{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/609687bbab32a92da77e8551?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-08-02T05:41:47Z", "digest": "sha1:POZKCGKPKNL4NKM772LGZ52PI7T7X37L", "length": 4779, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - आरोग्य विभागात १६००० जागांची भरती! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nनोकरीप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nआरोग्य विभागात १६००० जागांची भरती\nशेतकरी बंधूंनो, सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्याच बरोबरच दिवसेंदिवस वाढती कोरोना रुग्णांची संख्या व देशामध्ये येणारी तिसऱ्या लाटेची शक्यता या सर्वांच्या पार्श्वभूमी वर आरोग्य विभागाच्या माध्यमातून १०० टक्के पदभरती ची मान्यता मिळाली आहे. या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nतब्बल 425 जागांसाठी बंपर पदभरती\n👉 माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई इथे लवकरच बंपर पदभरती होणार आहे. यासाठीची अधसूचना जारी करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेन्टिस या पदाच्या एक नव्हे दोन चे तर तब्बल...\nआय टी आय प्रवेश प्रक्रिया 2021 सुरु\nशेतकरी बंधूंनो, आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2021 सुरु झाल्या आहेत. यामध्ये १ लाख २० हजार जागांची भरती होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा....\nनोकरी | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nशासकीय नोकरीसाठी मोठी संधी\n👉🏻एम्प्लॉयमेंट न्यूजच्या आठवड्यामध्ये 10 ते 16 जुलै 2021 रोजी भरलेल्या जाहिरातीनुसार ट्रेड्समेन मेट (पहिले मजूर), जेओए (पहिले एलडीसी), मटेरियल असिस्टन्ट (एमए), एमटीएस,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/technology/tech-news-digital-payment-platform-app-google-pay-is-rolling-out-new-logo-mhkb-494016.html", "date_download": "2021-08-02T05:52:56Z", "digest": "sha1:PEWD3MCLOYSNJBKZM2FCTCTAMA3THOBW", "length": 6911, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिवाळीआधी Google Pay मध्ये मोठा बदल; काय आहे जाणून घ्या– News18 Lokmat", "raw_content": "\nदिवाळीआधी Google Pay मध्ये मोठा बदल; काय आहे जाणून घ्या\nजवळपास तीन वर्षांपूर्वी 18 सप्टेंबर 2017 रोजी Google Pay भारतात लाँच करण्यात आलं होतं. Google Pay सध्या जगातील सर्वाधिक डाउनलोड केलं जाणारं पेमेंट ऍप बनलं आहे.\nजवळपास तीन वर्षांपूर्वी 18 सप्टेंबर 2017 रोजी Google Pay भारतात लाँच करण्यात आलं होतं. Google Pay सध्या जगातील सर्वाधिक डाउनलोड केलं जाणारं पेमेंट ऍप बनलं आहे.\nनवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : Google कडून डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म Google Pay च्या भारतीय युजर्ससाठी नवा लोगो जारी करण्यात येत आहे. हा नवीन logo Google Pay च्या 116.1.9 (Beta) वर्जनसह जारी करण्यात येणारकंपनी लवकरच Google Pay चं फायनस वर्जन जारी करणार आहे. 9to5Google वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, Google Pay च्या नव्या लोगोमध्ये U आणि N इंटरलॉकिंग केल्याचं दाखवण्यात आलं आहे. जो 3D डिझाइनप्रमाणे वाटतो. Google Pay चा नवा लोगो जुन्या लोगोहून अगदी वेगळा आहे. नव्या लोगोमध्ये थीम कलर रेड, ग्रीन, यलो आणि ब्लू रंगाचा वापर करण्यात आला आहे. परंतु लोगोच्या डिझाइनमधून G आणि Pay शब्द पूर्णपणे हटवण्यात आले आहेत. Google Pay सर्वात आधी भारतात Tez नावाने लाँच करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याचं नाव बदलून Google Pay करण्यात आलं. Google Pay App भारतात अतिशय प्रसिद्ध आहे. परंतु आता याच्या लोगोमध्ये कंपनीकडून काही बदल करण्यात येत आहेत. Google ने याआधी Gmail सह कंपनीच्या इतर अनेक ऍपच्या logo मध्ये बदल केले आहेत. (वाचा - जुनी द्या अन् नवी गाडी घ्या, सरकारकडून स्पेशल सूट, जाणून घ्या काय आहे प्लान) जवळपास तीन वर्षांपूर्वी 18 सप्टेंबर 2017 रोजी Google Pay भारतात लाँच करण्यात आलं होतं. Google Pay सध्या जगातील सर्वाधिक डाउनलोड केलं जाणारं पेमेंट ऍप बनलं आहे. हे ऍप संपूर्ण जगात एका महिन्यात सरासरी 10 मिलियन म्हणजे जवळपास 1 कोटी वेळा डाउनलोड केलं गेलं आहे. भारत Google Pay चा मोठा युजरबेस आहे. भारतात 78 लाख लोकांनी Google Pay डाउनलोड केलं आहे.\n(वाचा - Airtel युजर्ससाठी कंपनीची घोषणा; आता फ्रीमध्ये मिळणार ही सुविधा)\nमायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट Twitter वरही काही लोकांनी google pay चा नवा लोगो ट्विट केला आहे. अद्याप कंपनीने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. यापूर्वीही google ने आपल्या अनेक ऍपच्या लोगोमध्ये बदल केले होते. मात्र सोशल मीडियावर, या लोगो किंवा आयकॉनमध्ये बदल केल्याने कन्फ्युजन होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे.\nदिवाळीआधी Google Pay मध्ये मोठा बदल; काय आहे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%93_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-08-02T06:41:36Z", "digest": "sha1:CJQY3NTLUDDAOCL4LHDHSH34WF3FJYJ2", "length": 3424, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ताओ धर्म - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nताओ वाद किंवा ताओ मत (अलीकडील संज्ञा दाओवाद) ही ताओसोबत (किंवा दाओसोबत) सुसंवादाने राहण्यावर भर देणारी तत्त्वज्ञानाची आणि धर्माची परंपरा आहे. ताओ वा दाओ ह्या चिनी भाषेतील शब्दाचा अर्थ 'रस्ता', 'मार्ग' किंवा 'पथ' असा असून काही वेळा 'तत्त्व' किंवा 'सिद्धांत' अशा अर्थानेही तो वापरला जातो आणि ताओ मत सोडून इतर चिनी तत्त्वज्ञानांमध्येही तो आढळतो. ताओ मतात, ताओ अशा गोष्टीचा निर्देश करते जे अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींमागचे प्रचालक बल आणि स्रोतही आहे. अंतिमतः ताओ अव्याख्येय आहे : \"व्यक्त केला जाऊ शकणारा ताओ हा शाश्वत ताओ नाही.\"\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०१७ रोजी २२:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2021-08-02T07:21:17Z", "digest": "sha1:WUDI2FRT3TCQ3NXOB4MB7ZPFHI56QRBQ", "length": 10649, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आशिया महामार्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nNational Highways (NH) म्हणजे राष्ट्रीय महामार्ग होय. State Highways (SH) म्हणजे राज्य महामार्ग, आणि Great Asian Highways (AH) म्हणजे आशियायी आंतरराष्ट्रीय महामार्ग होय. हा महामार्ग आशिया मधील देशांना जोडतो. उत्तर-दक्षिण महामार्गांना सम क्रमांक आणि पूर्व-पश्चिम महामार्गांना विषम क्रमांक दिले आहेत.\nआशियायी महामार्ग क्रमांक ४६ हा धुळे-ते कलकत्ता असा आहे.[ संदर्भ हवा ]\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० फेब्रुवारी २०२० रोजी ०१:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/desh/no-one-will-be-allowed-grab-inch-indias-land-defense-minister-rajnath-singh-6691", "date_download": "2021-08-02T06:51:02Z", "digest": "sha1:YVWNLXM4K4S53RHLA4CKMQHASD7HCBKF", "length": 3511, "nlines": 18, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "भारताची एक इंच जमीनही कोणाला बळकावू देणार नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह", "raw_content": "\nभारताची एक इंच जमीनही कोणाला बळकावू देणार नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह\nनथुला पास: पूर्वेकडील लडाखमध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या तणावाचा शेवट व्हावा अशी भारताची इच्छा आहे, परंतु भारतीय सैनिक देशाचा एक इंच भागही कोणालाही बळकावू देणार नाही, असे दार्जिलिंग येथील सुकना वॅार मेमोरियल येथे दसऱ्यानिमित्त शस्त्र पूजा केल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं.\nसंरक्षणमंत्री म्हणाले, \"मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की भारतीय सैनिकांचे धैर्य आणि कर्तव्ये इतिहासकारांकडून सुवर्ण अक्षरात लिहिली जातील. चीनबरोबर सुरू असलेल्या सीमा तणाव आणि शांतता प्रस्थापित व्हावी, अशी भारताची इच्छा आहे. हे आमचे उद्दीष्ट आहे. परंतु, काही वेळा काही वाईट घटना घडतच राहतात. मला खात्री आहे की आमचे सैनिक कधीही आपली एक इंच जमीनही कोणाला बळकावू देणार नाहीत\".\nयावेळी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे हेदेखील उपस्थित होते. पूजा झाल्यानंतर त्यांनी सीम रस्ता संघटनेने (बीआरओ) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तयार केलेल्या सिक्कीममधील रस्त्याचे उद्घाटन केले. मागील महामार्गाचे नैसर्गिक धोक्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 310 चे 19.85 कि.मी. पर्यायी संरेखन आवश्यक होते, असे संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/three-million-tonne-sugar-can-be-produced-country-361259", "date_download": "2021-08-02T07:04:24Z", "digest": "sha1:5O73RP26WLR3NL34XA7NRLQYH2UAGRAS", "length": 9961, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | देशात ३०५ लाख टन साखर उत्पादन शक्य; महाराष्ट्रात उत्पादन वाढणार", "raw_content": "\nसर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या उत्तर प्रदेशात ऊस लागवडीखालील क्षेत्रफळ २३.०७ लाख हेक्टर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत (२०१९-२०) त्यात किंचितशी घट झाली आहे.\nदेशात ३०५ लाख टन साखर उत्पादन शक्य; महाराष्ट्रात उत्पादन वाढणार\nनवी दिल्ली - २०२०-२१ च्या गळीत हंगामात ३०५ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा प्राथमिक अंदाज इस्मा या देशभरातील साखर कारखानदारांच्या संघटनेने व्यक्त केला. उपग्रहाद्वारे केलेल्या संरक्षणाच्या आधारे हा अंदाज काढण्यात आला असून यात इथेनॉल उत्पादनासाठी संभाव्य १५ लाख टन उसाचा उपयोग वगळला आहे. तसेच महाराष्ट्रात वाढीव ४६.३४ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.\n‘इस्मा’च्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक होऊन त्यात हा अंदाज व्यक्त करण्यात आला. या बैठकीला साखर उत्पादक राज्यांचे प्रतिनिधीही हजर होते. साखर उतारा, मान्सूनचा परिणाम, जलसाठ्यांमधील उपलब्धता याआधारे ऊस उत्पादनाचा आढावा घेण्यात घेण्यात आला. देशभरातील उसाचा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उपग्रहाद्वारे आढावा घेतल्यानंतर आढळून आले आहे, की यंदाच्या गळीत हंगामासाठी ५२.६८ लाख हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली असून मागील हंगामाच्या तुलनेत ९ टक्क्यांनी अधिक आहेत. मागील वेळी ऊस लागवडीखालील क्षेत्र ४८.४१ लाख हेक्टर होते. सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या उत्तर प्रदेशात ऊस लागवडीखालील क्षेत्रफळ २३.०७ लाख हेक्टर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत (२०१९-२०) त्यात किंचितशी घट झाली आहे. मागील वर्षी हे क्षेत्र २३.२१ लाख हेक्टर होते. परिणामी साखर उत्पादनतही घट होण्याची चिन्हे आहेत. उत्तर प्रदेशात यंदा (२०२०-२१) १२४.५७ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. मागील वर्षी उत्तर प्रदेशातून १२६.३७ लाख टन उत्पादन झाले होते.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nमहाराष्ट्रामध्ये मात्र दमदार पावसाच्या हजेरीमुळे ऊस लागवडीखालील क्षेत्र ४८ टक्क्यांनी वाढले आहे. २०१९ -२० मध्ये ७.७६ लाख हेक्टर असलेले क्षेत्र यंदा ११.४८ लाख हेक्टरवर पोचले आहे. मागील वर्षी पुरामुळे सुमारे ५० हजार हेक्टरवरील उसाचे नुकसान होऊनही राज्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. महाराष्ट्रात साखर उत्पादन १०८.०२ लाख टन होईल असा इस्माचा अंदाज आहे. मागील वर्षी साखर उत्पादन आकडेवारी ६१.६८ लाख टन होते. त्यात तब्बल ४६.३४ लाख टनांची वाढ अपेक्षित आहे.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nकर्नाटकमध्ये लागवडीखालील क्षेत्रात वाढ\nकर्नाटकमध्ये देखील ऊस लागवडीखालील क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत १९ टक्क्यांनी वाढले असून ५.०१ लाख टन झाले आहे. यामुळे मागील वर्षीच्या ३४.९६ लाख टन साखर उत्पादनाच्या तुलनेत ४६.०४ लाख टन असे वाढीव साखर उत्पादन अपेक्षित आहे.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nतमिळनाडूत घट होण्याची शक्यता\nतमिळनाडूमधील साखर उत्पादन मात्र ३९ हजार टनांनी घटण्याचा म्हणजेच ७.५१ लाख टन उत्पादन होण्याचा इस्माचा अंदाज आहे. गुजरातमध्ये ऊस लागवडीखालील क्षेत्र १.८७ लाख हेक्टरवरून २.०१ लाख हेक्टर वाढले आहे. परिणामी ९.३२ लाख टनांवरून १०.८१ लाख टन असे वाढीव साखर उत्पादन अपेक्षित आहे. उसाच्या या उपलब्धतेच्या आधारे यंदा ३३०.२३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज असल्याचे ‘इस्मा’चे म्हणणे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-different-steps-for-reducing-dissatisfaction-try-to-break-apart-farmers-5724430-NOR.html", "date_download": "2021-08-02T06:14:24Z", "digest": "sha1:3M6ZFMIVTVRVJCWNW5EZN3AK6YAM3SQO", "length": 7572, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Different steps for reducing dissatisfaction; Try to break apart farmers | असंतोष कमी करण्यासाठी कर्जमाफीचे वेगवेगळे टप्पे; शेतकऱ्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअसंतोष कमी करण्यासाठी कर्जमाफीचे वेगवेगळे टप्पे; शेतकऱ्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न\nमुंबई - ‘राज्य सरकारने दिवाळीत काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम वर्ग करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेचे अाम्ही स्वागत करताे,’ अशी प्रतिक्रिया शेतकरी अांदाेलन सुकाणू समितीने दिली अाहे. मात्र एकूण किती लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होईल व एकूण किती हजार कोटींचे कर्ज माफ केले जाईल, याबाबत स्पष्ट आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली नाही. उलट सरकारच्या अटी-शर्तींमुळे वाढता असंताेष कमी करण्यासाठीच सरकारकडून तुकड्या-तुकड्याने कर्जमाफी केली जात अाहे,’ असा अाराेपही समितीचे राज्य समन्वयक व महाराष्ट्र किसान सभेचे सरचिटणीस डाॅ. अजित नवले यांनी केला अाहे.\nसरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी-शर्ती लागू केल्या त्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. लाखो शेतकऱ्यांचा हा असंतोष एकदम भडकू नये यासाठीच सरकारने कर्जमाफीच्या प्रक्रियेचे असे टप्पे केले आहेत. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. ८९ लाख बँक खातेदार शेतकऱ्यांपैकी अाज केवळ ८.५ लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्यात आली आहे, याकडेही डाॅ. नवले यांनी लक्ष वेधले.\nप्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात जी अत्यल्प आकडेवारी सरकारने समोर ठेवली, त्यातही पुन्हा नवी विसंगती समोर आली आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत संपताना २१ सप्टेंबर रोजी राज्यभरातील ५८ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केल्याचे जाहीर करण्यात आले होते. राज्यभरातील ९८ लाख बँक खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ ५५ लाख शेतकऱ्यांचेच ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्याचे मुख्यमंत्री सांगत अाहेत. अटी-शर्तींमुळे, किचकट प्रक्रियेमुळे व आधार कार्डसारखी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने राज्यभरातील ४३ लाख शेतकरी अर्जच करू शकलेले नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nशेतकऱ्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न\nदीड लाखावर असलेली ही कर्ज रक्कम एकरकमी भरल्याशिवाय शेतकऱ्यांना प्राेत्साहन रकमेचा लाभ मिळणार नाही. मात्र शेतीत होत असलेला तोटा पाहता शेतकऱ्यांना एकरकमी पैसे भरून कर्जफेड करणे शक्य नाही. परिणामी अर्ज केलेल्या ५५ लाख शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. इतरही अनेक अटी लागू असल्याने अर्ज केलेल्या ५५ लाख शेतकऱ्यांपैकी अत्यल्प शेतकरीच कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. सरकारला याची पुरेपूर कल्पना आल्यानेच अपात्र ठरलेल्या लाखो शेतकऱ्यांचा असंतोष एकदम भडकू नये यासाठी सरकारने कर्जमाफीचे अनेक छोटे-छोटे टप्पे करत शेतकऱ्यांची एकजूट होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकऱ्यांत फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचे डाॅ. नवले म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-faizabad-girl-murder-night-police-enjoy-dance-party-with-dance-girl-4718474-PHO.html", "date_download": "2021-08-02T07:13:58Z", "digest": "sha1:KM642JZPMZ6ATXRO4YGBKIG4W65V3XUR", "length": 4759, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Faizabad Girl Murder Night Police Enjoy Dance Party With Dance Girl | PHOTOS : गँगरेपनंतर परिसरात धार्मिक तणाव असताना, DIG लावत होते ठुमके - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : गँगरेपनंतर परिसरात धार्मिक तणाव असताना, DIG लावत होते ठुमके\nफोटो : डान्स करताना डीआईजी नीलाभजा चौधरी (निळ्या जिन्समध्ये ) आणि माजी सीडीओ अखंड प्रताप सिंह.\nफैजाबाद - एका अल्पवयीन मुलीवर गँगरेप केल्यानंतर तिची हत्या केल्याने गेल्या रविवारी रात्री उत्‍तर प्रदेशच्या फैजाबाद जिल्ह्यामध्ये धार्मिक तणावाचे वातावरण होते. मात्र, त्यावेळी जिल्ह्याचे प्रमुख पोलिस अधिकारी एका रंगारंग सोहळ्यात नाचगाण्याच्या कार्यक्रमात व्यस्त होते.\nफैजाबाद रेंजचे डीआयजी नीलाभजा चौधरी आणि फैजाबादचे माजी सीडीओ अखंड प्रताप सिंह यांचे काही नाचगाण्याच्या कार्यक्रमातील फोटो समोर आले आहेत. हे फोटो 17-18 ऑगस्टचे आहेत. त्याच रात्री गँगरेप आणि हत्येच्या पीडितेच्या पार्थिवाला पोलिसांनी तणावाचे कारण पुढे करत बळजबलीने दफन केले होते. कुटुंबीयांना मुलीच्या पार्थिवावर हिंदु परंपरेनुसार अंत्यसंस्कार करायचे होते. पण पोलिसांनी तसे करू दिले नाही.\nदरम्यान, पोलिस अधिका-यांचे हे फोटो समोर आल्यानंतर जिल्हाधिका-यांनी या प्रकरणी अहवाल मागवला आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.\nमंगळवारी ही छायाचित्रे समोर आल्यानंतर पोलिस अधिकारी कोणालाही उत्तर देण्यास तयार नाहीत. डीआयजींनी सांगितले की, ते सीआरपीएफच्या 63 बटालीयनच्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. तर माजी सीईओंनीही आपल्याला पाहुणे म्हणून आमंत्रण आल्याचे सांगितले.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, अधिकारी आणि सीआरपीएफ जवानांनी डान्स गर्ल्सबरोबर लावलेले ठुमके.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/macron", "date_download": "2021-08-02T05:51:39Z", "digest": "sha1:3SMYDMEUQDLBTMZM5TXST3BRQCT7JPKX", "length": 2606, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Macron Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nमुंबईत मॅक्रॉनविरोधातील पत्रके हटवली\nमुंबईः फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा निषेध करणारी रस्त्यावर चिटकवलेली पत्रके दक्षिण मुंबईत गुरुवारी पाहावयास मिळाली. पण पोलिसांनी हस्तक् ...\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/tag/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7", "date_download": "2021-08-02T05:55:50Z", "digest": "sha1:AHGHZLVHD2JCLI3RILUEAELUMZ4YN2N2", "length": 10250, "nlines": 130, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "जयंती विशेष – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nकोरपना येथे शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाेके यांची जयंती निमित्त रैलीचे आयोजन \nबाबूराव शेडमाके जयंती विशेष प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :- कोरपना येथे आदिवासी समाजातर्फे दिनांक १२/३/२०२० रोजी आधिवासी बहुउद्देशीय सेवा मंडळ कोरपना यांच्या सौजन्याने शहीद क्रांतिवीर बाबुराव फुलेश्वर शेडमाके यांची १८७ वि जंयती साजरी करण्यात आली व त्या निमित्य कोरपना येथे आदिवासी समाज बांधवांतर्फे भव्य रालीचे आयोजन करण्यात आले.ही रॅली आदिवासी समाज भवन सभागृहा पासुन कोरपना बस स्टॉप पर्यंत रैली काढण्यात आली, या राली मध्ये आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता या मध्ये महिला पुरुष,युवा कोरपना तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी सहभाग घेतला.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/looted-gold-trader-at-wadgaon/", "date_download": "2021-08-02T06:04:55Z", "digest": "sha1:XNJK3R4ZU74ZR6DJOD2BBISQUIATSMX4", "length": 8408, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वडगाव येथे सोने व्यापाऱ्याला लुटले – Dainik Prabhat", "raw_content": "\nवडगाव येथे सोने व्यापाऱ्याला लुटले\nमांडवगण फराटा : वडगांव नागरगाव रस्त्यावरील कुरणात सराफाला दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी धमकी देत सुमारे ९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत जयंतीलाल कांतीलाल ओसवाल यांनी शिरूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओसवाल हे सोन्याचे व्यापारी असून ते सोन्याचे दागिने सप्लाय करण्याचा व्यवसाय करतात. दि.२५ रोजी फिर्यादी ओसवाल हे नेहमीप्रमाणे सकाळी उरुळी कांचन येथून दुचाकीवरून दागिने घेऊन निघाले.\nकाष्टी येथील काम आटोपून ते तांदळी मांडवगण फराटा या रस्त्याने जात होते. दरम्यान वडगाव रासाई ते नागरगाव दरम्यान कुरणात आले असताना दुचाकी वरून आलेल्या अज्ञात आरोपींनी फिर्यादी यांना धमकावून फिर्यादी ओसवाल यांच्या जवळ असणाऱ्या पिशवीतून प्लॅस्टिक बॅग मध्ये असलेले दागिने, लहान कापडी पिशवीत असलेले असे सर्व प्रकारचे मिळून सुमारे २००ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व कळी बॅग असा एकूण ९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.\nयानंतर फिर्यादी यांनी पोलिस स्टेशनला धाव घेत अज्ञात आरोपी विरुध्द तक्रार दाखल केली आहे.\nया प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत शिरूर पोलिसांनी तक्रार दाखल घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे.पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n देशात २४ तासात तब्बल ‘एवढ्या’ करोनाबाधितांची नोंद; ऑक्टोबरनंतरची सर्वाधिक संख्या\nGold-Silver Price Today : सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, तर चांदी…\nबैलगाडा शर्यतींचे आयोजन; पाच जणांवर गुन्हा\ncrime news: निलंबित पोलिसावर टोळक्याचा खुनी हल्ला\ncrime news : खून प्रकरणी दहा जणांना अटक\nऊरळी कांचन | चोरट्यांकडून एटीएम यंत्राची तोडफोड\nनाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा गायब\n#crime news | चिखली येथील खून प्रकरणी एकाला अटक; घटना सीसीटिव्हीमध्ये कैद\nPune Crime : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लुटमार करणारी चोरट्यांची टोळी…\nन्यायालयाची फसवणूक; मित्राच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे बनविले\nPune Crime : कोथरुडमध्ये चोर आणि पोलिसांच्या पाठलागाचा थरार\nपोलिसांना शिवीगाळ; दोघांवर गुन्हा दाखल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nबैलगाडा शर्यतींचे आयोजन; पाच जणांवर गुन्हा\ncrime news: निलंबित पोलिसावर टोळक्याचा खुनी हल्ला\ncrime news : खून प्रकरणी दहा जणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/VIJAYA-RAJADYAKSHA.aspx", "date_download": "2021-08-02T04:56:02Z", "digest": "sha1:ILYOCQ6LIF6FNR4FZMSRKOVRN64SNXKO", "length": 15075, "nlines": 130, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nविजयाबार्इंचे शिक्षण एम.ए., पीएच.डी. झाले. त्यांनी एाQल्फन्स्टन महाविद्यालयात आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच एम.फिल. व पीएच.डी.च्या अनेक विद्याथ्र्यांना यशस्वी मार्गदर्शन केले. मराठी समीक्षक आणि लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे त्यांचे पती होते. त्यांचे १८ कथासंग्रह, ५ ललित लेखसंग्रह आणि ७ समीक्षाग्रंथ तसेच अनेक संपादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विजयाबार्इंची कथा विशिष्ट मूल्यभाव व्यक्त करते आणि तरल, काव्यात्म शैलीने अशी कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. त्यांच्या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार तर कवितारती या समीक्षा लेखसंग्रहास रा. श्री. जोग समीक्षा पारितोषिक व राज्य पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ समीक्षाग्रंथास साहित्य अकादमीचा आणि कै. केशवराव कोठावळे पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी सचिव पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाचा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट विद्यापीठ अध्यापक गौरव पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा साहित्यरत्न पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. इंदूर येथे २००१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. इतर विविध संस्थांवरही त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांत त्यांनी सहभाग घेतला तसेच सूत्रसंचालन केले. शाळा व महाविद्यालयांसाठी पाठ्यपुस्तकांचे संपादनही त्यांनी केले. ज्ञानपीठ पारितोषिक परीक्षक समिती, चित्रपट परीक्षण मंडळ, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाप्रमाणेच अन्य अनेक संस्थांच्या त्या सदस्य होत्या. त्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी होत्या. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्काराच्या सल्लागार मंडळाच्या त्या सदस्य आहेत. महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार-२०१९\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/jyotish-news/news/monday-8-february-2021-daily-horoscope-in-marathi-128203985.html", "date_download": "2021-08-02T06:00:09Z", "digest": "sha1:KPRBONAFYTVPCYYSBYLZ3NWASBLERS6Z", "length": 6498, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Monday 8 February 2021 daily Horoscope in Marathi | जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nसोमवार 8 फेब्रुवारी रोजी मूळ नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.\nयेथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...\nमेष : शुभ रंग : जांभळा| अंक : ६\nकायदा मोडल्यास दंड होईल. गृहिणींचा आज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेलही.\nवृषभ : शुभ रंग : निळा| अंक : ८\nआनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. संध्याकाळी एखादे आर्थिक नुकसान संभवते. उधारी-उसनवारी टाळा.\nमिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ९\nनकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदिन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. सांसारिक मतभेद संध्याकाळी मिटतील.\nकर्क : शुभ रंग : आकाशी| अंक : ७\nगृहसौख्याचा दिवस असून आज कुटुंबीयास पुरेसा वेळ द्याल. काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील.\nसिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ५\nमुलांचे वाढते हट्ट पुरवावे लागतील. गृहिणींना रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.\nकन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ३\nआज घरात आधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. टेलिफोन व लाइट बिलेही भरावी लागणार आहेत.\nतूळ : शुभ रंग : पांढरा| अंक : २\nआवक मनाजोगती असेल. तुमची मन:स्थिती उत्तम असेल. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील.\nवृश्चिक : शुभ रंग : आकाशी| अंक : १\nआज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. कायद्याची चौकट मोडू नका.\nधनू : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३\nघरात काहीतरी कारणाने वडीलधाऱ्यांंशी मतभेद होऊ शकतात. आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल.\nमकर : शुभ रंग : केशरी| अंक : ४\nअधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत.आज मित्रमंडळींबरोबर मात्र काहीतरी बिनसणार आहे.\nकुंभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३\nएखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल व त्या संधीचे तुम्ही सोने कराल. आनंदी व उत्साही दिवस.\nमीन : शुभ रंग : क्रीम| अंक : ९\nनोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. वरिष्ठ गोड बोलून तुमच्याकडून कामे करून घेतील. आज प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/amitabh-bachchan-coronavirus-video-covid-19-transmission-faecal-route", "date_download": "2021-08-02T05:30:15Z", "digest": "sha1:5ECE4YN5MJMXA3KI4D3RY4UDHRIFAPXO", "length": 19393, "nlines": 82, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अमिताभ बच्चन यांच्या व्हिडिओतून दिशाभूल करणारी माहिती! - द वायर मराठी", "raw_content": "\nअमिताभ बच्चन यांच्या व्हिडिओतून दिशाभूल करणारी माहिती\nकोविड-१९ची साथ आणि परिणामी आलेली लॉकडाउनची परिस्थिती यामुळे आलेला ताण व उडालेली घबराट जशी काही कमीच होती, म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या विष्ठेशी संपर्क आलेल्या माशा कोरोना विषाणूचा प्रसार वाढवू शकतात या दाव्यावर आधारित एक संपूर्ण व्हिडिओ पोस्ट केला.\nबच्चन यांनी अशी चुकीची माहिती पसरवण्यापूर्वी शास्त्रीय माहिती बघण्याचे कष्ट घेतले असते तर बरे झाले असते\nआता आपण या पूर्णत्वास न गेलेल्या तथ्यांपासून समजून घेण्यास सुरुवात करू. गेल्या आठवड्यात लॅन्सेट गॅस्ट्रोएंटेरोल हेपॅटोल जर्नलमध्ये एक शास्त्रीय माहितीवर आधारित पत्र प्रसिद्ध झाले. यामध्ये श्वसनमार्गात व विष्ठेच्या नमुन्यांमधील न्यू कोरोना विषाणू आढळल्याची माहिती संशोधकांनी दिली होती. (विषाणूच्या अस्तित्वाची पुष्टी रिअल-टाइम रिव्हर्स-ट्रान्स्क्रिप्शन पोलीमरेज चेन रिअॅक्शन अर्थात आरटी-पीसीआर पद्धतीने करण्यात आली होती. ही पद्धत किचकट पण खात्रीशीर आहे.)\nकोविड-१९ची लागण झालेल्या एकूण ९८ रुग्णांपैकी ७४ जणांच्या (रुग्णगटापैकी ७६ टक्क्यांच्या) श्वसनमार्गाचे तसेच विष्ठेचे नमुने संशोधकांनी गोळा केले. यातील ४५ टक्के रुग्णांच्या विष्ठेत विषाणू आढळला नाही पण त्यांच्या रेस्पिरेटरी स्वॅब्जमध्ये, लक्षणे जाणवण्यास सुरुवात झाल्यापासून सरासरी १५.४ दिवस विषाणूचे अस्तित्व होते. ज्या ५५ टक्के रुग्णांच्या विष्ठेत विषाणूचे अस्तित्व आढळले, त्यांच्या रेस्पिरेटरी स्वॅब्जमध्येही, लक्षणे दिसण्यास सुरुवात झाल्यापासून सरासरी १६.७ दिवस, विषाणूचे अस्तित्व आढळले. त्यांच्या विष्ठेच्या नमुन्यांमध्ये, लक्षणे जाणवणे सुरू झाल्यापासून, सरासरी २७.९ दिवस विषाणूचे अस्तित्व होते.\nअशा रितीने, कोविड-१९ झालेल्या रुग्णांच्या विष्ठेच्या नमुन्यांत कोरोना विषाणूचे अस्तित्व रेस्पिरेटरी स्वॅबमध्ये होते त्या तुलनेत ११ दिवस अधिक राहिल्याचे दिसून आले. मात्र, ४५ टक्के रुग्णांच्या आतड्यांत कोरोना विषाणू दिसून आले नाहीत (म्हणूनच त्यांच्या विष्ठेचे रिपोर्ट्स निगेटिव होते).\n(हा विषाणू जठर, छोटे आतडे आणि गुदाशयामध्ये असलेल्या एसीईटू रिसेप्टर्सचा वापर करून जठर-आतड्याच्या मार्गात प्रवेश करतो.)\nयामध्ये संशोधकांनी नोंदवलेली काही निर्णायक निरीक्षणे पुढीलप्रमाणे: ए) जठरआतड्यातील लक्षणांचा संबंध विष्ठेतील विषाणूच्या अस्तित्वाशी नव्हता; बी) विष्ठेत विषाणू विस्तारित काळ राहिल्याचा संबंध आजाराच्या तीव्रतेशी नव्हता; आणि सी) विष्ठेतील विषाणूचा संबंध प्रतिविषाणू (अँटि-व्हायरल) उपचारांशी होता.\nसार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी रुग्णाच्या श्वसनमार्गातील स्वॅबचे रिपोर्ट निगेटिव आले तरी नियमितपणे त्याच्या शौचाचे नमुने आरटी-पीसीआर पद्धतीने तपासत राहावेत असे या पत्राच्या लेखकांनी सुचवले होते. मात्र, विष्ठेतील विषाणू अजून वाढ होण्याजोगा (व्हायेबल) आहे का हे आपण आरटी-पीसीआर चाचण्यांच्या आधारे तरी निश्चित करू शकलो नाही हेही त्यांनी मान्य केले आहे. तसेच हा विषाणू विष्ठेमार्फत संक्रमित झाला अशी एकही केस पाहण्यात आली नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे “या मार्गाने प्रादुर्भाव पसरणे क्वारंटाइन स्थळी, रुग्णालयांत किंवा स्वयंअलगीकरणाच्या परिस्थितीत शक्य नाही असे यातून दिसते” असे त्यांनी अखेरीस म्हटले आहे.\nविष्ठेतील कोविड-१९ची वाढण्याची तसेच प्रादुर्भावाची क्षमता निश्चित करण्यासाठी आपल्याला आणखी अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र, या शास्त्रीय पत्रावरून आपण काही निष्कर्ष काढू शकतो. उदाहरणार्थ, नवीन कोरोनाविषाणू श्वसनमार्गाच्या तुलनेत विष्ठेत अधिक काळ राहतो पण विष्ठेतील विषाणूची वाढ होऊ शकते का किंवा तो प्रादुर्भाव करू शकतो का याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोविड-१९चे संक्रमण माश्यांद्वारे होऊ शकते असे याचा या पत्रात कोठेही उल्लेख नाही.\nहिंदुस्तान टाइम्समध्ये २६ मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमध्ये या ज्येष्ठ अभिनेत्यांना उद्धृत करून देण्यात आलेला मजकूर आश्चर्य वाटण्याजोगा आहे. “जर घरातील माशी प्रादुर्भाव झालेल्या विष्ठेवर बसली आणि मग ती माशी खाद्यपदार्थांवर बसली, तर त्यामुळे आजार पसरू शकतो. तेव्हा पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आपण देशाला पाणंदमुक्त करण्यासाठी आंदोलन केले तसेच याविरोधातही आपण एक जनआंदोलन सुरू केले पाहिजे.” अमिताभ बच्चन यांनी स्वत: रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडिओत ही माहिती दिली असल्याचे बातमीत म्हटले आहे.\nवृत्तपत्राच्या बातमीत बच्चन यांच्या माश्यांबद्दलच्या दाव्याला लॅन्सेटमधील अभ्यासाचा संदर्भ देण्यात आला आहे आणि कोरोना विषाणू विष्ठेमार्फत संक्रमित होऊ शकते या दाव्याला कोणत्याही शास्त्रीय निबंधातील परीक्षणाद्वारे पुष्टी मिळालेली नाही.\nहिंदुस्तान टाइम्सने दिलेला संदर्भ हा संभाव्य दात्यांकडून केल्या जाणाऱ्या स्टूल ट्रान्सप्लाण्टशी आहे. स्टूल ट्रान्सप्लाण्ट डोनर्समध्ये कोविड-१९ची लक्षणे आहेत का, हे तपासले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी गेल्या महिन्याभरात कोविड-१० प्रभावित देशांमध्ये प्रवास केला आहे का आणि/किंवा ते प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींच्या निकट संपर्कात आले आहेत का हे तपासले जावे अशी शिफारस या बातमीत करण्यात आली आहे.\nया टिप्पणीला आणखी एका अभ्यासाचा संदर्भ आहे. कोविड-१९चा प्रादुर्भाव झालेल्या ७३ रुग्णांसोबत हा अभ्यास करण्यात आला. त्यातील निम्म्या रुग्णांच्या शौचाच्या नमुन्यांमध्ये १ ते १२ दिवसांपर्यंत विषाणू आढळत होता. सुमारे २३ टक्के रुग्णांच्या श्वसनमार्गातील नमुन्यांच्या चाचण्या निगेटिव आल्या, तरी शौचाच्या नमुन्यांच्या चाचण्या पॉझिटिव येत होत्या. यावरून या विषाणूचा प्रादुर्भाव आतड्यांमध्ये होते याचा पुरावा मिळाला आहे आणि विष्ठा-मौखिक मार्गाने संक्रमण “शक्य” आहे असे दिसून आले आहे, असे हा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी नोंदवले आहे. मात्र, या मार्गाने विषाणू प्रादुर्भाव करू शकतो का याबद्दल कोणताही शास्त्रीय दावा करणे त्यांनी टाळले आहे.\nकोरोनाविषाणूच्या वैश्विक साथीने सध्या अवघ्या जगाला स्तब्ध केले आहे. वैज्ञानिक उत्तरे शोधण्यासाठी संघर्ष करत आहेत तर अर्थव्यवस्थेची परिस्थिती ढासळू लागली आहे. या नवीन आजाराच्या वेगवेगळ्या अंगांविषयी जवळपास प्रत्येक देशात वेगवेगळे मतप्रवाह तयार झाले आहेत. लोकांच्या हालचालींवर निर्बंध आले आहेत आणि ते योग्यही आहे. याच काळात आपण धीराने वागले पाहिजे. आपण आपला सारासार विचार शाबूत ठेवून वैज्ञानिक नियतकालिकांतून माहिती मिळवली पाहिजे. ते शक्य होत नसेल, तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटच्या होमपेजवर कोरोनाविषाणूबद्दल सर्व माहिती दिलेली आहेच.\nवर्तमानपत्रांचे मथळे सनसनाटी निर्माण करण्याच्या नादात अनेकदा दिशाभूल करतात आणि गोंधळात भर घालतात. आता लोकांनी केवळ अर्हताप्राप्त वैज्ञानिकांवर विश्वास ठेवावा अशी वेळ आलेली आहे.\nमाहितीचा प्रसार करण्यासाठी सेलेब्रिटीज करत असलेले प्रयत्न प्रशंसनीय असले, तरी त्यातून अजाणतेपणी गोंधळ निर्माण होऊ शकतो. सध्या शांत राहणे कधी नव्हते एवढे महत्त्वाचे आहे.\nदीपक नटराजन, हे दिल्लीस्थित कार्डिओलॉजिस्ट आहेत.\nआम्ही कोरोना विषाणू पसरवला नाही : चीनचे स्पष्टीकरण\nकेंद्राचे आर्थिक पॅकेज : अर्थतज्ज्ञांच्या प्रतिक्रिया\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2021-08-02T07:24:01Z", "digest": "sha1:5OYEAKEKGIYTNJIJUEQBDSEPGMTDW2UR", "length": 3468, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: पू. ० चे - ० चे - १० चे - २० चे - ३० चे\nवर्षे: १६ - १७ - १८ - १९ - २० - २१ - २२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nरोमच्या सम्राट तिबेरियसने इजिप्ती वंशाच्या लोकांना रोममधून हद्दपार केले आणि सिसिलीमधून ४,००० ज्यूंची हकालपट्टी केली.\nLast edited on १७ एप्रिल २०१३, at १८:१७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Jhatakun_Taak_Ti_Rakh", "date_download": "2021-08-02T05:37:06Z", "digest": "sha1:QLYVI5LVZS6OOH2RNREAXRUURB5YVDWL", "length": 2913, "nlines": 36, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "झटकून टाक ती राख | Jhatakun Taak Ti Rakh | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nझटकून टाक ती राख\nहे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी\nझटकून टाक ती राख, नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता\nडोळ्यांत फुटे अंगार भगवा, रक्तात जागू दे आज भवानी माता\nहे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी\nहृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश\nदाही दिशी घुमू दे शिवछत्रपतींचा घोष\nलढण्या संग्राम आज हा\nबळ दे या मनगटी अम्हां\nकरण्या संहार शत्रूचा, जन्म घे पुन्हा आता\nहे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी\nतलवार नाचते रणी ऐसा पेटतो राग\nजगो मरो जीव हा फुले महाराष्ट्राची बाग\nजगण्या सिद्धांत आज हा\nशक्ती दे शतपटी अम्हां\nचल चल रे ऊठ घालिते साद मराठी आता\nहे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी\nगीत - गुरु ठाकूर\nस्वर - सुखविंदर सिंग\nचित्रपट - मी शिवाजीराजे भोसले बोलतोय\nगीत प्रकार - चित्रगीत, स्फूर्ती गीत, प्रभो शिवाजीराजा\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/12/blog-post_4.html", "date_download": "2021-08-02T05:45:22Z", "digest": "sha1:4G75TQIZ2JLXJKYUTR3UZNUEA2EFOJV6", "length": 7656, "nlines": 73, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "दिनविशेष डिसेंबर ४ | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nठळक घटना आणि घडामोडी\n७७१ - कार्लोमानचा मृत्यू. शार्लमेन फ्रँकिश सम्राटपदी.\n१८२९ - भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्‍यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला.\n१८७२ - ब्रिटीश आरमारी नौकेला मेरी सेलेस्त हे अमेरिकन जहाज समुद्रात प्रवासी किंवा खलाशांशिवाय तरंगत असलेले आढळले.\n१९१८ - पहिले महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन व्हर्सायच्या तहासाठी फ्रांसला जाण्यास रवाना. राष्ट्राध्यक्ष असताना युरोपला भेट देणारा विल्सन पहिलाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होता.\n१९४३ - दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियाने परागंदा सरकार स्थापन केले.\n१९५२ - लंडनवर थंड धुके पसरले. पुढील काही आठवड्यांत या धुक्या व प्रदूषणामुळे १२,००० पेक्षा अधिक मृत्यू.\n१९५४ - मायामी, फ्लोरिडा येथे पहिले बर्गर किंग सुरू झाले.\n१९५८ - डाहोमी (आताचे बेनिन)ला फ्रांसच्या आधिपत्याखाली स्वायत्तता.\n१९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध) - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली.\n१९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध)-ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला.\n१९७१ - अल्स्टर व्हॉलंटीयर फोर्सने लावलेल्या बॉम्बच्या स्फोटात बेलफास्टमध्ये १५ ठार, १७ जखमी.\n१९७७ - मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ६५३ या विमानाचे अपहरण. नंतर तांजोंग कुपांग येथे विमान कोसळून १०० ठार.\n१९८४ - चीनने नवीन संविधान अंगिकारले.\n१९८४ - हिझबोल्लाहने कुवैत एरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले व चार प्रवाशांना ठार मारले.\n१९९१ - ओलिस धरलेल्या अमेरिकन पत्रकार टेरी अँडरसनची बैरुतमध्ये सात वर्षांनी सुटका.\n२००८ - कॅनडाची संसद बरखास्त.\n१५५५ - हाइनरिक मैबॉम, जर्मन कवी व इतिहासकार.\n१५९५ - ज्यॉँ चेपलेन, फ्रेंच लेखक.\n१६१२ - सॅम्युएल बटलर, इंग्लिश कवी.\n१७९५ - थॉमस कार्लाईल, इंग्लिश लेखक व इतिहासकार.\n१८४० - क्रेझी हॉर्स, अमेरिकेतील ओग्लाला सू जमातीचा नेता.\n१८५२ - ओरेस्ट ख्वोल्सन, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.\n१८९२ - फ्रांसिस्को फ्रँको, स्पेनचा हुकुमशहा.\n१९१९ - इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान.\n१९३२ - रोह तै-वू, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४३ - फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक.\n१९७५ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका.\n१९८१ - ज.द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/statement-of-staff-to-police-for-help-of-pathardi-taluka-health-officer", "date_download": "2021-08-02T04:57:44Z", "digest": "sha1:CGH73X4XU3KL7PLNROXAFLXURFQDAUIW", "length": 4888, "nlines": 20, "source_domain": "www.saamtv.com", "title": "डॉ. शेळके आत्महत्या प्रकरण; कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पाठिशी", "raw_content": "\nडॉ. शेळके आत्महत्या प्रकरण; कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पाठिशी\nपाथर्डीचे आरोग्य अधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी कर्मचाऱ्यांचा मोर्चा\nसचिन अग्रवाल, साम टीव्ही, अहमदनगर\nनगर - पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील उपकेंद्राचे प्रमुख डॉ. गणेश शेळके यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्यात त्यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले होते. त्यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याही नावाचा उल्लेख होता.\nया आत्महत्ये प्रकरणाने आरोग्य विभाग चांगलाच हबकून गेला होता. डॉ. दराडे यांच्या समर्थनार्थ कर्मचारी पुढे सरसावले आहेत. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनाही निवेदन दिले आहे. त्या निवेदनात ते म्हणतात, डॉ. शेळके यांची आत्महत्या आमच्यासाठी वेदनादायक आहे. परंतु डॉ. दराडे यांच्यावर केलेला जाचाचा आरोप वेदनादायी आहे. दराहे हे कर्तव्यतत्पर अधिकारी आहेत. त्यांनी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणीच्या काळात मदत केली आहे. त्यांच्यावर आरोप होत असतील तर हे चुकीचे आहे. Statement of staff to police for help of Pathardi taluka health officer\nआधी नडला मग रडला पोलिसाला कपडे काढून मारण्याची धमकी देणाऱ्याला हिसका\nसमुदाय आरोग्य अधिकारी हे पद कंत्राटी पद्धतीचे आहे. त्यात ४० हजार रूपये वेतन मिळते. २५ हजार हे मानधन आहे तर उर्वरित मानधन हे कामावर अवलंबून असते. नेमून दिलेले काम झाले नाही तर कपात होतच असते. संपूर्ण तालुक्यातील मे आणि जून महिन्यातील वेतन झालेले नाही. त्यामुळे त्यांचेच वेतन अडवले असे होत नाही.\nनिवेदनात त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी दराडे यांची पाठराखण करताना शेळके यांच्या आत्महत्येबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत. पोलिस तपासात योग्य ती कारणे समोर येतीलच. आमचा सहकारी या जगातून गेला आहे. तर दुसरीकडे आमच्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांची प्रतिमा क्रूर, निष्ठूर बनली आहे. याचाही विचार करावा, असे म्हटले आहे.Statement of staff to police for help of Pathardi taluka health officer\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mpscbook.com/mpsc-mini-mock-test-4/", "date_download": "2021-08-02T06:31:44Z", "digest": "sha1:Q26M66T6XN5NVKDASJPARSAXAVZ46PP6", "length": 9448, "nlines": 269, "source_domain": "mpscbook.com", "title": "MPSC Mock Test 2021 – विश्व भूगोल | Mini Test 4 » MPSC Book", "raw_content": "\nअ. आल्प्स → फॉन\nब. रॉकीज → चिनुक\nक. अँडीज → झोंडा\nड. सहारा → सिरॉक्को\nइ. इजिप्त → खामिन\nफक्त अ, ब, क, इ\nफक्त अ, ब, क, ड\nफक्त अ, ब, ड, इ\nसर्व जोड्या योग्य आहेत.\nसर्व जोड्या योग्य आहेत.\nअ) केंद्रीय ज्वालामुखी→ I) माऊंट फुजीयामा\nब) भेगीय ज्वालामुखी → II) माऊंट काटमाई\nक) निद्रिस्थ ज्वालामुखी→ III) बरेन बेट\nड) भारतातील ज्वालामुखी → IV) डेक्कनचे पठार\nदिलेल्या वाक्यांवरून समुद्र ओळखा.\nअ. हा समुद्र इजराईल जॉर्डनच्या सिमेवर आहे.\nब. जॉर्डन नदी ही एकमेव मोठी नदी या समुद्राला जाऊन मिळते.\nक. कमी पर्जन्य आणि जास्त बाष्पीभवन हे या समुद्राचे वैशिष्ट्ये आहेत.\nलाल समुद्र (रेड सी)\nअ) कॅनरी प्रवाह → I) सहारा\nब) बेग्युला प्रवाह → II) मोहावे\nक) कॅलिफोर्निया प्रवाह→ III) अटाकामा\nड) हंबोल्ट प्रवाह→ IV) नामिब\nथंड / शित प्रवाहामुळे Drying Effect तयार होतो. व वाळवंट तयार होतात.\nथंड / शित प्रवाहामुळे Drying Effect तयार होतो. व वाळवंट तयार होतात.\nअ) बुशमेन → I) उत्तर अमेरिका\nब) एस्किमो → II) अलास्का\nक) पिग्मीज → III) कॉन्गो\nड) रेड इंडियन→ IV) कलहारी बाळवंट\nभारतामध्ये सर्वेक्षणासाठी कोणत्या शहराची समुद्रसपाटीची सरासरी उंची शून्य मानली जात \nखालील दिलेले द्विपसमूह क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमाने लावा.\nअ, क, ब, ड\nक, ड, अ, ब\nअ, क, ब, ड\nक, ड, ब, अ\nन्यूझीलॅंड – 2,68,000 Km2 द्विपसमूह – अनेक बेटांचा समूह\nन्यूझीलॅंड – 2,68,000 Km2 द्विपसमूह – अनेक बेटांचा समूह\nहोर्मुडाची सामुद्रधुनी बाबत खालील विधाने लक्षात घ्या.\nअ. ही सामुद्रधुनी पर्शियाचे आखात व अरबी समुद्र यांना जोडते.\nब. जागतिक तेल निर्यातीपैकी 30% निर्यात या समुद्रधुनीतून होत असते.\nक. या सागरी क्षेत्राचे प्रादेशिक हक्क इराण व ओमान या देशांकडे आहेत.\nवरीलपैकी योग्य विधाने कोणती.\nफक्त अ व ब\nफक्त ब व क\nफक्त अ व क\nपुढील क्षेत्राचा नीट विचार करा.\nवरीलपैकी कोणता अग्नीकंकणाचा भाग आहे \nफक्त ब आणि ड\nफक्त ब, क, ड\nअ, ब, क, ड\nहेलेन्स पर्वत अमेरिकेत आहे.\nहेलेन्स पर्वत अमेरिकेत आहे.\nखालील विधनापैकी योग्य विधाने ओळखा.\nअ. अविशिष्ट पर्वत हे भू-अंतर्गत शक्तींचा परिणाम आहे.\nब. ग्रॅबन हे बहिर्गत शक्तींचा परिणाम आहे.\nअविशिष्ट पर्वत हे बहिर्गत शक्तींचा परिणाम आहे तर ग्रॉबन हे अंतर्गत शक्तीचा परिणाम आहे.\nअविशिष्ट पर्वत हे बहिर्गत शक्तींचा परिणाम आहे तर ग्रॉबन हे अंतर्गत शक्तीचा परिणाम आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://vivektavate.blogspot.com/2021/06/blog-post_14.html", "date_download": "2021-08-02T06:14:49Z", "digest": "sha1:JXEAZFM75E2QVC4DJ3AHDXTLURE7YAUV", "length": 6969, "nlines": 57, "source_domain": "vivektavate.blogspot.com", "title": "बेधुंद मनाच्या लहरी...: नर्सचे समर्पण", "raw_content": "\nगेल्या वर्षापासून डॉक्टर व नर्स रात्रंदिवस अथक रुग्णांची सेवा करत करोनाच्या ससंर्गाशी लढत आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांवर प्रचंड कामाचा ताण आहे.रुग्णांच्या आरोग्य सेवेसह चाचण्या घेणे व लस देणे ही कामेही सुरु आहेत. आपले कर्तव्य बजावताना कित्येक डॉक्टर व नर्सेचा मृत्यु झाला आहे.सीमेवरील सैनिकाप्रमाणे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कार्यरत आहेत.\nछत्तीसगडच्या काबीरधाम जिल्ह्यातील लिमोमधून एक घटना समोर आली आहे. एक नर्स आपल्या आयुष्याची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णांची सेवा करत होती. ९ महिन्यांची गर्भवती असूनही, ती कोविड वॉर्डमध्ये ड्यूटी करत होती. परंतु याच काळात तिला करोनाचा संसर्ग झाला. एका मुलीला जन्म दिल्यानंतर तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला.खूप वाईट झाले.\nया नर्सने तिचा नवरा सांगत असताना देखील सुट्टी का घेतली नाही ९ महिन्यांच्या गर्भवती असूनही कोविड वॉर्डमध्ये का ड्यूटी करत होती ९ महिन्यांच्या गर्भवती असूनही कोविड वॉर्डमध्ये का ड्यूटी करत होती गर्भवती असल्याने दोन जीवाना धोका होता ते तिला कळले नसेल का गर्भवती असल्याने दोन जीवाना धोका होता ते तिला कळले नसेल का तिने हा धोका का पत्करला असेल तिने हा धोका का पत्करला असेल करोनापासून रुग्णांना वाचवत होती पण स्व:तला वाचवू शकली नाही. तिच्या मुलीला आता आई दिसणार नव्हती.त्या मुलीला आईची माया मिळणार नव्हती. नवजात बालकाची आई त्याला कायमची सोडून गेल्याचे मोठे दु:ख आहे.\nकोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक होती, या लाटेत अनेकांनी आपले आप्त तर गमावलेच, पण काही मातांना त्यांची जन्माला न आलेली बाळंही गमवावी लागली. गरोदरपणाच्या काळात आई जर कोरोना पॉझिटीव्ह निघाली तर आरोग्यविषयक अनेक समस्या उभ्या राहू शकतात. कोव्हिडच्या काळात नऊ महिन्यांचा काळ काढणं त्या महिलेसाठी, तिच्या घरच्यांच्यासाठी आणि तिच्या डॉक्टरांसाठी सगळ्यांसाठी सत्वपरिक्षेचा काळ आहे.\nगर्भवती असताना देखील आयुष्याची पर्वा न करता परिचारिका रुग्णांसाठी काम करीत आहेत याचे कौतुक आहे.त्या जसं पोटातल्या बाळाशी कनेक्ट होतात,तसंच रुग्णांशीही कनेक्ट झालेल्या असतात. गर्भवती असताना पीपीई किटमध्ये राहून करोना रुग्णांची सेवा करणे किती कठीण आहे.आरोग्य विभागाने गर्भवती असलेल्या परिचारिकांना रुग्ण सेवा देणे बंद केले पाहिजे.\nटाइम्स ऑफ इंडीया-ठाणे प्लस (20)\nठाण्यातील स्वागत यात्रेतील काही फोटो (1)\nप्रसिद्ध न झालेली पत्रे (1)\nलोकमत - २०१० (1)\nवृतपत्र लेखन या माझ्या ब्लाँगला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/relationship-take-your-spouse-to-believe/", "date_download": "2021-08-02T05:15:26Z", "digest": "sha1:HXUFINZZNNVKAUXSY2REIWBFRT277HBK", "length": 17430, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नाते: आपल्या जोडीदारालाच विश्‍वासात घ्या – Dainik Prabhat", "raw_content": "\nनाते: आपल्या जोडीदारालाच विश्‍वासात घ्या\nमुलाचा जन्म हा खरं तर किती आनंदाचा क्षण, पण त्याच्या आगमनानंतर नवऱ्याला योग्य वेळ देऊ शकत नाहीये ही खंत अनघाला सतावत होती. त्यात नोकरी आणि घर अशी दुहेरी कसरत करावी लागत असल्याने परिस्थिती आणखीनच बिकट होत होती. त्याची चिडचिड तिच्या लक्षात येत होती. पूर्वीसारखं त्याच्या मनाप्रमाणे आपण त्याला सुख देऊ शकत नाही ही बोचही मनात होती. पण त्यासाठी मातृत्व पणाला लावणंही शक्‍य नव्हतं. त्याने समजावून घ्यायला हवं ही तिची अपेक्षा पण हे त्याच्याशी बोलण्याची मनाची तयारी होत नव्हती.\nसाधनाचा प्रश्‍न जरा वेगळा होता. ती आता पन्नाशीच्या घरात होती आणि शारिरीक गरजा पूर्ण करताना आपण पूर्वीसारखा आनंद घेऊ शकत नाही हे तिला जाणवायला लागलं होतं, पण नवऱ्याला हे सांगताना तिला खूपच ऑकवर्ड वाटायचं कारण त्याला काय वाटेल ही भीती मनात होती. इतक्‍या वर्षाचा संसार या कारणाने मोडणार तर नाही आपण आपली असमर्थता दाखवली तर ते सुख तो बाहेर तर शोधणार नाही या आणि अशा अनेक विचारांनी तिला घेरलं होतं. डॉक्‍टरांकडून तिला मोनापॉजमुळे ही इच्छा कमी झाल्याचं कळलं होतं पण नवऱ्याला हे कसं समजावून सांगायचं हा प्रश्‍न होता. त्यापेक्षा मुलीच्या 12 वी च्या अभ्यासाचं कारण देऊन तिच्या खोलीतच झोपायला तिने सुरूवात केली पण त्याने प्रश्‍न सुटला नाही तर आणखीनच बिघडला.\nशामलीची कथा तर आणखीनच वेगळी. तिला वाढत्या वजनाने बेजार केलं होतं. त्यामुळे तिचा आत्मविश्‍वास कमी होऊ लागला होता. आता नवरा आपल्याशी पूर्वीसारखं प्रेमाने वागत नाही आणि त्याने बाहेर हे सुख नक्कीच शोधलं असणार या विचारांनी ती मनातल्या मनात कुढत होती. छोट्या छोट्या कारणांवरून रूसून फुगून बसणं हे आता नेहमीचं झालं होतं. आपण लहान मुलासारखं वागतोय हे तिला कळत होतं पण मनातलं मोकळेपणाने बोलायची तिला लाज वाटत होती.\nसागरची मानसिक परिस्थिती तर फारच वेगळी झाली होती. पहिल्यापासूनच अध्यात्मात रमणाऱ्या सागरला संसार असार आहे हे आता कळून चुकलं होतं आणि त्यापासून विरक्ती घ्यायची हे त्याने ठरवलं होतं. खरं तर त्याला संन्यास घेऊन कुठेतरी निघूनच जायचं होतं पण लग्न झाल्याने बायकोची जबाबदारी टाळायची नव्हती. पण आपलं मन संसारात रमत नाही हे तिला सांगायची त्याची हिंमत होत नव्हती. म्हणूून नोकरीत लांबच्या बदल्या तो घेऊ लागला आणि जास्तीत जास्त लांब राहण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्यामुळे ना त्याच्या मनाला समाधान मिळत होतं ना बायकोला आपलं काय चुकतंय ते कळत होतं.\nअशी समस्या अनेकांच्या आयुष्यात कधी ना कधी येते. त्यात गैर काही नाही. उलट आयुष्याच्या काही टप्प्यांवर असं वाटणं ही नैसर्गिक बाब आहे. विज्ञानानेही ते आता सिध्द केलंय पण या विषयाबाबत बोलणं आपल्याकडे निषीध्द मानलं गेल्याने अशा गोष्टी मनातच ठेवल्या जातात. मनातच त्यावर विचार केला जातो आणि मनानेच त्यावर मार्ग शोधले जातात पण त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. खरं तर हे मानसिक खेळ नाहीत तर हे शारिरीक आणि मानसिक इच्छांचे मिश्रण आहे. टेस्टोस्टेरॉन नावाच्या हार्मोनची त्यात मुख्य भूमिका असते. यामुळे शरीराची शारिरीक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा नियंत्रित होत असते. या हार्मोनवर प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन अशा केमिकलचा आणि तणाव, दबाव, व्यस्तता अशा कारणांचा प्रभाव पडत असतो. महिलांच्या बाबतीत अनेक कारणांनी ही इच्छा कमी होऊ शकते. त्यात प्रामुख्याने गर्भावस्था, मोनोपॉज किंवा पिरीअडच्या वेळी अधिक त्रास होणं ही काही प्रमुख कारणं आहेत. मुड स्वींग आणि आत्मविश्‍वासाच्या कमतरतेमुळेही ही इच्छा कमी होते.\nपुरुषांमध्येही लिबिडो कमी होण्याची अनेक कारणं असू शकतात. मुख्यत: टेस्टोस्टेरॉनच्या स्तरात कमी आल्याने त्यांची ही इच्छा कमी होते. यामुळे प्रतिस्पर्ध्याची भावना, आक्रमकता वाढीस लागणे असे काही बदलही दिसून येऊ लागतात. 30 वर्षानंतर या स्तरात दरवर्षी दोन ते तीन टक्‍क्‍यांनी घट होते. त्यामुळे त्यांच्यातही शारिरीक संबंध ठेवण्याबद्दल नकारात्मता येऊ शकते. याशिवाय स्त्री आणि पुरूष या दोघांमध्ये शारिरीक ताण, मानसिक दबाव आणि बॉडी फॅट वाढणे या कारणानेही लिबिडोमध्ये घट होऊ शकते. त्याचा परिणाम शरीरावर आणि मनावर तर होतोच पण पती- पत्नीच्या नात्यावरही होत असतो.\nयावर उपाय काय तर जोडीदाराला विश्‍वासात घेऊन आपली परिस्थिती सांगितली पाहिजे. त्याने ती समजून घ्यावी ही अपेक्षा असेल तर आधी त्याला त्याची कल्पना दिली पाहिजे. चर्चा करणं अवघड वाटत असेल तर या क्षेत्रातील तज्ञांची मदत घ्या. आजकाल लैंगिक समस्या सोडवणारे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यात कसंल्टेशन, कौन्सिलिंग अशा पर्यायांचाही समावेश होऊ शकतो. या विषयावरची तुम्हाला माहित असलेली माहिती एकमेकांशी शेअर करा. त्यावर चर्चा करा. आजवर तुम्ही जोडीदाराला पूर्ण सुखी करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमच्या अवघड काळात जोडीदारही तुमची बाजू नक्कीच समजावून घेईल. गरज आहे ती मन मोकळं करण्याची ही एक अवघड फेज आहे हे खरंय, पण त्यासमोर हार मानून एकमेकांबद्दल गैरसमज करून घेण्यात काहीच अर्थ नाही. त्याऐवजी त्याच्याशी सामना कसा करता येईल याचे उपाय शोधायला हवेत. त्यासाठी आधी आपल्याला काय होतंय याची वैद्यकीय कारणं जाणून घ्या आणि त्यावर उपाय शोधताना आपल्या जोडीदाराला विश्‍वासात घ्या.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nआजचे भविष्य (सोमवार, दि. २८ डिसेंबर २०२०)\nदेवेंद्र फडणवीस यांचे शेतकरी आंदोलनावर भाष्य म्हणाले,शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दलाल, आडत्यांचे आंदोलन\nतुमची गुडघेदुखीची जीवघेणी वेदना होऊ शकते कमी; ‘हे’ आसन नक्की करा\nकशी घ्याल तुमच्या ऑटिस्टीक मुलाची काळजी\nरक्‍तशुद्धी करणारे कुशीवरील शवासन, एकदा नक्की करून पहा\nऑटिझमचे काही महत्त्वाचे आणि गंभीर प्रकार जाणून तुम्हाला बसेल धक्का\nएक्‍सपायरी डेट म्हणजे नक्की काय\nशारीरिक संबंध ठेवणे बंद केल्यास “असा” होतो तुमच्या शरीरावर परिणाम\n‘डाळिंब’ खा आणि ठेवा ‘या’ आजारांवर नियंत्रण\nमानसोपचार : पालक व्यस्त असणे मारक\n“अपुरी झोप मधुमेहाला आमंत्रण, काय आहे ही भानगड’ वाचा सविस्तर बातमी…\nपायांच्या टाचा व चौडे मजबूत करण्यासाठी “उत्तानपादासन’ नक्की ट्राय करा\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nबीसीसीआयच्या दणक्‍यामुळे आफ्रीदी, गिब्जची चिडचिड\n जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ बाधितांचा मृत्यू\nतुमची गुडघेदुखीची जीवघेणी वेदना होऊ शकते कमी; ‘हे’ आसन नक्की करा\nकशी घ्याल तुमच्या ऑटिस्टीक मुलाची काळजी\nरक्‍तशुद्धी करणारे कुशीवरील शवासन, एकदा नक्की करून पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/health/coronavirus-sputnik-v-more-efficient-against-delta-variant-coronavirus-any-other-vaccine-a653/", "date_download": "2021-08-02T06:40:02Z", "digest": "sha1:2SHXNJT2V25VZPEDFY7K3IQTQWBXC52U", "length": 19286, "nlines": 135, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus: भारतात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर 'ही' लस सर्वात प्रभावी, कंपनीचा मोठा दावा! - Marathi News | CoronaVirus Sputnik v is more efficient against the delta variant of coronavirus than any other vaccine | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nCoronaVirus: भारतात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर 'ही' लस सर्वात प्रभावी, कंपनीचा मोठा दावा\nगामालेया सेंटरने कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटसंदर्भात केलेले अध्ययन आंतरराष्ट्रीय समीक्षा जरनलमध्ये प्रकाशित करण्यासाठी सादर केले आहे. या अध्ययाच्या हवाल्यानेच स्पूतनिक व्हीने हा दावा केला आहे.\nCoronaVirus: भारतात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर 'ही' लस सर्वात प्रभावी, कंपनीचा मोठा दावा\nनवी दिल्ली - भारतात आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात स्पुतनिक व्ही लस, इतर कुठल्याही लशीच्या तुलनेत अधिक प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यासंदर्भात कंपनीने म्हटले आहे, की आतापर्यंत जेवढ्या लशींनी कोरोनाच्या या स्ट्रेनसंदर्भात परिणाम जारी केले आहेत, त्यांत सर्वात चांगले परिणाम स्पूतनिक व्ही लशीचे आहेत. (CoronaVirus Sputnik v is more efficient against the delta variant of coronavirus than any other vaccine)\nगामालेया सेंटरने कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटसंदर्भात केलेले अध्ययन आंतरराष्ट्रीय समीक्षा जरनलमध्ये प्रकाशित करण्यासाठी सादर केले आहे. या अध्ययाच्या हवाल्यानेच स्पूतनिक व्हीने हा दावा केला आहे.\nस्पुतनिक लसीला लोकांकडून थंड प्रतिसाद; २२ दिवसांत २४,७१३ डोस\nभारतात स्पूतनिक व्ही लशीला आपत्कालीन वापरासाठी परवाणगी देण्यात आली आहे. आता 20 जूनपासून ही लस सर्वसामान्य नागरिकांना टोचली जाईल. गेल्या रविवारी अपोलो रुग्णालयातील 170 सदस्यांना ही लस देण्यात आली. यापूर्वी डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजच्या कर्मचाऱ्यांना ही लस लावण्यात आली.\nकिती असेल लशीची किंमत -\nऑगस्टपासून स्पुतनिक व्ही लसीचे भारतातच उत्पादन केले जाणार असून, वार्षिक 850 दशलक्ष डोसचे उत्पादन करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. स्पुतनिक व्ही ही लस उणे (-) 20 सेंटिग्रेड तापमानात साठवून ठेवावी लागते. डॉ. रेड्डीजने 750 संस्थांशी करार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात ओपोलो रुग्णालयासोबत करार करून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. स्पुतनिक व्हीच्या एका डोसची किंमत 1,145 रुपये एवढी असेल.\nCorona Vaccination : स्पुतनिक लसीसाठी मुंबईत जम्बाे शीतगृह, जागेची चाचपणी सुरू\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :corona virusCorona vaccineIndiaCoronavirus in Maharashtraकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसभारतमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस\nमुंबई :Mumbai Corona Updates: धारावीनं पुन्हा 'करुन दाखवलं' सलग दुसऱ्या दिवशी एकही नवा कोरोना रुग्ण नाही\nMumbai Corona Updates: राज्यात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसून येत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असून मुंबईसारख्या दाटवस्ती असलेल्या शहरानं कोरोना विरुद्धच्या लढ्यात मोठी कामगिरी केली आहे. ...\nआंतरराष्ट्रीय :कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या आणि मोफत घेऊन जा लाखोंची कार; 'या' देशात मिळतेय अनोखी ऑफर\nCoronavirus Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर आता नवी कार घरी घेऊन जाण्याची संधी मिळणार आहे. लसीकरण मोहीम धीमी झाल्यानं घेण्यात आला निर्णय. ...\nमहाराष्ट्र :लोकमत रक्ताचं नातंः रक्तदानासाठी नाव नोंदवायचंय... इथे क्लिक करा, फॉर्म भरा\nLokmat Blood Donation Drive: 'लोकमत'च्या या अभियानाचे रक्ताची संभाव्य टंचाई दूर करण्यात मोठे योगदान राहील, असे सांगून महामहीम राज्यपालांनी मोहिमेला शुभेच्छा दिल्या. ...\nराष्ट्रीय :कोरोनाचा नवा व्हेरिअंट अधिक 'चलाख', आरोग्य मंत्रालयानं दिला सावधानतेचा इशारा\nदेशातील कोरोना प्रादुर्भावाची सविस्तर माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. ...\nजळगाव :चाळीसगावला ऊसतोड मजुरांची कोरोना चाचणी\nयावर्षी गावी परतलेले ऊसतोड मजुर कोरोना तपासणी न करताच आल्याने आरोग्य यंत्रणेने तांड्यांवरील ऊसतोड मजूर आणि नागरिकांचीही तपासणी सुरु केली आहे. यात ३२ मजुर कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. ...\nराष्ट्रीय :'बाबा का ढाबा' वादातून 'या' 4 गोष्टी शिका, कलेक्टर साहेबांनी दिला ट्विटरवरुन धडा\nबाबांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते म्हणत आहेत, की ‘गौरव वासन… तो मुलगा काही चोर नव्हता, ना आम्ही कधी त्याला चोर म्हटले आहे. ...\n कोरोना विषाणू संसर्गामुळे शुक्राणू निर्मितीत घट, वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण\nCoronavirus & Sexual Health: कोविडच्या संसर्गामुळे शुक्राणू निर्मितीच्या क्षमतेत घट झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नुकतेच मांडले आहे. शुक्राणू निर्मितीची प्रक्रिया पूर्ववत होण्यासाठी २ ते ३ महिने लागत असल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले आहे. ...\nआरोग्य :उचकी लागली... कोणी आठवण काढतंय का नाही, 'ही' आहेत कारणं...\nएकदा दोनदा उचकी लागली तर काही वाटतं नाही मात्र उचक्या जर सारख्या येत असतील तर ते नकोस वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का उचकी येण्यामागे नेमकं कारण काय आहे. आणि उचकी येण्याचे काय संकेत आहेत. ...\nआरोग्य :अन्न फेकू नये हे योग्यचं पण 'हे' पदार्थ शिळे खालं तर गंभीर आजारांना निमंत्रण द्याल...\nअशा अनेक गोष्टी आहेत, ज्या पुन्हा गरम करुन खाणे देखील धकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत, आपल्यासाठी हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, कोणत्या गोष्टी पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यांना नुकसान होऊ शकते. ...\nआरोग्य :हाडांचा कमकूवतपणा पडू शकतो महागात, आजपासूनच फॉलो करा हाडं मजबूत करण्याच्या 'या' टिप्स\nहाडांच्या मजबुतीसाठी आहारापासून व्यायामापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हाडे मजबूत होण्यासाठी आहार आणि जीवनशैलीमध्ये काही बदल करावे लागतात. आपण नैसर्गिकरित्या हाडे कशी मजबूत करू शकतो ते जाणून घेऊया. ...\nआरोग्य :व्यायाम केला, तर ब्रिटिश सरकार देणार पैसे\nexercise: तुम्हाला व्यायाम करायला आवडतं आवडत असेल, तर प्रश्नच नाही; पण आवडत नसेल तर आवडत असेल, तर प्रश्नच नाही; पण आवडत नसेल तर.. आपलं पोट सुटलंय, वजन वाढलंय, डायबिटीस हळूच अंगात घुसलाय, आता तरी व्यायाम करायलाच पाहिजे, हे तुम्हालाही माहीत आहे, ...\nआरोग्य :उलटे चालण्याचेही असतात बरेच फायदे, फायदे तुमच्या कल्पनेपलीकडचे\nचालणे हा शरीरासाठी सर्वोत्तम असा व्यायाम कधीही व कोठेही करता येतो. दररोज काही मिनिटे चालणे शरीर व आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र काहीवेळा या व्यायामामध्ये बदल करणे देखील फायदेशीर ठरते. उलटे चालण्याचे (walking backwards)देखील शरीराला अधिक फायदे होतात. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत\n अनेकांना एक डोस मिळेना; इथे एकाच व्यक्तीला दिले चार डोस अन् मग...\n आंध्र प्रदेशात 300 भटक्या श्वानांना विष देऊन मारलं, घटनेने खळबळ\nमुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी घर विकलं अन् पेट्रोल पंपावर नोकरी केली; २३ वर्षीय प्रदीप बनला IAS\nCoronaVirus Updates: देशात नव्या ४० हजार १३४ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय\n तुम्ही चुकून ‘त्या’ मेसेजवर क्लिक केले नाही ना, अन्यथा...; Vi, Airtel चा अलर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://adorecricket.com/entertaining-masses-side-please-everyone-perhaps/?lang=mr", "date_download": "2021-08-02T06:58:41Z", "digest": "sha1:PXNYGUMROICRXYRB7W5CRVUENIXQ5L56", "length": 36742, "nlines": 115, "source_domain": "adorecricket.com", "title": "अ‍ॅडोर क्रिकेट जनतेचे मनोरंजन करीत आहे - एक बाजू सर्वांना संतुष्ट करण्याचा, कदाचित?", "raw_content": "\n2 सर्वांना संतुष्ट एक साइड - जनतेला मनोरंजक, कदाचित\nप्रकाशित 7व्या जून 2016 करून मॅथ्यू वुडवर्ड & अंतर्गत दाखल कसोटी क्रिकेट. शेवटचे अद्यावत 3व्या ऑक्टोबर 2016 .\nअनेक म्हणा कसोटी क्रिकेट वेळ या क्षणी खिन्नता खितपत आहे. आहे योजना सर्व प्रकारच्या प्रयत्न आणि त्याच्या डगला पुरुषांचा संध्याकाळी वापरण्याचा कोट करून तो त्यातला थोडा भाग सुमारे chucked जात. अशा एक demolitions बाजूंनी इंग्लंड श्रीलंका मालिका फक्त naysayers होऊ आणि वजन जोडा अर्धा रिकामा (किंवा पूर्ण असणे आवश्यक आहे) चेस्टर ले स्ट्रीट नक्की वस्तू मदत नाही स्टॅण्ड.\nगोष्टी चालू नेहमी उत्तर सुमारे प्रांजळ नाही. आम्ही स्पष्ट आहे की नाही सोपे उत्तर आहे की आहे स्टेडियम हमी पॅक पण फक्त गोष्ट की कवच ​​किंवा चमत्कार बरा सर्व शोधत आहात.\nएक गोष्ट निश्चित आहे - क्रिकेट मनोरंजन व्यवसायात आहे आणि म्हणूनच आवश्यक आहे, तसेच, करमणूक. इंग्लंड आणि श्रीलंका येथे दोन कसोटी खेळांचे मनोरंजन झाले नाही. खेळामध्ये खेळ असावा - बॅरलमध्ये फिश शूट करणे पंटर आत काढत नाही. लॉर्ड्स येथे तिसर्‍या आणि अंतिम कसोटीसाठी तिकीट काढण्यासाठी लोक गर्दी करत असल्याचे मला दिसत नाही.\nअर्थात ते जागांवर bums मिळवा फक्त संघ नाही. वैयक्तिक खेळाडूंमध्ये संपूर्ण स्टेडियम आणि अगदी उजळण्याची क्षमता असते, काही वेळा, संपूर्ण देश. वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडला पाहायला मी एकदा हेडलीकडे गेलो होतो पण तिथे पाच मिनिटे उशीर होतो (ग्रेट ब्रिटिश गाड्यांचे आभार) फक्त आम्ही ऐकत आहोत की आम्ही विकेट आधीच गळून पडलेला आहे की पूर्वीची सुरक्षा समजत नाही. केविन पीटरसनशिवाय दुसरा कोणीही नाही - आणि इंग्लंडने अद्यापही ब runs्याच धावा केल्या आहेत., शेवटी मी निराश झालो.\nआतापर्यंतची सर्वात तरुण खेळाडू होण्याची अलिस्टर कुकची अलीकडील कामगिरी 10,000 चाचणी चालू आहे आणि प्रथम इंग्लंडचा पराक्रम गाठण्यासाठी तो तिथे आहे (आणि तसेच केले) परंतु वैयक्तिकरित्या सांगायचे तर मी त्याला सैनिक म्हणून घेण्यासाठी पैसे मिळवून देणार नाही आणि डाव एकत्र जोडला. चवदार तो संरक्षित ठेवण्याची परवानगी देणारी भाकर आहे. ब्रेडशिवाय संरक्षित फक्त विचित्र चव घेतो परंतु संवर्धित न करता भाकरीचा थोडासा कोरडा आणि कंटाळा येतो.\nम्हणून मी अलीकडेच विचार करत होतो की आतापर्यंतची सर्वात रोमांचक इलेव्हन कोणती असेल होव्हिसच्या कोणत्याही तुकड्यावर कृपा करणारा अकरा स्पाऊट योमनची बाजू (आधीच पुरेशी ब्रेड रूपके होव्हिसच्या कोणत्याही तुकड्यावर कृपा करणारा अकरा स्पाऊट योमनची बाजू (आधीच पुरेशी ब्रेड रूपके) आणि त्यांना ऐसमध्ये नृत्य करा. हे सर्वोत्तम कधी यादी म्हणून समान नाही. उत्कृष्ट याद्या तरीही एकत्र ठेवणे जवळजवळ अशक्य आहे - भिन्न युग आणि भिन्न पिच तुलनात्मकतेस उत्कृष्ट बनवतात. ही यादी एकत्रितपणे जोडताना मी क्रिकेटींग विभाजनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि शक्य असेल तेथे भिन्न राष्ट्रीयत्व समाविष्ट केले. व्यक्तिमत्त्व देखील गणनेत येते आणि हे लक्षात ठेवले पाहिजे की मी फक्त मध्यभागी ते 80 च्या दशकापासून क्रिकेट पाहत आहे. क्षमस्व W.G. ग्रेस पण तू परत मंडपात आलास. जगात फेरफटका मारण्यासाठी आणि नविन क्रिकेटच्या ऑफरमध्ये असलेले सर्वोत्कृष्ट क्रिकेट प्रदर्शित करण्यासाठी हे नूतनीकरण करणारे बॅड असेल - जरी त्यापैकी बरेच जण दात खाण्यापेक्षा लांब असले तरीही.\nत्यामुळे आपण खाली काय वाटते ते पाहू. मी पाच अग्रगण्य फलंदाजांच्या आधुनिक दिवसाच्या फॉर्म्युलासह गेलो आहे, अष्टपैलू, अडखळत आणि नंतर चार फ्रंट लाइन गोलंदाज - त्यापैकी एक फिरकीपटू आहे. मी फक्त थोडीशी फसवणूक करणे कबूल केले पाहिजे - मी दोन सलामीवीरांऐवजी पाच फलंदाजांचा गट निवडला आहे, क्रमांक तीन वगैरे वगैरे.\nमी माझ्या पाच यांची नावे:\nश्री व्हॅट रिचर्ड्स (सर व्हिव्ह) कोणत्याही यादीत असणे आवश्यक आहे. मॅन माउंटन फक्त अफाट होता आणि त्याच्या आक्रमकता आणि शैलीने श्रेड्सवर गोलंदाजीचा हल्ला फोडू शकतो. खोबणी मध्ये तेव्हा (बहुतांश वेळा) तो गोलंदाजी करणे अशक्य होते किंवा शेतात सेट. कठीण खेळांना सामोरे जाताना त्याचा प्रतिसाद अगदी सोपा होता: \"आपण एक बॅट मनुष्य आला, स्वत: चा बचाव करा. ” जर तो आज खेळत असेल तर तो 60 च्या दशकात चांगली कामगिरी करू शकेल\nसचिन तेंडुलकर. ठीक आहे, तर हे खरोखर रेकॉर्ड्सबद्दल नाही परंतु लिटल मास्टर हा सर्वोत्कृष्ट भाग आहे 2,500 कसोटी कारकीर्दीत जमा होणा of्या धावांच्या बाबतीत पुढील सर्वोत्तम धावा करण्यापूर्वी (रिकी पॉन्टिंग). त्याला जवळजवळ १.२ अब्ज भारतीयांप्रमाणे देवदेखील मानले जाते - याने स्टेडियममध्ये काही जागा बदलल्या पाहिजेत. मुख्य म्हणजे, जरी तो दौ tour्याचा तिरस्कार करीत असलेल्या भारतीय संघाचा भाग असल्याचा जरी तो अगदी अवाढव्य असला तरी - इंग्लिश डोळ्यांनी त्याला सर्वोत्कृष्ट म्हणून पाहिले नाही..\nकेविन पीटरसन. ठीक आहे, म्हणून तो मुलगा त्याच्याबरोबर सामानात भरलेला सूटकेस पण मुलगा घेऊन जातो, मनुष्य शक्य झाले (आणि अजूनही हे करू शकता) फलंदाजी. तेथे पटकन तो हे करू शकता म्हणून खूप काही गीयर माध्यमातून स्थलांतर करू शकता कोण आहे. उत्तम मनोरंजन मूल्य. मी ख्रिस गेलचा विचार केला आणि तो त्या जागेवरुन जवळ आला. पण के फक्त त्याला पुढे sneaks.\nस्टीव्ह वॉ. जर एखादा क्रिकेटपटू असेल तर चिप्स खाली येताना मला मदत करायची आहे, तर तो माणूस स्टीव्ह वॉ आहे. माणूस येण्याइतकाच भक्कम आहे आणि माझा कर्णधार होईल. त्याचा भाऊ मार्क जुळ्या जुळण्यांपेक्षा जास्त लखलखीत होता परंतु चमकदार असायचा असे नाही. तो सरस असावा जो या युनिटला नूतनीकरणास बांधून ठेवतो. उपयुक्त बॅक अप गोलंदाज (तो जादूई फक्त काही लहान होता 100 विकेट्स हजारो धावा पूरक).\nब्रायन लारा. किती हुशार खेळाडू. तेव्हा तो सुमारे, रेकॉर्ड या कुशीवरुन त्या कुशीवर लोळणे. तो एकदा परंतु दोनदा चाचणी डावात सर्वाधिक धावा बुबका. त्याने एका डावात 500 धावा ठोकल्या. प्रत्येक वेळी जेव्हा तो यष्टीरक्षकांकडे गेला तेव्हा तुम्हाला वाटले की काहीतरी महत्त्वाचे घडेल. जोरदार अविश्वसनीय.\nउलट येथे फार मौल्यवान वस्तू पण तो अ‍ॅडम गिलक्रिस्ट ज्याने आधुनिक दिवसातील विकेट कीपर विलोची झुंज देण्यास सक्षम असा डाव शोधला. त्याचे पालन करणे अधिक चांगले असू शकते परंतु ऑस्ट्रेलियाच्या एका उत्कृष्ट बाजूचा तो भाग होता ज्यात तो धडधडत होता, तो क्वचितच उघड होते. दुसरीकडे त्याची फलंदाजी फक्त अप्रतिम होती, Freddy फ्लिंटॉफ कारकिर्दीत शेवटी त्याच्या मार्क आला जरी. तोसुद्धा एक मोठा खेळ खेळाडू होता आणि माझ्या इतर तारे अपयशी ठरल्यास विश्वासार्ह पर्याय ठरेल.\nपुन्हा, येथे निवड भरपूर. अष्टपैलू खेळाडू बर्‍याचदा एका महान संघाचे हृदय गमावत असते म्हणून हा एक हक्क मिळवणे महत्वाचे आहे. विजेत्या माणसाला फलंदाजी आणि गोलंदाजी करणे आवश्यक असते (स्पष्टपणे) पण संघाला पुढे ने. मी गेले केले आहे इयान बोथम. उत्कृष्ट गोलंदाज आणि खूप चांगला फलंदाज, ‘दोघेही’ वाइन लिस्ट निवडण्याचेही काम करतात. त्याचे दोन्ही मद्यपान हे त्याच्या मैदानावरील कामगिरीएवढेच प्रख्यात आहेत आणि सामन्याआधी आणि नंतर संघाकडे काही ‘उज्ज्वल गाल’ असल्याचे तो खात्री करेल..\nआधुनिक काळातील फक्त दोनच पर्याय आहेत - किंवा कोणत्याही युगानुसार. शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरन हा एक बाहेर एक प्रकारची गोगलगाय. तो एक अतिशय बंद कॉल आहे - श्रीलंकेचा निवृत्त 800 त्याच्या नावावर विकेट्स आणि वॉर्न त्याच्यामागे फारसे मागे नव्हते - परंतु या पार्श्वभूमीवर जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी या संघात राष्ट्रांच्या छत्र्याचे प्रतिनिधित्व करावे अशी माझी इच्छा आहे आणि जवळ येणारा मुरली एकमेव श्रीलंकेचा आहे.. वॉर्न, ज्याचे दोघांचे व्यक्तिमत्व मोठे आहे, पेय म्हणून वाहून शकता 12व्या मॅन आणि दुसरा फिरकी गोलंदाज असावा.\nडेनिस लिली - हुशार गोलंदाज आणि भीतीदायक / निर्भय ऑसी पॅटर. 'फक्त दुवा की मला घाबरणे होईल.\nLanलन डोनाल्ड - जर लिलीने हृदयाचे ठोके मारणे सोडले नाही तर हा माणूस असे करेल. चमकदार गोलंदाज ज्याने त्याच्या बळी गेलेल्या अनेकांना आपली विकेट शरण घेण्यासाठी घाबरवले. चेहरा पांढरा युद्ध पेंट फक्त मधाचे बोट जोडले. माझा एक दक्षिण आफ्रिकेचा प्रतिनिधी.\nमॅल्कम मार्शल - तर Messrs बोथम एक तेज तिरंगी, डोनाल्ड आणि लिलिए तुम्हाला नंतर नक्कीच उशीरा मिळणार नाहीत, उत्तम मार्शल तुम्हाला संपवेल. 70 आणि 80 च्या दशकाच्या भीतीदायक वेगवान हल्ल्यापैकी मार्शल मोठ्या प्रमाणात मानला जातो जरी जुना ‘व्हिस्प्रिंग डेथ’ मायकेल होल्डिंग जवळ आला आहे.\nत्यामुळे उपलब्ध आहे. प्रवेशाच्या किंमतीच्या चाचणीच्या बाजूला पूर्णपणे अ-वैज्ञानिक वार. पहिल्या सातचा शेवट झाला आहे 66,000 आणि त्यांच्या दरम्यान गोलंदाज एकत्रित धावा 2,200 विकेट. किमतीची एक लक्ष\nआपल्या स्वत: च्या मनात काही विचार आला खाली टिप्पणी करून स्वत: ला लाड खाली टिप्पणी करून स्वत: ला लाड आपण सदस्यता करू इच्छित असल्यास कृपया वरच्या उजव्या मेनूवर सदस्यता दुवा वापरा. आपण खालील सामाजिक दुवे वापरून आपल्या मित्रांसह शेअर करू शकता. आणि आपण ते करतोय.\nटॅग्ज: ऍडम गिलख्रिस्ट, ऍलन डोनाल्ड, ब्रायन लारा, डेनिस लिली, इयान बोथम, केविन पीटरसन, माल्कम मार्शल, मुथय्या मुरलीधरन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, शेन वॉर्न, स्टीव्ह वॉ, व्हिव रिचर्डस, विवियन रिचर्डस\nऑस्ट्रेलियाचा सुवर्णकाळात चालू क्रिकेटपटू दुखत आहे\nभारत पुढाकार तिसऱ्या कसोटी घेणे\nसचित्रा सेन एक Mankades होते (काही बिअर नंतर पहा\nमूर उन्हाळ्यात वर्ग गरज इंग्लंड\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nखाली आपला तपशील भरा किंवा प्रवेश करा चिन्ह क्लिक करा:\nई-मेल द्वारे फॉलोअप टिप्पण्या मला सूचना द्या. तुम्ही देखील करू शकता सदस्यता टिप्पणी न करता.\nसुदैवाने क्रिकेट हा एक खेळ आहे 2 संघ, मग हा विरोध कसा आहे, सर्वोच्च सह 7 फक्त अंतर्गत स्कोअरिंग 69,000 धाव आणि हल्ला येत 2590 विकेट ...\nगावस्कर - आतापर्यंतचा सर्वात महान सलामीवीर, उत्कृष्ट वेगवान गोलंदाजी हाताळण्याची अतुलनीय क्षमता आहे. त्याच्या दुस innings्या डावातील सरासरीमध्ये केवळ बहिष्कारानंतर दुसरा.\nपॉन्टिंग - आतापर्यंतचा सर्वाधिक धावा करणारा दुसरा. आणि विकेट घेणा field्या क्षेत्ररक्षकांना विकेट गमावताना विनोदपूर्ण रीतीने वाईट झुंज दिली.\nसेहवाग - ओव्हर 8,000 जोरदार स्ट्राइक रेटसह चालते\nसोबर्स - आतापर्यंतचा महान अष्टपैलू 8000 धावा आणि 235 विकेट्स हा विक्रम आहे.\nकॅलिस - आक्रमक शैलीसह आणखी एक चमकदार अष्टपैलू\nसंगकारा - आणखी एक 10,000+ क्लब आणि यजमान विकेटकिपिंग रेकॉर्ड - मी म्हणेन की तो आतापर्यंतचा महान विकेटकीपर-फलंदाज आहे.\nवॉर्न - मुरलीपेक्षाही मैदानातील पात्र अधिक, आणि तो फलंदाजीला थोडासा फेकूही शकला. फिरकीपटू बनला.\nअ‍ॅंब्रोज - 6 फॅट 7 जलद आणि बाउन्सिंग प्रसूतीसाठी तो माणूस आहे. चेंडू 400 बळी.\nमॅकग्रा - पारंपारिक स्विंगच्या अगदी योग्य प्रमाणात \"अनिश्चिततेचा मार्ग\" मध्ये चेंडूचे मेट्रोनॉमिक वितरक.\nहोल्डिंग - कोणत्याही खेळपट्टीवर भीतीदायक वेगवान. योग्य कारणास्तव कुजबुजत मृत्यूचे टोपणनाव.\nवकार - रिव्हर्स स्विंगची कला परिपूर्ण केली, आणि ठोठावले 373 प्रक्रियेत विकेट\nमाफ करा, मला कोणताही न्यूझीलंड मिळाला नाही (किंवा इंग्लंडचे खेळाडू) लाईन-अप मध्ये. पीटरसन आणि बोथम यांच्यासह तुम्ही सर्वोत्कृष्ट “इंग्लिश” निवडले, आणि बर्‍याच एनझेडर्सचा विचार केला गेला, ते मनोरंजनासाठी वरीलपैकी शीर्षस्थानी जाऊ शकत नव्हते.\nतो थोडा जुना द्राक्षांचा वेल असल्यामुळे माझ्या बाजूने सोबर्सला वगळण्यात आले. त्या व्यतिरिक्त, ही एक छान दिसणारी ओळ आहे. मी अजूनही गिलख्रिस्टला कीपर म्हणून फलंदाजीला जात आहे. ठीक आहे, जेव्हा ते संगकाराच्या विरोधात उभे असतात तेव्हा आकडेवारी खोटे बोलत नाही, आणि त्याला त्याच्या समकालीनांचा सामना करावा लागला नाही - म्हणजे. वॉर्न आणि मॅकग्रा - परंतु अशा तेजस्वी बाजूने तो एक पात्र होता त्याच्या एकूणच उपस्थितीने माझ्यासाठी त्याच्या जागेवर शिक्कामोर्तब केले\nया महिन्यात नेहमी सर्वाधिक टिप्पण्या\nट्रेंट ब्रिज - एक कसोटी जमिनीवर मार्गदर्शक (1.5k views)मालिका पहिल्या \"तेंडूलकर मार्गदर्शन\" आम्ही ग्राउंड लेआउट तपशील बसून सर्वोत्तम जागा ट्रेंट ब्रिज वैशिष्ट्य सुरुवात, येथे एक प्रतिमा आहे ...\nलाल-हिरवा रंग-आंधळे क्रिकेट खेळू शकतो (83 दृश्ये)खेळ थांबला बद्दल स्वत: ला कुरकुर जेव्हा (योग्य प्रकाश) काल रात्री, एक विचार अचानक मला आली - एक लाल चेंडू आणि हिरवा पीच, लाल, हिरवा रंग-अंध लोक क्रिकेट खेळू शकतो ...\nगोलंदाज च्या होल्डिंग ... वक्रोक्ती अजूनही मजबूत जात (68 दृश्ये)जवळजवळ प्रत्येक क्रिकेट चाहता प्रसिद्ध कोट ऐकले असेल, ब्रायन जॉन्स्टोनचा चेंडू गुणविशेष, \"गोलंदाज च्या होल्डिंग, फलंदाज Willey\". किंवा नाही हे खरोखर हवा वर लाइव्ह सांगितले होते एक उत्तम महत्त्वाचे यापुढे ...\nविश्रांती खेळाडू इंग्लंडच्या एका बाजूकडील सर्व तोफा (53 दृश्ये)मी टी -20 विचित्र शो ऐकत बसल्यावर (किरकोळ आधारित जे काही साबण कचरा पत्नी पहात आहे नाही) इंग्लंडने पाच महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर मी हा चर्चेचा विचार करीत आहे ...\nट्रेंट ब्रिज - एक कसोटी जमिनीवर मार्गदर्शक (40k views)मालिका पहिल्या \"तेंडूलकर मार्गदर्शन\" आम्ही ग्राउंड लेआउट तपशील बसून सर्वोत्तम जागा ट्रेंट ब्रिज वैशिष्ट्य सुरुवात, येथे एक प्रतिमा आहे ...\nगोलंदाज च्या होल्डिंग ... वक्रोक्ती अजूनही मजबूत जात (18.3k views)जवळजवळ प्रत्येक क्रिकेट चाहता प्रसिद्ध कोट ऐकले असेल, ब्रायन जॉन्स्टोनचा चेंडू गुणविशेष, \"गोलंदाज च्या होल्डिंग, फलंदाज Willey\". किंवा नाही हे खरोखर हवा वर लाइव्ह सांगितले होते एक उत्तम महत्त्वाचे यापुढे ...\nलाल-हिरवा रंग-आंधळे क्रिकेट खेळू शकतो (7.8k views)खेळ थांबला बद्दल स्वत: ला कुरकुर जेव्हा (योग्य प्रकाश) काल रात्री, एक विचार अचानक मला आली - एक लाल चेंडू आणि हिरवा पीच, लाल, हिरवा रंग-अंध लोक क्रिकेट खेळू शकतो ...\nसर्व नवीन इंग्लंड, केपी न (5.4k views)दिवस इंग्लंड घोषणा केली आहे सर्वात मोठा क्रिकेट वृत्त केव्हिन Pieterson यापुढे त्यांच्या योजना असेल, प्रभावीपणे त्यांच्या अग्रगण्य फलंदाज दणकट कापड. हे शेवटी माझ्या पहिल्या लेख लिहायला मला चालना आहे ...\nराख 2013: मालिका टीम (3 टिप्पण्या)गोष्टी मालिका दरम्यान मला आश्चर्य वाटले की एक पंडित संबंधित बळी पहारा तुलनेत किती होते - ब्रॅड हॅडिन एक अतिशय चांगला प्रेस मिळत, जेव्हा मॅट प्रायर थोडेसे नकारात्मक झाले ...\nविश्रांती खेळाडू इंग्लंडच्या एका बाजूकडील सर्व तोफा (2 टिप्पण्या)मी टी -20 विचित्र शो ऐकत बसल्यावर (किरकोळ आधारित जे काही साबण कचरा पत्नी पहात आहे नाही) इंग्लंडने पाच महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर मी हा चर्चेचा विचार करीत आहे ...\nसर्व नवीन इंग्लंड, केपी न (2 टिप्पण्या)दिवस इंग्लंड घोषणा केली आहे सर्वात मोठा क्रिकेट वृत्त केव्हिन Pieterson यापुढे त्यांच्या योजना असेल, प्रभावीपणे त्यांच्या अग्रगण्य फलंदाज दणकट कापड. हे शेवटी माझ्या पहिल्या लेख लिहायला मला चालना आहे ...\nनाही स्टार एकतर साइड साठी चमकत (2 टिप्पण्या)मात आणि ऑस्ट्रेलिया त्यांच्या जागी लावण्यास त्यामुळे ऍशेस मालिकेत इंग्लंडला ओवरनंतर आहेत. एक 3-2 स्कोअरलाइन ग्रीन बॅगिज केलेल्या लोकांना थोडीशी चापटी मारते परंतु सत्यात शेवटची परीक्षा होती ...\nडेव्हिड कूक वर लाल-हिरवा रंग-आंधळे क्रिकेट खेळू शकतो: “लाल / हिरव्या रंगाच्या कमतरतेमुळे गुलाबी बॉल धूसर / निळा दिसतो, त्याच्या तीव्रतेवर अवलंबून. मी रंगाने अंधत्व असलेले एक नक्कल केले…”\nमॅथ्यू वुडवर्ड वर सर्वांना संतुष्ट एक साइड - जनतेला मनोरंजक, कदाचित: “सोबर्स झाल्यामुळे त्याला एक किंचित जुने द्राक्षांचा हंगाम असल्याने माझ्या बाजूला ommited होते. त्या व्यतिरिक्त, एक तो आहे…”\nJon Scaife वर सर्वांना संतुष्ट एक साइड - जनतेला मनोरंजक, कदाचित: “सुदैवाने क्रिकेट एक खेळ आहे 2 संघ, त्यामुळे ही भूमिका कशी, सर्वोच्च सह 7 फक्त अंतर्गत केल्या…”\nसमलिंगी बॉल वर सर्व नवीन इंग्लंड, केपी न: “आम्ही सर्व आपण लगेच बाजूला kp..but नाही हे इंग्लंड क्रिकेट संघाचे तरुण खेळाडू चांगली संधी आहे…”\nब्रायन लोहार वर यॉर्कशायर सीसी स्थळ - किंवा अभाव: “पूर्णपणे आपल्या भावना सहमत, मी फक्त स्कारबोरो जा, & यॉर्क च्या नाटक स्पर्धेत कुठेही सामने पाहिले नाही.…”\nकॉपीराइट © 2003-2021, जॉन पी Scaife & प्रेमात क्रिकेट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/large-influx-for-entry-into-congress-many-leaders-in-touch-balasaheb-thorat-127905098.html", "date_download": "2021-08-02T07:02:26Z", "digest": "sha1:MULZJFGY2K4POPVLI4HQZP4CQNBFNGCI", "length": 10733, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Large influx for entry into Congress; Many leaders in touch- Balasaheb Thorat | काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी मोठा ओघ; अनेक नेते संपर्कात- बाळासाहेब थोरात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाँग्रेस प्रवेश:काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी मोठा ओघ; अनेक नेते संपर्कात- बाळासाहेब थोरात\nकाँग्रेस विचारांवर श्रद्धा असलेला, काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून हा विचार बळकट करण्यासाठी अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. आज सातारा व ठाणे जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्यभरातून अनेक नेते कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये येण्याचा ओघ वाढला असून अनेकजण संपर्कात आहेत. लवकरच ते ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसची ताकद राज्यात आणखी वाढण्यास यामुळे मदतच होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.\nआज गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तरूण नेते रणजित देशमुख व ठाणे जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा व महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील, आ. भाई जगताप, सरचिटणीस माजी आ. मोहन जोशी, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, यशवंत हाप्पे, गजानन देसाई, सचिव जोजो थॉमस आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा गरिब, सामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांना ताकद देणारा पक्ष आहे. मध्यंतरी थोडा कठीण काळ आला होता त्यावेळी काही जण पक्ष सोडून गेले. ‘सुबह का भुला शाम घर वापस आये तो उसे भुला नही कहते’. काँग्रेस सोडून गेलेले काँग्रेसमध्ये पुन्हा येत आहेतच पण इतर पक्षातीलही अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तुम्ही पक्षासाठी कार्य करा, तुम्ही मोठे झालात तर पक्षही मोठा होईल. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष बळकट करा आणि काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन द्या, असे आवाहन थोरात यांनी केले.\nयावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, रणजित देशमुख यांनी सातारा जिल्ह्यातील खटाव माण या दुष्काळी भागात सहकाराच्या माध्यमातून या भागाचे चित्र बदलण्याचे काम केले आहे. परवाच विलासकाका पाटील उंडाळकर, उदयसिंह उंडाळकर हे स्वगृही परतले आणि आज रणजित देशमुख यांच्या रुपाने पक्षाला आणखी ताकद मिळाली आहे. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काम करा आणि जिल्हा काँग्रेसमय करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. बाळासाहेब थोरात यांचा पायगुण चांगला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस पक्ष विस्तारत असून ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दोन महिन्याच काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यातील सत्तेत सहभागी होऊ शकली. त्यांच्या नेतृत्वाखाली तरुणांना पक्षात काम करण्यास मोठा वाव आहे, असे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम म्हणाले.\nरणजित देशमुख यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य भारतराव शंकरराव जाधव, हनुमान शिक्षण प्रसारक मंडाळाचे अध्यक्ष संजीव साळुंके, बाळासाहेब झेंडे, संतोषराव पवार, निलेश जाधव, विजय शिंदे यांनी तर दयानंद चोरगे यांच्यासह भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती मोतीराम चोरघे, भिवंडी महानगरपालिका बांधकाम समितीचे माजी सभापती , माजी शिवसेना महानगर प्रमुख, भाजपाचे ठाणे पालघरचे माजी विभागीय संघटक तुकाराम चौधरी, शिवसेना माजी विभाग प्रमुख गणेश चौधरी, प्रभाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सदस्य सुरेश जोशी, भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष संजय बापू पाटील, भाजपा ठाणे जिल्हा ग्रामीण शिक्षक आघाडीचे अध्यक्ष देवेंद्र भेरे,नवनाथ सुतार, देविदास केणे यांच्यासह भिवंडी, कल्याण मधील असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\nमा. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करु असे रणजित देशमुख व दयानंद चोरगे यावेळी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-blast-in-pimpri-chinchwad-dange-square-3661253-NOR.html", "date_download": "2021-08-02T07:09:56Z", "digest": "sha1:IZCDBNE7BOQWKUMDC5HVNGV2VSVSLXN2", "length": 4257, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "blast in pimpri chinchwad dange square | पिंपरी-चिंचवडमध्‍ये डांगे चौकात स्‍फोट, लहान मुलगा जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपिंपरी-चिंचवडमध्‍ये डांगे चौकात स्‍फोट, लहान मुलगा जखमी\nपुणे- पुण्‍यात साखळी स्‍फोटांची घटना ताजी असतानाच पिंपरी-चिंचवड एक लहान स्‍फोटाने हादरले आहे. डांगे चौकात हा स्‍फोट झाला. प्राप्‍त माहितीनुसार एक लहान मुलगा त्‍यात जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बॉम्‍बशोधक पथक घटनास्‍थळी रवाना झाले आहे.\nसुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, डांगे चौकातील लक्ष्‍मीतारा इमारतीच्‍या पाय-यांवर हा स्‍फोट झाला. जखमी झालेल्‍या मुलाचे नाव पियुष असे आहे. तो गंभीररित्‍या जखमी झाला असून त्‍याला यशवंतराव चव्‍हाण रुग्‍णालयात आयसीयुमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे.\nप्राथमिक माहितीनुसार, हा स्‍फोट 'आयईडी'द्वारे घडविण्‍यात आलेला नाही, असे पोलिसांचे म्‍हणणे आहे. पोलिसांनी हा दहशतवादी हल्‍ल्‍याचा प्रकार नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे. परंतु, अधिकृतरित्‍या कोणीही माहिती दिलेली नाही. स्‍फोट कशामुळे झाला, यासंदर्भात तपास घेण्‍यात येत आहे. प्रत्‍यक्षदर्शींनी दिलेल्‍या माहितीनुसार, इमारतीच्‍या पाय-यांवर काही साहित्‍य ठेवण्‍यात आले होते. ते या मुलाने उचलताच स्‍फोट झाला.\nपुण्‍यात 31 जुलै रोजी जंगली महाराज मार्गावर चार स्‍फोट झाले होते. त्‍यात मोठ्या प्रमाणांवर स्‍फोटकांचा वापर करण्‍यात आला. सुदैवाने स्‍फोटकांचे मिश्रण योग्‍यप्रकारे झाले नाही. त्‍यामुळे मोठा अनर्थ टळला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/choreographer-saroj-khan-passed-away", "date_download": "2021-08-02T06:47:43Z", "digest": "sha1:LJ3J6R7RLRTMXCJ5VJDLELSHGNGPTMZK", "length": 10685, "nlines": 78, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन - द वायर मराठी", "raw_content": "\nनृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे निधन\nमुंबईः गेली ४ दशके हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणार्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सरोज खान गेले काही काळ आजारीच होत्या. गेल्या आठवड्यात शनिवारी श्वसनास त्रास होत असल्याच्या कारणाने त्यांना वांद्रे येथील गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोविड-१९ चाचणी केली होती पण ती निगेटिव्ह आली होती. गुरुवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले व पहाटे अडीचच्या सुमारास त्यांचे निधन झाले.\nशुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांचे मालाड येथील कब्रस्तानात दफन करण्यात आल्याचे त्यांची कन्या सुकैना खान यांनी सांगितले.\n४ दशके हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली\nसरोज खान यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत सुमारे २ हजाराहून अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले. या चार दशकांमधील ८० व ९० चे दशक तर त्यांनी गाजवले. या काळात त्यांच्या नृत्यदिग्दर्शनातून श्रीदेवी व माधुरी दीक्षित यांच्यासारखे उत्तम अभिनयासोबत उत्तम नृत्य करणारे कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाले.\nभारताची फाळणी झाल्यानंतर सरोज खान यांचे कुटुंबीय भारतात आले होते. त्यांचे मूळ नाव निर्मला होते. पण त्यांच्या कुटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून सरोज ठेवले.\nसरोज खान यांनी लहान वयातच हिंदी चित्रपटसृष्टीत बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. नृत्यदिग्दर्शक बी. सोहनलाल यांच्या सोबत त्यांनी काम सुरू केले. वयाच्या १३ व्या वर्षीच त्यांनी ४१ वर्षाच्या सोहनलाल यांच्याशी विवाह केला. या विवाहानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सोहनलाल यांचा हा दुसरा विवाह होता.\n१९७४मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटासाठी सरोज खान यांनी नृत्यदिग्दर्शन म्हणून काम सुरू केले. पण १९८७मध्ये ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातील श्रीदेवी यांनी साकारलेले ‘हवा हवाई’ या गाण्याने सरोज खान यांना एका रात्रीत तुफान प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी एकाहून एक गाणी हीट देण्यास सुरूवात केली.\nश्रीदेवी यांचे ‘नगीना’ व ‘चांदनी’ हे चित्रपट उत्तम संगीत व कलाकारांच्या अभिनयाने गाजले असले तरी त्यातील नृत्यदिग्दर्शनही प्रेक्षकांना भावले होते.\nपण सरोज खान यांना त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक प्रसिद्धी माधुरी दीक्षित यांच्या गाण्यातून मिळाली. ‘एक दो तीन’, ‘तम्मा तम्मा लोगे’, ‘धक-धक करने लगा’, ‘चोली के पीछे क्या है’, ‘डोला रे डोला’ अशी अनेक हीट गाणी सरोज खान यांनी दिली.\n‘बाजीगर’, ‘मोहरा’, ‘डर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘ताल’, ‘वीर जारा’, ‘परदेस’, ‘सोल्जर’, ‘डॉन’, ‘सावरिया’, ‘लगान’, ‘तनू वेड्स मनु रिटर्न्स’, ‘मणिकर्णिका’ अशा अनेक चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन म्हणून काम केले.\n‘देवदास’, ‘जब वी मेट’, ‘गुरू’, ‘खलनायक’, ‘चालबाज’ या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार मिळाले. ‘नच बलिये’, ‘उस्तादो का उस्ताद’, ‘बूगी वूगी’, ‘झलक दिखला जा’, अशा डान्स रिअलिटी शोमध्ये त्यांनी परीक्षकांचे काम केले.\n२०१९मध्ये त्यांनी माधुरी दीक्षित यांच्या ‘कलंक’ या चित्रपटातल्या ‘तबाह हो गए’ या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन केले. ते अखेरचे होते.\nसरोज खान यांच्या निधनावर संपूर्ण बॉलीवूडने शोक प्रकट केला आहे.\nमजिठिया, कोरोना व देशोधडीला लागलेली प्रसारमाध्यमे\nउ. प्रदेशात गुंडांच्या गोळीबारात ८ पोलिस ठार\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ourakola.com/author/nilesh/", "date_download": "2021-08-02T04:52:28Z", "digest": "sha1:TYDYZP745MTP3NITSSD4LGY4BRTLVEI5", "length": 9789, "nlines": 139, "source_domain": "ourakola.com", "title": "Editor, Author at Our Akola", "raw_content": "\nमान्सूनपूर्व पावसाचा अकोला जिल्ह्याला तडाखा \nअकोला : जिल्ह्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रविवारी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह...\nतेल्हाऱ्यात दोन समाजात तणाव, परस्परा विरोधात गुन्हे दाखल,अखेर शहरवासीयांचा समजूतदारपणा आला कामी\nतेल्हारा- तेल्हारा शहरात व्यक्तिगत भांडणा वरुन वाद विकोपाला जात दोन समाजावर आला परिस्थिती हाता बाहेर जाताच विशेष पोलीस बल एस...\nअकोला जिल्हा प्रशासनाची संचारबंदी व जमावबंदी आदेशात सुधारणा,वाचा सविस्तर\nअकोला(प्रतिनिधी)- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्‍यामुळे शुक्रवार दि. ३० एप्रिल २०२१ पर्यंत संचारबंदी व जमावबंदीचे आदेश दि.५रोजी निर्गमित करण्‍यात...\nशेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाहीत,महावितरणचे शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आश्वासन\nतेल्हारा(प्रतिनिधी)- वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कम्पनी ने व्यक्तिगत विजजोडनी तसेच वितरण रोहित्र बंद पडण्याची मोहीम सुरू केली होती त्याला प्रतिकार...\nअकोटचे आमदार भारसाकळे यांना धमकीचे पत्र, पाच कोटी न दिल्यास मुलाला जीवे मारण्याचे धमकी\nअकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे हे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये अकोट विधानसभा मतदार संघातून मोठ्या बहुमताने निवडून...\nरविवारचा लॉक अनलॉक डाऊन….प्रशासनाचा समनव्ययाचा अभाव अन व्यावसायिकांचे नुकसान जबाबदार कोण\n­तेल्हारा(प्रतिनिधी)- कोरोनाचा कहर जिल्ह्यात वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून लॉक डाऊन संदर्भात आदेश जारी करण्यात आले होते.कंटेन्मेंट झोन वगळता इतर तालुक्यात...\nअकोल्यासह कंटेन्मेंट झोन मध्ये पुन्हा वाढला आठ दिवसांचा लॉकडाऊन\nअकोला(दीपक गवई)- जिल्ह्यातील अकोला मनपा,अकोट आणि मूर्तिजापूर न.प. क्षेत्रात सद्यस्थितीत 28 फेब्रुवारी पर्यंत लॉक डाऊन चे आदेश होतेय. आता सदर...\nहिवरखेडच्या सरपंचपदी प्रहारच्या सीमा राऊत तर उपसरपंचपदी भाजपचे रमेश दुतोंडे\nहिवरखेड(धीरज बजाज)-विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत हिवरखेड निवडणुकीत निवडून आलेल्या सतरा सदस्यां मधून सरपंच आणि उपसरपंच निवडीची पहिली सभा दिनांक 11...\nअकोला महानगरात अकोला अर्बन बँकेच्या वतीने भव्य उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन\nअकोला(दीपक गवई)-वित्तीय सेवेसमवेतच समाजाच्या सेवाभावी कार्यात अग्रेसर असणाऱ्या दि अकोला अर्बन को-ऑप.बँकेच्या वतीने महानगरात उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे....\nअकोला महानगरात अकोला अर्बन बँकेच्या वतीने भव्य उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन\nअकोला(दीपक गवई)-वित्तीय सेवेसमवेतच समाजाच्या सेवाभावी कार्यात अग्रेसर असणाऱ्या दि अकोला अर्बन को-ऑप.बँकेच्या वतीने महानगरात उद्योजकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे....\nइसापूर येथील नदीपात्रातून अवैद्य वाळू वाहतूक जोरात सुरू महसूल पोलीस प्रशासन यांनी लक्ष देण्याची गरज\nनुकसानीची माहिती तातडीने विमा कंपनीला द्या- कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन\nSSC बोर्डाच्या गलथान कारभाराविरोधात आमदार सावरकर अग्रवाल यांचा भाजपातर्फे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा\nदोन दिवसांत आपत्तीग्रस्तांना मदत वितरण सुरु करा पालकमंत्र्यांचे निर्देश\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/21693/interesting-things-to-know-about-dooms-day-vault/", "date_download": "2021-08-02T06:51:38Z", "digest": "sha1:YEHYS7N2GX6GXFEWYNSZOP3K6E6XEY4N", "length": 13137, "nlines": 75, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' सजीवसृष्टीचा अंत झाल्यास पुढच्या पिढीला कशावर अवलंबून राहावे लागेल?", "raw_content": "\nसजीवसृष्टीचा अंत झाल्यास पुढच्या पिढीला कशावर अवलंबून राहावे लागेल\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |\nजर एक दिवस ही पृथ्वी किंवा पृथ्वीवरची सगळी सजीव सृष्टीच नष्ट झाली तर काय होईल पुन्हा मानवाच्या उत्पत्ति पासून सुरुवात होईल का आणखीन काही पुन्हा मानवाच्या उत्पत्ति पासून सुरुवात होईल का आणखीन काही हे प्रश्न तुम्हाला कधी पडलेत का\nपृथ्वीवर वाढणारी नैसर्गिक संकटे, ग्लोबल वार्मिंगमुळे वाढती समुद्राच्या पाण्याची पातळी, परमाणू युद्धाची आशंका हे सर्व विनाशकारी संकेत एक ना एक दिवस पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा अंत होणार या संभावनेला प्रबळ बनवितात.\nजर असं झालं तर नवीन पिढी शेतीपूरक वस्तूंसाठी कशावर अवलंबून राहू नये याचा विचार करून वैज्ञानिकांनी “Doomsday Vault” नावाची एक खाद्य बँक बनवली आहे.\nचारी बाजूंनी बर्फाने वेढलेल्या नॉर्वेमध्ये २६ फेब्रुवारी २००८ ला ‘डूम्स डे वॉल्ट’ बनविण्यात आले. या जागेला निवडण्याचं कारण म्हणजे ही जागा उत्तरी ध्रुवाच्या जवळ असल्याने सर्वात जास्त थंड आहे.\nज्या कुठल्या देशाला या बँकेत आपले बियाणे ठेवायचे असतील त्यांना नॉर्वे सरकारसोबत एक करारनामा करावा लागतो. या करारनाम्यानुसार इथे जमा करण्यात आलेल्या बियाणांवर मालकी हक्क बियाणे जमा कारविणाऱ्या देशाचाच राहील, नॉर्वे सरकारचा नाही.\nमाणसाने पृथ्वीवर १३००० वर्षांपूर्वी शेती करण्यास सुरवात केली, लाखों प्रकारच्या बियाणांचा शोध लागला आहे.\nपण वैज्ञानिकांकडून आपल्याला याची आठवण करवून दिली जाते की आपल्या पृथ्वीवर येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे जसे की, पूर, भूकंप, त्सुनामी किंवा परमाणू, हायड्रोजन युद्ध यांसारख्या कारणांमुळे मानवी संस्कृतीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.\nम्हणूनच माणसाने शेतीपूरक वस्तूंना येणाऱ्या पिढीकरिता सुरक्षित ठेवण्यासाठी या ‘डूम्सडे वॉल्ट’ची निर्मिती करण्यात आली.\nया ‘डूम्सडे वॉल्ट’ बद्दल काही रोचक माहिती जाणून घेऊ\n१. ‘डूम्सडे वॉल्ट’ नॉर्वेच्या स्पिट्सबर्गन आयलँड येथे एका सैडस्टोन माऊंटेनच्या ३९० फूट आत बनविण्यात आले आहे.\n२. यासाठी ग्रे काँक्रीट चा ४०० फूट लांब सुरंग या माऊंटेन मध्ये बनविण्यात आली आहे.\n३. या तिजोरीचे दरवाजे हे बुलेट प्रूफ आहेत.\n४. आतापर्यंत या तिजोरीत ८ लक्ष ६० हजार पेक्षा जास्त प्रकारचे बियाणे ठेवण्यात आले आहे. तर या तिजोरीची क्षमता यापेक्षा जास्त म्हणजेच ४५ लक्ष प्रकारचे बियाणे साठविण्याची आहे.\n५. या बियाणांना सुरक्षित ठेवण्याकरिता त्यांना मायनस १८ डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते.\n६. जे या तिजोरीत वीज नाही पोहोचली तरी येथील बियाणे २०० वर्ष सुरक्षित राहू शकतात. म्हणजेच नवीन पिढीला शेतीत उपयोगी पडू शकतात.\n७. या तिजोरीच्या आत प्रकाश किंवा गर्मी पोहोचू नये, जेणेकरून आतील बर्फ वितळून हे बियाणे खराब न व्हावे, म्हणून ‘डूम्सडे वॉल्ट’ च्या छतावर आणि दरवाज्यावर प्रकाश परावर्तित करणारे रिफ्लेक्टिव्ह स्टेनलेस स्टील, काच आणि प्रिज्म लावण्यात आले आहेत.\n८. ‘डूम्स डे वॉल्ट’ मध्ये प्रत्येक देशासाठी वेगवेगळं खात आहे. जिथे ते आपापल्या देशाचे बियाणे राखून ठेवू शकतात. जस आपण बँकेत आपल्या खात्यात मौल्यवान वस्तू ठेवतो तसेच हे.\n९. या तिजोरीला वर्षातून ३-४ वेळाच उघडण्यात येते, मार्च २०१६ मध्ये हे बियाणे ठेवण्यासाठी उघडण्यात आलं होत. सीरियामध्ये युद्धामुळे शेती नष्ट झाली, तेव्हा या तिजोरीतून डाळ, गहू, जव आणि चण्याच्या बियाणांचे जवळजवळ ३८ हजार सॅम्पल गुप्तरित्या सीरिया, मोरक्को आणि लेबनान येथे पाठविण्यात आले होते.\nतिथल्या खराब परिस्थितीमुळे या बियाणांचा पूर्णपणे उपयोग होऊ शकला नाही.\n१०. या ‘डूम्स डे वॉल्ट’ ला जीन बँकांच्या दुनियेत ‘ब्लॅक बॉक्स’ व्यवस्था म्हणतात. याला ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणणे तस बरोबर पण आहे कारण ब्लॅक बॉक्स विमान संकटकाळी सर्व माहिती आपल्याजवळ एकत्रित करून घेते.\nअसच महत्वपूर्ण काम ‘डूम्स डे वॉल्ट’ करेल. जो मानवी संस्कृती नष्ट झाल्यावर, परत एकदा नवीन पद्धतीने शेती करण्यास मदत करेल.\n११. हे मिशन एवढे गुप्त आहे की, येथे खूप कमी लोकांना येथे जाण्याची परवानगी आहे. येथे अमेरिकी संसदचे सिनेटर्स आणि संयुक्त राष्ट्र संघाचे सेक्रेटरी जनरल यांनाच येथे जाण्याची परवानगी आहे.\n१२. या तिजोरीला बनविण्यासाठी जगभरातील १०० देशांनी आर्थिक मदत केली. यात भारत, अमेरिका, उत्तर कोरिया, स्वीडन या देशांचाही समावेश आहे.\n१३. बिल गेट्स फाऊंडेशन आणि इतर देशांव्यतिरिक्त नॉर्वे सरकारने ‘डूम्स डे वॉल्ट’ बनविण्याकरिता ६० कोटी रुपये दिले होते.\n१४. जीन बँकांच्या दुनियेत या पद्धतीच्या लॉकरला ‘ब्लॅक बॉक्स व्यवस्था’ म्हणतात.\nयेणाऱ्या काळात जर पृथ्वीवर संकट आलं तर ही तिजोरी खरंच नवीन पिढीसाठी जगण्याची नव्याने सुरुवात करणारी ठरो हीच आशा\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← तत्कालीन समाजाने वेडा ठरवलेल्या धुरंदर मराठी माणसाचे आज पुण्यस्मरण, त्यानिमित्त\nभेटा पृथ्वीवरील सर्वात आनंदी व्यक्तीला… हे आहे त्यांच्या आनंदाचं रहस्य →\nपहिल्यांदाच ISRO एकाचवेळी launch करणार तब्बल ८३ satellites\n इटलीच्या प्रत्येक हॉटेलातील ह्या बोर्डची कथा तुम्हाला माहितीये काय\n“संजू” चं १००% नेमकं परीक्षण : “डिकोडिंग संजू” : गणेश मतकरी\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ASE-BANA-AN-BANAVA-VIDYARTHI/3025.aspx", "date_download": "2021-08-02T07:01:01Z", "digest": "sha1:SIHQH5OIP3KV3TLULBPYVIY3VAY65XXZ", "length": 14593, "nlines": 184, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "ASE BANA AN BANAVA VIDYARTHI | KASHYAPE S.V.", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nचांगला विद्यार्थी कसं बनावं आणि चांगला विद्यार्थी कसा घडवावा याचं सखोल मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे ‘असे बना अन् बनवा विद्यार्थी.’ केवळ शाळा-कॉलेजात शिक्षण घेणाराच विद्यार्थी असतो असं नाही, तर प्रत्येक माणूस आजीवन विद्यार्थी असतो. त्यामुळे जीवनभर त्याने शिकत राहिलं पाहिजे. तर औपचारिक (शाळा-कॉलेजातील शिक्षण) आणि अनौपचारिक शिक्षण (मूल्य शिक्षण किंवा व्यवहारातून मिळणारं शिक्षण) घेताना तुम्ही कोणते गुण अंगी बाणवले पाहिजेत, त्याचं सखोल मार्गदर्शन या पुस्तकातून केलं आहे.\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/VIDNYAN-PRAPANCH/2130.aspx", "date_download": "2021-08-02T05:44:25Z", "digest": "sha1:6Z23N3OIDSAGFPQ2INOJ5SN3XKF737RU", "length": 23053, "nlines": 195, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "VIDNYAN PRAPANCH", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nविज्ञान म्हणजे दूर कोट्यवधी कोस दूर अंतराळात असलेल्या ग्रहगोलांवर घडणाऱ्या घटनांचं क्लिष्ट विश्लेषण किंवा शक्तीमान सूक्ष्मदर्शकांची मदत मिळूनही न दिसणाऱ्या अणुरेणूंच्या अंतरंगात उठणाऱ्या तरंगांची तेवढीच किचकट चिकित्सा असं न राहता आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक पैलूंवर प्रभाव टाकणारे आणि तरीही अनाकलनीय वाटणारे अनेक प्रवाह असंच झालं.विज्ञानानं जसं आपलं रुप बदललं, दैनंदिन जीवनाच्या अनेक अंगांना त्याचा जसा स्पर्श होऊ लागला, तसं त्याची ओळख करून देण्याच्या प्रयत्नांनीही आपलं ठोकळेबाज स्वरुप बदललं. एखाद्या तात्यापंतोजींनी दिलेला रुक्ष भाषेतला आदेश असं त्याचं स्वरुप न राहता चहाच्या कपाभोवती किंवा पोह्यांच्या बशीभोवती केल्या गेलेल्या शिळोप्याच्या गप्पांचं रुपडं त्यानं धारण केलं आहे. त्याचंच प्रतिबिंब या पुस्तकामध्ये पडलेलं सापडेल. ANOTHER INNOVATION IS POPULAR SCIENCE WRITING. TAKING A CUE FROM AN EXTREMELY POPULAR SERIES OF SHORT RADIO PLAYS SCIENCE UNDERLYING DIFFERENT CURRENT EVENTS ARE EXPLAINED IN THESE SHORT SKITS. THE BANTER BETWEEN A COUPLE AND THEIR FRIEND WITH A SCIENTIFIC BENT MAKE THESE PLAYS VERY LIVELY. THE READER EASILY IDENTIFIES HIMSELF WITH THE OTHERWISE WELL-READ COUPLE, GIVING THE IMPRESSION THAT THE PLAYS ARE BEING ENACTED IN ONE’S DRAWING ROOM.\nसोप्या भाषेतील विज्ञानबोध... विज्ञानप्रपंच या पुस्तकातील लेखांच्या वैज्ञानिक गप्पांमधून अनेक विषयांवर प्रकाश पडतो. आपल्या चाळीशीतल्या मावस बहिणीचं मिसकॅरेज झाल्यामुळं उद्विग्न झालेल्या वहिनीला भावजी अपत्य संभवाची शास्त्रीय माहिती सांगतात. या विज्ञाप्रपंचात चर्चेसाठी घेतलेले विषयही विविध आहेत. त्यांची ही वानगी बघा. कोकिळा आपली अंडी स्वत: न उबवता दुसऱ्याच कोणत्या तरी पक्ष्याच्या घरट्यात ठेवून देतात आणि ती उबवण्याचं काम त्या दुसऱ्या पक्ष्याकडून आयतं करून घेतात. युरोपातल्या कोकिळा अकरा निरनिराळ्या पक्ष्यांच्या प्रजातीचा यासाठी वापर करतात. आपल्या अंड्याचा आकार, घाट, रंग, कवचाचा टणकपणा हा त्या दुसऱ्या पक्ष्याच्या अंड्याशी बेमालूम मिळताजुळता असावा याची दक्षता कोकिळा घेते. याला ‘एग मिमिक्री’ म्हणतात. त्यासाठी कोकिळा आपल्यासारखीच अंडी घालणाऱ्या पक्ष्याच्या घरट्यांचा शोध घेत असतात. एखाद्या गायडेड मिसाईलसारखे ते पक्षी बरोबर पोहोचतात. ...Read more\nविज्ञानाची भूक भागवणारं पुस्तक... डॉ. फोंडकेंची भाषाही अत्यंत समृद्ध आहे. व्यसनाची तलफमधल्या ‘रासायनिक कातऱ्या’ असोत किंवा ‘दाटी आणि कोंडी’ मधला ‘वायुसारखे मनमौजी’ हा शब्दप्रयोग असो, फोंडके प्रत्येक गोष्ट अगदी नेमक्या शब्दात पकडतात. उदाहरणेसुद्धा इती छान की मुद्दा पटकन कळावा, झटकन पाहावा. ‘अनमान धपका’, ‘वाण’ यांसारखे थोडेसे मागे पडलेले शब्दही त्यांनी अनेकदा वापरले आहेत. पुस्तकाचं मुखपृष्ठही पुस्तकाचं नेमकं स्वरूप उलगडून सांगणारं आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने ते सुरेख छापले आहे. त्यांचे पूर्ण मार्क अनुक्रमे चंद्रमोहन कुलकर्णी व सुनील मेहता यांना द्यायलाच हवेत. एकंदरीत हे पुस्तक इतकं सुरेख जमलं आहे की विज्ञानावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक वाचकाने ते वाचावं, संग्रही ठेवावं आणि आपली विज्ञान जिज्ञासा पुरी केल्याबद्दल डॉ. बाळ फोंडकेंना धन्यवाद द्यावेत. -डॉ. सतीश नाईक ...Read more\nवैज्ञानिक शंकांचे निरसन... डॉ. फोंडके यांनी आपल्या रोजच्या जिव्हाळ्याच्या अनेक प्रश्नांना स्पर्श केलेला असून, पुस्तक वाचताना वाचकाला कुठेही कंटाळा येणार नाही, अशा तऱ्हेने अनेक नाजूक आणि अवघड विषयसुद्धा सहजतेने हाताळले आहेत. पुस्तकाचे मुखपृष्ठही आकर्क असून, ते पुस्तकातील विषयांचा आशय स्पष्ट करते. याबद्दल चित्रकार चंद्रमोहन कुलकणी अभिनंदनास पात्र आहेत. -निरंजन घाटे ...Read more\nहसत खेळत विज्ञान गप्पा... डॉ. बाळ फोंडके यांच्या ‘विज्ञान प्रपंच’ या पुस्तकात विविध विज्ञान विषयांचा प्रत्ययकारी अनुभव प्रत्येक श्रुतिका वाचताना सहजपणे होतो. विज्ञानाच्या नित्यनूतन आविष्कारांचा प्रभाव आपल्या दैनंदिन जीवनावर पडू लागला. विज्ञान म्हणजेदूर कोट्यवधी कोस दूर अंतराळात असलेल्या ग्रहगोलांवर घडणाऱ्या घटनांचं क्लिष्ट विश्लेषण किंवा शक्तिमान सूक्ष्मदर्शकांची मदत मिळूनही न दिसणाऱ्या अणुरेणूंच्या अंतरंगात उठणाऱ्या तरंगांची तेवढीच किचकट चिकित्सा असं न राहता विज्ञान म्हणजे आपल्यावर प्रभाव टाकणारे अनेक प्रश्न निर्माण करणारे व त्याच्याच अंगाने त्या प्रश्नांची उकल करणारे असे विज्ञान झाले आहे. मनुष्य विज्ञानाचा असाही अर्थ काढतो आणि हाच धागा डॉ. बाळ फोंडके यांनी प्रत्येक श्रुतिकेचे लेखन करताना लक्षात घेतला आहे. -एकनाथ आव्हाड ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/education-news-marathi/tet-exam-in-the-coming-october-permission-from-the-school-education-department-of-the-state-government-nrab-159430/", "date_download": "2021-08-02T06:17:52Z", "digest": "sha1:D4XJVDBEWNEXFOEAPOKWSB3FDDJN7WXW", "length": 11552, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "शिक्षण | येत्या ऑक्‍टोबरमध्ये \"टीईटी' परीक्षा ; राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून परवानगी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nशिक्षणयेत्या ऑक्‍टोबरमध्ये “टीईटी’ परीक्षा ; राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून परवानगी\nराज्यात १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान 'टीईटी' घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव प्रविण मुंढे यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्‍त तथा अध्यक्षांना दिल्या आहेत. त्यामुळे आता परीक्षा परिषदेकडून परीक्षेबाबतच्या अधिसूचना पुढील आठवड्यात काढण्यात येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. ही परीक्षा ऑफलाइन होणार आहे.\nपुणे : शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता ऑक्‍टोबरमध्ये ही परीक्षा होणार आहे.\nराज्यात सहावेळा ‘टीईटी’ घेण्यात आल्या असून त्यात ८६ हजार २९८ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. १९ जानेवारी २०२० नंतर एकही परीक्षा घेण्यात आली नाही. राज्य परीक्षा परिषदेने जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये परीक्षा घेण्याची परवानगी मागितली होती. शासनाने एप्रिलमध्ये मान्यतेचे पत्र पाठविले. तसेच. मे महिन्यात परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे या परीक्षा घेणे शक्‍य झाले नव्हते. त्यामुळे परीक्षा परिषदेने पुन्हा ९ जुलै रोजी परीक्षा घेण्याबाबत परवानगीचे पत्र शासनाला पाठविले होते. त्यावर शासनाने नुकताच निर्णय कळविला आहे.\nराज्यात १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान ‘टीईटी’ घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव प्रविण मुंढे यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्‍त तथा अध्यक्षांना दिल्या आहेत. त्यामुळे आता परीक्षा परिषदेकडून परीक्षेबाबतच्या अधिसूचना पुढील आठवड्यात काढण्यात येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. ही परीक्षा ऑफलाइन होणार आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/zoting-committee-report-is-missing-in-khadses-land-sell-case-nrsr-154831/", "date_download": "2021-08-02T06:14:35Z", "digest": "sha1:LWFK4OYSHCKP23MSY7DR4OONWAW57ZIV", "length": 12210, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मोठी बातमी | खडसेंच्या जमीन व्यवहार प्रकरणातील चौकशीचा झोटिंग समितीचा अहवाल गायब, बातमीने उडाली खळबळ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nमोठी बातमीखडसेंच्या जमीन व्यवहार प्रकरणातील चौकशीचा झोटिंग समितीचा अहवाल गायब, बातमीने उडाली खळबळ\nएकनाथ खडसे(Eknath Khadse) भाजपमध्ये असताना त्यांना झोटिंग समितीने(Zoting Committee Clean Chit) क्लीन चिट दिली. त्यानंतर आता एकनाथ खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यावर या चौकशी समितीचा अहवालच(Inquiry Report Missing) गहाळ झाला आहे.\nमुंबई: पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीची जागा ( land Sell Scam) आपल्या पदाचा गैरवापर करुन नातेवाईकांना दिल्याचा आरोप एकनाथ खडसें (Eknath Khadse)वर करण्यात येत आहे. या आरोपांनंतर तत्कालीन राज्य सरकारने चौकशीसाठी झोटिंग समिती (Zoting Committee) स्थापन केली होती. या समितीने एकनाथ खडसेंना क्लीन चीट सुद्धा दिली होती. मात्र, आता या चौकशीचा अहवालच गहाळ झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.\nनसीरियातील रुग्णालयात भीषण आग, २ आरोग्य कर्मचाऱ्यांसह ४४ जणांचा होरपळून मृत्यू – ६७ पेक्षा जास्त लोक जखमी\nएकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांना झोटिंग समितीने क्लीन चिट दिली. त्यानंतर आता एकनाथ खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यावर या चौकशी समितीचा अहवालच गहाळ झाला आहे. एकनाथ खडसे यांच्या चौकशीचा अहवाल गहाळ झाल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.\nएकनाथ खडसे यांची चौकशी करण्यासाठी जस्टीस झोटिंग कमिटी नेमली व त्यांनी ठरल्याप्रमाणे खडसेंना क्लीन चिट दिली. नंतर तेव्हाच्या राज्यसरकाने ACB मार्फत पुण्यातील न्यायालयात या भ्रष्टाचार प्रकरणी खडसेंना क्लीन चिट दिली आणि खटला बंद करावा असा अर्ज केला. त्यावेळी राज्यात व केंद्रात भाजप सरकार होते व खडसे भाजपमध्येच होते. यापार्श्वभूमीवर जस्टीस झोटिंग व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी कामी मदत घ्यावी असा लेखी अर्ज पुण्यातील न्यायालयात अंजली दमानिया यांच्यातर्फे वकील असीम सरोदे यांनी दिला आहे.\nएकनाथ खडसेंना एसीबी, झोटिंग समितीने क्लीन चिट दिली. मात्र, काही महिन्यांपूर्वी खडसेंनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर या प्रकरणी ईडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात खडसेंच्या जावयाला ईडीने चौकशीसाठी बोलावले आणि त्यानंतर अटकही केली. मग एकनाथ खडेस यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स धाडले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल नऊ तास खडसेंची चौकशी सुद्धा केली.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87/5c5d46f5b513f8a83c37a29c?language=mr", "date_download": "2021-08-02T06:18:27Z", "digest": "sha1:MNOJKWGYDMMWNSLPUDTN3YELXWUD7FMV", "length": 7401, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जास्त दुधत्पादानासाठी वाढवा आहारातील पोषणतत्वे - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nजास्त दुधत्पादानासाठी वाढवा आहारातील पोषणतत्वे\nसंकरीत जनावरांचे दुध हे देशी जनावरांपेक्षा जास्त असते. दुध देण्याच्या सुरवातीच्या सहा आठवड्यामध्ये दुध तयार करण्या साठी लागणाऱ्या पोषण तत्वाचे प्रमाण हे आहारातून मिळणाऱ्या पोषण तत्वाच्या प्रमाणापेक्षा जास्त असते कारण या काळात जनावारंचा आहार कमी असतो. कमी आहारातून त्यांची शरीराची पोषण तत्वांची गरज पूर्ण होत नाही म्हणून या काळात दुध उत्पादनासाठी गायी म्हशीच्या शरीरात साठवलेल्या पोषणतत्वाचा वापर केला जातो. त्यामुळे या काळात जनावरांचे दिवसेंदिवस वजन कमी होते व जनावर अशक्त होते त्यामुळे पुढील दुध उत्पादन कमी होते\n•\tदुध देण्याच्या सुरवातीच्या सहा आठवडे कालावाधीमध्ये कमी आहारातून पोषणतत्वाची गरज पूर्ण होण्यासाठी आहारातील पोषणतत्वाची घनता वाढवणे आवश्यक आहे. •\tपोषण तत्वाची घनता वाढवण्यासाठी आहारात द्विदल चार पिकांचा वापर करणे संरक्षित स्निग्धपदार्थ संरक्षित प्रथिने यांचा वापर करणे फायदेशीर ठरते . -जास्तीचा आहार •\tगाय म्हैस विन्याच्या अगोदर दोन आठवडे खुराकाचे प्रमाण दैनंदिन मात्रे पेक्षा वाढवणे वाढवणे यालाच जास्तीचा आहार म्हणतात •\tदैनंदिन मात्रे पेक्षा सुरवातीला ५०० ग्राम प्रतिदिन याप्रमाणे खुराकाच्या प्रमाणात वाढ करावी नंतर प्रतिदिन ५०० ते १०००ग्राम प्रती १०० किलो वजनास याप्रमाणे खुराकाचे प्रमाण ठेवावे •\tजास्त खुराकाच्या प्रमाणामुळे दुध उत्पादनात जास्तीत जास्त वाढ होते •\tदुधाळ जनावरांना त्यांच्या वजनाप्रमाणे दुध देण्याचे प्रमाण व दुधातील स्निग्धांश चे प्रमाण यानुसार आहारामध्ये हिरवा चार एकदल आणि द्विदल वाळला चारा आणि खुराकाचा वापर करावा. संदर्भ –अग्रोवन २४ ऑक्टो १७\nदुधाळ गायी म्हशींची निवड\nशेतकरी बंधूंनो, दूग्ध व्यवसायासाठी गाई म्हशींची निवड करताना त्यांची शारीरिक स्थिती, दूध उत्पादन क्षमता आदि गोष्टी लक्षात घाव्या. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\nआपला दुग्ध व्यवसाय वाढवा\n👉🏻शेतकऱ्यांसाठी शेतीसोबतच दुग्धव्यवसायदेखील खूप महत्वपूर्ण असतो. शेतकरी या दोन्हींसोबत आपल्या आयुष्याचा गाडा चालवित असतो. हा गाडा आनंदमय चालविण्यासाठी यशस्वी दुग्ध...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\nजनावरांची पावसाळयात अशी घ्या काळजी\nपावसाळयात जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता असणे फार आवश्यक असते. स्वच्छता नसल्यास, पशुपालकांसमोर माशा व गोचिडची समस्या निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी डॉ. प्रशांत...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/the-chief-minister-uddhav-thackeray-should-visit-the-flood-hit-areas-prakash-ambedkar-127821954.html", "date_download": "2021-08-02T06:23:26Z", "digest": "sha1:XWAVH653VFNM6AO2OFOH5FPNKNKYZQ7H", "length": 4770, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The Chief Minister Uddhav thackeray should visit the flood-hit areas - Prakash Ambedkar | मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा, आपत्ती व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन लोकांना काय दिलासा देणार हे जाहिर करा - प्रकाश आंबेडकर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुख्यमंत्र्यांना सल्ला:मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा, आपत्ती व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन लोकांना काय दिलासा देणार हे जाहिर करा - प्रकाश आंबेडकर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे ते म्हणाले आहेत.\nराज्यभरात गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे शेकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक हे पाण्यात वाहून केले. अनेकांची पीके ही आडवी झाली आहेत. यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांचा प्रत्यक्ष दौरा करावा अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केले आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे ते म्हणाले आहेत. वादळी पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले. याचा सर्वात मोठा तोटा शेतकऱ्यांना झाला. यासोबतच अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे साठवणूक केलेले अन्नधान्य भिजले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापैकी काही भागांचा दौरा करावा. जेणेकरून येथील लोकांना दिलासा मिळेल. तसेच आपातकालीन व्यवस्थापनासोबत तातडीने बैठक घेऊन काय मदत करणार, हेदेखील जाहीर करावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/Other/2498/Satara-Rojgar-Melava-2020.html", "date_download": "2021-08-02T05:03:54Z", "digest": "sha1:6OMPHOUL6X3WU2HYOTJRDRVBNRRO6H7I", "length": 5254, "nlines": 74, "source_domain": "naukriadda.com", "title": "सातारा रोजगार मेळावा २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nसातारा रोजगार मेळावा २०२०\nसातारा येथे प्रोडक्शन इंजिनियर, वेल्डर, प्रेस ऑपरेटर, मदतनीस पदांकरीता पंडित दिनदयाल रोजगार मेळावा – ३ चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख ७ मार्च २०२० आहे.\nएकूण पदसंख्या : 22\nपद आणि संख्या :\nमेळाव्याचा पत्ता – लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, दौलतनगर (मारळी), पाटण ता.पाटण जि.सातारा\nमेळावाची तारीख : 07-03-2020.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/due-to-the-lockdown-gst-collection-in-may-declined/", "date_download": "2021-08-02T05:45:38Z", "digest": "sha1:KUPTLIJM675BEDQJMOLY27TPJVCWB6Z7", "length": 7739, "nlines": 119, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टाळेबंदीमुळे मे महिन्यातील जीएसटी कलेक्‍शन घटले – Dainik Prabhat", "raw_content": "\nटाळेबंदीमुळे मे महिन्यातील जीएसटी कलेक्‍शन घटले\nनवी दिल्ली – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक राज्यांमध्ये जी टाळेबंदी जाहीर झाली आहे त्याचा फटका जीएसटी कलेक्‍शनला बसला आहे. मे महिन्यातील जीएसटीचे कलेक्‍शन घटले आहे. मे महिन्यात 1 लाख 2 हजार 709 कोटी रूपये इतके जीएसटी कलेक्‍शन झाले आहे.\nगेल्या आठ महिन्यातील हे सर्वात नीचांकी कलेक्‍शन आहे. त्याच्या आधीच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल मध्ये हे कलेक्‍शन 1 लाख 41 हजार कोटी इतक्‍या विक्रमी पातळीवर गेले होते.\nतथापि अनेक राज्यांनी आपल्या हद्दीत करोनाच्या संबंधात व्यापक निर्बंध जारी केल्याने त्याचा अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आणि अर्थचक्र मंदावले आहे. त्याचा परिणाम जीएसटी कलेक्‍शनवर झाला आहे. तथापि आता अनेक राज्यांमध्ये अनलॉकिंग प्रक्रिया सुरू होत असल्याने अर्थकारणाला पुन्हा गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nरिलायन्स कंपनीचा मोठा निर्णय; मृत कर्मचाऱ्याच्या कुंटुबाला पाच वर्षे देणार पूर्ण पगार\nदिल्ली सरकारच्या घरपोच रेशन योजनेला अनुमती देण्यास केंद्राचा नकार\nनोटाबंदी आणि लॉकडाऊनमुळे 23 टक्के लोकसंख्या नव्याने गरिबी रेषेच्या खाली\n जीएसटी कलेक्‍शन 1.16 कोटींवर\nनोटाबंदी, लॉकडाऊनमुळे देशात 23 टक्के लोकसंख्या नव्याने गरिबी रेषेच्या खाली\nलसीचे 2 डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास तातडीने सुरु करा; राज ठाकरे यांचं…\nदुकाने उघडू न दिल्यास मिरजेत दंगल होईल भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य\nलॉकडाऊनविरोधी आंदोलन होणार तीव्र : दुकाने उघडण्याबाबत संजय काका पाटलांचा सरकारला…\nकर्नाटकात करोना निर्बंध शिथिल\nअबाऊट टर्न : विस्मरण\nजूनमधे 92,849 कोटीचे जीएसटी संकलन\nनिर्बंधांमुळे घर विक्रीवर परिणाम\n गुजरातमध्ये शुद्ध सोन्या, चांदीच्या राख्या लाँच; पहा एका राखीची किती आहे किंमत\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nनोटाबंदी आणि लॉकडाऊनमुळे 23 टक्के लोकसंख्या नव्याने गरिबी रेषेच्या खाली\n जीएसटी कलेक्‍शन 1.16 कोटींवर\nनोटाबंदी, लॉकडाऊनमुळे देशात 23 टक्के लोकसंख्या नव्याने गरिबी रेषेच्या खाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/02/blog-post_56.html", "date_download": "2021-08-02T04:59:55Z", "digest": "sha1:K4DP6RKWSYZPZKWT2DLGTLN4543J27ZR", "length": 3117, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "सत्याच्या बाबतीत | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ९:१५ PM 0 comment\nऊगीच असे ना ठकवावे\nसत्य आहे तेच दाखवावे\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://ourakola.com/2021/06/09/45486/officials-said-nepal-stops-distribution-coronil-kits-gifted-patanjali/", "date_download": "2021-08-02T06:34:33Z", "digest": "sha1:V47FFGZRIAMYHEMRQRUUMEYSNIEKVRZJ", "length": 10873, "nlines": 139, "source_domain": "ourakola.com", "title": "कोरोनिल : बाबा रामदेव यांना धक्का! भूताननंतर नेपाळमध्ये कोरोनिलवर बंदी", "raw_content": "\nकोरोनिल : बाबा रामदेव यांना धक्का भूताननंतर नेपाळमध्ये कोरोनिलवर बंदी\nकाठमांडू: कोरोना विषाणू संसर्गाने देशात शिरकाव केल्यानंतर अनेकांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. याचाच एक भाग म्हणून योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनिल या औषधाची निर्मिती करत कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा केला होता. मात्र, देशात याच्या वापराला मान्यता देण्यात आली नाही. यानंतर शेजारील राष्ट्र असलेल्या नेपाळ, भूतान येथेही कोरोनिल पाठवण्यात आले होते. मात्र, नेपाळ सरकारने बाबा रामदेव यांना धक्का देत कोरोनिलच्या वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. (officials said nepal stops distribution of coronil kits gifted by patanjali)\nकोरोनिल औषध करोना विषाणूच्या संसर्गाविरोधात प्रभावी असल्याचा एकही ठोस पुरावा नसल्याचे नेपाळने म्हटले आहे. स्थानिक वृत्तानुसार, कोरोनिलच्या १५०० किट खरेदी करण्यात योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही. नेपाळच्या आयुर्वेद आणि पर्यायी औषध विभागाने तसे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे.\nबाबूल सुप्रियो यांचा भाजपसह राजकारणालाही Goodbye\nCBSE 12वीचा निकाल जाहीर; 99.37% विद्यार्थी पास, मुलींनी सलग सहाव्या वर्षी मारली बाजी\nकोरोनिलचे १५०० किट मोफत पाठवले\nकोरोनिलच्या १५०० किट खरेदी करण्यात योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळेच कोरोनिलचे वितरण तात्काळ थांबविण्यात आले. बाबा रामदेव यांनी नेपाळमध्ये कोरोनिलचे १५०० किट मोफत पाठवले होते. कोरोनिल किटमधील औषधे कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी प्रभावी नाही, असे नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. नेपाळ सरकारने कोरोनिलवर बंदी घालण्याबाबत कोणतेही आदेश सरकारने दिले नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले\nकोरोनिलवर बंदी घालणारा नेपाळ दुसरा देश\nकोरोनिलच्या वितरणावर बंदी घातलेला नेपाळ हा दुसरा देश आहे. अलीकडेच भूतान औषध नियामक प्राधिकरणाने या औषधाच्या वितरणावर बंदी घातली. मात्र, दुसरीकडे कोरोनिल किट अद्याप नेपाळमध्ये नोंदणीकृत झालेली नाही. त्यामुळे त्याची व्यावसायिक विक्री अथवा वितरण होऊ शकत नाही. नेपाळ सरकारला कोरोनिल किट भेट म्हणून देण्यात आले होते, असे स्पष्टीकरण देत आवश्यक इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे पतंजलीने म्हटले आहे.\nअकोला : जिल्हात ५० पेक्षा जास्त वय असलेले होमगार्ड झाले बेरोजगार\nअकोला: संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता जिल्ह्यात उपाययोजना राबवाण्याचे निर्देश\nबाबूल सुप्रियो यांचा भाजपसह राजकारणालाही Goodbye\nCBSE 12वीचा निकाल जाहीर; 99.37% विद्यार्थी पास, मुलींनी सलग सहाव्या वर्षी मारली बाजी\nJEE परीक्षा : पावसामुळे परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळणार\nमुलांची Immunity चांगली, राज्यानं विशेष रणनीती आखून शाळा सुरु कराव्यात; AIIMSच्या संचालकांचा सल्ला\nआता लष्कराच्या जमीन सुद्धा विकल्या जाणार २५० वर्षांपूर्वीचा कायदा मोदी सरकार बदलणार\nआषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईची मुख्यमंत्र्यांहस्ते शासकीय महापूजा\nअकोला: संभाव्य तिसऱ्या लाटेकरीता जिल्ह्यात उपाययोजना राबवाण्याचे निर्देश\n ऑनलाईन गेम खेळण्यापासून वडिलांनी रोखलं म्हणून मुलांनी उचललं टोकाचं पाऊल; केली आत्महत्या\nइसापूर येथील नदीपात्रातून अवैद्य वाळू वाहतूक जोरात सुरू महसूल पोलीस प्रशासन यांनी लक्ष देण्याची गरज\nजिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन केली पाहणी\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/desh/bill-giving-wide-powers-lieutenant-governor-delhi-has-been-tabled-lok-sabha-home-ministry-11433", "date_download": "2021-08-02T06:16:20Z", "digest": "sha1:PQHEP62NBPLN7PQ222WRZPIMTDWG2Q67", "length": 10318, "nlines": 31, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "कृषी कायद्यानंतर केंद्राचा मोर्चा दिल्लीकडे; नव्या विधेयकावरून दिल्ली सरकार व केंद्र आमने-सामने", "raw_content": "\nकृषी कायद्यानंतर केंद्राचा मोर्चा दिल्लीकडे; नव्या विधेयकावरून दिल्ली सरकार व केंद्र आमने-सामने\nदिल्लीचे उपराज्यपाल यांना व्यापक अधिकार देणारे विधेयक गृहमंत्रालयाकडून लोकसभेत मांडण्यात आले आहे. आणि या विधेयकामुळे दिल्ली सरकार व केंद्र यांच्यातील संघर्ष आगामी काळात तीव्र होण्याची शक्यता आहे. गृहमंत्रालयाकडून मांडण्यात आलेल्या नव्या विधेयकानुसार दिल्ली सरकारचा अर्थ 'राज्यपाल' असेल आणि विधानसभेने मंजूर केलेले कोणतेही विधेयक हे मंजूर करण्याचे अधिकार राज्यपालांना मिळणार आहे. याशिवाय, शहरासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दिल्ली सरकारला उपराज्यपालांचा सल्ला घ्यावा लागणार असल्याचे या विधेयकात नमूद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याखेरीज दिल्ली सरकार स्वतःहून कोणताही कायदा बनवू शकणार नाही असे विधेयकात म्हटले आहे.\nगृह मंत्रालयाकडून मांडण्यात आलेल्या या नव्या विधेयकामुळे दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने 4 जुलै 2018 रोजी दिलेल्या निकालात दिल्ली सरकारच्या दैनंदिन कामकाजामध्ये लेफ्टनंट गव्हर्नर हस्तक्षेप करू शकत नसल्याचे म्हटले होते. उपराज्यपाल सरकारच्या मदतीसाठी कार्य करू शकतात आणि मंत्री परिषदेचे सल्लागार म्हणून देखील ते भूमिका बजावू शकतात, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले होते. मात्र त्यानंतर आता दिल्लीच्या राज्यपालांना अतिरिक्त अधिकार देणारा कायदा केंद्र सरकारने लोकसभेत मांडल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर चांगलीच टीका केली आहे.\nआगामी काळात कोणत्याच पक्षासोबत युती करणार नाही: मायावती\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधताना, भाजपला पडद्यामागून दिल्लीची सत्ता हस्तगत करायची असल्याचा आरोप केला आहे. तसेच हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत 8 आणि एमसीडी पोटनिवडणुकीत एकही जागा न मिळाल्यामुळे नाकारल्या गेलेल्या भाजपने आता पडद्यावरून सत्ता हिसकावण्याची तयारी केली केली असल्याचे ट्विट मध्ये म्हटले आहे. व आपण भाजपच्या असंवैधानिक आणि लोकशाही विरुद्ध असलेल्या या विधेयकाला विरोध करत असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.\nयानंतर, दुसर्‍या ट्विटमध्ये अरविंद केजरीवाल यांनी विधेयकात सरकार म्हणजेच राज्यपाल असल्याचे नमूद केले आहे. आणि त्यामुळे मग निवडलेले सरकार काय असणार व या सरकारची भूमिका काय अर्जंट असा सवाल देखील उपस्थित केला आहे. तसेच सर्व गोष्टी राज्यपालांकडे जाणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. शिवाय, हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात असून, न्यायालयाने सर्व निर्णय दिल्ली सरकार घेईल व त्याची एक कॉपी राज्यपालांकडे जाईल असे म्हटले असल्याची आठवण त्यांनी करून दिली आहे.\nयाव्यतिरिक्त, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देखील गृह मंत्रालयाने लोकसभेत मांडलेल्या विधेयकावरून भाजपवर चांगलीच टीका केली आहे. ''भाजपाने आज संसदेत नवीन कायदा आणला आहे. त्यानुसार दिल्लीत उपराज्यपाल हे सरकार असणार असून मुख्यमंत्री व मंत्र्यांना प्रत्येक फाईल एलजीकडे पाठवावी लागेल. व निवडणुकीपूर्वीच्या भाजपच्या जाहीरनाम्यात असे म्हटले आहे की दिल्लीला संपूर्ण राज्य केले जाईल. मात्र आता ते याऐवजी दिल्लीत राज्यपालांचे सरकार आणत आहेत,'' असे मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/krida/pro-legue-football-competition-without-winner-3567", "date_download": "2021-08-02T05:56:29Z", "digest": "sha1:6CJSKC25HHOJF3AB73GFMVCTJH6WZHTO", "length": 5999, "nlines": 28, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "विजेत्याविना प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा", "raw_content": "\nविजेत्याविना प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा\nगोवा फुटबॉल असोसिएशनची (जीएफए) २०१९-२० मोसमातील प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा विजेत्याविनाच राहण्याची दाट शक्यता आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे मागील मोसम अर्ध्यावर संपविण्याचे घोषित करून नव्या मोसमाच्या प्रक्रियेस सुरवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.\nगोव्यात कोविड-१९ महामारी रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना विषाणूची साथ कधी आटोक्यात येईल याबाबत स्पष्टता नाही. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात जीएफएचा वार्षिक मोसम सुरू होतो आणि त्यापूर्वी खेळाडू नोंदणी, तसेच इतर प्रक्रिया सुरू होतात. यंदा यापैकी काहीही झालेले नाही. कोरोना विषाणू महामारीमुळे गोव्यात अजून आंतरग्राम फुटबॉल स्पर्धाही सुरू झालेल्या नाहीत, ज्या दरमोसमात जून-जुलै महिन्यात खेळल्या जातात. गोव्यात फुटबॉल स्पर्धा सुरू करण्यास सद्यःस्थिती अनुकूल नसल्याचे काही जीएफए पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.\nकोविड-१९ मुळे जीएफएच्या व्यवस्थापकीय समितीची बैठकही होऊ शकलेली नाही, त्यामुळे विविध विषय फाईलबंद आहेत. संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीची शेवटची बैठक २० जानेवारी रोजी झाली होती. कोविड परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतरच नवा फुटबॉल मोसम सुरू होणे अपेक्षित आहे.\nमागील मोसम अर्ध्यावर आटोपून जीएफएने २०२०-२१ मोसमाची घोषणा केल्यास गतमोसमातील प्रो-लीग स्पर्धा विजेत्याविना राहील. २० मार्च २०२० नंतर गोव्यात एकही स्पर्धात्मक फुटबॉल सामना झालेला नाही. गोव्यातील अव्वल श्रेणी फुटबॉल स्पर्धा १९९८ पासून प्रो-लीग नावाने खेळली जाऊ लागली. तेव्हापासून प्रथमच ही स्पर्धा विजेत्याविना असेल. गतमोसमात प्रथम विभागीय स्पर्धाही होऊ शकलेली नाही, त्यामुळे नव्या मोसमात प्रो-लीगमध्ये पदोन्नतीचा संघ नसण्याचेही संकेत आहेत.\nअपूर्ण असलेल्या यंदाच्या प्रो-लीग स्पर्धेत सध्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघ ४४ गुणांसह अग्रस्थानी आहे. त्यांचे दोन सामने बाकी आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावरील चर्चिल ब्रदर्सचे १७ सामन्यांतून ३७ गुण आहेत. पाच सामने बाकी असल्यामुळे ते सुद्धा विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत. यामुळे गतमोसम अर्ध्यावर संपविताना प्रो-लीग विजेता जाहीर करणे योग्य ठरणार नाही असे जीएफएच्या प्रमुख धुरीणींना वाटते. अंतिम निर्णय जीएफएच्या व्यवस्थापकीय समिती बैठकीत होईल.\nअर्ध्यावरील २०१९-२० प्रो-लीगमधील पहिले पाच संघ\nसंघ सामने विजय बरोबरी पराभव गुण\nस्पोर्टिंग क्लब २० १३ ५ २ ४४\nधेंपो क्लब २१ ११ ८ २ ४१\nचर्चिल ब्रदर्स १७ ११ ४ २ ३७\nसाळगावकर २१ ९ ८ ४ ३५\nएफसी गोवा १८ ९ ४ ५ ३१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/editorial/fuel-ignition-only-when-economy-strong-will-dependence-fuel-tax-be-reduced-a309/", "date_download": "2021-08-02T05:16:13Z", "digest": "sha1:YSAFKCBHIKYUJVRSUDEF5XNXFNHG2SUJ", "length": 23276, "nlines": 133, "source_domain": "www.lokmat.com", "title": "तंत्रशुद्ध इंधन भडका; अर्थव्यवस्था बलवान झाली तरच इंधनकरावरील अवलंबित्व कमी होईल - Marathi News | fuel ignition; Only when the economy is strong will the dependence on fuel tax be reduced | Latest editorial News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nतंत्रशुद्ध इंधन भडका; अर्थव्यवस्था बलवान झाली तरच इंधनकरावरील अवलंबित्व कमी होईल\nfuel : हे तंत्र म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले तरी भारतातील दर चढे ठेवायचे व कराचे उत्पन्न अनेक पटीने वाढवायचे.\nतंत्रशुद्ध इंधन भडका; अर्थव्यवस्था बलवान झाली तरच इंधनकरावरील अवलंबित्व कमी होईल\nभारताच्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे व डिझेलही त्याच मार्गावर आहे. गेले वर्षभर इंधनाच्या किमती चढ्या राहिल्या. अपवाद फक्त निवडणूक काळाचा. निवडणूक प्रचाराच्या महिन्यांत या किमती स्थिर होत्या आणि निकाल लागताच पुन्हा चढू लागल्या. इंधनाच्या दरवाढीमध्ये सरकारचा काहीही हात नाही, बाजारपेठेनुसार त्या वाढतात वा कमी होतात हा केंद्र सरकारचा दावा किती खोटा आहे हे यावरून लक्षात येईल. बिहार निवडणुकीच्या वेळीही इंधनाच्या किमती वाढलेल्या नव्हत्या. पेट्रोलियम कंपन्या आर्थिक निर्णय घेण्यास स्वायत्त असल्याचे सांगितले जात असले तरी इंधनाच्या किमतीवर सरकारची बारीक नजर असते व दरवाढ ही प्रचाराचे साधन होणार नाही याबाबत दक्षता घेतली जाते हे आता सर्वांनाच कळून चुकले आहे. भारतात इंधन इतके महाग का हे वेगळे सांगण्याची गरज नाही.\nसरकारच्या तिजोरीत हमखास पैसे आणण्यासाठी याहून चांगला मार्ग नाही. हा मार्ग केंद्र व राज्य या दोन्ही सरकारांसाठी फायद्याचा आहे. दोन्ही सरकारांचे मुख्य उत्पन्न इंधनावरील कर हेच आहे. दरवाढीसाठी विरोधी पक्षांची राज्य सरकारे केंद्राकडे बोट दाखवित असली तरी स्वतःच्या राज्यातील व्हॅट कमी करीत नाहीत. तो केला तरी महाराष्ट्रातील पेट्रोल २० रुपयांनी स्वस्त होईल. ठाकरे सरकार ते करणार नाही, कारण इंधनावरील कर हे हमखास उत्पन्नाचे साधन आहे. आज केंद्र व सर्व राज्य सरकारे मिळून ४०० अब्ज रुपये इंधनावरील करातून मिळवितात. इतकी रक्कम अन्य कोणतेही क्षेत्र देऊ शकत नाही. इंधनावरील कर हा पूर्वीपासून चढा होता. पण मोदी सरकारने सरकारच्या मिळकतीचे ते प्रमुख साधन बनविले आणि तंत्रशुद्धरीतीने कर जमा केला. हे तंत्र म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले तरी भारतातील दर चढे ठेवायचे व कराचे उत्पन्न अनेक पटीने वाढवायचे.\nमनमोहनसिंग सरकारपेक्षा मोदी सरकारने इंधन दरवाढीतून तिपट्टीहून जास्त उत्पन्न मिळविले असल्याचे आकडेवारी सांगते. मोदी सरकारने हा पैसा गरिबांसाठीच्या अनेक योजनांसाठी वापरला आहे हे खरे असले तरी या योजना चालविण्यासाठी मध्यमवर्गाचा खिसा खाली केला जात आहे. मध्यमवर्गाच्या हे अद्याप लक्षात आलेले नाही. पेट्रोल दरवाढीचा मोठा फटका मध्यमवर्गाला बसतो. गेल्या वर्षभरात मध्यमवर्गाचा पेट्रोलवरील महिन्याला सरासरी खर्च ४ टक्क्यांनी वाढला, म्हणजे तितका पगार कमी झाला. आता डिझेलही महागल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही दरवाढीच्या तुलनेत कमी झाले आहे. याशिवाय दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढतो व त्याचा परिणाम उद्योगक्षेत्रातील सर्व व्यवसायांवर होतो.\nमहागाई वाढण्याचे ते एक प्रमुख कारण असते. रिझर्व्ह बँकेने त्याकडे लक्ष वेधले आहे व इंधनावरील करांचा पुनर्विचार करावा असे आवाहन केंद्र व राज्य सरकारांना केले. त्याचा काही परिणाम होईल असे दिसत नाही. कारण कोविडच्या काळात अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे उत्पन्नाचे अन्य मार्ग कोरडे पडले आहेत. सरकारमधील अनेक खाती गेले वर्षभर कामाशिवाय आहेत; पण त्यांचा पगार कमी झालेला नाही. तो खर्च सरकारच उचलीत आहे.\nकोविडने कणा मोडलेल्या गरिबांसाठीच्या नव्या योजनांना लागणारा पैसा सरकारला फक्त इंधनावरील करातूनच मिळतो. कदाचित यामुळेच इंधन दरवाढीविरोधात जनतेचा उद्रेक दिसत नाही व भाव वाढले तरी मध्यमवर्गाचे मोदी प्रेम आटलेले नाही. पेट्रोल व डिझेल यांना जीएसटीमध्ये आणणे हेही सोपे नाही. सध्या पेट्रोलवर १६१ टक्के तर डिझेलवर १२४ टक्के इतका भरभक्कम कर आहे व जीएसटीची कमाल मर्यादा २८ टक्के आहे. म्हणजे पेट्रोल व डिझेलला जीएसटीमध्ये आणून ४०० अब्ज रुपये करातून मिळवायचे असतील तर इंधनाच्या किमतीमध्ये १०० टक्क्यांहून अधिक वाढ करावी लागेल. हे करण्याची हिम्मत कोणत्याच सरकारमध्ये नाही.\nब्रेन्ट क्रूडवरून आंतरराष्ट्रीय बाजारात किमती ठरतात. गोल्डमन सॅकच्या ताज्या अहवालानुसार ब्रेन्ट क्रूड ८० डॉलरपर्यंत चढेल. म्हणजे बाजारपेठ भारताला अनुकूल नाही. रुपयाच्या तुलनेत डॉलर महागला की तेलही महाग होते. ती शक्यताही पुढील काळात आहे. जगातील आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले की तेलाची मागणी वाढेल आणि त्यानुसार भावही वाढतील. बाजारातील या घडामोडी आणि मंदावलेली स्थानिक अर्थव्यवस्था पाहता तंत्रशुद्ध मार्गाने इंधनावरील कर वाढते ठेवून तिजोरी भरणे व गरिबांच्या योजना राबविणे याकडे सरकारचा कल राहील हे स्पष्ट आहे. उद्योग, व्यवसाय, व्यापार यातून अर्थव्यवस्था बलवान झाली तरच इंधनकरावरील अवलंबित्व कमी होईल. परंतु, या शाश्वत मार्गावर चालण्याचा उत्साह मोदी सरकारमध्ये आहे असे गेल्या सात वर्षांतील कारभारातून दिसत नाही.\nटॅग्स :Fuel HikePetrolDieselइंधन दरवाढपेट्रोलडिझेल\nसिंधुदूर्ग :केंद्र शासनाच्या दरवाढी विरोधात कणकवलीत काँग्रेसकडून आंदोलन\ncongress Petrol Hike sindhudurg : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा चटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे ...\nनागपूर :नागपुरात डिझेलची दरवाढ शंभरीकडे\nDiesel price hike पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दरदिवशी वाढतच आहे. सोमवारी पेट्रोल प्रति लिटर १०१.३६ रुपये तर डिझेल ९२.०३ रुपयांवर पोहोचले आहे. ...\nकोल्हापूर :वडणगे येथे कॉग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने\nCongress PetrolHike Kolhapur : वडणगे (ता.करवीर) येथे कॉग्रेसच्या वतीने पेट्रोलियम पदार्थ व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आयोजित निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. ...\nऑटो :पेट्रोल डिझेलची वाढती किंमत विसरा; कमी खर्चात 250 किमी, स्वदेशी हायड्रोजन गाड्यांची तयारी सुरु\nHydrogen car testing successful: वाहन निर्माता कंपन्या पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीनंतर आता सेमी हायब्रिड आणि फुल्ली हायब्रिड कारे बनवून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. ...\nव्यापार :Petrol Diesel Price: पेट्रोल पाठोपाठ डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर; ‘या’ राज्यात सर्वाधिक दर\nPetrol Diesel Price: देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडल्यानंतर आता डिझेलचे दरही शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. ...\nकोल्हापूर :congress kolhapur- इंधन, गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने\nPetrolHike Congress Kolhapur : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात येथील काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी निदर्शने करण्यात आली. येथील पार्वती टॉकीजजवळील शेतकरी संघाच्या पेट्रोल पंपासमोर ही निदर्शने झाली. माजी उपमहापौर संजय मोहिते यांनी क्रिकेटरच्या गणवेश ...\nसंपादकीय :आजचा अग्रलेख: पावसाळी अधिवेशनात संसदेची कोंडी \nParliament Monsoon session: संसदीय कामकाजाच्या नियमावलीनुसार विरोधकांनी विषय उपस्थित करावा. विरोधकांनादेखील तातडीचे विषय कसे उपस्थित करायचे, याची माहिती असते. मात्र सभागृह अध्यक्ष स्थगन प्रस्तावासारखे प्रस्ताव स्वीकारण्यास तयार होत नाहीत. ...\nसंपादकीय :राष्ट्रीय राजकारणात ममतांच्या 'आघाडी'चा खेळ रंगेल का\nIndia Politics: सोनिया आणि ममतांच्या भेटीने राजकारण तापले ममता म्हणतात, ' लोकतंत्र बचाओ, देश बचाओ' ...\nसंपादकीय :‘आपत्ती पर्यटन’ हा टिंगलीचा विषय नव्हे, संयम बाळगा\nआपद्ग्रस्तांच्या पाहणीसाठी नेत्यांच्या दौऱ्यांवर आक्षेप असण्याचे कारण नाही फक्त एकमेकांशी स्पर्धा न लावता समजूतदारपणे प्रशासनाला मदत केली पाहिजे फक्त एकमेकांशी स्पर्धा न लावता समजूतदारपणे प्रशासनाला मदत केली पाहिजे\nसंपादकीय :BLOG: ....असे गणपतराव पुन्हा होणे नाही\nग्रामीण अर्थकारण, समाजकारणाशी असणारी बांधिलकी जपत ते संयमाने पण निर्धाराने एकाकीपणानं लढत राहिले. ...\nसंपादकीय :सोलापूर टू दिल्ली.. व्हाया मुंबई \nसंपादकीय :Tokyo olympics: पदक नाही, तरी सिमॉन जिंकली; ती कशी\nTokyo olympics Live Updates:यंदाचं ऑलिम्पिक विशेष तणावपूर्ण आहे. मेंदूतल्या संप्रेरकांचे झरे आटत असतानाच रिंगणात उतरण्याची वेळ आली हा तणाव खेळाडूंना असह्य झाला. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत\n\"नरेंद्र मोदी PM आहेत पण नितीश कुमारांमध्येही पंतप्रधान होण्याची क्षमता\"\nDanish Siddiqui: तालिबानींनी दानिश सिद्दीकीला जिवंत पकडले होते; अफगाण लष्कराचा मोठा खुलासा\nआत्महत्येपूर्वी 'ती' तरुणी संजय राठोडांशी ९० मिनिटं बोलली; तपासातून महत्त्वाची माहिती उघड\n“…मग इथं शाखाप्रमुख कुठं दिसत नाही, शिवसेनेतील बाटग्यांची मोठी यादी”; नितेश राणेंचा हल्लाबोल\n“शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/competition-examination-centers-in-every-senior-college-orders-to-all-colleges-of-the-department-of-higher-education-128221683.html", "date_download": "2021-08-02T07:06:58Z", "digest": "sha1:R2ZFAC4H3VTW5VYWGVW4OFSTYHACSWRB", "length": 5288, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Competition examination centers in every senior college; Orders to all colleges of the Department of Higher Education | प्रत्येक वरिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र; उच्च शिक्षण विभागाचे सर्व महाविद्यालयांना आदेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्पर्धा परीक्षा केंद्र:प्रत्येक वरिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र; उच्च शिक्षण विभागाचे सर्व महाविद्यालयांना आदेश\nविद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करण्यासाठी आखले धोरण\nराज्यातील सर्व विद्यापीठांतर्गत असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत. या केंद्राची स्थापना करून तत्काळ समन्वयकाची नियुक्तीही करावी, असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी सर्व संलग्नित महाविद्यालयांनी केंद्र स्थापन करण्यात येणार अाहे.\nमहाविद्यालयात सेट-नेटसह विविध पात्रता परीक्षा तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश, एमफिल, पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा, यूपीएससी, एमपीएसी, बँकिंग आदींसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध पदांसाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी म्हणून धोरण आखले आहे.\nयाविषयी उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. दिगंबर गायकवाड यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्राद्वारे कळवले आहे. शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव आय. आर. मंझा यांनी परिपत्रक जारी केले. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या आदेशानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व संलग्नित अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वायत्त, शासकीय, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र तातडीने स्थापन करून मार्गदर्शन केंद्रावर अनुभवी व माहितीगार अध्यापकाची नियुक्ती समन्वयक म्हणून करावी, असे अादेश दिले अाहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/ayodhya-verdict-end-of-bad-phase", "date_download": "2021-08-02T07:02:54Z", "digest": "sha1:NTUQ3COE4752NKUPMH7C6TFMVH5B7AJJ", "length": 24678, "nlines": 83, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अयोध्या निकाल : कटू पर्वाचा अंत! - द वायर मराठी", "raw_content": "\nअयोध्या निकाल : कटू पर्वाचा अंत\nसर्वोच्च न्यायालयाने सलग वहिवाटीला सर्वाधिक महत्त्व देत आपला निकाल दिला आहे. मुस्लिमांना ते सिद्ध करता आलेले नाही. त्याच वेळीस कडव्या हिंदुत्ववाद्यांना हेही सांगणे आवश्यक आहे की निकाल आपल्या बाजूने लागला म्हणून उन्माद करण्यात अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाने रामाचे अस्तित्व मान्य करणारा निकाल दिलेला नाही. ते न्यायालयाच्या कक्षेतही येत नाही.\nअयोध्यतील वादग्रस्त जागेवरील हिंदुंचा मालकी हक्काचा दावा मुस्लिमांच्या दाव्यापेक्षा अधिक सक्षम पुराव्यांमुळे सिद्ध होतो असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने इतिहास, पुरातत्व अवशेष, प्रवासवर्णने, काव्य इत्यादि पुराव्यांचा तसेच आजवरच्या दावे आणि त्यावरील निर्णयांचा आधार घेतला आहे. हे दावे मशीद होती ते ठिकाण रामाची जन्मभूमी आहे की नाही यासाठी नसून या २.७७ एकर जागा नेमकी कोणाची यासाठी होता.\nबाबराने रामजन्मस्थान पाडून त्याजागी मशीद बांधली असा सर्वसाधारण समज असला तरी १५२८-२९ मध्ये मीर बाकी (अथवा मीर खान) या बाबराच्या सरदाराने हे कृत्य केले असे बाबरी मशीदीतीलच शिलालेखावरुन स्पष्ट दिसते. असे असले तरी या जागेची अथवा मशिदीची सनद किंवा मालकीहक्काचे कागदपत्र अगदी मीर बाकीचे वंशजही नंतर तत्कालीन सत्तांना सादर करू शकले नव्हते. त्यामुळे मुस्लिमांची बाजू येथेच कमकुवत झाली होती.\nहिंदुंकडेही काही कागदोपत्री पुरावा होता अशातला भाग नव्हता. त्यामुळे या जागेत सलगपणे वहिवाट कोणाची या कायदेशीर मुद्द्यावर हा वाद बव्हंशी आधारित असल्याचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. अर्थात यात बहुसंख्यावाद प्रभावी ठरलेला नाही असे म्हणणेही धाडसाचे ठरेल.\nबाबरी मशिदीच्या खाली वास्तू होती, मशीद रिकाम्या भूखंडावर बांधली गेलेली नाही. पण मशिदीखाली जे होते ते मंदिरच होते काय किंवा असल्यास कोणाचे होते हे पुरातत्व खात्याने स्पष्ट केलेले नाही हे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानेच नोंदवले आहे. शिवाय पुरातत्व खात्याला मशिदीखालील जमिनीत मिळालेले अवशेष किमान १२व्या शतकातील आहेत. मशीद तर १६व्या शतकातील. मग मधल्या ४०० वर्षांच्या काळात तेथे काय होते हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मशीद बांधतांना मंदिराचे अवशेष वापरले गेले असे निश्चयाने म्हणता येणार नाही. असे असले तरी ती जागा रामजन्मभूमीच अहे अशी श्रद्धा तेव्हाही होती आणि तेव्हाही हिंदू मशिदीच्या नजीकच राम चबुतरा बांधून पूजा करत होते. ते १८५७ पूर्वी मशिदीच्या मुख्य घुमटासमोरील आवारातही पूजा करत होते.\n१५ मार्च १८५८ रोजी मंदिर-मशीद वादामुळे लॉर्ड कॅनिंगने ती जागा जप्त केली पण हिंदू-मुस्लिमांचे पूजा आणि नमाजाचे अधिकार कायम ठेवले. बदल एकच केलेला की दोन समुहांत संघर्ष पेटू नये म्हणून बाहेरचे आवार आणि आतले आवार यांच्या मध्ये एक भिंत उभी केली.\nयाचाच अर्थ हिंदुंचा तेथील पूजेचा अधिकार ब्रिटिशांनीही अमान्य केला नाही. हिंदुंची पूजा बाह्य आवारात सातत्याने सुरू राहिली असली तरी मशिदीत मात्र सातत्याने नमाज केली जात होते असे दिसत नाही. उलट १९४९ च्या संघर्षात हिंदुंनी मशिदीच्या मुख्य घुमटाखाली राममूर्ती स्थापित केल्यापासून तेथे नमाज करणे पूर्णपणे बंद करून टाकले.\nत्यानंतरही न्यायालयात १९६१ पासून वाद दाखल झाला असला तरी ताबाहक्क मात्र हिंदुंकडेच राहिला. भारतीय कायद्यानुसार कोणी दुसऱ्याने ताब्यात घेतलेल्या स्थावर मालमत्तेवर त्याचीच मालकी प्रस्थापित होते. आणि भारतीय कायद्यानुसार देवता, कंपनी, ट्रस्ट आदि कायदेशीर व्यक्ती मानल्या जातात. त्यामुळे जर राम-प्रतिमेचे तेथे प्रदीर्घकाळ अस्तित्व असेल तर ती मालकी रामाकडेच जाईल. निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळला गेला कारण वादग्रस्त जागेचा ताबा व व्यवस्थापन त्यांच्याकडे द्यावे यासाठी ते रामाचे कायदेशीर प्रतिनिधी / व्यवस्थापक असल्याचे सिद्ध करू शकले नाही.\nदुसरा मुद्दा आहे तो कायदेशीर प्रवाहीपणाचा. म्हणजे ब्रिटिशांनी एकाद्या दाव्याबाबत किंवा मालमत्तेबाबत (जप्तीसकट) जी तत्कालीन कायद्यांनुसार निवाडे केले ते सार्वभौम भारतातही कायम मानले जातील अशी तरतूद घटनेचे कलम ३७२ (१) आणि २९६ नुसार आहे. ब्रिटिशांनी ही जागा १८५८ साली जप्त केली होती. याचा अर्थ ही जागा आज भारत सरकारच्याच जप्तीखाली आहे असाही एक अर्थ काढता येतो असे सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षपणे सुचवले आहे व या आधारावरच ब्रिटिश न्यायालयांनी दिलेल्या या जागेसंबंधीच्या निकालांवरही भाष्य केले आहे. वादग्रस्त जागेचा ताबा सध्या केंद्र सरकारकडे देऊन ट्रस्ट स्थापन करून या ट्रस्टचे व्यवस्थापन कायदेशीरपणे ट्रस्टींकडे सोपवावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा ताबा कोणत्याही वादीकडे देण्यात आलेला नाही हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.\nपुरातत्वीय उत्खननात मशीदीच्या खाली कोणतीही वास्तू सापडली तरी त्यावरून आज कोणत्याही जागेची मालकी सांगता येणार नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्या जागेवर मालकी कोणाची हे सिद्ध करू शकणारा पुरावा म्हणजे वेळोवेळी आलेल्या सत्तांनी त्या मालकी हक्कास दिलेली मान्यता. त्यामुळे जमिनीखाली आधी काय होते या बाबीला कायदेशीर दृष्ट्या कसलाही अर्थ राहत नाही. त्यामुळे पुरातत्वीय पुराव्यांवर वाद घालत बसलेल्यांना हे कायदेशीर उत्तर दिले गेले व दाव्यांना ते पुरावे कसलाही आधार देऊ शकले नाहीत.\nमुघल काळात हिंदू प्रार्थना स्थळांना जो उपद्रव पोहोचवण्यात आला आणि त्यातून जे दावे उद्भवले तेही भारतीय कायद्यांमार्फत सोडवत बसता येणार नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात बजावले आहे.\nअयोध्येला १८५६ साली ब्रिटिशांनी ताब्यात घेतल्यानंतर मालमत्तेसंबंधी जेही दावे सुरू झाले ते आमच्या कार्यकक्षेच्या परिघात प्रवाहीपणाच्या नि:संदिग्ध घटनात्मक तरतुदीमुळे येतात, तत्पूर्वीचे नाही. ब्रिटिशांनी हिंदू व मुस्लिम या दोघांना वादग्रस्त जागेवर आपापल्या प्रार्थना करण्यास परवानगी दिली होती. म्हणजेच वादग्रस्त जागेवरील दोघांचाही अधिकार मान्य केला होता. पण हिंदूनी आपली पूजा-अर्चा जशी सातत्यपूर्ण ठेवली, राम प्रतिमा अखंडितपणे त्याच परिसरात राहिली, हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने सर्वाधिकपणे उचलून धरलेला मुद्दा आहे.\nथोडक्यात वहिवाट ज्याची त्याची मालकी असे काहीसे घडल्याचे या प्रकरणात दिसते. जागेची कायदेशीर मालकी कोणाची हे पुराव्यांअभावात सिद्ध होऊ शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देतांना न्यायालयांनी पुराव्यांबरोबरच त्यांच्या अभावातही विवेकाचा उपयोग कसा करावा यावरही व्यापक उहापोह केला आहे. मुस्लिमांचा दावा जागेचा ताबा काही काळ गमावल्याने फेटाळला गेला आहे याचे भान सर्वोच्च न्यायालयाला दिसते. त्यामुळेच मुस्लिमांना वेगळी पाच एकर जागा देण्यात यावी असा निकाल दिला आहे. पण यामुळे विवेकाचे तत्व पूर्वग्रहांनी प्रदूषित झाल्यासारखे कोणास वाटल्यास नवल नाही.\nत्याच वेळीस सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त वास्तूची जागा केंद्र सरकारने Acquisition of Certain Area at Ayodhya Act 1993 नुसार ताब्यात घेऊन विश्वस्त संस्थेची स्थापना करावी. या विश्वस्त संस्थेने आपले निर्णय, अंमलबजावणी कशी करेल हे त्या संस्थेचे कार्य असतांना या संस्थेने मंदिराचे बांधकाम व त्यासंबंधीत कार्येही पाहावीत असे सांगितले आहे. खरे तर वादग्रस्त जागेत काय करायचे हा या पुढच्या तीन महिन्यांत स्थापन होणाऱ्या या ट्रस्टने ठरवायची बाब असतांना त्यांच्या कार्यकक्षेत हस्तक्षेप करून त्यांना मंदिर बांधावयाचा सर्वोच्च न्यायालयानेच देणे ही या निकालपत्रातील सर्वाधिक खटकणारी बाब आहे. वादग्रस्त जागेवर पूर्वी मंदिर होते की नाही याबाबत हा दावा नसतांना, किंबहुना तो मुद्दाच चर्चा केली असली तरी दूर ठेवण्यात आला असतांना हा आदेश असे सुचवतो की तेथे मंदिरच होते हे मान्य असून तेथे मंदिरच बांधले गेले पाहिजे अशी सर्वोच्च न्यायालयाची इच्छा आहे. हा निकाल देतांना विवेकापेक्षा बहुसंख्यांकवादाचा प्रभाव पडला असणे शक्य आहे असे वाटते ते यामुळेच.\nट्रस्ट भले मंदिरच बांधेल, पण तो निर्णय ट्रस्टचा असला पाहिजे होता. न्यायालयाच्या मर्यादा आणि न्यायातील विवेकाचे स्थान यावर भविष्यात चर्चा होणे शक्य आहे.\nहा निकाल देत असतांना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घटना, कायदे, समाजव्यवस्था, श्रद्धांचे महत्त्व आणि सर्व श्रद्धांकडे कसे समभावाने पाहिले पाहिजे याचाही उहापोह केला आहे. तो अर्थात उद्बोधक आणि प्रशंसनीय आहे. सर्वोच्च न्यायालयाने सलग वहिवाटीला सर्वाधिक महत्त्व देत आपला निकाल दिला आहे. मुस्लिमांना ते सिद्ध करता आलेले नाही. न्यायालयीन निकाल पुराव्यांवर अवलंबून असतात. मुस्लिम सबळ पुरावे देऊ शकले नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आगपाखड करत न बसता तो नर्मपणे स्वीकारून पुढे भविष्याकडे वाटचाल करणे अधिक महत्त्वाचे आहे.\nत्याच वेळीस कडव्या हिंदुत्ववाद्यांना हेही सांगणे आवश्यक आहे की निकाल आपल्या बाजूने लागला म्हणून उन्माद करण्यात अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाने अविरत ताबा आणि वहिवाट या मुद्द्यावर निकाल दिलेला आहे, रामाचे अस्तित्व मान्य करणारा निकाल दिलेला नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. ते न्यायालयाच्या कक्षेतही येत नाही. जनांचा राम जनांच्या हृदयातच वसू द्यावा, त्याचे मनीमानसी वसलेले धवल चरित्र डागाळण्याचा प्रयत्न करू नये.\nनिकालावर कायदेशीर आणि घटनात्मक दृष्ट्या विविधांगी चर्चा मात्र होतच राहील. किंबहुना ती निकोपपणे, द्वेषरहितपणे करणे हे आपले घटनात्मक कर्तव्यही आहे. देश असाच प्रगल्भ होत जातो. बाबरी मशीद हा भारतीय राजकीय, सामाजिक, धार्मिक व्यवस्थेला हादरवणारे एक भीषण प्रकरण होते. ते आता विसरुयात आणि खराखुरा प्रागतिक भारत घडवूयात\nसंजय सोनवणी, हे संशोधक आणि लेखक आहेत.\nभारत 157 ram 5 बाबरी 3 मंदीर 4 मशीद 1 राम 5\nभाजप ‘असमर्थ’, शिवसेनेला निमंत्रण\n‘राह्यनोसर्स’ – युजीन आयनेस्को\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-08-02T06:20:58Z", "digest": "sha1:37STCHJRD2KWUPS4TCMREH24U5Y7OCW2", "length": 3227, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मतदार Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nप. बंगालमध्ये मतदार दुरावल्याची माकपची कबुली\nभाजपच्या कडव्या हिंदुत्वाला रोखण्यासाठी देशातल्या सर्व सेक्युलर पक्षांमध्ये एकजूट दिसली नाही. हिंदुत्व व धर्मनिरपेक्षता हा संघर्ष जोरकसपणे लढण्यात सर् ...\nजनमताची भाषा (लेखमालेतील अंतिम भाग)\nगांधीवादी, समाजवादी, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी इत्यादि पुरोगामी म्हणवणाऱ्या विचारधारांत आणि लोकचळवळींत संरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा अभावानेच आढळते. युद ...\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mazespandan.com/tag/marathi-websites/", "date_download": "2021-08-02T05:18:54Z", "digest": "sha1:ORQU3G4HM527DA6M7JPSTMK26HV7NETM", "length": 20856, "nlines": 196, "source_domain": "mazespandan.com", "title": "marathi websites – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nएका राजाने,एक सर्व्हे करायचा विचार केला .आपल्या राज्यातील घर गृहस्थी नक्की कोण चालवतंबायको कीस्वतः नवरा,,,,,🤷🏻‍♂🤷🏻‍♂त्यासाठी त्याने ईनाम जाहीर केलं,ज्याचं घर नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालतं त्याला एक उत्तम उमदा घोडा🐴 बक्षीस देण्यात … Read More\nचित्रपटगृहामध्ये सुरवातीला जे राष्ट्रगीत दाखवलं जातं त्यात सियाचीनमध्ये भारतीय लष्कर प्रचंड थंडीत राष्ट्रध्वज उभारतानाची फिल्म आपल्यापैकी प्रत्येकानं बघितली असेल. ही फिल्म बघताना मला तर दरवेळी भरून येतं. इतक्या प्रचंड थंडीत … Read More\nmarathi readingmarathi websitesmarathiblogsआसाम रेजिमेंटपाकव्याप्त काश्मीरभारतीय लष्करसरकारीसियाचीन Comment on सियाचीन: एक अनुभव\nआयुष्यातील न उलगडणाऱ्या गोष्टीच शेवटपर्यत आपला पाठलाग करत असतात.. (संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)\n स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते. आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी … Read More\nगणेशोत्सव विशेष: उत्सव त्यातल्या “माणसां”चा असतो..\nचहाचा कप हातात दिल्यानंतर तो सांगत होता… “अरे त्या वर्षी अप्पांच्या पायाला दुखापत झाली होती आणि मीही लहान होतो ऐनवेळी गाडीही मिळेना म्हणून अगदी चुकचुकतच पहिल्या माळ्यावरच्या हमीदभाईंना ‘विसर्जन तलावापर्यंत … Read More\nLife कुठेतरी वाचलेले.. जरा हटके प्रेम\nमिताली काही दिवसासाठी राहायला माहेरी आली होती. माहेरी आलेल्या मुलीचे लाड जोरात चालू होते आणि सध्या तर काय मितालीची लाडकी आजी सुद्धा तिथे राहायला आली होती.. त्यामुळे मिताली जास्तच खुश… … Read More\nभाच्यानं अभावितपणे प्रश्न केला, ”मामा, छोट्या छोट्या बाळांच्या मुठी गच्च वळलेल्या का रे असतात काय लपवलेलं असतं त्यांनी आपल्या हातात काय लपवलेलं असतं त्यांनी आपल्या हातात” आतापर्यंत इतक्या जणांची कित्येक बाळं पहिली. त्या सर्वांच्या बाळमुठी … Read More\nmarathi blogsmarathi kathamarathi websitesmazespandanpopular marathi blogsspandanअवांतरआयुष्यनिरागस प्रश्नभाचेमराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनमामामी मराठीलहान मुलंलेखलेखनस्पंदन Comment on बंद मूठ\nतो वाळवंटात हरवला होता त्याच्या जवळचं पाणी संपलं, त्यालाही दोन दिवस झाले होते, आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं, हताश होऊन … Read More\nmarathi blogsmarathi books free downloadmarathi kathamarathi websitesmazespandanpopular marathi blogsspandanwater cupअवांतरआयुष्यपाणीपाणी आडवा पाणी जिरवापाणी फाउंडेशनपाणी हेच जीवनमराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनमी मराठीलेखलेखनस्पंदन 1 Comment on कथा: बाटलीभर पाणी\nGoogle Groups Life Uncategorized कुठेतरी वाचलेले.. जरा हटके प्रेरणादायी\nपालक विशेष: गरुड की पोल्ट्रीची कोंबडी\nमुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही … Read More\nkavitamarathimarathi readingmarathi websitespopular marathi blogsअवांतरआयुष्यकुटुंबगरुडपालकपोल्ट्रीची कोंबडीमराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी लेखमराठी वाचनमराठी विचारमाझे स्पंदनलेखलेखनव्यसनाधिनताशिक्षणश्रीमंतीसंस्कारस्पंदन Comment on पालक विशेष: गरुड की पोल्ट्रीची कोंबडी\nडॉ. अल्बर्ट एलिस: विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती\nडॉ. अल्बर्ट एलिस. अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ. यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या … Read More\nAlbert Ellismarathimarathi readingmarathi websitespopular marathi blogsRational Emotive Behavior Therapyमराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी लेखमराठी वाचनमराठी विचारमाझे स्पंदनमानसोपचारलेखलेखनविवेकनिष्ठविवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीव्यसनाधिनतास्पंदन Comment on डॉ. अल्बर्ट एलिस: विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती\nमाझी निवड चुकली तर नाही ना\nएका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, “मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल” वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ … Read More\nLife Uncategorized Whatsapp कुठेतरी वाचलेले.. प्रेरणादायी\nहृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार .. ★ ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो…. ★ मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ…. ★ मृत्यूला सांगाव., … Read More\nमराठी टेक्नॉलॉजी जगत : वसंत पुरुषोत्तम काळे विचार\nमागील काही दिवसापूर्वी वपु चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली. वपुंच्या विचारांवर आधारित नवीन, अत्याधुनिक आणि मोफत Android अप्लिकेशन Google Play वर सादर झाले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्द्ल आम्ही अधिक जाणून … Read More\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3109/Recruitment-for-various-posts-in-Pune-2020.html", "date_download": "2021-08-02T05:04:49Z", "digest": "sha1:KTXF57RP7FQHDRS5GYP2VUAIYQJH7PBU", "length": 5259, "nlines": 74, "source_domain": "naukriadda.com", "title": "पुणे येथे विविध पदांच्या भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nपुणे येथे विविध पदांच्या भरती २०२०\nडायलिसिस नर्स, डायलिसिस तंत्रज्ञ या पदांसाठी डायलिसिस सेंटर कमांड हॉस्पिटल पुणे येथे एकूण ०३ जागांसाठी भरती २०२०.पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.\nएकूण पदसंख्या : ०३\nपद आणि संख्या :\nडायलिसिसमध्ये अनुभवासह नर्सिंग पदविका 10 + 2 वर्षाचा अनुभव\nअर्ज करण्याची पद्धत: मुलाखत\nनोकरी ठिकाण : पुणे\nमुलाखत पत्ता : डायलिसिस सेंटर कमांड हॉस्पिटल (SC) पुणे\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ०१/०९/२०२०.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.newsmaker.live/archives/49403", "date_download": "2021-08-02T04:45:00Z", "digest": "sha1:IR43HQ2WCCSLKQIPKKR6YN5VNK7XQMXD", "length": 19434, "nlines": 153, "source_domain": "www.newsmaker.live", "title": "अजितपर्व च्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लेखातून संक्षिप्त आढावा - Newsmaker", "raw_content": "\nHome अर्थ अजितपर्व च्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लेखातून संक्षिप्त आढावा\nअजितपर्व च्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लेखातून संक्षिप्त आढावा\nअजित अनंतराव पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे अजितदादा. साध्या कार्यकर्त्यांपासून सगळे त्यांना याच नावाने हाक मारतात. स्ट्रेट फॉरवर्ड, रोखठोक आणि प्रशासनावर पकड, कोणत्याही विषयाचे सखोल अभ्यास अशा गुणांमुळे त्यांचे हे दादापण शांतपणे, गर्व न करता निभावण्यामुळेच..\nराजकारण हा तर पुण्याचा श्वास आहे, तो अगदी शिवकाळापासून नेतृत्व करणे ही पुण्याची सवय आहे. पुण्यातून थेट दिल्लीचा कारभार केला जात होता. स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्वही पुण्याकडेच होते. मुळात स्वातंत्र्याची हाकच पुण्यातून देण्यात आली. लोकमान्य टिळक होते तोपर्यंत स्वातंत्र्यलढ्याचा केंद्रबिंदू पुण्यातच होता. त्यानंतर मात्र त्याकडे थोडे दुर्लक्ष झाले. मात्र राजकारणातील नवा विचार पुण्यातच मांडला जात असतो. महात्मा गांधी यांनी स्वदेशीचा आग्रह धरण्याआधी विदेशी कापडांची पहिली होळी (सन 1907 ऑक्टोबर) पुण्यात झाली होती. होमरूल चळवळीची पहिली घोषणाही पुण्यातच झाली होती. आजही या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. नवनवे राजकारणी ते सिद्ध करून दाखवत असतात. देशाच्या राजकीय नकाशावर पुण्याचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी राजकारणातील अनेक दिग्गज कार्यरत आहेत.त्यामुळे राजकारण त्याला अपवाद नाही.\nअधिक वाचा तयारीला लागा पण सोशल मीडियाचा वापर कमी करा - राज ठाकरे\nविद्येचे माहेरघर म्हणून पुण्याची ख्याती आहे. त्यामुळे आसपासच्या गावांमधूनच नव्हे तर दुसऱ्या शहरांमधून शिक्षणासाठी म्हणून अनेक विद्यार्थी पुण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या विविध चळवळी या विद्यार्थ्यांनी सुरू केल्या. त्यातून त्यांचे राजकीय नेतृत्व बहरु लागले. देशाच्या राजकारणात प्रभाव टाकणारे शरद पवार हेही यातूनच पुढे आले आहेत. तेच काय पण विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असे वेगवेगळ्या पक्षातील नेते शिक्षणासाठी पुण्यात आले.इथे त्यांनी अनेक चळवळी सुरू केल्या. त्यात ते नेतृत्व करत होते. शिक्षण संपल्यावर ते गावी गेले व थेट नेतेच झाले. ग्रामीण भागात आज प्रस्थापित झालेले व देशाच्या, राज्याच्या राजकारणात प्रभाव टाकणारी म्हणून प्रसिद्ध असणारे असे अनेक जण पुण्यातूनच पुढे आले आहेत. उद्याच्या राजकारणाची आशा म्हणावेत असे अनेकजण पुण्याच्या राजकारणात आज दिसत आहेत. त्यात काही घराण्याचा वारसा चालवणारे राजकारणी आहेत, तर काही स्वबळावर निवडून येऊन राजकीय साम्राज्य करणारेही आहेत. सद्यस्थितीमध्ये ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा असे महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व म्हणजे अजित अनंतराव पवार.\nअधिक वाचा खोदाईनंतर रस्ते पूर्ववत ची दिरंगाई दूर करा; क्रिएटिव्ह फाऊंडेशनची मागणी\nराष्ट्रवादी पक्षाचे शक्तिस्थळ असलेल्या अजितदादांना विरोधकांनी आणि प्रसिद्धी माध्यमांनी नेहमीच त्यांच्या रडारवर अग्रस्थान दिले आहे. अशा परिस्थितीत अजितदादांबद्दल संभ्रम निर्माण होणे सहाजिकच आहे. म्हणून अजितदादांनी विविध सहकारी, शैक्षणिक संस्था, नगर विकासाच्या संस्था, खेळाच्या संस्था किंवा त्यांच्याकडे आलेल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत प्रशासकीय विभागचे काम करताना आपल्या अलौकिक दूरदृष्टीतून जो अतुलनीय विकास साध्य केला त्याचा संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार आहे. ज्या संस्थांना आणि प्रशासकीय विभागांना दादांचा परिसस्पर्श झाला आहे. त्यांनी विकासाचे नवे नवे उच्चांक साध्य केले आहेत. आणि म्हणून राज्याच्या सर्वोच्च पदी बसण्याची संधी जर दादांना मिळाली तर महाराष्ट्राच्या इतिहासातील दिव्यदृष्टी लाभलेल्या मुख्यमंत्रीपदाची खंडीत झालेली परंपरा पुन्हा एकदा सुरू होण्याची नांदी ठरेल.\nआज विरोधकांकडे राज्यव्यापी, व्यासंगी, निरोगी व उमदे व्यक्तिमत्वच नाही.याउलट विकासाची जाण असलेल्या राष्ट्रवादीकडे एक उमदं नेतृत्व आहे. सकाळी 7 पासून दररोज सोळा-सतरा तास काम करण्याची क्षमता,विषयाचे सखोल ज्ञान, अचूक आणि पटापट निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावर नियंत्रण, विकासाची असामान्य दृष्टी यामुळे दादाच आजच्या घडीला राज्याच्या सर्वोच्च पदासाठी सर्वोत्तम पर्याय आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. महाराष्ट्र राज्य हे नैसर्गिक व मानवी सुख साधनांनी समृद्ध राज्य आहे. या संसाधनांचा राज्याच्या महत्तम विकासासाठी अचूक वापर व्हावा यासाठी राज्याच्या सर्वोच्चपदी विराजमान हवी असते एक विलक्षण दूरदृष्टी असलेले नेतृत्व. आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण,स्व. वसंतदादा पाटील, स्व. वसंतराव नाईक आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दिव्य दृष्टितुन महाराष्ट्राने विकासाचा मोठा पल्ला गाठला होता. राज्याच्या सर्वोच्च स्थानी शक्तिशाली नेतृत्व असेल तर त्याचा लाभ पूर्ण राज्याला मिळतो. आजच्या घडीला कल्पक व दिव्यदृष्टी, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक असलेली प्रशासकीय हातोटी आणि अडचणीच्या काळात राज्याला खंबीरपणे पुढे नेण्याची वृत्ती हे सर्वोच्च स्थानी नेतृत्व करण्यासाठी असलेले निकष पूर्ण करणारे अजित दादा पवार हेच एकमेव आणि आश्वासक चेहरा दिसतो अशा धाडसी नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.\nअधिक वाचा चिपळूण जलप्रलय 100 वर्षांपूर्वीची पातळी ओलांडली\nPrevious articleपुण्याचा कायापालट करणारे नेतृत्व – निलेश मगर\nNext articleआम्ही पाहिलेला नव्या महाराष्ट्राचा शिल्पकार – गणेश आखाडेपाटील\n महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत\nपुणे लसीकरण: ६० लाखांचा आकडा पार\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती स्मारकाचे जागेत व्हावी – झोंबाडे\nघरोघरी ‘स्वच्छ’ चे कर्मचारी नको पण कारभार मात्र ‘स्वच्छ’ द्या- पियुषाताई दगडे\nभाजप आळंदी शहराध्यक्ष ओबीसी मोर्चापदी ज्ञानेश्वर बनसोडे यांची फेरनियुक्ती\n‘फुकटची बिर्याणी’ पोलीस अधिका-याविरोधात पतित पावन संघटनेचे निषेध आंदोलन\nनागरिकांच्या मूलभूत हक्क आणि अधिकारासाठी संभाजी ब्रिगेड सदैव संघर्षाच्या भूमिकेत –...\nपॅरोलवरील आरोपीची निर्घृण हत्या\n‘खाट कितीही कुरकुरली तरी गांधींसारखे मेकॅनिक दिल्लीत’\nताज्या बातम्या June 17, 2020\nमहापौर मुरलीधर मोहोळ यांना करोना; सर्व स्तरातून get well soon च्या...\nताज्या बातम्या July 4, 2020\nकोरोना टेस्टची संख्या वाढवल्याची फडणवीसांकडून चिरफाड, म्हणाले…\n\"न्युजमेकर\" हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी वर्तमानपत्र आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'न्युजमेकर'चा प्रयत्न आहे. Mail Us :: newsmakerpune1@gmail.com\n© २०१८ न्यूजमेकर सर्व अधिकार सुरक्षित\nअजितपर्व च्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लेखातून संक्षिप्त आढावा\nby Bhairav TelePatil वाचण्यासाठी लागणारा वेळ <1 min\nताज्या बातम्या आम्ही पाहिलेला नव्…\nताज्या बातम्या पुण्याचा कायापालट …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.rangmaitra.com/sursagar-sumedha-desai/", "date_download": "2021-08-02T05:55:29Z", "digest": "sha1:T7G6R52KIRESFUBOPPQU4DB7W3PKFX5K", "length": 12187, "nlines": 110, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘सूरसागर’ला सुमेधा देसाई चढवणार स्वरसाज! | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चालू घडामोडी ‘सूरसागर’ला सुमेधा देसाई चढवणार स्वरसाज\n‘सूरसागर’ला सुमेधा देसाई चढवणार स्वरसाज\non: December 02, 2017 In: चालू घडामोडी, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, सांस्कृतिक उपक्रम\nमुंबईत ८ डिसेंबरला रंगणार मैफल\nया महिन्याच्या `सूरसागर – दर महिन्याला उगवता तारा` या सांगीतिक मालिकेत गोवास्थित सुमेधा देसाई या गुणी व वैविध्यपूर्ण गायिकेच्या स्वरांनी रसिकांची मने तृप्त होणार आहेत. ८ डिसेंबर, शुक्रवार रोजी संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून मुंबईतील सायनस्थित श्री षण्मुखानंद पद्मा रंगा चेंबर म्युझिक हॉल येथे रंगणाऱ्या या मैफलीत सुमेधाताईंना तबल्यावर साथ करणार आहेत, वैभव खंडोळकर आणि सिद्धेश बिचोळकर संवादिनीचे सूर छेडणार आहेत.\nप्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर मैफलीत मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.\nगोवा येथील सुमेधा देसाई यांनी भारतीय शास्त्रीय संगीत गायनाचे प्रशिक्षण आग्रा व जयपूर घराण्यातून घेतले आहे. प्रसिद्ध गुरू पं. सुधाकर करंदीकर आणि पं. बबनराव हळदणकर यांच्याकडून अभिजात संगीताचे संस्कार लाभलेल्या सुमेधा देसाई यांना इतर कुणी नाही, तर दस्तुरखुद्द पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या पट्टशिष्य़ा होण्याचेही भाग्य लाभले आहे. सध्या श्रीमती माणिक भिडे यांच्याकडे सांगीतिक शिक्षण घेत असलेल्या सुमेधा या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत लीलया गाणाऱ्या काही आधुनिक गायिकांपैकी एक यशस्वी गायिका आहेत.\nशास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यात मुंबईच्या नाट्यपरिषदेतर्फे `छोटा गंधर्व पुरस्कार`, दिल्ली व सांगली येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील `सर्वोत्कृष्ट गायिका स्पर्धा पुरस्कार` तसेच, २०१० साली गोवा सरकारच्या कला व संस्कृती विभागातर्फे `युवा सृजन पुरस्कार` आदी पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांनी आजवर अनेक प्रसिद्ध संगीत संमेलने व सांगीतिक मैफली गाजवल्या असून भारतातील अनेक मानाच्या कार्यक्रमांत आपली कला आविष्कृत केली आहे.\nश्री षण्मुखानंद फाईन आर्ट्स आणि संगीत सभेची स्थापना १९५२ मध्ये झाली. उत्सुक विद्यार्थ्यांना भारतीय फाईन आर्ट्सच्या क्षेत्रात सुयोग्य प्रशिक्षण देणे तसेच, भारतीय पारंपरिक परफॉर्मिंग आर्ट्सना प्रोत्साहन देऊन तरुणांना आपल्या कला सादर करण्यासाठी एक त्कृष्ट व्यासपीठ निर्माण करून देणे हा या संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश होता. ´सभेंतर्गत पाश्चात्य व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व भरतनाट्यम नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण देण्यासाठी संगीत विद्यालयाची स्थापनाही करण्यात आली आहे.´ याव्यतिरिक्त, समाजातल्या वंचित गटांसाठी किफायतशीर हेल्थकेअर सेवा पुरवण्याचे कामही या सभेतर्फे सक्रीयपणे केले जाते. या माध्यमातून, विविध राष्ट्रीय उपक्रमांना ही संस्था हातभार लावत असते.\nभारतीय तरुणांची परफॉर्मिंग आर्ट्सच्या क्षेत्रातली कौशल्ये आजमावण्यासाठी षण्मुखानंद फाईन आर्ट्स आणि संगीत सभेतर्फे `सूरसागर – दर महिन्याला एक उगवता तारा` ही मासिक मालिका सुरू करण्यात आली असून एप्रिल २०१७ ते २०१८ या कालावधीत ही मालिका सुरू राहणार आहे. या मासिक मालिकेमध्ये गायन आणि वादन अशा दोन्ही प्रकारचे परफॉर्मन्सेस सादर केले जाणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर या कार्यक्रमाचा प्रवेश विनामूल्य आहे. आपली नाव नोंदणी sursagar.sabha@gmail.com या ई-मेल आयडीवर करू शकता.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/fire-broke-building-dombivli-station", "date_download": "2021-08-02T06:38:50Z", "digest": "sha1:LYIKWSQDPACZRJ3D2NWVMHFWNULUYJWJ", "length": 5156, "nlines": 27, "source_domain": "www.saamtv.com", "title": "डोंबिवली स्थानकाजवळील इमारतीला भीषण आग", "raw_content": "डोंबिवली स्थानकाजवळील इमारतीला भीषण आग...(पहा व्हिडिओ)Saam Tv\nडोंबिवली स्थानकाजवळील इमारतीला भीषण आग...(पहा व्हिडिओ)\nडोंबिवली रेल्वे स्टेशन जवळ लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.\nडोंबिवली : डोंबिवली Dombivli रेल्वे स्टेशन जवळ लक्ष्मी निवास इमारतीला भीषण आग Fire लागल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मी निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका गोदामाला आग लागली आहे. या आगीचा धूर परिसरात लांबपर्यंत पसरले आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. Fire broke building Dombivli station\nअग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न जोमाने सुरु आहे. डोंबिवली पूर्वेत रेल्वे स्थानकाजवळ लक्ष्मी निवास नावाची ३ मजली इमारत आहे. या इमारती मध्ये काही रहिवासी राहतात. स्थानकाजवळचा परिसर असल्याने, या भागात अनेक कमर्शिअल ऑफिस आहेत. लक्ष्मी निवास इमारती मध्ये देखील काही कमर्शिअल ऑफिस आहेत.\nइमारतीच्या २ मजल्यावर लाकडाचे गोदाम आहे. या गोदामातच ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित घटना दुपारी ३ ते साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या आगीमागील नेमके कारण अद्याप अजून देखील समजू शकले नाही. तसेच आगीत काही जिवितहानी झालेली आहे का याबद्दलची माहिती देखील समजू शकलेली नाही. Fire broke building Dombivli station\nदिल्लीतील CBI मुख्यालयाला भीषण आग\nपण आगीमुळे गोदाम जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल करण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता, आणखी काही गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्मिशमन दलाच्या जवानांनी जोमाने प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. जवळपास तासाभराच्या अगोदरच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली होती. इमारतीत काही रहिवासी राहत असल्यामुळे अनेकांना धडकी देखील भरली होती. मात्र, सुदैवाने ही मोठी दुर्घटना टळली आहे. या आगीत गोदामामधील लाकडे पूर्णपणे जळून खाक झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.transformativeworks.org/author/ioana/?lang=mr", "date_download": "2021-08-02T06:57:04Z", "digest": "sha1:M7JCKNTHIWV42EODWTBKDC6TAFN5XNVO", "length": 6913, "nlines": 129, "source_domain": "www.transformativeworks.org", "title": "Ioana – परिवर्तनात्मक रसिककलामंडळी", "raw_content": "\n२०२० चे आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवसचा अभिप्राय उत्सवमध्ये आपले स्वागत आहे\nआपण आम्हाला येथे OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ला भेट देत असाल तर आपण, आमच्यासारख्या, रसिककृती आवडतात असे म्हणणे सुरक्षित आहे. आपल्या काही आवडत्या रसिककृती साजरी करण्याची ही संधी आहे. काय करू शकते ते येथे आहे: Read More\nआमच्या ३-वर्षांच्या सामरिक योजनेचा अंत साजरा करा\nजानेवारी २०१७ मध्ये, OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ने आपली पहिली रणनीतिक योजना सुरू केली. सामरिक योजनेचा उद्देश संस्थेच्या संपूर्ण दिशानिर्देशांचे मार्गदर्शन करणे आहे: आम्हाला काय प्राप्त करायचे आहे आणि आम्हाला त्याचा पाठपुरावा कसा करायचा हे परिभाषित करणे. एक धोरणात्मक योजना म्हणजे नफ्यासाठी आणि नफ्यासाठीच्या व्यवसायाचे मुख्य सारांश आणि ओटीडब्ल्यूसाठी हे विशेषतः महत्वाचे होते कारण आम्ही बर्‍याच हालचाली करणारे भाग आणि ह्युगो पुरस्कारप्राप्त प्रकल्प असलेल्या वाढत्या संस्थेत लहान स्टार्ट-अप म्हणून स्थानांतरित झालो होतो.\nआम्ही आता ती तीन पूर्ण वर्षे केली आहेत, आणि ही सामरिक योजना यशस्वी करण्यासाठी आम्ही खरोखर प्रयत्न करीत आहोत. जस आम्ही ही योजना बंद करून भविष्याकडे वाट पाहत आहोत, आम्ही या रणनीतिक योजनेने ओटीडब्ल्यूला मदत करण्यास मदत केलेल्या गोष्टींची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याबरोबर सामायिक करू इच्छितो. Read More\nनवीन ह्यूगो-थीम असलेली देणगी धन्यवाद-भेटवस्तू\nआपणास माहित आहे की जेव्हा आपण OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ला देणगी देता तेव्हा आपण धन्यवाद-भेट घेणे निवडू शकता आमच्याकडे बर्‍याच निवडी आहेत—कीचेनपासून मग आणि नोटबुकपर्यंत—आणि या ड्राइव्हसाठी काही नवीन वस्तूंचा समावेश आहे आमच्याकडे बर्‍याच निवडी आहेत—कीचेनपासून मग आणि नोटबुकपर्यंत—आणि या ड्राइव्हसाठी काही नवीन वस्तूंचा समावेश आहे येथे आमच्या काही नवीन आणि जुन्या आवडी आहेत. Read More\nOTW सदस्य – मतदानाच्या सूचनांसाठी आपला ईमेल तपासा\n२०२१ OTW निवडणुकांचे उमेदवार घोषणा\n२०२१ OTW निवडणुकीचे वेळापत्रक आणि सदस्यता अंतिम मुदत\nएप्रिल २०२१ ड्राईव्ह: आपल्या समर्थनासाठी धन्यवाद\nएप्रिल २०२१ ड्राईव्ह: आपल्यासाठी टाळ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-53061163", "date_download": "2021-08-02T05:59:46Z", "digest": "sha1:BFI7RL5ICBGD3FPZ4LRUIEXETF4XH6CM", "length": 14861, "nlines": 101, "source_domain": "www.bbc.com", "title": "दिनू रणदिवे : जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदींपर्यंतची राजकीय स्थित्यंतरं अनुभवणारा पत्रकार - BBC News मराठी", "raw_content": "BBC News, मराठीथेट मजकुरावर जा\nदिनू रणदिवे : जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदींपर्यंतची राजकीय स्थित्यंतरं अनुभवणारा पत्रकार\nतत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना दिनू रणदिवे\nमराठी पत्रकारितेला नवा आयाम देणारे ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी दिनू रणदिवे यांचं मंगळवारी (16 जून) दादर इथल्या निवासस्थानी सव्वा अकराच्या सुमारास निधन झालं. ते 95 वर्षांचे होते.\nदिनू रणदिवे यांचा जन्म 1925 साली झाला होता. देशात पार पडलेल्या पहिल्या निवडणुकांपासून अगदी आताआतापर्यंतची सामाजिक-राजकीय स्थित्यंतरं त्यांनी अनुभवली होती.\nगोवा मुक्ती संग्राम तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचं मोलाचं योगदान होतं. संयुक्त महाराष्ट्र समितीने 'संयुक्त महाराष्ट्र पत्रिका' या नावाचं अनियतकालिक सुरू केलं होतं. रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात तिथून झाली.\nमहाराष्ट्र टाईम्समध्ये मुख्य वार्ताहर म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केलं. 15 सप्टेंबर 1985 रोजी ते महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त झाले. 1972 मध्ये त्यांनी केलेलं बांगलादेश मुक्तिलढ्याचं वृत्तांकन गाजलं होतं.\nमहिनाभरापूर्वी, 16 मे रोजी त्यांच्या पत्नी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कार्यकर्त्या, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या सविताताई रणदिवे यांचं निधन झालं होतं.\nलॉकडाऊन काळात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रणदिवे दांपत्याची भेट घेतली होती. गेल्या वर्षी राज्य सरकारतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.\nदिनू रणदिवेंच्या जाण्याने पत्रकारितेचं वैभव आपल्यातून गेले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना आदरांजली व्यक्त केली.\n\"पत्रकारितेच्या माध्यमातून गरीब, श्रमिक वर्गावरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात येऊन भांडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे गेल्याचे कळले आणि खूप दुःख झाले. पत्रकारितेतील वैभवच गेले आहे,\" असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.\n\"ठाकरे परिवाराशी त्यांचा स्नेह होता. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची नेहमी अनेक विषयांवर चर्चा व्हायची,\" अशा आठवणींनाही उद्धव ठाकरेंनी उजाळा दिला.\n\"दिनू रणदिवेंच्या जाण्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक मोठा दुवा निखळला आहे. तसेच पत्रकारितेचे वैभव आपल्यातून गेले आहे,\" अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.\nज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन ही अत्यंत दु:खद बातमी आहे. त्यांची कारकीर्द युवा पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. गेल्या वर्षीच पत्रकारितेतील अतुलनीय योगदानासाठी रेडइंक जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं, असं मुंबई प्रेस क्लबने म्हटलं आहे.\n\"ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे निधन झाले. त्यांच्या रुपाने पत्रकारितेच्या एका सोनेरी पर्वाचा अस्त झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,\" अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.\n\"पत्रकारिता हे मिशन मानणाऱ्या पिढीचे ते प्रतिनिधी. संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेने त्या लढ्याला आवाज दिला. त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. महाराष्ट्र टाईम्स, दिनांक आणि महानगरच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. आदरांजली,\" असं निखील वागळे यांनी म्हटलं आहे.\nमहाराष्ट्रापेक्षाही गुजरातमध्ये कोरोनाची परिस्थिती अधिक चिंताजनक आहे का\nडायबेटिस असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक का\nकाँग्रेस जुनी खाट, अधूनमधून कुरकुरणारच - 'सामना'च्या अग्रलेखातून टीका\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nभारतीय महिला हॉकी संघाचा 'चक दे' क्षण, सेमी फायनलमध्ये प्रवेश करत रचला इतिहास\nटोकियो ऑलिंपिकमध्ये खेळणारी भारताची महिला हॉकी टीम\nराजा मिरची : भारतातली सर्वांत तिखट मिरची, जिचा एक घास गडाबडा लोळायला लावतो...\n'माझी मैना'मुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातली धग कशी कायम राहिली\n'ज्या मुलाने आम्हाला पळा पळा म्हणून ओरडून आवाज दिला, तोच गेला'\n'... तर वेळ आल्यास शिवसेना भवनही फोडू' - प्रसाद लाड\nमहाराष्ट्रात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला\nव्हीडिओ, चिपळूणमध्ये पुरात अपंग तरुणाचं अख्खं दुकान वाहून गेलं, वेळ 1,55\nगणपतराव देशमुख यांनी 11 वेळा आमदार होऊनही स्वत:ला मतदारसंघापुरतं मर्यादित का ठेवलं\nगडचिरोलीच्या जंगलात 'ड्रोन' कोण आणि का उडवतंय\nलशीचे दोन्ही डोस घेऊनही मुंबईतील 'या' डॉक्टरला दोन वेळा झाला कोरोना\n#गावाकडचीगोष्ट: वीज अंगावर पडू नये म्हणून 'या' गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी\nसौंदर्यासाठी सेक्स : ‘माझ्या कॉस्मेटिक सर्जरीचा खर्च केला, तर सहा महिन्यांसाठी माझं शरीर तुझं’\nटोकियो ऑलिम्पिक: चीनकडे पदकांचा ढीग कसा भारताच्या हाती मात्र निराशा\n'मी खाऊ शकत नाही, पण तुमचं प्रेम माझं पोट भरत आहे,' वेदिकाची 'ही' पोस्ट ठरली अखेरची\nभारतीय महिला हॉकी संघाचा 'चक दे' क्षण, सेमी फायनलमध्ये प्रवेश करत रचला इतिहास\nकोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर\nराजा मिरची : भारतातली सर्वांत तिखट मिरची, जिचा एक घास गडाबडा लोळायला लावतो...\n'माझ्यावर बलात्कार झाला पण त्याक्षणी ते समजलंच नाही'\nशेवटचा अपडेट: 2 डिसेंबर 2018\nभारतात कोणत्या लशी दिल्या जातात कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक, कोव्होव्हॅक्स लशींची वैशिष्ट्यं काय\nपेट्रोल-डिझेलवर जास्त कर केंद्र सरकार लावतं की राज्य सरकार\nकोव्हिडमधून बरं झाल्यानंतर कधी लस घ्यावी\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2021 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://talukadapoli.com/folk-art/dapoli-holi-palakhi-dawali-village/", "date_download": "2021-08-02T05:30:26Z", "digest": "sha1:M7IFVWHIMVN6O5JMXZCT7RV5OMR4RR4Q", "length": 10770, "nlines": 225, "source_domain": "talukadapoli.com", "title": "Palakhi in Holi | Dapoli | Taluak Dapoli | डवळी गावची पालखी", "raw_content": "\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nHome लोककला तालुका दापोली प्रस्तुत ‘डवळी गावची पालखी’| Dapoli Shimga 2018\nतालुका दापोली प्रस्तुत ‘डवळी गावची पालखी’| Dapoli Shimga 2018\nतालुका दापोली प्रस्तुत ‘डवळी गावची पालखी’. #DapoliShimga2018\nतालुका दापोली प्रस्तुत 'वाघवे गावची पालखी' | Dapoli…\nतालुका दापोली प्रस्तुत 'ताडील सुरेवाडी पालखी' |…\nतालुका दापोली प्रस्तुत 'देव धावजी कळंबट पालखी'…\nतालुका दापोली प्रस्तुत 'रत्नागिरीची पालखी' | Dapoli…\nPrevious articleजुना आधुनिक शेतकरी – विनायक महाजन\nतुणतुणे – पारंपारिक तंतुवाद्य\nतालुका दापोली - July 10, 2021\nकोकणातील निसर्ग जैव विविधतेने समृद्ध आहे. कोकणाला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभल्याने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व प्राणी कोकण प्रांतात आढळतात. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस अनेक...\nलोकसाधना- कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणारे विद्यालय\nतुणतुणे – पारंपारिक तंतुवाद्य\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nउन्नत भारत अभियान (दापोली)19\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/krida/one-state-one-sports-policy-good-performance-olympics-3810", "date_download": "2021-08-02T05:45:34Z", "digest": "sha1:6XBFVOJSIH4FRRND3MMWDP6GNTHOX2YJ", "length": 10886, "nlines": 24, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "ऑलिंपिकमधील चांगल्या कामगिरीसाठी एक राज्य एक क्रीडाधोरण.", "raw_content": "\nऑलिंपिकमधील चांगल्या कामगिरीसाठी एक राज्य एक क्रीडाधोरण.\nकेंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील युवक कल्याण आणि क्रीडा मंत्र्यांची तसेच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून आज बैठक घेतली. कोविड19 कालावधीनंतर क्रीडा क्षेत्राची पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भविष्यकालीन उपायोजना करणे आणि राज्य पातळीवरील विविध योजनांच्या प्रचारासाठी नेहरू युवा केंद्र संघटना (NYKS) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यातील स्वयंसेवकांचा उपयोग करणे या विषयांवरील दोन दिवसीय परिषदेला या बैठकीने प्रारंभ झाला.\nया परिषदेला संबोधित करताना रिजिजू म्हणाले, ” एनवाईकेएस आणि एनएसएस स्वयंसेवकांनी कोविड19 आपत्तीत व्यवस्थापनाचे काम योग्यरित्या पार पाडले. सध्या स्वयंसेवकांची संख्या 75 लाख आहे, अनलॉक टू मध्ये ही संख्या एक कोटीपर्यंत नेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली आहे. देशातील परिस्थिती सामान्य झाल्यावर शेतकरी, छोटे व्यापारी, इत्यादी समाजाच्या अनेक घटकांमध्ये आत्मनिर्भर होण्यातून मिळणाऱ्या लाभांबद्दल एनवायकेएस आणि एनएसएस चे स्वयंसेवक जागरूकता निर्माण करतील. स्वयंसेवकांना या कामासाठी राज्यांनी जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावे. थेट जिल्हा व्यवस्थापनाबरोबर ते काम करतील. यात केंद्राचा हस्तक्षेप कमीत कमी असेल.\"\nयासंबंधीच्या संक्षिप्त मसुद्यात असलेले मुद्दे चर्चेला आणताना, क्रीडा क्षेत्राला अगदी प्राथमिक स्तरापासून प्रोत्साहन देण्यासाठी तसेच सर्व राज्यांमध्ये ऑलिम्पिक दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याबाबत क्रीडा विभागाने जी पावले उचलली त्याबद्दल अनेक राज्यांच्या उपस्थित प्रतिनिधींनी कौतुक केलं. प्रत्येक राज्यात खेलो इंडिया सेंटर एक्सलन्स (KISCE) व एक राज्य एक खेळ या धोरणाचा अवलंब करण्यात येत आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांनी या धोरणाचा उपयोग करत संबंधित राज्यात परंपरेने खेळले जात असणाऱ्या खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी एक राज्य एक खेळ या धोरणाचा उपयोग करण्यासंबंधी उत्सुकता दाखवली. केंद्रीय मंत्रालय राज्यांना एखाद-दुसऱ्या क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवण्यासाठी मदत तसेच निधी पुरवेल असा विश्वास रिजीजू यांनी दिला.\nकेआईएससीई हे विशिष्ट खेळाचं मुख्य केंद्र बनावे असे उद्दिष्ट आहे. या केंद्रात खेळाडूंना ऑलिंपिकसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील. पारंपारिक क्रीडा प्रकारांसोबतच दुसऱ्या कोणत्याही क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण खेळाडूंना देण्याचा निर्णय राज्यांना घेता येईल. परंतु एखाद-दुसऱ्या विशिष्ट क्रीडा प्रकारावर त्यांनी लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. संपूर्ण देशभरात सर्व जिल्ह्यांमध्ये 1000 ‘खेलो इंडिया केंद्रे’ उभारण्याबाबत राज्यांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. यामुळे स्थानिक प्रतिभा उजेडात येईल एवढेच नव्हे तर देशभरात क्रीडा संस्कृती वाढीस लागेल असे मत व्यक्त केले. अनेक राज्यांनी खेळाला प्राथमिक स्तरावर प्रोत्साहन देण्यामुळे मिळालेल्या यशाचे अनुभव कथन केले.\n‘फीट इंडिया शाळा’ मोहिमेसाठी संपूर्ण देशभरातल्या 2.5 लाखांपेक्षा जास्त शाळांनी नोंदणी केली असे सांगत, फिट इंडिया चळवळीत राज्यांचा सहभाग हा उत्साहवर्धक होता असे मंत्र्यांनी नमूद केले. “सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या प्रदेशातील सर्व शाळांना फीट इंडिया शाळा म्हणून नोंदणी करण्यास प्रोत्साहन द्यावे जेणेकरून फिटनेस हा युवा वर्गाच्या जीवनशैलीचा भाग बनेल” असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.\nसर्व राज्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर रिजीजू म्हणाले, “ही परिषद उत्साहवर्धक होती . युवक कल्याण आणि क्रीडाक्षेत्राबद्दल मंत्र्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी काही मौलिक सूचना केल्या.” कोविड नंतरच्या काळात क्रीडा कार्यक्रम तसेच खेळाडूंचे प्रशिक्षण यासाठी करत असलेल्या तयारीबद्दलही त्यांनी माहिती दिली. “राज्ये अतिशय चांगले काम करत आहेत आणि केंद्रीय मंत्रालय त्यांना जास्तीत जास्त सहकार्य पुरवत आहे. पुढे जाण्याच्या दृष्टीने भविष्यकालीन योजनेची आखणी परिषदेच्या शेवटी आम्ही प्रत्यक्षात आणू असा मला विश्वास आहे”, असे ते म्हणाले.\nआज पहिल्या दिवशी आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, लडाख, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या राज्यांनी परिषदेत सहभाग नोंदवला . इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश 15 जुलै 2020 ला या परिषदेला उपस्थित राहतील.\nसंपादन - तेजश्री कुंभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/amy-jackson-sadesati-report.asp", "date_download": "2021-08-02T05:54:47Z", "digest": "sha1:DTZKLF5BKJDTEODMLMYMUBDPKNEUFC2F", "length": 16841, "nlines": 335, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Amy Jackson शनि साडे साती Amy Jackson शनिदेव साडे साती Actress, Tollywood Actress", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nAmy Jackson जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nAmy Jackson शनि साडेसाती अहवाल\nजन्मस्थान Isle of Man\nलिंग स्त्री तिथी त्रयोदशी\nराशि धनु नक्षत्र मूल\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n1 साडे साती मकर 12/15/1990 03/05/1993 अस्त पावणारा\n2 साडे साती मकर 10/16/1993 11/09/1993 अस्त पावणारा\n8 साडे साती वृश्चिक 11/03/2014 01/26/2017 आरोहित\n10 साडे साती वृश्चिक 06/21/2017 10/26/2017 आरोहित\n12 साडे साती मकर 01/24/2020 04/28/2022 अस्त पावणारा\n13 साडे साती मकर 07/13/2022 01/17/2023 अस्त पावणारा\n17 साडे साती वृश्चिक 12/12/2043 06/22/2044 आरोहित\n18 साडे साती वृश्चिक 08/30/2044 12/07/2046 आरोहित\n20 साडे साती मकर 03/07/2049 07/09/2049 अस्त पावणारा\n22 साडे साती मकर 12/04/2049 02/24/2052 अस्त पावणारा\n28 साडे साती वृश्चिक 02/06/2073 03/30/2073 आरोहित\n29 साडे साती वृश्चिक 10/24/2073 01/16/2076 आरोहित\n31 साडे साती वृश्चिक 07/11/2076 10/11/2076 आरोहित\n33 साडे साती मकर 01/15/2079 04/11/2081 अस्त पावणारा\n34 साडे साती मकर 08/03/2081 01/06/2082 अस्त पावणारा\n38 साडे साती वृश्चिक 12/03/2102 11/29/2105 आरोहित\n40 साडे साती मकर 02/25/2108 07/28/2108 अस्त पावणारा\n42 साडे साती मकर 11/23/2108 02/16/2111 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nAmy Jacksonचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत Amy Jacksonचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, Amy Jacksonचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nAmy Jacksonचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. Amy Jacksonची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. Amy Jacksonचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व Amy Jacksonला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nAmy Jackson मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nAmy Jackson दशा फल अहवाल\nAmy Jackson पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2012", "date_download": "2021-08-02T05:38:23Z", "digest": "sha1:DGVYRANCJNEQHL6GRSILHYJ6JRC6EUE5", "length": 12598, "nlines": 144, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "गडचांदूर मधील वनपरिक्षेत्र उपविभागीय कार्यालयात एमएसईबीची धाड, – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कोरपणा > गडचांदूर मधील वनपरिक्षेत्र उपविभागीय कार्यालयात एमएसईबीची धाड,\nगडचांदूर मधील वनपरिक्षेत्र उपविभागीय कार्यालयात एमएसईबीची धाड,\nएलेक्ट्रिक चोरी प्रकरण :-\nइलेक्ट्रिक चोरी प्रकरणात वनपरिक्षेत्र कार्यालयावर ७० हजारांचा दंड,\nगडचांदूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालय म्हणजे जणू नेहमीच शुकशुकाट असलेले कार्यालय आहे. कारण इथे कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय तोगडी असल्याने व वनपरिक्षेत्र अधिकारी हे बहुदा मिटींग आणि दौरे यामुळे ते नेहमीच फिल्डवर्क मधे व्यस्त असल्यामुळे या वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर चार जनांनी अतिक्रमण केले आहे. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर या वनविभागाच्या कार्यालयातील एलेक्ट्रिक मीटर मधून लाईन घेतल्याचे एमएसईबी अधिकाऱ्यांनी धाड टाकून केलेल्या कारवाईतून निष्पन्न झाले आहे.\nशासनाच्या कार्यालयाच्या इलेक्ट्रिक मीटरमधून विजेचे\nकनेक्शन खाजगी दुकानदारा देवून वनविभागाच्या इलेक्ट्रिकचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे दिसत आहे. एमएसईबीने वनविभागाच्या या कार्यालयावर धाड टाकून तब्बल ७० रुपयाची दंड आकारणी करण्यात आली आहे, या दुकानदारांमधे सय्यद परवेज, शेख शाहरुख, श्रीराम सठोणे, बालाजी टराले सय्यद हबीब ह्या चार लोकांनो अतिक्रमण करून महाराष्ट्र शासनाच्या मीटर वरून लाईट घेतल्याने 70000 वनपरिक्षेत्रात अधिकारी ब्रम्हटेके यांना एमएसईबी ने दंड लावल्याने आता हा दंड वनविभाग भरेल की पुन्हा दुकानदार हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.\nअखेर प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय, 16 मार्च पासून करारनामे सुरु,\nब्रेकिंग न्यूज :- होळीच्या उत्सवाला येणारी ४२ लाखांची दारू पडोली पोलिसानी पकडली,\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/eddie-money-career-horoscope.asp", "date_download": "2021-08-02T06:20:22Z", "digest": "sha1:4BWPSSI4ZETYZHBZWH4KSNDYJCUOMYRS", "length": 12018, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "एडी मनी करिअर कुंडली | एडी मनी व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » एडी मनी 2021 जन्मपत्रिका\nएडी मनी 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 73 W 56\nज्योतिष अक्षांश: 40 N 38\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nएडी मनी प्रेम जन्मपत्रिका\nएडी मनी व्यवसाय जन्मपत्रिका\nएडी मनी जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nएडी मनी 2021 जन्मपत्रिका\nएडी मनी ज्योतिष अहवाल\nएडी मनी फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nएडी मनीच्या करिअरची कुंडली\nतुम्हाला स्पर्धा करणे आणि नवनवीन उद्योगांमध्ये स्वतःला आजमावून पाहणे आवडते त्यामुळे तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र वारंवार बदलता. तुम्ही असे कार्यक्षेत्र निवडा, जिथे तुमच्या कामात विविधता असेल आणि प्रगतीच्या संधी मिळतील, जेणेकरून वारंवा नोकरी बदलणे टाळता येऊ शकेल.\nएडी मनीच्या व्यवसायाची कुंडली\nज्या कामात नियमित आणि बुद्धिचा वापर करून पुढे वाटचाल करावी लागत असेल, ते कार्यक्षेत्र तुम्हाला समाधान, विशेषतः मध्यम आणि उतारवयात समाधान मिळवून देईल. तुमची निर्णयक्षमता चांगली आहे आणि तुम्ही जे करता ते परिपूर्ण करता. तुम्हाला शांतपणे काम करण्यास आवडते. घाई-गडबड तुम्हाला पसंत नाही. तुम्ही पद्धतशीर काम करता आणि तुमचा स्वभाव शांत असल्यामुळे तुम्ही एखाद्या अधिकारपदावर काम करता आणि तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांची विश्वास तुम्ही संपादन कराल. तुमच्यात आर्थिक क्षेत्रात नेतृत्व गाजविण्याची क्षमता आहे त्यामुळे तुम्ही बँकिंग क्षेत्रात, वित्त कंपनीत किंवा स्टॉक ब्रोकर (शेअर दलाला) म्हणून उत्तम काम करू शकाल. फक्त ते कार्यालयीन काम तुमच्या स्वभावाला साजेसे असणे आवश्यक आहे.\nएडी मनीची वित्तीय कुंडली\nआर्थिक बाबतीत तुम्हाला फार चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या मार्गात तुम्हाला अनेक संधी मिळतील. तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता, केवळ तुमच्या स्रोतांचा वापर सट्टेबाजीसाठी केला तर मात्र धोका उत्पन्न होऊ शकतो. आर्थिक बाबतीत तुम्ही तुमच्या मित्रांसाठी आणि स्वतःसाठीसुद्धा एक कोडेच असाल. तुम्ही पैशाचा वापर कराल आणि त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने कराल. सर्वसामान्यपणे तुम्ही पैसे कमविण्यात आणि संपत्तीच्या बाबतीत नशीबवान असाल, विशेषतः जमीन, घरे किंवा प्रॉपर्टीच्या बाबतीत तुम्हाला यश मिळेल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-forum-rules-guides/t289/", "date_download": "2021-08-02T06:59:18Z", "digest": "sha1:RGA77QN2U2S7KDIWKX3PQZMX32GRZFZ2", "length": 9739, "nlines": 163, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Forum Rules & Guides-नियम-1", "raw_content": "\nकदाचित आपली ओळख असेलही किंवा नसेलही. ही एक आमंत्रण पत्रिका आहे, आपणा सर्वांना http://www.marathikavita.co.in या मराठी कवितांच्या संकलन असलेल्या वेबसाईटचे सदस्य होण्यासाठी, या वेबसाईट वर आपणांस कवितांसोबतच आणखी बरीच व्यासपीठं उपलब्ध होऊ शकतात. उदा. लहान-मोठ्या कविता, चारोळ्या, चर्चासत्र, कथा, लघु कथा , विनोद, उखाणे,मराठी म्हणी इ. जेणे करून आपणा सर्वांच्या माहितीच्या आधारे ही वेबसाईट मराठी विश्वात एक अन्यन्य साधारण महत्व प्राप्त करू शकते आणि त्यातून आपल्या सभासदांनाही पुढे चालून प्रगतीकरण्यास अधिक वाव मिळू शकतो.\n\"व्यक्ती तितके विचार\" या वाक्या प्रमाणेच आपण यात असलेल्या विषयांवर आपले मत मांडून चर्चासत्रात सहभागी होऊ शकतात.\nया वेबसाइटला भेट दिल्यावर आपणांस सहजपणे समजेल अश्या पद्धतीने सुरुवातीला काही मोजकी माहिती भरून सदस्य होता येईल. त्यानंतर आपण फक्त आपले Username आणि Password टाकून login करू शकतात.\nवेबसाईट चे सदस्य होण्यासाठी काही मोजकेच नियम देखील आहे तेही आपण पाळाल अशी अपेक्षा आहे. ते पुढीलप्रमाणे:-\n1) दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास \"Author Unknown\" टाका\n2) पोस्ट झालेल्या कवितांचा पुरेपूर आनंद घ्या. कविता वाचून झाल्यावर आपल्या सवडी प्रमाणे प्रतिक्रिया द्यावी. अथवा आपण कवितेतल्या चुकाही सांगू शकतात.\n3) चर्चा सत्रात फक्त वाद-विवाद न रहाता, जर संवाद झाला तर चर्चासत्र बहरेल यात शंकाच नाही. प्रत्येक व्यक्तिला आपले मत मांडण्याचा अधिकार असतो त्याचा त्याने वापर हा केलाच पाहिजे.\n4) शक्य तितके मराठीत आपले मत मांडण्याचा प्रयत्न करावा. मराठी टाइप करण्यासाठि आपण . www.quillpad.com / http://www.google.com/transliterate/ या वेबसाइटचा उपयोग करू शकतात.\n5) कवितेच्या अथवा कथा, गोष्टी यांच्या शेवटी मुळ कवि-लेखकाचे नाव ज़रूर टाकावे. शक्य असल्यास तारीखही. कृपया दुस-याची कविता, गोष्टी आपल्या स्वत:च्या नावने टाकु नये.\n6) आपले मत योग्य शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा. एकमेकांत संवाद करा, अनावश्यक गोष्टिंवर वाद घालु नये.\n7) जात, धर्म, वर्ण, पंथ अथवा व्यक्ति याबाबत अपमानस्पद भाष्य टाळावे.\nहि कविता तुमची असल्यास आम्हाला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.\nमी काही कवि नाही. मी फक्त १ वाचक आहे. तरी क्रुपया मला फक्त वाचनाचा आनंद घेउ द्या\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nमराठी साईट वर रूल्स मराठीत असते तर बरे झाले असते. अर्धे इंग्लिश डोक्यावरून गेले.\nमराठी साईट वर रूल्स मराठीत असते तर बरे झाले असते. अर्धे इंग्लिश डोक्यावरून गेले.\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/krida/purum-chubang-goa-punjab-3941", "date_download": "2021-08-02T05:57:15Z", "digest": "sha1:STHXOWGNTD6HQWEDYSLYMJBPVOV2UJIR", "length": 5877, "nlines": 30, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "पुरुम चुंबांग ते गोवा व्हाया पंजाब", "raw_content": "\nपुरुम चुंबांग ते गोवा व्हाया पंजाब\nमणिपूरमधील पुरुम चुंबांग ते गोवा व्हाया पंजाब हा वीस वर्षीय प्रतिभाशाली फुटबॉलपटू माकन विंकल चोथे याचा प्रवास स्पृहणीय आहे. अवघ्या तीन वर्षांत इंडियन सुपर लीग (आयएसएल) संघाकडून करार मिळविण्यापर्यंत स्वप्नवत पल्ला गाठला आहे.\nएफसी गोवा संघाने या गुणवान विंगरला २०२३ पर्यंत करारबद्ध केले आहे. शालेय शिक्षणानंतर पंजाबमधील मिनर्व्हा अकादमीत चाचणीद्वारे स्थान मिळविलेल्या या फुटबॉलपटूने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.\n‘‘मी आश्चर्यचकित आहे, तुम्ही हर्षभरीत म्हणू शकता. एफसी गोवा माझ्याशी करार करू इच्छित असल्याचे मी कोणालाच सांगितले नव्हते, पालकांना सुद्धा नाही. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करताना त्यांना माहिती दिली, मी आनंदित आहे,’’ असे माकन याने एफसी गोवाच्या करारविषयी सांगितले.\n२०१७ पासून माकन चोथे याने आपल्या चपळ खेळाने भारतीय फुटबॉल विश्वाला दखल घेण्यास भाग पाडले आहे. तीन वर्षांपूर्वी पंजाबमधील मिनर्व्हा अकादमीत त्याची निवड झाली, त्यानंतर या मणिपुरी खेळाडूने मागे वळून पाहिलेच नाही. एलिट यूथ लिग विजेतेपद, आय-लीग स्पर्धेत गोल, एएफसी कप स्पर्धेत खेळण्याची संधी अशी मजल गाठत गेला. जगप्रसिद्ध पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा तो चाहता आहे.\nमाकनच्या फुटबॉलची सुरवात शास्त्रोक्त प्रशिक्षणाने झालेली नाही. तो सांगतो, ‘‘मणिपूरमधील आमच्या गावी पुरुम चुंबांग येथे शाळा सुटल्यानंतर आणि सुट्टीत मी खेळत असेल. हा खेळ माझ्यासाठी नैसर्गिक आहे.’’ दहावीची परीक्षा दिल्यानंतर तो पश्चिम बंगालमधील सिलिगुडी आला. तेथे कांचनजुंगा एफसी या संघात दाखल झाला. त्याच कालावधीत त्याला फेसबुकच्या माध्यमातून मिनर्व्हा अकादमीच्या चाचणीविषयी समजले. ‘‘त्या चाचणीसाठी मला पंजाबमध्ये नेण्यासाठी मी काकांना पटवून दिले. माझ्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे मला चाचणी हवी होती,’’ असे मागे वळून पाहताना माकन म्हणाला.\nफुटबॉलपटू माकन विंकल चोथे याच्याविषयी...\n- २०१७ साली पंजाबमधील मिनर्व्हा अकादमीत निवड\n- पहिल्याच मोसमात १३ सामन्यात ३५ गोल\n- २०१७-१८ मोसमात मिनर्व्हा अकादमीच्या एलिट यूथ लीग विजेतेपदात प्रमुख वाटा\n- मिनर्व्हा पंजाब एफसी संघातून २०१७-१८ मोसमात आय-लीगमध्ये पदार्पण\n- २०१८-१९ मोसमात आय-लीगमध्ये ११ सामने, एएफसी कप स्पर्धेत सहभाग\n- २०१९-२० मोसमातील आय-लीगमध्ये १४ सामने २ गोल, १ असिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/all-three-bus-stations-in-the-city-will-be-transformed/", "date_download": "2021-08-02T05:44:54Z", "digest": "sha1:3SSZ56ILSJFVQ7DXDGAR5A6ZLV6TQ7VA", "length": 8808, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शहरातील तीनही बस स्थानकांचे रूप पालटणार – Dainik Prabhat", "raw_content": "\nशहरातील तीनही बस स्थानकांचे रूप पालटणार\nस्वच्छता रक्षक समितीच्या शहर स्वच्छता उपक्रमास प्रारंभ\nनगर – शहरातील विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या स्वच्छता रक्षक समितीच्या वतीने आणि आ. संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने शहरात मंगळवार(दि.27) पासून शहर स्वच्छता उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील तीनही बसस्थानकात प्रारंभी हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यामुळे या बसस्थानकांचे रूप लवकरच पालटणार आहे.\nया उपक्रमाची सुरुवात शहरातील अतिशय वर्दळीचा परिसर असलेल्या जुने बसस्थानक, स्वास्तिक बसस्थानक, तारकपूर बसस्थानक या ठिकाणी करण्यात आली. यावेळी नगरसेविका शितल जगताप, माजी नगरसेवक अजिंक्‍य बोरकर, स्वच्छता रक्षक समितीच्या डॉ. आश्‍लेषा भांडारकर, ज्योती दिपक, प्रतिभा धुत, सुधा खंडेलवाल, शशी भिंगारवाला, श्रद्धा बिहाणी, अनुपमा गाडेकर, माधवी दांगट, मंजू धूत, राजकमल मनियार, स्नेहलता सोमाणी, विवेक हेगडे, मधुर बागायत, मलीत एलिशा, गीता गिल्डा, शितल मंत्री, सोनल सोमाणी आदी उपस्थित होत्या.\nयावेळी एसटी विभाग नियंत्रक विजय गिते यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत बसस्थानकांचे रूप पालटण्यासाठी योगदान दिले.दिवसभरात मोठ्या प्रमाणावर कचरा, मातीचे ढीग, दगड गोटे उचलण्यात येवून बस स्थानकांची स्वच्छता करण्यात आली.यावेळी एसटी विभाग नियंत्रक विजय गिते यांनी बसस्थानक परिसरात दररोज स्वच्छता करून साचलेला कचरा महापालिकेमार्फत नियमित उचलून नेण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. शहर स्वच्छता उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी स्वच्छता रक्षक समितीच्या वतीने करण्यात आले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकोल्हापूर – सांगली पूरस्थितीचे गणेशोत्सवावर सावट\nबेशिस्त वाहतुकीमुळे नगरकर त्रस्त\n“ग्रीन बिल्डिंग’साठी आधुनिक शिक्षणाची गरज – अजित पवार\nपुणे – एसटीची मालवाहतूक महागली\nपुणे – जिल्ह्यात कॉंग्रेसला बळ मिळणार\nपुणे – “समृद्ध जीवन’वर पुन्हा छापे\n50% बेड पालिकेच्याच ताब्यात\nआजोबांना जगवण्याचा “जम्बो’ निर्धार..\nपुणे – बोगस कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्‍यात\n23 गावांसाठी संपर्क अधिकारी\nसमृद्ध आणि आरोग्यदायी “नोबल’\n गुजरातमध्ये शुद्ध सोन्या, चांदीच्या राख्या लाँच; पहा एका राखीची किती आहे किंमत\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\n“ग्रीन बिल्डिंग’साठी आधुनिक शिक्षणाची गरज – अजित पवार\nपुणे – एसटीची मालवाहतूक महागली\nपुणे – जिल्ह्यात कॉंग्रेसला बळ मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/kamshet/", "date_download": "2021-08-02T05:12:33Z", "digest": "sha1:UWMEA73C6QVFOLHYXONPJEFCK6VKEULX", "length": 5550, "nlines": 113, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Kamshet – Dainik Prabhat", "raw_content": "\nकामशेत येथे शिवभोजनच्या 100 थाळ्या उपलब्ध\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nमहिलांना स्वावलंबी बनविण्याचा ध्यास\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nसहा महिन्यानंतरही थुगाव पूल अधांतरी\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nसाडेसोळा हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nकामशेत उड्डाणपुलाच्या कामास ‘ओव्हरहेड लाइन’चा अडथळा\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nवाळू व्यावसायिकांकडून होतेय जलप्रदूषण\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nमावळात ५४३६.७९ हेक्‍टर क्षेत्र बाधित\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कामशेतमध्ये पोलिसांचे संचलन\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nबाळासाहेब नेवाळे यांची “राजकीय एक्‍झिट’\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nजुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांमुळे धोका\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nइंद्रायणी नदीवरील वडीवळे पूल पाण्याखाली\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकामशेत : बेशिस्तीवर वाहनचालकांवर ई-चलनाद्वारे कंट्रोल\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकामशेत : साडेसातशे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nसायकलवरून दररोज 64 कि.मी.चा प्रवास\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nबीसीसीआयच्या दणक्‍यामुळे आफ्रीदी, गिब्जची चिडचिड\n जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ बाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/89432/pictures-on-indian-currency-notes-shows-diversity/", "date_download": "2021-08-02T06:54:48Z", "digest": "sha1:NPE3BVOHEHW7S5QGTX2376VYH6UA7I2O", "length": 16149, "nlines": 101, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' भारतीय चलनी नोटांच्या मागे असलेली विशिष्ट \"चित्रं\" म्हणजे भारताच्या विविधतेचं 'प्रतिकच'!", "raw_content": "\nभारतीय चलनी नोटांच्या मागे असलेली विशिष्ट “चित्रं” म्हणजे भारताच्या विविधतेचं ‘प्रतिकच’\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |\nप्रत्येक देशाचे स्वतःचे असे एक चलन असते. त्या त्या देशातील सरकार नियंत्रीत संस्था ह्या ते चलन नोटा किंवा नाण्याच्या स्वरूपात छापून वितरित करीत असतात.\nचलनाची छपाई ही त्या त्या देशातील असलेल्या सरकारकडील सोन्याच्या साठ्यावर अवलंबून असते\nसंतुलित छपाई न केल्यास त्या देशाची अर्थव्यवस्था बिघडू शकते. भारतीय चलन रुपये हे नाणे आणि नोटांच्या स्वरूपात उपलब्ध आहे.\nह्या नोटांवर छापण्यात आलेली चित्रे ही भारतातील विविध महापुरुष आणि विविध महत्वाच्या स्थळांची असतात. हे फोटो भारताच्या विविधतेचे प्रतीक आहेत.\nनोटांवर छापलेल्या चित्रांमुळे परदेशात ही आपण आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवितो.\nभारतात ऐतिहासिक म्हणता येईल अशी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी नोटबंदी घोषित करण्यात आली. आणि जुन्या ५०० व १००० रुपयाच्या नोटा बंद करून नवीन ५०० व २००० रुपयाच्या नोटा आणण्यात आल्या\nयावरून तत्कालीन सरकारला कित्येक जणांनी दोष दिले, त्यामुळे बऱ्याच अफवा देखील पसरल्या, अगदी ह्या नवीन नोटांमध्ये एक चिप बसवण्यात आली आहे जेणेकरून तिचे ट्रॅकिंग मिळते वगैरे वगैरे बऱ्याच अफवा पसरल्या गेल्या\nपण नोटाबंदीचा तो निर्णय देशाने आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाने मान्य केला आणि त्याला भरगोस पाठिंबा सुद्धा दिला एका अर्थी हा निर्णय घेणं तसं गरजेचं सुद्धा होतं\nकारण काळ्या पैशाची देवाण घेवाण प्रचंड फोफावली होती, नोटाबंदीमुळे हा सगळा पैसा बँकेच्या सरकारच्या नजरेखाली आला काळा पैसा व्हायचा थांबणार नव्हताच आणि तो थांबणार पण नाही\nपण या निर्णयामुळे ज्यांच्याकडे नको तितका पैसा आहे त्यांचे व्यवहार सरकारच्या नजरेत येऊ लागले\nनवीन नोटा आणल्या असल्या तरी जुनी चित्रे छापण्याची परंपरा तशीच आहे. आज ही आपण पाहत असलेल्या नोटांवर विविध चित्रे आहेत तर जाणून घेऊया ही नेमकी कशाची चित्रे आहेत\nएक रुपयाची नोट :\nनोट छापण्या आधी एक रुपयाचे चांदीचे नाणे चलनात होते, परंतु पहिल्या महायुद्धाच्या काळात जेव्हा चांदीचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा ३० नोव्हेंबर १९१७ पासून नोट ची छपाई सुरू करण्यात आली.\nएक रुपयाची नोट ही एकमेव नोट आहे जी केंद्रीय अर्थ खात्यातर्फे छापली जाते, बाकी इतर नोटा ह्या भारतीय रिझर्व्ह बँकेकडून छापल्या जातात\nएक रुपयाच्या नोटेच्या पुढील बाजूला एक रुपयाच्या नाण्याचा फोटो असून मागच्या बाजूला खनिज तेल शोध घेणाऱ्या साईट चा फोटो आहे.\nदोन रुपयाची नोट :\nदोन रुपयांच्या नोटे चा छपाईचा खर्च जास्त असल्याने सरकारने नवीन दोन रुपयांच्या नोटांची छपाई बामद केली आहे. जुन्या नोटा मात्र चलनात आहेत.\nह्या नोटे च्या पुढच्या बाजूला “अशोक चक्र” असून मागच्या बाजूला भारताची पहिली सॅटेलाईट ” आर्यभट्ट” चा फोटो आहे. ही नोट भारताच्या अवकाश क्षेत्रातील प्रगती चे प्रतीक आहे.\nपाच रुपयाची नोट :\nछपाई खर्च जास्त असल्यामुळे सरकार ने ह्या नोटेच्या छपाई बंद केली असली तरी जुन्या नोटा अजून चलनात ग्राह्य आहेत.\nह्या नोटेवर पुढे “राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो” असून मागच्या बाजूला एक शेतकरी शेत नांगरत असलेला फोटो आहे. ही नोट भारत हा कृषिप्रधान देश आहे जे दर्शवते.\nदहा रुपयांची नोट :\nदहा रुपयाच्या एक नोटेचा छपाई खर्च ९६ पैसे आहे. ह्या नोटे च्या पुढच्या बाजूला महात्मा गांधी व अशोक चक्र दोन्ही असून मागच्या बाजूला हत्ती, गेंडा व वाघाचे चित्र आहेत.\nदहा रुपयाच्या नवीन नोटे च्या मागच्या बाजूला कोणार्क सूर्य मंदिर आणि स्वच्छ भारत योजनेचे चिन्ह आहे.\nवीस रुपयाची नोट :\nवीस रुपयाच्या नोट छपाईचा खर्च हा दहा रुपयाच्या नोटे इतकाच म्हणजे ९६ पैसे आहे. वीस रुपयाच्या अंदाजे ५००० लाख नोटा बाजारात आहेत.\nह्या नोटेच्या पुढच्या बाजूला महात्मा गांधींचा फोटो असून मागच्या बाजूला अंदमान निकोबार ची राजधानी पोर्ट ब्लेयर येथील माऊंट हेरिटेज लाईट हाऊस चा फोटो आहे.\nपन्नास रुपयाची नोट :\nह्या नोटे च्या छपाईचा खर्च एक रुपया ऐंशी पैसे असून अंदाजे ४००० लाख नोटा बाजारात आहेत.\nह्या नोटेच्या पुढच्या बाजूला महात्मा गांधी, अशोक चक्र आणि भारतीय संसदेचा फोटो असून तो भारतीय लोकशाहीचे प्रतीक आहे.\nमागच्या बाजूला स्वच्छ भारत योजनेचे चिन्ह व कर्नाटक मधील हम्पी ह्या पर्यटन स्थळातील रथ स्मारकाचे फोटो आहेत.\nशंभर रुपयाची नोट :\nही नोट छापायला अंदाजे ३ रुपये लागतात आणि १६००० लाख नोटा सध्या चलनात आहेत.\nह्या नोटेवर पुढे महात्मा गांधी व अशोक चक्राचा फोटो आहे.\nमागच्या बाजूला सिक्कीम येथील कांचनजंघा टेकडी चा फोटो आहे. ही टेकडी जगातील तिसरी उंच टेकडी आहे.\nदोनशे रुपयाची नोट :\nही नोट पहिल्यांदा नोट बंदीनंतर छापण्यात आली. अंदाजे तीन रुपये इतका खर्च येतो एक नोट छापायला.\nह्या नोटेच्या पुढच्या बाजूला महात्मा गांधी व अशोक चक्र असून मागच्या बाजूला मध्यप्रदेश मधील सांची स्तूप चा फोटो आहे.\nपाचशे रुपयाची नोट :\nऐतिहासिक नोट बंदी मध्ये जुन्या हजार आणि पाचशे च्या नोटेची जागा नवीन पाचशे व दोन हजार च्या नोटेने घेतली.\nही नोट बनवायला साधारण ३ रुपये खर्च येतो. नवीन पाचशे च्या मागच्या बाजूला देशाच्या राजधानीतील लाल किल्याचा फ़ोटो आहे.\nदोन हजार रुपयांची नोट :\nही नोट छापण्यास खर्चिक आहे, डुप्लिकेट कुणी छापू नये म्हणून खुप काळजी घेण्यात आली आहे.\nह्या नोटेच्या पुढील बाजूस महात्मा गांधींचा फोटो असून मागच्या बाजूला इस्रो ने २०१३ नोव्हेंबरमध्ये लाँच केलेल्या मंगळयानाचा फोटो आहे.\nही नोट भारताच्या अंतराळ व अवकाश क्षेत्रातील प्रगती दर्शविते.\nआपण पाहिले की प्रत्येक नोटेवर छापलेल्या फोटोंचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे.\n“विविधतेतून एकता” हा संदेश आपल्याला ह्यातून मिळतो. ह्या नोटांमार्फत सरकार भारत देशाच्या संस्कृती चे दर्शन होते. भारत मातेला आमुचे नमन\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← प्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या नोटा या देशात चलनात आहेत\nदेशाच्या रक्षणधगधगणाऱ्या काश्मीर मध्ये दक्ष असलेल्या जवानांच्या टोपीची ही खास बाब वाचून थक्क व्हाल\nअबब, असं नेमकं काय घडलं की या तरुणांच्या डोक्यावर अचानक शिंग फुटली\nहिंदू नसूनही या जगप्रसिद्ध व्यक्तींनी देखील मान्य केले होते भगवद्गीतेचे महात्म्य\nसौदी इथल्या वाळवंटात पुरातत्व शास्त्रज्ञांना सापडलेले ४०० महाकाय प्राचीन दगडी दरवाजे वेगळाच इतिहास मांडतात\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/blog-post_90.html", "date_download": "2021-08-02T06:10:05Z", "digest": "sha1:C5S5JASDP3N4SFTNPOEYRH6DZPAQMCOW", "length": 8881, "nlines": 84, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "दिनविशेष नोव्हेंबर २२ | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nठळक घटना आणि घडामोडी\n४९८ - पोप अनास्तासियस दुसर्‍याच्या मृत्यूनंतर रोमच्या लॅटेरन महालात सिमाकसची तर सांता मारिया मॅजियोर येथे लॉरेन्शियसची पोपपदी निवड झाली.\n८४५ - ब्रिटनीच्या राजा नॉमिनोने फ्रँकिश राजा टकल्या चार्ल्सचा पराभव केला.\n१७१८ - रॉबर्ट मेयनार्डने समुद्री चाचा एडवर्ड टीच तथा ब्लॅकबीयर्डच्या जहाजावर हल्ला करून त्याला यमसदनी धाडले.\n१८३० - चार्ल्स ग्रे युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.\n१८५८ - डेन्व्हर, कॉलोराडो शहराची स्थापना.\n१९२२ - हॉवर्ड कार्टर आणि लॉर्ड कॅर्नार्व्होननी तुतनखामनची कबर उघडली.\n१९३५ - चायना क्लिपर हे विमान अलामेडा, कॅलिफोर्नियाहून आपल्या पहिल्या सफरीवर निघाले. मनिलाला पोचायला त्याला एक आठवडा लागला.\n१९४२ - दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई - जनरल फ्रीडरिश पॉलसने अ‍ॅडॉल्फ हिटलरला जर्मन सैन्य पूर्णपणे वेढले गेल्याने मदत पाठवण्यासाठी तार पाठवली.\n१९४३ - दुसरे महायुद्ध-कैरो बैठक.\n१९४३ - लेबेनॉनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.\n१९६३ - डॅलस, टेक्सास येथे अमेरिकेच्या जॉन एफ. केनेडीची हत्या. लिंडन बी. जॉन्सन राष्ट्राध्यक्षपदी.\n१९७५ - फ्रांसिस्को फ्रँकोच्या मृत्यूनंतर हुआन कार्लोस स्पेनच्या राजेपदी.\n१९७७ - ब्रिटीश एरवेझने लंडन ते न्यू यॉर्क काँकोर्ड या स्वनातीत विमानाची सेवा सुरू केली.\n१९८८ - पामडेल, कॅलिफोर्निया येथे सगळ्यात पहिल्या बी-२ स्पिरिट या स्टेल्थ[मराठी शब्द सुचवा] विमानाचे अनावरण.\n१९८९ - वेस्ट बैरुत येथे लेबेनॉनच्या राष्ट्राध्यक्ष रेने मोआवादची बॉम्बस्फोटात हत्या.\n१९९८ - आल्बेनियाने नवीन संविधान अंगिकारले.\n२००२ - नायजेरियामध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.\n२००५ - एंजेला मर्केल जर्मनीची सर्वप्रथम स्त्री चान्सेलर झाली.\n१६४३ - रॉबर्ट कॅव्हेलिये दि ला साल, फ्रेंच शोधक.\n१७१० - विल्हेल्म फ्रीडमन बाख, जर्मन संगीतकार.\n१७२२ - ह्रिहोरी स्कोवोरोदा, युक्रेनियन कवी.\n१८०८ - थॉमस कूक, ब्रिटिश प्रवासयोजक.\n१८१९ - जॉर्ज इलियट, इंग्लिश लेखक.\n१८६८ - जॉर्ज नान्स गार्नर, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.\n१८६९ - आंद्रे गिदे, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.\n१८७७ - एंद्रे ऍडी, हंगेरियन कवी.\n१८९० - चार्ल्स दि गॉल, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष.\n१८९८ - वायली पोस्ट, अमेरिकन वैमानिक.\n१८९९ - होगी कारमायकेल, अमेरिकन संगीतकार.\n१९०१ - होआकिन रोद्रिगो, स्पॅनिश संगीतकार.\n१९०४ - लुई युजिन फेलिक्स नेइल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.\n१९१३ - बेंजामिन ब्रिटन, ब्रिटिश संगीतकार.\n१९१४ - पीटर टाउनसेंड, ब्रिटिश वैमानिक.\n१९२१ - रॉडनी डेंजरफील्ड, अमेरिकन अभिनेता.\n१९३९ - मुलायमसिंह यादव, उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री.\n१९४३ - बिली जीन किंग, अमेरिकन टेनिस खेळाडू.\n१९६७ - बोरिस बेकर, जर्मन टेनिस खेळाडू.\n१९७० - मार्व्हन अटापट्टू, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९२१ - स्कार्लेट योहान्सन, अमेरिकन अभिनेत्री.\n१९८८ - सुरेश गुप्तारा व ज्योती गुप्तारा, जुळे इंग्लिश लेखक.\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/konkan-railway-bharti/", "date_download": "2021-08-02T05:02:20Z", "digest": "sha1:IAB3JDPWQ5XKHTFP4FVDAYEBFEDC7F5S", "length": 19352, "nlines": 259, "source_domain": "mahabharti.in", "title": "Konkan Railway Bharti 2021 - विविध पदांकरिता नवीन जाहिरात", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nKonkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु\nKonkan Railway Recruitment 2021 | कोकण रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु\nकोकण रेल्वे भरती जाहिरात प्रकाशित\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\nकोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तंत्र सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 & 29 जुलै 2021 आहे.\n✅डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री\n✅नवीन जाहिरात- सशस्त्र सीमा बल हेड कॉन्स्टेबल भरती 2021\n✅10 वी & पदवीधरांना फील्ड दारुगोळा डेपोत नोकरीची उत्तम संधी\n✅7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .\nपदाचे नाव – प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तंत्र सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक\nपद संख्या – 07 जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\nमुलाखतीचा पत्ता – KR विहार, कोकण रेल्वे कार्यकारी क्लब, सेक्टर 40, सीवुड्स वेस्ट, नवी मुंबई, महाराष्ट्र- 400706\nमुलाखतीची तारीख – 27 & 29 जुलै 2021 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nकोकण रेल्वे भरती जाहिरात प्रकाशित\nKonkan Railway Bharti 2021 – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड येथे उप महाव्यवस्थापक, सहाय्यक लेखा अधिकारी, विभाग अधिकारी, लेखा सहाय्यक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 1 जुलै 2021 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .\nपदाचे नाव – उप महाव्यवस्थापक, सहाय्यक लेखा अधिकारी, विभाग अधिकारी, लेखा सहाय्यक\nपद संख्या – 12 जागा\nनोकरी ठिकाण – मुंबई (Mumbai)\nअर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 जुलै 2021 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा\n💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा\n📥 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा\n🔔सेंट्रल गव्हर्मेंट जॉब अपडेट्स हिंदी अँप\n👉 युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nआपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.\nशुभम मिलिंद शिंदे says 9 months ago\nनमस्कार सर मी शुभम शिंदे सर मला कोकण रेल्वे मध्ये Electrician साठी जॉब पाहिजे , आहे भेटू शकतो का सर मी ITI पास आहे आणि 12th pass आहे , आणि 1 वर्षाचा Experience आहे \nसर मी संध्या गुरव 10 वी पास माझ कंप्युटरमध्ये टायपिंग झालं आहे मला रेल्वे मध्ये नोकरी मिळेल का\nहाय मी रुपाली तांबे . या bcom केल आहे . मला रेल्वे मध्ये नोकरी मिळू शकते काय.\nकरिश्मा परब मला रेल्वे मध्ये नोकरी मिळेल का शिक्षण 12 th पास Tally and MSCIT केली आहे\nमी विशाल कपूर गायकवाड . माझी कास्ट NT आहे. मी मुंबई घाटकोपर मध्ये राहतो. माझं शिक्षण बारावी पास आहे.आणी मी MSCIT केली आहे. मला कोकण रेल्वे जॉब भेटेल का\nमी प्रतीक्षा साळवी मला कोकण रेल्वे मध्ये नोकरी मिलेलका शिक्षण B.A पास MACIT केली आहे\nमी प्रतीक्षा साळवी मला रेल्वे मध्ये नोकरी मिलेलका शिक्षण B.A आणि MSCIT केली आहे.\nमाझे नाव नूतन शिगवण मी B.com केलं आहे आणि MS-CIT, Advance Excel सुद्धा केलं आहे.मला अकाऊनिंग मध्ये ६ वर्षांचा अनुभव आहे मला रेल्वे मध्ये जॉब मिळू शकेल का \nकितवी पर्यात जॉब आहे हा\nms.cit 90% 12 वी झाली पण अंपग 91% आहे मला जॉब मीळेल का सर\nहाय मी Rushabh koli .MA केल आहे . मला रेल्वे मध्ये नोकरी मिळू शकते काय.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nटेस्ट सुरु – महाभरती जनरल नॉलेज टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 116\nबोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी…\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2311", "date_download": "2021-08-02T05:06:54Z", "digest": "sha1:MQ4NIKOG2JKG3QLN6NKZW3P333VJLZEQ", "length": 13233, "nlines": 147, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "धक्कादायक :-रशिया देशातून आलेल्या कोरोना बाधित एका जोडप्याला शेवटी चंद्रपूरात अटक , – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > धक्कादायक :-रशिया देशातून आलेल्या कोरोना बाधित एका जोडप्याला शेवटी चंद्रपूरात अटक ,\nधक्कादायक :-रशिया देशातून आलेल्या कोरोना बाधित एका जोडप्याला शेवटी चंद्रपूरात अटक ,\nवेकोलिच्या विश्रामगृहात बंदिस्त केले, उपचार सुरू\nजगात कोरोनाच्या धास्तीने राहणारे अनेक विदेशी भारतात येत असतांना जिल्हा प्रशासनाला न कळवता सरळ आपल्या घरी जातात त्यामुळेच भारतात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे, कारण या कोरोनाच्या संसर्गाचा अतिशय वेगाने प्रादुर्भाव होत असतो असे असताना रशिया येथून चंद्रपुरात दाखल झालेल्या मात्र जिल्हा प्रशासनापासून माहिती लपवून अरेरावीने वागणाऱ्या दोघांना रविवारी पोलिसांनी वडगाव येथून उचलून वेकोलिच्या विश्रामगृहात बंदिस्त करून ठेवले आहे. या दोघांचीही करोना चाचणी केली जात असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली.\nरशिया येथून चंद्रपूर दाखल झालेल्या एका महिला व पुरुषाने जिल्हा प्रशासनापासून ते विदेशात गेले होते ही माहिती एक आठवडा लपवून ठेवली. १६ मार्चला संबंधित व्यक्ती व महिला भारतात परत आले होते, त्यानंतर ते नागपूर व चंद्रपूरला परत आले. विदेशातून आलेल्या व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केल्यानंतरही या व्यक्तीनी माहिती लपवून ठेवली आणि वडगाव येथील एका निवासस्थानी लपून बसले होते, विशेष म्हणजे, या सात दिवसात हे व्यक्ती समाजात सर्वत्र वावरत होते त्यामुळे कित्तेकांना याचा संसर्ग झाला तर नाही ना याचा तपास घेतल्या जात आहे.\nपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषयी दक्षतेचे केले आव्हान \nवरोरा येथे स्वच्छतेची ऐशीतैशी झाल्याने कोरोना व्हायरस पसरण्याची भिती \nOne thought on “धक्कादायक :-रशिया देशातून आलेल्या कोरोना बाधित एका जोडप्याला शेवटी चंद्रपूरात अटक ,”\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/3202", "date_download": "2021-08-02T07:01:41Z", "digest": "sha1:5EMQ2SAYCDB3L5F4E6AU3PDVVJLCFVEL", "length": 13499, "nlines": 144, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "खळबळजनक :-चंद्रपूरमध्ये आणखी एक पॉझिटीव्ह वाढल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पोहचला १३ वर. – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > खळबळजनक :-चंद्रपूरमध्ये आणखी एक पॉझिटीव्ह वाढल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पोहचला १३ वर.\nखळबळजनक :-चंद्रपूरमध्ये आणखी एक पॉझिटीव्ह वाढल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पोहचला १३ वर.\nक्रुष्ण नगरच्या त्या रुग्णाची दुसरी रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह आल्याने त्याची नागपूर च्या रूग्णालयातून सुट्टी \nकोरोना अपडेट रिपोर्ट :-\nचंद्रपूर जिल्ह्यात शनिवार दिनांक 23 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.\nनवा रुग्ण चंद्रपूर शहरातील बाबू पेठ परिसरातील आहे. मुंबई येथील एका खासगी इन्स्टिट्यूटमध्ये ही युवती स्टाफ नर्स म्हणून काम करत होती. यापूर्वी 22 दिवस मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही युवती संस्थात्मक अलगीकरणात ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) होती.१६ मे रोजी मुंबईवरून ही युवती चंद्रपूर येथे आली.तेव्हापासून होम कॉरेन्टाइन होती. लक्षणे जाणवायला लागल्यावर 20 मे रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दाखल झाली. 21 मे रोजी या युवतीच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला. काल रात्री उशिरा नागपूर येथून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nया युवतीच्या घरातील आई,वडील व बहीण या तिघांचे नमुने घेण्यात येणार आहे. त्यांना देखील संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.\n22 मे च्या रात्री आलेल्या या अहवालामुळे आता एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 13 झाली आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 मे रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर 13 मे रोजी दुसरा रुग्ण आढळला. 20 व 21 मे रोजी एकूण 10 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 13 पॉझिटिव्ह झाली आहे. 2 मे रोजी आढळलेल्या पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाला नागपूर येथून डिस्चार्ज करण्यात आले आहे .\nविशेष वृत्त कोरोना बुलेटिन:- जिल्हा प्रशासनाची लॉक डाऊन काळात आजपर्यंत कामगीरी दमदार \nसंतापजनक :-लॉकडाऊन काळात सुद्धा हरीश ठक्कर सुगंधित तंबाखू बेभाव विकत असल्याने संताप \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/delhi-news-marathi/rahul-gandhis-response-to-that-question-of-the-supreme-court-nrms-156170/", "date_download": "2021-08-02T05:39:25Z", "digest": "sha1:2ZM4D4JXBLWDXVNZUHZEA6VO5M2MQ5KQ", "length": 9849, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sedition Law | सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' प्रश्नावर राहुल गांधींनी दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाले... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nSedition Lawसुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ प्रश्नावर राहुल गांधींनी दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाले…\nसरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आपल्याला या देशद्रोह कायद्याची आवश्यकता आहे का, अशी विचारणा केली. यावर राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.\nनवी दिल्ली: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊनही ब्रिटिशांनी केलेला देशद्रोहाचा कायदा रद्द का केला जात नाही, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\nदेशद्रोह कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सांगितले की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आपल्याला या देशद्रोह कायद्याची आवश्यकता आहे का, अशी विचारणा केली. यावर राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत, आम्ही सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीचे स्वागत करतो, असे म्हटले आहे.\nउच्चतम न्यायालय की इस टिप्पणी का हम स्वागत करते हैं\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/global/pakistan-took-action-against-hafiz-saeed-escape-fatf-blacklist-12094", "date_download": "2021-08-02T06:28:06Z", "digest": "sha1:KOCKHLFBCPJFSPX4HCNNJCMSOYXDVAVD", "length": 5526, "nlines": 20, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "FATF च्या ब्लॅक लिस्ट मधून वाचण्यासाठी पाकिस्तानची नवी खेळी", "raw_content": "\nFATF च्या ब्लॅक लिस्ट मधून वाचण्यासाठी पाकिस्तानची नवी खेळी\nपाकिस्तानने फायनान्स अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) काळ्या सूचीत येऊ नये म्हणून लष्करचा संस्थापक हाफिज सईदवर कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदवर पाकिस्तानने थेट कारवाई करण्याऐवजी त्याच्या पाच सहकाऱ्यांना ताब्यात घेतले असल्याचे समजते. शिवाय, या सर्वांना दहशतवादाला फंडिंग केल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी न्यायालयाने नऊ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तसेच न्यायालयाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. (Pakistan took action against Hafiz Saeed to escape the FATF blacklist)\nपाकिस्तानने (Pakistan) दहशतवाद्यांवरच्या केलेल्या कारवाईत उमर बहादुर, नसरुल्लाह आणि समीउल्लाह या तिघांचा समावेश आहे. ही कारवाई पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी विभागाने केली असल्याची माहिती मिळाली आहे. यासह जमात उद दावा याह्या मुजाहिद आणि प्रमुख नेता जफर इक्बाल या दोघांवर देखील कारवाई करण्यात आल्याचे समजते. या दोघांवर पहिला देखील दहशतवादाला फंडिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश इजाज अहमद बटर यांनी या पाचही दहशतवाद्यांना नऊ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.\n9 एप्रिलपासून पाकिस्तान आणि या तीन देशांचे लोक ब्रिटनमध्ये जाऊ शकणार नाहीत\nयानंतर, याप्रकरणीच हाफिज सईदचा (Hafiz Saeed) मेव्हणा हाफिज अब्दुल रहमान मक्की याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने या सर्वांना दहशतवादाला फंडिंग केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. या सर्वांनी बेकायदेशीरपणे दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा केला आणि बंदी घातलेल्या संघटनांना मदत केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच न्यायालयाने फॅडिंगमुळे तयार केलेली मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.\nसर्व दहशतवाद्यांना सुनावणीसाठी कडक सुरक्षेत न्यायालयात हजर करण्यात आले. हाफिज सईदसह या सर्व दहशतवाद्यांविरूद्ध पाकिस्तानातील पंजाब पोलिसांनी सुमारे 41 एफआयआर नोंदविले आहेत. हाफिज सईद हा संयुक्त राष्ट्राने घोषित दहशतवादी आहे. आंतरराष्ट्रीय दडपणाखाली पाकने त्याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. परंतु, आता तो पुन्हा पाकिस्तानच्या संरक्षणाखाली जगत असल्याचे पाहायला मिळत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/priyanka-gandhi-is-the-captain-of-the-congress/", "date_download": "2021-08-02T05:25:34Z", "digest": "sha1:FCJ343H4X4X6JY4V7C72VHWFH4SUTR33", "length": 8853, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘प्रियांका गांधी याच कॉंग्रेसच्या कॅप्टन’ – Dainik Prabhat", "raw_content": "\n‘प्रियांका गांधी याच कॉंग्रेसच्या कॅप्टन’\nनवी दिल्ली – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या कॉंग्रेस पक्षाच्या कॅप्टन आहेत आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष हा भाजपसाठी प्रमुख आव्हान ठरेल, अशी खात्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी व्यक्‍त केली आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वतःला कशाप्रकारे सादर करायचे याचे निर्णय प्रियांका गांधींनाच घ्यायचा आहे, असेही खुर्शिद म्हणाले.\nउत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत आघाडी करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष वाट बघत बसणार नाही. आतापर्यंत कोणाचीही कॉंग्रेसची चर्चा झालेली नाही. केवळ अंदाज बांधण्यात काहीही अर्थ नाही. आपल्या एकट्याच्या पूर्ण क्षमतेनिशी उत्तर प्रदेशची निवडणूक लढवण्याचे कॉंग्रेस पक्ष प्रयत्न करेल, असेही खुर्शिद म्हणाले.\nमुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून प्रियांका गांधी या कॉंग्रेसच्या उमेदवार असतील का, असे विचारले असता त्यांनी तसे संकेत देईपर्यंत आपण या प्रश्‍नाचे उत्तर देणार नाही. भावी मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ आणि प्रियांका गांधी यांचे फोटो शेजारी शेजारी ठेवले तर हा प्रश्‍न विचारावा लागणार नाही, असेही खुर्शिद म्हणाले.\nउत्तर प्रदेशच्या मतदारांपुढे स्वतःला कसे सादर करायचे याचा निर्णय त्या स्वतःच घेतील, असे त्यांनी जोर देऊन सांगितले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nदिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरु मल्लेश्वरी\nनागपूरसह राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये जिल्हापरिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर\nमोदी सरकार महागाईवर चर्चा करण्यास घाबरते – प्रियांका गांधी\nसरकार महागाईवर चर्चा करण्यास घाबरते : प्रियांका गांधी\n“पंतप्रधान स्वतःला ‘नंबर वन’ म्हणतात आणि ‘डबल इंजन’ची…\nउत्तर प्रदेशात अन्य पक्षांशी आघाडीबाबतचे पर्याय खुले – प्रियांका गांधी\nमोदींच्या प्रशस्तीपत्रामुळे सत्य दडणार नाही : प्रियांका गांधी\n…म्हणून कॉंग्रेसला उत्तर प्रदेशात स्वबळावरच लढावे लागणार\nमिशन युपीसाठी प्रियांका गांधी सज्ज\nअयोध्या जमीन घोटाळ्याची सुप्रिम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा : प्रियांका गांधी\nपत्रकाराच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा; प्रियांका गांधींचे मुख्यमंत्री…\nअयोध्येतील जमिनीचा घोटाळा उघडकीस; प्रियांका गांधींची राम मंदिर चळवळीतील नेत्यांवर…\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nबीसीसीआयच्या दणक्‍यामुळे आफ्रीदी, गिब्जची चिडचिड\nमोदी सरकार महागाईवर चर्चा करण्यास घाबरते – प्रियांका गांधी\nसरकार महागाईवर चर्चा करण्यास घाबरते : प्रियांका गांधी\n“पंतप्रधान स्वतःला ‘नंबर वन’ म्हणतात आणि ‘डबल इंजन’ची फसवाफसवी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/crime/love-and-danger-beheaded-extremely-brutal-murder-of-a-businessman-mhmg-498075.html", "date_download": "2021-08-02T05:21:23Z", "digest": "sha1:VBWWU7JGTU3IKOLV35YSI5G32B545THW", "length": 11215, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रेम..धोका..डोकं छाटून शरीराचे केले तुकडे; व्यावसायिकाची अत्यंत क्रूरपणे केली हत्या– News18 Lokmat", "raw_content": "\nप्रेम..धोका..डोकं छाटून शरीराचे केले तुकडे; व्यावसायिकाची अत्यंत क्रूरपणे केली हत्या\nया व्यावसायिकाच्या शरीराचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरण्यात आले व ती बॅग एक्सप्रेसमधून गोव्याच्या अलीकडे फेकून दिली.\nया व्यावसायिकाच्या शरीराचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरण्यात आले व ती बॅग एक्सप्रेसमधून गोव्याच्या अलीकडे फेकून दिली.\nनवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : राजधानी दिल्लीतून (New Delhi) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका व्यावसायिकाला प्रेमात खूप मोठा फटका सहन करावा लागला. त्याचं एका तरुणीवर प्रेम होतं. मात्र त्यानंतर असं काही झालं की ऐकून तुम्हाला जबरदस्त धक्का बसेल. प्रेम आणि धोक्याच्या या कथेचा शेवट अत्यंत त्रासदायक झाला. याची सुरुवात वादातून होते आणि त्यानंतर चाकूने वार आणि हत्या होते. इतकच नाही हत्या केल्यानंतर व्यावसायिकाचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरुन राजधानी एक्सप्रेसमधून गोव्याच्या रस्त्याने भरुचमध्ये फेकून दिला जातो. 46 वर्षीय व्यावसायिक नीरज गुप्ता यांचं फैजल (29) नावाच्या तरुणीसोबत तब्बल 10 वर्षांपासून जवळचे संबंध होते. विवाहित असलेले नीरज यांना फैजलशी लग्न करायचं होतं. यादरम्यान फैजलचा मोहम्मद जुबैर (28) नावाच्या तरुणाशी साखरपुडा झाला. मात्र नीरज फैजलला हा साखरपूडा करण्यापासून थांबवित होता. हे ही वाचा-धक्कादायक मुंबईत 'बच्चा चोर' गॅंग पुन्हा सक्रिय, समोर आली हृदय हेलणारी घटना मित्राने बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली उत्तर पश्चिम दिल्ली मॉडल टाऊनमध्ये राहणारे नीरज हे फैजलच्या घरी गेला होता व येथेच त्यांची हत्या करण्यात आली. नीरज घरी पोहोचला नसल्याने त्याच्या एका मित्राने 14 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. तपासात नीरजच्या लोकेशनचा पत्ता लागला मात्र तो सापडत नव्हता. दरम्यान नीरजच्या पत्नीने फैजलविरोधात गुन्हा दाखल केला. नीरजच्या पत्नीने सांगितलं की, नीरजचं फैजलसोबत गेल्या अनेक वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. यावेळी जेव्हा पोलिसांनी फैजलची चौकशी केली तेव्हा तिने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. मात्र पोलिसांनी आपल्या पद्धतीने तिची चौकशी करताच तिने सर्व खरं सांगितलं. ती म्हणाली की, ती नीरजच्या करोल बाग कार्यालयात काम करीत होती आणि तिचं नीरजसोबत गेल्या 10 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. 10 वर्षांच्या नात्याचा असा झाला शेवट फैजल नीरजच्या कार्यालयात काम करीत होती. दोघांमध्ये 10 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. विवाहित नीरज याला फैजलशी लग्न करायचे होते. दरम्यान फैजलने कुटुंबाच्या दबावापोटी जुबैरसोबत साखरपूडा केला होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जेव्हा फैजलने नीरजला याबाबत सांगितलं त्यावेळी त्यांनी फैजलच्या कुटुंबीयांना तिचं जुबैरशी लग्न लावण्यापासून रोखलं. घटनेच्या दिवशी 13 नोव्हेंबरच्या रात्री नीरज हे फैजलच्या आदर्श नगर येथील भाड्याच्या घरात पोहोचले. येथे नीरज आणि तीन आरोपींमध्ये मोठा वाद झाला. हे ही वाचा-धक्कादायक मुंबईत 'बच्चा चोर' गॅंग पुन्हा सक्रिय, समोर आली हृदय हेलणारी घटना मित्राने बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली उत्तर पश्चिम दिल्ली मॉडल टाऊनमध्ये राहणारे नीरज हे फैजलच्या घरी गेला होता व येथेच त्यांची हत्या करण्यात आली. नीरज घरी पोहोचला नसल्याने त्याच्या एका मित्राने 14 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली. तपासात नीरजच्या लोकेशनचा पत्ता लागला मात्र तो सापडत नव्हता. दरम्यान नीरजच्या पत्नीने फैजलविरोधात गुन्हा दाखल केला. नीरजच्या पत्नीने सांगितलं की, नीरजचं फैजलसोबत गेल्या अनेक वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. यावेळी जेव्हा पोलिसांनी फैजलची चौकशी केली तेव्हा तिने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. मात्र पोलिसांनी आपल्या पद्धतीने तिची चौकशी करताच तिने सर्व खरं सांगितलं. ती म्हणाली की, ती नीरजच्या करोल बाग कार्यालयात काम करीत होती आणि तिचं नीरजसोबत गेल्या 10 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. 10 वर्षांच्या नात्याचा असा झाला शेवट फैजल नीरजच्या कार्यालयात काम करीत होती. दोघांमध्ये 10 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते. विवाहित नीरज याला फैजलशी लग्न करायचे होते. दरम्यान फैजलने कुटुंबाच्या दबावापोटी जुबैरसोबत साखरपूडा केला होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जेव्हा फैजलने नीरजला याबाबत सांगितलं त्यावेळी त्यांनी फैजलच्या कुटुंबीयांना तिचं जुबैरशी लग्न लावण्यापासून रोखलं. घटनेच्या दिवशी 13 नोव्हेंबरच्या रात्री नीरज हे फैजलच्या आदर्श नगर येथील भाड्याच्या घरात पोहोचले. येथे नीरज आणि तीन आरोपींमध्ये मोठा वाद झाला. हे ही वाचा-धक्कादायक न्यायाधीशांनी सरकारी बंगल्यात साडीने गळफास घेऊन केली आत्महत्या जुबैरने चाकूने केला वार आणि गळाच कापला अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या दिवशी नीरजची त्या तीन आरोपींसोबत मोठा वाद झाला. यामध्ये जुबैरने नीरजच्या डोक्यावर लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. यानंतर त्याने नीरजच्या पोटात तीनवेळा चाकूने भोसकलं. त्यानंतर त्याचा गळा कापला. यानंतर तिघांनी नीरजचा मृतदेह ठिकाणी लावण्याचा प्लान तयार केला. त्यांनी नीरजच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन एका सुटकेसमध्ये भरले. त्यानंतर अॅप बेस्ड टॅक्सी करीत सुटकेस घेऊन निजामुद्दीन स्टेशनवर पोहोचले. रेल्वेच्या पँट्रीमध्ये काम करणारा जुबैर गोव्या जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये चढला आणि रस्त्यात भरूनच्या जवळ मृतदेह फेकून दिला. उत्तर पश्चिम दिल्लीचे डीसीपी विजयंत आर्य यांनी सांगितलं की, या प्रकरणात जुबैर, फैजल आणि तिची आई शाहीन नाज (45) यांना अटक करण्यात आली आहे. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला लोखंडाचा रॉड आणि चाकूही सापडला आहे. नीरजच्या मृतदेहाचा शोध घेण्यासही सुरुवात करण्यात आली आहे.\nप्रेम..धोका..डोकं छाटून शरीराचे केले तुकडे; व्यावसायिकाची अत्यंत क्रूरपणे केली हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1670", "date_download": "2021-08-02T05:22:52Z", "digest": "sha1:YQY4BTJCQ7Y2X4Q5E7DCG67QJLN47ZQE", "length": 9218, "nlines": 87, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | सर्वत्र नकार 4| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतो म्हणतो, ‘जी गोष्ट अमेरिकेतील प्रत्येक शहर व प्रत्येक नगर यांना अधिकच यथार्थतेने लागू आहे.’ कदाचित न्यायाधीस लिंडसे याचे लिहिणे थोडे अतिशयोक्तूपूर्ण असेल व परिस्थिती इतकी बिघडली असेल, असे मानलेच पाहीजे असे नाही. असे नाही; तर विवाहित स्त्रीचे प्रियकर असलेच पाहिजेत असे त्यांना वाटते लैंगिक स्वैरतेची आवश्यकता आहे. ते एक कर्तव्यच आहे, असेही म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे लैंगिक स्वैरतेची आवश्यकता आहे. ते एक कर्तव्यच आहे, असेही म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे सामाजिक निर्बंध स्त्रियांपुरते तेवढे असतात व पुरुषांना मात्र मोकळीक असते, ही गोष्ट मान्य करायला स्त्रिया तयार नाहीत. स्त्रियांनाही मोकळीक का नको सामाजिक निर्बंध स्त्रियांपुरते तेवढे असतात व पुरुषांना मात्र मोकळीक असते, ही गोष्ट मान्य करायला स्त्रिया तयार नाहीत. स्त्रियांनाही मोकळीक का नको ही स्त्रियांवरची बंधने कितीही पक्षपाताची असली, अन्यायाची असली, तरी ती बंधने झुगारुन देणे कठीण आहे व धोक्याचेही आहे. स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे आहे. वैवाहिक बंधनापासून मोकळीक पाहिजे आहे. मातृत्वाची जबाबदारी त्यांना नको आहे. पुष्कळशा चुणचुणीत व तरतरीत अशा तरुणींची ही अशी महत्त्वाकांक्षा आहे. काडीमोड वाढत आहेत. मुलांची आईबापांमध्ये ढकलाढकली चालली आहे. आणि हे आई-बाप आपापल्या वकिलांमार्फत एकमेकांशी बोलणे, चालणे करीत असतात.\nस्त्री-पुरुषांच्या या संबंधात चार भिन्न अशी मते प्रदर्शिली जातात. नियतीवादी म्हणतात, की आपण पूर्वापार पद्धतीनेच पुढे जाणे बरे. प्रेमहीन विवाह जर वाईट असेल, तर विवाहहीन प्रेम केवळ पृथ्वीवरील नरकच होय. प्रेमाचा प्रकाश असला, तरी जेथे धार्मिक विधी नाही तो विवाह गर्हृयच होय. आणि प्रेमाचा गंध नसलेलाही विवाह जर तो धार्मिक असेल तर तो स्तुत्य होय.\nआदर्शवादी म्हणतात की, ज्या अर्थी जग हे बदलत असते, त्या अर्थी कोणतीही स्मृती सार्वकालीन असणे शक्य नाही. बदलत्या काळाबरोबर नियम व विधीही बदलले पाहिजेत. केवळ उच्च ध्येयांच्या शिखरावर दृष्टी खिळवण्यात अर्थ नाही. व्यवहाराच्या भूमीवर उतरुन आपण पाहिले पाहिजे आणि व्यावहारिक जगात एकदा आले म्हणजे मोठी मोठी तत्त्वे व प्रत्यक्ष आचार यांच्यात किती विसंगती असते ते दिसून येईल. आपली जी सनातन मते आहेत, जी पूर्वापार चालत आलेली विचारसरणी आहे, त्यामुळे पुष्कळशा स्त्रियांना खरा विषयानंद भोगणे दुरापास्त झाले आहे. त्यांना लैंगिक भूक नीट शमविता येत नाही. त्यांना समाधान लाभत नाही. उदाहरणार्थः ग्रेट बिटन घेऊ. ग्रेट ब्रिटनमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या वीस लक्षांनी अधिक आहे. धर्मावरची श्रद्धा कमी होत असल्यामुळे स्त्रियांची ही जादा संख्या निरनिराळ्या धार्मिक संस्था, मठ वगैरे आपल्यात मिळवून घेऊ शकत नाहीत. मग या स्त्रियांचे काय करायचे अशा परिस्थितीत एका पुरुषाला एकच बायको असावी अस जर आपण म्हणू, तर बाकीच्या स्त्रियांनी का ब्रह्मचर्य पाळायचे अशा परिस्थितीत एका पुरुषाला एकच बायको असावी अस जर आपण म्हणू, तर बाकीच्या स्त्रियांनी का ब्रह्मचर्य पाळायचे परंतु सक्तीचे ब्रह्मचर्य याला काहीच अर्थ नाही. जुन्या रुढींना ज्यांचे बळी पडतात, त्यांना वैषयिक सुखांना आपण आचवावे असे मनातून वाटत असते का परंतु सक्तीचे ब्रह्मचर्य याला काहीच अर्थ नाही. जुन्या रुढींना ज्यांचे बळी पडतात, त्यांना वैषयिक सुखांना आपण आचवावे असे मनातून वाटत असते का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/electricity-bills-are-received-customers-earliest-ratnagiri-october-month-363304?amp", "date_download": "2021-08-02T07:05:07Z", "digest": "sha1:ZNJLVYO7X2MHELLZPTRDRTBCJS6SRAFD", "length": 8546, "nlines": 137, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऑक्‍टोबरपर्यंत गांधीगिरी नंतर मात्र ॲक्‍शन", "raw_content": "\nजिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत १ लाख ५६ हजार २७ ग्राहकांकडून ७६ कोटी ७१ लाख रुपये थकबाकी आहे.\nऑक्‍टोबरपर्यंत गांधीगिरी नंतर मात्र ॲक्‍शन\nरत्नागिरी : कोरोना महामारीने महावितरणला थकबाकीचे ग्रहण लागले आहे. चार महिन्यांच्या एकत्रित बिलांच्या आकड्याने वीजग्राहक गरगरले. अनेकांनी बिल भरण्यास नकार दिल्याने थकबाकीने उच्चांक गाठला. जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत १ लाख ५६ हजार २७ ग्राहकांकडून ७६ कोटी ७१ लाख रुपये थकबाकी आहे. थकीत ग्राहकांना फोन करा, भेटून या, अशी गांधीगिरी करण्याचे वरिष्ठांचे आदेश आहेत; मात्र ऑक्‍टोबरनंतर ॲक्‍शन सुरू होणार आहे.\nमहावितरणचे जिल्ह्यात ५ लाख ७७ हजार ५२९ वीज ग्राहक आहेत. अजूनही दीड लाख ग्राहकांची थकबाकी आहे. त्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळाने मंडणगड, दापोली, रत्नागिरी तालुक्‍यात महावितरणच्या विद्युत खांब, मुख्य वाहिन्या, डीपी आदींचे सुमारे ३० कोटींच्या वर नुकसान झाले आहे. लॉकडाउनमुळे ग्राहकांना तीन ते चार महिने वीज बिल देण्यात आले नव्हते. अनलॉकला सुरवात झाली आणि महावितरणने एकदम चार महिन्यांची एकत्रित बिले ग्राहकांना दिली.\nहेही वाचा - कोकणात महामार्गावर पीक सुकवण्याची वेळ\nभरमसाठ आणि अव्वाच्या सव्वा बिलं आल्याच्या तक्रारी करत ग्राहकांनी त्याला विरोध केला. ग्राहकांना भरमसाठ बिले भरणेही शक्‍य नव्हते. महावितरण कंपनीने वसुली सक्तीची न करता ग्राहकांना टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत दिली. त्यानुसार काही ग्राहक भरत असले तरी अनेकांची थकबाकी आहे. ग्राहकांना फोन करून समजावून सांगा, मोठ्या थकबाकीदारांना भेटी देऊन गांधीगिरी मार्गाने समजूत काढून बिले भरण्यास प्रवृत्त करा, असे आदेश आहेत. मात्र ऑक्‍टोबरनंतर थकबाकी वसुलीसाठी ॲक्‍शन घेणे भाग पडणार आहे. महिन्याला साधारण ३० ते ३५ कोटीपर्यंत महावितरणची वसुली होते.\nचिपळूण ४२,४२६ २० कोटी ७३ लाख ६२ हजार\nखेड ४५,६३७ २१ कोटी ८६ लाख ७३ हजार\nरत्नागिरी ६७,९६४ ३४ कोटी ११ लाख ६२ हजार\nघरगुती १,२६,४८३ ४० कोटी ७७ लाख\nवाणिज्य १९,२५३ १४ कोटी ६८ लाख ४७ हजार\nऔद्योगिक २,६९९ ७ कोटी ६३ लाख ४४ हजार\nकृषी ७६ ६९ हजार\nइतर १,५५,९५१ ६ कोटी ४४ लाख १ हजार\nहेही वाचा - निराधारात परमेश्वर पाहणाऱ्या पिंगुळीतील दुर्गा\n\"ग्राहकांना देण्यात आलेली वीज बिले वापरलेल्या युनिटचीच आहेत. याबाबतचा गैरसमज काढून टाकावा. लॉकडाउनपासून वीज बिले न भरल्याने थकबाकीची रक्कम मोठी आहे. ग्राहकांना बिले भरण्याची सवलत दिली आहे. लवकरात लवकर वीज बिले भरून सहकार्य करावे.\"\n- देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता, महावितरण कंपनी\nसंपादन - स्नेहल कदम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/pakkala", "date_download": "2021-08-02T04:58:16Z", "digest": "sha1:75VXIZOYSZR334SW3XBFM3DM5HIJ7U3R", "length": 7970, "nlines": 174, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "पाककला Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nसोपा व रुचकर नाष्टा कसा असावा\nमांसाहारीप्रेमींसाठी खास डिश आहे मद्रास चिकन करी\nयंदा दिवाळी फराळ बनवताना या ६ चूका टाळा\nखरवस प्रोटीन व कॅलरीयुक्त खरवस हा पोष्टीक पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाणे चांगले असते. जिन्नस १ लिटर चीक (खरवसाचे दूध) १ कप दूध ३०० ग्रॅम गूळ १०० ग्रॅम साखर वेलची किंवा जायफळाची पूड पाककृती चीकाचे...\nकोहळ्याच्या वड्या: प्रोटीन,कार्बोहायड्रेट्स तसेच व्हिटामिमन्स असलेल्या कोळ्याच्या वड्या हा मराठमोळा महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे. जिन्नस ५०० ग्रॅम कोहळ्याचा कीस २ नारळ ३ वाट्या साखर १ वाटी पिठी साखर एक चमचा तूप १ वाटी साय किंवा...\nपिठाच्या ढोकळा तुम्ही वेगळी चव म्हणून करु शकाल\nजिन्नस २ वाट्या शिंगाड्याचे पीठ १ वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट २ वाट्या आंबटसर ताक मीठ मिरची आले जिरे खायचा सोडा पाककृती सकाळी शिंगाड्याच्या पिठात ताक घालून भिजवत ठेवावे. २-३ तासांनी त्यात अंदाजाने मीठ, वाटलेल्या मिरच्या व...\nवरीच्या तांदळाचे सांडगे: उपवासाला चालणारे आणि वेगळ्या पध्दतीचे असे वरीच्या तांदळाचे सांडगे तुमच्या जेवणाची चव वाढवतील. जिन्नस अर्धा किलो वरी तांदूळ दहा हिरव्या मिरच्या मीठ जिरे दाण्याचे कूट पाककृती वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून शिजवा. नंतर त्यात उरलेले सर्व जिन्नस घालून वाळवा. त्यानंतर...\nउपवासाला काय खाऊ काय खाऊ नये यावरही आपण चर्चा चालते. परंतु उपवासाला हा बटाटा वडा करुन खाऊ शकता. सारणासाठी साहित्य १ किलो उकडलेले बटाटे १ कच्चा बटाटा किंवा १ रताळे किसलेले आले हिरव्या मिरच्या(उपवासाला...\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/gully-boy-music", "date_download": "2021-08-02T06:44:58Z", "digest": "sha1:J6ZI6GY6CBZI7R27N45ILL57CNFFNC7H", "length": 21552, "nlines": 85, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "गली बॉयचे संगीत स्ट्रीट रॅपिंगचे श्रेय हिरावून घेत नाही! - द वायर मराठी", "raw_content": "\nगली बॉयचे संगीत स्ट्रीट रॅपिंगचे श्रेय हिरावून घेत नाही\nचित्रपटनिर्मिती मध्ये राजकीय आणि नैतिक मुद्द्यांना बगल दिली असली तरी, झोया अख्तरच्या गली बॉयचा ‘ज्यूकबॉक्स’ अलीकडच्या बॉलीवूडच्या कलाकृतींमध्ये श्रेष्ठ ठरतो .\nअलीकडे बॉलीवुड थेट कॉपी न करता “यावर आधारित” म्हणून श्रेय द्यायला लागले आहे. ८०-९०च्या दशकात बप्पी लाहिरी सारख्या संगीत दिग्दर्शकांना संगीतचोरीसाठी तासले होते. २१वे शतक सुरु झाल्यानंतर, गाजलेल्या समकालीन संगीताचा योग्य सूर पकडल्याबद्दल, म्हणजे अगदी डान्सहॉल पासून डबस्टेप पर्यंत, सगळं काही वापरल्याबद्दल विशाल शेखर सारख्या संगीतकारांचे कौतुकच होत आलेले आहे.\nगली बॉय काहीसा मुंबईचे रॅपर डिव्हाईन आणि नाईझी यांच्या जीवनावर आधारित आहे. योग्य साथीदारांसोबत केलेली वाटचाल हे या चित्रपटाचे सामर्थ्य आहे. चित्रपटाचे संगीत वितरक मात्र त्या वाटचालीतला अपवाद म्हणता येईल. एक्सेल एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेने आपले वितरणाचे अधिकार झी सारख्या गठ्ठ्याने काम करणाऱ्या संस्थेला विकले– यातली विसंगती बोलून दाखवायचीही गरज नाही.\nयातल्या गाण्यांना संगीत दिग्दर्शक नाही, संगीत निर्देशक आहे- पॉप रॉक गायक – गीतकार आणि प्रासंगिक चित्रपट संगीतकार असलेला अंकुर तिवारी. तो रॅपर नसला तरी स्वतंत्र संगीताच्या क्षेत्रामध्ये चांगला मुरलेला आहे. चित्रपट निर्माते आणि तिवारी यांच्या दृष्टीने, हिप-हॉप स्टार व्हायची स्वप्ने बघणाऱ्या मुरादची मध्यवर्ती भूमिका करणाऱ्या रणवीर सिंगला यमकं जुळणारी गाणी म्हणायला लावणे सोपे होते. पण त्यांनी तसे केले नाही याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत.\n१५ पैकी पाचच गाणी रणवीर सिंगच्या वाट्याला आलेली आहेत. ती जबाबदारी त्याने उत्तम निभावली आहे. ज्या एका ट्रॅकने अनेक स्थानिक भारतीय कलाकारांना लिहायला आणि भारंभार यमके जुळवायला प्रेरित केले त्या एमिनेमच्या ‘एट माईल’ मधील “लूज युवरसेल्फ”चे भारतीय रूप म्हणजे संसर्गासारखे पसरलेले ‘अपना टाइम आयेगा’ हे गाणे यामध्ये रणवीर चांगला चमकला आहे.\nतितक्याच ताकदीने त्याने कोवळ्या प्रेमाच्या विचारात गर्क असताना ‘कब से कब तक’ या गाण्यात जिभेला व्यायाम घडवणारे वेगवान शब्द (टंग ट्विस्टर) म्हणले आहेत. ‘असली हिप-हॉप’ मधून मुरादचे हिपहॉप या प्रकाराविषयीचे इमान रणवीरने अत्यंत प्रामाणिकपणे दाखवले आहे. ‘दूरी’ मध्ये आर्थिक असमानतेवर भाष्य करतानाही त्याचा प्रामाणिक प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे.\n२०१५चे बंडखोर गाणे ‘मेरी गलीमें’ मुळे, डिव्हाईन आणि नाईझीला एका रात्रीत स्टार बनवले आणि झोया अख्तरला हा चित्रपट बनवायला भाग पाडले. या गाण्यामध्ये रणवीरला नाईझीचा भाग म्हणायला लावणे फारसे जमलेले नाही. या गाण्याच्या नव्या अवतारात मूळ गाण्याइतका दम उरला नाहीय. डिव्हाईनच्या गीतामध्ये मूळ गाण्यातील स्फूर्ती देखील कमी झालेली जाणवते. चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना नाइझी गायबच होता आणि मूळ म्युझिक ट्रॅकमधेही तो गैरहजर असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. (म्युझिक ट्रॅकच्या प्रदर्शनावेळी फक्त तो परत आला.)\nदुसऱ्या बाजूला डिव्हाईन दोन म्युझिक ट्रॅक्स मध्ये दिसला. ते दोन्ही म्युझिक ट्रॅकस निर्विवादपणे त्याच्या आयुष्याच्या चौकटीत बसतात. ‘चेक युवरसेल्फ बिफोर यु व्रेक युवरसेल्फ’ ट्यून्सच्या तोफखान्यात भर घालून ‘शेर आया शेर’ तयार झालेले आहे. अनुभवी डी.जे. मेजर सीच्या सौजन्याने त्याला एक वेगळाच नाचण्या जोगा ठेका मिळाला आहे.\n२०१६ च्या सुरवातीला, जे.एन.यू.च्या विद्यार्थी चळवळीची मोठी लाट असताना डब शर्मा या इलेक्ट्रॉनिक संगीत निर्मात्याने ध्वनिमुद्रित केलेल्या ‘आझादी’चेही त्याने रॅप केले आहे. मनुवाद, ब्राह्मणवाद, संघवाद आणि पुरुषसत्ता यांच्या दडपशाही बद्दलची वक्तव्ये टाळून, हा नवा अवतार ‘साफसुथरा’ केला आहे. तरीही त्यातले मर्म बऱ्यापैकी टिकले आहे ज्याचे श्रेय डिव्हाईनने ज्या पद्धतीने राजकारण्यांचा लालचीपणा आपल्या शब्दातून दाखवून दिला आहे त्याला जाते “देश कैसा होगा साफ/ इनकी नीयतमें है डाग” या ओळीतून चालू सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा हलकासा संदर्भ येतो.\n‘अपना टाइम आयेगा’चा ताल, डब शर्माकडून आलेला आहे आणि ‘जिंगोस्तान’ या अल्बममधील सर्वोत्तम गाण्यामध्ये देखील त्याचा वाटा आहे. घृणास्पद म्हणून वागवल्या गेलेल्यांचा आवाज बनून शर्मा लिहितो, ”पकडो, मारो, काटो, चीर दो / साफ सुथरे चामडीयोंपे / गेहरे गेहरे निल दो / धीरे धीरे सारे गदर खुदही मान जायेंगे”. आपल्या लोकशाहीमध्ये विरोध केल्याचे किती भयानक परिणाम होऊ शकतात हे तो त्यातून मांडतो.\nत्यामानाने ”काम भारी” हे हलक्या मूडचे गाणे आहे. हे कांदिवलीच्या नामांकित रॅपरने केलेले आहे. अत्यंत वेगवान यमक असलेले हे गाणे, जॅक अँड जोन्स या कपड्यांच्या मोठ्या ब्रँडने भरवलेली एक स्पर्धा जिंकल्यानंतर या रॅपरची रणवीर सिंग सोबत जी चित्रफीत आली त्यातून अगोदरच भरपूर लोकप्रिय झाले होते.\nअल्बमच्या शेवटी असणारे विवेक राजगोपालनचे “इंडिया ९१” हे देखील लक्षवेधी आहे. या नाविन्यपूर्ण गाण्यामध्ये पाच रॅपर्स (एमसी) – अल्ताफ, १०० आर बी एच, महार्या, तोडफोड आणि नॉक्सिअस यांनी हिंदी, मराठी आणि पंजाबीमधेही रॅप केले आहे. त्याची चाल कर्नाटकी ढंगाची आहे आणि त्यामध्ये कोन्नाकल (दक्षिण भारतीय संगीतातील एक प्रकार) कोरसचा वापर केला आहे.\n‘दूरी’ चे कवितेसारखे म्हणलेले गीत, “जिंगोस्तान” चे रिमिक्स, “एकही रास्ता” ही रणवीर सिंगने म्हणलेली जावेद अख्तर यांची कविता हे सोडून, गली बॉयमध्ये १५ गाणी आहेत. निर्मात्यांना सर्व रॅप ट्रॅक असलेला अल्बम प्रदर्शित करण्याची जोखीम कदाचित उचलायची नसल्याने इतरही काही ट्रॅक यामध्ये समाविष्ट केलेले आहेत.\nसगळे म्युझिक ट्रॅक्स अगदी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच आहेत. रघु दीक्षित, कर्ष काळे आणि मिडीवल पंडित यांचे ‘ट्रेन सॉंग’ हे लोकसंगीताचे फ्युजन आहे जे छानपैकी चित्रपटात मिसळून जाते. जस्लीन रॉयलचे “जहाँ तू चला” हे अत्यंत मधुर, श्रवणीय लोकगीत आहे. तिवारी आणि माईक मॅकक्लीअरीचे “जिने में आये मजा” हे गाणे यूकेले वर सादर केल्या जाणाऱ्या जुन्या वॉल्ट्झची आठवण करून देते. काका भानियावालाच्या ‘गोरीये’ वर प्रेम- हरदीपने केलेले गाणे ज्यामध्ये गायक अर्जुन आणि रॅपर ब्लिट्झ आणि देसी मा दिसतात ते पंजाबी क्लबच्या धाटणीचे झालेले आहे.\nयामधले साऊंड ट्रॅक खूप नाविन्यपूर्ण नाहीत पण तरीही बॉलीवूडमध्ये अलीकडच्या काळात जे काही निर्माण होत आहे त्यात त्यांचा क्रमांक नक्कीच सर्वात वरचा आहे. खेदाची गोष्ट ही की यामध्ये महिला रॅपरने बनवलेले एकही गाणे नाही. रणवीर सिंगच्या प्रेयसीची भूमिका करणारी आलिया भट रॅपर नसते. पण ट्रेलर वरून असे वाटत होते की तिच्या उद्धट आणि बंडखोर व्यक्तिमत्त्वामध्ये तिची म्हणून काही हिपहॉप थीम असू शकेल.\n“आझादी”ची काटछाट केली गेली हे एक गालबोट होतेच, पण आणखी एक अशीच गोष्ट म्हणजे “मेरी गलीमें” चा निर्माता सेझ ऑन द बिट याचा रॉयल्टी मोबदला दिला गेला नव्हता. त्याने सोशल मेडियावरती आवाज उठवल्यानंतर श्रेय नामावलीमध्ये त्याचे नाव देण्यात आले.\nगली बॉयच्या विक्रीतून झालेली कमाई ‘झी’च घशात घालेल हे पचवणे जरा जड आहे. काही रॅपर्सच्या आयुष्यात या निर्मितीने जे काही चांगले बदल घडवले ही जाणीव त्यावरचा उतारा ठरतो. रणवीर सिंगने रॅपर्स सोबत, त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी आणि काही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी, काही महिने त्यांच्या संगतीत घालवले. हे ही विशेष होते.\nत्यातून रणवीर सिंगला जे मिळाले त्याची तो परतफेडही करत आहे. त्याने ‘काम भारी’ आणि स्पिटफायर (जे ‘असली हिप हॉप’ चे गीतकार आणि संगीतकार आहेत) यांना गली बॉय मध्ये काम मिळवून दिले आणि आत्ता त्यांना काही व्यावसायिक कामेही मिळू लागली आहेत. भारतीय हिपहॉप हे, अशा चित्रपटातून आल्याने त्याची स्वतःची विक्री कमी होईल असा ओरडा होत असतानाच, या नव्या रॅपर्सना मिळालेल्या संधीचे महत्त्व कमी होत नाही. गली बॉय आधार उसना घेतो हे खरंय पण जिथे तो देणं लागतो तिथे तो आधार सुद्धा देतो.\n(छायाचित्र ओळी – गली बॉय. श्रेय: एक्सेल एंटरटेनमेंट/ टायगर बेबी )\nहा मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे\nअनुवाद : मृदगंधा दीक्षित\nखगोल मंडळात या – तुमच्यासाठी अवकाशाचे दरवाजे उघडतील\n१९ मूलभूत समस्या – राजकीय पक्षांना आवाहन\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/the-disciple", "date_download": "2021-08-02T06:16:03Z", "digest": "sha1:OBR6HLFF2LHETYMCBPWSTK35KZBEZI3J", "length": 3258, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "The disciple Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nडिसायपलमध्ये सद्यस्थितीचे चित्रण – अनीश प्रधान\n' द डिसायपल' हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील कलाकाराची ही कथा, दिग्दर्शक चैतन्य ताम्हाण ...\n‘द डिसायपल’ हा व्यक्तिनिष्ठ आणि भावनिकः चैतन्य ताम्हाणे\nमुंबईतल्या शास्त्रीय संगीतातल्या जगतावर आधारित चैतन्य ताम्हाणेचा दुसरा चित्रपट ‘द डिसायपल’ (The Disciple) पुढील महिन्यात व्हेनिस महोत्सवात प्रदर्शित ह ...\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1671", "date_download": "2021-08-02T05:05:32Z", "digest": "sha1:27SGUZZHAL3BM5XYTLBD4HGSADPWKYF6", "length": 9231, "nlines": 87, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | सर्वत्र नकार 5| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआपल्या वासनांची भूक शमवण्याची त्यांनाही इच्छा असते. परंतु तसा वाव न मिळाल्यामुळे काही स्त्रिया वेड्या होतात. कारण अतृप्त भावना म्हणजे परम कठीण वेदना होत. त्यामुळे जीवाची तगमग होते. माणसाला काही सुचेनासे होते. ज्यांना लग्न करणे अशक्य असते, त्या दुस-या साधनांचा अवलंब करतात व आपली भूक शांतवू बघतात; आणि त्यांच्या या अनिर्बंध वर्तनाकडे आपणास कानाडोळा करणे भाग असते. एका पुरुषाला अनेक बायका असणे हे जरी बेकायदेशीर असले, तरी व्यवहार तर सर्रास तसा चालु आहे आणि अशा ह्या व्यवहारामुळे रोग फैलावत आहेत, वंचना होत आहेत, अश्लीलता वाढत आहे. शिवाय तरुण-तरुणी आमरण एकमेकांस प्रेमाने बिलगून बसतील, असे सांगणेही फोल आहे. असल्या आशा दाखवण्यात काय अर्थ कायमचा परस्परांना जखडून टाकण्याचा करार न केला तरच प्रेम सुरक्षित राहण्याचा संभव आहे. आज जी सामाजिक अशांतता आहे, तिच्यावर एकच उपाय आमच्या मते आहे. तो उपाय म्हणजे ‘प्रायोगिक विवाह.’\nसंशयवादी म्हणतात, ‘भूतकाळाकडे पुन्हा वळणे योग्य नाही.’ परंतु आजची परिस्थिती पाहून त्यांचे मन खचते. घटस्फोट वाढत आहेत. कौटुंबिक घटक न्यायमंदिरातील निकालाने अलग अलग होत आहे. नवीन पती जोडले जातात, नवीन पत्न्या मिळविल्या जातात. मुलांची ओढाताण होते. बाप पहिला तर आई नवीन. आई पहिली तर बाप नवीन, अशी सृष्टी मुलांसमोर असते. त्यांची कोणी काळजी घेत नाही आणि त्यांच्यावर आई-बापांचे नियंत्रणही नीट राहत नाही. कुटुंबातील ते हितकर व कल्याणकर असे वातावरण नष्ट झालेले असते. मुलावर सत्संस्कार होत नाहीत. हे सारे पाहून हे साशंकवादीही निराश होतात व हात चोळीत बसतात. तरणोपाय काय ते त्यांना समजत नाही. जसे व्हायचे असेल तसे होईल, असे म्हणून निश्चित प्रगती नव्हे. काही तरी यातून निष्पन्न होईल अशी वाट ते पाहत असतात.\nदुसरे निर्भय विचारकर्ते असे उदघोषितात की, जगणे हेच जीवनाचे ध्येय. ज्यांना मस्तपणे नीट जगावे असे वाटत नाही अशा भितुरड्यांची कीव करावी. जीवनातील आनंद भोगावे, एक प्रकारची गोड प्रक्षुब्धता अनुभवावी. जीवनातून ते डोळे मिटून जातात. जीवनाकडे डोळे उघडे ठेवून ते बघत नाहीत. हे पुरुषार्थी पापे करतात व दुर्मिळ आनंद अनुभवितात. वासना-विकार जीवनात असणारच. कुरकुरण्यात काय अर्थ शारीरिक सुखे म्हणजे काही अपराध नव्हे. त्यांनी आत्मा बाटत नाही, विटाळत नाही. ज्यांच्याशी आपली बौद्धिक समधर्मिता आहे, ज्यांच्याकडे आपले मन ओढते, त्यांच्या देहाशीच आपण परिचय करुन घेतला तर त्यात काय बिघडते शारीरिक सुखे म्हणजे काही अपराध नव्हे. त्यांनी आत्मा बाटत नाही, विटाळत नाही. ज्यांच्याशी आपली बौद्धिक समधर्मिता आहे, ज्यांच्याकडे आपले मन ओढते, त्यांच्या देहाशीच आपण परिचय करुन घेतला तर त्यात काय बिघडते आपण माणसे अमुक चांगले व अमुक वाईट असे म्हणतो. परंतु निसर्गाला सारे सुंदरच वाटते. यांचा नास्तिकवाद निसर्गमूल आहे. सारे सृष्टीच्या नियमानुसार चालले आहे. सृष्टीतील काही शक्ती एकत्र आल्या व हा मानवी आकार जन्माला आला. पुन्हा या शक्ती दूर होतील व हा मानवी आकार जगातून नाहीसाही होईल. म्हणून जोपर्यंत हा मानवी देह आहे, तो पर्यंत सुख भोगावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.hellodox.com/tip/cholesterol-health-check/4258", "date_download": "2021-08-02T05:17:00Z", "digest": "sha1:DQ7NOTMBJMUZYBG2OSZKIB3EPTDZ4YRW", "length": 14205, "nlines": 129, "source_domain": "www.hellodox.com", "title": "संपूर्ण कोलेस्टेरॉल चाचणी", "raw_content": "\n#वैद्यकीय चाचणी तपशील#कोलेस्टेरॉल टेस्ट\nसंपूर्ण कोलेस्टेरॉल चाचणी - लिपिड पॅनेल किंवा लिपिड प्रोफाइल देखील म्हणतात - हे रक्त परीक्षण आहे जे आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसरायड्सची संख्या मोजू शकते.\nकोलेस्टेरॉल चाचणी आपल्या धमन्यांमधील प्लाक तयार करण्याच्या जोखीमचे निर्धारण करण्यास मदत करते जे आपल्या शरीरात अथेरोस्क्लेरोसिसला संक्रमित किंवा अवरोधित धमनी होऊ शकते.\nकोलेस्टेरॉल चाचणी ही एक महत्वाची साधन आहे. उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कोरोनरी धमनी रोगासाठी बर्याचदा धोकादायक घटक आहे.\nउच्च कोलेस्टेरॉल सहसा कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे कारणीभूत ठरत नाही. आपले कोलेस्टेरॉल उच्च आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी संपूर्ण कोलेस्टेरॉल चाचणी केली जाते आणि हृदयविकाराचा आणि हृदयरोगाचा इतर प्रकार आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांचे विकार होण्याचे आपले जोखमी अनुमानित करते.\nसंपूर्ण कोलेस्टेरॉल चाचणीमध्ये आपल्या रक्तातील चार प्रकारच्या चरबी (लिपिड) ची गणना समाविष्ट असते:\nएकूण कोलेस्टेरॉल. हे आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण आहे.\nहाय-डेंसिटी लिपोप्रोटीन (एचडीएल) कोलेस्ट्रॉल. याला \"चांगले\" कोलेस्टेरॉल म्हटले जाते कारण ते एलडीएल कोलेस्टेरॉल दूर ठेवण्यास मदत करते, अशा प्रकारे धमन्यांना मुक्त ठेवते आणि आपले रक्त अधिक मुक्तपणे वाहते.\nलो-डेंसिटी लिपोप्रोटीन (एलडीएल) कोलेस्टेरॉल. याला \"खराब\" कोलेस्ट्रॉल म्हणतात. आपल्या रक्तातील जास्त प्रमाणात आपल्या धमन्यांमध्ये (ऍथेरोस्क्लेरोसिस) फॅटी डिपॉजिट्स (प्लाक) तयार होतात ज्यामुळे रक्त प्रवाह कमी होतो. हे पट्ट्या कधीकधी विचलित होतात आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होऊ शकतात.\nट्रायग्लिसरायड्स ट्रायग्लिसरायड्स रक्तातील चरबी असतात. आपण जेव्हा खाल तेव्हा आपले शरीर कॅलरीज रूपांतरित करते ज्याला ट्रायग्लिसरायड्समध्ये आवश्यक नसते, जे चरबी पेशींमध्ये साठवले जातात. जास्त ट्रायग्लिसराइडचे स्तर अनेक घटकांशी संबंधित आहेत, ज्यात जास्त प्रमाणात मिठाई खाणे किंवा खूप दारू पिणे, धूम्रपान करणे, आसक्त असणे किंवा रक्तवाहिन्यासह उच्च रक्तसंक्रमण असणे समाविष्ट आहे.\nकोरोनरी धमनी रोगाचा विकास होण्याच्या सरासरी जोखमीत प्रौढांना 18 वर्षांच्या सुरुवातीपासून दर पाच वर्षांनी त्यांची कोलेस्टेरॉल तपासली पाहिजे.\nआपल्या प्रारंभिक चाचणी परिणाम असामान्य असल्यास किंवा आपल्याकडे कोरोनरी धमनी रोग असल्यास, अधिक प्रमाणात वारंवार चाचणीची आवश्यकता असू शकते, आपण कोलेस्टेरॉल-कमी करणार्या औषधे घेत आहात किंवा आपल्याला कोरोनरी धमनी रोगाचा धोका असतो कारण आपण:\nउच्च कोलेस्टेरॉल किंवा हृदयविकाराचा एक कौटुंबिक इतिहास आहे\nएक अस्वस्थ आहार घ्या\n45 वर्षापेक्षा वृद्ध किंवा 55 पेक्षा जास्त वयातील पुरुष आहे\nहृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकच्या इतिहासासह लोक नियमितपणे कोलेस्टेरॉल चाचणीच्या आवश्यकतेचे परीक्षण करण्यासाठी आवश्यक असतात.\nमुले आणि कोलेस्टेरॉल चाचणी\nबर्याच मुलांसाठी, नॅशनल हार्ट, फुफ्फुस आणि रक्त संस्था 9 आणि 11 वयोगटातील कोलेस्ट्रॉल तपासणी चाचणी आणि 17 आणि 21 वयोगटातील इतर कोलेस्टेरॉल स्क्रीनिंग चाचणीची शिफारस करतात.\nजर आपल्या मुलास लवकर-प्रारंभ झालेल्या कोरोनरी धमनी रोगाचा किंवा कुटुंबातील लठ्ठपणा किंवा मधुमेहाचा वैयक्तिक इतिहास असेल तर आपले डॉक्टर पूर्वी किंवा जास्त-वारंवार कोलेस्ट्रॉल चाचणीची शिफारस करू शकतात.\nकोलेस्टेरॉल चाचणी घेण्यात थोडा धोका असतो. आपल्या रक्ताने काढलेल्या साइटच्या आसपास आपल्याला दुःख किंवा कोमलता असू शकते. क्वचितच, साइट संक्रमित होऊ शकते.\nआपण कसे तयार आहात\nसामान्यतः आपल्याला चाचणीपूर्वी नऊ ते 12 तासांपूर्वी, उपासनेशिवाय किंवा पाण्याशिवाय इतर द्रवपदार्थ खाणे आवश्यक आहे. काही कोलेस्टेरॉल चाचण्या उपवास आवश्यक नाहीत, म्हणून आपल्या डॉक्टरांच्या सूचनांचे अनुसरण करा.\nआपण काय अपेक्षा करू शकता\nकोलेस्टेरॉल चाचणी ही रक्त तपासणी असते, सामान्यत: सकाळी केली जाते कारण आपल्याला अचूक परिणामांसाठी उपवास करणे आवश्यक आहे. सामान्यत: आपल्या बाहूपासून रक्तातील रक्त काढले जाते.\nसुई घालायच्या आधी, पँचर साइट अँटीसेप्टिकसह स्वच्छ केली जाते आणि लवचिक बँड आपल्या वरच्या बाहेरील बाजूस लपविले जाते. यामुळे आपल्या हातातील नसा रक्ताने भरतात.\nसुई घालल्यानंतर, वालिया किंवा सिरिंजमध्ये थोडेसे रक्त गोळा केले जाते. त्यानंतर मंडळाला परिसंचरण पुनर्संचयित करण्यासाठी काढून टाकले जाते आणि रक्त वाष्पांमध्ये वाहते. एकदा पुरेसे रक्त एकत्र केले की, सुई काढून टाकली जाते आणि पँकर साइटला पट्टीने झाकून ठेवली जाते.\nप्रक्रियेस कदाचित दोन मिनिटे लागतील. हे तुलनेने वेदनादायक आहे.\nआपल्या कोलेस्टेरॉल चाचणीनंतर आपल्याला कोणतीही खबरदारी घेणे आवश्यक नाही. आपण स्वत: ला वाहन चालविण्यास आणि आपल्या सर्व सामान्य क्रियाकलाप करण्यास सक्षम असावे. आपण उपवास करत असल्यास आपण कोलेस्टेरॉल चाचणी पूर्ण झाल्यानंतर खाण्यासाठी स्नॅक आणू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ROOPMAHAL/13.aspx", "date_download": "2021-08-02T05:02:01Z", "digest": "sha1:4VJE4KMDEZHUBMMYFYKE6OERZEV6QQ76", "length": 24664, "nlines": 190, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "ROOPMAHAL", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nरणजित देसाई यांनी अगदी आरंभीच्या काळात ज्या काही लघुकथा लिहिल्या, त्यांतील निवडक कथा या संग्रहात संग्रहित केल्या आहेत. या कथा ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘प्रसाद’, ‘किर्लोस्कर’, ‘अभिरुचि’ व ‘जनवाणी’ अशा दर्जेदार नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. या कथांविषयी लिहिताना स्वत: रणजित देसाई म्हणतात : ‘.... एक ‘गुजगोष्ट’ सांगावीशी वाटते, की मी जे काही लिहिले आहे, ते अगदी मनापासून लिहिले आहे. त्यात उणिवा असतील, दोष असतील, विस्तार कमीअधिक असेल, नागरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवनाचेच जास्त चित्रण असेल; परंतु त्यात अप्रामाणिकपणा मात्र खास नाही. माझ्या कथांना कसोटी लावलीच, तर ती ‘प्रांजलपणा’चीच लावावी, एवढेच ‘पसायदान’ मी वाचकांपुढे मागतो.’\nरणजित देसार्इंच्या कसदार ग्रामीणकथा… शालेय जीवनातच ‘भैरव’या कथेने लेखनाची सुरुवात केलेल्या रणजित देसार्इंचा पहिला कथासंग्रह १९५२मध्ये ‘रूपमहाल’द्वारे प्रकाशित झाला. त्यांच्या बहुतांश कथा ग्रामीण समाजजीवनावर आधारित असून काही ऐतिहासिक, प्राणिविषयक, संीतविषयक आणि विनोदी कथा त्यांनी लिहिल्या आहेत. ‘रूपमहाल’या पहिल्या कथासंग्रहात नऊ कथा असून त्यातील आठ ग्रामीण जीवनावरील तर एक कथा ऐतिहासिक स्वरूपाची आहे. विशेष म्हणजे ‘रूपमहाल’ ही एकच कथा ऐतिहासिक असूनही तिचे शिर्षक लेखकाने कथासंग्रहाला दिलेले आहे. यावरून ‘रूपमहाल’चे महत्त्व लक्षात येते. ग्रामीण समाजजीवन हा या कथासंग्रहाचा गाभा असून बैलांच्या शर्यती, हत्तीची साठमारी, कुस्ती, शिकार इत्यादी विषय त्यांनी हाताळले आहेत. प्रत्येक कथेत एका संघर्षाची योजना करून त्याभोवती पोषक अशा घटनांची व ग्रामीण वातावरणाची पाश्र्वभूमी त्यांनी कलात्मकरित्या रंगविली आहे. म्हणूनच या सर्व कथा वाचकांच्या मनाची पकड घेतात. भोवतालच्या रूक्ष व कृत्रिम वातावरणातून काहीशा अद्भूतरम्य सृष्टीत घेऊन जातात. नाट्यपूर्ण संघर्ष रंगवताना रणजित देसाईच्या भाषेच्या सामथ्र्याची आणि सूक्ष्म अवलोकनशक्तीची प्रचिती येते. मग ते ‘भैरव’मधील बैलांच्या शर्यतीचे रोमहर्षक वर्णन असो, ‘नंदा’मधील जीवघेण्या शिकारीचे वर्णन असो, ‘मैदान’मधील भैरू आणि शिद्दा यांच्यातील अटीतटीच्या निकाली कुस्त्यांचे वर्णन असो किंवा ‘चै आनंद चै’ या कथेतील साठमारीचे वर्णन असो; ही सर्व वर्णने वाचत असताना ते ते प्रसंग परिणामकारक रीतीने वाचकांच्या नजरेसमोर उभे करण्याचे शब्दसामर्थ्य दिसून येते. किंबहुना आकर्षक वर्णनशैली हेच या कथांच्या लोकप्रियतेचे रहस्य असल्याचे सतत जाणवते. संघर्षाचे परिणामकारक वर्णन करण्याबरोबरच प्रभावी समरप्रसंग हेही रणजित देसार्इंच्या कथालेखनाचे एक वैशिष्ट्य प्रस्तुत कथासंग्रहात पाहावयास मिळते. त्यांच्या कथेतील व्यक्ती किंवा प्राणी यांची वर्णने वाचकांच्या मनाला चटकन आकर्षित करून घेतात. हा पहिला कथासंग्रह असूनही यात पहिलेपणाच्या मर्यादा किंवा उणिवा अभावानेच व्यक्त होतात. कोल्हापुरातील संस्थानी वातावरणात वावरल्याच्या पाऊलखुणा यातून प्रकर्षाने जाणवतात. विशेषत: ‘भैरव’, ‘नंदा’, ‘चै अगद् चै’ यासारख्या प्राणिकथांतील जिवंत चित्रण पाहता लेखकाच्या संवेदनशील व्यक्तित्वाची आणि प्राणिविषयक जिव्हाळ्याची कल्पना येते. ‘रूपमहाल’विषयी प्रा.म.ना.अदवंत लिहितात, ‘‘घटना व व्यक्तिरेखन यांच्या जोडीला वातावरण निर्माण करण्याचे लेखकाचे कौशल्य विसरून चालावयाचे नाही. त्यासाठी अनेक सूक्ष्म तपशीलांचा त्याने उपयोग केला आहे. शकुनापशकुनाच्या कल्पना, जत्रेची व भेकनाची वर्णने, कुस्तीच्या फडाची वर्णने हा तपशील कथेत जिवंतपणा आणतो यात शंका नाही. थोडक्यात, अस्सल ग्रामीण जीवनाची प्रचिती देण्याचे सामर्थ्य या संग्रहात आहे व म्हणूनच त्यांच्या पुढील लेखनाबद्दल आशा वाटते.’’ प्रा. अदवंत यांची अपेक्षा सार्थ ठरावी अशाचप्रकारचे लेखन रणजित देसाईच्या हातून पुढील काळात झाले. नवकथा ऐन बहरात असताना कथालेखनाला प्रारंभ केला असूनही स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य त्यांनी दाखवून दिले. ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/vidarbha/yavatmal/2-days-complete-curfew-in-yavatmal-district-essential-services-will-continue.html", "date_download": "2021-08-02T06:12:47Z", "digest": "sha1:GSDX4C6OJTGSTNIL5PN7G5NJ5GHYA5WI", "length": 9493, "nlines": 181, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसांची संचारबंदी | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome विदर्भ यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसांची संचारबंदी\nयवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसांची संचारबंदी\nयवतमाळ: कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सदृश्य स्थिती जाहीर करण्यात आलीय. त्याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसांची संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आलीय. शनिवार 27 फेब्रुवारी ते सोमवारी 1 मार्चच्या सकाळी 9 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवेची दुकाने फक्त सुरू राहणार आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेत.\nजिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली\nगेल्या दहा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यवताळमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतला होता. आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी 27 फेब्रुवारी ते सोमवारी 1 मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीय. यवतमाळमध्ये कोरोनामुळे डिसेंबर महिन्यात 29 , जानेवारी महिन्यात 25 मृत्यू झाले होते. तर फेब्रुवारी महिन्यात मृत्यू दरात मोठी वाढ झाली आहे.\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या का वाढली\nयवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जर पाहिलं तर कोरोनाच्या रुग्णाचा आलेख वाढत आहे, त्याचे कारणे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, लग्न समारंभांमध्ये झालेली गर्दी, मास्क न वापरणे आधी नियम पायदळी तुडविल्याने हा आलेख वाढल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.\nPrevious articleSoorarai-pottru : ऑस्करच्या यादीत आणखी एक भारतीय सिनेमा; सूर्याच्या ‘सोहराई पोटरू’ची निवड\nNext articleपंतप्रधान मोदींचं स्टेडियमला दिलेलं नाव मागे घ्या; भाजपा खासदाराची मागणी\nधक्कादायक: पोलिओ डोसऐवजी सॅनिटायजर पाजले,12 चिमुकले रुग्णालयात\nविधानपरिषद पोटनिवडणूक : महाआघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी; भाजपला धक्का\nपोटनिवडणूक : भाजप – महाआघाडीत विधान परिषदेसाठी चुरस\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/national-international/rahul-gandhi-criticises-to-government-about-petrol-and-diesel-price-hike-ab95", "date_download": "2021-08-02T05:09:18Z", "digest": "sha1:GAFZTRJR5UZHDK52JRGDX425ZBN5HSHP", "length": 5622, "nlines": 29, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सरकार आहे की जुन्या हिंदी चित्रपटातील लालची सावकार - राहुल गांधींची टीका", "raw_content": "\nसरकार आहे की जुन्या हिंदी चित्रपटातील लालची सावकार - राहुल गांधींची टीका\nपेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबत कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा निशाण साधला आहे.\nसरकार आहे की जुन्या हिंदी चित्रपटातील लालची सावकार - राहुल गांधींची टीकाSaam Tv News\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nपेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबत petrol and diesel price hike कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी congress MP rahul gandhi यांनी केंद्र सरकारवर centr\\'al government पुन्हा एकदा निशाण साधला आहे. सरकार आहे की जुन्या हिंदी चित्रपटातील लालची सावकार असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशातल्या 17 राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली. याचं मुख्य कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारे उत्पादन शुल्क आहे. पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत लिखीत स्वरुपात ही माहिती दिली आहे. rahul gandhi criticises to government about petrol and diesel price hike\n2020-21 या वित्तीय वर्षात केंद्र सरकारद्वारे वसुलण्यात येणाऱ्या करात 88 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही रक्कम 3.35 लाख करोड इतकी आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क हे 19.98 रुपयांवरुन 32.92 वर गेले, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क हे 15.83 वरुन 31.80 रुपयांवर गेले आहे. कोरोनाच्या पहील्या लाटेत वैश्विक लॉकडाउनमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत सर्वात मोठी घसरण झाली होती, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवले होते.\nहे देखील पहा -\n अमेरिकेमधून भारतासाठी प्रवास नियमावलीत शिथिलता\nसध्या कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यात याव्यात यासाठी कॉंग्रेसचे देशभर आंदोलन सुरु आहे. त्यात आता राहुल गांधींनी पुन्हा सरकारला धारेवर धरले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B8", "date_download": "2021-08-02T07:20:40Z", "digest": "sha1:2ZZ2AHCWJSO7V37T33DOIGFQKDJQ3TEW", "length": 3121, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आर्हुस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआर्हुस हे डेन्मार्क देशातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nस्थापना वर्ष इ.स. ९५१\nक्षेत्रफळ ९१ चौ. किमी (३५ चौ. मैल)\n- घनता २,६३६ /चौ. किमी (६,८३० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० ऑगस्ट २०१६ रोजी ०३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1672", "date_download": "2021-08-02T04:46:56Z", "digest": "sha1:WTR6IHOYHH3SBYJK3P3G6MTSRRLMBYER", "length": 8893, "nlines": 87, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | सर्वत्र नकार 6| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजास्तीत जास्त सुख भोगण्याची खटपट करावी. जर जीवनाचा परिपूर्णपणे अनुभव घ्यावयाचा असेल, जीनवात साहस अनुभवायचे असेल, सौंदर्य चाखायचे असेल, सर्वांशाने जगायचे असेल, तर मरण येण्यापूर्वीच या पेल्याचा मनमुराद आस्वाद घेतला पाहिजे. आपल्या वासना-विकारांना लपविणे, आपल्या क्षुद्र सुखांच्या क्षुधांवर पांघरुण घालणे वरील विचारसरणीच्या लोकांना आवडत नाही. ही लपवालपवी व छपवाछपवी शिष्टतेचे किंवा सदभिरुचीचे लक्षण आहे, असेही ते समजत नाहीत. कोणत्याही वृत्तींना उगीच दाबू नका, कोंडू नका. होऊ दे सारे खरे स्वरुप प्रकट. लपंडावाची काय गरज जीवन म्हणजे साहस, बेफिकीर वागणे. या जगात आपल्या उत्साहाला स्वैर वाव द्या. मस्तपणे राहणे यातच मौज. कशाची दिक्कत नाही, कशाची पर्वा नाही. जोरदारपणे, बेगुमानपणे जगा. जुनाट नीतिशास्त्रांचे तुणतुणे वाजवणारे बुळे असतात. त्यांचे रक्त सळसळत नसते, म्हणून त्यांना मिळमिळीत व गुळमुळीत जीवन आवडते. बहुजनसमाजाच्या भावना कशा पटकन प्रक्षुब्ध होतात, वृत्ती कशा उत्तेजित होतात, ते या बावळटांना व मेषपात्रांना काय कळे जीवन म्हणजे साहस, बेफिकीर वागणे. या जगात आपल्या उत्साहाला स्वैर वाव द्या. मस्तपणे राहणे यातच मौज. कशाची दिक्कत नाही, कशाची पर्वा नाही. जोरदारपणे, बेगुमानपणे जगा. जुनाट नीतिशास्त्रांचे तुणतुणे वाजवणारे बुळे असतात. त्यांचे रक्त सळसळत नसते, म्हणून त्यांना मिळमिळीत व गुळमुळीत जीवन आवडते. बहुजनसमाजाच्या भावना कशा पटकन प्रक्षुब्ध होतात, वृत्ती कशा उत्तेजित होतात, ते या बावळटांना व मेषपात्रांना काय कळे आपला दुबळेपणा व भित्रेपणा नीतीच्या नावाखाली ते लपवू पाहतात, दुसरे काय आपला दुबळेपणा व भित्रेपणा नीतीच्या नावाखाली ते लपवू पाहतात, दुसरे काय असे हे स्वैर व स्वच्छंद व्यक्तित्वाचे धीट पुरस्कर्ते आहेत. स्वतःच्या वासनांवर कोणताही अंकुश चालविण्यास ते तयार नाहीत. आपल्या मोकाट व भरमसाट जीवनाला कोणी अडथळा केला तर तो त्यांना खपत नाही. नैतिक संयम म्हणजे एक जुनाट बावळटपणाची कल्पना आहे असे ते मानतात. पावित्र्याच्या व धर्मश्रद्धेच्या गोष्टी म्हणजे भोळसटपणा आहे. ज्याला व्यभिचार म्हणतात तो व्यभिचार नसून आंतरिक स्वातंत्र्याचे ते बाह्य प्रतीक आहे. दृढमूल झालेल्या नाना धार्मिक संस्था म्हणजे जीवनाचे शत्रू आहेत. या सर्व धार्मिक संस्था तुडवल्या पाहिजेत. एरव्ही नवीन सामाजिक रचना उभारता येणार नाही.\nआर्थिक बाबतीत सरकारने ढवळाढवळ करायची नाही हे तत्त्व आता मागे पडले. ‘कारखानदार व कामगार परस्परांशी करारमदार करावयास स्वतंत्र आहेत; स्पर्धेचे स्वातंत्र्यही सर्वांस हवे; ज्या काही भानगडी उत्पन्न होतील त्या आपोआप शमतील,’ असले विचार अतःपर राहीले नाहीत. आपली घडी आपोआप नीट बसवून घेईल अशा प्रकारचे यंत्र समाज नव्हे हे आता कळू लागले आहे. आर्थिक बाबतीत व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य दिल्याने दोन वर्ग निर्माण झाले. मुठभर अशा चंदुलालांचा एक वर्ग व दारिद्र्य आणि दुःख यात खितपत पडलेल्या श्रमजीवींचा, कोट्यावधी कष्टाळुंचा दुसरा वर्ग. ही अशी स्थिती निर्माण होणे अपरिहार्य आहे असे नाही. ज्यांच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही, ज्या आपल्या हाती नाहीत, अशा काही बाह्य शक्तींनी व्यक्ती व समाज बनत असतात, असे आज सहसा कोणी मानीत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/arthavishwa/govt-thinking-privatisation-banks-3934", "date_download": "2021-08-02T05:46:25Z", "digest": "sha1:QTYW67B6MZMRUW4EJ5SI5XIKDUD6UHWD", "length": 4596, "nlines": 24, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "बँकांच्या खासगीकरणाचा सरकारचा विचार", "raw_content": "\nबँकांच्या खासगीकरणाचा सरकारचा विचार\nसरकारी कर्ज पुरवठादारांची संख्या कमी करण्यासाठी निम्म्याहून अधिक सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. बँकिंग व्यवस्थेत मोठा बदल करून सरकारी बँकांची संख्या केवळ पाच पर्यंत कमी करण्याचा सरकारचा विचार आहे. भारतात सध्या बारा सरकारी बँका आहेत.\nबँकांच्या खासगीकरणातील पहिला टप्पा म्हणून बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब आणि सिंध बँकांमधील समभागांची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाऊ शकते. यामुळे या बँकांचे खासगीकरण करणे सोपे जाईल, असे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बँकांच्या खासगीकरणासाठी सरकार एक योजना तयार करत असून ती मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी ठेवली जाणार आहे. या घडामोडींबाबत माहिती देण्यास अथवा त्यावर प्रतिक्रिया देण्यास केंद्रीय अर्थमंत्रालयाने नकार दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कोरोना संसर्गामुळे मोठा आर्थिक फटका बसल्याने काही कंपन्या आणि क्षेत्रांमधील समभाग विकून पैसा उभा करण्याची योजना सरकार आखत आहे.\nअनेक सरकारी समित्या आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनेही पाचहून अधिक सरकारी बँका नसाव्यात, अशी शिफारस केली आहे. सरकारी बँकांचे विलीनीकरण आता होणार नसल्याचे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे, खासगीकरण हा एकच पर्याय समोर उरला आहे, असे एका वरीष्ठ बँक अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी सरकारने दहा सरकारी बँकांचे विलीनीकरण चार बँकांमध्ये केले होते.\n- बँकांकडील थकीत कर्जाचे प्रमाण मोठे\n- बाजारातील स्थिती बरी नसल्याने खासगीकरण या आर्थिक वर्षात होणे अवघड\n- थकीत अथवा बुडीत कर्जाचे प्रमाण दुप्पट होण्याचा अंदाज\n- खासगीकरण करण्यासाठी सरकारला वीस अब्ज डॉलर ओतावे लागण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.creativosonline.org/mr/Adobe-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%A6-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4.html", "date_download": "2021-08-02T05:40:11Z", "digest": "sha1:VDH6R4O5UNXLZDNOD43KNTSDNHHHNMMS", "length": 11042, "nlines": 118, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "'द्रुत निर्यात' साठी अ‍ॅडोब प्रीमियर श्रेणीसुधारित करा | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nनोव्हेंबरच्या अद्यतनात अ‍ॅडोब प्रीमियर 'क्विक एक्सपोर्ट' सह अद्यतनित केले गेले आहे\nमॅन्युएल रमीरेझ | | डिझाइन साधने, मिश्रित\nuna 'क्विक एक्सपोर्ट' सह अ‍ॅडोब प्रीमियरमध्ये आज स्वारस्यपूर्ण अद्यतन आगमन झाले नोव्हेंबरच्या या महिन्यात; आणि ज्याप्रमाणे अ‍ॅडोब महत्त्वाच्या बातम्यांसह मासिक अद्यतनांसह करत आहे.\nआणि अधिक त्यावेळी व्हिडिओ आणि वापरकर्त्यांसाठी दोन्हीकडून अधिक मागणी आहे आपल्या अनुयायांना ती दर्जेदार सामग्री मिळविण्यासाठी सर्व स्तरांची. 'क्विक एक्सपोर्ट' व्यतिरिक्त आपण एएमडी एपीयूसाठी अनुकूलित कामगिरी आणि प्रीमियर रशमध्ये भाषेच्या समर्थन वाढीवर देखील अवलंबून असू शकता.\nच्या अगदी दिवसापासून आज क्विक एक्सपोर्टसह अ‍ॅडोब प्रीमियरचे अद्यतन येते (दोन महिन्यांपूर्वी आमच्याकडे हे नवीन होते) आणि त्या आम्हाला सर्वात लोकप्रिय आणि वारंवार वापरल्या जाणार्‍या निर्यात सेटिंग्जवर थेट प्रवेश देऊन वेगवान आणि अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यास अनुमती देते.\nम्हणजे मला माहित आहे डीफॉल्ट उच्च गुणवत्तेची H.264 आउटपुट निवडू शकता जुळणार्‍या फॉन्ट सेटिंग्जसह किंवा सरळ सूचीवर जा जिथे आमच्याकडे अनेक प्रीसेट आहेत. हेतू हा आहे की आम्ही गुणवत्तेचा महत्त्वपूर्ण भाग गमावल्याशिवाय फाइलचे आकार कमी करणे चालू ठेवू शकतो परंतु वेळेत जास्तीत जास्त कार्यक्षमतेसह या युक्तीमध्ये दुसरा सेकंद वाया घालवू नये.\nप्रीमियरमधील या महत्त्वपूर्ण नवीन वैशिष्ट्याशिवाय, एएमडी एपीयूमध्ये ऑप्टिमायझेशनसह अद्यतनित आणि त्या तुलनेत 4 पट वेगवान प्रस्तुतीकरणाच्या गतीमध्ये सुधारणा होते. आम्ही मेमरीच्या चांगल्या वापरासह नितळ 4 के प्लेबॅक देखील लक्षात घेऊ.\nजर आपण प्रीमियर रशकडे गेलो तर प्रत्येक ऑडिओ ट्रॅकसाठी लघुप्रतिमा समाविष्ट केल्या आहेत आणि डच, पोलिश, स्वीडिश, तुर्की आणि पारंपारिक चीनी यासारख्या नवीन भाषांसाठी समर्थन.\nuna अ‍ॅडोब प्रीमियरशी संबंधित बातम्यांची मालिका त्याच्या डेस्कटॉप आवृत्तीमध्ये आणि त्या मोबाईलसाठी रश ज्यामुळे सर्व प्रकारच्या व्हिडिओंचे वर्कफ्लो सुधारतात.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: क्रिएटिव्ह ऑनलाइन » डिझाइन साधने » नोव्हेंबरच्या अद्यतनात अ‍ॅडोब प्रीमियर 'क्विक एक्सपोर्ट' सह अद्यतनित केले गेले आहे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nसद्य पॉवरपॉईंट टेम्पलेट्स डाउनलोड करण्यासाठी सर्वोत्कृष्ट साइट\nआपल्या PC साठी सर्वोत्तम विनामूल्य फोटो संपादक\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/photos/national/coronavirus-india-third-covid19-wave-may-arrive-october-says-report-a653/", "date_download": "2021-08-02T05:30:44Z", "digest": "sha1:BH747BFVS7YUV5IOLDFJFISHQMUQ7A23", "length": 23585, "nlines": 146, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus: इशारा! देशात ऑक्टोबरपर्यंत येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, आणखी एक वर्ष सावध राहण्याची आवश्यकता - Marathi News | CoronaVirus india third covid19 wave may arrive by october says report | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nटेलीविजन: नेहा भसीन ते अक्षरा सिंह... ही आहे ‘बिग बॉस ओटीटी’च्या 12 स्पर्धकांची फायनल यादी\nBigg Boss OTT: ‘बिग बॉस 15’ची घोषणा झालीये. हा शो यावेळी सहा आठवड्यांआधी ओटीटीवर प्रक्षेपित होणार आहे आणि त्यानंतर टीव्हीवर शिफ्ट होणार आहे. साहजिकचं यावेळी ‘बिग बॉस 15’च्या घरात कोण कोण जाणार याची उत्सुकता आहे... ...\nटेलीविजन: ‘देवमाणूस’ मालिकेतील हे कलाकार एका एपिसोडसाठी घेतात इतके मानधन, जाणून घ्या त्यांची खरी नावं\nDevmanus : ‘देवमाणूस’ मालिका आली आणि अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतील कलाकारही चर्चेत आलेत. पण या कलाकारांचे खरे नाव काय आहे, त्यांना किती मानधन मिळते हे तुम्हाला माहितीये का\nटेलीविजन: जितक्या सोज्वळ तितक्याच ग्लॅमरस आहे ‘गौतमाबाई', बोल्ड फोटो पाहून उंचावल्या चाहत्यांच्याही भुवया\n‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ या ऐतिहासिक हिंदी मालिकेत अभिनेत्री स्नेहलता वसईकर ‘गौतमाबाई’ भूमिकेत झळकत आहेत. या मालिकेत मल्हार राव होळकर यांच्या पत्नी आणि अहिल्याबाईंच्या सासूबाईच्या भूमिकेत स्नेहलता रसिकांची भरघोस पसंती मिळवत आहे. ...\nबॉलीवुड: माधुरी दीक्षितसारखी दिसते म्हणून सोडावी लागली या अभिनेत्रीला इंडस्ट्री, जाणून घ्या सध्या काय करते\nबॉलीवुडमध्ये ९०च्या दशकात अनेक अभिनेत्री रुपेरी पडद्यावर झळकल्या. मात्र त्या काळी काही मोजक्याच अभिनेत्रींनी रसिकांवर मोहिनी घातली होती. नव्वदच्या दशकात रुपेरी पडद्यावर एक अभिनेत्री झळकली होती. त्या अभिनेत्रीचं नाव होतं निक्की अनेजा. हिची खास ओळख म ...\nबॉलीवुड: मलायका अरोरा थाई स्लिट ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल\nबॉलीवुड: Birthday Special: आलिशान घरात राहते कियारा आडवाणी, घर पाहून तुम्हीही म्हणाल अतिसुंदर, अमेझिंग \nप्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. आपल्या अदाकारीने स्वतःला सिद्ध करणारी कियाराचे घरही आलिशान आहे. कियाराच्या वाढदिवसानिमित्त पाहूया तिच्या घराची खास झलक. ...\nक्रिकेट: Photo : अनुष्का शर्माची फोटोग्राफी, विराट कोहलीची स्टाईल; पण, चर्चेत आले लोकेश राहुल अन् अथिया शेट्टी\nक्रिकेट: MS Dhoni : लूक चेंज करताच धोनी ट्रेंडिंगमध्ये, चाहत्यांकडून माहीचं वेलकम\nमहेंद्रसिंह धोनी सध्या क्रिकेटपेक्षा त्याच्या नव्या लूकमुळे आणि करत असलेल्या व्यवसायांमुळेच चर्चेत असतो. आजही धोनीच्या हटके लूकचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ...\nअन्य क्रीडा: ...म्हणून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर त्या ट्रक ड्रायव्हर्सना शोधतेय मीराबाई चानू, समोर आलं असं कारण\nMirabai Chanu: जपानधील टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारोत्तोलनामध्ये मीराबाई चानू हिने रौप्यपदक जिंकून भारताला पदकांचे खाते उघडून दिले होते. मीराबाई चानूच्या या यशाने जीवनात कितीही अडचणी समस्या आल्या तरी इरादे बुलंद असतील त्या तुम ...\nअन्य क्रीडा: Tokyo Olympic 2020 : चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी तरळले, आसामच्या लवलिनानं संकटांवर मात करत ऑलिम्पिक पदक निश्चित केले\nवेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्यानंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सर लवलिना बोरगोहाईं ( Lovlina Borgohain ) हिनं भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले. ...\nक्रिकेट: टीम इंडियाची अवस्था पाहून नेटिझन्स कृणाल पांड्यावर खवळले, भन्नाट मीम्स व्हायरल होऊ लागले\nकृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याच्यासोबत टीम इंडियातील ८ खेळाडूंना विलगिकरणात जावे लागले. त्यामुळे ट्वेंटी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत भारताला राखीव खेळाडूंसोबत उतरावे लागले. त्यामुळे दुसरा सामना गमावला अन् तिसऱ्या सामन्या ...\nअन्य क्रीडा: Tokyo Olympic, Mary Kom : ना टीम इंडियाचं नाव, ना तिचं; लढतीपूर्वी मेरी कोमला आयोजकांनी बदलायला लावली जर्सी, पण का\nTokyo Olympic : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. पदकाची प्रबळ दावेदार असणारी बॉक्सर मेरी कोम हिला पराभवाचा धक्का बसला. ...\n देशात कोरोना व्हायरसचा प्रजनन दर वाढला; एम्स, सीएसआयआरनं दिला गंभीर इशारा\nडॉ. गुलेरिया म्हणाले, आधी व्हायरसची आर व्हॅल्यू 0.99 एवढी होती. ही वाढून आता एक झाली आहे. व्हायरसच्या प्रजनन दरातील वाढ पाहता सतर्क होण्याची आवश्यकता आहे. ...\nआरोग्य: राज्यात झिकाचा पहिला रुग्ण सापडला; कसा कराल बचाव, काय आहेत लक्षणं; जाणून घ्या\nZika Virus: पुण्यात झिकाचा पहिला रुग्ण सापडला; महिलेला लागण ...\nआरोग्य: Corona Vaccine: मोठी बातमी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी द लँसेटच्या रिपोर्टनं वाढवलं जगाचं टेन्शन\nहा रिपोर्ट आल्यानंतर, कोरोना विरोधात लसीचे दोन डोसही पुरेसे नाहीत का बूस्टर डोसची आवश्यकता पडणार का बूस्टर डोसची आवश्यकता पडणार का आणि असे असेल तर किती दिवसांनंतर घ्यावा लागेल आणि असे असेल तर किती दिवसांनंतर घ्यावा लागेल\nआरोग्य: Diabetes cure : डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूशखबर बायोकॉनच्या नवीन औषधाला मंजुरी\nDiabetes cure : USFDAद्वारे सेमग्लीला (इन्सुलिन ग्लारजीन) मान्यता दिली आहे. ...\nआरोग्य: शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर दिसतात 'ही' लक्षणे; वेळीच व्हा सावध नाही तर पडेल महागात...\nप्रोटीन शरीरासाठी खुप आवश्यक पोषकतत्व आहे. याच्या कमतरतेमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. प्रोटीन शरीराची मजबूती आणि विकासासाठी खुप आवश्यक आहे. चूकीच्या डाएटमुळे प्रोटीनची कमतरता (Protein deficiency Signs) जाणवते. प्रोटीन का आवश्यक आहे आणि या ...\nव्यापार: Insurance tips: नशा, अपघात, मृत्यू... क्लेम रिजेक्ट; या 8 कारणांमुळे विम्याचे पैसे मिळत नाहीत\nterm insurance claim rejection reasons: आजच्या या काळात टर्म इन्शुरन्स प्रत्येकाला आवश्यक आहे. कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देण्यासाठी लोक टर्म प्लॅन घेतात. परंतू असे अनेकदा होते की विमा कंपन्या क्लेम रिजेक्ट करतात. यामागे चूक ही त्या पॉलिसीधारकाची असते. ...\n देशात ऑक्टोबरपर्यंत येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, आणखी एक वर्ष सावध राहण्याची आवश्यकता\nया पोलमध्ये जगातील 40 आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर्स, वैज्ञानिक, व्हायरलॉजिस्ट, महामारी तज्ज्ञ आणि प्रोफेसर्सना सामील करण्यात आले होते. (CoronaVirus in india)\nकोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. मेडिकल एक्सपर्ट्सच्या रॉयटर्स पोलनुसार, ऑक्टोबरपर्यंत भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या पोलनुसार लोकांनी आणखी एक वर्ष सावध राहण्याची आवश्यकता आहे. (CoronaVirus india third covid19 wave may arrive by october says report)\nया पोलमध्ये जगातील 40 आरोग्य तज्ज्ञ, डॉक्टर्स, वैज्ञानिक, व्हायरलॉजिस्ट, महामारी तज्ज्ञ आणि प्रोफेसर्सना सामील करण्यात आले होते. यांच्याकडून 3 ते 17 जूनदरम्यान प्रतिक्रिया घेण्यात आल्या.\nसर्व्हेनुसार, कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरपर्यंत येईल, असे 85 टक्क्यांपेक्षा अधिक जणांनी म्हणजेच 24 पैकी 21 जणांनी म्हटले आहे. यांपैकी तिघांनी ऑगस्टच्या सुरुवातीला आणि 12 जणांनी सप्टेंबर महिन्यात येऊ शकते, असे म्हटले आहे. तर इतर तिघांनी नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान येऊ शकते असे म्हटले आहे.\n70 टक्क्यांपैक्षा अधिक तज्ज्ञांनी म्हणजेच 34 पैकी 24 जणांनी म्हटले आहे, की दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेवर अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल.\nदुसरी लाट अधिक जीवघेणी ठरली आहे. यादरम्यान आरोग्य व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर कमतरता दिसून आली. पहिल्या लाटेच्या तुलनेत ही लाट अधिक काळ चालली.\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलताना म्हटले आहे, की नव्या लाटेवर अधिक नियंत्रण असेल. कारण ही लाट येईपर्यंत देशात मोठ्या प्रमाणाव लसीकरण झालेले असेल.\nयाशिवाय, तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेमुळेही काही प्रमाणावर नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळेल, असेही गुलेरिया यांनी म्हटले आहे.\nमात्र, मुले आणि 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांवर कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रभावासंदर्भात तज्ज्ञांची मतं वेगवेगळी दिसत आहेत. 40 पैकी 26 तज्ज्ञांनी म्हटले आहे, की मुलांना सर्वाधिक धोका असेल. तर उरलेल्या 14 जणांनी, असे होणार नाही, असे म्हटले आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसएम्स रुग्णालयडॉक्टरcorona virusCorona vaccineCoronavirus in MaharashtraAIIMS hospitaldoctor\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत\n देशात कोरोना व्हायरसचा प्रजनन दर वाढला; एम्स, सीएसआयआरनं दिला गंभीर इशारा\n\"नरेंद्र मोदी PM आहेत पण नितीश कुमारांमध्येही पंतप्रधान होण्याची क्षमता\"\nDanish Siddiqui: तालिबानींनी दानिश सिद्दीकीला जिवंत पकडले होते; अफगाण लष्कराचा मोठा खुलासा\nCoronavirus: कोरोनाचा ‘सुपर म्युटंट व्हेरिएंट’ असेल अतिशय धोकादायक, शास्त्रज्ञांनी दिला गंभीर इशारा; गाफील राहणाऱ्यांची खैर नाही\nTokyo Olympics:वडील गेल्याच्या दुःखात हॉकी खेळणाऱ्या वंदनाची गोष्ट ती म्हणते ऑलिम्पिक हॉकीत हॅट्रिक हीच वडिलांना श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_78.html", "date_download": "2021-08-02T05:40:04Z", "digest": "sha1:AEZAIKKJ7VP5GKUBZZPEL6SPIVKLK3XX", "length": 7469, "nlines": 51, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "एकविसाव्या शतकात भारत विश्वगुरू बनेल - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / एकविसाव्या शतकात भारत विश्वगुरू बनेल - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nएकविसाव्या शतकात भारत विश्वगुरू बनेल - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nBY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |\nभारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आजच्या युवकांमध्ये आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी काहीतरी चांगले करत देशाला पुढे नेण्याची क्षमता आहे. या युवाशक्तीमुळे एकविसाव्या शतकात भारत जगतगुरु बनेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.राज्यपाल यावेळी म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. झीरो प्लास्टिक मॅरेथॉन ही एका दिवसापुरती सीमित न राहता प्लास्टिक मुक्तीसाठी आपण आग्रही असणे आवश्यक आहे.परिवहनमंत्री अॅड.अनिल परब म्हणाले, आपण सर्वांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे असून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी मानली पाहिजे. तरच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबेल. आपण प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर करणार नाही, ही सवय लावून घेतली तरच महाराष्ट्र प्रदूषणमुक्त होईल. या कार्यक्रमात खासदार गजानन कीर्तिकर, अमृता फडणवीस, गोपीचंद हिंदुजा यांनी आजच्या प्लास्टिकमुक्त मॅरेथॉनला शुभेच्छा दिल्या. या मॅरेथॉनच्या माध्यमातून 'झीरो प्लास्टिक' म्हणजेच प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.\nएकविसाव्या शतकात भारत विश्वगुरू बनेल - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 08:31:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/delhi-baba-ka-dhaba-owner-complained-against-you-tuber-over-donation-money-mhpg-493018.html", "date_download": "2021-08-02T05:43:27Z", "digest": "sha1:D6RSXOXCWIRJTGGFQNV44UXGPAIUOI4F", "length": 7896, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाबा का ढाबाला अच्छे दिन देणाऱ्या 'त्या' युट्यूबरविरुद्द तक्रार, लाखोंचा डोनेशन घोटाळा– News18 Lokmat", "raw_content": "\nबाबा का ढाबाला अच्छे दिन देणाऱ्या 'त्या' युट्यूबरविरुद्द तक्रार, लाखोंचा डोनेशन घोटाळा\nबाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या युट्बूवरविरुद्ध पैसे न दिल्याचा आरोप केला आहे.\nबाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या युट्बूवरविरुद्ध पैसे न दिल्याचा आरोप केला आहे.\nनवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये असलेला बाबा का ढाबा ' (Baba Ka Dhaba) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. लॉकडाऊन काळात लोकं ढाब्यावर जात नव्हते, त्यामुळे हा ढाबा चालवणा 80 वर्षीय कांता प्रसाद (Kanta Prasad) यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यांच्या ढाब्यावर जाण्यास सुरुवात केली. काहींनी त्यांना डोनेशनही दिले. मात्र आता हेच कांता प्रसार पोलीस स्टेशनमध्ये पोहचले आहेत. कांता प्रसार यांचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या युट्यूबरविरुद्ध (Youtuber) डोनेशनचे पैसे न दिल्याचा आरोप करण्यातत आला आहे. 7 ऑक्टोबर रोजी युट्यूबर गौरव वसानने या ढाब्याचा व्हिडीओ आपल्या यूट्यूब चॅनल व फेसबुकवर अपलोड केला आणि लोकांना वृद्ध जोडप्यास मदत करण्याचे आवाहन केले. हा व्हिडीओ काही क्षणांत व्हायरल झाला आणि लोकांनी येथे गर्दी केली. यामुळे कोरोनाकाळात रखडलेल्या वृद्ध जोडप्याचा व्यवसाय झाला. दरम्यान काही लोकांनी त्यांना डोनेशन रुपातही मदत केली. वाचा-'माँ तुझे सलाम’चं एवढं गोड व्हर्जन तुम्ही ऐकलं नसेलच,VIRAL होतोय चिमुरडीचा VIDEO काय आहे आरोप मिळालेल्या माहितीनुसार कांता प्रसाद यांनी रविवारी मालवीय नगर पोलीस ठाण्यात गौरव वासन यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. यात डोनेशनच्या पैशांचा गैरवापर आणि हेरफेर केल्याचा आरोप आहे. आपल्या तक्रारीत कांता प्रसाद म्हणतात, 'व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून आतापर्यंत मला फक्त दोन लाखांचा चेक मिळाला आहे. आता बरेच ग्राहक ढाब्यावर येत नाहीत. येथे बरेच लोक फक्त सेल्फी काढण्यासाठी येतात. पहिल्याच दिवशी 10 हजारांची कमाई झाली. आता अवघ्या 3 हजार ते 5 हजार रुपये कमाई होत आहे. वाचा-बाप रे मिळालेल्या माहितीनुसार कांता प्रसाद यांनी रविवारी मालवीय नगर पोलीस ठाण्यात गौरव वासन यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. यात डोनेशनच्या पैशांचा गैरवापर आणि हेरफेर केल्याचा आरोप आहे. आपल्या तक्रारीत कांता प्रसाद म्हणतात, 'व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून आतापर्यंत मला फक्त दोन लाखांचा चेक मिळाला आहे. आता बरेच ग्राहक ढाब्यावर येत नाहीत. येथे बरेच लोक फक्त सेल्फी काढण्यासाठी येतात. पहिल्याच दिवशी 10 हजारांची कमाई झाली. आता अवघ्या 3 हजार ते 5 हजार रुपये कमाई होत आहे. वाचा-बाप रे नदीमध्ये दिसला 50 फूटांचा महाकाय अॅनकोंडा VIDEO VIRAL 'सर्व रक्कम ट्रान्सफर केली'- युट्यूबर गौरव वासन यांच्या म्हणण्यानुसार, 'जेव्हा मी बाबांच्या ढाब्याचा व्हिडीओ शूट केला तेव्हा तो इतका व्हायरल होईल याची मला कल्पना नव्हती. लोकं कांता प्रसाद यांना त्रास देतील म्हणून मी माझे बॅंक डिटेल्स दिले. वासननं बॅंक डिटेल्सही दिले आहेत. यात दोन धनादेश 1 लाख रुपये आणि 2 लाख 33 हजार रुपये किंमतीचे होते, तर तिसरा पेमेंट 45 हजार रुपये होते. मात्र कांता प्रसाद यांनी केवळ 2 लाख रुपये मिळाल्याचे सांगितले.\nबाबा का ढाबाला अच्छे दिन देणाऱ्या 'त्या' युट्यूबरविरुद्द तक्रार, लाखोंचा डोनेशन घोटाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mazespandan.com/2020/01/31/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2021-08-02T05:35:17Z", "digest": "sha1:JFURI5SOVE55P5PKL6SW523ZXXBZSZXZ", "length": 8389, "nlines": 208, "source_domain": "mazespandan.com", "title": "सही – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nLife कविता कुठेतरी वाचलेले..\nदप्तर आजही जेव्हा दिसतं |\nमन पुन्हा तरूण होऊन\nबाकांवरती जाऊन बसतं ||\nप्रार्थनेचा शब्द अन शब्द\nमाझ्या कानामध्ये घुमतो |\nगोल करून डबा खायला\nमग आठवणींचा मेळा जमतो ||\nया सगळ्यात लाल खुणांनी\nगच्च भरलेली माझी वही |\nबाई तुमची शिल्लक सही ||\nरोजच्या अगदी त्याच चुका\nआणि हातांवरले व्रण |\nवहीत घट्ट मिटून घेतलेत\nआयुष्यातले कोवळे क्षण ||\nपण या सगळ्या शिदोरीवरंच\nबाई आता रोज जगतो |\nचुकलोच कधी तर तुमच्यासारखं\nस्वतःलाच रागवून बघतो ||\nतुम्ही इतकी वाढ केली आहे |\nहमखास हातचा चुकण्याची सुद्धा\nसवय आता गेली आहे ||\nमाझा हात लिहू देत नाही |\nएका ओळीत सातवा शब्द\nआता ठरवून सुद्धा येत नाही ||\nसमास तेवढा सोडतो आहे |\nरोज माणसं जोडतो आहे ||\nयोग्य तिथे रेघ मारून\nप्रत्येक मर्यादा ठरवलेली |\nहळव्या क्षणांची काही पानं\nठळक अक्षरात गिरवलेली ||\nतारखेसह पूर्ण आहे वही |\nफक्त एकदा पाहून जा |\nदहा पैकी दहा मार्क\nआणि सही तेवढी देऊन जा ||\nआठवणगुरुजींप्राथमिक शिक्षणमराठी शाळामाझी शाळामाध्यमिक शिक्षणमास्तरशिक्षकशिक्षक दिनशिस्तसही\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mazespandan.com/tag/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8/", "date_download": "2021-08-02T04:53:07Z", "digest": "sha1:4L2NKOLN3KKMZYIO4243C2ZDSBSYJ3VI", "length": 29070, "nlines": 226, "source_domain": "mazespandan.com", "title": "लेखन – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nआध्यात्मिक कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nउपयुक्त माहिती: १) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये उत्तर: ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला … Read More\nbeautifulblogsmarathi blog kattamarathi blogs kathamarathi blogs listmarathiblogswhatsappआध्यात्मिकआपली जपमाळकरंगळीतेजाच्या लहरी स्पंदनेबासरीमराठीमराठी अवांतर वाचनमराठी कथामराठी कवितामराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनरसिकलेखलेखनविषम तत्वशक्तीस्वरुपशाळीग्रामसात्विक लहरीस्पंदन Comment on आध्यात्मिक: उपयुक्त माहिती\nLife कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nपरवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर रेललेले. आजीही त्यांच्यातीलच एक होऊन गेल्या … Read More\nआपडी- थापडीइथं इथं नाच रे मोराइरिंग मिरिंगच्याऊ म्याऊदिन दिन दिवाळीबगळ्या बगळ्याबगळ्या बगळ्या नाच रेमराठीमराठी अवांतर वाचनमराठी भाषायेरे येरे पावसालेखनस्पंदन 2 Comments on आपडी-थापडी\nLife Whatsapp कुठेतरी वाचलेले..\nआपणच आपला करावा विचार\nआपणच आपला करावा विचार फेव्हिक्विकची एक जुनी जाहिरात पाहत होतो. एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला एक अवखळ, चंचल खेडवळ माणूस आणि एक उच्चशिक्षित,शिष्ट माणूस यांच्यातला प्रसंग दाखवणारी ती जाहिरात. एका … Read More\nआयुष्यतंत्रज्ञानबौद्धिक वारसामराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनलेखनसाक्षरतासुलेखनस्पंदन 2 Comments on आपणच आपला करावा विचार\nLife कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nउंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका\nतीन-तीन वर्षं काहीही न करता, घरात बसून राहिलेली मुलं-मुली मी पाहतो, मला आश्चर्य वाटतं. चांगलं सुशिक्षित कुटुंब, बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता असं असूनही अनेक घरांमधून ही परिस्थिती आहे. दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत … Read More\nmazespandanwhatsappआयुष्यकाॅस्मेटिक्सनाईट लाईफपरदेशी सहलीमराठीमराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनरेडिमेडलेखनवाढदिवसशहाणपणश्रीमंतसुशिक्षितस्पंदन Comment on उंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका\nटर्मिनेशन लेटर कि राजीनामा\nकंपनी जेंव्हा राजीनामा देण्यास दबाव टाकते त्यावेळी टर्मिनेशन लेटर घ्यायचं कि राजीनामा द्यायचा याबाबतचा संपूर्ण तपशील जाणून घ्या. प्रत्येक नोकरदाराच्या जीवनात नोकरी / जॉब ही महत्वाची गोष्ट आहे. कारण नोकरी … Read More\nAiMeaFull Back Wagesmarathi blogsmarathi readingmazespandanmi marathiReceived Under Protestअवांतरआयुष्यग्रॅच्युइटीजॉबटर्मिनेशननोकरीपीएफमराठी अवांतर वाचनमराठी कथामराठी भाषामी मराठीरसिकराजीनामालीगल टर्मिनेशनलेखनस्पंदन Comment on टर्मिनेशन लेटर कि राजीनामा\nLife जरा हटके प्रेरणादायी\nजिंदगी ना मिलेगी दोबारा…\nआपण स्पंदन वरचा, जीवनातील सकारात्मकतेवर प्रकाश टाकणारा तसेच वाचकांच्या प्रसिद्धीस उतरलेला आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं लेख वाचलास का एका माणसाकडे 100 उंट होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी एक रखवालदार होता. काही … Read More\nblogsdostenjoyfacebookअवांतरआयुष्यआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचंकथामरठी कथामराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनमी मराठीलेखलेखनविनोदीस्टेटसस्पंदन Comment on जिंदगी ना मिलेगी दोबारा…\nLife कुठेतरी वाचलेले.. जरा हटके प्रेरणादायी\nरागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे, ही सवय बदलण्यात आपण माझी … Read More\nblogsmarathi blog kattamarathi blogs listmarathi books pdfmarathi readingmarathiblogsmazespandanspandanआनंदीमराठीमराठी अवांतर वाचनमराठी कथामराठी भाषामाझे स्पंदनलेखलेखनसकारात्मक ऊर्जा 1 Comment on सकारात्मक ऊर्जा\nLife कुठेतरी वाचलेले.. जरा हटके प्रेम\nमिताली काही दिवसासाठी राहायला माहेरी आली होती. माहेरी आलेल्या मुलीचे लाड जोरात चालू होते आणि सध्या तर काय मितालीची लाडकी आजी सुद्धा तिथे राहायला आली होती.. त्यामुळे मिताली जास्तच खुश… … Read More\nLife Whatsapp कुठेतरी वाचलेले..\nपिकत गेलेली मंडळी वेगळी दिसतात. त्यांना पुढच्या पिढीला खूप काही सांगायचं असतं आणि ऐकूनही घ्यायचं असतं. जे पिकत न जाता नुसतेच म्हातारे होतात, ते संध्याकाळी एकत्र बसून केवळ कुटाळक्या … Read More\nभाच्यानं अभावितपणे प्रश्न केला, ”मामा, छोट्या छोट्या बाळांच्या मुठी गच्च वळलेल्या का रे असतात काय लपवलेलं असतं त्यांनी आपल्या हातात काय लपवलेलं असतं त्यांनी आपल्या हातात” आतापर्यंत इतक्या जणांची कित्येक बाळं पहिली. त्या सर्वांच्या बाळमुठी … Read More\nmarathi blogsmarathi kathamarathi websitesmazespandanpopular marathi blogsspandanअवांतरआयुष्यनिरागस प्रश्नभाचेमराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनमामामी मराठीलहान मुलंलेखलेखनस्पंदन Comment on बंद मूठ\nतो वाळवंटात हरवला होता त्याच्या जवळचं पाणी संपलं, त्यालाही दोन दिवस झाले होते, आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं, हताश होऊन … Read More\nmarathi blogsmarathi books free downloadmarathi kathamarathi websitesmazespandanpopular marathi blogsspandanwater cupअवांतरआयुष्यपाणीपाणी आडवा पाणी जिरवापाणी फाउंडेशनपाणी हेच जीवनमराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनमी मराठीलेखलेखनस्पंदन 1 Comment on कथा: बाटलीभर पाणी\nGoogle Groups Life Uncategorized कुठेतरी वाचलेले.. जरा हटके प्रेरणादायी\nपालक विशेष: गरुड की पोल्ट्रीची कोंबडी\nमुलांना काय घडवताय, गरुड की पोल्ट्रीची कोंबडी एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही … Read More\nkavitamarathimarathi readingmarathi websitespopular marathi blogsअवांतरआयुष्यकुटुंबगरुडपालकपोल्ट्रीची कोंबडीमराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी लेखमराठी वाचनमराठी विचारमाझे स्पंदनलेखलेखनव्यसनाधिनताशिक्षणश्रीमंतीसंस्कारस्पंदन Comment on पालक विशेष: गरुड की पोल्ट्रीची कोंबडी\nडॉ. अल्बर्ट एलिस: विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती\nडॉ. अल्बर्ट एलिस. अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ. यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या … Read More\nAlbert Ellismarathimarathi readingmarathi websitespopular marathi blogsRational Emotive Behavior Therapyमराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी लेखमराठी वाचनमराठी विचारमाझे स्पंदनमानसोपचारलेखलेखनविवेकनिष्ठविवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीव्यसनाधिनतास्पंदन Comment on डॉ. अल्बर्ट एलिस: विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती\nमाझी निवड चुकली तर नाही ना\nएका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, “मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल” वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ … Read More\nLife Uncategorized कुठेतरी वाचलेले.. जरा हटके प्रेरणादायी\nजायचं का परत खेड्याकडे\nदोन्ही जावई आज टीव्ही वर झळकले पण सासऱ्यांच्या जीव मात्र नखात आला. एकीकडं एका जावयाने कांद्याचं विक्रमी उत्पन्न काढलं म्हणून सरकारकडून बक्षीस मिळालं तर दुसरा जावई एल्फिन्स्टन ला झालेल्या चेंगराचेंगरीतून … Read More\nखेड्याकडे चलाग्रामीणजीवनमानमराठी अवांतर वाचनमराठी कथामराठी भाषामराठी विचारमहात्मा गांधीमहाराष्ट्रमाझे स्पंदनमी मराठीमुंबईलेखलेखनशहरीस्पंदन Comment on जायचं का परत खेड्याकडे\nUncategorized जरा हटके विनोदी\nमाकड म्हणलं जीवनाचा कंटाळा आला..\nमाकड म्हणलं जीवनाचा कंटाळा आला पृथ्वीवर काहीतरी घोटाळा झाला माकडाचा दोस्त म्हणला येड्यावणी करू नको माणसाचे रोग आपल्यात आणू नको आपल्यात कुठं जीवनाचा कंटाळा येत असतो का \nfunnygoogle marathikavitamarathimarathi blogspandanvinodiकथामराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनमी मराठीलेखलेखनस्पंदन Comment on माकड म्हणलं जीवनाचा कंटाळा आला..\nGoogle Groups Uncategorized कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं…\nशुभ्र दही पाहिलं…की तोंडाला पाणी सुटतं, खायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार, थोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर \nandroidappapplicationblogscollectiondostenjoyfacebookअवांतरआयुष्यआयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचंकथामरठी कथामराठी अवांतर वाचनमराठी भाषामराठी विचारमाझे स्पंदनमी मराठीलेखलेखनविनोदीस्टेटसस्पंदन 2 Comments on आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं…\nUncategorized Whatsapp कुठेतरी वाचलेले.. जरा हटके प्रेरणादायी\nआयुष्यावरची चालती बोलती पुस्तके..\nओसरीवर नाहीतर पारावर बसलेली डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात. आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. … Read More\nLife Uncategorized Whatsapp कुठेतरी वाचलेले.. प्रेरणादायी\nहृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार .. ★ ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो…. ★ मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ…. ★ मृत्यूला सांगाव., … Read More\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3", "date_download": "2021-08-02T07:25:56Z", "digest": "sha1:WIYWKXSLM6ET7D6T5SH2EO5VVT2W5HV5", "length": 6230, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द्रावण - विकिपीडिया", "raw_content": "\n'मिठाचे द्रावण' बनविण्यासाठी पाण्यात मिठ मिसळतांना\nपाण्यातील हायड्रोजन चे बॉंड दाखविणारे एक त्रिमितीय चित्र पाणी हे उत्कृष्ट द्रावक आहे.\nरसायनशास्त्रानुसार, द्रावण म्हणजे दोन अथवा जास्त पदार्थांचे सहजासहजी अविभक्त न करता येण्याजोगे मिश्रण होय. अशा या मिश्रणात एक द्राव असतो ज्यात दुसरा पदार्थ विरघळतो.द्रावणात सहसा घन व तरल पदार्थ असतात. हे एकत्रित करण्यात आलेले मिश्रण त्यात समाविष्ट घटकांचे गुणधर्म घेते.मिश्रणात, द्राव अथवा द्रावक बहुदा जास्त प्रमाणात असतो. त्या द्रावणाची तीव्रता त्यात टाकण्यात आलेल्या पदार्थांच्या अनुपातावर अवलंबून असते.\nपाण्यास वैश्विक द्रावक समजल्या जाते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १५:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%86%E0%A4%A0_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T06:04:21Z", "digest": "sha1:ITEC5H4BNPXD76RWOQH6U7KIDKYPY3HQ", "length": 3233, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:आठ दिशा - विकिपीडिया", "raw_content": "\nउत्तर दिशा • ईशान्य दिशा • पूर्व दिशा • आग्नेय दिशा • दक्षिण दिशा • नैर्ऋत्य दिशा • पश्चिम दिशा • वायव्य दिशा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जून २०१५ रोजी १५:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1673", "date_download": "2021-08-02T06:58:21Z", "digest": "sha1:XX5WZ2EWQQLJ3LGM7CFM6DQ6KWN6ZRYZ", "length": 11203, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | सर्वत्र नकार 7| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nयंत्रामुळे कंटाळवाणे तेच ते बैलासारखे काम करणे कमी होईल व मनुष्याला कलात्मक व सांस्कृतिक असे जीवन अनुभवायला अधिक अवसर मिळेल, अशी अपेक्षा होती. आज मानवी श्रम यंत्रामुळे कमी झाले आहेत, यात शंका नाही. परंतु त्यांनी कामात कंटाळवाणेपणा मात्र अधिक उत्पन्न केला आहे. आजच्या यांत्रिक उत्पादनाचा पाया श्रमाच्या आत्यंतिक विभक्तीकरणात आहे. एखादी मोटार तयार करायची असली तर हजारो भाग निरनिराळ्या खात्यांत तयार होत असतात. तीच एक वस्तु, तोच एक भाग त्या त्या कामगाराने मरेपर्यंत करावयाचा. त्यामुळे कामगारांच्या जीवनातील कारागिरी नष्ट झाली आहे. कामगार म्हणजे एक यंत्रच बनला आहे यंत्रासमोर तोही यंत्राप्रमाणे उभा असतो, व ते ते ठराविक भाग, त्या त्या ठराविक वस्तू यंत्रातून बाहेर काढीत असतो यंत्रासमोर तोही यंत्राप्रमाणे उभा असतो, व ते ते ठराविक भाग, त्या त्या ठराविक वस्तू यंत्रातून बाहेर काढीत असतो आज औद्योगिक कारखान्यात सौंदर्य, पावित्र्य, आनंद यांना स्थान नाही. कारागीर, जास्त मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हावे म्हणून एक यंत्र चालवणारा कामगार बनला आहे. कामगाराला कामात आनंद वाटत नाही, तेथे मनाला करमणूक नाही. शरीर मात्र थकून जाते. पूर्वी कारागीर आपल्या वस्तूच्या निर्मितीत आनंद मानीत असे. त्याच्या बुद्धीचा व चारित्र्याचा त्याच्या कर्मात विकास होत असे. परंतु आज बौद्धीक विकासासाठी, चारित्र्याच्या संवर्धनासाठी दुस-या गोष्टींची जरुर पडते. कामगारांना कामाबाहेर आनंद बघावा लागतो. उद्योगमंदिर आनंदमंदिर होत नाही. कारखानाच कलात्मक जीवनाचा अनुभव देऊ शकत नाही. आणि म्हणून कामगार अधिक मजुरी मागतो. कामाचे कमी तास असावेत, अशी मागणी करतो. कारण त्याला दुसरे काही शिकावेसे वाटते; मनाची करमणूक त्याला करुन घ्यावयाची असते; त्याला स्वतःचा विकास करुन घ्यायचा असतो; थोडा मोकळा वेळ त्याला पाहिजे असतो. परंतु चळवळी करुन कामगारवर्गाने जी थोडीफार फुरसत मिळवली तिचा विनियोग कसा केला जातो आज औद्योगिक कारखान्यात सौंदर्य, पावित्र्य, आनंद यांना स्थान नाही. कारागीर, जास्त मोठ्या प्रमाणावर उत्पादन व्हावे म्हणून एक यंत्र चालवणारा कामगार बनला आहे. कामगाराला कामात आनंद वाटत नाही, तेथे मनाला करमणूक नाही. शरीर मात्र थकून जाते. पूर्वी कारागीर आपल्या वस्तूच्या निर्मितीत आनंद मानीत असे. त्याच्या बुद्धीचा व चारित्र्याचा त्याच्या कर्मात विकास होत असे. परंतु आज बौद्धीक विकासासाठी, चारित्र्याच्या संवर्धनासाठी दुस-या गोष्टींची जरुर पडते. कामगारांना कामाबाहेर आनंद बघावा लागतो. उद्योगमंदिर आनंदमंदिर होत नाही. कारखानाच कलात्मक जीवनाचा अनुभव देऊ शकत नाही. आणि म्हणून कामगार अधिक मजुरी मागतो. कामाचे कमी तास असावेत, अशी मागणी करतो. कारण त्याला दुसरे काही शिकावेसे वाटते; मनाची करमणूक त्याला करुन घ्यावयाची असते; त्याला स्वतःचा विकास करुन घ्यायचा असतो; थोडा मोकळा वेळ त्याला पाहिजे असतो. परंतु चळवळी करुन कामगारवर्गाने जी थोडीफार फुरसत मिळवली तिचा विनियोग कसा केला जातो काही उत्तेजक करमणुकींत ती फुरसत खर्चिली जाते. कामगारांचा फुरसतीचा वेळ जावा म्हणून नाना प्रकारच्या मोहक करमणुकी उभ्या असतात. खिसा रिकामा होतो आणि रोजचे कारखान्यातील ते जड जीवन, ते शून्यमय जीवन, त्यापासून थोडा वेळ तरी अलग झाल्यासारखे वाटते. थोडा वेळ तरी त्या नीरस, प्राणहीन व यांत्रिक जीवनाचा विसर पडतो. * काम करीत असताना आपल्या ज्या उदार व उच्च वृत्ती दाबल्या गेलेल्या असतात, कोंडल्या गेलेल्या असतात, त्यांना समाधान देण्यात फुरसतीचा वेळ कोणी दवडीत नाही. म्हणून कामाचे तास कमी होऊन फुरसत मिळाली, परंतु फायदा काय झाला शंकाच आहे. ही फुरसत आशीर्वाद समजावी की शाप काही उत्तेजक करमणुकींत ती फुरसत खर्चिली जाते. कामगारांचा फुरसतीचा वेळ जावा म्हणून नाना प्रकारच्या मोहक करमणुकी उभ्या असतात. खिसा रिकामा होतो आणि रोजचे कारखान्यातील ते जड जीवन, ते शून्यमय जीवन, त्यापासून थोडा वेळ तरी अलग झाल्यासारखे वाटते. थोडा वेळ तरी त्या नीरस, प्राणहीन व यांत्रिक जीवनाचा विसर पडतो. * काम करीत असताना आपल्या ज्या उदार व उच्च वृत्ती दाबल्या गेलेल्या असतात, कोंडल्या गेलेल्या असतात, त्यांना समाधान देण्यात फुरसतीचा वेळ कोणी दवडीत नाही. म्हणून कामाचे तास कमी होऊन फुरसत मिळाली, परंतु फायदा काय झाला शंकाच आहे. ही फुरसत आशीर्वाद समजावी की शाप कारखान्यांतून काम करणारे ओंगळ व गलिच्छ वस्तीत राहतात. त्यांचा वेळ दारुच्या गुत्त्यांत व चहाच्या दुकानात जातो. त्यांच्या आत्मांचे पोषण अशा ठिकाणी होत असते. एक म्हण आहे की, ‘जेथे तुझा ठेवा तेथे तुझे मन’ ही म्हण समुदायांना व व्यक्तींनाही लागू आहे. व्यक्ती आणि समुदाय कोणत्या वस्तूंना महत्त्व देतात हे समजून घ्यायचे असेल, तर आपला फुरसतीचा वेळ ती कसा दवडतात ते त्यांना विचारावे. हा जो मानवी जीवनाचा –हास होत आहे, भयंकर विनाश होत आहे, तो पाहून मन उद्विग्र होते. श्रम, विश्रांती व पूजा या मानवाच्या तीन आवश्यक गरजा आहेत असे प्रत्येक धर्म सांगतो. श्रमांमुळे आपण इतरांशी संबद्ध होतो. आपण सारे एकमेकांसाठी काम करीत आहोत ही बंधुभावाची भावना वाढते. आपण एकमेकांस अधिक यथार्थतेने जाणतो आणि सर्वांच्या सुखस्वास्थ्यांत भर घालण्याची आपली वृत्ती जागृत राहते.\n(* वुईल्यम आर्चर ‘ज्ञान आणि चारित्र्य’ या पुस्तकात लिहितो, ‘जीवनातील कंटाळवाणेपणा दूर करावयास दुर्गुण हे एक साधन होते. निराश मनुष्य व्यसनी होतो. कंटाळवाणे काम करुन कंटाळलेल्या व थकलेल्या मेंदुला दुर्गुण व व्यसने जरा तरतरी देतात. रिकाम्या मेंदूतील शून्यतेची जड भावना व्यसनामुळे थोडा वेळ नष्ट होते.’)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/health-minister-topes-important-information-regarding-delta-plus-virus-said/", "date_download": "2021-08-02T06:43:44Z", "digest": "sha1:K3V7SNKJRXSFK543FZWAFUDYJHV3OW3O", "length": 9003, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिंताजनक ! डेल्टा प्लस विषाणूसंदर्भात आरोग्यमंत्री टोपेंची महत्त्वपूर्ण माहिती; म्हणाले… – Dainik Prabhat", "raw_content": "\n डेल्टा प्लस विषाणूसंदर्भात आरोग्यमंत्री टोपेंची महत्त्वपूर्ण माहिती; म्हणाले…\nमुंबई – करोना संसर्गाची दुसरी लाट काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. मात्र लगेच करोनाचा घातक ठरत असलेल्या डेल्टा प्लस या विषाणूमुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.\nराज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी आज येथे दिली.\nटोपे म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सीएसआयआर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात येणार आहे.\nमागील १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आल्याचे टोपे यांनी नमूद केले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nविदेश वृत्त : स्वीडनच्या पंतप्रधानांविरोधात अविश्‍वास ठराव\nउच्च न्यायालयाचा बीसीसीआयला दिलासा\nही तर देशातील करोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात – राजेश टोपेंचे…\nराज्यातील पहिले मेडिकॅब रुग्णालय जालन्यात\nदोन डोस घेतल्यानंतरही ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांना करोनाची लागण\nकोरोनाच्या काळात सुरक्षित राहण्यासाठी लस हेच कवचकुंडल – राजेश टोपे\nकरोनाप्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यासाठी काही निर्बंध शिथील\nकरोनाच्या तिसऱ्या लाटेचा 60 लाख नागरिकांना धोका : राजेश टोपे\nकोल्हापूर : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतला जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा\nदोन डोस घेतलेल्यांनाच देणार महाराष्ट्रात ‘एंट्री’; राजेश टोपेंचं मोठं…\nनिर्बंध “जैसे थे’, करोनाच्या नियमांमध्ये शिथिलता नाही\nआरोग्य आकडेवारीच्या विश्‍लेषणातून महत्त्वाची माहिती समोर; मुलांना करोनाचा गंभीर धोका…\nएमपीएससी रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nही तर देशातील करोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात – राजेश टोपेंचे ‘मोठे’ विधान\nराज्यातील पहिले मेडिकॅब रुग्णालय जालन्यात\nदोन डोस घेतल्यानंतरही ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांना करोनाची लागण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/cricket/ipl-2021-after-returning-ipl-rrs-chetan-sakariyas-spends-days-hospital-covid-19-positive-father-a593/", "date_download": "2021-08-02T05:00:52Z", "digest": "sha1:QL6QLJDYDS3FFAT6KIHFWCAD7CEKZMSQ", "length": 19598, "nlines": 133, "source_domain": "www.lokmat.com", "title": "IPL 2021 स्थगितीनंतर घरी परतताच चेतन सकारियाला मिळाली वाईट बातमी, घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये धाव! - Marathi News | IPL 2021: After returning from IPL, RR’s Chetan Sakariya’s spends days at hospital for COVID-19 positive father | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nIPL 2021 स्थगितीनंतर घरी परतताच चेतन सकारियाला मिळाली वाईट बातमी, घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये धाव\nराजस्थान रॉयल्सचा युवा गोलंदाज चेतन सकारिया ( Chetan Sakariya) याला घरी परतताच थेट हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागली.\nIPL 2021 स्थगितीनंतर घरी परतताच चेतन सकारियाला मिळाली वाईट बातमी, घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये धाव\nइंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व स्थगित झाल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू आपापल्या घरी परतले. कोरोना संकटात कुटुंबीयांना भेटताना सर्वांना खूप आनंद झाला. पण, राजस्थान रॉयल्सचा युवा गोलंदाज चेतन सकारिया ( Chetan Sakariya) याला घरी परतताच थेट हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागली. चेतनचे वडील कांजीभाई यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांना गुजरातमधील वर्तेज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. विराट कोहली-अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यात घेतला सहभाग; केली दोन कोटींची मदत\nचेतननं गेल्या आठवड्यात वडिलांच्या प्रकृतीबाबत सांगितले होते आणि आयपीएल २०२१मधून मिळालेला पगार त्यानं त्वरित घरी पाठवला होता. घरी परतल्यानंतर तो सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हॉस्पिटलच्या बाकावरच बसून होता. त्याच्या वडिलांना मधुमेहाची समस्या आहे आणि आता कोरोना झाल्यानं तो चिंतीत आहे. ''काही दिवसांपूर्वी मला राजस्थान रॉयल्सकडून पगार मिळाला होता आणि तो मी लगेच घरी ट्रान्सफर केला. त्यानं या कठीण काळात माझ्या कुटुंबीयांना मदत झाली,''असे चेतननं Indian Expressशी बोलताना सांगितले. न्यूझीलंडचे सर्व खेळाडू मायदेशी परतले, पण केन विलियम्सनसह तिघे भारतातच राहिले; जाणून घ्या कारण\nसौराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चेतनसाठी आयपीएलमधून मिळणारे पैसे हे घर चालवण्यासाठी खूप मोठं हातभार लावणारे आहेत. २३ वर्षीय चेतनला आयपीएल २०२१च्या लिलावात १.२० कोटीला राजस्थाननं करारबद्ध केलं.'' लोकं म्हणतात आयपीएल रद्द करा, मी त्यांना काहीतरी सांगू इच्छितो. माझ्या घरात मीच एकटा कमावता आहे आणि क्रिकेट हे एकमेव माझ्या उत्पन्नाचे साधन आहे. आयपीएलमधून मिळालेल्या पैशांतून वडिलांना चांगले उपचार देऊ शकलो. जर ही स्पर्धा झाली नसती तर मला खूप कठीण गेलं असतं. मी एका गरीब कुटुंबातूनआ आलोय आणि माझ्या वडिलांनी टॅम्पो चालवून घराचा गाढा हाकला आहे. आयपीएलनं माझं आयुष्य बदललं आहे,''असेही चेतन म्हणाला. चार महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया ३० खेळाडूंचा संघ पाठवणार; जाणून घ्या कोणाला संधी मिळणार\nसय्यद मुश्कात ट्रॉफीत खेळत असताना चेतनच्या घरी एक दुर्दैवी घटना घडली. त्याच्या लहान भावानं आत्महत्या केली. चेतन स्पर्धेत खेळत असल्यानं घरच्यांनी त्याला ही गोष्ट कळू दिली नाही. भावाच्या आठवणीत चेतननं एक भावनिक पोस्ट लिहिली होती. चार महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया ३० खेळाडूंचा संघ पाठवणार; जाणून घ्या कोणाला संधी मिळणार\nआयपीएल २०२१ चेतननं सात सामन्यांत सात विकेट्स घेतल्या आणि त्या लोकेश राहुल. महेंद्रसिंग धोनी आणि मयांक अग्रवाल या मोठ्या फलंदाजांच्या विकेट्सचा समावेश होता.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :IPLRajasthan Royalscorona virusआयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सकोरोना वायरस बातम्या\nक्रिकेट :IPL 2021 इंग्लंडमध्ये खेळवणे बेकायदेशीर ठरेल; BCCIला धक्का, समोर आली मोठी बातमी\nयूएई, लंडन अशी शहरांची चर्चा सुरू असताना श्रीलंका क्रिकेट बोर्डानं आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे ...\nक्रिकेट :IPL 2021 Suspended : न्यूझीलंडचे सर्व खेळाडू मायदेशी परतले, पण केन विलियम्सनसह तिघे भारतातच राहिले; जाणून घ्या कारण\nइंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व स्थगित केल्यानंतर भारतीय तसेच परदेशी खेळाडू आपापल्या घरी रवाना झाले. ऑस्ट्रेलियन खेळाडू १५ मे पर्यंत मालदीवमध्येच राहणार आहेत. ...\nमुंबई :आयपीएलसंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने काढली निकाली\nमुंबईत आयपीएलचे सामने होऊ नये, हीच चिंता याचिकाकर्तीला होती. त्यांचा हेतू साध्य झाला आहे. जर दोन महिन्यांनी स्थिती सुधारली तर ते सामने आयोजित करू शकतात ...\nक्रिकेट :मुंबई इंडियन्सनेही केली चार्टर्ड विमानांची सोय\nदरम्यान, एक विमान पोलार्ड राहत असलेल्या त्रिनिदादसाठी उड्डाण करणार आहे ...\nक्रिकेट :‘मैदानाबाहेरही धोनी ठरला स्मार्ट ’\n‘आपल्याआधी परदेशातून आयपीएल खेळण्यासाठी आलेल्या चेन्नईच्या खेळाडूंची आणि त्यानंतर भारताच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या संघातील सहकाऱ्यांची घरी जाण्याची व्यवस्था करावी ...\nक्रिकेट :‘भारतात आयपीएल घेऊन कोणतीही चूक केली नाही’\nबीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले टीकाकारांना उत्तर ...\nक्रिकेट :Rahul Dravid: भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणार का राहुल द्रविडने दिले असे उत्तर\nRahul Dravid: भविष्यात संधी मिळाल्यास कोचिंगची जबाबदारी पूर्णवेळ पेलण्यास सज्ज आहात काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ...\nक्रिकेट :श्रीलंकेच्या तीन खेळाडूंवर एका वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंदी; प्रत्येकी ३७ लाख २९ हजारांचा दंड\nया खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर बायो बबल नियमांचे उल्लंघन केले होते. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...\nक्रिकेट :India Tour of England: दुखापत, कोरोना यातून मार्ग काढत टीम इंडिया आता इंग्लंडला भिडणार; दीड महिन्यांच्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक\nIndia Tour of England: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या राखीव खेळाडूंनी वन डे मालिकेत आपली छाप पाडली. या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा इंग्लंड दौऱ्याकडे वळल्या आहेत. ...\nक्रिकेट :India Tour of England: पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडमध्ये एन्ट्री मिळणे अवघड; कृणाल पांड्याच्या 'पॉझिटिव्ह' रिपोर्टनं झाली गडबड\nIndia Tour of England: भारताचा श्रीलंका दौरा समाप्त झाला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली अन् राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली राखीव खेळाडूंसह टीम इंडिया या दौऱ्यावर दाखल झाली होती. ...\nक्रिकेट :IND vs SL : कृणाल पांड्यानंतर टीम इंडियातील आणखी दोन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nIndia vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या अडचणी मालिका संपल्यानंतरही वाढत चालल्या आहेत. ...\nक्रिकेट :IND Vs SL 3rd T20I Live : टीम इंडियानं गमावली मालिका, पण कर्णधार शिखर धवनच्या कृतीनं जिंकली मनं\nIndia vs Sri Lanka 3rd T20I : श्रीलंकेनं ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या लढतीत टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव पत्करण्यास भाग पाडले. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nरस्ते १,८०० कोटींनी खड्ड्यात, कोकणात सर्वाधिक नुकसान; अतिवृष्टीचा परिणाम\nTokyo Olympics 2020: भारताच्या कमलप्रीत कौरची 'कमाल' कामगिरी; 'डिस्कस थ्रो'च्या अंतिम फेरीत धडक\n‘जीएसटी’चे होणार पाच ऐवजी तीन टप्पे, मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमणियन यांचे सूताेवाच\n\"... म्हणून पहिल्या दिवशी राज ठाकरे आणि आम्ही कुटुंबीयांनी पूरग्रस्तांकडे जाणं टाळलं\"\nशेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख कालवश, ११ वेळा आमदार होण्याचा विक्रम\nआता TATA देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपन्यांसोबत करणार 5G क्रांती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SAMEEPA/1462.aspx", "date_download": "2021-08-02T06:57:20Z", "digest": "sha1:CT2VS4G2LOI4YQLF27UOAONOGIDWNUUQ", "length": 24594, "nlines": 188, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SAMEEPA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nप्रत्येक राज्याची एक उपसंस्कृती असते, त्या त्या उपसंस्कृतीतून वैशिष्ट्यपूर्ण साहित्यनिर्मिती होत असते ‘समीपा’ या कथासंग्रहामध्ये भारतीय स्त्रीची वेदना गुजराती उपसंस्कृतीतून येथे अभिव्यक्त झाली आहे. स्त्रीच्या समान आणि मूलभूत वेदनेचा मूलकंदच येथे धुमारला आहे. गुजराती प्रतिभेचा हा उन्मेष मराठी वाचकास व्यथित आणि हर्षित करील....\nस्त्रीजाणिवेच्या प्रातिनिधिक गुजराती कथांचे संकलन ‘समीपा’ हे सुषमा लेले यांनी अनुवादित केलेले पुस्तक. या पुस्तकाला दिलेला डॉ. द. भि. कुलकर्णी यांचा अभिप्राय पुस्तकाच्या मलपृष्ठावर आढळतो. ‘समीपा’ या कथासंग्रहामध्ये भारतीय स्त्रीची वेदना गुजराती उपसंस्ृतीतून येथे अभिव्यक्त झाली आहे. स्त्रीच्या समान आणि मूलभूत वेदनेचा मूलकंदच येथे धुमारला आहे. गुजराती प्रतिभेचा हा उन्मेष मराठी वाचकास व्यथित आणि हर्षित करील.’’ पुस्तकाचे मुखपृष्ठ गुजराती कठपुतळ्यांच्या खेळाचे आहे; परंतु बाईची कठपुतळी होणे यातील वेदना पोचवण्याचे काम त्या करतात का, हा कळीचा प्रश्न आहे. लेखिकेने मनोगतामध्ये गुजराती भाषा आणि वडोदरा हे कधी परके वाटले नाही असे म्हटले आहे. दोन्ही भाषांवर समान प्रेम आणि आपुलकी असल्याने लेखिकेने हा प्रकल्प आत्मीयतेने राबविला आहे. मनोगतामध्ये त्यांनी गुजराती-मराठी साम्य-भेद सांगितले आहेत. अनुवाद करताना केलेली तारेवरची कसरत त्यांनी नेमक्या शब्दात मांडली आहे. त्यांनी गुजरातीतला गोडवा व माधुर्य अनुवादात टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. सांस्कृतिकदृष्ट्या शब्दांच्या आत दडलेला अर्थ मराठीत आणण्याचा आणि दोन्ही भाषांमधील लिंगभेदाचा फरक अधोरेखित करून मांडण्याचा प्रयत्नही दिसतो. त्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे आणि मराठी स्त्री-साहित्यामध्ये चांगली भरही पडली आहे. मात्र प्रश्न आहे तो असा, की सर्व स्त्रियांमध्ये समान स्त्रीत्व असते असे मानून मनोगतात लेखिका असे म्हणते की,‘भाषेच्या याच लयीत, याच तालात स्त्रीकडे पाहिलं असता बसं दिसून येतं की स्त्री-मग ती शहरी-ग्रामीण, दलित-दलितेतर, गरीब-श्रीमंत किंवा कुठल्याही धर्मगटातील किंवा प्रांतातील असो; तिची मानसिकता, शरीररचना, शारीर अनुभव, समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सगळे थोड्याफार फरकाने सारखेच असतात.’ स्त्रीवादी अभ्यासातून आम्हाला असे जाणवले आहे की, ‘सर्व स्त्रिया’,‘आम्ही स्त्रिया’ असे म्हणून सर्व स्त्रियांना एकसाची बनवून बाईपणाचे एकच एक सत्त्व असते असे जेव्हा मांडले जाते, तेव्हा भिन्न प्रदेशांमध्ये स्त्रियांच्या भिन्न मार्गानी सोसण्याच्या तपशिलांवरच बोळा फिरवला जातो. इतकेच नव्हे, तर ‘सर्व स्त्रिया’ असे म्हणणाऱ्यांसमोर उच्चवर्गीय स्त्रियांच प्राधान्याने असल्यास नवल नाही. आजही महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळीत उच्च जातिवर्गातील स्त्रियांचा पुढाकार दिसतो. जर ताराबाई शिंदे, पंडिता रमाबार्इंच्या पुढे जायचे तर दलित, कष्टकरी स्त्रियांचे अनुभव, नेतृत्व आणि त्यांचा कुटुंब, समाजजीवन याविषयीचा विचार व्यक्त व्हायला हवा असे वाटते. यातून भारतीय स्त्री-चळवळीची कुंठितता संपण्याची शक्यता आहे. भारतातील जातीय व वर्गीय विषमतेच्या अगदी गाभ्यापाशी स्त्रीप्रश्न आहे. त्याची तड लावायची तर जातीयवादी राजकारणाचे विश्लेषण करणे, स्त्रियांनी राजकारणात सहभाग घेणे आणि त्यातील पुरुषसत्ताकता उघडकीस आणणे याला पर्याय नाही. स्वायत्त स्त्री-संघटनांचे योगदान मान्य करूनही अनेक अभ्यासक आता भारतातील स्त्री-चळवळीने दलित व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून आपले स्त्री - पुरुष विषमतेविषयीचे विचार मांडावे, कृती करावी असे म्हणू लागले आहेत. असा महाराष्ट्राचा जो सामाजिक व सांस्कृतिक संघर्षाचा वारसा आहे तो वारसा गुजराती साहित्यामध्ये आढळतो का, हा शोध घेतला गेला पाहिजे आणि अनुवादासाठी तशा कथा निवडल्या गेल्या पाहिजेत. अनुवादित कथांचा एक सामाजिक इतिहास व त्या कथा लिहिणाऱ्या लेखकांचा त्यादृष्टिने परिचय देणे महत्त्वाचे आहे. असे झाले तर हे अनुवाद दुपारच्या फावल्यावेळात झोप येण्यापूर्वी वाचून विसरून जाण्याच्या स्वरूपाचे राहणार नाहीत आणि स्त्रीत्वाचे गुजरातसारख्या जवळच्या प्रांतातून आलेले आविष्कार फक्त सोहळ्याच्या रूपात कौतुकस्वरूपात मांडले जाणार नाहीत. लेखिका स्वत: मराठी व गुजराती साहित्याची अभ्यासक आहे. परंतु एकूणच साहित्याच्या अभ्यासात सामाजिक इतिहासाचा अभ्यास केला जात नाही. साहित्याचे वाचन कलावादी पद्धतीने केले जाते. परंतु त्याला चिकित्सक सामाजिक इतिहासाची जोड दिली जात नाही याबद्दल खंत वाटते. असे झाल्यामुळे साहित्याचा अभ्यास हा सभोवती घडणाऱ्या इतर घटनांशी जोडला जात नाही आणि मग साहित्य संमेलनेसुद्धा समारंभाच्या रूपात लाखो रुपये खर्च करून साजरी केली जातात. परंतु खऱ्या प्रश्नांना तोंड फुटत नाही. अनेक स्त्रिया अशा आहेत, की ज्या परित्यक्ता, विधवा असूनही कोणताही पाठिंबा नसताना झगडतात आणि संघर्षमय जगत आपले आयुष्य उभारतात. त्याला तोंड फोडण्याचे काम अशा स्त्री-जाणिवेच्या लेखनामधून झाले पाहिजे. आजच्या घडीला विवाहांत हुंड्याचे वाढते प्रमाण, लग्न मोडणे, लग्नांमध्ये थोडीही जातीय तफावत असली तर विरोध, इतकेच नाही तर हिंसाचाराचे वाढते प्रमाण असे सगळे आजूबाजूला घडत असताना या अनुवादाचे स्वरूप मात्र एखाद्या निर्लेप तरंगणाऱ्या बेटासारखे वाटते असे खेदाने नोंदवावे लागते. ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.natutrust.org/anjanwelmar", "date_download": "2021-08-02T06:52:18Z", "digest": "sha1:M3PD27VTXEVOJHXEUYHLULHNZAQECDFN", "length": 20258, "nlines": 107, "source_domain": "www.natutrust.org", "title": "अंजनवेल | NATU PRATISHTHAN", "raw_content": "डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र\nदुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय व भागिर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् , कॉमर्स (संयुक्त) अंजनवेल, ता- गुहागर,जिल्हा-रत्नागिरी.\nशाळेची स्थापना - 01 -जुन -1999 यु डायस नं. - 27320301002 शाळा सांकेतांक - 25.03.022\nशाळेची मुलभूत माहिती -\nशाळेचे व्यवस्थापन :- खाजगी मान्यताप्राप्त\nमान्यता दिनांक :- 01/06/1999\nस्थापनेचे वर्ष :- 01/06/1999\nया योजने अंतर्गत शाळा सुरु झाली :-नियमित\nशाळेचा प्रवर्ग:- उच्चप्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक\nशाळेचा सर्वात खालचा वर्ग :- 8 वी,\nशाळेचा सर्वात वरचा वर्ग :- 12 वी.\nइन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थिनीची राज्य स्तरीय निवड\nचतुरंग प्रतीष्ठानचा सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार प्राप्त सन 2015- 16\nकुमारी तेजल सुरेश खडपे\nआयटी ऑलम्पियाड सन २०१४ - तृतीय क्रमांक\nइन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थिनीची राज्य स्तरीय निवड\nविद्यालयातील उल्लेखनीय बाबी -\nचतुरंग प्रतीष्ठानचा सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार आतापर्यंत सहा वेळा प्राप्त.\nसाने गुरुजी गुणवत्ता विकास अभियान विद्यालयाची यशस्वी कामगिरी.\nक्रीडास्पर्धेतील यशस्वी कामगिरी - विभागीय स्तरापर्यंत विद्यार्थी दाखल.\nइन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थिनीची राज्य स्तरीय निवड.\nराष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षामध्ये (NMMS) 2017 पर्यंत सात विद्यार्थ्यांची निवड.\nआखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा जिल्हास्तरासाठी निवड.\nमार्च 2018 पर्यंत S.S.C.च्या 16 बॅचेस पूर्ण.\nएकूण प्रविष्ठ विद्यार्थी - 612\nउत्तीर्ण विद्यार्थी - 544\nसलग 3 वर्षे 100 % निकाल.\nसन - 2009 कॉलेज स्थापनेपासून कॉलेजचा निकाल 100% आहे. ज्युनिअर कॉलेजमध्ये आज 176 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.\nकर्मचारी वृंद = 8\nमुख्याध्यापक - 1 ,शिक्षक - 4 , लिपिक - 1 , शिपाई - 2\nभागिर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् , कॉमर्स (संयुक्त) अंजनवेल स्थापना - 2009\nमार्च 2018 पर्यंत H.S.C.च्या 07 बॅचेस पूर्ण , एकूण प्रविष्ठ विद्यार्थी - 396 ,उत्तीर्ण विद्यार्थी - 388\nसलग 2 वर्षे 100 % निकाल.\nआतापर्यत दोन वेळा गुहागर तालुक्यात वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक - १. कुमारी मुग्धा माधव वैद्य – 85.33% फेब्रुवारी 2013 २. कुमारी वैभवी विनायक कुंभार – 90.77 % फेब्रुवारी 2017\nआयटी ऑलम्पियाड सन 2014 - १. कुमारी प्रतिक्षा अनंत खेतले - प्रथम क्रमांक २. कुमारी समिक्षा महेश पेवेकर - द्वितीय क्रमांक ३. कुमारी तेजल सुरेश खडपे - तृतीय क्रमांक\nतालुकास्तरीय व जिल्हास्तीय कुस्ती स्पर्धेमध्ये कुमार नरवणकर प्रेमनाथ दत्ताराम याने प्रथम क्रमांक मिळवला त्याची विभागिय स्पर्धेत निवड\nकर्मचारी वृंद = 4 , प्राध्यापक – 4\nविद्यालय ठळक वैशिष्ठ्ये -\nशाळा आपल्या दारी योजना -\nशिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाउन विद्यार्थी-विद्यार्थीनी व पालक यांच्याशी संपर्क साधतात.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आर्थिक अडीअडचणींचे योग्य आकलन झाल्यामुळे\nयोग्य तो मार्ग काढण्यास मदत होऊ शकते.\nए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा -\nविद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते आणि विद्यालयातील ग्रंथालयाचा अधिक वापर होतो.\nविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन कोपरा व व्य. मा. कक्ष आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांना मानशास्त्रीय कसोटी द्वारा समुपदेशन केले जाते.\nएक मुल, एक झाड -\nविद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड स्वत: लाऊन त्याची काळजी घेण्याची जबाबदारी दिली जाते.\nचिमणी पाखरं खाऊ प्रकल्प -\nपक्षांसाठी मुख्यत: उन्हाळ्यामध्ये दाणा - पाण्याची सोय करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते.\nविद्यार्थ्यांमध्ये लोकशाही सविंधान व शासन प्रणालीची जाणीव निर्माण करणे.\nदर शनिवारी विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार घेतले जातात. रथसप्तमी, जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला जातो.\n25 जुलै डॉ. तात्यासाहेब नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते.\nसन - 1992 साली अंजनवेल ग्रामस्थांनी गोपाळगड माध्यमिक विद्यालय,अंजनवेलची स्थापना केली. पाच वर्षानंतर आर्थिक अडचणीमुळे शाळा चालविणे कठीण होऊन बसल्याने ग्रामस्थांनी शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान, मार्गताम्हाने. ता. चिपळूण.यांचे कडे शैक्षणिक वर्ष सन - 1997 - 1998 साली हस्तांतरित केली.\nअंजनवेल, ता.गुहागर पासून श्रीदेव गोपालकृष्ण विद्यामंदिर, गुहागर व खाडीच्या पलीकडील बाजूस लोकमान्य टिळक विद्यालय दाभोळ, ता.दापोली ही माध्यमिक विद्यालये किमान 15 किलोमीटर अंतराने दूर असल्याने गावामध्ये शिक्षणाचा प्रचार, प्रसार झाला नव्हता त्यामुळे मुलींच्या शिक्षणाचेही प्रमाण खूपच कमी होते.\nडॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानने नाजूक अवस्थेत असलेल्या शाळेला सर्वार्थाने मदत करून उभारी दिली आणि शैक्षणिक वर्ष सन 1999 - 2000 मध्ये अधिकृत शासन मान्यता मिळविली. शाळेतील शिक्षकांनी ज्ञानदान करून सतत इयत्ता - 10 वीचे निकाल उंचावले व गुणवत्ता कायम राखली. त्याची फलनिष्पत्ती म्हणून शाळेला सन - 2007 साली शाळेला 100% अनुदान प्राप्त झाले.नंतरच्या काळात अंजनवेलमधील प्रतिष्ठीत ग्रामस्थ डॉ. पांडुरंग हरी वैद्य यानी 5 लाख रूपयांची भरीव देणगी दिल्यांमुळे प्रतिष्ठानने गोपाळगड माध्यमिक विद्यालय, अंजनवेल चे दुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय अंजनवेल असे नामकरण केले.\nमाध्यमिक शिक्षणाची गरज पूर्ण झाल्यानंतर डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठानने परिसरातील ग्रामस्थांची मागणी व विद्यार्थ्यांची गरज ओळखून ज्युनिअर कॉलेज आर्टस् , कॉमर्स ( संयुक्त )सुरू करण्याचे ठरविले. ज्युनिअर कॉलेजच्या इमारत बांधकामासाठी श्रीमती सरोजताई परमार यांनी 5 लाख रूपयांची देणगी दिल्यामुळे कॉलेजचे नामकरण भागीर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज आर्टस् , कॉमर्स (संयुक्त) अंजनवेल. करण्यात आले.\nशालेय परीक्षेबरोबरच NMMS , NTS, MTS, KTS, विज्ञान रंजन, शासकीय रेखाकला, गणित संबोध , इतिहास मंडळ परीक्षा , राष्ट्र भाषा हिंदी परीक्षा , क्रांतिवीर परिचय परीक्षा अशा शाळाबाह्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवीष्ठ केले जाते. या सर्व परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सुयशही मिळाले आहे. शाळेमध्ये राष्ट्रीय सण नेत्यांच्या जयंत्या , पुण्यतिथी व महत्त्वाचे इतर दिन साजरे केले जातात. दिनांक 25 जुलै डॉ. तात्यासाहेब नातू यांचा स्मृतिदिन विद्यालयात साजरा केला जातो.त्या अनुशंगाने विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले काढणे , विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेणे , हस्ताक्षर, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. विद्यालयात इतर विविध स्पर्धाही घेतल्या जातात. गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ व नातू प्रतिष्ठान मार्फत कथाकथन,निबंध, सामान्यज्ञान क्रिडास्पर्धा, विज्ञान प्रदर्शन , M.C.C. कवायत स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात.या मध्येही विद्यार्थ्यांचा नेहमीच सहभाग असतो. अपंग निधी,अंधनिधी संकलन या उपक्रमात विद्यार्थी नेहमीच सहभागी असतात. आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची फक्त संख्या न राखता गुणवत्ताही राखली जाते. विद्यालयाचा S.S.C. चा निकाल दर वर्षी चांगला लागतो.त्यासाठी ज्यादा तासांचे आयोजन केले जाते.विद्यार्थ्यांसाठी वर्षा सहल, शैक्षणिक सहल व स्नेहसंमेलन यांचे आयोजन करण्यात येते.\nज्युनिअर कॉलेज व शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी युवा महोत्सव,खाद्यमहोत्सव, विदयुत सुरक्षा सप्ताह,ग्रामपंचायत / शासन स्तरावरील आरोग्य तपासणी, शस्र प्रदर्शन आणि सायबर गुन्ह्यांविषयी माहिती (पोलीस ठाणे गुहागर यांच्या सहयोगाने), कराटे प्रशिक्षण, किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण यांचे आयोजन करण्यात येते.\nसदर कॉलेजचा निकाल ( सन - 2009 पासून ) कॉलेज स्थापनेपासून 100% आहे. कॉलेज स्थापनेपासून - 29 विद्यार्थी संख्येपासून सुरु झालेले ह्या ज्युनिअर कॉलेजमध्ये आज 176 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.\nविद्यालयाच्या भौतिक व इतर सुविधा-\nपुरेशी इमारत व प्रशस्त हवेशीर वर्गखोल्या व नीटनेटका परिसर.\nभरपूर प्रयोगसाहीत्यासह विज्ञान प्रयोगशाळा.\nमुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह.\nव्हरांडा व बोलक्या भिंती.\nवर्गसजावट व आकर्षक मांडणी.\nएल.सी.डी. प्रोजेक्टरचा प्रभावी वापर.\nप्रशस्त क्रीडांगण व मुबलक क्रीडा साहित्य.\nमध्यान्ह भोजन स्वयंपाक गृह.\nगरीब, गरजू, विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्याची मदत.\nदहावी व बारावी विद्यार्थ्यांचे समुपदेशन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.rangmaitra.com/bhay-in-dubai/", "date_download": "2021-08-02T05:54:42Z", "digest": "sha1:JXBIDKPACIQ5ZIHGG5LKUOHAHPQU7IU6", "length": 9163, "nlines": 109, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "दुबईच्या रॉक्सी थिएटरमध्ये ‘भय’ | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट दुबईच्या रॉक्सी थिएटरमध्ये ‘भय’\nदुबईच्या रॉक्सी थिएटरमध्ये ‘भय’\non: February 26, 2018 In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nमराठी चित्रपटाचा शानदार प्रिमिअर\nमराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार झेप घेतल्याची गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कार्यक्रम परदेशातसुद्धा होऊ लागले आहेत. २ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘भय’ या मराठी चित्रपटाचा शानदार प्रिमिअर सोहळा नुकताच दुबईत संपन्न झाला.\nचित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच दुबईस्थित मराठीजनांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शुक्रवार २३ फेब्रुवारीला दुबईच्या रॉक्सी थिएटरमध्ये संपन्न झालेल्या या शो ला दुबईच्या स्थानिक कलाकारांनीसुद्धा आवर्जून हजेरी लावली होती.\n५ जी इंटरनॅशनलची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सचिन कटारनवरे यांनी केली असून दिग्दर्शनाची व संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे. एका वेगळ्या विषयावर चित्रपट केल्याचं समाधान व्यक्त करतानाच उपस्थित सर्वांचे आभार निर्माते सचिन कटारनवरे व कलाकारांनी याप्रसंगी व्यक्त केले. हा चित्रपट प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाल्याच्या भावना उपस्थित प्रेक्षकांनी यावेळी व्यक्त केल्या.\nभीती काल्पनिक असली तरी, त्या अनुषंगाने उलटसुलट विचार आपल्या मनात घोळत राहिल्याने आपलं उर्वरित शरीरसुद्धा या भीतीच्या दहशतीखाली येते. ही भीती भविष्याशीच निगडित असल्याने, काहीतरी अघटित घडणार असंच बरेचदा वाटत राहतं. हा आपल्या कल्पनाशक्तीचा खेळ वेळीच सावरला नाही तर काय होऊ शकतो हे दाखवून देणारा चित्रपट म्हणजे…‘भय’.\nअभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, नुपूर दुधवाडकर,धनंजय मांद्रेकर आदि कलाकारांचा अभिनय ‘भय’या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळेल. येत्या शुक्रवारी २ मार्चला ‘भय’ प्रदर्शित होणार आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_88.html", "date_download": "2021-08-02T06:02:10Z", "digest": "sha1:GYWP2S37CUUTNE6GVVI5QSZRJLGGR2AF", "length": 8327, "nlines": 51, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "कंपनीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी योगेश कथोरे यांचे कामगार आयुक्तांना पत्र - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / कंपनीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी योगेश कथोरे यांचे कामगार आयुक्तांना पत्र\nकंपनीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी योगेश कथोरे यांचे कामगार आयुक्तांना पत्र\nBY – नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – पडघा,भिवंडी |\nभिवंडी तालुक्यातील वाहुली येथे मुंबर्इ नाशिक महामार्गालगत गोरेफेर्स प्रा.लि या कपंनीत येथिल परीसरातील काही 80 मराठी तरूण 2016 पासून कामगार म्हणून काम करत होते.हि कंपनी वाहुली वरून डोहळे येथे स्थलांतरित झाली असल्याने कंपनी व्यवस्थापकांनी त्या तरूणांना डोहळे येथिल कंपनीत कामावर तसेच विश्‍वासात न घेता व त्या 80 तरूणांना कोणत्याही प्रकारे नोटीसी,समज न देता कायमस्वरूपी कामावरून अचानक काढले आहे.त्या गरजू तरूणांवर व त्यांच्या विसंबून असलेल्या कुटूंबावर उपासमारिची वेळ आली आहे.70 युवक तरूणांचा आकडा जरी छोटा मानला जात असला तरी कुटूंबाचा आकडा हा मोठाच आहे याची दक्षता लक्षात घेता सर्व तरूण कामगार युवकांनी भारिप बहुजन महासंघाचे भिवंडी तलुकाध्यक्ष योगेश कथोरे यांचेकडे न्याय मागण्यासाठी आपले पाऊल टाकले आहे.तरूणांच्या गळयातील समाजसेवक म्हणून गळयातील तावीत अशी ओळख योगेश कथोरे यांची असून त्यांनी तात्काळ तरूणांच्या कंपनी व्यवस्थापकाशी संपर्क साधला परंतू त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत दिशाभुल करण्याचा उच्चांक गाठला.आज त्या कामगारांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता भारिप बहुजन महासंघाचे भिवंडी तालुकाध्यक्ष योगेश कथोरे यांनी आवर्जुन लक्ष घातले आहे.तरूणांना पुन्हा त्याच कंपनीत कामावर घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापकाला समज देण्यासाठी कामगार आयुक्त यांना निवेदणाद्वारे विनंती केली आहे.\nकंपनीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी योगेश कथोरे यांचे कामगार आयुक्तांना पत्र Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 08:34:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4/6013adf064ea5fe3bdc1fdcf?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-08-02T05:55:59Z", "digest": "sha1:X6Z2GSNMWJFRPEHXBTONCYAD2P7LESXA", "length": 10735, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - ३० रुपये गुंतवून व्हा श्रीमंत...💸 - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\n३० रुपये गुंतवून व्हा श्रीमंत...💸\n⏩ नोकरी असो किंवा बिझनेस असो प्रत्येकाला पैसा कमवून श्रीमंत होण्याची इच्छा असते. काही लोक अथक प्रयत्नांनी पैसा कमवतातही तर काही लोक गुंतवणुकीतून भरघोस नफा मिळवतात. आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा असाच एक उत्तम पर्याय सांगणार आहोत. ज्यामध्ये कमी गुंतवणुकीवर उत्तम नफा मिळेल. आता तसं पाहायला गेलं तर श्रीमंत होण्याचा कुठलाही शॉर्टकट नाहीये. हो पण तुम्ही पद्धतशीर गुंतवणूक केली तर मात्र तुम्ही बक्कळ पैसा कमवू शकता. ⏩ तरुण वयात कसे व्हाल श्रीमंत: गुंतवणुकीतून उत्तम पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला लहानपणापासूनच गुंतवणूक करायला पाहिजे. जर तुम्ही २० वर्षांचे असाल तर दररोज फक्त ३० रुपये साठवून साठव्या वर्षी तुम्ही श्रीमंत होऊ शकता. दिवसाला ३० रुपये ठेव म्हणजे महिन्यात ९०० रुपये. दरमहा SIP (Systematic Investment Plan) मध्ये तुम्ही ९०० रुपये गुंतवा. जर तुम्ही ४० वर्षांसाठी दरमहा फक्त ९०० रुपयांची एसआयपी केली तर ही रक्कम कोटींमध्ये असणार आहे. यासाठी तुम्ही दिवसाला ३० रुपये आणि महिन्यात ९०० रुपये बचत करा. ही बचत एसआयपीमार्फत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवा. एका वर्षात ही गुंतवणूक १०,८०० रुपये होईल. ४० वर्षांत ही गुंतवणूक ४,३२,००० रुपये होईल. म्युच्युअल फंडांला १२.५ टक्के दराने परतावा मिळतो. १२.५ टक्क्यांच्या परताव्यासह ४० वर्षानंतर ही रक्कम खूप मोठी असू शकते. ⏩ ३० वर्षांत कोट्याधीश कसे बनाल तरुण वयात आपल्याकडे उत्तम आर्थिक सपोर्ट असावा असं प्रत्येकाला वाटतं. आता वाढत्या महागाईचा विचार करता जर तुम्ही ३० वर्षांचे असाल आणि १ कोटी रुपये कमवण्याचं तुमचं टार्गेट असेल तर त्यासाठी तुम्हाला दिवसाला ९५ रुपयांची बचत करावी लागेल. ३५ वर्षांपर्यंत तुम्हाला ही गुंतवणूक करावी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही ३५ वर्षांसाठी म्युच्युअल फंडामध्ये डिव्हिडंड रीइन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये गुंतवणूक केली तर यावर तुम्हाला तब्बल १५% परतावा मिळेल. ⏩ शेअर बाजार आणि बाँड मार्केट व्यतिरिक्त, प्रत्येक योजनेत सोन्याच्या ईटीएफमध्ये २० टक्के, आरआयटी / इनव्हीआयटीमध्ये १० टक्के गुंतवणूक करण्याची योजना आहे. जे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात त्यांना एफडीमधून अधिक परतावा मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास म्युच्युअल फंडामध्ये वार्षिक १० टक्के नफा सहज मिळतो. तर एफडीवर वार्षिक ५ टक्केच परतावा दिला जातो. ⏩ काय आहे एसडब्ल्यूपी तरुण वयात आपल्याकडे उत्तम आर्थिक सपोर्ट असावा असं प्रत्येकाला वाटतं. आता वाढत्या महागाईचा विचार करता जर तुम्ही ३० वर्षांचे असाल आणि १ कोटी रुपये कमवण्याचं तुमचं टार्गेट असेल तर त्यासाठी तुम्हाला दिवसाला ९५ रुपयांची बचत करावी लागेल. ३५ वर्षांपर्यंत तुम्हाला ही गुंतवणूक करावी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही ३५ वर्षांसाठी म्युच्युअल फंडामध्ये डिव्हिडंड रीइन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये गुंतवणूक केली तर यावर तुम्हाला तब्बल १५% परतावा मिळेल. ⏩ शेअर बाजार आणि बाँड मार्केट व्यतिरिक्त, प्रत्येक योजनेत सोन्याच्या ईटीएफमध्ये २० टक्के, आरआयटी / इनव्हीआयटीमध्ये १० टक्के गुंतवणूक करण्याची योजना आहे. जे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात त्यांना एफडीमधून अधिक परतावा मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास म्युच्युअल फंडामध्ये वार्षिक १० टक्के नफा सहज मिळतो. तर एफडीवर वार्षिक ५ टक्केच परतावा दिला जातो. ⏩ काय आहे एसडब्ल्यूपी आता येथे आणखी एक मोठा प्रश्न उद्भवतो, ही एसडब्ल्यूपी म्हणजे काय आता येथे आणखी एक मोठा प्रश्न उद्भवतो, ही एसडब्ल्यूपी म्हणजे काय, सिस्टमॅटिक पैसे काढण्याची योजना ही एक प्रकारची सुविधा आहे. याद्वारे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड योजनेतून निश्चित रक्कम परत मिळते. किती वेळ, किती पैसे काढायचे याची निवड गुंतवणूकदारांनाच करावी लागते. ते हे काम मासिक किंवा त्रैमासिक आधारावर करू शकतात. तसे, मासिक पर्याय अधिक लोकप्रिय आहेत. गुंतवणूकदार केवळ निश्चित रक्कम काढू शकतात किंवा त्यांना हवे असल्यास ते गुंतवणुकीवरील भांडवली नफा काढून घेऊ शकतात. संदर्भ:- कृषी जागरण. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nकृषी वार्तायोजना व अनुदानकागदपत्रे/दस्तऐवजखरीप पिककृषी ज्ञान\nशेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2000 रुपये येणार\n➡️पीएम किसान योजनेच्या 9 व्या हप्त्यासाठी 2000 रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट-नोव्हेंबरचा पैसा लवकरच शेतकर्‍यांच्या बँक खात्यात...\nकृषी वार्ता | TV9 Marathi\nहवामानकृषी वार्ताखरीप पिककापूससोयाबीनमकाकृषी ज्ञान\nराज्यात या ठिकाणी पावसाची शक्यता\n➡️महाराष्ट्र राज्यात पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहणे शक्य असून मराठवाड्यात हलक्या स्वरूपाची अथवा अल्प प्रमाणात पाऊस...\nहवामान अपडेट | संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ\nनॅनो यूरिया उत्पादनासाठी इफ्कोबरोबर राष्ट्रीय खतांचा करार\n➡️नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स यांनी लिक्विड नॅनो यूरियाच्या उत्पादनासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी सहकारी इफ्को बरोबर...\nकृषी वार्ता | TV9 Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/taslima-nasreen-shameless-book-review", "date_download": "2021-08-02T06:29:17Z", "digest": "sha1:P5CSNR44IWN7WUN7VSG27QBYA5RQ4BQU", "length": 21358, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भारतातील धार्मिक छळाचा वेध घेणारी 'शेमलेस’! - द वायर मराठी", "raw_content": "\nभारतातील धार्मिक छळाचा वेध घेणारी ‘शेमलेस’\nतस्लिमा नसरीन यांच्या गाजलेल्या 'लज्जा’चे सिक्वल 'शेमलेस’ प्रकाशित होण्यासाठी याहून चांगली वेळ असू शकत नाही.\nजेव्हा एखादी लेखिका तिच्या कादंबरीतील व्यक्तिरेखा होते तेव्हा नेमके काय घडते तस्लिमा नसरीन यांनी त्यांच्या लज्जा (शेम) या कादंबरीच्या माध्यमातून बांगलादेशमध्ये स्त्रिया व धार्मिक अल्पसंख्यांवर होणाऱ्या अत्याचारांकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. शेमलेस या नवीन कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी आपणच निर्माण केलेल्या कल्पनाविश्वातील एक व्यक्तिरेखा होण्याचा प्रयत्न केला आहे. नसरीन यांना बांगलादेशात करावा लागलेला संघर्ष सर्वज्ञात आहे. मात्र, त्यांनी शेमलेस या नवीन कादंबरीद्वारे उपस्थित केलेला प्रश्नही तेवढाच मर्मभेदी आहे. समकालीन भारतामध्ये धर्माच्या नावाखाली होणाऱ्या छळाबद्दल आपण काय म्हणू शकतो\nशेम या कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा सुरंजन एक दिवस तस्लिमाच्या दारात येऊन उभी राहते. आपल्या मूळ देशात- बांगलादेशात- झालेल्या धार्मिक छळाला कंटाळून त्याच्या कुटुंबाने तो देश सोडला आहे आणि ते सगळे कोलकात्यात येऊन स्थायिक झाले आहेत. तस्लिमाला त्यांच्याबद्दल उत्सुकताही आहे आणि चिंताही. त्यामुळे त्यांच्या नवीन घरातील संघर्षात ती स्वत:ला गुंतवून घेते.\nस्थलांतराच्या प्रक्रियेत मदत करण्याचे वायदे करणाऱ्यांनी प्रत्यक्षात या कुटुंबाची केलेली फसवणूक, आपल्या महत्त्वाकांक्षांना साजेसे काम मिळवण्यात त्यांना येणारे अपयश आणि सुरंजनची बहीण मायाचे भारतात झालेले लैंगिक शोषण हे सगळे नसरीन यांच्या तरल कथनातून समारे येते.\nआसरा घेतलेल्या देशाचे वास्तव जसजसे या व्यक्तिरेखांच्या समोर येत जाते, तसतशी त्यांची निराशा वाढत जाते. हिंदू असल्यामुळे बांगलादेशात मुस्लिम जमावाच्या बलात्काराला बळी पडलेल्या मायावर भारतात त्यांच्या कुटुंबाला आसरा देणाराच बलात्कार करतो.\nलेखक साध्या शब्दांत विचारतात- बांगलादेशातील छळातून निसटून भारतात आलेले हिंदू स्थलांतरित भारतातील समकालीन राजकारणात काय करतील वृत्तवाहिन्यांवर दररोज चाललेल्या चर्चांमधून आपणा भारतीयांना ज्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले जाते, त्याहून हे उत्तर वेगळे आहे. नसरीन यांचे काम आणखी रोचक आहे, कारण, त्या स्वत: निर्वासित आहेत. शिवाय या कादंबरीतील एक व्यक्तिरेखा म्हणून त्यांना भारतातील ढासळत चाललेल्या सेक्युलॅरिझमची जाणीव वाचकांना करून द्यायची आहे.\nकादंबरी छोटी आहे पण उत्कट भावनांनी भरलेली आहे. वाचक एका दु:खद घटनेतून बाहेर येत नाही, तर त्यातच गुंफलेले दुसरे दु:ख समोर येते. सुरंजन एका उजव्या हिंदुत्ववादी संघटनेशी जोडला जातो आणि बलात्कारा करायलाही मागेपुढे पाहत नाही. त्याचवेळी त्यानेच अपहरण केलेल्या झुलेखा नावाच्या मुस्लिम स्त्रीबद्दल प्रणयाच्या भावना त्याच्या मनात फुलू लागतात. तिच्या प्रेमात पडल्याचे तो तिलाही सांगतो पण ती त्याच्याशी लग्न करण्यासाठी तिचे घर सोडून येते तेव्हा तिला वाऱ्यावर सोडतो.\nबलात्कारांची परिणती सुडापोटी हत्यांमध्ये होते आणि त्यातून आणखी बलात्कार होतात. एखाद्या स्त्रीवर ती एका विशिष्ट धर्माची आहे म्हणून बलात्कार होतो, तर दुसऱ्या स्त्रीवर ती दुसऱ्या धर्माची आहे म्हणून बलात्कार होतो. एखाद्या माणसाचा तो हिंदू आहे म्हणून खून होतो, तर दुसऱ्याचा तो मुस्लिम आहे म्हणून खून होतो. जे जे दुर्बल असतात ते यात भरडले जातात. स्त्रिया, लहान मुले आणि अनाथांना कायमच अन्यायाला तोंड द्यावे लागते.\nतस्लिमाच्या लेखणीतून उतरलेले टोकदार तपशील वाचकाला दमवून सोडतात. व्यक्तिरेखांचा निराशावाद, त्यांनी आपल्या घृणास्पद कृत्यांसाठी दिलेली समर्थने प्रत्येक पानावर वाचकाला नामोहरम करून सोडतात. हे कथन वाचकाला आज चाललेल्या अनेक गुन्ह्यांची आठवण करून देते. ही कादंबरी वाचताना मी स्वत:ला विचारते की, यातील प्रत्येक व्यक्तिरेखा कायम निराशावादी का आहे हे गुन्हे निंदनीय असले तरी त्यामागे काही कारणे आहेत यावर विश्वास ठेवण्यास वृत्तपत्रातील बातम्यांनी आणि अनेकविध पत्रकार परिषदांनी भाग पाडले आहे. “ही सगळी व्यक्तिगत भांडणे आहेत, धार्मिक वाद नव्हेत” असे पटवून दिले जाते. नसरीन मात्र यावर अंधपणे विश्वास ठेवणाऱ्यांतील नाहीत. भारतातील समस्यांचे मूळ धर्म आणि राजकारण हेच आहेत यावर त्या ठाम आहेत. म्हणूनच त्या एक जटील कथा सांगतात मात्र, भावनिकदृष्ट्या थकलेल्या वाचकाला वरवर साध्या भासणाऱ्या, छोट्या संवादांच्या कथनात गुंतवतात. एकीकडे सुलभ वर्णनांतून सांप्रदायिकतेच्या हिंसक संघर्षाचा गुंता वाढत जातो. नसरीन यांचे कथन सरळ आहे. त्यावर शब्दबंबाळ पाल्हाळाचं ओझं नाही. समकालीन भारताच्या भंगलेल्या राजकारणाचे चित्र त्या आहे त्याहून जटील रंगवत नाहीत. त्या घटना, कांड, कडवट भाषणे सगळे काही कमालीच्या टोकदार साधेपणाने मांडतात. त्यांची भाषा कधीकधी शुष्क वाटते हे नाकारता येणार नाही. मायावर बांगलादेशात व भारतात झालेल्या बलात्काराचे कथन आणि तिचा सेक्स वर्कर होण्याचा निर्णय हे सगळे काही पानांत मांडण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मात्र, या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाला मिळाले आहे त्याहून अधिक श्रेय मिळवण्यास तो पात्र आहे. बांगला वाक्यरचनेचे रूपांतर इंग्रजीत करण्याचे काम अनुवादक अरुनव सिन्हा यांनी उत्कृष्ट पार पाडले आहे. छोटी, नाट्यमय वाक्ये (भारतीय भाषांची ती सहज प्रवृत्ती आहे पण इंग्रजी भाषेत अशा प्रकारची वाक्ये विचित्र वाटतात) एकमेकांना जोडण्याची त्यांची हातोटी भारतीय वाचकांच्या नक्की लक्षात येईल.\nया कादंबरीत नसरीन यांनी बरेच धोके पत्करले आहेत. कादंबरीच्या रचनात्मक गृहितकांवर प्रश्न उपस्थित करण्यात त्या अजिबात कचरत नाहीत. काल्पनिक (फिक्शनल) व्यक्तिरेखा म्हणजे काय ही व्यक्तिरेखा म्हणजे एखाद्या कल्पनेला व्यक्तित्व देण्याचा प्रयत्न आहे की ती खरीखुरी व्यक्ती आहे ही व्यक्तिरेखा म्हणजे एखाद्या कल्पनेला व्यक्तित्व देण्याचा प्रयत्न आहे की ती खरीखुरी व्यक्ती आहे लेखक-व्यक्तिरेखा धार्मिक वादांवरील आपला सिद्धांत मांडते, तेव्हाच सुरंजन आणि त्याचे कुटुंबीय “व्यक्तीत्वा”ची मागणी करत असतात- दुखावलेपण व्यक्त करण्याचा, नाकारण्याचा आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी दुसऱ्यांना दुखावण्याचा हक्क मागत असतात. लेखक-व्यक्तिरेखा नेहमी बरोबरच असते असे नाही पण ती निराशावाद नाकारते आणि कल्पित साहित्याच्या विश्वात क्वचितच चर्चिले जाणारे सर्व अवघड प्रश्नही विचारते.\nकाही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे काणाडोळा\nअर्थात ही कादंबरी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करणे टाळते. तिच्या व्यक्तिरेखांमध्ये आणि तिच्यामध्ये वर्गाचा लक्षणीय भेद आहे. सुरंजन, झुलेखा आणि माया यांच्या रागाशी व असुरक्षिततांशी तादात्म्य न पावणे जवळपास अशक्य आहे. त्यांच्या वाट्याला आलेले वास्तव भोगणे कोणासाठीही कठीण आहे. सुस्थितीतील तस्लिमा त्यांच्याशी तटस्थ शांतपणे बोलते, चांगल्या-वाईटाचा तर्क लावण्याचा प्रयत्न करत राहते. तिला ज्या पत्रकार परिषदांमध्ये आमंत्रित करण्यात आले होते, त्यात तिने काय युक्तिवाद केले होते, यावर त्यांना व्याख्यान देत राहते. मात्र, कादंबरीतील व्यक्तिरेखांच्या मनातील क्रोध आणि तस्लिमाचा शांतपणा या दोन वास्तवांमध्ये कोणतीच संगती नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे नसरीन पश्चिम बंगालमधील सर्व राजकीय पक्षांवर टीकास्त्र सोडतात. अपवाद फक्त सत्ताधारी पक्षाचा. ही त्रुटी दुर्लक्ष करण्याजोगी नाही.\nअर्थात या त्रुटी असल्या तरी कादंबरी वाचलीच पाहिजे अशी आहे. कोरोना साथीमुळे जाहीर झालेली टाळेबंदी हटून सर्व काही पूर्ववत झाले की, आपल्याला धार्मिक दुही व नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या चर्चांकडे परत जावे लागणार आहे आणि म्हणूनच निर्वासितांचे म्हणणे ऐकूण घेणे गरजेचे आहे. ते नेमके कोणत्या परिस्थितीत येथे येत आहेत, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. या देशातील वाढत्या धार्मिक हिंसाचाराला त्यांनी कसे तोंड द्यावे आपल्या मनातील अनेक द्विधांचे उत्तर या प्रश्नांत सामावलेले आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे हे प्रश्न निर्वासितांना नव्हे तर आपल्या नागरिकांना विचारले गेले पाहिजेत. या मुद्दयावर तस्लिमा नसरीन यांनी अचूक लक्ष्यभेद केला आहे. शेमलेस प्रसिद्ध होण्यासाठी याहून चांगली वेळ असूच शकत नाही.\nगार्गी बिंजू, या नवी दिल्लीतील पुस्तक समीक्षक आहेत.\nमित्राचे घर कुठे आहे\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://storymirror.com/read/marathi/story/rtupraaptii-aaiice-drssttiikon/e5gdil9f", "date_download": "2021-08-02T07:18:57Z", "digest": "sha1:4UUP3PL5VVP45HFR55DUTVSWB3D4JXYC", "length": 22001, "nlines": 365, "source_domain": "storymirror.com", "title": "ऋतुप्राप्ती - आईचे दृष्टीकोन | Marathi Children Story | Archana Dagani", "raw_content": "\nऋतुप्राप्ती - आईचे दृष्टीकोन\nऋतुप्राप्ती - आईचे दृष्टीकोन\nचिमणी कथा मराठी नकळत पंख शरीर प्रश्न प्रतिक्रिया हळूवार मराठीकथा\nनीता काल रात्रीपासून फार अस्वस्थ होती. काल संध्याकाळी तिची अकरा वर्षांची मुलगी तिला म्हणाली \"आई माझ्या पोटात दुखतय\", थोडा वेळ बसून होती तिची मुलगी मंजिरी पण नंतर छोट्या भावासोबत मस्ती करण्यात दंग झाली होती. पोटदुखी पण विसरली असावी. नीताला हे ऐकल्यानंतर मनात धस्स झालं होतं. तिला माहित होतं, मंजिरीची ऋतुप्राप्ती आता लवकरच सुरू होईल, तिला सावधान करायला हवं पण तिची हिंमतच होत नव्हती मंजिरीशी ह्या विषयावर बोलायची.\nरात्रभर तिला झोप लागली नाही. ती विचार करत होती की मंजिरी बरोबर ह्या नाजुक विषयावर कशी चर्चा करावी आणि मुळात तिची प्रतिक्रिया काय असेल नाही नाही ते विचार तिच्या डोक्यात सुरू होते. कधीतरी पहाटे तिला झोप लागली. सकाळी उठली तर डोके भणभणत होते, पण मंजिरीशी ह्या विषयावर सविस्तर बोलणे महत्त्वाचे होते.\nतिचे कोणत्याही कामात लक्ष लागत नव्हते, मार्ग सुचत नव्हता. आज ती सकाळी चहात साखर टाकायला विसरली होती, दुपारच्या जेवणात भाजीत मीठ नव्हते. ती अस्वस्थ आहे हे तिच्या सासूने हेरले होते पण कारण काय आहे हे त्यांना माहीत नव्हते. दुपारी सर्व अवरून जरावेळ वामकुक्षी घेण्यासाठी नीता तिच्या खोलीत गेली. तेव्हढ्यात सासू खोलीत आलेली पाहून ती उठून बसली.\n\"अग असू दे ..\"\n\"काही हवं होतं का तुम्हाला...\"\n\"नाही ग काल रात्रीपासून तुला बघते, फार अस्वस्थ वाटत आहेस म्हणून तुला विचारायला आले..\"\n\"अनिकेतशी भांडण झाले आहे का \n\"मग तब्येत बरी नाही का तुझी ..\" त्यांनी मायेने नीताच्या डोक्यावर हात फिरवत विचारले.\n\"नाही\"... मायेचा स्पर्श होताच नीता रडू लागली.\n\"काय झालं पोरी, मला सांग काही त्रास\nहोत आहे का तुला....\"\n\"अग मला तू आई म्हणतेस ना मग सांग बघू काय झालं ते ...\"\n\"आई, मंजिरी आत्ता अकरा वर्षांची झाली आहे, तिची ऋतुप्राप्ती कधीही सुरू होऊ शकते, कालच बोलत होती आई पोटात दुखतय म्हणून, पण ह्या विषयावर तिच्याशी सविस्तर कसे बोलावे हेच कळत नाही मला. खूप विचार केला पण काही मार्गच सापडत नाही.\"\n\"अग एवढ्याश्या गोष्टीसाठी इतका त्रास करून घेतलास स्वतःला, एकदा माझ्याशी तरी बोलायचे होतेस, मी बोलू का तिच्याशी \nपण तिची प्रतिक्रिया कशी असेल काय माहित नाही म्हणून मिच बोलावे असे वाटते मला.\n\"एक आई म्हणून तुझ्या मनातली घालमेल समजू शकते मी. तू एवढी समजूतदार आहेस मला वाटले होते तू या विषयाची कल्पना मंजिरीला दिली असशील म्हणून मी काही बोलले नव्हते एवढे दिवस. बरं असूदे.. आपण बोलू तिच्याशी...\"\n\"काय सांगणार आपण तिला \n\"सूनबाई अग जग फार पुढे गेले आहे हल्ली. कितीतरी पुस्तके आहेत, वेग वेगळे वेडिओस आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण तिला माहिती देऊ शकतो...\"\nसासूबाईंचे बोलणे ऐकून नीताला बराच धीर मिळाला होता, ह्या गोष्टी आपल्या डोक्यात का नाही आल्या ह्याचेच तिला आश्चर्य वाटले.\n\"तू थांब मी तिला आवाज देते\".. असे म्हणत सासूबाईंनी मांजिरीला हाक मारली. मंजिरी टीव्ही बघत बसली होती.\nमंजिरी धावतच आईच्या खोलीत शिरली.\nमंजिरी आत्ता तू मोठी होत चालली आहेस बाळ, जरा जपून ....\nआजीच्या बोलण्यावर मंजिरी जरा रागातच बोलली \"आपण मोठे झालो की धावत नाही का \nनीता आणि सासूबाईंना हसूच आले. नीताने मंजिरीला आपल्या जवळ बसवले.\n\"असे नाही ग, पण आपण मोठे झालो की आपल्या शरीरात कितीतरी बदल घडतात नाही का \nआईच्या बोलण्यावर मंजिरी म्हणाली हो ना, माझ्या वर्गात मिच सर्वात उंच आहे.\n\"हो ग जसे बाहेरून आपण वाढतो तसेच आपल्या शरीरात आतून पण खूप सारे बदल घडत असतात.\nपुस्तकातून आणि वीडीओच्या माध्यमातून दोघींनी हळुवारपणे मंजुरीला पहिल्या मासिक पाळीबद्दल, शरीराच्या स्वचछतेबद्दल अशी बरीच महिती सांगितली. मंजिरीने पण व्यवस्थीत माहिती ऐकून घेतली.. आणि म्हणाली अग हे सगळे तर मला माहित आहे....\nहे ऐकून दोघींना धक्काच बसला. अग तुला कसे माहित हे सगळे \nआईच्या तोंडून नकळतच प्रश्न निघाला.\n\"अग गेल्या आठवड्यात आमच्या शाळेतल्या बाईंनी आमच्या सर्व सातवीतल्या मुलींचा एक वेगळा विशेष वर्ग घेतला होता. त्यात फक्त मुलीच होतो आम्ही. आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापिका आहेतना, त्यांनी एका स्त्रीरोगतज्ञला आमंत्रित केले होते. ही माहिती त्यांनी आम्हाला एडुकॉम् वर खूप छान समजावून सांगितली. अग ही काही व्याधी नाही हे तर ऋतूचक्र जे एका विशिष्ट वयात सुरू होते आणि विशिष्ट वयात समाप्त होते. यात घाबरण्यासारखे काहीच नाही, पण स्वछतेकडे मात्र विशेष लक्ष दिले पाहिजे.\"\n\"पण मला माफ कर, मी तुला अभ्यासाच्या गडबडीत सांगायलाच विसरले\"\nआपल्या मुलीची प्रतिक्रिया ऐकून नीताला फार आनंद झाला. तिच्या डोळ्यात आनंदअश्रू होते.\nमाझी चिमणी माझ्या पंखाखाली राहून कधी एवढी मोठी झाली कळले सुद्धा नाही.\nसासूबाईंना पण मंजिरीचे बोलणे ऐकून फार बरे वाटले.\nज्या गोष्टीचा मार्ग नीताला गेले दोन दिवस सापडत नव्हता, ज्या गोष्टीसाठी ती अस्वस्थ होती, त्या गोष्टीचे उत्तर मंजिरीकडे आधी पासूनच होते.\nलहान मुलांसाठी अत्यंत सकारात्मक, संस्कारक्षम कथा लहान मुलांसाठी अत्यंत सकारात्मक, संस्कारक्षम कथा\nचिऊ - भाग 1\nशाळकरी मुलीच्या भावविश्वाची सुंदर कथा शाळकरी मुलीच्या भावविश्वाची सुंदर कथा\nअजुनही हे पोरगं ढोल वाजवायचे थांबत नव्हत. तशी मागाहुन हळूहळू चालत एक जख्खङ म्हातारी.. अजुनही हे पोरगं ढोल वाजवायचे थांबत नव्हत. तशी मागाहुन हळूहळू चालत एक जख्खङ म्हात...\nबाबासाहेबांविषयी मुलांना प्रेरणा देणारी कथा बाबासाहेबांविषयी मुलांना प्रेरणा देणारी कथा\nइंदू चंद्रावर पाहुणा जातो...\nछोटा दहा वर्षाचा इंद्रनील म्हणजे तिचा जीव की प्राण होता. \"ए आजी, आपण यंदा आपल्या चंद्रावरच्या आत्तुक... छोटा दहा वर्षाचा इंद्रनील म्हणजे तिचा जीव की प्राण होता. \"ए आजी, आपण यंदा आपल्या...\nआजी आणि नातींचा खेळ चांगलाच रंगात आला होता... कारण बराच वेळ चाललेला माझ्या चिमण्यांचा चिवचिवाट थोडा ... आजी आणि नातींचा खेळ चांगलाच रंगात आला होता... कारण बराच वेळ चाललेला माझ्या चिमण्...\nमुलांसाठी एक सुंदर बोधकथा मुलांसाठी एक सुंदर बोधकथा\nनिरागस लहान मुलींचे प्रश्न, अन् आईचे उत्तर निरागस लहान मुलींचे प्रश्न, अन् आईचे उत्तर\nभांडणे जास्त प्रमाणात होत नव्हती. एकत्र खेळणे, बागडणे, जेवणे असे सारे चालत असे. भांडणे जास्त प्रमाणात होत नव्हती. एकत्र खेळणे, बागडणे, जेवणे असे सारे चालत असे.\nमुलांसाठी प्रेरणा देणारी एक कथा मुलांसाठी प्रेरणा देणारी एक कथा\nझाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण\nव्यस्त पालक मुलाच्या वागण्याचा विचार करू शकत नाहीत. व्यस्त पालक मुलाच्या वागण्याचा विचार करू शकत नाहीत.\nऋतुप्राप्ती - आईचे दृष्टी...\nऋतुप्राप्ती होणाऱ्या मुलींसाठी माहितीपर कथा ऋतुप्राप्ती होणाऱ्या मुलींसाठी माहितीपर कथा\n भगवान तेरा भला करे.\" म्हणत त्याने पंकजला आशीर्वाद दिला. लगेच दुसरा जोगी पुढे आला आणि त्यानेही ... बेटा भगवान तेरा भला करे.\" म्हणत त्याने पंकजला आशीर्वाद दिला. लगेच दुसरा जोगी पु...\n\"चाफा लावला कुण्या पुरुषा पाणी घातलं कुण्या नारी पाणी घातलं कुण्या नारी बरसलास कुठल्या पाप्यावरी \" \"चाफा लावला कुण्या पुरुषा बरसलास कुठल्या पाप्यावरी \" \"चाफा लावला कुण्या पुरुषा पाणी घातलं कुण्या नारी पाणी घातलं कुण्या नारी\nचिमणी कावळ्यातील संवादातून कोरोना लॉकडाऊनच्या काळातील माणसांच्या वागण्यावर भाष्य चिमणी कावळ्यातील संवादातून कोरोना लॉकडाऊनच्या काळातील माणसांच्या वागण्यावर भाष्य\nअन्न वाया घालवू नये, असा संदेश देणारी कथा अन्न वाया घालवू नये, असा संदेश देणारी कथा\nचला जाऊ माकडाच्या दवाखान्...\n\"भंबेरी, भंबेरी, भम्....\" मुलांनी शिक्षकाला अपेक्षित अशी साथ दिली \"भंबेरी, भंबेरी, भम्....\" मुलांनी शिक्षकाला अपेक्षित अशी साथ दिली\nअति घाई संकटात नेई.\nसंयम, घायकुतेपणा, दहीहंडी, संयम, घायकुतेपणा, दहीहंडी,\nअत्यंत कमी शब्दांत उत्तम प्रेरणा देणारी कथा अत्यंत कमी शब्दांत उत्तम प्रेरणा देणारी कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://tumchigosht.com/success-story-of-budhani-wafers-in-pune/", "date_download": "2021-08-02T06:29:15Z", "digest": "sha1:OLTUPGNEAWAPPS3NMT6CEXEFLU4NI3B2", "length": 11070, "nlines": 84, "source_domain": "tumchigosht.com", "title": "पुण्याच्या एका छोट्या बोळीत झाली होती बुधानी वेफर्सची सुरूवात, आज परदेशातही आहे मोठी मागणी – Tumchi Gosht", "raw_content": "\nपुण्याच्या एका छोट्या बोळीत झाली होती बुधानी वेफर्सची सुरूवात, आज परदेशातही आहे मोठी मागणी\nपुण्याच्या एका छोट्या बोळीत झाली होती बुधानी वेफर्सची सुरूवात, आज परदेशातही आहे मोठी मागणी\nपुण्यातील सुप्रसिद्ध बुधानी बटाटा वेफर्सचे मालक राजूशेठ चमनशेठ बुधानी यांचे नुकतेच निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले होते. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्यानंतर पत्नी दोन भाऊ असा त्यांचा परिवार आहे. बटाटा वेफर्सचे उद्योजक म्हणून ते खुप फेमस होते.\nत्यांनी फक्त पुण्यातच नाही तर परदेशातही आपल्या वेफर्सचे नाव उंचावले आहे. पण बुधानी वेफर्सची सुरूवात कशी झाली याबद्दल खुप कमी लोकांना माहीत आहे. आज आम्ही तुम्हाला त्याबाबत माहिती सांगणार आहोत. राजू बुधानी यांचे मोठे भाऊ बाबू बुधानी यांनी या व्यवसायाची सुरूवात केली होती.\nत्यांचे वय सध्या ९० वर्षे आहे. ५५ वर्षांपुर्वी त्यांनी महात्मा गांधी रोडवरील पूना स्टोअर्स शेजारी एका लहान दुकानात त्यांना बटाट्याचे वेफर्स विकण्यास सुरूवात केली होती. हळूहळू पुर्ण महाराष्ट्रात त्यांनी वेफर्स विकण्यास सुरूवात केली. त्यांच्या गुणवत्तेमुळे आणि त्यांच्या वेफर्सच्या एका वेगळ्याच चवीमुळे ते पुर्ण महाराष्ट्रात फेमस झाले होते.\nत्यांच्या याच कष्टामुळे आज त्यांची महात्मा गांधी रस्त्यावर तीन मजली इमारत आहे. नंतर त्यांनी अत्याधुनिक यंत्रे वापरून मोठ्या प्रमाणात बटाटा वेफर्ससोबत इतर पदार्थांची विक्री करण्यास सुरूवात केली. आज त्यांच्या बटाटा वेफर्सचे एक नाही दोन नाही तर १० प्रकार पुर्ण महाराष्ट्रात विकले जातात.\nपुणेकरांसोबत पुर्ण महाराष्ट्राला बटाटा वेफर्सच्या एका वेगळ्या स्वादाची भुरळ घालणारे बुधानी वेफर्स पुर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. राजू बुधानी हे त्यांच्या मोठ्या चुलत्यांसोबत आणि दाजींसोबत पुण्यात आले होते. त्यांच्या दाजींनी पुणे दाखवण्यासाठी त्यांना पुण्यात आणलं होतं.\nत्यांच्या वडिलांना वाटलं होतं फिरायला गेले आहेत चार दिवसात परत येतील. ते आले तेव्हा मे महिना चालू होता. त्यांच्या दाजींचे ड्रायफ्रुट्सचे दुकान पुण्यात होते. बॉम्बे ड्रायफ्रुट्स स्टोअर असे त्याचे नाव होते. दाजींनी बाबूंना विचारले की पुण्यात कसं वाटतंय त्यावर ते म्हणाले की मला पुणे खुप आवडलं.\nत्यानतंर दाजींनी बाबूंना पुण्यातच राहण्यास सांगितले. याबाबत त्यांनी एका मुलाखतीत माहिती दिली होती. ते म्हणाले की, मी दाजींच्या दुकानावर बसायचे काम करायचो. तब्बल ८ वर्षे मी त्या दुकानात काम केले. १५ ऑगस्टला मी माझ्या व्यवसायाला सुरूवात केली.\nमहात्मा गांधी रोडवरील पूना स्टोअर्स शेजारी एक लहान दुकान टाकले आणि वेफर्स विकायला सुरूवात केली. दुकानाच्या लहान खिडकीतून ग्राहकांना मी माल विकायचो. जेव्हा मी सॅपल घेऊन बाजारात विकायला गेलो तेव्हा मिठाईवाले, हॉटेलवाले म्हणाले की आम्ही स्वता हे बनवतो.\nमी त्यांना म्हणाले की कमीत कमी मला लेबर चार्ज तरी द्या. असं करता करता माझा व्यवसाय वाढला. मी विचार करायचो की ४ किलो वेफर्स विकले तर मी १२ आण्याची राईस प्लेट तरी खाऊ शकेल. पाहता पाहता १२ किलो वेफर्स मी रोज विकू लागलो. नंतर हळू हळू बिझनेस खुप वाढू लागला, अशी माहिती त्यांनी एका मुलाखतीत दिली होती.\nआज बुधानी वेफर्सचे नाव खुप मोठे झाले आहे. बुधानी वेफर्स पुण्याची शान आहे असंही आपण म्हणू शकतो. आज प्रत्येक मोठ्या मॉलमध्ये किंवा किरानाच्या दुकानात तुम्हाला बुधानी वेफर्स पाहायला मिळतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.\nशेक्सपियर यांनी मृत्युच्या आधी स्वताच्याच समाधीला दिला होता शाप, कारण वाचून अवाक व्हाल\n..त्यावेळी रक्ताने लाल होऊनही ऐश्वर्याने शुटींग पुर्ण केले होते, वाचा पुर्ण किस्सा\nनोकरी सोडून तरुणाने सुरू केला ‘हा’ व्यवसाय, पहिल्याच वर्षाची उलाढाल आहे…\nकचरा विकून हा पठ्ठ्या कमवतोय महिल्याला १५ लाख रुपये; वाचा कसं…\nशिक्षकाची नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय; आज महिन्याला कमवतेय लाखो रुपये..\n१२०० रुपयांची नोकरी करणारा गणेश आज करतोय कोट्यावधींची उलाढाल;वाचा कसं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1674", "date_download": "2021-08-02T06:44:21Z", "digest": "sha1:EFOZQGXIOFJDVYQDUQPYNF36QGDUQEVM", "length": 9613, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | सर्वत्र नकार 8| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविश्रांतीमुळे आपण आपणास जाणतो. त्या वेळेस आपण आपले असतो. आपले वैचारिक स्वातंत्र्य त्यावेळेस आपण अनुभवतो. त्या वेळेस आपण आपले नियंते असतो. आपण आपले राजे असतो. आणि पूजेमुळे या विश्वाचा आत्मा आपण जाणू पाहतो; या सर्व विश्वाचा हेतू समजावून घेतो. परंतु आज काय झाले आहे पाहा. श्रमाने मनुष्य एकमेकांच्या जवळ येण्याऐवजी एकमेकांपासून दुरावत आहे, त्याची सामुदायिक, सामाजिक वृत्ती मारली जात आहे. विश्रांतीच्या वेळी मनाचे डोळे आंधळे केले जातात. आत्मारामाचे मंदिर बंद असते, आणि क्षुद्र मुल्यांचा स्वीकार करुन आपल्या दैवी वृत्ती निस्तेज व निर्जीव करण्यातच पूजेची इतिकर्तव्यता दिसून येते. जरा एकटे राहणे आज केवळ अशक्य झाले आहे. श्रमाच्या वेळी, विश्रांतीच्या वेळी किंवा पूजेच्या वेळी एकटे असणे म्हणजे लोकांना जणू दुर्भाग्य वाटते कारखान्यांत काम करु, गर्दीत घुसून मजा मारु, बाहेर जायचे झाले तरी जमावाने जाऊ, पाप करायचे असले तरी सर्व मिळून करु आणि प्रार्थनाही सामुदायिकरीत्या करु कारखान्यांत काम करु, गर्दीत घुसून मजा मारु, बाहेर जायचे झाले तरी जमावाने जाऊ, पाप करायचे असले तरी सर्व मिळून करु आणि प्रार्थनाही सामुदायिकरीत्या करु संध्याकाळच्या वेळी घरी निवांत बसणे, एकटेच जरा सृष्टीच्या सान्निध्यात फिरायला जाणे, आत्माचा विकास व आत्मचिंतन, या सर्व गोष्टी आज नीरस व कंटाळवाण्या वाटत आहेत. आजची आपली पिढी म्हणजे धावपळीची पिढी. ना विश्रांती, ना निद्रा. वास्तविक खरे म्हटले तर ज्याप्रमाणे विश्रांतीच्या वेळीच कला व साहित्य, तत्त्वज्ञान व धर्म यांचा जन्म होतो. विश्रांती, फुरसतीचा वेळ म्हणजेच सर्व संस्कृतीची जननी. परंतु आजची संस्कृती म्हणजे आपल्याच हातात सर्व सत्ता घेण्याची संस्कृती. या राक्षसी व सुलतानी संस्कृतीत मनाच्या उच्च विकासाला अवसरच नाही. खरोखरचे सात्विक चिंतन करायचे असेल तर एक प्रकारची शांती, एक प्रकारची स्तब्धता व एकाग्रता, एक प्रकारचा अलिप्तपणा यांची जरुरी असते. परंतु आजच्या संस्कृतीत या गोष्टी आहेत कोठे संध्याकाळच्या वेळी घरी निवांत बसणे, एकटेच जरा सृष्टीच्या सान्निध्यात फिरायला जाणे, आत्माचा विकास व आत्मचिंतन, या सर्व गोष्टी आज नीरस व कंटाळवाण्या वाटत आहेत. आजची आपली पिढी म्हणजे धावपळीची पिढी. ना विश्रांती, ना निद्रा. वास्तविक खरे म्हटले तर ज्याप्रमाणे विश्रांतीच्या वेळीच कला व साहित्य, तत्त्वज्ञान व धर्म यांचा जन्म होतो. विश्रांती, फुरसतीचा वेळ म्हणजेच सर्व संस्कृतीची जननी. परंतु आजची संस्कृती म्हणजे आपल्याच हातात सर्व सत्ता घेण्याची संस्कृती. या राक्षसी व सुलतानी संस्कृतीत मनाच्या उच्च विकासाला अवसरच नाही. खरोखरचे सात्विक चिंतन करायचे असेल तर एक प्रकारची शांती, एक प्रकारची स्तब्धता व एकाग्रता, एक प्रकारचा अलिप्तपणा यांची जरुरी असते. परंतु आजच्या संस्कृतीत या गोष्टी आहेत कोठे आजची संस्कृती या अशा गोष्टींची शत्रू आहे. आज ज्ञान वाढले असले, तरी शहाणपण वाढले असे नाही.\nआणि आजच्या या औद्यागिक युगाने, या यांत्रिक युगाने, आपणास पैशाचे पुजारी बनविले आहे. द्रव्य म्हणजेच देव श्रीमंत होऊ तरच सुईच्या भोकातून पार जाऊ असेच आज निश्चित वाटते आहे. पैसा म्हणजे स्वर्गातील राज्याचा सदर परवाना. कोणत्याही मार्गाने व वाटेल ती किंमत देऊन व्यवहारात यशस्वी होणे हेच आजचे ध्येय आहे. पैशामुळे मान, पैशामुळे स्थान. पैसा मिळविण्याची कला ज्याला साधली किंवा सुदैवाने ज्याला पैसा लाभला, त्याला समाजात सर्वोच्च स्थान आज दिले जाते. श्रेष्ठ-कनिष्टपणा मोजण्याचे पैसा हे साधन झाले आहे. हे यांत्रिक युग येण्यापूर्वी समाजातील मानपान मोजण्याची निराळी साधने होती. संत, विद्वान लोक, कवी, तत्त्वज्ञानी यांना समाज अग्रपूजेचा मान देई. जे ज्ञानाने व चारित्र्याने श्रीमंत असत, तेच लोकनायक बनत, त्यांच्याजवळ मालमत्ता किती आहे या गोष्टींकडे कोणी बघत नसे. परंतु ते दिवस गेले. गरिबीतही निर्मळ, निरागस व स्वाभिमानी राहण्याचे ते दिवस गेले. पैसे मिळविणे हा आजच्या जगातील एक अत्यंत आवडता व लोकप्रिय धंदा झाला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/tom-and-jerry-popeye-director-gene-deitch-dies-95-prague-283275", "date_download": "2021-08-02T07:23:49Z", "digest": "sha1:S2B2BPDV2MM3L3ARZGYDOAYUCSVBCGVF", "length": 6892, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | टॉम अँड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन", "raw_content": "\nप्रसिद्ध टॉम अँड जेरी सिरिजचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले. ऑस्कर पुरस्कार विजेते रेखाचित्रकार आणि टॉम अ‍ॅन्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे निधन झाले. चेक प्रजासत्ताकमधील प्राग शहरात त्यांची प्राणज्योत मालवली.\nटॉम अँड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन\nप्राग : प्रसिद्ध टॉम अँड जेरी सिरिजचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले. ऑस्कर पुरस्कार विजेते रेखाचित्रकार आणि टॉम अ‍ॅन्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डाइच यांचे निधन झाले. चेक प्रजासत्ताकमधील प्राग शहरात त्यांची प्राणज्योत मालवली.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nडाइच यांना उत्कृष्ट लघु अ‍ॅनिमेशनपटासाठी १९६० मध्ये मुन्रोच्या रूपाने ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. याच प्रवर्गात त्यांना १९६४ मध्ये हिअर इज नुडिक व हाउ टू अ‍ॅव्हॉइड फ्रेंडशिप या अ‍ॅनिमेशनपटांसाठी नामांकन मिळाले होते. सिडनीज फॅमिली ट्री या मालिकेचे ते सहनिर्माते होते त्यासाठी त्यांना १९५८ मध्ये ऑस्कर नामांकन मिळाले होते.\nलॉकडाऊन असताना गेले मॉर्निंग वॉकला अन्...\nदरम्यान, चेक प्रजासत्ताकमधील जीन यांचे प्रकाशक पीटर हिमेल यांनी डाइच यांच्या मृत्यूच्या वृत्तास दुजोरा दिला. डाइच यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२४ रोजी शिकागोत झाला, त्यांचे पूर्ण नाव युजीन मेरिल डाइच असे होते. त्यांनी काही लोकप्रिय अ‍ॅनिमेशन पटांचे दिग्दर्शन केले. त्यात, पॉपिये द सेलर मॅन, मुन्रो, टॉम टेरिफिक अँड नुडनिक यांचा समावेश होता. त्यांनी टॉम अँड जेरीच्या १३ भागांचे दिग्दर्शन केले. पॉपिये द सेलर मालिकेतील अनेक भाग त्यांनी दिग्दर्शित केले होते. १९५९ मध्ये ते प्राग येथे दहा दिवसांच्या दौऱ्यावर आले असता झडेन्का हिच्या प्रेमात पडले, तिच्याशी विवाह करून ते प्राग येथे स्थायिक झाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/bollywood/raj-babbar-birthday-special-raj-babbar-smita-patil-love-story-a588/", "date_download": "2021-08-02T06:53:41Z", "digest": "sha1:VNFHLGTNLVTESKKZ2PVV5J6V7CQCOFXK", "length": 16659, "nlines": 127, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Raj Babbar Birthday Special : अशी सुरू झाली होती राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची प्रेमकथा - Marathi News | Raj Babbar Birthday Special : raj babbar smita patil love story | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nRaj Babbar Birthday Special : अशी सुरू झाली होती राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची प्रेमकथा\nस्मिता पाटील आणि राज बब्बर यांची प्रेमकथा अतिशय रंजक आहे. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांची स्मिता पाटील यांच्यासोबत कशी ओळख झाली याविषयी सांगितले होते.\nRaj Babbar Birthday Special : अशी सुरू झाली होती राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची प्रेमकथा\nठळक मुद्देराज यांनी सांगितले होते की, भीगी पलके या चित्रपटाच्या सेटवर १८८२ मध्ये माझी स्मितासोबत ओळख झाली.\nराज बब्बर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्यासोबतच एक राजकारणी अशी देखील त्यांची ओळख आहे. स्मिता पाटील आणि राज बब्बर यांची प्रेमकथा अतिशय रंजक आहे. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांची स्मिता पाटील यांच्यासोबत कशी ओळख झाली याविषयी सांगितले होते.\nराज यांनी सांगितले होते की, भीगी पलके या चित्रपटाच्या सेटवर १८८२ मध्ये माझी स्मितासोबत ओळख झाली. चित्रपटाचे चित्रीकरण ओडिसामध्ये झाले होते. स्मिताचे बोलणे मला खूप आवडायचे. बहुधा मी त्याचमुळे तिच्या प्रेमात पडलो. पहिल्याच भेटीत ती मला आवडायला लागली होती.\nस्मिता पाटील यांना देखील राज बब्बर प्रचंड आवडू लागले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्यासाठी लग्न करणे सोपे नव्हते. कारण राज बब्बर यांचे पहिले लग्न झालेले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव नादिरा बब्बर असून त्या देखील अभिनेत्री आहेत. स्मिता पाटील यांच्या बायोग्राफीमध्ये लेखिका मैथिली राव यांनी राज आणि स्मिता यांच्या लग्नाविषयी लिहिले आहे. राज स्मिता यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. त्यामुळे त्यांनी पहिल्या पत्नीला सोडून स्मितासोबत लग्न करण्याचा विचार केला होता. पण स्मिता यांच्या घरातून देखील या नात्याला विरोध होता.\nस्मिता यांनी राज यांच्यासोबत लग्न करू नये असे स्मिता यांच्या आईचे मत होते. त्यांच्या आईने त्यांना अनेकवेळा समजावले. पण स्मिता कोणाचेही ऐकायला तयार नव्हत्या आणि त्यांनी लग्न केले. लग्नाच्या काहीच महिन्यात त्यांच्या आयुष्यात गोंडस बाळाचा प्रवेश झाला. २८ नोव्हेंबर १९८६ ला त्यांचा मुलगा प्रतीक बब्बरचा जन्म झाला. पण प्रतीकच्या जन्मानंतर काहीच दिवसांत म्हणजेच १३ डिसेंबरला स्मिता यांचे निधन झाले. स्मिता यांच्या निधनामुळे राज बब्बर यांना चांगलाच धक्का बसला होता.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Raj BabbarSmita Patilराज बब्बरस्मिता पाटील\nटेलीविजन :राज बब्बरच्या जावयावर आता का आली काम मागण्याची वेळ, एकेकाळी नाकारले होते सिनेमे\nराज बब्बरचा जावईने एकेकाळी नाकारल्या होत्या चित्रपटांच्या ऑफर्स ...\nबॉलीवुड :​स्मिता पाटीलच्या अंत्यदर्शनला राज बब्बर यांची पहिली पत्नी देखील होती हजर\nश्याम बेनेगल यांनी स्मिता पाटील यांच्यामधील अभिनय क्षमता ओळखून त्यांना १९७५ मध्ये ‘चरणदास चोर’ या चित्रपटात घेतले. या पहिल्याच चित्रपटाने स्मिता पाटील यांना स्टार बनवले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. विसाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये आलेल्या ...\nबॉलीवुड :RIP Shashi Kapoor : ​शशी कपूर नेहमी आमच्या अंतकरणात राहतील- राज बब्बर \nजेष्ठ अभिनेता शशी कपूरच्या निधनाने अख्ख्या बॉलिवूडला दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनाने राज बब्बरनेही दु:ख व्यक्त केले असून शशी कपूर आमच्या अंतकरणात नेहमी राहतील असे म्हणाले. हिंदी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट हिरो अशी शशी कपूर यांची ओळख होती. त्यांच्या दिस ...\nबॉलीवुड :हद है चोरी की यार... ऑलिम्पिकमध्ये इस्रायलचे राष्ट्रगीत वाजले अन् अनु मलिक ट्रोल झाले\nइस्रायलचे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर नेटकऱ्यांना 1996 साली रिलीज झालेल्या ‘दिलजले’ या सिनेमातील ‘मेरा मुल्क मेरा देश’ हे गीत आठवले. ...\nबॉलीवुड :बहुत गुरूर था... अमिताभ बच्चन यांनी शेअर केली पोस्ट, नेटकर्‍यांनी पुन्हा केलं ट्रोल\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसतात. रोज नवे फोटो, रोज नवे किस्से, कविता ते शेअर करत असतात. अर्थात अनेकदा या पोस्टमुळे ते ट्रोलही होतात. ...\n पतीचा कारनामा अन् शिल्पा शेट्टीला कोट्यवधी रूपयांचं नुकसान\nSuper Dancer Chapter 4 : पोर्नोग्राफी प्रकरणात पती राज कुंद्राला अटक झाल्यापासून शिल्पा घराबाहेर पडलेली नाही. अगदी ‘सुपर डान्सर 4’च्या सेटवरूनही गायब आहे. ...\nबॉलीवुड :तर तुझ्या मुलांना..., ट्रोलर्सनी लिसा हेडनच्या मुलांनाही सोडलं नाही\nसोशल मीडियावर सक्रिय असलेले सेलिब्रिटी या ना त्या कारणानं ट्रोल होत असतात. अभिननेत्री लिसा हेडनही सध्या ट्रोल होतेय. पण यावेळी ट्रोलर्सनी लिसाच्या चिमुकल्या मुलांनाही सोडलं नाही. ...\nबॉलीवुड :पुरूषांच्या चुकांसाठी महिलांना दोष देणे कधी थांबवणार शिल्पाला रिचा चड्ढाची साथ\nRaj Kundra Pornography Case : हंसल मेहतानंतर आता अभिनेत्री रिचाने सुद्धा शिल्पा शेट्टीला पाठिंबा दिलाय. ...\nबॉलीवुड :Birthday Special : मीना कुमारी कॅमेऱ्यासमोर लपवायची डावा हात, कारण जाणून थक्क व्हाल\nMeena Kumari Birthday : मीना कुमारीचं नाव आठवलं तरी डोळ्यांपुढं उभा राहतो तो बोलक्या डोळ्यांचा एक सुंदर चेहरा.... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत\n अनेकांना एक डोस मिळेना; इथे एकाच व्यक्तीला दिले चार डोस अन् मग...\n आंध्र प्रदेशात 300 भटक्या श्वानांना विष देऊन मारलं, घटनेने खळबळ\nमुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी घर विकलं अन् पेट्रोल पंपावर नोकरी केली; २३ वर्षीय प्रदीप बनला IAS\nCoronaVirus Updates: देशात नव्या ४० हजार १३४ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय\n तुम्ही चुकून ‘त्या’ मेसेजवर क्लिक केले नाही ना, अन्यथा...; Vi, Airtel चा अलर्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/gadge-baba-sanstha-rescued-17-citizens-akola-rain-updates-sml80", "date_download": "2021-08-02T05:57:43Z", "digest": "sha1:GSMYAOOV2C2UL5R6NZR3TRT2ZAHJFHBI", "length": 3722, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "देवा सारखं धावून आलात भाऊ! पूरातून 17 जणांचा वाचला जीव", "raw_content": "\nदेवा सारखं धावून आलात भाऊ पूरातून 17 जणांचा वाचला जीव\nअकोला : अकोला जिल्ह्यात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला. बहुतांश जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे. प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला हाेता. पावसामुळे नदी काठी राहणा-या भागातील रहिवाशांचे खूप हाल झाले. दरम्यान पूराच्या पाण्यात अडकलेल्या 17 नागरिकांना गाडगे बाबा आपत्कालीन पथकाने सुखरूप बाहेर काढले. (gadge-baba-sanstha-rescued-17-citizens-akola-rain-updates-sml80)\nया सर्व नागरिकांनी गाडगे बाबा आपत्कालीन पथकाच्या सदस्यांचे आभार मानले. आज तुम्ही आला नसता तर आमचे काय झाले असते देवासच ठाऊक अशी भावना व्यक्त करताना नागरिकांच्या डाेळ्यांतून अश्रु तरळले.\nअकोल्यातील बार्शीटाकळी रस्त्यावरील चंद्रपुर येथील कवादे कुटुंबातील तीन, बार्शीटाकळी येथील खोलेश्वर मंदीरा समोरील विद्रुपा नदीपात्रातील असलेल्या स्मशानभूमीत अडकलेल्या आई वडील आणी मुलासह तिंघांना तसेच स्मशानभूमीत राहणारे पिराजी एल्लपा कोंडेवार वय (40), पत्नी राधाबाई पिराजी कोंडेवार वय (35) मुलगा अर्जुन पिराजी कोंडेवार वय (12) रा.बीलोली जिल्हा नांदेड यांना सुखरुप बाहेर काढले. एकूण 17 नागरिकांना रेस्क्यु केले आहे akola citizens rescued.\nसिंधुदुर्ग- रत्नागिरी : पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुक बंद\nहे रेस्क्यु ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी पथक प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी यांनी मोलाची भूमिका पार पाडली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/satara-warkari-agitation-released-bandatatya-karadkar-mla-mahesh-shinde", "date_download": "2021-08-02T05:02:10Z", "digest": "sha1:VT4UPMDSRI3JUAVW3POUGUHLB6F5ENC7", "length": 4363, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सेनेच्या आमदाराची वारक-यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर चाल", "raw_content": "\nसेनेच्या आमदाराची वारक-यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर चाल\nसातारा : ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या क-हाडकर bandatatya karadkar यांची स्थानबद्धतेून सुटका करा या मागणीसाठी आज (शुक्रवार) काेरेगाव खटावचे आमदार महेश शिंदे mahesh shinde यांनी वारक-यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली आहेत. (satara-warkari-agitation-released-bandatatya-karadkar-mla-mahesh-shinde)\nबंडातात्या क-हाडकर यांना पाेलिसांनी क-हाडला गाेपालन केंद्रात स्थानबद्ध केले आहे. त्यांच्या सुटकेसाठी उठाव हाेऊ लागला आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे (गुरुजी) यांनी नुकताच क-हाडला माेर्चा काढला हाेता. त्यानंतर साता-यात व्यसनमुक्ती संघटनेचे सचिव विलासबाबा जवळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. आज (शुक्रवार) आमदार महेश शिंदे यांनी टाळ वाजवित जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने सुरु केली आहेत.\nLockdown : साता-याचे जिल्हाधिकारी बनले कठाेर; 'आराेग्य' ला ताकीद\nयावेळी आमदार महेश शिंदे म्हणाले ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या क-हाडकर यांनी वारी संदर्भात काही निर्णय घेतले हाेते. काेराेनाच्या महामारीमुळे प्रशासनाने हे निर्णय हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. ख-या अर्थाने आज राज्यात आंदाेलन, निवडणुका माेठ्या प्रमाणात हाेतात. असे असताना सुद्धा फक्त वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांना तरी वारीला जाण्यासाठी परवानगी द्यावी.\nपांडूरंग आमचा श्रद्धेचेस्थान आहे. वारक-यांसाठी आषाढी वारी ही सर्वश्रेष्ठ असते. काेणत्याही परिस्थितीत बंडातात्यांची स्थानबद्धतेतून मुक्तता करावी. बंडातात्यांना काही वारक-यांसमवेत प्रशासनाने वारीला जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/new-shepard-sanjal-gawande-spacecraft-usa", "date_download": "2021-08-02T07:11:39Z", "digest": "sha1:YFXSDLSISIXKLVY66UTSXMUMKXIFAUZY", "length": 4681, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अमेरिकेच्या स्पेस टुरिझम 'न्यु शेफर्ड'च्या टिममध्ये कल्याणची तरुणी", "raw_content": "\nअमेरिकेच्या स्पेस टुरिझम 'न्यु शेफर्ड'च्या टिममध्ये कल्याणची तरुणी\nअंतराळात झेपावणारे यान (Spacecraft) बनवणाऱ्याच्या टीम मधील कल्याण पूर्व मधील एका तरुणीचा समावेश आहे.\nकल्याण: अंतराळात झेपावणारे यान (Spacecraft) बनवणाऱ्याच्या टीम मधील कल्याण पूर्व मधील एका तरुणीचा समावेश आहे. त्यामुळे कल्याण शहराची पताका थेट अंतराळात आणि पर्यायाने अमेरिकेत (USA) फडकली आहे. अमेरिकेमधील 'ब्ल्यू ओरिजिन' (Blue Origin) या स्पेस कंपनीने अंतराळ सफरीची घोषणा केली आहे.\nयेत्या 20 जुलैला या कंपनीतर्फे 'न्यु शेफर्ड' हे खासगी यान जगप्रसिद्ध ब्रँड अमेझॉनचे संस्थापक आणि ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांच्यासह काही निवडक पर्यटकांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे. हे यान बनवणाऱ्या कंपनीच्या टिममध्ये कल्याणमधील संजल गावंडे (Sanjal Gawande) या तरुणीचा समावेश आहे. इंजिनिअरीगचे शिक्षण पूर्ण करत विविध परीक्षा देत संजल हिने या उंचीवर झेप घेतली आहे.तिच्या या यशामुळे तिच्या कुटूंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.\nमिरज तालुक्यात दोन ठिकाणी बाल विवाह; नातेवाईकांवर गुन्हा दाखल\nकल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या संजल हिची आई सुरेखा गावंडे या एमटीएनएलमधील तर वडील अशोक गावंडे हे केडीएमसीतील निवृत्त कर्मचारी आहेत.अतिशय कठीण परिस्थितीत तिने हे यश मिळवण्याचे तिच्या आई ने सांगितले आहे. तर कल्पना चावला आणि सुनीता व्हीलयम्स याच्या सारखे अंतराळात जाण्याचे संजल चे स्वप्न आहे आणि ते ती पूर्ण करणार असा विश्वास तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.\nअंतराळ क्षेत्रात 'न्यु शेफर्ड' अंतराळ सफर चे लाँचिंग म्हणजे एक मैलाचा दगड समजला जात आहे. हे रॉकेट डिझाईन करणाऱ्या 10 जणांच्या टिममध्ये संजलचा समावेश असल्याने कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nagrikvarta.com/2021/07/blog-post_3.html", "date_download": "2021-08-02T06:16:57Z", "digest": "sha1:UXW3QLPWFPNE3QPSFTPCSTCSPCW6QROM", "length": 26316, "nlines": 256, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या दोन तस्करांना ठाणे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nव्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या दोन तस्करांना ठाणे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या\nठाणे - व्हेल माशाची उलटी विक्री करणाऱ्या दोन तस्करांना ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकारी ठाण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांकडून तब्बल ४ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलची आणि एक मोटारबाईक जप्त करण्यात आली आहे.ठाण्यातील एका गुन्ह्यात आंतराष्ट्रीय मार्केटमध्ये कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या, व्हेल माशाची उलटी विक्री करण्यास दोन जण ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिटच्या पथकास मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने गुरुवारी सायंकाळी जुना जकात नाका, घोडबंदर रोड येथे सापळा लावला. यावेळी दोन संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून जात असताना पोलिसांना आढळून आले. दोघा मोटारसायकलस्वार व्यक्तींना पोलिसांनी अडवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ४ किलो १०० ग्रॅम इतकी समुद्रात आढळणाऱ्या व्हेल माशाची उलटी आढळून आली. मंगेश जावळे व नंदकुमार दाभोळकर असे या आरोपींची नावे असून पोलिसांनी या दोघा तस्करांना अटक करीत व्हेल माशाची उलटी व मोटारसायकल जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या उलटीची किंमत तब्बल ४ कोटी रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.समुद्रात तरंगणारे सोने म्हणून ज्या वस्तूची ओळख आहे, ती म्हणजे व्हेल माशाची उलटी, औषध बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे उलटीला आंतरराष्टीय बाजारात करोडोंची किंमत आहे. हेच ओळखून आणि करोनाकाळात आलेल्या आर्थिक संकटाशी दोन हाथ करण्यासाठी आरोपींची हे कृत्य केले आहे, यांच्यावर या आधी कोणतेही गुन्हे दाखल नाहीत, अशी ही माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. तर या दोघांना ठाणे न्यायालयाने ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मोठे कमिशन मिळवण्यासाठी त्यांनी हे काम केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.या व्हेल माशाच्या उलटीचा वापर उच्चप्रतीचे परफ्यूम बनवण्यासाठी आणि औषधामध्ये होतो. ही उलटी फार दुर्मिळ असते त्यामुळे तिची किंमत ही मोठी असते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची मोठी किंमत असते. या उलटीचा वापर अन्य कामासाठी होतो. त्यामुळे हे अंबरग्रीस म्हणजे समुद्रातील तरंगणारे सोने असल्याचे पोलीस सांगत आहेत.\nमलायका अरोरा झळकणार ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन २’मध्ये\nबिग बॉस ओटीटीची पहिली स्पर्धक जाहीर ; प्रसिद्ध गाय...\nअनिल देशमुख यांना पाचव्यांदा 'ईडी'चे समन्स\nबेस्ट कामगारांना हक्काची घरे मिळावीत - कोळंबकर\nराज्यातील १४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nपनवेल महापालिकेच्या सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये...\nवसई-विरारमध्ये खासगी लस महोत्सव\nकर्ज फेडण्यासाठी बँक लुटण्याचा कट ; आरोपीला अटक\nनोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या बोगस...\nखंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांच्यासह २८ जणांवर गुन...\nएमआयडीसीकडून २५ हजार पूरग्रस्त कुटुंबियांना मदतीचा...\n२५ जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता, ११ जिल्ह्यांम...\nश्रीमती वैदेही वाढाणा आणि पालघर जिल्हा कृषी सभापती...\nमुंबईत बांधकाम सुरु असणारी इमारत पडली\nउत्तर प्रदेशात भीषण अपघात ; १८ जणांचा जागीच मृत्यू\nपोर्नोग्राफी प्रकरण ; आरोपींमध्ये अभिनेत्री गहना व...\nपूरग्रस्तांना तांदूळ, गहू, डाळ आणि रॉकेल मोफत देणा...\nमराठा आरक्षणासाठी खासदारांना अशोक चव्हाण यांचे आवाहन\nतळीये दुर्घटनाग्रस्तांचा मुख्यमंत्र्यांपुढे आक्रोश\nपूरसद्यस्थिती आढावा बैठकीत जयंत पाटील यांनी प्रशास...\nमायावतींचे ‘मिशन ब्राह्मण’उत्तर प्रदेशात कम बॅक कर...\nममता बॅनर्जींची संसदीय दल नेतेपदी निवड\nइस्रो हेरगिरीप्रकरण ; सीबीआयने दिला सिल बंद लिफाफ्...\nजम्मू काश्मीरसहीत देशात ४० ठिकाणी सीबीआयचे छापे\nजम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nचैनल २४ न्यूजमध्ये प्रतिनिधी म्हणून योगिता तांबोळी...\nतळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्व...\nरायगड, रत्नागिरीसाठी २ कोटी, अन्य जिल्ह्यांना ५० लाख\nराज कुंद्राच्या सर्व कामांची माहिती आहे का\nकरण जोहर होस्ट करणार ‘बिग बॉस ओटीटी’\nव्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या गवळी गँगमधील...\nठाण्यातही परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा\nचीनमधून विमानप्रवासाला बंदी असल्याने ‘मेट्रो’ डब्य...\nछायाचित्र नसल्याने मतदारांची नावे वगळली; ७१ हजार म...\nशिल्पा शेट्टीच्या घरावर मुंबई पोलिसांनी टाकला छापा\nराज्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आ...\nपाच अधिकाऱ्यांची इस्रायल वारी प्रकरणी सरकारने मागव...\nमुंबईत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज\nपेगासस प्रकरण खरे असल्यास पंतप्रधानांनी राजीनामा द...\nचीनबरोबरील सीमावादाचा विषय संसदेत गाजण्याची शक्यता\nपंकजा मुंडे जर शिवसेनेमध्ये आल्या तर त्यांचे स्वाग...\nपंढरीत सात दिवसाची संचारबंदी लागू, पोलिसांकडून नाक...\nउत्तर प्रदेशातील कावड यात्रा रद्द\nदानिश सिद्दीकी हत्येमागे आमचा हात नाही, 'तालिबान'च...\nधर्मांतरण प्रकरणी युपी एटीएसकडून तिघांना अटक\nसोशय निडियावर ‘तूफान’चित्रपटाचे कौतुक\nआणि बिग बी झाले ट्रोल\nसचिन वाझे यांची एनआयएच्या विशेष न्यायालयात जामीन य...\nविधान परिषदेच्या १२ सदस्यांची नियुक्तीबाबत भूमिका ...\nसरकार स्थापनेचा देवेंद्र फडणवीसांचा दावा\nपाणी खरेदीसाठी ठाणे पालिकेवर १३० कोटींचा बोजा\nकर न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई\nकोकणात गणेशोत्सवासाठी २५० एसटी बस\nमेट्रोचा एलआरटी प्रकल्प रद्द ; ठाण्यात धावणार रेग्...\nपालघर जिल्हा परिषदेमधील राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्...\nमिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली\nपंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना, जेपी नड्डांशी कर...\nदिल्लीत ध्वनी प्रदूषण कायदा आणखी कठोर\nमाथेरानमध्ये तपासणी करूनच पर्यटकांना प्रवेश\nवर्ध्यात मंत्री उदय सामंत यांच्या समोरच शिवसैनिकां...\nनागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी\nदिल्लीत २५०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त\nउत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचा मसुदा ...\nदहशतवादी संघटनांसाठी काम करणारे काश्मीर प्रशासनाती...\nमोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ४२ टक्के मंत्र्यांवर ...\nदेशात डेल्टा प्लसनंतर 'कप्पा व्हेरिएंट'चा धोका\nहृतिक रोशन आणि दीपिका 'फाइटर' चित्रपटासाठी सज्ज\n'अकेले हम अकेले तुम' आमिरच्या भावाचाही झाला घटस्फोट\nमुंबई महापालिकेच्या माजी आयुक्तांचा होरपळून मृत्यू\nकोकणाला तीन हजार कोटींचा निधी मंजूर\nनोकरीचे अमिष दाखवून तरुणाची फसवणूक\nहॅकरने कंपनीचा ईमेल हॅक करून दोन कोटींचा घातला गंडा\nउद्योग केंद्राला वसईतील नागरिकांचा विरोध\n१५ ऑगस्टपर्यंत दिल्ली सोडू नका, मोदींच्या मंत्र्या...\nईडीकडून एकनाथ खडसे यांची ९ तास चौकशी\nमोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना मोठे खाते, भ...\n४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश\nनवीन केंद्रीय मंत्रिमंडळात 'या' सात नवीन महिला मंत...\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात 'या' राज्यमंत्र...\nअनधिकृत बांधकामावर म्हाडाची कारवाई\nभोसरी जमीन घोटाळा ; खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईड...\nदिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन\nमराठी भाषेसाठी जिल्हास्तरीय समिती नेमणार ; विधीमंड...\nराज्यपालांनी १२ रोखले तर भास्कर जाधवांनी १२ ‘बाद’ ...\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा ७ जुलैला विस्तार ; महाराष्ट...\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचे मुंबईत आंदोलन\nएमपीएससीच्या परीक्षा लवकर घ्या,रोहित पवारांची ठाकर...\nअर्धवट काम झालेल्या भुयारी मार्गाचे आमदार रवी राणा...\nकोरोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन ; वारीला पायी निघाल...\nएमपीएससीच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या\nसीएए विरोधी आंदोलनाला पुन्हा सुरुवात करणार, अखिल ग...\n१९ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन होणार सुरू\n‘ओबीसीं’साठी स्वतंत्र मंत्रालयाची अपना दलची मागणी\nसिरिशा बांडला ठरणार अंतराळात जाणारी दुसरी भारतीय व...\nउत्तर प्रदेश जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत...\nसेन्ट्रल बँक ऑफ इंडिया द्वारा 'अखिल भारतीय राजभाष...\nतीरथसिंह रावतांचा राजीनामा; आता कोण होणार मुख्यमंत...\nव्हिडीओ पोस्ट करत कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत...\nअभिनेता आमिर खानचा किरण रावसोबत १५ वर्षांनी काडीमोड\nमुंबई महानगरपालिकेने शिवम रुग्णालयाला ठोकले टाळे\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nआजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन ; काँग्रेस-भाजपचे आमदार आमनेसामने\nमुंबई - आजपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला मांडला जाणार असून १० मार्चला अधिवेशनाची सांगत...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआयएचा छापा\nमुंबई - मनसूख हिरेन हत्या‌ प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयएकडून रात्री उशिरा प्रदीप शर्मा यांच्...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n'ब्लू अम्ब्रेला डे' मोहिम ; मुलांच्या लैंगिक शोषणावर जनजागृती\nमुंबई - 'हमारा फाउंडेशन' संस्था गेली ती ३२ वर्ष मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे. हमारा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-news-on-divyang-survey-of-solapur-in-divyamarathi-5433338-NOR.html", "date_download": "2021-08-02T07:02:38Z", "digest": "sha1:3POBQGE5EXRKRW4ZNMGFS7QGPKUMM2GR", "length": 5550, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news on divyang survey of solapur in divyamarathi | दिव्यांग सर्व्हेवर आक्षेप, लाभार्थी ठरवण्यासाठी अाता समिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्यांग सर्व्हेवर आक्षेप, लाभार्थी ठरवण्यासाठी अाता समिती\nसाेलापूर - महापालिकेच्यावतीने िदव्यांग व्यक्तींना गरजेनुसार साहित्य िवतरण करण्यासाठी सर्वेक्षण करून ठरवण्यात अालेल्या लाभार्थी यादीवर महापालिका सर्वसाधारण सभेत अाक्षेप घेण्यात अाला. सर्व्हेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने सर्वपक्षीय समिती गठीत करुन लाभ देण्याबाबत समितीला अधिकार देण्याचा ठराव पालिका सभेत घेण्यात आला.\nजुलै महिन्यात तहकूब झालेली सर्वसाधारण सभा बुधवारी महापौर सुशीला आबुटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहरातील दिव्यांगाना साहित्य वाटप करण्यासाठी नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी त्यांच्या प्रभागापुरता प्रस्ताव दिला होता. प्रशासनाने सर्वेक्षण करून तयार केलेली यादी मंजुरीसाठी सभागृहासमोर सादर केली होती. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सर्वच भागातील दिव्यांगाचा समावेश करा, असा मुद्दा उपस्थित केला. नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थेची मदत घ्या, असे मत व्यक्त केले. दिव्यांगासाठी तीन कोटींची तरतूद अाहे, परंतु िवतरणच केल्याने संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी विरोधीपक्षनेते नरेंद्र काळेसह अनिल पल्ली देवेंद्र भंडारे यांनी केली.\nपल्स पोलिओवेळी दवाखान्यात सर्व्हे केल्याचे आरोग्य अधिकारी डाॅ. जयंती अाडके यांनी सांगितले. हद्दवाढ भागात दवाखाना नाही, सर्व्हे कसा केला असा प्रश्न अलका राठोड यांनी उपस्थित केला. चर्चेअंती सर्वपक्षीय समिती गठीत करुन निर्णय घ्यावा, अशी सूचना सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी केली, त्यास बहुमताने मान्यता देण्यात आली.\nशहा कन्सल्टन्सी अहवालावर चर्चा नाही\nआर्किटेक्चर कीर्तने यांना देण्यात आलेले बील आणि पाणीपुरवठ्यासाठी तयार केलेला शहा कन्सल्टन्सीचा अहवाल महापालिका सभागृहाने मागवला. प्रशासनाने अहवाल तयार करून सभागृहासमोर सादर केला परंतु त्यावर चर्चा झाली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1675", "date_download": "2021-08-02T06:29:27Z", "digest": "sha1:4RF6UCMSXK2LXE7POKTK66N6QNMTY3MN", "length": 9016, "nlines": 88, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | सर्वत्र नकार 9| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nया यांत्रिक उद्योगधंद्याच्या काळात आणखी एक महत्त्वाचा परिणाम झाला आहे व तो म्हणजे घर नाहीसे होणे. अमेरिकेत व रशियात ही गोष्ट दिसून येत आहे. ज्या कुटुंबातील प्रत्येकास आर्थिक स्वातंत्र्याची स्पृहा असते, तेथे कौटुंबिक संबंध व कौटुंबिक बंधने शिथिल होतात. स्त्रिया व पुरुष घराबाहेर कामे करतात आणि मुले जर घरी झोपलेली नसतील तर शाळेत किंवा कॉलजात किंवा क्रिडांगणावर, किंवा बोलपटगृहात कोठे तरी आपला वेळ दवडतात. ‘जीवनाचा प्रश्न’ या आपल्या पुस्तकात ट्रॉटस्की रशियाविषयी लिहितो, ‘पुरातन पद्धतीची जी कुटुंबपद्धती तिच्यावर फार महत्त्वाच्या व प्रचंड अशा आपत्ती आज आल्या आहेत. महायुद्ध व क्रांती यांनी ही जुनाट कुटुंबपद्धती कोलमडू पाहात आहे.... आपण अधिक समाजवादी आर्थिक सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. नाना प्रकारची कामे कुटुंबतील मंडळींना करावी लागतात. त्यांना सतत काळजी व चिंता वाटत असते. यापासून आपण त्यांना मुक्त केले पाहीजे. जर नवीन आर्थिक सुधारणा करु तरच हे शक्य होईल. धुणे वगैरे सार्वजनिक धोबीखान्यात पाहिजे. जेवणखाण सार्वजनिक भोजनालयात झाले पाहिजे. शिवणकाम सार्वजनिक कारखान्यात केले पाहिजे. मुलांचे शिक्षण बालसंगोपनगृहात सार्वजनिक शिक्षकांकडून झाले पाहिजे व शिक्षकही असे हवेत की ज्यांना ह्या कामाची खरोखर आवड आहे. असे आपण करु तरच पती व पत्नी यांना जखडून टाकणारे बंध ढिले होतील. बाह्य परिस्थितीमुळे व प्रासंगिक आणि आकस्मिक कारणांमुळे जी बंधने निर्माण होतात ती नष्ट होतील. पती-पत्नी परस्परांचे जीवनशोषण करणार नाहीत.’ याचा अर्थ थोडक्यात हा की, पुरुषालाही घरात स्थान नाही, स्त्रीलाही नाही; घर ही वस्तू नाहीशीच झाली\nहे यंत्रमय औद्योगिक युग नवीन नवीन गरजा उत्पन्न कराव्या, असे मानते. जे जे भोगावे त्याने भूक वाढतच जाते. गि-हाईकांच्या भुकेला जे मिळते त्यानेच ती भूक वाढते. भौतिक प्रगतीचा मार्ग म्हणजे अधिक मागणे, अधिक मिळवणे हाच होय. अशा उत्तेजक व प्रक्षोभक स्प्रधेमुळे जीनवातील शून्यता व निष्फळता आपण लपवू बघत असतो. हे यंत्रयुग मनुष्याच्या सर्वसाधारण गरजा भागवते. परंतु व्यक्तीच्या विशिष्ट इच्छेला येथे स्थान नाही. कला हद्दपार झाली, ती कोप-यात बसली.\nलोकशाहीची तर आज सत्त्वपरीक्षा चालली आहे. ऱाजकीय व्यवस्थेच्या दृष्टीने लोकशाही तितकीशी प्रिय आज नाही. इटलीत ती कोलमडली. स्पेनमध्ये तेच झाले. रशिया व चीनमध्येही तिच्याविषयी फारसे चांगले मत नाही. पूर्व युरोपच्या काही भागांत व दक्षिण अमेरिकेत प्रातिनिधिक लोकशाहीचे स्वरुप थोडेसे दिसते. परंतु तेथेही श्रद्धा डळमळू लागली आहे, संशय निर्माण झाला आहे. स्वित्स्झर्लंड, स्वीडन, नॉर्वे अशा लहान राष्ट्रांतच खरी लोकशाही जगू शकेल, अन्यत्र नाही, असे लॉर्ड ब्राइस म्हणाले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/saptarang/coronavirus-unemployment-and-youth-4874", "date_download": "2021-08-02T06:25:10Z", "digest": "sha1:DL3MG5Z23DPK3P6GM2PNK3PL26336D7G", "length": 11867, "nlines": 26, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "कोरोना, बेरोजगारी आणि युवा", "raw_content": "\nकोरोना, बेरोजगारी आणि युवा\nकोरोना, बेरोजगारी आणि युवा\nशरीराने सुदृढ, सक्रिय असलेली युवा पिढी मानसिकतेने ढासळलेली आहे. नंतर पैसे मिळावी म्हणून काहीही करण्यास ही युवा पिढी तयार होते. अमली पदार्थांचा व्यवहार खुलेआम गोव्यात होत आहे यात जास्त असे गोमंतकातील युवा गुरफटलेले आहेत. ते का याचा गहन विचार सरकारने कधी केला आहे का याचा गहन विचार सरकारने कधी केला आहे का त्यांना नोकरी पाहिजे, ते नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्या हाका सरकारला कधी ऐकू येईल\nनोकरी ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची गोष्ट आहे. लहानपणापासून प्रत्येक मुलांचं स्वप्न असतं की \"मी मोठा होऊन नोकरी करणार व आई वडिलांना सांभाळणार\" पण वर्तमान काळात सगळ्या युवकांचा या बाबत हिरस्मुड झाला.\nमागचे सरकार जेव्हा सत्तेवर होते तेव्हा सरकारी खात्यात नोकरभरती होणार होती परंतु आचारसंहिता लागू करून नोकरभरतीस स्थगिती देण्यात आली. त्यापासून आजपर्यंत नुसती सरकारी नोकरभरतीपासून सरकारने पळवाट काढली आहे. हल्लीच जानेवारी महिन्यात नोकरभरती बाबत दिलासादायक वार्ता यायच्या. काही खात्यात लेखी परीक्षा ही झाल्या होत्या. पण कोरोनाच्या महामारीमुळे त्यालाही स्थगितीचे रूप मिळाले. आणि नंतर चक्क \"यावर्षी नोकरभरती होणं शक्य नाही\" असे सरकारने सांगून त्याला या वर्षापुरता पूर्णविराम लावला. कोरोना च्या विळख्यात अर्थव्यवस्था आल्याने सरकार नोकर भरती करण्यास असफल राहिला आहे. पण काहीही का असेना कोरोनाचे निमित्त सांगून सरकार नोकर भरती पासून पळवाट तर काढत नाही ना\nसरकारचे असे म्हणणे की युवांना फक्त सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय करावा यासाठी सरकार लागेल त्या योजना लागू करून मदत करील पण व्यवसाय करणे अवघड आहे तो सर्वांनाच जमतोच असं काही नाही. प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा/मुलगी चांगल्या नोकरीवर कार्यरत असावेत परंतु आत्ताच्या काळात ते अशक्य होत चाललेले आहे. विविध प्रोफेशनल कोर्स आहेत त्यात आपल्या मुलांनी प्रावीण्य मिळवून नोकरी करावी म्हणून किती तरी आई वडील हाल अपेष्टा काढून त्यांना शिकवितात. का तर त्यांच्या मुलांनी व्यवसाय करावा अशीच त्याची एकमेव इच्छा होती म्हणून व्यवसाय करणे ही एक कला आहे. ज्याला उमगली त्यालाच जमेल. \"जो तरंगला तो तरंगला आणि बुडाला तो बुडाला\" कारण व्यवसाय करणे सर्वांना जमत नाही.\nडी. एड.च्या शिक्षकांची नोकरभरती व नियुक्ती करण्यात आली परंतु बी. एड झालेले युवक युवती अजून प्रत्येक विद्यालयाचे नोकरीसाठी दार ठोठावत आहेत.\nसरकारी नोकर भरतीस विशिष्ट अशी वयोमर्यादा असते खास करून पोलीस. पाच वर्षे उलटून गेली तरीही या खात्यात नोकर भरती झालेली नाही . युवकांची वर्षे उलटून जातात. वय झालेल्या उमेदवारांना सरकार नोकरी देईल का शिक्षण खाते, अग्निशामक दल, कारकून, पोलीस खाते, वन विभाग, वीज खाते अशा विविध खात्यात नोकर भरती झाली नाही. गोव्यातील युवा नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांनी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी शिक्षण खाते, अग्निशामक दल, कारकून, पोलीस खाते, वन विभाग, वीज खाते अशा विविध खात्यात नोकर भरती झाली नाही. गोव्यातील युवा नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांनी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी आणखी किती दिवस सरकार त्यांना आमिषांवर नाचवणार\nसरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित नोकरी हे सर्वानाच माहीत आहे. आजकाल मुलीला नवरा सुध्दा शोधत असताना तो सरकारी खात्यात नोकरी करतो का हे पहिल्यांदा विचारण्यात येत. खासगी नोकरी करणाऱ्या मुलांना मुली देण्यास आई वडील टाळाटाळ करतात.\nकितीतरी युवक या बेरोजगारीमुळे व्यसनाकडे चाललेले दिसत आहेत. शरीराने सुदृढ, सक्रिय असलेली युवा पिढी मानसिकतेने ढासळलेली आहे. नंतर पैसे मिळावी म्हणून काहीही करण्यास ही युवा पिढी तयार होते. अमली पदार्थांचा व्यवहार खुलेआम गोव्यात होत आहे यात जास्त असे गोमंतकातील युवा गुरफटलेले आहेत. ते का याचा गहन विचार सरकारने कधी केला आहे का याचा गहन विचार सरकारने कधी केला आहे का त्यांना नोकरी पाहिजे, ते नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्या हाका सरकारला कधी ऐकू येईल\nकोरोनाची धास्ती आता सर्वांनाच लागली आहे. कोरोना आणखी किती काळ सोबत चालणार आहे याची शाश्वती कुणालाच देता येणार नाही. वास्तविक स्थिती पाहता गोव्याला तरी तेवढी आर्थिक हानी झालेली नाही. कारण थोडा काळ का होईना खाण व्यवसाय सुरू करण्यात आला होता आणि लॉकडाऊन ही काही काळ मर्यादित होतं. केंद्रीय सरकारकडून आर्थिक मदत पण करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता फैलाव पाहता आणखीही त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो पण मग का ही नोकरभरती सरकार त्यामुळे अशीच लांबणीवर टाकणार आहे का\nआज अनेक लोक आहेत जे खासगी नोकरी करायचे त्यांना कोरोनामुळे नोकरी सुद्धा गमवावी लागली आहे अशा लोकांचे काय कोरोनाचा जास्त त्रास सामान्य माणसाला झाला आहे नोकरी अभावी माणसाला जगणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या भितीबरोबर पोटाची भीती वाढली आहे. कोरोनामुळे आम्ही उपाशी राहू शकत नाही. कोरोनामुळे घरोबा सोडून चालणार नाही त्यामुळे घरातील पुरुषाला चार पैसे कमवावे लागतात. ते कमावणार कसे कोरोनाचा जास्त त्रास सामान्य माणसाला झाला आहे नोकरी अभावी माणसाला जगणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या भितीबरोबर पोटाची भीती वाढली आहे. कोरोनामुळे आम्ही उपाशी राहू शकत नाही. कोरोनामुळे घरोबा सोडून चालणार नाही त्यामुळे घरातील पुरुषाला चार पैसे कमवावे लागतात. ते कमावणार कसे सरकार कोरोनाच्या काळात विविध पैलूवर विचार करू शकते तर नोकर भरतीवर का नाही\nशिकून सवरून आजची मुले घरात आहेत. जिथे तिथे नोकरीच्या शोधात आहेत. \"कुणी नोकरी देता का नोकरी\" अशी परिस्थिती युवांवर ओढवलेली आहे. घरातील कर्ता पुरुष/स्त्री बनायच्या काळात सरकार नोकरी देण्यास अपयशी ठरत आहे. युवांच्या मागण्या पुरवण्यात कमी पडत आहे. नोकर भरतीवर पुन्हा विचार करावा आणि युवांना कृतकृत करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/beed-news-marathi/give-the-essentials-before-the-third-wave-single-women-aggressive-nrdm-151201/", "date_download": "2021-08-02T05:03:14Z", "digest": "sha1:R56SZIG64KASFOEG7BB7L67ARDEZDISF", "length": 9953, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "बीड | तिसऱ्या लाटेपूर्वी जीवनावश्यक वस्तू द्या, एकल महिला आक्रमक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nबीडतिसऱ्या लाटेपूर्वी जीवनावश्यक वस्तू द्या, एकल महिला आक्रमक\nतिसरी लाट येणापूर्वी बीड जिल्ह्यातील विधवा, परितक्त्या आणि बेघर असलेल्या एकल महिलांना महिन्याकाठी निदान 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. मुलांचे शिक्षण मोफत करावे, शिवाय खाद्य पदार्थात सूट द्यावी, अशी मागणी एकल महिला संघटन आणि आरसा फाउंडेशनच्या वतीने मोर्चा काढून केली.\nबीड : बीडमध्ये विविध मागण्यांसाठी एकल महिला आक्रमक झाले आहेत. एकल महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज भव्य मोर्चा काढण्यात आला. गेल्या दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोना महामारी आहे. सरकारकडून अनेक घटकांना मदत मिळाली असली तरी एकल महिलांना अद्याप कसलीच मदत मिळाली नाही. यामुळे हा मोर्चा काढण्यात आला.\nतिसरी लाट येणापूर्वी बीड जिल्ह्यातील विधवा, परितक्त्या आणि बेघर असलेल्या एकल महिलांना महिन्याकाठी निदान 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. मुलांचे शिक्षण मोफत करावे, शिवाय खाद्य पदार्थात सूट द्यावी, अशी मागणी एकल महिला संघटन आणि आरसा फाउंडेशनच्या वतीने मोर्चा काढून केली.\n…म्हणून मराठा आरक्षणाला स्थगिती दिली; विनायक मेटे यांचा सरकारवर आरोप\nदरम्यान यावेळी “एक रुपयांचा कडीपत्ता, सरकार झालंय बेपत्ता” यासह अनेक घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून निघाला होता..\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/israel-governnment-order-to-wear-a-mask-on-public-places-nrsr-147166/", "date_download": "2021-08-02T06:56:03Z", "digest": "sha1:L2PKZDY5MDUAVEHLUCOYNWXGMCOUNBFA", "length": 13175, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "डेल्टा प्लसचे थैमान | मास्कमुक्तीची घोषणा करणाऱ्या इस्त्रायलमध्येही आता सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती, आढळले डेल्टा प्लसचे रुग्ण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n‘तारक मेहता…’ मधील भिडेच्या कन्येची चर्चा, सोशल मीडियावर झालाय कल्ला\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nडेल्टा प्लसचे थैमानमास्कमुक्तीची घोषणा करणाऱ्या इस्त्रायलमध्येही आता सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती, आढळले डेल्टा प्लसचे रुग्ण\nजगातील अनेक देशांमध्ये पसरत असलेल्या डेल्टा व्हायरसचे काही रुग्ण इस्त्रायलमध्येही(Delta Plus Patients In Israel) आढळले आहेत. त्यामुळे इस्त्रायल सरकारने आता सार्वजनिक ठिकाणी (Mask On Public Places) मास्क वापरण्याचे आदेश काढले आहेत.\nजेरूसलेम : कोरोनावर (Corona) सर्वात मात करणारा आणि सगळ्यात आधी मास्कमुक्ती मिळवणाऱ्या इस्त्रायलमध्ये (Israel) पुन्हा एकदा नागरिकांना चेहऱ्यावर मास्क चढवण्याची वेळ आली आहे. जगातील अनेक देशांमध्ये पसरत असलेल्या डेल्टा व्हायरसचे काही रुग्ण इस्त्रायलमध्येही(Delta Plus Patients In Israel) आढळले आहेत. त्यामुळे इस्त्रायल सरकारने आता सार्वजनिक ठिकाणी (Mask On Public Places) मास्क वापरण्याचे आदेश काढले आहेत.\nकेंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यामुळे अनिल देशमुखांवर झाली कारवाई, चिंता करण्याचं काहीच कारण नाही – शरद पवार\nकोरोनाचा डेल्टा व्हायरस हा सर्वप्रथम भारतात आढळला आणि त्यानंतर तो जगभर पसरला. या व्हायरसचा आता इस्त्रायली नागरिकांना त्रास होत असल्याची प्रतिक्रिया इस्त्रायल सरकारनं दिली आहे. इस्त्रायलमध्ये बहुतांश नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. मात्र लस घेतलेल्या नागरिकांनाही डेल्टा व्हायरसची लागण होत असल्याचं दिसून आल्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे.\nइस्त्रायलमध्ये एकाच दिवसात १०० पेक्षा अधिक कोरोना नागरिक आढळून आले आहेत. ही चिंतेची बाब असून त्यामुळे सर्व सार्वजनिक ठिकाणांवर मास्क वापरणे आता बंधनकारक करण्यात येत असल्याची घोषणा कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख नचमन ऐश यांनी इस्त्रायलच्या सरकारी रेडिओ केंद्रावरून केली आहे. भारतात आढळून आलेल्या डेल्टा व्हायरसचा परिणाम जगातील इतर देशांवर होईल, असा अंदाज होताच आणि तो खरा ठरल्याचं ऐश यांनी म्हटलं आहे.\nइस्त्रायलमधील कोरोना नियंत्रणात आल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची सक्तीदेखील हटवण्यात आली होती. मात्र १८वर्षांखालील नागरिकांचं लसीकरण झालेलं नसल्यामुळे त्यांना डेल्टा व्हेरिअंटचा अधिक धोका असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या वयोगटाचं लसीकरणाही लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी इस्त्रायलमध्ये जोर धरते आहे.\nआंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या नागरिकांमुळे डेल्टा व्हायरस इस्त्रायलमध्ये आल्याचं पंतप्रधान नफ्तालींनी म्हटलंय. इस्त्रायल विमानतळावर यापुढे कोरोना चाचणी आणि विलगीकरण यांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून काही देशांतील नागरिकांच्या आगमनावर बंदी घातली जाण्याची शक्यतादेखील व्यक्त केली आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.rangmaitra.com/chi-va-chi-sau-ka/", "date_download": "2021-08-02T07:10:21Z", "digest": "sha1:5Z6SHIX76YWJQRTWQZTUJEXNWEJW3D3H", "length": 12469, "nlines": 112, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘चि. व चि. सौ. कां.’ची लग्नबंबाळ धमाल! | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट ‘चि. व चि. सौ. कां.’ची लग्नबंबाळ धमाल\n‘चि. व चि. सौ. कां.’ची लग्नबंबाळ धमाल\non: May 10, 2017 In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nझी स्टुडिओजचा सिनेमा १९ मेपासून चित्रपटगृहांत\nअभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘चि. व चि. सौ. कां.’ची लग्नबंबाळ धमाल १९मेपासून सिनेरसिकांना खुणावणारी आहे. सत्यप्रकाश आणि सावित्रीच्या नात्यांचे उलगडत जाणारे विविध पदर या चित्रपटात खुमासदार पद्धतीने उलगडले आहेत.\nया चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळा दिग्दर्शक परेश मोकाशी, लेखिका मधुगंधा कुलकर्णी, अभिनेता ललित प्रभाकर, अभिनेत्री मृण्मयी गोडबोले, नामवंत गायक आणि गीतकार स्वानंद किरकिरे तसेच झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने आणि चित्रपटाची पूर्ण टीमच्या उपस्थितीत झाला.\nचित्रपटाची कथा आहे सत्यप्रकाश आणि सावित्री यांची. सावित्री ही प्राण्यांची डॉक्टर व पराकोटीची प्राणीप्रेमी तर सत्यप्रकाश हा इलेक्ट्रीकल इंजिनियर व टोकाचा पर्यावरण प्रेमी. दोघेही विचारांवर ठाम व कामात मग्न. घरच्यांचा आग्रहाला बळी पडून स्थळ पाहण्याच्या कार्यक्रमाला दोघेही मान्यता देतात व एकमेकांना पाहतात देखील. त्या दोघांच्या ओळखीचे एक जोडपे नुकतेच वेगळे झालेले असते. प्रेमात आकंठ बुडालेली ती जोडी महिन्याभरातच एकमेकांना वैतागून तुटलेली असते. त्यापासून धडा घेऊन सावित्री – सत्यप्रकाश एक विचित्र निर्णय घेतात आणि त्यांचे कुटूंबिय व मित्रांची एकच भंबेरी उडते. झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ललित प्रभाकर याचा हा पदार्पणातला चित्रपट आहे.\nयाप्रसंगी दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले, ‘श्री व सौ’ होण्याच्या प्रवासात, थेट चंद्र सूर्याच्या उपमा देऊन प्रेम करणारे, लग्नानंतर एकत्र राहायला लागल्यावर एकमेकांना चंद्रा – सूर्यावर पाठवायला उदयुक्त होतात. लग्न झालेला ‘जोडा’ तयार झाला की आजकाल खूप लवकर झिजू लागतो. यावर उपाय काय त्याचा शोध म्हणजे ‘चि. व चि. सौ. कां.’\nझी स्टुडिओजचे बिझनेस हेड आणि चित्रपटाचे निर्माते निखिल साने म्हणाले, ‘मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांच्या लेखणीतून साकारलेली ही धमाल कौटुंबिक कथा, तसेच परेशने त्याच्या शैलीत दिग्दर्शित केलेली प्रेमकथा ही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल याची मला खात्री आहे.’\nमधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेल्या या चित्रपटात मृण्मयी गोडबोले, ललित प्रभाकर, सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, पुर्णिमा तळवलकर, सुनील अभ्यंकर, शर्मिष्ठा राऊत, पुष्कर लोणारकर, भारत गणेशपुरे, ज्योती सुभाष आणि सतीश आळेकर अशी कलाकारांची मांदियाळी आहे.\nया चित्रपटात एकूण दोन गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत नरेंद्र भिडे आणि शब्दबद्ध केली आहे परेश मोकाशी यांनी. यात ‘चि. व चि. सौ. कां.’ हे अकापेला धाटणीचे म्हणजेच गाण्यात कोणतेही वाद्य न वापरता वाद्यांचे आवाज फक्त तोंडाने काढलेले गाणे स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे.\n‘मन हे’ हे गाणं लिहिलंय स्वरबद्ध केलंय श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी. झी म्युझिकच्या द्वारे ही गाणी श्रोत्यांच्या भेटीस आली आहेत. चित्रपटासाठी कल्याणी गुगळे यांनी वेशभूषा केली आहे तर रंगभूषा संतोष गिलबिले यांनी. संकलन अभिजीत देशपांडे यांनी केलंय आणि अनमोल भावे यांनी ध्वनीसंयोजन केले आहे. चित्रपट आपल्या कॅमेरात टिपून तो नयनरम्य बनवलाय ज्येष्ठ छायालेखक सुधीर पलसाने यांनी.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mukhya-news/chadrapur-bar-owner-performed-pooja-of-vijay-wadettiwar-photo", "date_download": "2021-08-02T06:04:19Z", "digest": "sha1:644TGCSCYETGCIWWTCZOQTEGU46443OK", "length": 7426, "nlines": 32, "source_domain": "www.saamtv.com", "title": "चंद्रपुरमधील बारमालकाने केली चक्क वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा", "raw_content": "चंद्रपूरमधील बारमालकाने केली चक्क वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा- ANI\nचंद्रपूरातल्या बारमालकाने केली चक्क वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा\nचंद्रपूर जिल्ह्यात दारूविक्री पुन्हा सुरू झाल्याचा आनंद तळीरामांसोबत दारू व्यावसायिकांनाही झाला आहे. या आनंदाने नुकतीच एक नवी उंची गाठली. एका बारमालकाने चक्क दारूबंदी उठविणारे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा केली\nचंद्रपूर : तब्बल सहा वर्षांच्या काळानंतर चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील दारुबंदी (Liquor Ban) उठली खरी पण या-ना त्या कारणाने दारुबंदी गाजतेच आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूविक्री पुन्हा सुरू झाल्याचा आनंद तळीरामांसोबत दारू व्यावसायिकांनाही झाला आहे. या आनंदाने नुकतीच एक नवी उंची गाठली. एका बारमालकाने चक्क दारूबंदी उठविणारे पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या फोटोची पूजा केली. Chandrapur Bar Owner performed pooja of Vijay Wadettiwar Photo\nसध्या हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे. बारमालकाने काउंटरच्या बाजूला दर्शनी भागात पालकमंत्र्यांचा (Guardian Minister) फोटो लावून केलेल्या आरतीचा हा व्हिडिओ सर्वत्र चर्चेचा तसेच टीकेचा विषय ठरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्याचा निर्णय राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी घेतला. यानंतर जिल्ह्यातील मदिरालये एकापाठोपाठ एक सुरू होत आहे. दारुबंदी उठविल्यानंतर मद्यपींच्या आनंदाला अक्षरशः उधाण आले आहे. Chandrapur Bar Owner performed pooja of Vijay Wadettiwar Photo\nबार, वाइनशॅापमध्ये दररोज गर्दी वाढते आहे. अशातच विक्री सुरू झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी चंद्रपूर शहरालगत चंद्रपूर-मूल मार्गावर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिमा लावली गेली. या बारचे उद्‍घाटन अलीकडेच झाले आहे. उद्‍घाटनाच्या पहिल्याच दिवशी वडेट्टीवारांच्या प्रतिमेची साग्रसंगीत पूजा करण्यात आली. याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे आहे.\nछोटा राजन विरोधात क्लोजर अहवालाला न्यायालयाकडून मान्यता\nभाजप सरकारच्या काळात एक एप्रिल २०१५ रोजी दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. दारूबंदीनंतर जिल्ह्यात अवैध धंदे वाढले. गुन्हेगारीत मोठी वाढ झाली. त्यामुळे दारुबंदी उठविण्याची मागणी सातत्याने होत होती. आमदार विजय वडेट्टीवार यांनी दारुबंदी उठविण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले. २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर वडेट्टीवारांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. पद मिळाल्याबरोबर त्यांनी दारुबंदी उठवू, असे आश्वासन दिले होते. मे महिन्यात अखेर दारुबंदी उठविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर जुलै महिन्यात जिल्ह्यातील दारुची दुकाने पुन्हा सुरू झाली. विक्री सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत तळीरामांनी अंदाजे एक कोटीची दारू रिचवल्याची माहिती आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://shekru.org/events/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-08-02T05:32:59Z", "digest": "sha1:EHDOCATGVKUQACDFIKEI5DX4QP6CWPOP", "length": 2585, "nlines": 65, "source_domain": "shekru.org", "title": "निर्यातीतील संधी आणि त्यासाठी अनुसरायाची कार्यप्रणाली / श्री. गोविंद हांडे – Shekru", "raw_content": "\nनिर्यातीतील संधी आणि त्यासाठी अनुसरायाची कार्यप्रणाली / श्री. गोविंद हांडे\nनिर्यातीतील संधी आणि त्यासाठी अनुसरायाची कार्यप्रणाली\nयुरोपियन युनियन आणि इतर देशांमध्ये फळ आणि भाजीपाला निर्यातीसाठी ऑनलाईन फार्म नोंदणी ट्रेसेबिलीटी सिस्टम, फलोत्पादन विपणन व निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेले सरकारी उपक्रम, कृषीमाल निर्यात वृद्धीसाठी शासकीय पुढाकार इत्यादी.\nराज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार (निर्यात) कृषी आयुक्तालय, पुणे\nवेळ: सायं ७ वा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/Other/4056/Mazagon-Dock-Recruitment-2021.html", "date_download": "2021-08-02T06:24:25Z", "digest": "sha1:JHBUPARXWLI62PZNKJEKCJFFIMRDJZFB", "length": 5497, "nlines": 72, "source_domain": "naukriadda.com", "title": "मॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमॅजागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड 1388 जागांसाठी भरती 2021\nमॅजागॉन डॉक भारती २०२१: माझॅगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल), मुंबई विविध व्यापारात नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट भरण्यासाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागवते. या पदांच्या 1388 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांवरील अर्जदारांना पुढील ऑनलाईन अर्ज दुव्याचा उपयोग करुन ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता आहे .. अर्ज सादर करण्याची समाप्ती तारीख 4 जुलै 2021 आहे.\nTotal: 1388 रिक्त जागा\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1676", "date_download": "2021-08-02T06:18:06Z", "digest": "sha1:IM4HOQFNOWQJTLY6OS4HGJGFABFEM3SJ", "length": 8241, "nlines": 87, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | सर्वत्र नकार 10| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nअनियंत्रित सत्तेपासून बचाव म्हणून लोकशाहीची आपण कास धरली. परंतु आज लोकशाहीचा जो व्यवहार दिसत आहे तो समाधानकारक नाही. राज्य शासन म्हणजे तंत्रमय अशी एक कला आहे व तिच्यात तज्ञ असणारेच सत्ताधारी होतात ही गोष्ट आज आपल्या अनुभवास येत आहे. लोकशाहीचा प्रत्यक्ष कारभार पाहू तर असे दिसेल की, खरोखर अत्यंत योग्य व कार्यक्षम अशी जी माणसे, ती क्वचितच राज्यकारभार चालवतात. ती माणसे पुढे येऊ शकत नाही. उत्कृष्ट माणसे लोकशाहीला जणू नको असतात.\nउद्योगधंद्यांतच आज यंत्रयुग आहे असे नाही, तर राजकारणातही तेच आहे. लोकशाहीच्या नावाखाली कोणी तरी पुंजीपती उभा राहतो, तोच मागे उभा राहून सर्व राज्ययंत्र चालवतो. सारी कळ त्याच्या हातात असते. निवडून आलेल्या प्रतिनिधींना स्वातंत्र्य नसते. ते पुढारीपण घेऊ शकत नाहीत. आपल्या स्फूर्तीने काही करु शकत नाहीत. प्रतिनिधी म्हणजे बाहुलीच असतात. एका प्रचंड यंत्रातील ती लहानमोठी चाके असतात. आपल्या मतदारसंघातील मतदारांचे मत काय असेल याचा विचार हे प्रतिनिधी फारसा करीत नाहीत. सभागृहांतील चर्चांकडे त्यांचे लक्ष नसते. स्वतःची प्रामाणिक मतेही ते दूर ठेवतात. मत कोठे द्यावयाचे ते त्यांना आगाऊच सांगितलेले असते. यामुळे या सा-या चर्चा व हे वादविवाद केवळ भ्रमरुप व मायावी असतात. पक्षोपक्षी करण्याची जरुरच नसते. लोकशाही केवळ एक नाव आहे झाले\nलोकशाही युगात व्यक्तीचे स्वातंत्र्य तरी नीट राहीले का तसेही नाही. युरोप व अमेरिका म्हणजे लोकशाहीची पूजक असे मानतात. व्यक्तित्वाला तेथे मान आहे असे समजतात; परंतु वास्तविक व्यक्तीच्या जीवनाला आज तेथे काडीचीही किंमत नाही. वैयक्तिक जीवनाची कोणी कदर करीत नाही. स्वातंत्र्याच्या म्हणून समजल्या जाणा-या या भूमीतून ‘हम करे सो कायदा’ हेच तंत्र आहे. अन्य संस्कृती व अन्य मानववंश यांच्यावर सूड घेणे व हल्ले चढविणे सुरु आहे. विरुद्ध मताच्या राजकीय पक्षांना दहशत बसावी म्हणून तेथे संघटना आहेत. व्यक्तींचे जीवन सुरक्षित नाही. वैयक्तिक सूडही घेतला जातो. कशाने तरी प्रतिस्पर्धी दूर करायचा. आज साम्यवादी रशियातही आपण काय करावे हे ठरविण्याचा व्यक्तीला अधिकार नाही. यांत्रिक व तांत्रिक परिणती हे ध्येय आसल्यामळे जशी जरुर असेल, त्याप्रमाणे ती ती माणसे तेथे पाठवली जातात. त्या त्या कामात त्यांना तरबेज करण्यात येते. आचारस्वातंत्र्य, कर्मस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य यांना तेथे स्थान नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Gamadi_Gammat_Jamadi", "date_download": "2021-08-02T06:39:02Z", "digest": "sha1:FZQOFU67IDKJDPIE46WOJS4O3V67RJDR", "length": 2502, "nlines": 39, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "गमाडि गंमत जमाडि जंमत | Gamadi Gammat Jamadi | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nगमाडि गंमत जमाडि जंमत\nगमाडि गंमत जमाडि जंमत\nये ग ये सांगते कानांत\nबोलायचं नाही पण सांगायचं नाही कुणी\nहसायचं नाही ग गालांत\nगच्चिवर चल, जिन्याखाली चल\nचला ग जाऊ बागेत\nमागिल दारी, पुढच्या दारी\nपण बाई शप्पत, गळ्याची शप्पत\nखरंच सांगते, दिलं वचन ते,\nनाही कुणी ग मोडायचं\nकाय झालं बाई, किनई ग, बाई\nइश्श ग बाई, बोलू कसं\nआमची किनई, मनी किनई बाई\nबाई बाई सांगू कसं\nदोन अन्‌ तीन, तीन अन्‌ दोन\nपिटुकली पिल्लं झाली तिला\nगमाडि गंमत, चला गडे ग, बघा चला\nगीत - आशा गवाणकर\nसंगीत - श्रीनिवास खळे\nस्वर - कुंदा बोकिल\nगीत प्रकार - बालगीत\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nठाऊक नाही मज काही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/arthavishwa/hyundai-will-soon-bring-new-low-cost-micro-suv-13095", "date_download": "2021-08-02T05:40:42Z", "digest": "sha1:AWKYN2PHHLOF4SIKHJMJBFF6MDLCIXYJ", "length": 4996, "nlines": 25, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "ह्युंडाई लवकरच घेऊन येणार कमी किमतीची नवी 'मायक्रो SUV'", "raw_content": "\nह्युंडाई लवकरच घेऊन येणार कमी किमतीची नवी 'मायक्रो SUV'\nदक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंडाई बऱ्याच काळापासून भारतीय बाजारात आपल्या नवीन मायक्रो एसयूव्हीची चाचणी घेत आहे. कंपनीच्या या आगामी मायक्रो एसयूव्हीचे कोडनेम एक्स 1 केले गेले आहे. पुन्हा एकदा ही एसयूव्ही चाचणी दरम्यान निदर्शनास आली आहे आणि यावेळी या एसयूव्हीशी संबंधित आणखी काही माहिती समोर आली आहे. (Hyundai will soon bring a new low cost micro SUV)\n नव्या आर्थिक वर्षात जीएसटीचं विक्रमी कलेक्शन\nनुकतीच या एसयूव्हीची (SUV) टीझर इमेजही रिलीज करण्यात आला असून, त्यात हेडलाईट आणि टेललाईट दिसता आहेत. त्यामध्ये स्प्लिट लाइटिंग आहे. परिपत्रक प्रोजेक्टरसह एलईडी डे टाइम रनिंग लाइट्स गाडीच्या समोरच्या भागाला आकर्षक बनवतात. गाडीच्या टेललाइटला त्रिकोणी आकार देण्यात आला आहे.\nकंपनीने 2018 मध्ये या मायक्रो एसयूव्हीच्या निर्मितीची घोषणा केली होती, आणि तेव्हापासून ते वेगवेगळ्या टप्प्यांवर चाचणी करताना दिसत आहे. या मायक्रो एसयूव्ही कारची लांबी सुमारे 7.7 ते 8 मीटर इतकी आहे जी ह्युंडाई व्हेन्यू पेक्षा कमी आहे. आकारात लहान असूनही, या मायक्रो एसयूव्हीमध्ये (Micro SUV) ऍडव्हान्स फीचर्स आणि तंत्रज्ञान समाविष्ट केले जाणार आहे.\nमायक्रो एसयूव्हीच्या तपशीलांविषयी अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नसली तरी, ह्युंडाईच्या K1 प्लॅटफॉर्मवर तयार केल्याचे समजते आहे. ही मायक्रो एसयूव्ही दोन वेगवेगळ्या पेट्रोल (Petrol) इंजिन पर्यायांसह बाजारात बाजारात येऊ शकते. एका व्हेरिएंटमध्ये कंपनी 1.2 लिटरचे पेट्रोल इंजिन आणि इतर प्रकारांमध्ये 1.1 लिटर इंजिन वापरू शकते.\nकंपनीकडून अंदाजे 5 लाख रुपयांपासून ही मायक्रो एसयूव्ही बाजारात येईल असे सांगण्यात येत आहे. या व्हॅरिएंट टाटा मोटर्स लवकरच आपले नवीन टाटा एचबीएक्सदेखील बाजारात आणणार आहे, जी मागील ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/someshwar-co-operative-sugar-factory/", "date_download": "2021-08-02T06:24:14Z", "digest": "sha1:5BLZPOX3F2NXR7WXA323WVSG22FAXYMR", "length": 4809, "nlines": 101, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Someshwar co-operative sugar factory – Dainik Prabhat", "raw_content": "\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले भगत कुटुंबीयांचे सांत्वन\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nसोमेश्वर कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक करावी – सतीश काकडे\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nविद्यार्थ्यांसह शिक्षण आयुक्‍तांचे बैलगाडीतून शाळेत आगमन\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nसोमेश्‍वर कारखान्याची सभा आठ तास रेंगाळली\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nपाटलांकडून राष्ट्रवादीवर पावती फाडायचे काम\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\n‘सोमेश्‍वर’ बोनसही उच्चांकी देणार\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\n‘सोमश्वर’कडून अपघात विमा कवच\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nराज्यात ‘सोमेश्‍वर’चा उच्चांकी दर\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nसोमेश्‍वर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी शैलेंद्र रासकर\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nसर्वोच्च ऊस दर देण्याचा “सोमेश्‍वर’कडून मानस\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\n‘सोमेश्‍वर’च्या उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nएमपीएससी रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/auto-and-tech/soon-pubg-mobile-india-will-be-live-good-news-about-old-user-id-gh-498243.html", "date_download": "2021-08-02T04:57:30Z", "digest": "sha1:VD4KC3ZTOJMWSNPMTEWBM4P6RRFEE3AV", "length": 9399, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लवकरच PUBG मोबाइल इंडिया होणार लाईव्ह; जुन्या युजर्सच्या आयडीबाबत आली GOOD NEWS!– News18 Lokmat", "raw_content": "\nलवकरच PUBG मोबाइल इंडिया होणार लाईव्ह; जुन्या युजर्सच्या आयडीबाबत आली GOOD NEWS\nभारतातील गेमर्ससाठी PUBG मोबाईल गेमचं नवीन व्हर्जन PUBG मोबाईल इंडिया घेऊन येणार आहे, तेव्हापासून हा गेम नक्की कसा आहे याविषयी अनेकांमध्ये उत्सुकता आहे.\nभारतातील गेमर्ससाठी PUBG मोबाईल गेमचं नवीन व्हर्जन PUBG मोबाईल इंडिया घेऊन येणार आहे, तेव्हापासून हा गेम नक्की कसा आहे याविषयी अनेकांमध्ये उत्सुकता आहे.\nनवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : भारतातील गेमर्ससाठी PUBG मोबाईल गेमचं नवीन व्हर्जन PUBG मोबाईल इंडिया घेऊन येणार आहे, तेव्हापासून हा गेम नक्की कसा आहे याविषयी अनेकांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे चाहत्यांच्याही अपेक्षा वाढत आहेत. सध्या तरी PUBG मोबाईल इंडिया गेम कधी सुरू होणार याबाबत आम्हाला जास्त माहिती नाही, परंतु आता असं कळतंय की तुम्ही PUBG मोबाईलवर बंदी येण्यापूर्वी वापरलेले युझर आयडी तुम्हाला नव्या PUBG मोबाईल इंडिया गेममध्येही वापरले जाऊ शकतात. याचा अर्थ असा की जेव्हा आपण PUBG मोबाईल इंडिया खेळायला सुरु कराल तेव्हा वेगळा आयडी तयार करण्याची गरज नाही आणि आपण सर्व जेतीपदं, रिवॉर्ड्स, स्किन्स आणि बरंच काही पुन्हा मिळवू शकता. PUBG कॉर्पोरेशन आणि पॅरेंट कंपनी KRAFTON मोबाईल गेम डेटा होस्ट करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट अझूर क्लाऊड सर्व्हिसेस वापरण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीशी बोलणी करत आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये जेव्हा PUBG ने गेमच्या एक्सबॉक्स व्हर्जनसाठी अमेझॉन वेब सर्व्हिसेस वरून मायक्रोसॉफ्ट अझूरची सेवा सुरू केली होती, आता अशी अपेक्षा आहे की गेमच्या सर्व मोबाईल, पीसी आणि कन्सोल व्हर्जन्ससाठी जर ते आधीपासून वापरत नसतील, तर आता अझूरचा वापर करतील. वेबसाइट इनसाइडर स्पोर्ट्सने असेही म्हटले आहे की ज्या गेमर आयडींवर बंदी आली आहे ते आता वापरता येणार नाहीत. हे ही वाचा-Aadhaar संदर्भात आहे कोणतीही समस्याहा क्रमांक डायल केल्यानंतर मिळेल सर्व माहिती या महिन्याच्या सुरुवातीला, PUBG कॉर्पोरेशनने जाहीर केले की PUBG मोबाईल इंडिया नावाचा एक नवीन गेम आणणार आहे. ते म्हणतात की या खेळाच्या विविध बाबी भारतासाठी मुख्यतः तयार केल्या गेल्या आहेत. “गेम मध्ये वर्चुअल सिम्युलेशन ट्रेनिंग ग्राऊंड्सवर सेट केले जाणार आहे, नवीन पात्रे व त्यांना मिळणारी ऑटोमॅटिक वस्त्रं आणि खेळाच्या वर्चुअल स्वरूपाचे प्रतिबिंब दर्शविण्यासाठी ग्रीन हिट इफेक्ट यासारख्या खेळाच्या विविध बाबी भारतीय गेमर्ससाठी अड केल्या जातील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कंपनीमध्ये असे फीचर्स अड केले आहेत जे युवा खेळाडूंसाठी आरोग्यासाठी व चांगल्या गेमप्लेच्या सवयींना प्रोत्साहित करण्यासाठी खेळाच्या वेळेवर निर्बंध लादतील,” असे एका डेव्हलपरने अधिकृत निवेदनात म्हटले आहे. PUBG कॉर्पोरेशनची पॅरेंट कंपनी KRAFTON व्हिडीओ गेम्स, एस्पोर्ट्स तसेच एंटरटेनमेंट व आयटी उद्योगांना चालना देण्यासाठी 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक भारतात करणार आहे. तसेच, PUBG मोबाईल इंडिया गेम नवीन भारतीय उपकंपनी अंतर्गत असेल. सध्या, आम्हाला माहित नाही की PUBG मोबाईल इंडिया गेम प्रत्यक्षात कधी रिलीज होईल. डेव्हलपर्सनी यावेळी सांगितले की हा गेम 'लवकरच' येत आहे. PUBG कॉर्पोरेशन किंवा त्याच्या भारतीय सहाय्यक कंपनीला भारत सरकारकडून आवश्यक मंजूरी आणि परवानग्या मिळाल्या आहेत की नाही याबद्दल अजूनही काहीच स्पष्ट झाले नाही आहे.\nलवकरच PUBG मोबाइल इंडिया होणार लाईव्ह; जुन्या युजर्सच्या आयडीबाबत आली GOOD NEWS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/coronavirus-maharashtra-updates-latest-covid-data-9-september-corona-patients-number-close-to-10-lakh-478572.html", "date_download": "2021-08-02T06:20:52Z", "digest": "sha1:USGSP2BZAIV6CEAAF7333MEGPG5T3VPB", "length": 9840, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाराष्ट्रात कोरोना कहर! दर तासाला 1000 नव्या रुग्णांची भर, पाहा लेटेस्ट आकडे– News18 Lokmat", "raw_content": "\n दर तासाला 1000 नव्या रुग्णांची भर, पाहा लेटेस्ट आकडे\nगेल्या 24 तासांत 23,816 नवे रुग्ण सापडले, तर 325 रुग्णांचा Covid-19 मुळे मृत्यू झाला. पुणे जिल्ह्याबरोबरच मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचं थैमान पुन्हा नव्याने सुरू झालं आहे.\nगेल्या 24 तासांत 23,816 नवे रुग्ण सापडले, तर 325 रुग्णांचा Covid-19 मुळे मृत्यू झाला. पुणे जिल्ह्याबरोबरच मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचं थैमान पुन्हा नव्याने सुरू झालं आहे.\nमुंबई, 9 सप्टेंबर : Coronavirus ची साथ महाराष्ट्रात भीषण स्वरूप धारण करते आहे. दररोज रुग्णसंख्येचा नवा उच्चांक समोर येतो आहे. गेल्या 24 तासांत 23,816 नवे रुग्ण सापडले, तर 325 रुग्णांचा Covid-19 मुळे मृत्यू झाला. पुणे जिल्ह्याबरोबरच मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचं थैमान पुन्हा नव्याने सुरू झालं आहे. राज्यभरात सध्या 2,52,734 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातले सर्वाधिक पुणे, मुंबई आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये आहेत. कुठल्याही दुसऱ्या राज्यात एवढ्या संख्येने उपचाराधीन कोरोनारुग्ण नाहीत. पुण्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात सध्या Covid-19 चे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशात पुण्याचा आकडा अव्वल आहे. त्यामुळे चिंता वाढत आहे. पुण्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात कोरोना प्रकोप वाढतो आहे. मुंबई महानगर भागात गेल्या 24 तासांत 2227 रुग्ण दाखल झाले आहे. तर पुण्यात 2340 रुग्ण दिवसभरात सावपडले. ठाणे होतंय कोरोनाचा हॉटस्पॉट ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढू लागला आहे. ठाणे शहरात 495, नवी मुंबईत 391, तर कल्याण डोंबिवलीत गेल्या 24 तासांत तब्बल 785 रुग्ण सापडले आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि नागपूर धोक्यात सप्टेंबरमध्ये रुग्णवाढीचा कळस गाठला जात आहे. गेले काही दिवस 20 हजारांच्या आसपास नवे रुग्ण राज्यात सापडत आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) वाढत असलं, तरी रुग्णवाढीचा दर आणि हा विषाणू गावागावात पसरण्याचा वेग वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याबाहेर नवे रुग्ण दाखल व्हायची संख्या पश्चिम महाराष्ट्र आणि नागपुरात सर्वाधिक आहे. गेल्या 24 तासांत 13,906 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 6,86,462 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील मृत्यूदर पहिल्यांदाच तीनच्या खाली आला आहे. आता महाराष्ट्रात Covid मृत्यूदर 2.87 टक्के एवढा आहे. राज्यात 16,11,280 रुग्ण घरात विलगीकरणामध्ये (Home quarantine) आहेत. 37,644 संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 10 लाखांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार, आता राज्यात एकूण कोरोना रुग्णसंख्या 967349 आहे. तर मृत्यूचा आकडा 27787 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 2,52,734 रुग्ण आहेत. एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा अद्याप जास्त आहे. देशाचा सरासरी कोविड मृत्यूदर 2 टक्क्यांच्या खाली आहे. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. मुंबई, ठाण्यात रुग्णवाढीचा वेग पन्हा एकदा वाढतो आहे. उलट नाशिक, औरंगाबादेत तो थोडा कमी झाला आहे. पण जळगावमध्ये रुग्णसंख्या वाढ कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत कोरोना झपाट्याने वाढतो आहे. नागपूर जिल्ह्यातही कोरोनाचा कहर झाला आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार पुणे 65361 ठाणे 27576 मुंबई 25665 नागपूर 18322 नाशिक 10827 कोल्हापूर 10195 सांगली 8356 जळगाव 7709 सातारा 7905 औरंगाबाद 6490 8 सप्टेंबरची आकडेवारी अॅक्टिव्ह रुग्ण - 2,52,734 24 तासांतली वाढ -23,816 बरे झालेले रुग्ण - 6,86,462 एकूण मृत्यू - 27787 एकूण रुग्ण - 9,67,349\nPublished by:अरुंधती रानडे जोशी\n दर तासाला 1000 नव्या रुग्णांची भर, पाहा लेटेस्ट आकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/religious-freedom-bill-approved-in-mp-madhya-pradesh-cabinet-gives-nod-to-love-jihad-law-od-508598.html", "date_download": "2021-08-02T05:26:36Z", "digest": "sha1:VKU56OYKWMUW3I4UEJGFL454GBJKXFKS", "length": 8649, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उत्तर प्रदेशनंतर 'या' राज्यात Love Jihad विरोधी कायद्याला मान्यता, पंडित-मौलवी दोघांनाही होणार शिक्षा– News18 Lokmat", "raw_content": "\nउत्तर प्रदेशनंतर 'या' राज्यात Love Jihad विरोधी कायद्याला मान्यता, पंडित-मौलवी दोघांनाही होणार शिक्षा\nधार्मिक स्वतंत्रता विधेयक 2020 (Religious Freedom Bill) असे या कायद्याचे नाव असून या कायद्याच्या अंतर्गत दोषी व्यक्तीला 10 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 1 लाखांचा दंड अशी तरतूद करण्यात आली आहे.\nधार्मिक स्वतंत्रता विधेयक 2020 (Religious Freedom Bill) असे या कायद्याचे नाव असून या कायद्याच्या अंतर्गत दोषी व्यक्तीला 10 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 1 लाखांचा दंड अशी तरतूद करण्यात आली आहे.\nभोपाळ, 26 डिसेंबर : उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या (Love Jihad) विरोधात कायदा झाल्यानंतर भाजपचं सरकार असलेल्या अन्य राज्यांनीही या कायद्यासाठी हलचाली सुरु केल्या आहेत. हरियाणा आणि कर्नाटकात लवकरच हा कायदा अस्तित्वात येणार आहे. त्यापूर्वी मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकारनं लव्ह जिहाद विरोधी कायद्याला मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्या कॅबिनेटने एकमतानं या विधेयकाला मंजुरी दिली. धार्मिक स्वतंत्रता विधेयक 2020 (Religious Freedom Bill) असे या कायद्याचे नाव असून या कायद्याच्या अंतर्गत दोषी व्यक्तीला 10 वर्षांपर्यंत शिक्षा आणि 1 लाखांचा दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. लव्ह जिहाद विरोधातला हा सर्वात कडक कायदा असल्याचा दावा शिवराज सरकारनं केला आहे. कायद्यामधील तरतूदी काय मध्य प्रदेश सरकारच्या या कायद्यानुसार धमकी, जबरदस्ती, फसवणुकीच्या माध्यमातून धर्मांतर करुन लग्न केल्यास शिक्षा होणार आहे. या कायद्यामध्ये एकूण 19 तरतूदी आहेत. त्यानुसार आरोपीला 2 वर्षांपासून 10 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. एखाद्या व्यक्तीनं त्याचा धर्म लपवून लग्न केले तर ते लग्न अवैध मानले जाईल. (हे वाचा-नव्या कोरोनानं वाढली चिंता, लंडनहून आलेल्या एकाच कुटुंबातील 3 सदस्य पॉझिटिव्ह) 'कोणत्याही पंडिताने किंवा मौलवीने जबरदस्तीनं लग्न लावलं किंवा त्यांचा या लग्नात सहभाग सिद्ध झाला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल', अशी माहिती मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांनी दिली आहे. राज्य विधानसभेच्या अधिवेशनात अधिवेशनात 28 डिसेंबर रोजी हे विधेयक मांडण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील कायदा काय आहे मध्य प्रदेश सरकारच्या या कायद्यानुसार धमकी, जबरदस्ती, फसवणुकीच्या माध्यमातून धर्मांतर करुन लग्न केल्यास शिक्षा होणार आहे. या कायद्यामध्ये एकूण 19 तरतूदी आहेत. त्यानुसार आरोपीला 2 वर्षांपासून 10 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. एखाद्या व्यक्तीनं त्याचा धर्म लपवून लग्न केले तर ते लग्न अवैध मानले जाईल. (हे वाचा-नव्या कोरोनानं वाढली चिंता, लंडनहून आलेल्या एकाच कुटुंबातील 3 सदस्य पॉझिटिव्ह) 'कोणत्याही पंडिताने किंवा मौलवीने जबरदस्तीनं लग्न लावलं किंवा त्यांचा या लग्नात सहभाग सिद्ध झाला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल', अशी माहिती मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांनी दिली आहे. राज्य विधानसभेच्या अधिवेशनात अधिवेशनात 28 डिसेंबर रोजी हे विधेयक मांडण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील कायदा काय आहे लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे. या राज्यातील कायद्यानुसार फसवून, जबरदस्तीने, धमकी देऊन, प्रलोभन दाखवून, भुरळ पाडून, खोट्या आश्वासानांच आमिष दाखवून, विवाहाच्या नावावर करण्यात येणारं सक्तीचं धर्मांतर हा गुन्हा समजला जाणार आहे. (हे वाचा-'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट वादात, गंगूबाईच्या कुटुंबियांची न्यायालयात धाव) या गुन्ह्यासाठी 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. फक्त विवाह करण्यासाठी कोणी मुलीचा धर्म बदलत असेल तर तो विवाह बेकायदेशीर मानला जाईल. एका धर्मातून दुसऱ्या धर्मात परिवर्तन केलेले नसेल तर त्याचा पुरावा देण्याची जबाबदारी आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीची आहे.\nउत्तर प्रदेशनंतर 'या' राज्यात Love Jihad विरोधी कायद्याला मान्यता, पंडित-मौलवी दोघांनाही होणार शिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/10th-pass-jobs/", "date_download": "2021-08-02T06:09:54Z", "digest": "sha1:UBSN6RYZL4HKFTIAOM3EL5P5CK4YFCT3", "length": 10944, "nlines": 188, "source_domain": "mahabharti.in", "title": "10 वी पास नोकरी- महाराष्ट्रातील सर्व जाहिराती- 10th Pass Jobs", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n10 वी पास नोकरी\nया पेज वर खास १० वी पास उमेदवारांसाठी उपलब्ध असलेले सरकारी आणि खाजगी जॉब्स प्रकाशित केलेले आहेत. आपल्या अन्य शैक्षणिक पात्रतेनुसार जॉब्स शोधायचे असल्यास येथे क्लिक करा. तसेच महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब अपडेट्स मिळवण्यासाठी महाभरतीची अधिकृत अँप या लिंक वरून डाउनलोड करा.\n१० वी पास उमेदवारांसाठी सरकारी/ निमसरकारी जॉब्स\n8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना संधी - माझगाव डॉक अंतर्गत 425 पदांची भरती\n10 वी ते पदवी उत्तीर्णांना संधी | भारतीय हवाई दल भरती 2021\n10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी - टपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nसीमा सुरक्षा दल अंर्तगत 451 रिक्त पदांची भरती सुरु\nअर्ज सुरु - 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी | SSC GD कॉन्स्टेबल भरती 2021\n4 थी, 10 वी आणि 12 वी उत्तीर्णांना संधी - कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी भरती 2021\nऑईल इंडिया लिमिटेड भरती 2021\nमुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2021\n10 वी उत्तीर्णांना संधी - कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड गोवा भरती 2021\nभारतीय नौदलात नोकरीची संधी - नवीन जाहिरात\nमिरा-भाईंदर महानगरपालिका भरती 2021\nउत्तर मध्य रेल्वे भरती 2021\nपुणे ऑनलाईन रोजगार मेळावा 2021\nजळगाव येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन\nसशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय (DGAFMS) भरती 2021\nटाटा मेमोरियल सेंटर (TMC) भरती 2021\nACRTEC मुंबई भरती 2021\nब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कामठी भरती 2021\nमत्स्यव्यवसाय संचालनालय गोवा भरती 2021\nसशस्त्र सीमा बल (SSB) भरती 2021\nनागरी पुरवठा आणि उपभोक्ता व्यवहार विभाग गोवा भरती 2021\nकामगार व रोजगार, गोवा भरती 2021\n10 वी उत्तीर्णांना संधी - मेल मोटर सर्व्हिस मुंबई भरती 2021\n१० वी पास उमेदवारांना सुरक्षा दलात नोकरीची मोठी संधी\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\n१० वी पास उमेदवारांसाठी खाजगी जॉब्स\n10 वी पास नोकरी – १० वी पास उमेदवारांसाठी संधी. कुठे कुठे रोजगार आहेत, या संदर्भातील पूर्ण माहिती आम्ही या पेज वर देत आहोत. वरील सर्व जाहिराती १० वी पास उमेदवारांसाठी आहेत. तसेच या पेज वर नियमित नवीन जाहिराती प्रकाशित होतच असतात. NMK, माझी नोकरी 2020 10वी पास\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा\n💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा\n📥 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा\n🔔सेंट्रल गव्हर्मेंट जॉब अपडेट्स हिंदी अँप\n👉 युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nटेस्ट सुरु – महाभरती जनरल नॉलेज टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 116\nबोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी…\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2021-08-02T07:15:44Z", "digest": "sha1:D5HZQEW5C2JGVOVOGGYQSIGLWD2MDN2V", "length": 5514, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुल पनाग - विकिपीडिया", "raw_content": "\n३ जानेवारी, १९७९ (1979-01-03) (वय: ४२)\nगुल पनाग (जन्म: ३ जानेवारी १९७९) ही भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. १९९९ सालची फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर २००३ सालच्या धूप ह्या हिंदी चित्रपटाद्वारे गुलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर २००६ सालच्या नागेश कुकुनूर दिग्दर्शित डोर ह्या चित्रपटामध्ये गुलची आयेशा टाकिया व श्रेयस तळपदे ह्यांसोबत आघाडीची भूमिका होती.\n२०१३ सालापासून गुल पनाग आम आदमी पार्टीची सदस्य आहे.\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील गुल पनागचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९७९ मधील जन्म\nफेमिना मिस इंडिया विजेत्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०१:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1677", "date_download": "2021-08-02T06:05:36Z", "digest": "sha1:K3E2F4K4GBJV2FPCXV4I6WXMU2YQEPXK", "length": 11218, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | सर्वत्र नकार 11| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nया लोकसत्तात्मक म्हणून मिरवणा-या देशांत अज्ञान बोकाळले आहे. शिथिलता शिरजोर झाली आहे. सदभिरुचीला स्थान नाही, संयम व शिस्त नष्ट झाली. तेथील वृत्तपत्रे पाहा म्हणजे वरील गोष्टींचा पुरावा मिळेल. लोकसत्तात्मक राष्ट्रांतील बहुजनसमाज मुख्यत्वेकरुन काय वाचतो वर्तमानपत्रांत कोणता मजकूर असतो वर्तमानपत्रांत कोणता मजकूर असतो कोणत्या गोष्टींना स्थान असते कोणत्या गोष्टींना स्थान असते घटस्फोटांच्या हकीकती, खून, नाचरंग, गुप्त पोलिसांच्या गोष्टी, कोर्टाच्या आवारातील हकिकती, हे सारे तेथे आढळते. या खांद्यांवर पुष्टी होणारी लोकशाही कशी असेल बरे घटस्फोटांच्या हकीकती, खून, नाचरंग, गुप्त पोलिसांच्या गोष्टी, कोर्टाच्या आवारातील हकिकती, हे सारे तेथे आढळते. या खांद्यांवर पुष्टी होणारी लोकशाही कशी असेल बरे कितीशी सुसंस्कृत ती असेल बरे कितीशी सुसंस्कृत ती असेल बरे कसे असेल तिचे अंतरंग कसे असेल तिचे अंतरंग शिक्षणाच्या सोयी जरी पुष्कळांना अनुकूल असल्या, तरी संस्कृतीचा दर्जा वाढला, असे झाले नाही. कॉलेजात जाने सोपे झाले आहे, परंतु सुसंस्कृत होऊन, ख-या अर्थाने सुशिक्षित होऊन बाहेर पडणे दुष्कर झाले आहे. वाचायला आपण शिकतो, परंतु विचार करायला शिकत नाही. आणि वृत्तपत्रे, नियतकालिके, बोलपट, नभोवाणी ही जी लोकशिक्षाणाची साधने, त्यांनी कोणते शिक्षण देण्याचे ठरविले आहे शिक्षणाच्या सोयी जरी पुष्कळांना अनुकूल असल्या, तरी संस्कृतीचा दर्जा वाढला, असे झाले नाही. कॉलेजात जाने सोपे झाले आहे, परंतु सुसंस्कृत होऊन, ख-या अर्थाने सुशिक्षित होऊन बाहेर पडणे दुष्कर झाले आहे. वाचायला आपण शिकतो, परंतु विचार करायला शिकत नाही. आणि वृत्तपत्रे, नियतकालिके, बोलपट, नभोवाणी ही जी लोकशिक्षाणाची साधने, त्यांनी कोणते शिक्षण देण्याचे ठरविले आहे अर्धवट लैंगिक ज्ञान, संततिनियमनाची माहिती, फ्रोंइड व जंग यांच्या मानवशास्त्रांची मोडकीतोडकी हकिकत, मनोविश्लेषणाच्या नावाने पाणचट व चटोर गोष्टी हे सारे पुरवले जात आहे. जे समंजस आहेत, शिकवण्याची ज्यांना पात्रता आहे, ज्यांना अधिकार आहे ते भीतीने बाजूला उभे राहतात आणि बहुजनसमाजाच्या विचाराशी व मनाशीच एकरुप होतात. आज साराच गोंधळ माजला आहे. अधिकारवाणीने कोण सांगणार अर्धवट लैंगिक ज्ञान, संततिनियमनाची माहिती, फ्रोंइड व जंग यांच्या मानवशास्त्रांची मोडकीतोडकी हकिकत, मनोविश्लेषणाच्या नावाने पाणचट व चटोर गोष्टी हे सारे पुरवले जात आहे. जे समंजस आहेत, शिकवण्याची ज्यांना पात्रता आहे, ज्यांना अधिकार आहे ते भीतीने बाजूला उभे राहतात आणि बहुजनसमाजाच्या विचाराशी व मनाशीच एकरुप होतात. आज साराच गोंधळ माजला आहे. अधिकारवाणीने कोण सांगणार पवित्र परंपरा तीही मेली. बहुजनसमाजाच्या वृत्तींना वळण कोण देणार, त्यांच्या शक्तीला व उत्साहाला मार्ग संस्कृती कोण दाखवणार पवित्र परंपरा तीही मेली. बहुजनसमाजाच्या वृत्तींना वळण कोण देणार, त्यांच्या शक्तीला व उत्साहाला मार्ग संस्कृती कोण दाखवणार त्यांच्या भावनांना विचारांची वेसण कोण घालणार त्यांच्या भावनांना विचारांची वेसण कोण घालणार आज वृत्ती स्वैर झाल्या आहेत. भावना उच्छृंखल होत आहेत. वर्गद्वेष पसरत आहे. प्रक्षोभ वाढत आहे. आपणासमोर जे महान प्रश्न आहेत त्यांना तोंड देण्याची कोणातही हिंमत नाही; त्या प्रश्नांचे स्वरुप समजावून घेण्याची पात्रता नाही; आणि वेळही नाही. किंवा समतोल विचार करणारे असे जे द्रष्टे आपणांत काही आहेत, त्यांच्यावर श्रद्धा व विश्वास ठेवण्यास आपण तयार नाही. बहुजनसमाजाचे मत तेच प्रमाण. संख्येला महत्त्व. आरडाओरडीली मान. विचारवंतांच्या मताला किंमत नाही. विचाराच्या पेढीवर आज प्रमाणबद्ध, मनःपूर्वक बनवलेल्या मताला किंमत नाही; तर घाईघाईने बनवलेली मते, ना ज्यांना ताळ ना तंत्र, तीच आज तेथे स्वीकारली जात आहेत.\nकारखान्यातील जसा एका साच्याचा माल बाहेर पडतो, त्याप्रमाणे सर्वांच्या मनातून ठराविक विचार व ठरीविक कल्पनाच बाहेर पडाव्यात, अशी वृत्ती लोकशाही देशांतून दिसून येते. आपली मने स्वतंत्र विचार करीत नाहीत, यांत्रिक रीतीने विचार करतात. मनाचे यंत्र झाले की सारी सृजनशक्ती नष्ट झाली असे समजावे. स्वतंत्र निर्माणशक्तीला वावच नाही. परमोच्च अशी जी निर्मिती होत असते ती ठराविक साच्याप्रमाणे विचार करणा-या मनातून कधीही होत नाही. ज्याच्याजवळ वस्तूंच्या अंतरंगात शिरणारी प्रज्ञा असते, जो कठोरपणे व अनासक्तपणे विचार करु शकतो, जो आजूबाजूच्या लोकांपेक्षा जरा उंच जाऊन बघतो व शांतपणे मनन व चिंतन करतो, तोच जगाला नवीन असे काही देऊ शकतो. तोच जगाला नविन सृष्टी दाखवील, नविन दृष्टी देईल. आणि खरोखर खोल जर आपण पाहू, तर नाव लोकशाहीचे जरी असले तरी तिच्या प्रत्यक्ष व्यवहारात एकशाहीच दिसून येईल. हे म्हणणे विरोधात्मक भासले खरे आहे. लोकशाहीचा आत्मा कशात आहे व्यक्तीला स्वातंत्र्य असणे, व्यक्तीला मान असणे, हाच तो आत्मा. इब्सेन म्हणतो, ‘मनुष्या, तू तू अस.’ परंतु आजच्या लोकशाहीत व्यक्तीत्वाला वाव कोठे आहे व्यक्तीला स्वातंत्र्य असणे, व्यक्तीला मान असणे, हाच तो आत्मा. इब्सेन म्हणतो, ‘मनुष्या, तू तू अस.’ परंतु आजच्या लोकशाहीत व्यक्तीत्वाला वाव कोठे आहे एका ठराविक नमुन्याचे आपण सारे बनत आहोत. आपले आंतरिक स्वतत्र जीवन आज मेले आहे. आपले आपले सर्वांचे विचार जर एकरुप झाले, एका ठशाचे झाले तर प्रगती खुंटलीच म्हणायची.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/anil-deshmukh/", "date_download": "2021-08-02T05:47:40Z", "digest": "sha1:PUDY4IU3AKAYFMWCMTSZIH2BT7ONJBIU", "length": 2208, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " anil deshmukh Archives | InMarathi", "raw_content": "\nराज्याच्या नव्या गृहमंत्र्यांनी खुद्द शरद पवार यांना शिस्तीचे धडे दिले होते\nपवारांच्या राजकारणासह त्यांच्या तब्बेतीची काळजी घेणा-या दिलीप वळसे पाटीलांवर आता संपुर्ण राज्याच्या नियोजनाची जबाबदारी आली आहे.\nगेम थियरी आणि परमबीर सिंग : राज्याच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी\nअंधारात खडे मारता मारता कोण प्रकाशात येईल खरंच कोणी प्रकाशात येईल का खरंच कोणी प्रकाशात येईल का त्याचा ह्या सरकारवर काही परिणाम होईल का\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/CHICKEN-SOUP-FOR-THE-TEENAGE-SOUL-BHAG-3/1967.aspx", "date_download": "2021-08-02T06:30:39Z", "digest": "sha1:5CA62LSIK2OKNJWE2BAMZQXK6JI4TPXR", "length": 22395, "nlines": 186, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "CHICKEN SOUP FOR THE TEENAGE SOUL BHAG 3", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nपौगंडावस्था हा माणसाच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. पौगंडावस्था म्हणजे मानवी मनोव्यापारांच्या उत्कट भावांदोलनांची सुरुवात असते. तर अशा या उत्कट भावांदोलनांचं वास्तव आणि व्यामिश्र चित्रण ‘चिकनसूप फॉर टीन एज सोल भाग ३’मधील कथांमध्ये केलं आहे. यातील काही कथा पौगंडावस्थेतील प्रेमभावना अधोरेखित करतात, तर काही प्रेमातील विफलता अधोरेखित करतात. काही कथा करुण रसाचा प्रत्यय देतात, तर काही हळुवारपणाचा. पौगंडावस्थेतील मुलांनाही विपरीत परिस्थितीला सामोरं जावं लागतं, असाही सूर काही कथांमधून दिसतो. जसं व्यसनी पालक वाट्याला येणं, त्यांचे अत्याचार सोसायला लागणं, आई-वडिलांचा घटस्फोट, आई किंवा वडिलांनी दुसरं लग्न केल्यानंतर सावत्र आई किंवा सावत्र वडिलांकडून छळ सोसावा लागणे, पाठच्या भावंडांची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागणे, भावंडांपैकी कोणाला कॅन्सर झाल्यामुळे ते दु:ख बघायला लागणे, आई-वडिलांपैकी कोणाचा तरी मृत्यू झाल्यामुळे दु:ख होणे अशा वास्तवतेचाही प्रत्यय देणाऱ्या काही कथा आहेत. त्या मनाला चटका लावून जातात. यातील काही कथा अतूट मैत्रीच्या आहेत. तर काही मैत्रीत आलेल्या वितुष्टाच्याही आहेत. यातून मैत्र भावनेतील उत्कटता आणि मैत्री तुटल्यानंतर झालेलं दु:ख अशा दोन्ही छटा चित्रित केल्या आहेत. पौगंडावस्थेतील मुलांच्या भावविश्वाचं दर्शन घडवणाऱ्या या कथांचं हे संकलन वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावरच्या भावभावनांचं उत्कट दर्शन घडवतं. साध्या, सोप्या भाषेतील या कथा वाचनीय अशाच आहेत.\nटीनएजर्सच्या मनाचा आरसा... टीनएजर्सनाच नव्हे, तर प्रौढ वाचकांनाही आपलेसे वाटणारे ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ हे पुस्तक म्हणजे, तारुण्याकडे झुकणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या मनाचा आरसाच आहे. यातल्या कथा छोट्या असल्या तरी मुलांच्या मनात खळबळ माजवण्याची आणित्यावर विचार करायला भाग पाडण्याची ताकद यांच्यात आहे. टीनएज म्हणजेच साधारण पौगंडावस्थेतलं वय. म्हणजे म्हणावं तर अल्लड आणि काहीसं परिपक्वतेच्या मार्गावर आलेलं. या वयात मुलांमुलींमध्ये अनेक मानसिक, शारीरिक, भावनिक आंदोलनं सुरू असतात. पौगंडावस्थेतल्या म्हणजेच टीनएजर्सच्या मनातली हीच आंदोलनं ‘चिकन सूप फॉर द टीनएज सोल’ या पुस्तकाच्या तिसऱ्या भागात आपल्याला जवळून अनुभवता येतात. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या कोणत्याही मुलाला वा मुलीला आपल्याच वाटतील अशा या कथा आहेत. जॅक कॅनफिल्ड, मार्क व्हिक्टर हॅन्सन आणि किम्बर्ली किर्बर्जर यांच्या चिकन सूप फॉर दे सोल या मूळ इंग्रजी सिरिजमधलं हे पुस्तक अवंती महाजन यांनी आपल्या खास शैलीत मराठीत अनुवादीत केलं आहे. टीनएजमध्ये असलेल्या मुलांच्या मनात शिरताना आलेले अनुभव पुस्तकाच्या चार भागात कथात्मक रूपात मांडले आहेत. कुटुंब, धडा शिकणे, बदल घडवताना आणि परिपक्व होताना अशा चार भागांत विभागलेलं हे पुस्तक टीनएजर्सच्या मनाचा ठाव घेतं, त्याचं सर्वांगसुंदर दर्शन घडवतं. पुस्तकातल्या ‘खुलं मन’, ‘ठसा’, ‘जास्त घट्ट जमीन’, ‘केवढ्याला पडलं’ यांसारख्या आणखीही काही कथा अशाच खूप काही देऊन जाणाऱ्या. आशयाला साजेशी अभिव्यक्ती आणि उत्कृष्ट, मनाला भावणाऱ्या अनुवादाची जोड यामुळे या कथांच्या माध्यमातून पौगंडावस्था उलगडत जाते. टीनएजर्सनाच नव्हे तर, प्रौढ वाचकांनाही आपलेसे वाटणारे हे पुस्तक म्हणजे, तारुण्याकडे झुकणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या मनाचा आरसाच आहे. असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. या सगळ्याच कथा छोट्या असल्या तरीही मुलांच्या मनात खळबळ माजवण्याची आणि त्यावर विचार करायला भाग पाडण्याची ताकद यांच्यात आहे. कोणत्याही वयातल्या वाचकाला या पुस्तकातल्या प्रत्येक कथेत ‘मी’ नक्कीच दिसतो. वाचताना कुठे तरी ‘अरे, आपल्यालाही असं वाटलं होतं कधी तरी’ ही भावना वाचकाच्या मनात येते, तिथेच हे पुस्तक यशस्वी झाल्याचं समजतं. – चारुता बापट गानू ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/detail-reviews.aspx?ProductId=1475&keepThis=true&TB_iframe=true&height=400&width=600", "date_download": "2021-08-02T06:09:52Z", "digest": "sha1:4EIKP4DBZNKI2DQU4CO3FUFFWJ6IKYRI", "length": 14558, "nlines": 10, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "All Reviews", "raw_content": "\nस्वराज्याचे सरनोबत छञपती शिवरायांचा डावा हात तसेच प्रतीशिवाजी म्हणून ओळखले जाणारे सरनोबत नेताजी पालकर स्वराज्यातून तडकाफडकी निघून प्रथम आदिलशाही नंतर मुघलांना जाऊन मिळतात. परंतू छञपतींच्या एवढ्या जवळचा माणूस त्यांच्याशी व स्वराज्याशी गद्दारी करेलच कसा आणि त्यांना परत स्वराज्यात आणण्यासाठी महाराज एवढी धडपड कशाला करतील.महाराजांनी खेळलेला हा एक गनिमी कावा तर नसेलया सर्व प्रश्नांची उत्तरे कल्याणीरमण बैन्नुरवार यांच्या अग्निदिव्य या कादंबरीतून मिळतात.\nपुस्तक खूप छान आहे.त्यामध्ये महारांजाची दुरद्रुष्टी आणि नेताजींचा कणखर पणा आणि सहनशीलता खूप छान वर्णन केलेली आहे.\nहिंदवी स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर यांचे मोगलांना सामील होणे, दुर्दैवाने धर्मातरित होणे आणि प्रदीर्घ काळानंतर परत येणे, महाराजांनी त्याला कौल देणे आणि शुद्ध करवून हिंदू धर्मात परत घेणे वगैरे मराठा इतिहासातील घटना अचानक किंवा दैवदुर्विलासाने घडून आलेल्या दु:खद घटना नाहीत तर महाराजांनी गनिमी काव्याच्या राजकारणाचा एक भाग म्हणून खेळलेल्या एका धाडसी डावपेचाचा आणि सतत सावध राहून धूर्त, चपळ राजकीय खेळी करणाऱ्या औरंगजेब बादशहामुळे फसलेल्या आणि अंगलट आलेल्या राजकारणाचा अनविार्य परिपाक होता, असा कल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ठाम विश्वास आहे. अनेक गुप्त मसलतीचे पुरावे कागदोपत्री नोंदवले जात नाहीत. त्यामुळे त्यांचा धांडोळा कागदपत्रांमध्ये घेणे शक्य नसते. परिस्थितीजन्य संदर्भ, पुसटसे उल्लेख आणि सूचक सुत्रे यांच्या मदतीने तर्कावर आधारित कल्पनेतून अशा मसलतींचा उलगडा करता येतो. इतिहासाचे लेखक अत्यंत क्लिष्ट आणि महत्त्वाच्या घटना किंवा प्रदिर्घ कालखंड केवळ एक दोन वाक्यांमध्ये सांगतात पण त्या प्रसंगामध्ये अनेकांचे अपार कष्ट, भाव-भावना, इतकेच नव्हे तर आयुष्ये गुंतलेली असतात. उपलब्ध तुटपुंज्या साधनांचा वापर आणि तर्क यांच्या आधारावरच त्या रसिकांसमोर मांडता येतात. अशा प्रकारेच वास्तवांचा वेध घेण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. शिवरायांनी स्वराज्यसाधनेवर आणि स्वधर्मावर असलेली अव्याभिचारी निष्ठा, साध्य आणि साधन याबाबतची स्पष्टता, सहकाऱ्यांबद्दल प्रेम आणि विश्वास यामुळे त्यांचे अनुयायी त्यांच्या इच्छेखातर, शब्दाखातर, एका इशाऱ्यासरशी मती गुंग करणारी अतर्क्य साहसे करून अवघडातील अवघड कामे लीलया पार पाडताना दिसतात. सर्वस्वावर निखारे ठेवण्यात सहज सिद्ध होतात.\nछत्रपती शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्थान हे दैवत आपल्या आदराचे आणि श्रद्धेचे आहे. तसेच त्यांनी ज्यांना आपले म्हटले त्यांचा योग्य तो त्याग महाराजांनी यथोचित सत्कार करून, मानाच्या पदव्या देऊन श्रेष्ठत्व बहाल केले. स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर हे एक श्रेष्ठव्यक्तीमत्व हे दैवत आपल्या आदराचे आणि श्रद्धेचे आहे. तसेच त्यांनी ज्यांना आपले म्हटले त्यांचा योग्य तो त्याग महाराजांनी यथोचित सत्कार करून, मानाच्या पदव्या देऊन श्रेष्ठत्व बहाल केले. स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर हे एक श्रेष्ठव्यक्तीमत्व अफझल खान वधासाठी निघताना महाराजांनी त्यांच्यावर स्वराज्य निरविले होते. वैऱ्यांच्या गोटात प्रतिशिवाजी म्हणून पालकरांचा जबरदस्त दरारा होता. अफाट पराक्रमी शिवसैनिक उच्च पदावर असताना मानमरातबासाठी मुसलमान झालच कसा अफझल खान वधासाठी निघताना महाराजांनी त्यांच्यावर स्वराज्य निरविले होते. वैऱ्यांच्या गोटात प्रतिशिवाजी म्हणून पालकरांचा जबरदस्त दरारा होता. अफाट पराक्रमी शिवसैनिक उच्च पदावर असताना मानमरातबासाठी मुसलमान झालच कसा या सत्याचा शोध घेता घेता कल्याणीरमण बेन्नुरवार यांनी जे लेखन केले तेच हे ‘अग्निदिव्य.’ शिवराय हे रत्नपारखी होते. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. त्यांचे सहकारी बुद्धीमान, पराक्रमी होते. सरदार येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर असे विश्वासू मर्द मावळे त्यांच्या सेवेत होते. आबाजी सोनदेव कल्याणचा सुभेदार होता. त्याचा भाऊ निळोजी हा मुजुमदार झाला. माणकोजी दहातोंडे हा सरनोबत होता. तो वारला म्हणून नेताजी पालकर यांना ती जागा महाराजांनी दिली. पालकरांनी फौज वाढविली. राघोबल्लाळ कोरडे याजकडे फौजेची सबनिशी होती. छत्रपवती शिवरायांना भेटले. स्वराज्य सेवेत पुन्ह हिंदू होऊन रुजू झाले ते कसे या सत्याचा शोध घेता घेता कल्याणीरमण बेन्नुरवार यांनी जे लेखन केले तेच हे ‘अग्निदिव्य.’ शिवराय हे रत्नपारखी होते. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. त्यांचे सहकारी बुद्धीमान, पराक्रमी होते. सरदार येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर असे विश्वासू मर्द मावळे त्यांच्या सेवेत होते. आबाजी सोनदेव कल्याणचा सुभेदार होता. त्याचा भाऊ निळोजी हा मुजुमदार झाला. माणकोजी दहातोंडे हा सरनोबत होता. तो वारला म्हणून नेताजी पालकर यांना ती जागा महाराजांनी दिली. पालकरांनी फौज वाढविली. राघोबल्लाळ कोरडे याजकडे फौजेची सबनिशी होती. छत्रपवती शिवरायांना भेटले. स्वराज्य सेवेत पुन्ह हिंदू होऊन रुजू झाले ते कसे याचे उत्तर या कादंबरीतून मिळते. उत्तम संवाद, सुरस समरप्रसंग, ओघवती भाषा आणि उत्कृष्ट वर्णने हे सारेच शिवप्रेमींना आवडेल, इतके स्फूर्तिदायक आहे. सतीश भावसारांचे झकास मुखपृष्ठ या कादंबरीला लाभले आहे.\nअग्निदिव्य ही नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी कल्याणीरमण उर्फ धनंजय बेन्नुरवार यांनी लिहिलेली आहे. या कादंबरीच्या प्रस्तावनेत प्रा. सु. ग. शेवडे म्हणतात की, बेन्नुरवार यांनी श्री शिवरित्राशी संबंधित एक अध्यायच कादंबरीरुपात वाचकांसमोर रसाळपणे व विस्तारपूर्वक मांडला आहे. नेताजी पालकर यांचा संबंध श्री शिवछत्रपतींच्या राष्ट्रस्थापनेच्या कार्यात अगदी प्रारंभापासूनच आला. तो निष्ठावंत सहकारी होता. १६६६ मध्ये त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. (हा दुरावा कृत्रिम होता व त्यामागे शिवरायांचे राजकारण होते असे स्व. बाबाराव सावरकरांचे मत होते.) औरंगजेबाने त्याला बाटवून महम्मद कुलीखान बनविले व अफगाणिस्तानाच असूनही, मोगलांचा निष्ठावंत चाकर असण्याच्या बतावणीत कसा काढला आणि संधी मिळवून महाराष्ट्रात परत आल्यावर शिवरायांना भेटून हिंदवी स्वराज्याच्या सेवेत पुनश्च कसा सुरु झाला हा सर्व विषय ‘अग्निदिव्य’ या कादंबरीत विस्तारपूर्वक आला आहे. हिदूंचे स्वराज्य हा शिवरायांच्या जीवनाचा ध्यास होता. नेताजी परत आल्यावर शिवरायांनी त्याचे शुद्धीकरण करुन त्याला हिंदू धर्मात सामील करुन घेतले. नेताजी पालकरांसारख्या निष्ठावंत हिंदू सैनिकाचे, शिव-सहकाऱ्याचे, मुसलमान म्हणून जगणे आणि अत्यंत कल्पकतापूर्वक धडपड करुन पुन्हा मूळ प्रवाहात सामील होणे हे सारेच ‘अग्निदिव्य होते’. उत्तम संवाद लेखन, सरस प्रसंग चित्रण, भाषाप्रभुत्त्व आणि इतिहासाचे सम्यक ज्ञान या चार स्तंभावर ‘अग्निदिव्य’चा इमला उभारण्याचे अग्निदिव्य लेखकाने उत्तम प्रकारे पार पाडले आहे. लेखक बेन्नुरवार म्हणतात की या कादंबरीचा पाया ऐतिहासिक वास्तवाचा आहे. नेताजी स्वराज्याचे सरनौबत होते, स्वराज्यात त्यांचा दर्जा खुद्द महाराजांच्या खालोखाल होता. गनीम त्यांना प्रतिशिवाजी म्हणून वचकून होता. पन्हाळ्यावरील दारुण पराभवानंतर ते महाराजांना-स्वराज्याला सोडून आदिलशाहीच्या मार्गाने मोगलांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याहून निसटले आणि कोणतीही संधी न देता औरंगजेबाने त्यांना जेरबंद करुन त्याच्या राजधानीत आणले. त्यांनी मुसलमान धर्म पत्करला. बादशहाने तरीही त्यांना अफगाणिस्तानात दहा वर्षे दडपून ठेवले. त्यानंतर त्यांना स्वराज्यावर सोडले तेव्हा संधी साधून ते महाराजांकडे परत आले. महाराजांनी त्यांना शुद्ध करुन घेतले. हा एवढा मूळ पाया तेवढा ऐतिहासिक वास्तव. बाकी काही महत्त्वाची पात्र आणि प्रसंग वगळता सारा कल्पनाविलासाचा डोलारा आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9", "date_download": "2021-08-02T07:26:25Z", "digest": "sha1:MYGL4YJ3BDVLH7DFMHTJJQR4UTFV4FMQ", "length": 5348, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/मागील अंक संग्रह - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/मागील अंक संग्रह\n२७ फेब्रुवारी, इ.स. २०१० - बाबा आमटे\n६ मार्च, इ.स. २०१० - कुराण\n१३ मार्च, इ.स. २०१० - क्लोद मोने\n२० मार्च, इ.स. २०१० - घोणस\n२७ मार्च, इ.स. २०१० - शोले (चित्रपट)\n३ एप्रिल, इ.स. २०१० - औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प\n२ ऑक्टोबर, इ.स. २०१० - एच.ए.एल. तेजस\n१६ ऑक्टोबर, इ.स. २०१० - भीमराव रामजी आंबेडकर\n१ मार्च, इ.स. २०११ - शिवनेरी\n५ नोव्हेंबर, इ.स. २०११ - वसंतगड\n१ जाने, इ.स. २०१२ - तबला\n१ फेब्रु, इ.स. २०१२ - जिल्हा परिषद\n१ मार्च, इ.स. २०१२ - सातवाहन साम्राज्य\n३ जून, इ.स. २०१२ - दुराणी साम्राज्य\n१० जून, इ.स. २०१२ - एअर बस ए-३४०\n८ जुलै, इ.स. २०१२ - मेरी ॲनिंग\n२२ जुलै, इ.स. २०१२ - गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्‌स\n५ ऑगस्ट, इ.स. २०१२ - तिसरे इंग्रज-म्हैसूर युद्ध\n२० ऑगस्ट, इ.स. २०१२ - योजेफ ग्यॉबेल्स\n२८ मे, इ.स. २०१३ - व्लादिमिर नाबोकोव्ह\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०१४ रोजी ०१:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/News/4075/SSC-GD-Constable-Recruitment-2021.html", "date_download": "2021-08-02T05:19:14Z", "digest": "sha1:DT5MK5E5DNR2BDVQA7UEWLG3SZRVIAQY", "length": 14375, "nlines": 59, "source_domain": "naukriadda.com", "title": "SSC GD कॉन्स्टेबल भरतीचं नोटिफिकेशन लवकरच होणार जाहीर", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nSSC GD कॉन्स्टेबल भरतीचं नोटिफिकेशन लवकरच होणार जाहीर\nSSC GD Constable 2021: एसएससी जीडी कॉंस्टेबल भरती परीक्षेचे नोटिफिकेशनची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत अधिकृत नोटिफिकेश जाहीर केले जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार कर्मचारी निवड आयोग १० जुलैपर्यंत नोटिफिकेशन जाहीर करणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in/ वर अधिक माहिती मिळू शकते.\nयाशिवाय दिल्ली पोलीस (Delhi Police) आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPFs)मध्ये सब इन्स्पेक्टर (SI) आणि CISF मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI) भरती परीक्षा २०२१९ पेपर-२ सहित एसएससी सीजीएल आणि एसएससी सीएचएसएल (SSC CHSL) भरती २०२० पेपर-१ परीक्षेचे रिवाइज्ड नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.\nदिल्ली पोलिस आणि सीएपीएफ (CAPFs) मध्ये सब इंस्पेक्टर आणि सीआयएसएफ (CISF)असिस्टेंट सब इस्पेक्टर परीक्षा (पेपर- II) २०१९ चे आयोजन २६ जुलै २०२१ ला विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. याशिवाय कम्बाइंड ग्रॅज्युएट लेवल भरती परीक्षा ( Combined Graduate Level Examination (Tier-I)४ ते १२ ऑगस्ट २०२१ दरम्यान होणार आहे.\nदहावी पास असणाऱ्यांसाठी एसएससी जीडी कॉंस्टेबल पदाची भरती आहे. उमेदवारांची निवड ही संगणक आधारित चाचणी, फिजिकल स्टॅडर्ड टेस्ट, आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर आहे. यासाठी SSC द्वारे SSC GD Constable Recruitment 2021 साठी लवकरच नोटीफिकेशन जाहीर करण्यात येणार आहे.\nदहावी पास उमेदवार (SSC GD Constable Recruitment 2021)या भरतीसाठी अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड ही संगणक आधारित चाचणी, फिजिकल स्टॅडर्ड टेस्ट, आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर आहे.\nयासंदर्भातील अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पात्र उमेदवारांनी सीमा सुरक्षा (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), केंद्रीय रिजर्व पुलिस बल(CRPF), भारत तिब्बत सीमा पोलिस स (ITBP), सशस्त्र सीमा बल ( SSB),नॅशनल इंस्टीगेशन एजन्सी (NIA), सचिवालय सुरक्षा बल (SSF)आणि असम राइफल्स (जनरल ड्यूटी) च्या भरतीसाठी SSCची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करावा.\nकर्मचारी निवड आयोगातर्फे (SSC) घेण्यात येणाऱ्या जीडी भरती परीक्षेच्या अधिसूचनेची प्रतीक्षा अनेक उमेदवार करीत आहेत. SSC कॅलेंडरनुसार, या परीक्षेची अधिसूचना 25 मार्च रोजी जाहीर होणार होती. मात्र, त्या तारखेला ती जाहीर होऊ शकली नाही. त्यानंतर ही अधिसूचना मेच्या पहिल्या आठवड्यात आयोगाने जारी केली, परंतु, कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे तेव्हा ही ती रद्द करण्यात आली.\nमीडिया रिपोर्टनुसार, कोरोना विषाणूचे प्रमाण कमी झाल्यानंतर ही अधिसूचना जारी केली जाऊ शकते. ही अधिसूचना जून किंवा जुलैमध्ये जारी होण्याची शक्यताही आहे. त्याचबरोबर SSC GD Constable 2021 च्या माध्यमातून 40 हजाराहून अधिक पदांची भरती होईल, असाही अंदाज आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेसंदर्भात अद्याप एसएससीकडून कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही.\nकर्मचारी निवड आयोगाने (SSC) कॉन्स्टेबल जीडी (जनरल ड्यूटी) भरती २०२१ ची नोंदणी प्रक्रिया गुरुवार, २५ मार्च २०२१ पासून सुरू होणार होती. आता ही प्रक्रिया मे 2O21 च्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित केले जाईल. इच्छुक आणि योग्य उमेदवार एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरतीचे नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात. अॅप्लिकेशन फॉर्म, आयोगाच्या अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध आहे.\nस्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कॉन्स्टेबल (GD) परीक्षेचे आयोजन दरवर्षी केंद्रीय सशस्त्र पोलीस बल (CAPFs), राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA), सचिवालय सुरक्षा बल (SSF) आणि आसाम रायफल्समध्ये राइफलमन (जनरल ड्यूटी) च्या निवडीसाठी केले जाते.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1678", "date_download": "2021-08-02T05:51:29Z", "digest": "sha1:RJWYE6IJKTTSVVLEVOZI4YB364IAGCIO", "length": 10434, "nlines": 88, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | सर्वत्र नकार 12| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजेथे इतकी आर्थिक विषमता आहे, तेथे राजकीय समता कोठून असणार नविन, अधिक चांगली अशी समाजरचना निर्मिण्यासाठी आपल्या हातांत सर्व सत्ता घेण्याची खटपट श्रमजीवी लोक करीत आहेत. समाजसत्तावादी व साम्यवादी संघटना राज्ययंत्र आपल्या हाती घेऊ पाहात आहेत. राष्ट्रीयत्वाच्या कल्पनांचे बांध ढासळत आहेत व वर्गविग्रहावर भर दिला जात आहे. देशभक्तीचे खूळ भांडवलवाल्यांनी निर्मिले आहे. राष्ट्रभक्ती व देशभक्ती असल्या भ्रामक कल्पनांच्या भुतांपासून श्रमजीवी वर्ग मुक्त केला पाहीजे. ‘माझा वर्ग म्हणजे माझा देश’ असे साम्यवादी म्हणतो. आणि वर्ग नष्ट केल्याशिवाय, अस्तित्वात असणारे वर्गविग्रह दूर केल्याशिवाय, खरी लोकसत्ता अस्तित्वात येणार नाही असे तो म्हणतो.\nज्या मानाने स्वतंत्र विचारसरणीचे व स्वतंत्र इच्छेचे लोक समाजात असतील, त्या मानाने त्या समाजात राजकीय जीवन आहे असे समजावे. समाजाचे स्वास्थ्य नीट राहावयास हवे असेल तर विचार व आचार यांचा मोकळा खेळ सुरु असला पाहिजे. परंतु आजच्या लोकशाहीत कोठे आहे हे आजच्या समाजरचनेत आहे का हे शक्य आजच्या समाजरचनेत आहे का हे शक्य मतदानाच्या पेटीत मते टाकण्याच्या जुगारापेक्षा दुसरी कोणती तरी अधिक चांगली पद्धती शोधून काढली पाहीजे. मानवी व्यवहार जिने अधिक सुरळीत व सुंदर रीतीने चालतील, अशी पद्धती शोधून काढण्यासाठी पराकाष्ठा केली पाहीजे.\nमानवजातीवर प्रेम करणारा आजची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहून सुखावणार नाही. राष्ट्रे शांतीसुक्ते गातात व युद्धाची सिद्धता करीत असतात युद्धाला जन्म देणारी मनोरचना सोडावयास ती तयार नाहीत. दुसरे आहेत तसे आपण अजून नाही म्हणून ईश्वराचे ते आभार मानीत असतात. आपली जात सर्वोत्कृष्ट व अति पवित्र, आपला धर्म म्हणजे जगाची आशा, आणि आपले राष्ट्रच जगाचे नेतृत्व करण्यास पात्र, असे सर्वांस वाटत असते. लहानपणापासूनच दुस-यास तुच्छ व स्वतःस उच्च समजणा-या या संकुचित राष्ट्रधर्माची शिकवण मिळत असते. निशाणे फडकविली जातात, शिंगे फुंकली जातात, देशभक्तीची व द्वेषाची गीते गायिली जातात. मागील युद्धात गुंतलेल्या प्रत्येक राष्ट्रास वाटत असे की, आपण लढाईत पडलो ते केवळ संस्कृतीच्या संरक्षणासाठी युद्धाला जन्म देणारी मनोरचना सोडावयास ती तयार नाहीत. दुसरे आहेत तसे आपण अजून नाही म्हणून ईश्वराचे ते आभार मानीत असतात. आपली जात सर्वोत्कृष्ट व अति पवित्र, आपला धर्म म्हणजे जगाची आशा, आणि आपले राष्ट्रच जगाचे नेतृत्व करण्यास पात्र, असे सर्वांस वाटत असते. लहानपणापासूनच दुस-यास तुच्छ व स्वतःस उच्च समजणा-या या संकुचित राष्ट्रधर्माची शिकवण मिळत असते. निशाणे फडकविली जातात, शिंगे फुंकली जातात, देशभक्तीची व द्वेषाची गीते गायिली जातात. मागील युद्धात गुंतलेल्या प्रत्येक राष्ट्रास वाटत असे की, आपण लढाईत पडलो ते केवळ संस्कृतीच्या संरक्षणासाठी संस्कृतीच्या नावाखाली प्रत्येक राष्ट्राने वाटेल ते केले व त्याचे समर्थन केले. कत्तली केल्या, जाळपोळी केल्या, सारे उद्ध्वस्त केले, परंतु संस्कृतीसाठी म्हणून ते केले संस्कृतीच्या नावाखाली प्रत्येक राष्ट्राने वाटेल ते केले व त्याचे समर्थन केले. कत्तली केल्या, जाळपोळी केल्या, सारे उद्ध्वस्त केले, परंतु संस्कृतीसाठी म्हणून ते केले शिकारी कुत्रे सशावर किंवा कोल्ह्यावर ज्या क्रूरतेने तुटून पडतात, त्या क्रुरतेने माणसे माणसांवर तुटून पडावीत, क्रुरता माणसात येऊन माणसाने पशू बनावे, यासाठी आधी द्वेषाचे मंत्र कानीकपाळी ओरडले जात असतात. आपण विजयी झाले पाहिजे व इतरांना धुळीत मिळविले पाहिजे, ही उत्कट तीव्रता माणसाच्या मनात आधी उत्पन्न करावी लागते. माणसाचे मन द्वेषाग्रीने प्रज्वलीत करुन ठेवावे लागते. यासाठी अर्धवट सत्ये प्रस्तृत केली जातात. असत्य गोष्टी प्रसिद्धिल्या जातात. दुस-या राष्ट्रांविषयी व दुस-यांच्या संस्कृतीविषयी हेतुपुरस्पर विपर्यास सदैव केला जात असतो आणि अशा रीतीने माणसाला जंगली जनावर केले जाते. एखादा वक्ता रस्त्यात उभा राहतो, मोठ्या कुशलतेने हेतुपुरस्परपणे नाना गोष्टी व घडामोडी तो आपल्या व्याख्यानात गुंफतो. आणि सीझरचा रक्तरंजीत अंगरखा जनतेला दाखवून अँटनी ज्याप्रमाणे बोलला त्याप्रमाणे हे वक्ते केवढे भयाण व करुण दृश्य शिकारी कुत्रे सशावर किंवा कोल्ह्यावर ज्या क्रूरतेने तुटून पडतात, त्या क्रुरतेने माणसे माणसांवर तुटून पडावीत, क्रुरता माणसात येऊन माणसाने पशू बनावे, यासाठी आधी द्वेषाचे मंत्र कानीकपाळी ओरडले जात असतात. आपण विजयी झाले पाहिजे व इतरांना धुळीत मिळविले पाहिजे, ही उत्कट तीव्रता माणसाच्या मनात आधी उत्पन्न करावी लागते. माणसाचे मन द्वेषाग्रीने प्रज्वलीत करुन ठेवावे लागते. यासाठी अर्धवट सत्ये प्रस्तृत केली जातात. असत्य गोष्टी प्रसिद्धिल्या जातात. दुस-या राष्ट्रांविषयी व दुस-यांच्या संस्कृतीविषयी हेतुपुरस्पर विपर्यास सदैव केला जात असतो आणि अशा रीतीने माणसाला जंगली जनावर केले जाते. एखादा वक्ता रस्त्यात उभा राहतो, मोठ्या कुशलतेने हेतुपुरस्परपणे नाना गोष्टी व घडामोडी तो आपल्या व्याख्यानात गुंफतो. आणि सीझरचा रक्तरंजीत अंगरखा जनतेला दाखवून अँटनी ज्याप्रमाणे बोलला त्याप्रमाणे हे वक्ते केवढे भयाण व करुण दृश्य भीषण देखावा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/what-has-happened-to-the-officials-of-mahabaleshwar/", "date_download": "2021-08-02T05:28:12Z", "digest": "sha1:JM6M6GO6LQA2VOMBON6V5SRRXCP72ZIV", "length": 12636, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाबळेश्‍वरातल्या अधिकाऱ्यांना झालंय तरी काय? – Dainik Prabhat", "raw_content": "\nमहाबळेश्‍वरातल्या अधिकाऱ्यांना झालंय तरी काय\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nखा. उदयनराजेंनी व्यक्त केला संताप : “स्थानिकांवर कारवाई अन्‌ धनिकांची पाठराखण’\nमहाबळेश्‍वर – नियम, कायद्याच्या अटी यासह अनेक बाबींच्या नावाखाली स्थानिकांवर कारवाई करणारे अधिकारी धनिकांसाठी मात्र पायघड्या घालत आहेत. त्यांनी केलेल्या नियमबाह्य गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच धनिकांविरोधात तक्रार केल्यास “बघू, करु’ अशी उडवाउडवीची उत्तरे पालिका अधिकारी देत असल्याने या अधिकाऱ्यांना नेमकं झालय तरी काय अशा शेलक्‍या शब्दात खा. उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला.\nराज्यात मध उत्पादनात अग्रेसर असलेली मधुसागर ही एकमेव सहकारी संस्था असून या संस्थेच्यावतीने सेंद्रिय मध उद्‌घाटन सोहळा व सभासद विमा संरक्षण या योजनांचा संयुक्त कार्यक्रम आ. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर खा उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला. यावेळी उदयनराजे बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य बाळासाहेब भिलारे, मधुसागरचे अध्यक्ष संजयबाबा गायकवाड, सभापती रूपाली राजपुरे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, माजी नगराध्यक्ष किसनराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. स्थानिकांवर कारवाईचा बडगा आणि धनिकांच्या विनापरवाना बांधकामाकडे दुर्लक्ष अशी येथील पालिका अधिकारी यांची पक्षपाती भूमिका घेत असल्याने खा. उदयनराजे भोसले यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त करून येथील अधिकारी यांना “झालयं तरी काय’ असा संतप्त सवाल उपस्थित केला.\nगावठाण विस्तार, चटई क्षेत्रात वाढ, बेघरांची समस्या असे स्थानिकांचे अनेक प्रश्‍न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. यामध्ये आता हरीत लावादाचे भूत महाबळेश्‍वर तालुक्‍याच्या मानगुटीवर बसविण्यात आले आहे. हे सर्व प्रश्‍न एका वर्षाच्या आत मार्गी लावण्यासाठी आपण आ. मकरंद पाटील यांच्या बरोबर प्रयत्न करू, असे आश्‍वासन खा. भोसले यांनी यावेळी बोलताना दिले. एका बाजुला पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी आपण प्रयत्न करीत असतो, शासन जाहिरात करीत असते, वाढलेल्या पर्यटकांच्या सोईसाठी स्थानिकांनी काही केले तर लगेच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र धनिकांना पायघड्या घातल्या जातात.\nयामध्ये आता बदल झाला पाहिजे, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. आ. मकरंद पाटील यांनी आपल्या भाषणात मधुसागर या संस्थेने राबविलेल्या योजनांचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष संजयबाबा गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष अशोक भिलारे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी यांच्यावतीने खा. उदयनराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला.\nयावेळी खादी ग्रामोद्योगचे संचालक डी. आर. पाटील, वनक्षेत्रपाल रणजीत गायकवाड, पंचायत समितीच्या उपसभापती अंजना कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्तात्रय वाडकर, युवा शहर अध्यक्ष रोहित ढेबे, माजी नगराध्यक्ष युसूफ शेख, माजी सभापती ऍड. संजय जंगम. राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाबुराव सपकाळ, मनिष भंडारी, संजय उतेकर, सुभाष कारंडे, विशाल तोष्णीवाल, संजय पारठे, प्रशांत आखाडे, चंद्रकांत आखाडे, संदीप मोरे, बापु शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nखा. रणजितसिंहांनी केले एस.टी. प्रशासनाचे अभिनंदन\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\nमल्हारपेठ-पंढरपूर मार्गावरील पूल गेला वाहून\nसातारा – जिल्ह्यातील नऊ बाधितांचा मृत्यू\nपावसामुळे विडणीजवळ तेरा तास वाहतूक ठप्प\nएसटी सेवेपासून अनेक गावे वंचित\nअतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा\nपुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/dinvishesh-news-marathi/today-is-the-12th-day-in-history-maharaja-ranjit-singh-captured-lahore-and-became-the-emperor-of-punjab-learn-the-importance-of-today-nrat-153881/", "date_download": "2021-08-02T04:55:19Z", "digest": "sha1:EQH4M6LYRVNQZWXHBSSY22YEE56QUV6G", "length": 10018, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "इतिहासात आजचा दिवस | १२ जुलै दिनविशेष : महाराजा रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nइतिहासात आजचा दिवस१२ जुलै दिनविशेष : महाराजा रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व\n१६७४ : शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.\n१७९९ : महाराजा रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.\n१९२० : पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले.\n१९३५ : प्रभातचा चन्द्रसेना हा मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.\n१९६१ : पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यातील पुरात २,००० लोक मृत्यूमुखी, १,००,००० लोक विस्थापित झाले.\n१९६२ : लंडनमधील मार्क्वी क्लबमधे द रोलिंग स्टोन्स चा पहिला कार्यक्रम झाला.\n१९७९ : किरिबातीला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.\n१९८२ : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली.\n१९८५ : पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले.\n१९९५ : अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.\n१९९८ : १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.\n१९९९ : महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान.\n२००१ : कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना टिळक पुरस्कार प्रदान.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/bail-granted-to-siddharth-pithani-he-will-surrender-again-after-marriage-nrst-144131/", "date_download": "2021-08-02T06:07:50Z", "digest": "sha1:BVDJBXTSQEB5KJR6YGNJ6ODPFO7B73CH", "length": 14219, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मनोरंजन | 'या' अटी शर्तीसह सुशांतचा मित्र सिध्दार्थ पिठानीला जामीन मंजूर, लग्नानंतर पुन्हा करणार सरेंडर! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nमनोरंजन‘या’ अटी शर्तीसह सुशांतचा मित्र सिध्दार्थ पिठानीला जामीन मंजूर, लग्नानंतर पुन्हा करणार सरेंडर\n२६ जूनला सिद्धार्थचे लग्न अगोदरच ठरले होते. त्यामुळे त्याला अंतरिम जामिन देण्यात यावा. जेणेकरून तो लग्न करू शकेल. लग्नानंतर तो पुन्हा सरेंडर करेल.\nदिवंगत अभिनेताचा सुशांतसिंग राजपूत संबंधित अंमली पदार्थ प्रकरणातील संशयित आरोपी आणि सुशांतचा फ्लॅटमेट असलेल्या सिद्धार्थ पिठानीला स्वतःच्या लग्नात हजर राहण्यासाठी एनडीपीएसच्या विशेष सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. ५० हजारांच्या जातमुचलक्यावर अटी शर्तींसह सिद्धार्थला १५ दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.\nसुशांतच्या आत्महत्येनंतर सदर प्रकरणात अंमल पदार्थांशी निगडित बाजू समोर आल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान रिया चक्रवर्तीसह अनेक ड्रग्स पेडलर्सना अटक करण्यात आली. त्यातच एनसीबीने सिद्धार्थला त्याच्या सोशल मिडियावरील पोस्टच्या माध्यमातून हैद्राबाद येथून २८ मे रोजी नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत अटक केली. त्यानंतर त्याला १४ दिवसांच्या एनसीबी कोठडीत ठोठावण्यात आली होती. त्यातच २६ जूनला लग्नासाठी अंतरिम जामीन देण्यात यावा, अशी विनंती करणारा अर्ज सिद्धार्थच्यावतीने विशेष सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. सिद्धार्थ अटक करण्याच्या एक आठवडाआधीच त्याचा साखरपुडा झाला होता. तसेच २६ जूनला सिद्धार्थचे लग्न अगोदरच ठरले होते. त्यामुळे त्याला अंतरिम जामिन देण्यात यावा. जेणेकरून तो लग्न करू शकेल. लग्नानंतर तो पुन्हा सरेंडर करेल. असे सिद्धार्थच्यावतीने याचिकेतून नमूद करण्यात आले आहे. सदर याचिकेवर विशेष एनडीपीएस न्यायालयात न्या. व्ही.व्ही. विद्वांस यांच्यासमोर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान, पिठानीची अद्याप चौकशी सुरू आहे. तसेच त्याच्याकडून ड्रग्स प्रकरणात महत्वाची माहिती मिळू शकते असे सपष्ट करत एनसीबीच्यावतीने सिद्धार्थच्या अर्जाला विरोध करण्यात आला. त्याला जामीन मिळाल्यास खटल्यासंबंधित पुरव्यांशी छेडछाड होऊ शकते, प्रकरणाशी संबंधित व्यक्तीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. असा युक्तिवादही यावेळी करण्यात आला. अशा खटल्या संबंधित आरोपींना फक्त वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्यात येतो. असा उच्च न्यायालायातील खटल्याचा दाखला देत लग्न हे काही जामीनाचे कराण असू शकत नाही असेही एनसीबीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.\nदोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने सिद्धार्थला ५० हजारांच्या जातमुचलक्यावर १५ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र, खटल्याशी संबंधित पुराव्यांशी छेडछाड करू नये, साक्षीदारांवर दबाव आणण्याच्या प्रयत्न न करणे, त्याच्या संपर्कात असलेल्या मित्र किंवा नातेवाईकांचे फोन नंबर तसेच माहितीही एनसीबीला देणे, या अंतरिम जामिनानंतर पुन्हा मुदतवाढीची मागणी करू नये, जामीनाची अंतिम ताऱीख २ जुलै २०२१ रोजी पुन्हा मुंबई एनडीपीएस न्यायालयात हजर रहावे, तसेच कोणत्याही अटींचा भंग केल्यास जामीन रद्द करण्यात यावा आणि जामिनाची रोख रक्कम जप्त करण्याच्या अटी शर्तींसह सिद्दार्थला जामीन मंजूर करण्यात आला आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/maharashtra-completed-stage-of-vaccination-to-4-crore-people-nrsr-158744/", "date_download": "2021-08-02T07:03:24Z", "digest": "sha1:K367TWIY2DPJPNFXS6NZUPRE2HM5MNG2", "length": 10765, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ठाकरे सरकारने करुन दाखवलंच | महाराष्ट्राचा मोठा विक्रम, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याने गाठला चार कोटी लस मात्रांचा टप्पा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n‘तारक मेहता…’ मधील भिडेच्या कन्येची चर्चा, सोशल मीडियावर झालाय कल्ला\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nठाकरे सरकारने करुन दाखवलंचमहाराष्ट्राचा मोठा विक्रम, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याने गाठला चार कोटी लस मात्रांचा टप्पा\nमहाराष्ट्राने(Maharashtra) आज पुन्हा विक्रम (Record break Of Vaccination) प्रस्थापित करीत लस मात्रांचा(Vaccine Dose) चार कोटींचा टप्पा पार केला. आज दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत ४ कोटी २४ हजार ७०१ लसींचे डोस देण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी सांगितले.\nमुंबई: कोरोना(Corona) प्रतिबंधात्मक लसीकरणात(Vaccination In Maharashtra) महाराष्ट्राने आज पुन्हा विक्रम (Record break Of Vaccination) प्रस्थापित करीत लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला. आज दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत ४ कोटी २४ हजार ७०१ लसींचे डोस देण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी सांगितले.\nमुसळधार पावसामुळे दापोलीतील आसूदबाग भागात दरड कोसळली, तीन घरांना धोका – स्थलांतर सुरु\nदेशामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असून आज दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्याने आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या चार कोटींवर गेली. त्यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ३ कोटी ६ लाख ९९ हजार ३३९ तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ९३ लाख २५ हजार ३६२ एवढी आहे. आज दुपारपर्यंत राज्यात एक लाख २० हजार नागरिकांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत हा आकडा वाढू शकेल, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/police-constable-took-woman-in-custody-who-was-not-wearing-mask-raped-her-many-times-nrsr-143241/", "date_download": "2021-08-02T06:33:57Z", "digest": "sha1:CT65M2V4OQWROS6J5KPA7BFTUY23Y2XZ", "length": 13854, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "भयानक घटना | मास्क घातला नाही म्हणून हवालदाराने महिलेला ताब्यात घेतलं अन् साधला डाव, महिलेवर बलात्कार करुन तिचे नको त्या अवस्थेत काढले फोटो ? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nभयानक घटनामास्क घातला नाही म्हणून हवालदाराने महिलेला ताब्यात घेतलं अन् साधला डाव, महिलेवर बलात्कार करुन तिचे नको त्या अवस्थेत काढले फोटो \nगुजरातमधील(Gujrat) सुरत(Surat) येथील एका पोलीस हवालदाराने एका ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार(Police Raped a woman) केल्याचा आरोप केला जात आहे.\nगुजरातमधील(Gujrat) सुरत(Surat) येथील एका पोलीस हवालदाराने एका ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार(Police Raped a woman) केल्याचा आरोप केला जात आहे. सुरत येथील उमरपाडा पोलीस स्थानकामध्ये हा हवालदार कार्यरत आहे. मास्क घातला नाही म्हणून कठोर कारवाई करेन अशी धमकी देत हवालदार मला त्याच्यासोबत पलसाना येथे घेऊन गेल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्यानंतर या हवालदाराने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर पुढे अनेक महिने तो माझ्यावर वारंवार बलात्कार करायचा, असा आरोप या महिलेने केला आहे.\nएकीकडे या महिलेने बलात्काराचा हवालदारावर बलात्काराचा आरोप केलेला असतानाच दुसरीकडे या हवालदाराच्या पत्नीने पीडित महिला जातीवरुन आरोप करत असल्याचा दावा केला आहे.\nज्या पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप करण्यात आलेत त्याचं नाव नरेश कपाडिया असं आहे. नरेश यांच्या पत्नीने मात्र पीडित महिला आणि तिचा पती आमच्या घरी आले होते आणि त्यांनी आम्हाला जातीवाचक अपशब्द वापरत गोंधळ घातल्याचा आरोप केलाय. पीडितेने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस हवालदाराच्या पत्नीनेही या महिलेविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली आहे.\nपोलिसांनी या प्रकरणामध्ये पीडितेविरोधातही मागास वर्गातील व्यक्तींला शिविगाळ केल्याच्या गुन्हाखाली तक्रार दाखल करुन घेतली आहे. प्राथमिक तपासामध्ये आरोप करण्यात आलेल्या हवालदार आधी पलसाना पोलीस स्थानकामध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.\nजानेवारी महिन्यामध्ये नरेश आणि पीडित महिला वाद घालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची बदली उमरपाडा येथे करण्यात आली.\n२०२० च्या लॉकडाउनदरम्यान पलसाना येथे राहणारी ही पीडित महिला दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळीच या पोलीस हवालदाराने मास्क न घातल्याचं कारण देत या महिलेला हटकलं आणि तिला कारवाई करण्याची धमकी देत तिला ताब्यात घेतलं. या महिलेला पोलीस स्थानकात नेण्याऐवजी तो तिला नवसारी रोड येथील निर्जनस्थळी घेऊन गेला. ‘तिथे हवालदाराने माझे कपडे फाडले मला मारहाण केली,’ असा आरोप महिलेने केला आहे. यावेळी हवालदाराने माझे नको त्या अवस्थेत फोटो काढले आणि माझ्यावर बलात्कार केल्याचंही या महिलेने म्हटलं आहे.\nआरोपीने नंतर या फोटोंचा वापर करुन महिलेला छळण्यास सुरुवात केली. नंतरही या हवालदाराने अनेकदा आपल्यावर बलात्कार केल्याचं या महिलेने तक्रारीत नमूद केल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली. मात्र याच अधिकाऱ्याने पोलीस हवालदार आणि या महिलेचे प्रेमसंबंध असल्याची शंकाही बोलून दाखवली आहे. दोघांमध्ये वाद झाल्याने त्यांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/not-fare-behavior-in-mhaswad-mandal-nrka-149913/", "date_download": "2021-08-02T06:05:21Z", "digest": "sha1:4DA3Y454W345EJDG5MVLPSGYMJK2WGPV", "length": 12530, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सातारा | 'जो देतोय दाम त्याचेच होतंय काम'; म्हसवड मंडलातील प्रकार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nसातारा‘जो देतोय दाम त्याचेच होतंय काम’; म्हसवड मंडलातील प्रकार\nम्हसवड : माण महसूल विभागाला सर्वाधिक महसूली कर हा म्हसवड मंडलातून मिळत आला आहे. माण तालुक्यात जमीन खरेदी – विक्रीचे सर्वाधिक व्यवहार हे म्हसवड शहर व परिसरात होत असल्याने त्यापोटी मोठी रक्कम माण महसुल विभागाला मिळत असली तरी ज्या व्यवहारातून हा महसूल मिळतो त्या खरेदी-विक्रीच्या नोंदीलाच येथील मंडलाधिकाऱ्यांनी खो घातला आहे. त्यामुळे म्हसवड शहर व परिसरातील अनेक नोंदी लटकल्या असून, त्या नोंदी जाणीवपूर्वक अर्थकारणासाठी लटकवल्या असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.\nजमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण झाल्यावर त्या व्यवहाराची नोंद ही स्थानिक चावडीत केली जाते. ही नोंद सरकार दप्तरी होण्यासाठी किमान १५ दिवसांत करण्याचा शासकीय नियम आहे. ती नोंद मंडलाधिकाऱ्यांच्या सहीने केली जाते. व्यवहार पूर्ण झालेल्या व्यक्ती ह्या मंडलाधिकार्यांच्या कार्यालयाचे उंबरडे झिजवत असतात. म्हसवड शहर व परिसरात जमिन खरेदी – विक्रीचे अनेक व्यवहार होत असल्याने येथील तलाठी कार्यालय नेहमीच वर्दळीचे ठिकाण राहिले आहे. जवळपास तीन महिन्यांहुन अधिक काळापासुन या कार्यालयात प्रवेशच केलेला नाही. त्यामुळे येथील अनेक नागरिकांच्या व्यवहाराच्या नोंदीच होवु शकल्या नाहीत. तर या लटकलेल्या नोंदी वरिष्ठांना समजु नये याकरीता या महाशयांनी त्या नोंदीच स्किप केल्या आहेत, त्यामुळे या नोंदी संगणकावर वरिष्ठांना दिसत नाही. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून अशा नोंदी झाल्या नसल्याने नागरिक तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.\nज्यांना या नोंदी करण्याचा अधिकार आहे ते मात्र कार्यालयातच फिरकत नसल्याने नोंदी लटकल्या आहेत. वास्तविक या मंडलाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारला येथील सामान्य जनता वैतागलेली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे हे मात्र बेफिकीरपणे वावरत आहेत. त्यांच्या अशा विचित्र वागण्यामुळे नोंदी लटकत आहेत तर वरीष्ठांना त्या स्किपमुळे दिसत नसल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही.\nजो देतोय दाम त्याचेच होतय काम\nवास्तविक महसुली प्रत्येक व्यवहाराची नोंद ही १५ दिवसांत करणे बंधनकारक आहे असे असताना नोंदीच स्किप करण्याचा नवा फंडा अधिकाऱ्यांनी आणला आहे. यामुळे नोंदी पेंडीग दिसत नाही, मात्र अशा नोंदी जाणीवपुर्वक लटकवायच्या व त्यातुन मलिदा लाटायचा असा नवा पायंडा महसुली अधिकार्यांनी सुरु केला असल्याची चर्चा नागरीकांतुन सुरु आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.rangmaitra.com/category/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-08-02T05:37:08Z", "digest": "sha1:PIX2QVZDZRJCV6KVOJY67J2MICDAQ2ZY", "length": 11155, "nlines": 161, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "मालिका | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\non: July 15, 2020 In: चालू घडामोडी, महत्वाच्या बातम्या, मालिका, लक्षवेधी\nकरोनाच्या प्रादुर्भावाने जवळपास तीन महीने सर्वकाही ठप्प झाले होते.पण आता मात्र हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसू लागले आहे. कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेच्या चित्रीकरणाला...\tRead more\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\non: July 15, 2020 In: चालू घडामोडी, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, मालिका, लक्षवेधी\nकलर्स मराठीवरील सुरु असलेल्या ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेचे चित्रीकरण लोकडाऊनमुळे थांबले होते. या चित्रीकरणासाठी मालिकेतील कलावंतांचाही जीव येडापिसा झाला असताना, आता चित्रीकरण...\tRead more\n‘डॉक्टर डॉन’ सेटवर श्वेता आहे सुरक्षित\non: July 11, 2020 In: अभिनेत्री, चालू घडामोडी, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, मालिका, लाईफ स्टाईल\nकाळजी घेऊन कशी करते शूटिंग, वाचा मुलाखतीत ‘झी युवा’ वाहिनीवरील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेच्या सेटवर आता लगबग दिसू लागली आहे. मालिकेचे चित्रीकर...\tRead more\n१३ जुलैपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘\non: July 11, 2020 In: चालू घडामोडी, महत्वाच्या बातम्या, मालिका, लक्षवेधी\nमहाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठी वाहिनीवरील सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरु झालं असून सगळे कलाकार तीन महिन्याने चित्रीकरण करताना खूप आनंदात आहेत. शासनाने घालून दिलेल्या...\tRead more\n१३ जुलैपासून झी युवा वाहिनीवर एंटरटेनमेंट धम्माल\non: July 11, 2020 In: चालू घडामोडी, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, मालिका, लक्षवेधी\nकोविड-१९मुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात, सर्व चित्रपट, मालिका, वेब सिरीज यांचे चित्रीकरण, प्रोडक्शन आणि इतर सगळी कामे बंद करण्यात आली होती. सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन करून, चित्र...\tRead more\n13 जुलैपासून पाहा स्वराज्यजननी जिजामाता\non: July 11, 2020 In: अभिनेते, चालू घडामोडी, महत्वाच्या बातम्या, मालिका, लक्षवेधी\nजिनं स्वराज्यच्या राजाला घडवलं अशा मुलखावेगळ्या आईची गाथा स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतून सोनी मराठी प्रेक्षकांसमोर मांडत आहे. 13 जुलैपासून या मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांना पाहायला मिळण...\tRead more\n‘माझा होशील ना’चे चित्रीकरण सुरु\non: June 26, 2020 In: कलावंत, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, मालिका, लक्षवेधी\nअल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला. पण लॉकडाऊनमुळे मालिकांचं चित्रीकरणदेखील ठप्प झालं आणि प्रेक्षकांना त्यांच्...\tRead more\n‘हमीदाबाईची कोठी’ ९ ऑक्टोबरला पुण्यात\n‘जमलं रे जमलं…’ १४ फेब्रुवारीपासून रंगभूमीवर\nसमृद्धी केणी यांचे मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन\nनोटा बंदीचा परिणाम मराठी चित्रपट सृष्टीवर झाला आहे का \n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-book-reviews/t154/", "date_download": "2021-08-02T06:41:40Z", "digest": "sha1:DC62PYGC5K5B53VP7PQZ7ZEX2ZXNHGMS", "length": 2640, "nlines": 58, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Books Reviews | लोक प्रिया पुस्तके-राधेय - रणजित देसाई", "raw_content": "\nBooks Reviews | लोक प्रिया पुस्तके »\nराधेय - रणजित देसाई\nराधेय - रणजित देसाई\nऐतिहासिक चरित्र लिहण्यात हातखंडा असलेले रणजित देसाई यांची कर्णाच्या जीवनावरची ही कादंबर. सूतपुत्र म्हणून हिणवला गेलेला कवचकुंडलांचे आश्चर्य असलेला दानशूर, पराक्रमी योद्धा, धनुर्धर कर्ण.\nत्यांची ह कहाणी. आपण कर्णाची कहाणी फक्त महाभारतात वाचतो. परंतु वेगळ्या नजरेने देसाईंनी कर्ण चितारला आहे.\nराधेय - रणजित देसाई\nBooks Reviews | लोक प्रिया पुस्तके »\nराधेय - रणजित देसाई\nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t353/", "date_download": "2021-08-02T06:40:16Z", "digest": "sha1:SSDC7TOKVLFWJICBHXXUJLHIHWDLQMIP", "length": 3488, "nlines": 79, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-एक चन्द्र एक चांदनी", "raw_content": "\nएक चन्द्र एक चांदनी\nएक चन्द्र एक चांदनी\nएक चन्द्र एक चांदनी\nदोघांची ही अजब कहाणी\nअन चंद्राला कालजी साऱ्या जगाची\nचंद्राला पाहण्या रोज रात्री\nचांदनी न चुकता नभी येई\nअन चन्द्र मात्र तिला विसरून\nसाऱ्या जगाला प्रकाश देई\nविचारले असता चांदनिने त्याला\nतो अवचित उत्तरला तिला\n\" जगाला साऱ्या प्रकाश देण्या\nदेवाने दिला जन्म मला,\nरुण त्याचे फेडाय्चे मला\nकशी देऊ साथ तुला\"\nउत्तर ऐकून चंद्राचे चांदनी निशब्द राही\nतरीही चन्द्रावरचे तिचे प्रेम कधीही कमी न होई\nअसा तो चन्द्र अन् ती चांदनी\nदोघांची ही अजब कहाणी .........\nखरे सांग देवा असे नेहमी का व्हावे\nमनात नसताना चन्द्र चांदणी पासून का दुरावे\nकधी न राहो अधूरी त्यांची कहाणी\nअसा एक चन्द्र अन् एक चांदनी ..........\nएक चन्द्र एक चांदनी\nएक चन्द्र एक चांदनी\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T07:30:06Z", "digest": "sha1:GW7S7WFP4RJHL7W7KZB4OGGGGZCR7ZJC", "length": 8361, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मलयाळम भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\n(मल्याळम भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)\nकेरळ, माहे, लक्षद्वीप, कर्नाटक, तमिळनाडू, अंदमान आणि निकोबार\nमलयाळम किंवा मल्याळम/मलयाळं/मलयाळम् (मराठी नामभेद: मल्याळी भाषा ; मल्याळम: മലയാളം ; रोमन लिपी: Malayalam) ही द्राविड भाषाकुळातील चार प्रमुख भाषांपैकी एक आहे. ही भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक असून केरळ राज्यात व नजीकच्या लक्षद्वीप व पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राजभाषा आहे. जगभरातील मलयाळम भाषकांची लोकसंख्या सुमारे ३.५९ कोटी आहे [१].\nमणिप्रवाळम (प्राचीन काळातीळ मल्याळम भाषा)\nभारत देशामधील अधिकृत भाषा\nभारतीय संविधानाची आठवी अनुसूची\nआसामी • बंगाली • बोडो • डोग्री • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • कोकणी • मैथिली • मलयाळम • मणिपुरी • मराठी\n• नेपाळी • उडिया • पंजाबी • संस्कृत • सिंधी • संथाळी • तेलुगू • तमिळ • उर्दू\nआसामी • बंगाली • बोडॉ • छत्तिसगडी • डोग्री • इंग्लिश • गारो • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • खासी • कोकणी • मैथिली • मल्याळम • मणिपुरी • मराठी • मिझो • नेपाळी • ओडिआ • पंजाबी\n• राजस्थानी • संस्कृत • संथाली • सिंधी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1679", "date_download": "2021-08-02T05:36:04Z", "digest": "sha1:QK5D4HNI7WFWPPWUNKYEMHTKWGUWF4X7", "length": 10857, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | सर्वत्र नकार 13| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकत्तली करणारे सैनिक एके काळी माणसे होती. परंतु एकदा लष्करात भरती झाली की त्यांना स्वतंत्र इच्छा नाही, त्यांना मन नाही, आत्मा नाही, आशा नाही, काही नाही एका मोठ्या यंत्रातील ते छोटे भाग बनतात व यंत्र फिरवील तसे त्यांना फिरावे लागते. त्या यंत्रासमोर नमावयास त्यांना शिकविलेले असते व इच्छेने वा अनिच्छेने त्या यंत्राला ते प्रमाण करतात. बुद्धिप्रधान माणसास अशा रीतीने स्वेच्छाहीन गुलाम बनविण्यात येते. युद्धाचे एकदा रणशिंग वाजले की संस्कृतीच्या गप्पा दूर राहतात आणि मनुष्य जणू अगतिक होऊन पशू होतो. युद्ध म्हणजे मानवजातीवरचा अत्यंत क्रुर असा अत्याचार एका मोठ्या यंत्रातील ते छोटे भाग बनतात व यंत्र फिरवील तसे त्यांना फिरावे लागते. त्या यंत्रासमोर नमावयास त्यांना शिकविलेले असते व इच्छेने वा अनिच्छेने त्या यंत्राला ते प्रमाण करतात. बुद्धिप्रधान माणसास अशा रीतीने स्वेच्छाहीन गुलाम बनविण्यात येते. युद्धाचे एकदा रणशिंग वाजले की संस्कृतीच्या गप्पा दूर राहतात आणि मनुष्य जणू अगतिक होऊन पशू होतो. युद्ध म्हणजे मानवजातीवरचा अत्यंत क्रुर असा अत्याचार शेतेभाते उद्ध्वस्त होतात. शहरे बेचिराख होतात. लाखो लोक ठार होतात. लाखो अपंग होतात. कोणाचे हात तुटतात, कोणाचे पाय. लाखो स्त्रिया निराधार होतात. त्यांची विटंबनाही होते.मुलांना कोण सांभाळणार, कोण खायला देणार शेतेभाते उद्ध्वस्त होतात. शहरे बेचिराख होतात. लाखो लोक ठार होतात. लाखो अपंग होतात. कोणाचे हात तुटतात, कोणाचे पाय. लाखो स्त्रिया निराधार होतात. त्यांची विटंबनाही होते.मुलांना कोण सांभाळणार, कोण खायला देणार सर्वत्र दुष्काळ व मरण. जिकडे तिकडे द्वेषाचे मारक वातावरण. कारस्थाने सदैव चाललेली. कुटिल डावपेच चाललेले असे हे युद्ध असते. जोपर्यंत अशा या सैतानी नाचाचा, या भीषण भुतेरी नृत्याचा आपणास वीट येत नाही, तोपर्यंत आपण सुधारलेले आहोत व सुसंस्कृत आहोत, असे कोणत्या तोंडाने म्हणायचे सर्वत्र दुष्काळ व मरण. जिकडे तिकडे द्वेषाचे मारक वातावरण. कारस्थाने सदैव चाललेली. कुटिल डावपेच चाललेले असे हे युद्ध असते. जोपर्यंत अशा या सैतानी नाचाचा, या भीषण भुतेरी नृत्याचा आपणास वीट येत नाही, तोपर्यंत आपण सुधारलेले आहोत व सुसंस्कृत आहोत, असे कोणत्या तोंडाने म्हणायचे हा दंभ किती वेळ आपण दाखविणार हा दंभ किती वेळ आपण दाखविणार जोपर्यंत तोफा डागून लक्षावधी माणसांची कत्तल आपण करीत आहोत, विषारी धूर सोडून हालचाल करुन लोकांना, नागरिकांना मारीत आहोत, म्हातारे असोत की मुले असोत, स्त्रिया असोत की आजारी असोत, सरसकट आगीचा वर्षाव वरुन करीत आहोत, तोपर्यंत प्राण्यांना क्रूरता दाखवू नये म्हणून कायदे केलेत किंवा प्रचार केलेले, आजा-यांसाठी दवाखाने घातलेत, किंवा निराश्रितांसाठी अनाथालये उघडलीत तरी काय उपयोग जोपर्यंत तोफा डागून लक्षावधी माणसांची कत्तल आपण करीत आहोत, विषारी धूर सोडून हालचाल करुन लोकांना, नागरिकांना मारीत आहोत, म्हातारे असोत की मुले असोत, स्त्रिया असोत की आजारी असोत, सरसकट आगीचा वर्षाव वरुन करीत आहोत, तोपर्यंत प्राण्यांना क्रूरता दाखवू नये म्हणून कायदे केलेत किंवा प्रचार केलेले, आजा-यांसाठी दवाखाने घातलेत, किंवा निराश्रितांसाठी अनाथालये उघडलीत तरी काय उपयोग तेवढ्याने तुम्ही खऱोखर सुधारलेले असे सिद्ध होणार नाही. आणि ही युद्धे, या कत्तली कशासाठी तेवढ्याने तुम्ही खऱोखर सुधारलेले असे सिद्ध होणार नाही. आणि ही युद्धे, या कत्तली कशासाठी देवाच्या वैभवासाठी\nयुद्धे अजिबात बंद करता येत नाहीत म्हणून निदान त्यांना नियमित तरी करु या, तशी खटपट करु या, असे काही म्हणतात. काहींचे तसे प्रयत्न चाललेले असतात ही गोष्ट खरी आहे. परंतु तो प्रयत्न यशस्वी होणे शक्य नाही. दोन परस्परविरुद्ध अशा राष्ट्रांतील स्पर्धेचे व संघर्षाचे मूर्त रुप म्हणजे युद्ध. युद्ध म्हणजे मनातील वैराचे बाह्य प्रतीक. या स्पर्धेचा शेवट, वैराचा निकाल शक्तीने लावायचा असतो. एकदा बळाला कवटाळले, प्रतिस्पर्ध्याला चीत करण्यासाठी शक्ती हाच उपाय असे एकदा ठरवले, म्हणजे मग त्यात वाईट-चांगले काय ठरवणार दोन्ही पाशवी शक्तीच. ही पाशवी शक्ती अधिक सुसंस्कृत, ती कमी सुसंस्कृत अशी निवडानिवडी कशी करता येईल दोन्ही पाशवी शक्तीच. ही पाशवी शक्ती अधिक सुसंस्कृत, ती कमी सुसंस्कृत अशी निवडानिवडी कशी करता येईल एकदा शक्तीच्या जोरावर सारे करायचे ठरले, म्हणजे असेल नसेल ती सारी शक्ती आपण संघटित करतो व प्रतिपक्ष्याला धुळीस मिळवू बघतो. दंडा व खड्ग यांत तसे फारसे अंतर नाही. तोफा-बंदुकांची दारु व विषारी धूर यांत काही विशेष फरक नाही. जोपर्यंत शस्त्र हे प्रतिस्पर्ध्याला दडपून टाकण्याचे साधन म्हणून मानले जात आहे, तोपर्यंत प्रत्येक राष्ट्र आपापली हिंसामय शस्त्रास्त्रे अधिकाधिक वाढविणार, ती शस्त्रे अधिक प्रभावी करण्याची खटपट करणार. युद्ध दुसरा कायदा ओळखीत नाही. युद्धात विजयी होणे म्हणजेच परमोच्च सदगुण मानतात. प्रत्येक राष्ट्राला अशा प्रकारे या भीषण व मरणाच्या रस्त्यावरुन जाणे भाग पडते. युद्ध ही वस्तु ग्राह्य नाही, फक्त तिची पद्धत सुधारली पाहिजे, असे म्हणणे म्हणजे लांडगा कोकराला खातो हे वाईट नाही, फक्त त्याने नीट, पद्धतशीर रीतीने खावे, असे म्हणण्याप्रमाणेच आहे. युद्ध म्हणजे युद्ध; तो काही खेळ नाही. खेळात आपण नियमाप्रमाणे खेळतो. परंतु युद्धात सारेच क्षम्य ठरते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/soviet-union/", "date_download": "2021-08-02T06:42:17Z", "digest": "sha1:T6FJ4KE2CHQUNK6X7ITHJNH6AYOZRPTZ", "length": 3223, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " soviet union Archives | InMarathi", "raw_content": "\nमानवजातीला काळिमा फासणारा रशियाचा भयंकर प्रयोग नेमका काय होता\n२००९ साली याबद्दल एक लेख प्रकाशित झाला आणि त्यात हे प्रकरण तत्कालीन सोव्हिएत रशिया कडून दाबले गेल्याचा आरोप केला गेला.\nदेशात राजकारणाचा खेळ रंगला होता, आणि तो मात्र अंतराळात अडकून बसला होता…\nज्यावेळी ते अंतराळात गेले त्यावेळेस त्यांना सायंटिस्ट म्हणून दर महिन्याला सहाशे रुबल पगार मिळायचा परतल्यानंतर मात्र त्यांच्या पगारात घट झाली.\nरशिया आणि अमेरिकेच्या कात्रीत सापडलेला वकील…शस्त्र हातात न घेता लढला युद्ध\nहॉलीवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीवन स्पिलबर्ग याने याच सत्यघटनेवर आधारित एक चित्रपट देखील केला ज्याचं नाव होतं “Bridge Of Spies”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T07:35:44Z", "digest": "sha1:MDIT2WSTAU7F6JNSNXIPQZDMUMJ5PQOZ", "length": 11201, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जाग्वार योद्धा - विकिपीडिया", "raw_content": "\nअस्तेक सैन्यामध्ये गरुड योद्ध्यांप्रमाणेच जाग्वार योद्ध्यांचाही खास विभाग होता (अभिजात नाहुआट्ल: ओकेलोट्ल, इंग्लिश - जाग्वार वॉरिअर किंवा जाग्वार नाईट). गरुड योद्ध्यांप्रमाणेच जाग्वार योद्धे खानदानी लोकांपुरताच मर्यादित होता. मूळात जाग्वार योद्धे आणि गरुड योद्धे हे सैन्यातील खास विभाग ठेवलेला असून, केवळ खानदानी लोकच ह्या विभागासाठी आवश्यक ते शिक्षण घेउन त्या विभागात प्रवेश घेउ शकत असे. त्यांच्या विश्वासानुसार गरुड आणि जाग्वार हे अनुक्र्मे सूर्य आणि चंद्र ह्यांची प्रतीके असल्याने त्यांनी ह्या प्राण्यांना आपले कुलचिन्ह मानले. बहुधा वरील अनुक्रमे कुलचिन्ह असलेले कूळ आपली परंपरा गरुड किंवा जाग्वार योद्धे ह्यांना आवश्यक असे शिक्षण घेउन चालू ठेवीत.\n२ जाग्वार योद्धा बनण्याचा विधि\nसगळे अझ्टेक मुलांप्रमाणे तेसुद्धा युद्धकला आणि शस्त्रास्त्रांची महिती शळेत शिकत. काहीही झाले तरी, शेवटी उत्तम विद्यार्थीच जाग्वार वॉरियर बनण्याचे शिकू शके.\n१४वे शतक येइपर्यंत अझ्टेक मुलांचे शिक्षण त्यांच्या पालकांच्या हाती असे. त्यानंतर कालपुल्लीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर देखरेख ठेवली जाउ लागली. ठरविक काळानंतर ते त्यांचची परिक्षा घेण्यासाठी प्रार्थनास्थळाकडे लक्ष देऊ लागले.\nएज ऑफ एम्पायर ३:द वॉरचिफ इक्स्पॅंसियन मधील जाग्वार प्राउल नाईट\nजाग्वार योद्धा बनण्याचा विधि[संपादन]\nजो योद्धा तरुण बनल्यनंतर त्यास त्याचा पहिला कैदी पकडणे गरजेचे असते. सामान्यपणे, जाग्वार योद्धा हे नमाभिधान प्राप्त करण्यास त्यांना ४ किंवा ५ कैदी एका लढाईत पकडावे लागते.\nजाग्वार योद्ध्यांचा उपयोग मोठ्याप्रमाणावर गुप्तहेरांप्रमाणे केला जाई, त्याचबरोबर युद्ध चालले असता पायदळी सैनिकांप्रमाने त्यांचा उपयोग केल जाई. बहुतेक वेळा मोहिमांच्यावेळी त्यांचा उपयोग केला जाई. ते माक्वाहुइट्ल आणि इतर शस्त्रे वापरीत.\nत्यांचा गणवेश त्यांच्या अंगी असलेल्या बळाची आणि लढाईसाठी लागणार्या धैर्याची चिन्हे दर्शविते. त्यांच्या ढाली रंगाने चकचकीत असत, आणि पिसांनी सजावट केलेली असे. ते अंगावर जाग्वारचे कातडे पांघरत, मुख्यत्वेकरून जाग्वारचे डोके आपल्या डोक्यावर ठेवीत.\nअझ्टेक योद्धे विविध शस्त्रे वापरीत, जसे ऍट्ल-ऍट्ल, धनुष्य, भाले आणि खंजिर. परंतु जाग्वार योद्धे अझ्टेक तलवार - माक्वाहुइट्ल, भाले, सोटे वापरीत. अझ्टेक तलवारसाठी ओबसिडियन धातूंपासून पाते तयार करित, जे पोलादाहून धारधार असे, परंतु तो धारधारपणा फार काळ टिकत नसे. ते उपयोगात आणल्यानंतर लगेच आपला धारधारपणा गमावत.\nएज ऑफ एम्पायर २: द कॉंकरर इक्स्पॅंसियनमधील जाग्वार वॉरियर\nजाग्वार योद्धा हे व्हिडिओ गेम एज ऑफ एम्पायर २: द कॉंकरर इक्स्पॅंसियन, एज ऑफ एम्पायर ३, मेडिवल टोटल वॉर २ आणि सिव्हिलिझेशन मधले वैशिष्ट्ये आहेत.\nएज ऑफ एम्पायर ३ मधील जाग्वार प्राउल नाईट\nमध्ययुगातील सैनिक व त्यांची व्यवस्था\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ११:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2296", "date_download": "2021-08-02T06:46:44Z", "digest": "sha1:47NOTUOU7Z26HTV7KA2RTIRBEDCFEZJH", "length": 11967, "nlines": 142, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "कोरपणा येथे जनतेने पाळली संचारबंदी, दुकाने बाजारपेठ बंद रस्त्यात शुकशुकाट ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कोरपणा > कोरपणा येथे जनतेने पाळली संचारबंदी, दुकाने बाजारपेठ बंद रस्त्यात शुकशुकाट \nकोरपणा येथे जनतेने पाळली संचारबंदी, दुकाने बाजारपेठ बंद रस्त्यात शुकशुकाट \nकोरपना प्रमोद गिरडकर :–\nदेशात कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातर्फे जनतेने स्वतःहून लावलेली संचारबंदीची घोषणा आता १०० टक्के यशस्वी होताना दिसत असून चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील सर्व बाजारपेठ व दुकाने बंद ठेवून जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. आज सकाळी ७ वाजेपासून ठाणेदार सोबत पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरात गस्त देवून नागरिकांना स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आव्हान केल्यानंतर नगर पंचायत अधिकारी तहसीलदार यांनी सुद्धा शहरात फिरून जनतेला सूचना दिल्या होत्या त्या सूचनेचे काटेकोरपणे जनतेने करून जनतेने जनतेसाठी केलेली संचारबंदी यशस्वी केली,\nप्रथमच शहरातील दवाखाने व मेडिकल सुद्धा बंद दिसले,केवळ ग्रामीण रुग्णालय एमरजेंसी साठी सुरु होते, जिल्हाधिकारी यांचा आदेशानुसार काल ६,००वाजे पासून किराना भाजीपला मेडिकल, व दवाखाने, वगळता सम्पूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली होती.\nधक्कादायक :-कलकाम या गुंतवणूक कंपनीने बुडवले ग्राहकांचे कोट्यावधी रुपये \nचंद्रपूर जिल्ह्यात दिसला कोरोना व्हायरस चा इंपॅक्ट, “जनता कर्फ्यू” ला नागरिकांनी दिला प्रतिसाद\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2890", "date_download": "2021-08-02T05:21:45Z", "digest": "sha1:QGPXVPD3AWNHLPPLJVXUXSFTJGCU77ZS", "length": 12793, "nlines": 143, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "खतरनाक :- 20 एप्रिल ला मोदी सरकारचा R.B.I.संदर्भात एक मोठा निर्णय! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > राष्ट्रीय > खतरनाक :- 20 एप्रिल ला मोदी सरकारचा R.B.I.संदर्भात एक मोठा निर्णय\nखतरनाक :- 20 एप्रिल ला मोदी सरकारचा R.B.I.संदर्भात एक मोठा निर्णय\nगंमत म्हणजे याबद्दल कोणत्याच मीडिया हाऊसने,चॅनेलने,वेब पोर्टल ने बातम्या दिलेल्या नाही याचे आश्चर्य \nभारतीय रिझर्व्ह बँकेची 20 तारखेची खालील प्रेसनोट आहे.ती त्यांच्या वेबसाईट अजून ही अव्हेलेबल आहे.या प्रेसनोट नुसार,”कोव्हीड 19 अर्थात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आता रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेण्याच्या नियमात संशोधन करून याआधी 75,000 करोड रुपये असणारी मर्यादा डायरेक्ट 2,00,000 करोड (2लाख करोड) रुपयांवर नेली आहे..\n2019 च्या सुरुवातीलाही भारतीय रिझर्व्ह बँकेने 24.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.76 लाख कोटी रुपये लाभांश व अधिशेष भांडवल म्हणून मोदी सरकारकडे वर्ग केले होते.ही रक्कम 2018-19 सालच्या RBI च्या एकूण कमाईचा खूप मोठा हिस्सा होती.\nइतकी मोठी बातमी.पण याबद्दल ना कोणत्या मीडिया चॅनेलवर चर्चा,ना कोणत्या पोर्टलवर बातमी.मराठी मीडिया पोर्टल तर एकदम भंकसच आहेत. त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाहीत.ही सगळी माध्यम आपल्याला या महत्वाच्या मुद्द्यावर आपलं लक्ष जाऊन नये म्हणून गुंतवून ठेवतायत.हिंदू मुस्लिम चा सिन उभा करून शेठच्या या कारनाम्यांना व्यवस्थित कव्हरिंग फायर देतायत… आपन देखील या असल्या बातम्यांमध्ये गुंतून जातोय..\nइतकी मोठी खतरनाक बातमी जर मोदी शेठ मीडियात येण्यापासून रोखू शकत असेल तर एकूण एक मीडिया हाऊसचे खिसे गरम झाले असतील अस आपणास नक्कीच वाटू शकतं.. आणि अस असेल तर यांच्याएवढे देशद्रोही कोणीच असू शकत नाही हे ध्यानात घ्या.\nधक्कादायक :- रेड झोन असलेल्या तेलंगानातून मजुरांचा चंद्रपूर मधे प्रवेश \nजबरदस्त :-वरोरा येथील शिक्षक करताय लॉक डाऊन च्या सुट्टीचा सदुपयोग\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/09/blog-post_49.html", "date_download": "2021-08-02T06:35:37Z", "digest": "sha1:IKSUSNCPZLL76J63TMYVGFXMTOLRRV6Y", "length": 3199, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "स्रीया | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ९:२७ PM 0 comment\nस्रीयाही कारण झाल्या आहेत\nकुकर्मातही पुढे आल्या आहेत\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/prakash-ambedkar-will-participate-in-the-silent-movement-of-maratha-revolution-nrms-142751/", "date_download": "2021-08-02T05:56:53Z", "digest": "sha1:HAH7PECKSNV2SIAXTLHIRJ3MW54YBHCG", "length": 13286, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मराठा आरक्षणासाठी एल्गार! | मराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nमराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार ; बहुजन वंचित आघाडीचा सोशल इंजिनियरिंगचा नवा प्रयोग\nछत्रपती संभाजीराजें यांनी यापूर्वी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज असलेल्या ऍड प्रकाश आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहूंचे वंशज असलेल्या संभाजीराजे यांच्या नेतृत्वात राज्यात नव्या राजकीय आघाडीचे भाकीत आंबेडकर यानी केले होते. ते म्हणाले होते की राज्याचे राजकारण शिळे होत चालले आहे त्यात ताजेपणा आणण्यासाठी छत्रपती संभाजी राजे आणि आपण पुढाकार घेणार आहोत.\nमुंबई: मराठा समाजाला सामाजिक आर्थिक आरक्षण मिळावे यासाठी राज्य आणि केंद्र सरकारवर जनमताचा रेटा निर्माण करण्याचा प्रयत्न करताना भाजप खासदार छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मराठी क्रांती मुक आंदोलनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे.\nयावेळी कोल्हापूरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी होत असलेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनात बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या ‘सोशल इंजिनीयरिंग’चा नवा प्रयोग म्हणून पाहिले जात आहे.\nमगदुम शहाबाबा दर्गा ट्रस्टतर्फे कौतुक; पोलीस नाईक रेहाना शेख यांचा सन्मान\nछ्रत्रपती – शाहू- आंबेडकरांचे वंशज एकत्र\nछत्रपती संभाजीराजें यांनी यापूर्वी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज असलेल्या ऍड प्रकाश आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहूंचे वंशज असलेल्या संभाजीराजे यांच्या नेतृत्वात राज्यात नव्या राजकीय आघाडीचे भाकीत आंबेडकर यानी केले होते. ते म्हणाले होते की राज्याचे राजकारण शिळे होत चालले आहे त्यात ताजेपणा आणण्यासाठी छत्रपती संभाजी राजे आणि आपण पुढाकार घेणार आहोत.\nयानंतर पुणे ते मुंबई लाँग मार्च\nत्यानंतर प्रकाश आंबेडकर मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोल्हापूरला जाणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाला आणखी बळ मिळणार असून नवा सोशल इंजिनियरींगचा प्रयोग म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या खासदार संभाजीराजे यांनी १६ जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे.\nकोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचे पालन करुन हे आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळापासून मूक आंदोलनाला सुरुवात होणार असून यानंतर पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B3", "date_download": "2021-08-02T07:21:00Z", "digest": "sha1:MY373ADRXIBSTP4RMDJPI7Q32OOKGPNH", "length": 90593, "nlines": 242, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दाभोळ - विकिपीडिया", "raw_content": "\n१७° ३५′ १२.६२″ N, ७३° १०′ ३०.७६″ E\nदाभोळ महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक निसर्गरम्य गाव आहे. या गावच्या खाडीपलीकडे गुहागर तालुक्यातील अंजनवेल गावी रत्नागिरी पॉवर प्रोजेक्ट प्रा.लि. (पूर्वीची दाभोळ पॉवर कंपनी) हा विद्युतनिर्मिती प्रकल्प आहे.\nया लेखातील किंवा विभागातील मजकूर http://www.anjarlebeachketkibeach.com/html/tourismcenter_dabhol.htm येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.\nया लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.\nआपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.\nविधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार\nदाभोळ हा मराठी विकिपीडिया वरील न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक केवळ केवळ विकिपीडिया प्रकल्पा संबंधाने अविश्वकोशीय लेख आहे, फारतर सर्वसाधारण स्वरुपाची माहिती असून, अधिकृत, सक्षम, परवानाधारक व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. जर तुम्हाला, कायदा, किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया हे संस्थळ, कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही. सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार आणि न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार लागू होत आहेत.\nनेहमीचे प्रश्न आणि उत्तरदायकत्वास नकार\nमुख्य पान: विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\nविकिपीडिया कायदेविषयक मते अथवा सल्ला देत नाही.\nविकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nआपणास कायदे विषयक अधिकृत सल्लागार अथवा वकीलांशी संपर्क करावयाचे इतर माध्यमाची कल्पना नसल्यास, आपल्या न्यायक्षेत्रातील संबंधीत न्यायालयांच्या अधिकृत व्यक्ती अथवा बार ॲसोसिएशन सारख्या अधिकृत संस्थांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून अधिक माहिती करून घेणे श्रेयस्कर असू शकते.\nविकिमिडीया फाऊंडेशन त्यांच्या सर्वर्स वरील संस्थळे ज्यात की विकिपीडियाचाही समावेश होतो आणि येथे लेखन करणारे कोणतेही संपादक/लेखक सदस्य, येथील कोणत्याही माहितीच्या माध्यमातून, कोणत्याही प्रकारे कायदा विषयक सल्ला देत नाहीत अथवा उपलब्ध करत नाहीत, अथवा कायदा क्षेत्रात प्रॅक्टीसच्या नात्याने येथे कोणतीही, कृती जसेकी लेखन संपादन इत्यादी करत नाहीत.\nविकिपीडिया, लेख प्रकल्प आणि कुठे सर्वसाधारण सजगता संदेश असल्यास त्यातील माहितीत कायद्यांची किंवा कायद्यांचे मसुद्यांची उधृते अचूक अथवा पूर्ण अथवा सुयोग्य अनुवादीत असतील याची कोणतीही खात्री देणे शक्य नाही. येथील कोणत्याही कायदेविषयक अनुवादांना कोणतीही न्यायिक अथवा शासकीय मान्यता नाही.\nअधिकृत संकेतस्थळ:विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार येथे नमुद केल्या प्रमाणे येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्‍ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nयाचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बरीच माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.\nतरीपण, विकिपीडिया येथे आढळण्यार्‍या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही.\nवाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.\nबर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)\nहे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.\nविकिपीडिया काय आहे आणि काय नाही\nविकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा\nप्रताधिकार कायदे व अपवाद विषयक ढोबळ आणि मर्यादित माहिती\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nआपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.\nमोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.\nसाहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.\nआपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.\nआपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.\nलिखीत मजकुराचा कॉपीराईट भंग टाळण्याच्या दृष्टीने काही टिपा\nकाही सोप्या टिप्स आवडल्यातर पहा, शंका असल्यास कळवा:\n१) इतर स्रोतातील लेखनातील महत्वाचे मुद्दे आधी नोंदवावेत, थोडक्यात सारांश लेखन करावे, आणि मग त्या मुद्यांचा/सारांशाचा पुन्हा आपल्या स्वत:च्या शब्दात वाक्य बनवावे/ विस्तार करावा आणि मग मुळ स्रोताचा संदर्भ द्यावा. एकदा सवय झाल्या नंतर मुद्दे/सारांश मनातल्या मनात नोंदवून स्वत:च्या शब्दात लेखन जमते. (पहा: लेख विस्तार कसा करावा\nहि पहिली पद्धत अधिकृत वस्तुत: सर्वात उत्तम; बाकी खाली दिलेले शॉर्टकट आहेत.\nतत्पुर्वी केवळ संक्षेप, वाक्यांची फेररचना, अनुवाद, फाँट किंवा रंग बदलणे अशा कोणत्याही ॲडाप्टेशन्सनी प्रताधिकार उल्लंघन संपत नाही, हे लक्षात घ्यावे. स्वत:च्या शब्दात लेखन याची जागा इतर गोष्टी घेऊ शकत नाहीत हे लक्षात घ्यावे.\n२) लेखन चालू करण्यापुर्वी शक्यतो, एका पेक्षा अधिक लेखकांचे/स्रोतांचे लेखन वाचावे आणि मग लेखन करावे; लेखन सर्वसमावेशक होण्या सारखे याचे बरेच फायदे होतात पण एकाच लेखकाची भाषा न राहता त्या दोघांची+ आपली मिळून तिसरी भाषा झाल्याने अंशत:तरी कॉपीराईटच्या प्रश्नातून सूटका होते.\n(सर्वसाधारणपणे सव्वातासात दोन परिच्छेदापेक्षा अधीक लेखन () करत असाल तर, आपल्याकडून प्रताधिकार उल्लंघन(कॉपीपेस्टींग) तर होत नाहीए ना हे एकदा तपासून घ्या ठोकताळा: दोन परिच्छेद ज्ञानकोशीय शैलीतील लेखन नव्याने स्वशब्दात करण्यासाठी, व्यक्तीनुरुप वेळ वेगवेगळा लागत असलातरी, दोन वेगवेगळ्या लेखकांच्या मूळ लेखनाचा शोध १५ मिनीटे + दोन लेखकांचे सक्षीप्त वाचन ३० मिनीटे + विचारकरून स्वशब्दात लेखन (टंकन) १५ मिनीटे+ संदर्भ नमुदकरणे आणि विकिकरण १५ मिनीटे असा किमान वेळ गृहीत धरला तरीही, दोन परीच्छेद लेखनासाठी तुम्ही सर्व पायऱ्या किती व्यवस्थीत पार पाडता आणि टंकनाचा वेग धरून किमान सव्वा तास ते दोन तासांचा कालावधी सहज लागू शकतो)\nसोबतच अबकड यांचे मत असे आहे आणि हळक्षज्ञ यांचे मत असे आहे, अशी वाक्य रचना अंशत: समीक्षणात मोडते आणि कॉपीराईटच्या प्रश्नातून सुटकेचा हा अजून एक मार्ग आहे.\nतुम्ही एका लेखासाठी एकाच स्रोत माहितीवर अवलंबून असाल तर लेखकाच्या लेखन शैलीचा तुमच्यावरील प्रभाव कमी होण्यासाठी, काही काळ थांबून स्वशब्दात लेखन करु शकता शिवाय लेखन साधारणत: एकाच लेखात एका वेळी दोन परिच्छेद अथवा ४००० बाईट्स पेक्षा कमी लेखन करण्याचा विचार करता येऊ शकेल. याचा अर्थ दोन परिच्छेद कॉपी पेस्टींग करा असा नव्हे. केवळ एकाच वेळी जास्त लेखनाचा मोह टाळून कालांतराने त्याच लेखात स्वशब्दात पुर्नलेखन केल्यास मूळ लेखकाच्या शैलीचा तुमच्यावरील प्रभाव कमी होऊन स्वशब्दात लेखन करणे सोपे होऊ शकते एवढेच. (३-४ परिच्छेद अथवा विभागांपेक्षा अधिक लेख आधी पासून उपलब्ध असेल तर अशा लेखाचे पूर्ण वाचन करून पुर्नलेखनाचा/ पुर्नमांडणीचा प्रयत्न केल्यास, प्रताधिकारीत अंश गळून पडण्यास मदत होऊ शकते.)\nएकाच लेखकाचा स्रोत असेल आणि मूळ लेखक प्रमाण भाषा लेखनशैली (शुद्धलेखन व्यवस्थीत)त लेखन करत असेल आणि तुम्ही पण प्रमाणभाषेतील शब्दरचनाच वापरत असाल तर, किंवा तुमची वाक्ये स्मरणात ठेवण्याची क्षमता खरेच चांगली असेल तर, मूळ लेखकाचेच वाक्य बरोबर म्हणून जसेच्या तसे कॉपी करण्याचा मोह होऊ शकतो, असा मोह आणि स्वत:चा प्रमाणलेखनावर भर टाळून स्वशब्दात सर्वसाधारण भाषेत लेखन करा, प्रमाण लेखनात रुपांतरण काळाच्या ओघात इतर लोकांना करू द्या.\n३) शब्द अथवा शैलींच्या पर्यायी उपलब्धतेची शक्यता एखाद्या वाक्याच्या बाबतीत फारच कमी असेल तर (जसे कि एखादी व्याख्या); \"सुर्य पुर्वेला उगवतो\" वाक्याचे \"पुर्वेला सुर्य उगवतो\" असा फेरफार सोबत जमले तर क्रियापदे बदलावीत. (केवळ वाक्य अथवा शब्द रचनेतील फेरफाराने मूळ लेखकाचे प्रताधिकार संपत नाहीत, त्यामुळे केवळ अशा ट्रिक्सवर अवलंबणे रास्त असत नाही हे इथे लक्षात घ्यावे) म्हणून अबकड यांच्या मतानुसार असा संदर्भासहीत उल्लेख अधिक सोइस्कर ठरु शकतो.\n४) विशेषणे/क्रियाविशेषणे आणि अलंकारीक/वर्णनात्मक भाषेला आवर्जून कात्री लावावी कारण या गोष्टी ज्ञानकोश लेखनशैलीस मानवतही नाहीत शिवाय अजून मोठा फायदा म्हणजे कॉपीराईट प्रश्नातून सुटका होण्यास अल्पसा हातभारच लागतो; कारण \"एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर आहे\" ही फॅक्ट आहे. फॅक्टवरही मांडणीचा कॉपीराईट असू शकतो नाही असे नाही पण फॅक्ट्स बद्दलचा कॉपीराईट सिद्धकरणे कटकटीचे ठरणारे असते मुळ वाक्यात \"हे\" हा शब्द नसेल तर जोडा असेल तर काढा, जसे \"एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे\"\nगाजर गवत लेखाच्या सद्य स्थितीचे उदाहरण घ्यावयाचे झाले तर;\n\"सर्वत्र उगवणारे गाजर गवत सर्वांच्याच परिचयाचे आहे.\";\nगाजर गवत किती उपद्रवी आहे हे कोणाला कितपत माहित असेल हे सांगता येत नाही.\nया गाजर गवताचे मानवी आरोग्यावर आणि पिक उत्पादनावर मात्र अनिष्ट परिणाम होतात हे तितकेच खरे आहे. यागाजर गवताच्या संपर्कात आल्यास त्वचा रोग, ॲलर्जी, श्वसनाचे आजार उद्भवतात. गाई, म्हशींनी गाजर गवत खाल्ले तर दूधात कडसरपणा येतो. असे अनेक अवगुण या गाजर गवतात आहेत.( बाकी वाक्य बरोबर आहे पण कॉपीराईटचा प्रश्न अंशत: शिल्लक राहतोच;\" श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते.\" असा वाक्य रचनेत फेरफार करता येऊ शकतो पण त्या पेक्षा अबकड या तज्ञांच्या मतानुसार \" श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते.\"(सोबत संदर्भ) हे सर्वात सेफ.\nलेखन स्वत:च्या शब्दात केले तरीही संदर्भ आवर्जून द्यावेत. मराठी विकिपीडियावर संदर्भ कसे द्यावेत या संदर्भाने विपी:संदर्भीकरण येथे पुरेशी साहाय्यपर माहिती उपलब्ध आहे.\n५) वृत्तपत्रीय स्रोतातील संदर्भ घेत असाल अथवा पत्रकार असाल तर (वृत्तसंस्था आणि वृत्तपत्रे त्यांचे कॉपीराइट जपण्याबाबत गंभीर असतात हे लक्षात घ्या) :विकिपीडिया:वार्तांकन नको लेख वाचा; वृत्तांकन शैली टाळून ज्ञानकोशीय शैली वापरणेसुद्धा प्रताधिकार उल्लंघने टाळण्यात अंशत: साहाय्यभूत होऊ शकेल.\nअसे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.\nछायाचित्रां बद्दल प्रताधिकार भंग टाळण्याच्या दृष्टीने माहिती\nआपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.\nविकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही.\nसदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात; विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते\nविकिमीडिया कॉमन्स येथेही सर्व काम आपण मराठी भाषेतून करू शकता, आणि विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पातील संचिका छायाचित्रे मराठी विकिपीडियात वापरू शकता. विकिमिडीया कॉमन्सवर जाऊन संचिकाचढवताना, तेथेही आपण प्रामाणिकपणे प्रताधिकार कायद्यांचे पालन करत आहोत ना या बाबत दक्षता घ्यावी.\nमराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) संस्थगीत केले गेले आहे; सदस्यांनी संचिका विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात;\n , स्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी मार्ग कोणते इत्यादी आणि अधिक माहिती...\nस्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. \"असे का\nस्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, शक्यतोवर विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. \"असे का\n१) स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमीडिया कॉमन्सवरून चढवणे अधीक तर्कसुसंगत आणि सयुक्तीक ठरते\n२) कारण विकिमीडिया कॉमन्सवरून चढवलेली संचिका मराठी विकिपीडियावर वापरता येतेच त्या शिवाय मराठी विकिपीडियाच्या इतर बंधू प्रकल्पातून वापरता येते आणि बाकी असंख्य भाषी विकिपीडियांच्या संबंधीत लेखातूनही वापरता येते.\n४) विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पाकडे संचिका विषयक साहाय्य व्यवस्थापन आणि नियमनासाठी अधिक सुविधा आणि मनुष्यबळाची उपलब्धता आहे.\n५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.\nमराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) का संस्थगीत केले गेले आहे \n१) मराठी विकिपीडिया सदस्यांच्या सर्वसाधारण आणि कायदेविषयक अनभिज्ञता, अनास्था अथवा दुर्लक्षामुळे, विकिमिडीयाची परवाना विषयक निती आणि मराठी विकिपीडिया परवाना विषयक नितीचे अवैध आणि सातत्याने उल्लंघन[१] झाले असण्याची अथवा होत असण्याची शक्यता, कि ज्यामुळे विकिमिडीयास अभिप्रेत http://freedomdefined.org/Definition येथे सूचीत केलेले मुक्त सांस्कृतीक कामाचे मापदंड पूर्ण होत नाहीत.\n२) परवाने निवडणे, तसेच कायदेशीर बाबी समजावून शिस्तीने पालन करण्याबद्दलची अनास्था.\n३) मराठी विकिपीडियावर पुरेशा परवान्यांचा आणि स्थानिक चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड) सारख्या अद्ययावत सुविधांचा अभाव.\n४) ९९.९९९९९% संचिकांना परवाने नसणे, परवाने त्रुटीयुक्त असणे, परवाने अपुरे असणे, याचा प्रचंड मोठा बॅकलॉग.\nआपल्याला माहित आहे का की, मराठी विकिपीडियावरील ९९.९९९ टक्के संचिकांचे परवाने अद्ययावत करण्याची गरज आहे. आणि २०,००० हून अधिक संचिका सुविहीत प्रक्रीया केली जाण्याच्या अद्याप प्रतीक्षेत आहेत.\n५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.\nस्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी मार्ग कोणते \n१) आपण मराठी विकिपीडियावर या आधी छायाचित्रे चढवली आहेत का तसे असल्यास प्रथमत: आपण चढवलेल्या सर्व संचिकांचे परवाने अद्ययावत करावेत. हे काम टाकोटाक करण्याची तुमची स्वत:ची जबाबदारी आहे हे लक्षात घ्यावे. आणि\n२) विकिमीडिया कॉमन्सवर किमान २० स्वीकार्य चित्रे चढवल्याचा अनुभव असावा; अथवा प्रताधिकारविषयक लेखांत ज्ञानकोशीय परिच्छेद लेखनाचा स्वीकार्य अनुभव असावा. आणि\n३) मराठी विकिपीडियावर किमान १०,००० संपादनांचा (१०,००० संपादनांवरून प्रताधिकार सजगता वाढत जाईल तसे हा निकष कमीकमी करत १०० संपादनांच्या अनुभवापर्यंत कमी केला जाईल)\nआपण उपरोक्त तीन निकष पूर्ण करत असल्यास, विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती#प्रचालकांना विनंत्या येथे संचिका चढवू देण्या विषयी विनंती नोंदवावी. प्रचालक त्यांच्या सवडीनुसार स्थानिक संचिका अपभारणाचे पर्याय पात्र सदस्यासाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतील.\nस्थानिक स्तरावर संचिका अपभारणाची आपली विनंती मान्य झाल्यास कोणत्या संचिका आपणास स्थानिक स्तरावर चढवता येतील \nप्रकार १.: विकिमीडिया कॉमन्सवरून 'ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेच्या कारणावरून नाकारली गेलेली', परंतु स्थानिक स्तरावर मराठी विकिपीडियाने उल्लेखनीयता स्वीकारलेली व उचित वापर दाव्यांचा समावेश नसलेली [असे का १]संचिका चढवायला हरकत नाही.\nप्रकार २: विकिमीडिया कॉमन्सवरील संचिकांच्या बाबतीत, जेथे संचिकेचे नाव तेच राहून उत्पात अथवा इतर कारणांनी आतील छायाचित्र बदलण्याची शक्यता असू शकेल अशी संचिका. म्हणूनच, भारताची सीमा दर्शविणारे सुयोग्य नकाशे मराठी विकिपीडियावर आणण्याची सुविधा स्वतंत्रपणे उपलब्ध ठेवणे आणि भारतीय सीमा असलेल्या सुयोग्य नकाशांसाठी अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करणे.[असे का\nप्रकार ३. : लोगो/ट्रेडमार्क आणि चित्रपट पोस्टर्स/पुस्तक कव्हर्स/ स्क्रिनशॉट्स उचित उपयोगकरण्यास सुलभ व्हावा म्हणून केवळ जिथे स्वत: कोपीराईट धारक/मालकानेच विहीत परवान्याने मान्यता दिली आहे अशी छायाचित्रे कोपीराईट धारक/मालकाने नमुद केलेल्या सुविहीत परवान्यासहीत चढवल्यास या अपवादास मान्यता असेल.\nमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती पर्याय क्र. १ तुर्तास तथाकथित इतर उचित उपयोग दावे करणाऱ्या पण प्रत्यक्षात भारतीय प्रताधिकार कायद्यात तशी विशीष्ट तरतुद नसलेल्या प्रताधिकारीत लोगो/ट्रेडमार्क आणि चित्रपट पोस्टर्स/पुस्तक कव्हर्स/ स्क्रिनशॉट्स च्या चढवण्यास मान्यता देत नाही, हे लक्षात घ्यावे हि नम्र विनंती.\n^ केवळ विकिमिडीया कॉमन्सने उचित वापर तत्व चालत नाही, अथवा इतर एखाद्या तत्वामुळे संचिका नाकारली म्हणून मराठी विकिपीडियाच्या नितीस अनुसरुन नसतानाही अयोग्य संचिकांचे डंपींग मराठी विकिपिडियावर होऊ नये म्हनून हि काळजी घेतली जावयास हवी.\nमतितार्थ: आपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.\nछायाचित्र स्वतः काढलेले असेल तर ते प्रताधिकारमुक्त (Copyright free) करत असल्याचे, इतर प्रताधिकारमुक्त स्त्रोतातील असेल तर तसे स्पष्टपणे खालील आढावा विभागात नोंदवा. प्रताधिकारमुक्त असल्याची स्पष्ट नोंद न करता संचिका चढवण्यात आपला अमुल्य वेळ मुळीच वाया घालवू नये, स्पष्ट परवाने आणि नोंदी नसलेली चित्रे प्रचालंकांच्या सवडीनुसार वगळली जातात.\nचित्र किंवा छायाचित्रावरील प्रताधिकार ज्या व्यक्तिचे किंवा विषयाचे आहे किंवा प्रकाशकाचे आहे त्यापलिकडे जाऊन चित्रकार किंवा छायाचित्रकाराचा त्यावर प्रताधिकार असण्याची शक्यता ध्यानात घ्या.\nप्रताधिकार स्थिती नमुद केली नसेल तर मजकुर छायाचित्र प्रताधिकारीत समजावे. संबधीत व्यक्तिकडून/अधिकृत वारसदाराकडून लेखी प्रताधिकारमुक्तता पत्र मिळवल्या शिवाय येथे मूळीच चढवू नये.(आंतरजालावर इतरत्रही उपलब्ध असेलतरीही हाच नियम लागू होतो)\nछायाचित्रे/चित्रे/संचिका चढवण्यापूर्वी आपल्या शंकांचे निरसन विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा येथे करून घ्या.\nखालील अर्ज नवीन संचिका चढविण्यासाठी वापरा. पूर्वी चढविलेल्या संचिका पाहण्यासाठी अथवा शोधण्यासाठी चढविलेल्या संचिकांची यादी पहा. चढविलेल्या तसेच वगळलेल्या संचिकांची यादी पहाण्यासाठी सूची पहा.\nएखाद्या लेखात ही संचिका वापरण्यासाठी खालीलप्रमाणे दुवा द्या [[चित्र:File.jpg]], [[चित्र:File.png|alt text]] किंवा [[मिडिया:File.ogg]] संचिकेला थेट दुवा देण्यासाठी वापरा.\nआपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.\nप्राचीनकाळी दालभ्य ऋषींच्या नावावरून यास दाभोळ नाव पडले असे मानले जाते.\nदापोलीकडून दाभोळ गावात प्रवेश करताना सड्यावरून खाली चिपळूणकडील येणारी वाशिष्ठी नदी, पलीकडील डोंगरावरचा गोपाळगड किल्ला व टाळकेश्वरच्या देवळाचे शिखर, दाभोळकडील बाजूचे मशिदीचे मिनार, शिळावरचे मारूती मंदिर, समुद्र किना-याला लागून वाढलेले सुरूचे दाट बन आणि खाडीच्या किनारपट्टीत वाढलेले उंच माड दिसतात. दाभोलच्या अलीकडील माडाच्या हिरव्यागार झावळयांचा गुच्छ करून वा-याच्या झुळकीने येणार्‍याचे स्वागत, आणि जाणारांना निरोप देताना दिसतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ता ही शोभा अवर्णनीय असते. कोकणातल्या समुद्रकाठच्या कुठल्याही खेडयात साधारणत: असेच वातारण असते पण दाभोळच्या या पार्श्वभूमीला, प्रचंड घडामोडींच्या इतिहासाचा रक्तरंचित गूढ पडदा आहे.\n४ थडगी, पीर, दर्गे, मशिदी\n६ मक्केच्या प्रवासाठीचे बंदर\n७ दाभोळमदील काही मंदिरे\nभारताच्या पश्चिम किनारपट्टीवर दाभोळइतके जुने आणि प्रसिद्ध बंदर नव्हते. टॉलेमीच्या सर्वात जुन्या नकाशात दाभोळचा उल्लेख आहे. दाभोळ प्राचीन काळी दालभ्यवती होती, महिकावती होती. नंतर ती हामजाबाद होती. मैमुनाबादही एक वेळ दाभोळचे नाव होते. दक्षिण भारतातील बहुसंख्य मुसलमान यात्रेकरू मक्केला जाण्यासाठी दाभोळ बंदारात येत असत. त्यामुळे दाभोळला बाबुलहिंद म्हणजे मक्केचा दरवाजा असेही म्हणतात.\nइथला तलम वस्त्रांचा व्यापार मोठा होता. अत्यंत कसबी कारागीर येथे वस्त्रे विणत असत. १९व्या शतका्पर्यंत इथला साळीवाडा गजबजलेला होता आणि धोटयांचा लयबद्ध ठोक्यांवर इथे सुंदर वस्त्रे विणली जात होती. शिवशाहीतील आरमारांत येथील भंडारी समाजाचे प्रभुत्व होते. या इतिहासाच्या खाणाखुणा येथील किनारपट्टीत, डोंगरांवर, सपाटीवर सर्वत्र दिसून येतात. दाभोळ गावात पडझड झालेल्या इमारती रस्तोरस्ती, डोंगरकपारीतून दिसतात.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.\nतेराव्या शतकापर्यंतचा दाभोळचा इतिहास चौल, शिलाहार आणि अशाच हिंदू राजवटीचा इतिहास आहे. मात्र पश्चिम पट्टीवरील या सुरक्षित बंदराची माहिती परदेशीयांना झाली, आणि या बंदरात समुद्रमार्गे पोर्तुगीज, डच, हबशी, तुर्के, इराणी यांची सतत आक्रमणे होत राहिली. तेराव्या शतकाच्या मध्यापासून तर सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळपास ३०० वर्षांहून अधिक काळ मुसलमानी सत्तांचा अंमल दाभोळवर राहिला होता. त्यातील काहींनी इथल्या स्थानिक जनतेला त्रास दिला. तर काहींनी आपल्या सत्तेत आणि कारभारात येथील लोकांना सामावून घेऊन सुखाचा राज्यकारभार केला. येथील मुसलमान सत्तांना बाहेरच्या तुर्की, हबशी, शिया आदी मुसलमानांशी युद्धे करावी लागली आणि त्यामुळे दाभोळच्या बहुसंख्य भागात कबरीच कबरी जिकडेतिकडे बघायला मिळतात. त्यात पश्चिमेच्या बाजूला समुद्रकिनारी आणि डोंगरावर शिया मुसलमानांची असंख्य थडगी दिसतात. काळाच्या ओघात शिया मुसलमानांची इथे कत्तल झाली वा ते इथून गेले. शतकांच्या या प्रदीर्घ कालखंडात ज्यांनी चांगला कारभार केला, लढाईत जे शहीद झाले, त्याची गणना साधु-संतांत झाली, ते पीर झाले, त्यांचे दर्गे बांधण्यात आले. प्रतिवर्षी या पिरांचे भक्तगणांत हिंदू समाजही सामील आहे.\nथडगी, पीर, दर्गे, मशिदी[संपादन]\nदाभोळ परिसरातील देर्दे हद्दीत (बंदरातून नदीच्या दिशेली उंच टेकडीवर) असलेला अमीरुद्दीन बालापीर (बला म्हणजे उंच ठिकाण) हा हिंदु-मुसलमानांत विशेषत: दर्यावर्दी समाजात अत्यंत आदराचे स्थान असलेला पीर समुद्रसपाटीपासून आठशे फूट उंचीवर आहे. दाभोळच्या गोडाऊनजवळ शेख फरीद, खडपकर वाडीसमोर खाडीत पानी पीर, बोरीबंदरात असलेला शहानवाल पीर, वणकर मोहल्ल्यातला कमालशाली पीर, दर्वेश यांच्या बागेतला हाजी सुलेमान पीर, हॉस्पीटलजवळचा कतलशेख पीर गावात आहेत. तर ओणनवसेच्या हद्दीवरचा खाजा खिजीर आणि वणौशीचे डोंगरावरचा जहॉंबाज पीर हे गावाच्या सरहद्दीवर आहेत. परंतु दाभोळ गावातला सर्वांत प्रसिद्ध पीर म्हणजे आझमखान पीर. या पीराला इ.स. १८७४ सालात ब्रिटीश सरकारने दिलेली १८ रूपयांची सनद आजही चालू असून या दर्ग्याचे पुजारी इनुस मुजावर यांना ती मिळते.\nबालापीरला ही इ.स. १८७० पासून ३० रूपयांची सनद असून ती परंपरेने नवसे येथील मुजावर घराण्याला मिळते. आझमखान पीर हे ठिकाण दाभोळच्या मध्यभागी एका डोंगराच्या पायथ्याशी आहे. निसर्गाच्या कुशीतील अत्यंत शांत ठिकाणी झाडीमध्ये हा दर्गा आहे. याच्या आजूबाजूला असलेल्या लहान-मोठया असंख्य कबरी आणि तेथील नीरव शांतता गूढ वाटते व मन अंतर्मुख करते. विशेषत: आझमखानांच्या भव्य कबरीजवळ उभे राहिले की, इथे काही प्रचंड इतिहास घडला असावा. याचा सहज साक्षात्कार होतो. जुन्या हस्तालिखित आझामखान हिजरी 900 मध्ये म्हणजे इ.स.1494 मध्ये आल्याची नोंद आहे. त्यावेळी कोकणात नागोजीराव यांचे राज्य होते. नागोजीने रत्नागिरी पासून समुद्रात आणि जमिनीवर या परकीयांशी टक्कर दिली.\nदाभोळला तुंबळ रणसंग्राम झाला. त्यात आझमखान मरण पावले. परंतु नागोजीचा पराभव झाला. त्या अगोदर (1348-1500) येथे बहामनी राजवटीत दाभोळचे नाव मुस्तफाबाद यांच्या मुलाने ते बदलून हामजाबाद असे ठेवले. येथील जंगल साफ केले आणि गाव नव्याने वसविले. सुधारणा केल्या, बाजार सुरू केला. आझमखान यांचे शिर तवसाळ येथे आहे व धड दाभोळला आहे. त्यांचा ऊरूस 27 रजाग (शबे मेराज) ला मोठया इतमामाने साजरा होतो या प्रसिद्ध पिरांशिवाय आणखी लहानसहान पीर आहेत. आता ऊरूस करण्याची प्रथा परिस्थितीनुरूप बंद पडत चालली आहे.\nकुणी एखादा संबंधित इसम थोडाफार खर्च करून या शहीदांची याद करतो. पिरांच्या या दर्ग्याव्यतिरिक्त गावात अनेक मशिदी आहेत. दाभोळला ३६० मशिदी होत्या, अशी लोककथा सांगितली जाते. सध्या मात्र ढोरसई मोहल्ल्यातील फरमान चबुतरा, तांबडी मोहल्ल्याच्यी फत्ताह मशीद, वणकर मोहल्ल्यातील जामे मशीद व बामणे मोहल्ल्यातील मुनी मशीद एवढया चार मशिदींतच दैनंदिन नमाज व इतर कामकाज चालू आहे. दाभोळमध्ये फड बंदर हे सर्वांत जुने बंदर आहे तेथे काकाची जुनी मशीद प्रसिद्ध होती. त्या जागेवर आता ऊर्दू हायस्कूलची प्रचंड इमारत झाली आहे. खारवाडी जवळची अली मशीद ही एक जुनी प्रचंड पडीक मशीद आहे. इ.स. १६४९मध्ये औरंगजेबाच्या कारकिर्दीमध्ये त्याचा या जिल्ह्याचा सुभेदार पीर अहमद अब्दला याने बांधलेली जुम्मा मशीद ही भग्नावस्थेत आहे आणि तिसरी एक जुनी प्रचंड मशीद समुद्रकिनारी सादतअली यांच्या स्मरणार्थ १५५८मध्ये बांधलेली आहे. त्या ठिकाणी १८७५ साली लाकडावर कोरलेला मजकूर मिळालेला आहे. त्याच्या बाजूलाच ख्वाजा खिझरचा दर्गा आहे. या दोन्ही वास्तू शियापंथीय वाटतात. जामा मशिदीतील मिळालेला शिलालेख मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये आहे.\nदाभोळच्या सर्व जुन्या वास्तूंमध्ये चांगल्या स्थितीमध्ये उभी असलेली भव्य मशीद म्हणजे दाभोळ धक्क्यावर उतरताच प्रवाशांचे लक्ष वेधून घेणरी मॉंसाहेबांची मशीद. एवढी भव्य, एवढी देखणी आणि अद्यापही चांगल्या स्थितीत असलेली मशीद निदान कोकणपट्टीत तरी दुसरी नाही. इतिहासकाळातील ही कला-सौंदर्याची आणि भव्यतेचा साक्षात्कार घडविणारी शिल्पाकृती दाभोळचे मोठे आकर्षण आहे. ७०X६० फूट लांबी-रूंदी असलेल्या इमारतीला चार मिनार आहेत आणि 75 फूटांचा भव्य घुमट आहे.\nविजापूर येथील शाही जामा मशिदीची ती प्रतिकृती आहे. तिच्या उंच जोत्याला प्रशस्त दगडी पायऱ्या आहेत. जोत्याच्या पोटातही काळी खोल्यांची रचना आहे. या मशिदीभोवती पूर्वी वाटोळा उंच तट होता. तो आता दिसत नाही. कंपाऊंडमध्ये संदर बगीचा होता आणि समोरच्या मोठया चौथ-याच्या मधोमध एक अप्रतिम कारंजे होते. कंपाऊंडमध्ये विहीरही होती. इतकेच नाही, तर मिनारावर सोन्याचा पत्राही होता.\nया मशिदीचा जो इतिहास लिहिलेला आढळतो त्याप्रमाणे विजापूरची राजकन्या आयेषाबिबी (मॉंसाहेबं) सन १६५९मध्ये मक्केला जाण्यासाठी दाभोळला आली. परंतु हवामान ठीक नसल्याने तिचा पुढील प्रवास होऊ शकला नाही. तिच्या सोबत वीस हजार घोडेस्वार वगैरे फार मोठा लवाजवा होता व लाखो रूपयांची संपत्ती होती. प्रवास रद्द झाल्यावर काय करावे, अशा चिंतेत मॉंसाहेब असता बरोबर असलेल्या काझी व मौलवींनी सदर धन काही धार्मिक कार्यासाठी खर्च करण्याची तिला सूचना केली. तेव्हा तिने या मशिदीचे काम हाती घेतले व ते चार वर्षे चालू होते. या कामी पंधरा लाख रूपये खर्च आला. ती मशीद कामीलखान नावाच्या शिल्पकाराने बांधली. याला अंडा मशीद असेही म्हणतात. मात्र हे नाव का पडले याचे समर्पक कारण कळत नाही.\nएके काळी दक्षिण हिंदुस्तानातून मक्केला (हाजला) जाणारे सर्व प्रवासी दाभोळ बंदरातून गलबतात बसून जात होते, तर अरबस्तानातून अरबी घोडयांची आयात दाभोळ बंदरात होत असे. विजापूर-गुहागर हा राजमार्ग होता. आजही पंढरपूर-कर्‍हाड-चिपळूण-गुहागर रस्त्याचे नाव विजापूर-गुहागर असेच आहे. हा दाभोळ गाव जितक्या वेळी बरबाद झाला. तितक्या वेळी तो परत आबाद झाला. जर्मन, इंग्लिश, रोमन, अरेबियन अनेक प्रवाशांनी दाभोळला भेट देऊन तेथील तत्कालीन वर्णने लिहून ठेवली आहेत.\nदापोली-दाभोळ रस्त्यावर दाभोळच्या अलीकडे पठारावर तीन किमी. अंतरावर डाव्या हाताला मुख्य रस्ता सोडून वसलेले चंडिकादेवी मंदिर हे स्वयंभू समजले जाणारे स्थान आहे. एकसंध दगडात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये देवीची सुमारे साडेतीन फूट उंचीची काळया पाषाणतील शेंदूर लावलेली मूर्ती आहे. देवीला चार हात असून हातात तलवार, ढाल व इतर आयुधे आहेत. देवीच्या मूर्तीजवळच एक इतिहासकालीन तलवार असून ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, अशी येथील पुजार्‍यांची श्रद्धा आहे. चांदीच्या पत्र्याने मढवलेले गुहेचे तोंड लहान असून, आत वाकून जावे लागते. गुहेत उतरत्या वाटेवर पायऱ्या त्याच खडकात कोरलेल्या आहेत. त्यांवरून सुमारे पाच-सहा फूट अंतर आत चालत जावे लागते. ही वाट पूर्ण अंधारी आहे. या वाटेवर इतका काळोख आहे की पुढे कोणत्या दिशेला कसे जावे हे चटकन समजत नाही. परंतु डोके थोडे खाली वाकवून तसेच अंधारात अंदाजाने पुढे गेल्यावर देवीपुढच्या समईचा मंद प्रकाश दिसतो आणि हायसे वाटते. या ठिकाणी उजवीकडे वळल्यानंतर आपण देवीसमोर येतो. या देवीला फक्त तेलाच्या दिव्याच्या प्रकाश चालतो. इतर कोणत्याही प्रकारचा प्रराकाश किंवा कॅमेर्‍याचा फ्लॅश लाईट लावलेला चालत नाही, असे येथील पुजारी सांगतात. देवीच्या उजवीकडे अंधार्‍या जागी असलेले एक भुयार थेट काशीला () जाते असेही पूजारी मंडळी सांगतात. देवीचे मन प्रसन्न करणारे गूढगंभीर पण आश्वासक रूप पाहून पुढे वाकूनच जावे लागते. यावेळी आपला उजवा हात खडकाला स्पर्श करून पुढे जात देवीला प्रदिक्षणा पूर्ण झाली की आपण पुन्हा मूळ जागी येतो व तेथून डावीकडे वळून आल्या मार्गाने परत बाहेर पडता येते.\nचंडिकादेवी मंदिर हे मंदिर अतिशय पुरातन असून याला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली होती असा उल्लेख इतिहासात असल्याचे समजते. दाभोळ जिंकल्यावर राजांनी पुढे अंजनवेलचा गोपाळगड, गोवळकोट व आडीवरे भागावर स्वारी केली. या मोहिमेरम्यान त्यांनी अनेक वेळा या स्थानास भेट दिली होती. पुढील काळात मात्र हे स्थान लोकविस्मृतीत गेले. कालांतराने जमनापुरी नावाच्या दाभोळमधील साधकास देवीने स्वप्राप्त दृष्टांत दिला. त्यानुसार त्यांनी या गुहेचा शोध घेतला व अनेक वर्षे ते देवीची निस्सीम भक्ती व पूजाअर्चा करत राहिले. अखेरीस चंडिकामातेच्या समोरच ते समाधिस्थ झाले. गुहेतून बाहेर पडल्यावर समोरच्या दगडी चौथर्‍यावर त्यांची व त्यांच्याच कुळातील आणखी एका साधकाची समाधी आहे. पुरी घराण्याकडेच आजही देवीची पूजा, अभिषेक करण्याचे हक्क आहेत. या चौथर्‍यावर तुळशी वृंदावन व छोटी-छोटी शिवलिंगे दिसतात. येथून खाली पायऱ्या उतरून गेल्यावर बारमाही झुळूझुळू वाहणारा थंड पाण्याचा झरा आहे.\nमंदिरपरिसराच्या बाहेर दिसणारे तटबंदीचे पडके अवशेष दाभोळच्या किल्ल्याचे आहेत. या किल्याबद्दलची फारशी माहिती उपलब्ध नाही. इतर मंदिरापेक्षा वेगळे असे हे गूढरम्य स्थान आवर्जून पाहावे असे आहे.\nहे स्थान पुरातन असून सध्याचे मंदिर मात्र पेशवेकालीन आहे. मूळ मंदिराला आता वरून पत्र्याचे उतरते छप्पर घतले आहे. दाभोळ गावातील इतिहासकालीन तळयापासून जांभ्या दगडातच खोदलेली पाखाडी (पायऱ्या) चढून गेल्यावर गावापासून थोडे उंचावर दाट झाडीत हे मंदिर लपलेले आहे. मंदिरात छोटासा सभामंडप असून, एका बाजूला गणपतीची मूर्ती आहे. चार पायऱ्या उतरून आत गेल्यावर महादेवाची रेखीव पिंड दिसते.या मंदिरासमोर दुसऱ्या एका मंदिराचे पुरातन अवशेष आढळतात. येथे मारूती व गरूडाची मूर्ती कोरलेली दिसते. शेजारीच एक गुहा असून दालभ्य ऋषीं येथे तपश्चर्या करत असत अशी आख्यायिका आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांनाही इ.स. १६६१मध्ये इथे दर्शन घेतल्याचे इतिहास सांगतो.\nदाभोळ बंदर आजही गजबजलेले असते. तेथून मुख्यत: मच्छीमारीचा व्यवसाय मोठया प्रमाणावर चालतो. येथे मिळणारे विविधि प्रकारचे मासे थेट मुंबई आणि परदेशात जातात. दिपसभराच्या प्रवासानंतर सायंकाळी बंदरावर पाहोचल्यावर तेथे चालणारी मच्छीमार बोटींची वर्दळ, त्यावरील कोळी-कोळीणी यांची लगबग हे सगह पाहण्यासारखं आहे. काहीजण समुद्रावरून मासेमारी करून परतलेले असतात तर कसही रात्रीच्या सफरीची तयारी करत असतात. खाडीतून बोटीने फेरफटका मारताना उंच डोंगराच्या पार्श्वभूमीवर नारळी-पोफळीच्या आडून डोकावणारे मिनार आणि चिंचोळया पट्टीतला दाभोळ गाव हे दृष्य मनमोहक दिसते.\nवेगवेगळ्या प्रकारचे मासे टोपल्या भरभरून धक्क्यावर उतरत असतात. त्यांचे आकार, रंग, पाहून त्यांची नावे विचारण्याचे कुतूहल निर्माण होत. तेथेच माशांचा बाजार भरून लिलावाद्वारे त्यांची विक्रीही होते आणि ट्रकमध्ये बर्फात घालून ते रवाना केले जातात. या वेळी धक्क्यावर चालणारा कोळी-कोळीणी संवाद, बाजारभाव, माशांची प्रतवारी, त्यांची वाहतूक हे सारं पाहताना नाक दाबावं लागलं तरी या वेगळया विश्वात आपण रमून जातो.\nबंदरावर उभे राहिल्यावर समोर दिसतात ती वेलदूर, धोपावे ही गावे. चिपळूणहून येणार्‍या या वाशिष्ठी नदीच्या खाडीच्या मुखाशी अंजनवेलचा किल्ल्यापर्यंत मोटार रस्ता आहे, तर अंजनवेल गावातून चढूनही वर जाता येते. रात्रीच्या वेळी येथील दीपगृहातील फिरता प्रकाशही नजरेस पडतो. डोंगरावर आधुनिकतेकडे नेण्यार्‍या बहुचर्चित एन्रॉनच्या लाल चिमण्याही दिसतात.\nदाभोळ बंदरातून दर तासाला सुवर्णदुर्ग शिपिंग अ‍ॅन्ड मरीन सर्व्हिसेसद्वारे फेरीबोटीने पर्यटकांबरोबरच मोटार व मोठ्या बसेसचीही वाहतूक चालते. यामुळे आपण स्वतःच्या वाहनातून पलीकडच्या तीरावर जाऊन चिपळूण-गुहागर, वेळणेश्वर, हेदवी अशा पर्यटनस्थळांना भेटी देऊन सायंकाळीपर्यंत पुन्हा अंजर्ल्यास परतू शकतो. या फेरीबोटमुळे गणपतीपुळे, रत्नागिरी ही गावे जवळ आली आहे आहेत.\nऐतिहासिक दाभोळ : वर्तमान व भविष्य (अण्णा शिरगांवकर)\nकोकणकंठा दाभोळ (गीता हरवंदे)\ntfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nसमुद्र किनारा लाभलेली महाराष्ट्रातील गावे\nवीज निर्मिती प्रकल्प असणारी गावे\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ फेब्रुवारी २०२१ रोजी १५:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/News/3616/Information-given-by-the-Minister-of-Education--whether-the-school-will-start-or-not.html", "date_download": "2021-08-02T05:57:41Z", "digest": "sha1:B4A62DGY35U5K2CSFDWGLIGOEWL6GUNQ", "length": 8920, "nlines": 56, "source_domain": "naukriadda.com", "title": "शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती...शाळा सुरु होणार कि नाही", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nशिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती...शाळा सुरु होणार कि नाही\nमहाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमधील नववी ते अकरावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार आहे.\nशिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी आँनलाईन शिक्षण पध्दती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.\nमुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार\nदरम्यान, मुंबई महानगरपालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांनी दिली. दिल्लीत करोनाची लाट पुन्हा आली आहे. तेथे करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार केला जात आहे. अनेक पालकांचाही मुलांना करोना काळात शाळेत पाठवण्यास विरोध आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/9376", "date_download": "2021-08-02T06:26:40Z", "digest": "sha1:24SBSOIPK4YT2AOE64XY5AHYYR2KNH4W", "length": 6147, "nlines": 132, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | नटेश्वराची आरती| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nअपर्णा तुजविण नीरस ती,\nपार्वती शिलाच ती नुसती \nज्योतिविण केवळ ती दिवटी.\nकाय गति तुइया प्रेमाची \nअनंगहि येई मग रंगा \nरम्यता गति ही प्रेमाची \nसीमा सौंदर्या न मिळे,\nरूपें लीला ही ज्याची,\nजय जय सांत अनंताची \nभास्कर भक्ति तुझी याची,\nजय जय सांत - अनंतांची \nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/aadhar/", "date_download": "2021-08-02T04:54:51Z", "digest": "sha1:HK64UV2VWK4PNPEWQNVTUFVJMKYD7FTR", "length": 3725, "nlines": 91, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Aadhar – Dainik Prabhat", "raw_content": "\nPAN-Aadhar link : आधार पॅनशी संलग्न करण्यास मुदतवाढ\nप्रभात वृत्तसेवा 1 month ago\nPAN-Aadhar link : पॅनकार्ड – आधारकार्ड लिंक करण्यासाठी उरले केवळ 5 दिवस; नंतर भरावा लागू शकतो…\nप्रभात वृत्तसेवा 1 month ago\nआधार कायद्याची घटनात्मक वैधता कायम\nसर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या याचिका\nप्रभात वृत्तसेवा 6 months ago\nआधारसोबत आता ‘हे’ ओळखपत्र देखील जोडावे लागणार \nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nआधार डेटा चोरल्याप्रकरणी आयटी कंपनीवर गुन्हा दाखल\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nबीसीसीआयच्या दणक्‍यामुळे आफ्रीदी, गिब्जची चिडचिड\n जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ बाधितांचा मृत्यू\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाची आजपासून सुनावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/03/blog-post_41.html", "date_download": "2021-08-02T06:36:18Z", "digest": "sha1:XHHL6WON56ENFLWMOO72XVYQA2KXJRME", "length": 3184, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "राजकीय उपमा | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ६:४६ AM 0 comment\nकोणाला कधी काय बोलावं\nहा त्यांच्या मनाचा खेळ असतो\nकुणाच्या बोलण्यात घोळ असतो\nकधी विनोदात नटल्या जातात\nअशा राजकीय उपमा या\nवाटेल तशा वाटल्या जातात\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/a-village-in-sa-digging-everywhere-in-search-of-diamonds-nraj-144321/", "date_download": "2021-08-02T05:05:27Z", "digest": "sha1:NVFWMFJ3MEASZHLDGQV4J5C7KAEXSBWJ", "length": 13530, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Corona Update | या गावाला लागलं 'हिऱ्यांचं' वेड, अख्खं गाव खोदलं पण हौस फिटेना, नुसता गोंधळात गोंधळ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nCorona Updateया गावाला लागलं ‘हिऱ्यांचं’ वेड, अख्खं गाव खोदलं पण हौस फिटेना, नुसता गोंधळात गोंधळ\nबघता बघता, गावात ही बातमी पसरली आणि मेंढपाळाला डोंगरावर हिरे सापडल्याची बाब घरोघरी पोहोचली. मग काय, प्रत्येकजण त्या डोंगरावर जाऊन येऊ लागला. त्यातील काहीजणांना तिथं हिरे सापडलेदेखील. तर काहीजणांना आजूबाजूच्या परिसरातही हिरे आढळून आले. मग तर सगळ्यांची खात्रीच पटली की हा हिऱ्यांचा डोंगर आहे. डोंगरावर इतके हिरे असतील, तर डोंगराखाली किती असतील झालं. सगळ्यांनी कुदळ आणि फावडी घेऊन डोंगर खणायला सुरुवात केली.\nसंपत्तीची आणि पैशांची हाव सुटत नाही म्हणतात, तेच खरं. ही गोष्ट आहे दक्षिण अफ्रिकेतल्या क्वालाथी नावाच्या गावाची. या गावातल्या डोंगरावर एक मेंढपाळ मेंढ्या चरायला घेऊन गेला. तिथं त्याला एक हिरा सापडला. त्यानं आजूबाजूला पाहिलं, तर आणखी दोन-तीन हिरे त्याला सापडले. त्याचा आनंद गगनात मावेना. ते हिरे घेऊन तो गावात परतला आणि गावातल्या काहीजणांना त्यानं हा किस्सा सांगितला.\nबघता बघता, गावात ही बातमी पसरली आणि मेंढपाळाला डोंगरावर हिरे सापडल्याची बाब घरोघरी पोहोचली. मग काय, प्रत्येकजण त्या डोंगरावर जाऊन येऊ लागला. त्यातील काहीजणांना तिथं हिरे सापडलेदेखील. तर काहीजणांना आजूबाजूच्या परिसरातही हिरे आढळून आले. मग तर सगळ्यांची खात्रीच पटली की हा हिऱ्यांचा डोंगर आहे. डोंगरावर इतके हिरे असतील, तर डोंगराखाली किती असतील झालं. सगळ्यांनी कुदळ आणि फावडी घेऊन डोंगर खणायला सुरुवात केली.\nहळूहळू आजूबाजूच्या गावातही ही बातमी पोहोचली आणि हिऱ्यांचा खजिना मिळवण्यासाठी बाहेरच्या गावातल्या नागरिकांनीही डोंगर खोदायला सुरुवात केली. या दरम्यान, काहीजणांना डोंगर सोडून गावात इतर भागांतही हिरे सापडले. मग त्यांनी गावातही खोदायला सुरुवात केली. हा प्रकार समजल्यावर सरकारनंही यात हस्तक्षेप केला आणि तज्ज्ञांची समिती नेमली. नागरिकांनी खोदकाम बंद करावं, असे आदेश दिले. पण लोकांनी या आदेशाकडं स्वच्छ दुर्लक्ष करत आपलं खोदकाम इमानेइतबारे सुरुच ठेवलं.\nयातील काही हिऱ्यांची सरकारनं तपासणी केली. त्यावेळी प्रत्यक्षात हे हिरे नसून एक प्रकारे स्फटिकं असलेले खडे आहेत, असं सांगितलं. पण सरकार आपल्याला मूर्खात काढून हे हिरे स्वस्तात घेऊन जाईल, असं वाटल्यामुळे लोकांचा काही त्यावर विश्वास बसत नाहीय. सध्या या हिऱ्यांच्या खरेदी आणि विक्रीचा जोरदार व्यवसाय सुरु आहे. सुरुवातीला २०० रुपये असणारी किंमत आता २ हजारांवर गेलीय. असलाच हिरा तर नुकसान नको, म्हणून अनेकजण हे हिरे खरेदी करून ठेवत आहेत. तर हिरा नसला तर नुकसान होईल, म्हणून काहीजण मिळेल त्या बाजारभावाला ते विकूनही टाकत आहेत.\nमुंबईत आजपासून ३० ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू, ठाणे आणि नवी मुंबईतही मिळणार लस, असं आहे धोरण\nएकूण, हिऱ्यांच्या नादात अख्खं गाव खोदलं गेलं आहे. ते खरोखरच हिरे आहेत, असं समजून पंचक्रोशीत त्यांचा व्यवहारदेखील तेजीत आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.newsmaker.live/archives/category/%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T06:06:54Z", "digest": "sha1:QHYKGKLFVEDJ3WXDJSHOYWVDKTQMY22Y", "length": 5624, "nlines": 118, "source_domain": "www.newsmaker.live", "title": "सोशल मीडिया Archives - Newsmaker", "raw_content": "\nHome तंत्रज्ञान सोशल मीडिया\nमुख्यमंत्री ठाकरे लॉकडाऊनबाबत म्हणाले ; 10 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या\nजनता कर्फ्यू: रितेश देशमुख आणि जेनेलियाची विनंती….…\nसंभाजीराजेंचा ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमला इशारा\n*जगाला सृष्टी आणि दृष्टी स्त्रीशक्तीने दिली – डॉ . राजेंद्र फडके*\nपुण्यात ‘एमएच-12’ मास्कची निर्मिती\nतंत्रज्ञान July 8, 2020\n२६४ कोटी ‘पाण्यात’; २९ दिवसांपूर्वीचा उद्घाटन झालेला पूल गेला वाहून\nतंत्रज्ञान July 17, 2020\n‘हिंदुत्व’ आमच्या ह्रदयात, राज्यघटनेनुसारच देश चालणार, संजय राऊत\nताज्या बातम्या October 16, 2020\nसलून, ब्युटी पार्लर्स लवकरच सुरू होणार ; मंत्र्यांची माहिती\nआत्महत्येपूर्वी सुशांतने केलं होतं ‘हे’ गुगल सर्च\nताज्या बातम्या July 3, 2020\n\"न्युजमेकर\" हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी वर्तमानपत्र आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'न्युजमेकर'चा प्रयत्न आहे. Mail Us :: newsmakerpune1@gmail.com\n© २०१८ न्यूजमेकर सर्व अधिकार सुरक्षित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://batamidar.com/web/archives/category/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T04:54:37Z", "digest": "sha1:6UUHF6AGCOK5T6CUCFEHFCFBJXTURC5C", "length": 4597, "nlines": 102, "source_domain": "batamidar.com", "title": "बातम्या – बातमीदार", "raw_content": "\nविरारमध्ये दोन लाखात ८ महिन्याच्या मुलीची विक्री\nवसईत गॅस पाईपलाईन चे उद्घाटन\nCoronavirus; गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा ‘हा’ निर्णय\nCoronavirus;राज्यातील सरकारी कार्यालयांना एका आठवड्याची सुटी\nराज्यात गेला कोरोनाचा पहिला बळी\nएप्रिलपासून ऑटो इंडस्ट्रीत होणार बदल\nVVMC; २ हजार ४२ कोटीचा अर्थसंकल्प सादर\nबापरे…राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढली\nसेन्सेक्स २००० अंकांनी गडगडला\n“बातमीदार” या सदरात आपल्या समस्यांना समाधान देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या कोणत्याही समस्या असतील जशा की, सरकारी कामातील अडथळे , भ्रष्टाचार महिला आणि बालकांवरील अत्याचार, अमंलीपदार्थ विक्री, व्यसनमुक्ती अशा अनेक प्रश्नांसाठी तुमच्या जोडीला उभे राहणार आहे.\nतसेच आपल्या विभागातील सामाजिक संस्था, NGO, महिला बचत गट, यांची माहिती या सदर मध्ये देणार आहोत . तरी आपल्या समस्या, सस्थांची माहिती आम्हांला help@batamidar.com वर पाठवा. अथवा 8888379134 या नंबर whatsapp करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/mass-abduction-of-a-female-student-death-during-treatment-the-young-woman-made-a-statement-while-being-taken-for-treatment-127904731.html", "date_download": "2021-08-02T04:53:37Z", "digest": "sha1:HM3KLYZLW57MYERL5TJR2JAFIJBMKUYH", "length": 8308, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mass abduction of a female student, death during treatment; The young woman made a statement while being taken for treatment | विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार, उपचारादरम्यान मृत्यू; उपचारासाठी नेत असताना तरुणीने सांगितली आपबिती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजळगाव:विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार, उपचारादरम्यान मृत्यू; उपचारासाठी नेत असताना तरुणीने सांगितली आपबिती\nतरुणीने केला होता 3 पुरुष आरोपींसह मारहाण करणाऱ्या एका महिलेचा उल्लेख, गूढ कायम\nतालुक्यातील टोळी येथील २० वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून तीन नराधमांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या तरुणीचा धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी (दि.१०) मृत्यू झाला. याप्रकरणी पीडित मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीनुसार पारोळा पोलिस ठाण्यात अपहरण, सामूहिक अत्याचार, बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, पोलिसांनी टोळी येथील तीनपैकी दोन संशयितांना ताब्यात घेतले. तत्पू्र्वी, शिवनंदन पवार नावाच्या मुख्य संशयिताने ९ नोव्हेंबरला विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहे.\nटोळी येथील रहिवासी असलेली २० वर्षीय तरुणी पारोळा येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात एसवायबीएस्सीचे शिक्षण घेते. वडिलांचे निधन झालेले असल्याने ती आई, दोन बहिणी व दोन भावांसोबत टोळी येथे राहत होती. ३ नोव्हेंबरला ती दिवाळीसाठी मामांकडे पारोळा येथे आली. दरम्यान, ७ नोव्हेंबरला औषधी घेण्यासाठी जाते, असे सांगून ती घराबाहेर पडली. मात्र, उशिरापर्यंत घरी न परतल्याने मामा व कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. तिच्या मामाने त्याचदिवशी सायंकाळी ५.३० वाजता पारोळा पोलिसांत मिसिंग दाखल केली. दुसऱ्या दिवशी ८ नोव्हेंबरला ही तरुणी पारोळा शहरातील लहान राम मंदिर परिसरातील लालबाग मैदानावर बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यामुळे मैदानावर खेळणाऱ्या मुलांनी तिला पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. बेशुद्ध मुलगी आपली भाची असल्याचे समजताच मामाने टोळी येथील बहिणीला (मुलीच्या आईला) पारोळा येथे बोलावले. धुळे येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी (दि.१०) सकाळी तिचा मृत्यू झाला.\nगुंगीचे औषध देऊन तिघांनी केला अत्याचार...\nतरुणीला उपचारासाठी धुळे येथे नेत असताना तिने आपबिती कथन केली. त्यानुसार टोळी येथील शिवनंदन शालिक पवार हा मैत्रीसाठी इशारा करत होता. मात्र, मी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शिवनंदन पवार, पप्पू अशोक पाटील आणि अशोक वालजी पाटील यांनी ७ रोजी पारोळा येथून अपहरण करून कासोदा परिसरात अनोळखी ठिकाणी नेले. तेथे गुंगीचे औषध देऊन रात्री तिघांनी सामूहिक अत्याचार केला. या प्रकाराला विरोध केल्यावर वरील तिघांनी व तेथे हजर असलेल्या एका महिलेने मारहाण केली. जातिवाचक शिवीगाळ करून तुला मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे पीडितेने आई व मामाला सांगितले.\nमारहाण करणाऱ्या महिलेचे गूढ...\nपीडित तरुणीने मृत्यूपूर्वी आपले मामा व आईला दिलेल्या माहितीनुसार टोळी येथील ३ पुरुष आरोपींसह मारहाण करणाऱ्या एका महिलेचा उल्लेख केला होता. मात्र, ही महिला कोण हे उशिरापर्यंत समोर आले नाही. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी एकूण ४ पैकी २ संशयित आरोपींना ताब्यात घेतले. इतर दोघांचा कसून शोध सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/ipl-2020-kxip-vs-csk-kl-rahul-blamed-short-run-decision-by-umpire-for-pujab-out-of-ipl-mhpg-493057.html", "date_download": "2021-08-02T06:01:05Z", "digest": "sha1:7EB7PAHLDX6ZNCYBDNUV7SX5RNLXZLZT", "length": 8874, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL 2020: खेळाडूंमुळे नाही तर अम्पायरमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचं स्वप्न भंगल! केएल राहुलनं व्यक्त केला राग– News18 Lokmat", "raw_content": "\nIPL 2020: खेळाडूंमुळे नाही तर अम्पायरमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचं स्वप्न भंगल केएल राहुलनं व्यक्त केला राग\nIPL 2020: अम्पायरच्या 'त्या' एका निर्णयामुळे किंग्ज इलेव्हन पंजाब IPL बाहेर, वाचा काय आहे प्रकरण.\nIPL 2020: अम्पायरच्या 'त्या' एका निर्णयामुळे किंग्ज इलेव्हन पंजाब IPL बाहेर, वाचा काय आहे प्रकरण.\nअबू धाबी, 02 नोव्हेंबर : किंग्ज इलेव्हन पंजाबचा (KXIP) संघ आयपीएलच्या या हंगामातून बाहेर गेला आहे. रविवारी झालेल्या अखेरच्या लीग सामन्यात पंजाबला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून पराभव स्विकारावा लागला. पराभवानंतर कर्णधार केएल राहुलनं (KL Rahul) अम्पायरच्या एका निर्णयामुळे संघ आयपीएल बाहेर गेल्याचे सांगितले. किंग्ज इलेव्हनचा पहिलाचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झाला होता. या सामन्यात पंजाबला एका शॉर्ट रनचा फटका बासला. हा सामना पंजाबच जिंकणार होता, मात्र सामना सुपरओव्हरमध्ये गेला आणि पंजाबनं सामना गमावला. त्यानंतर पंजाबनं सलग सामने गमावले. मात्र त्यानंतर सलग 5 विजय मिळवत कमबॅकही केला. मात्र दोन सामने गमावल्यामुळे त्यांना आयपीएल बाहेर पडला. राहुलनं चेन्नईविरुद्ध झालेल्या पराभवानंतर, \"हे निराशाजनक आहे. काही सामन्यांमध्ये आम्ही चांगल्या स्थितीत होतो, मात्र निकाल आमच्या बाजूने लागला नाही. यासाठी आम्हीच जबाबदार आहोत. दिल्लीविरुद्धचा शॉर्ट रन आम्हाला महागात पडला. चेन्नईविरुद्ध आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. या सामन्यावर आमच्यावर दबाव होता. आम्हाला वाटलं होतं 180-190 धावा काढू मात्र हे होऊ शकलं नाही\". पंजाबनं सलग दोन सामना गमावल्यामुळे त्यांना आयपीएल बाहेर पडावे लागले. वाचा-IPL 2020 : पंजाबनंतर राजस्थानही आयपीएलमधून बाहेर, कोलकात्याचा दणदणीत विजय काय आहे शॉर्ट रन प्रकरण 20 सप्टेंबर रोजी दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाबला जिंकण्यासाठी 157 धावांची गरज होती. अखेरच्या षटकात पंजाबला 13 धावांची आवश्यकता होती आणि अग्रवालने पहिल्या तीन चेंडूंमध्ये 12 धावा केल्या. पंजाबचा संघ एक धाव मागे होता आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सामना सुपर ओव्हरवरमध्ये जाण्यापूर्वी टीव्ही फुटेजमध्ये स्क्वेअर लेग पंच मेननने ख्रिस जॉर्डनला 19व्या ओव्हरमधील तिसर्‍या चेंडूवर 'शॉर्ट रन'साठी रोखले. मात्र टीव्ही रीप्लेवरून हे स्पष्ट झाले की जेव्हा त्याने पहिला रन पूर्ण केला तेव्हा जॉर्डनची बॅट क्रीजच्या आत होती. मात्र मेनन यांनी जॉर्डनने क्रीजपर्यंत पोहचला नाही म्हणून एकच धाव दिली. तांत्रिक पुरावे असूनही पंचांनी या निर्णय बदल केला नाही. वाचा-IPL 2020 : कार्तिकचा तरुणाला लाजवेल असा भन्नाट कॅच, पाहा VIDEO दिग्गजांनी पंचांना सुनावले दरम्यान, याबाबत माजी भारतीय ओपनर विरेंद्र सेहवाग यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरुन ट्विट करीत लिहिले आहे की, मी मॅन ऑफ द मॅच निवडीबाबत समर्थन देत नाही. ज्या अम्पायरने याला शॉर्ट रन दिले आहे, त्याला खरं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायला हवं. शॉर्ट रन नसतानाही त्याने तो निर्णय घेतला. तर संघ मालकिन प्रीती झिंटानेही या निर्णयावरून पंचांना सुनावले.\nIPL 2020: खेळाडूंमुळे नाही तर अम्पायरमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचं स्वप्न भंगल केएल राहुलनं व्यक्त केला राग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.aniruddhafoundation.com/tadatmanam-srujamyaham/", "date_download": "2021-08-02T05:13:51Z", "digest": "sha1:SQAEVXPZ42G73LF57D3NGSNKI4K6CESJ", "length": 21309, "nlines": 258, "source_domain": "marathi.aniruddhafoundation.com", "title": "श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन तदात्मानं सृजाम्यहम् – श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन", "raw_content": "\nआमच्या विषयी | उपासना केंद्राचे स्थान | संपर्क\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n​जरूर वाचा ​, त्यांचे साहित्य (लिखाण)\nतदात्मानं सृजाम्यहम् पुस्तकाबद्दल –\nडॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (सदगुरु श्रीअनिरुद्ध बापू) यांनी लिहलेले हे “तदात्मानं सृजाम्यहम्” पुस्तक १९९७ च्या रामनवमीला प्रकाशित केले गेले होते. ह्या पुस्तकामध्ये खर्‍या अर्थाने एका सद्‌गुरुचे अंतरंग उलगडले आहे. खरंतर सद्‌गुरुच्या मनात काय चालते याचा ठाव कुणालाच लागणे शक्य नाही. पण तरीही आपल्या भक्ताबद्द्ल सद्‌गुरुच्या मनात जे काही दाटून येतं ते सर्वकाही या पुस्तकात बापूंनी मांडलेले आहे. भक्ताच्या भोळ्या भाबड्या काही वेळेस तीक्ष्ण भासणार्‍या प्रश्नांना सद्‌गुररुंनी अतिशय प्रेमळपणे उत्तर दिले आहे.\nतदात्मानं सृजाम्यहम् पुस्तकात बापू म्हणतात –\nकिडामुंगीपासून प्रत्येक प्राण्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच भेद नाही. मीही असाच एक सर्वसाधारण जीव, ह्या सर्वांप्रमाणेच त्या मूल चैतन्याचा एक अंश. एका नीरव शांततेच्या महन्मंगल क्षणी, मी एक आवाज ऐकला आणि मग हळूहळू त्या आवाजाचा स्त्रोत अनाहत संदेश बनून लेखणीवाटे सहजगत्या आणि स्वधर्माने वाहू लागला. ते प्रागट्य म्हणजेच हे लेखन आणि आलेखन. ह्यात माझं आणि माझ्या ’मी’पणाचं काहीही नव्हतं, काहीसुध्दा नाही आणि कधीच नसावं, हीच सद्गुरुचरणी प्रार्थना.\nयदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत \nअभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥\n जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्माची वृद्धी होते, तेव्हा तेव्हा मी (परमात्मा) साकार रुपात सगळ्यांसमोर प्रगट होतो.\nयाच अर्थाने जेव्हा जेव्हा भक्ताच्या मनात विचारांचे महाभारत सुरु होते, भावनांचा कल्लोळ सुरु होतो आणि त्याच्या मूळ स्थितीपासून तो दुरावत असतो, तेव्हा त्या भक्तासाठी साकार रुपात प्रकट झालेले पुस्तक म्हणजे “तदात्मानं सृजाम्यहम्…” हा आवाज आहे सद्‌गुरुचा. फक्त आणि फक्त त्याच्या भक्तासाठी…\nया पुस्तकाच्या भाषाशैलीबद्दल काही म्हणणे उचित ठरणार नाही. कारण थेट सद्‌गुरुंच्या अंत:करणातून प्रकट झालेले हे भाव आहेत. सद्‌गुरुला शोधण्याचा मार्ग हा खुद्द सद्‌गुरुनेच दाखविलेला आहे. अगदी आयुष्यात प्रत्येक पातळीवर आवश्यक असणारे हे मार्गदर्शन आहे. माझं मन सद्‌गुरुचरणी जोडण्याची ही सुसंधी आहे. हे पुस्तक म्हणजे मैत्री आहे कधीही दगा न देणार्‍या मित्राची. हे पुस्तक वाचणे म्हणजे एक अमृतानुभव आहे.\nतदात्मानं सृजाम्यहम् पुस्तक कोठे मिळेल –\nसदर पुस्तक प्रिंट स्वरुपात व ई बुक स्वरुपात ई-शॉप आंजनेयावर मिळू शकेल. त्याची लिंक पुढील प्रमाणे\nप्रकाशक : ईशा पश्यंती प्रकाशन\nअनिरुध्दाज् इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nCategories Select Category १३ कलमी कार्यक्रम Latest Updates Uncategorized ​अध्यात्मिक यात्रा ​ ​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​ गरजूंना आधार ​जरूर वाचा ​ ​तीर्थक्षेत्र ​ त्यांचे साहित्य (लिखाण) ​पर्यावरणपूरक प्रोजेक्ट्स ​ प्रकल्प प्रपत्ती ​प्रशिक्षण वर्ग ​ रामराज्य वार्षिक उत्सव ​ विद्यार्थ्यांकरिता ​विशेष उत्सव ​ वैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन स्त्रियांचे सबलीकरण\nफोनः : ०२२ -२६०५७०५४\nमुख्य कार्यालय : Head Office: 702, लिंक अपार्टमेंट, ओल्ड खार, खारी गांव, खार (प ), मुंबई, महाराष्ट्र 400052\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3760/Recruitment-at-Advanced-Computing-Development-Center-Thiruvananthapuram-under-CDAC-2020-21.html", "date_download": "2021-08-02T06:58:03Z", "digest": "sha1:UW3R35YGBYXUNZQYOMHCKDQEQJTOC7EO", "length": 5505, "nlines": 78, "source_domain": "naukriadda.com", "title": "CDAC अंतर्गत प्रगत संगणन विकास केंद्र, तिरुवनंतपुरम येथे भरती २०२०-२१", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nCDAC अंतर्गत प्रगत संगणन विकास केंद्र, तिरुवनंतपुरम येथे भरती २०२०-२१\nव्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ या पदांसाठी प्रगत संगणन विकास केंद्र, तिरुवनंतपुरम येथे 53 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नियुक्तीची तारीख आहे.\nएकूण पदसंख्या : ५३ जागा\nपद आणि संख्या :\nएकूण - ५३ जागा\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nअधिकृत वेबसाईट : www.cdac.in\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ०७/०१/२०२१\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/9377", "date_download": "2021-08-02T06:13:03Z", "digest": "sha1:Z5VTBPTFMDBU2JJR6HJZ5GX3V3XYZUNH", "length": 5396, "nlines": 110, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | घातली एकदा अतां उडी !| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nघातली एकदा अतां उडी \nघातली एकदा अतां उडी,\nरे, बुडव लाव वा पैलथडी \nसाहस म्हण कीं पोरपणा म्हण,\nपण गेली ती परते न घडी. १\nमोह अचानक पडे मजवरी,\nखर्कन पदरचि गळे पळांतरिं,\nनग्नचि झालेंन कळत सत्वरि,\nतूं घाल शाल, टाकीं उघडी. २\nआतां कैचें मागें वळणें \nतुजसह लाटांवरि रे झुलणें,\nतूं नाविक आतां तूंच गडी. ३\nसर्वस्वी रे अपराधी मी,\nलबाड म्हण कीं म्हण साधी मी,\nविचार केला नच आधीं मीं,\nतूं क्षमा करीं अथवा ताडीं. ४\nआतां कांहिं न रे माझ्या करिं,\nसर्वस्वी रे भार तुजवरी,\nघेतली तुझ्या मीं उरीं बुडी.\nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/krida/goas-mix-performance-woman-cricket-3876", "date_download": "2021-08-02T04:44:27Z", "digest": "sha1:267NG6VLYIKJ2AN7MXDI5EKMQK6JF7HE", "length": 5732, "nlines": 29, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "महिला क्रिकेटमध्ये गोव्याची संमिश्र कामगिरी", "raw_content": "\nमहिला क्रिकेटमध्ये गोव्याची संमिश्र कामगिरी\nदेशांतर्गत क्रिकेटमधील गतमोसमात गोव्याची महिला क्रिकेटमधील कामगिरी संमिश्र ठरली. सीनियर महिलांनी एकदिवसीय स्पर्धेत साफ निराशा केली, तर टी-२० स्पर्धेत चांगला खेळ करताना विजयांची संख्या वाढविली. २३ वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेत जास्त सामने जिंकले.\nगोव्याचा सीनियर महिला क्रिकेट संघ एकदिवसीय स्पर्धेत एलिट गटात खेळला. त्यांना आठपैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळविता आला. त्यामुळे संयुक्त अ-ब गटात गोव्याची १८ संघांत तब्बल १६व्या क्रमांकावर घसरण झाली. मात्र टी-२० स्पर्धेच्या ई गटात गोव्याच्या सीनियर महिलांनी उठावदार खेळ करताना सातपैकी चार सामने जिंकले.\nविजयांच्या विचार करता, २३ वर्षांखालील महिला संघाने समाधानकारक खेळ केला. एकदिवसीय स्पर्धेच्या एलिट क गटात गोव्याच्या संघाने आठपैकी पाच सामने जिंकून गटात चौथा क्रमांक मिळविला. मात्र टी-२० स्पर्धेत सातपैकी दोन लढतीत विजय मिळविता आला.\n१९ वर्षांखालील मुलींच्या गटात मात्र गोव्याकडून निराशा झाली. एकदिवसीय स्पर्धेत गोव्याला आठपैकी सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागला. एलिट विभागातील संयुक्त अ-ब गटात १८ संघांत १७वा क्रमांक मिळाल्यामुळे गोव्यावर तळात राहण्याची नामुष्की आली. कोविड-१९ महामारी लॉकडाऊनमुळे मार्चमध्ये १९ वर्षांखालील मुलींची टी-२० स्पर्धा होऊ शकली नाही.\nसंपादन - ्अवित बगळे\nगोव्याची प्रतिभाशाली महिला क्रिकेटपटू संजुला नाईक हिने शानदार अष्टपैलू कामगिरीने लक्ष वेधले. तिने २३ वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेत १ शतक व ३ अर्धशतकांच्या मदतीने ८ सामन्यांत ५४.७१च्या सरासरीने ३८३ धावा केल्या, तसेच १३ विकेट्सही मिळविल्या. संजुलाने सीनियर महिलांच्या टी-२० स्पर्धेतही चमक दाखविली. तिने ७ सामन्यांत ५०.२५च्या सरासरीने २ अर्धशतकांसह २०१ धावा केल्या, यात नाबाद ९१ सर्वोच्च होत्या. शिवाय १० गडीही बाद केले. संजुलाने सीनियर महिलांच्या एकदिवसीय स्पर्धेत एका अर्धशतकासह १३३ धावा, तर २३ वर्षांखालील महिलांच्या टी-२० स्पर्धेत १२९ धावा करताना एक अर्धशतक नोंदविले. शिवाय तिने सहा विकेट्सही मिळविल्या.\nगोव्याच्या महिला संघाची कामगिरी\nस्पर्धा सामने विजय पराभव निकाल नाही\nसीनियर वन-डे ८ १ ५ २\nसीनियर टी-२० ७ ४ ३ ०\n२३ वर्षांखालील वन-डे ८ ५ ३ ०\n२३ वर्षांखालील टी-२० ७ २ ५ ०\n१९ वर्षांखालील वन-डे ८ १ ६ १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/latest-news-maharashtra-farmers-protest-rahul-gandhi-india-china-trump-america-402111", "date_download": "2021-08-02T07:30:47Z", "digest": "sha1:7LRQLCAJW2D3VXUO54TZEHOMFWENEIAC", "length": 12394, "nlines": 139, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राज्यातील शेतकरी आंदोलन ते सीमेवर भारत-चीन संघर्ष; वाचा एका क्लिकवर", "raw_content": "\nराज्यात आझाद मैदानावर शेतकरी आंदोलन सुरू असून यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.\nराज्यातील शेतकरी आंदोलन ते सीमेवर भारत-चीन संघर्ष; वाचा एका क्लिकवर\nराज्यात आझाद मैदानावर शेतकरी आंदोलन सुरू असून यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तर काँग्रेसमध्ये नाना पटोलेंच्या नव्या मागणीमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज झाल्याची चर्चा आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची मन की बात ऐकावी असं म्हटलं आहे. दुसरीकडे सीमेवर भारत चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा झटापट झाली. यामध्ये चीनचे 20 सैनिक जखमी झाल्याचं वृत्त आहे.\nभारत-चीन सैनिकांमध्ये पुन्हा झटापट; 20 सैनिक जखमी झाल्याची शक्यता\nउत्तर सिक्किमच्या नाकू ला सेक्टरमध्ये ही झटापट झाल्याचे सांगितलं जात आहे. या संघर्षामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाला एक दिवस राहिला असताना हा संघर्ष झाल्याने चिंता वाढली आहे. सविस्तर वाचा\nनागपूरचा 'निकरवाला' तमिळनाडूचं भविष्य ठरवू शकत नाही; राहुल गांधी बरसले\nराहुल गांधी यांनी काल सायंकाळी तमिळनाडूतील एका कार्यक्रमात भाजपासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा\n'Worst President Ever'; ट्रम्प यांच्या घरावरुन फिरताहेत ट्रोल करणारी विमाने\nपाचच दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. मात्र, आधीसारखेच त्यांना ऑनालाईन माध्यमातून अजूनही ट्रोल करण्यात येत आहे. कदाचित आता होणारे ट्रोलिंग हे यापूर्वी केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगहून देखील अधिक असण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा\nधनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया,‘मी राजकीय भांडवल केले नसते’\nराजकीय भांडवल केले जाऊ नये. त्याचा त्यांच्यावर परिणाम होऊ नये याची माध्यमांनी काळजी घेतली पाहिजे, या शद्बांत पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावर बोलल्या आहेत. सविस्तर वाचा\nमुकेश अंबानींनी सेकंदात मिळवलेली संपत्ती कमवण्यासाठी गरीबाला लागतील 3 वर्षे\nकोरोना महामारीने जगासह देशभरात धुमाकूळ घातला आहे. आता कुठे देशातील परिस्थिती आटोक्यात येताना देसत आहे. असे असले तरी कोरोना विषाणूमुळे भारतात अब्जाधीश आणि कोट्यवधी बेरोजगार, अकुशल मजूर, गरीब पुरुष आणि महिला यांच्यातील उत्पन्नाच्या असमानतेची दरी आणखी रुंदावली आहे. सविस्तर वाचा\nनाना पटोलेंच्या नव्या डिमांडमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज जाणून घ्या काय आहे ही कथित मागणी\nकाँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते दिल्लीत वरिष्ठांना देखील भेटले होते. सविस्तर वाचा\n कोणताही पुरावा नसताना, अवघ्या एका तासात मुंबई पोलिसांनी सोडवली केस\nमुलाला निर्जनस्थळी नेऊन आरोपींनी मुलाच्या बापाकडे चक्क 10 लाखांची खंडणी मागितली. घाबरलेल्या मुलाच्या बापाने पोलिसांची मदत घेतल्यानंतर मालाड पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपींना शोधून काढत अटक केली आहे. सविस्तर वाचा\nमोदीसाहेब जरा शेतकऱ्यांची मन की बात ऐका, खासदार अमोल कोल्हे यांची पंतप्रधांनांना विनंती\n'शेतकरी आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांचा आक्रोश असून त्यांना मन की बात ऐकवण्यापेक्षा शेतकऱ्यांची मन की बात ऐकायला हवी'' असा सल्लाच खासदार अमोल कोल्हे यांनी थेट पंतप्रधानांना दिला. सविस्तर वाचा\n'राखीचे कपडे फाडले,वडिलांनी घराबाहेर काढले'\nखलनायक म्हणून ज्या अभिनेत्यांचे नाव अद्यापही प्रेक्षकांच्या मनात आहे त्यात कलाकार रणजीत यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. आपल्या अभिनयानं रसिकांच्या ह्रद्यात स्थान मिळवणा-या रणजित यांचा बॉलीवूडमधील प्रवास काही सोपा नव्हता. सविस्तर वाचा\nHBD Cheteshwar Pujara: आईनं हप्त्यावर घेतलेल्या बॅटवर केली प्रॅक्टिस, आता टीम इंडियाचा भरवशाचा बॅट्समन\nराहुल द्रविडनंतर पुजाराने टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 5000 पेक्षा जास्त रन्स केले आहेत. त्याने 81 कसोटीत 18 शतके आणि 28 अर्धशतकांच्या मदतीने 6111 रन्स केले आहेत. सविस्तर वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://anujnainmarathi.wordpress.com/2011/10/", "date_download": "2021-08-02T06:09:06Z", "digest": "sha1:QJFIQUYL6ZPFCNBNA4JWO5ZZBDBMAFBQ", "length": 9060, "nlines": 128, "source_domain": "anujnainmarathi.wordpress.com", "title": "ऑक्टोबर | 2011 | मनगुज", "raw_content": "\nकसली तरी हुरहूर लागून राहिली आहे…मी उदास आहे कि उत्सुक हेही कळत नाही…\nकिती काही होत आहे दर क्षणाला तरी मन काळाच्या पुढे धावतंय…\nत्याला भूतकाळ टाळण्याचीच सवय लावली आहे.. तरीही शतकांपूर्वीच्या कुठल्या वळणाकडे वळून वळून पाहतंय…\nही अस्वस्थता….गूढगर्भ शांतता…माझ्या भूतकाळाची सावली आहे कि अज्ञात भविष्याचा पायरव\nसगळे काळ प्राशून मन आता कालातीत होत जाईल का\nप्रत्येक पावली प्रश्न पडतो… पाऊल टाकू की नको… श्वास घेऊ कि नको\nस्वत:च्याच चाहुलीने ह्रदय धडधडतंय…त्याला सावरू कि नको\nकदाचित त्याला कळले आहे तुझे विश्व-गुपित…. मला मात्र स्वत:चीच प्रतिमा परकी झाली आहे…\nतू तर वाट पाहतो आहेस मी मलाच परकी होण्याची तेव्हाच कदाचित तुझी होऊ शकेन…\nएक नाद आहे… अनाहत..जणू पावले चालतानाच कुठल्या अनामिक ठेक्यात पडावीत…\nकुणाचा ताल आहे हा याचा कोणी कर्ता नाही असे तर नक्कीच नाही\nपण तू तर पुढे येणार नाहीस आपले स्वामित्त्व गाजवीत…\nमाझ्या हट्टाला फक्त गालात हसून पहात राहशील…\nयशोदेच्या हाती जो गवसला नाही… जो राधेच्या प्रेमातही आजन्म बंदी झाला नाही…\nज्याला शोधत सॉक्रेटिस अन मीरा विषाचे चषक रिते करून गेले\nमाझ्या थरथरत्या ओंजळीत स्वत:चे दान टाकशील का तरी\nकदाचित येशील सामोरा अन माझ्या निश्चल देहातून मला हात देशील…\nतेव्हा ओंजळ नसेल माझ्याकडे…. केवळ असशील तू…\nसरसरत्या धुक्याच्या अवगुंठनात हरवलेली हिरवाई\nअन दरीकपारीतून झरणारी वार्‍याची नरमाई…\nअन कधी सोनसळी परागांचे\nशतकांपासून सगळ्या निसर्गविभ्रमांना तो पहातोय..\nतटस्थ उभा देवदार आज मला बोलावतोय…\nधरणीची करणी की स्वर्गाचे दार\n“त्याच्या” सलामीत जणू उभे देवदार…\nनिस्वार्थ बहरणे… इवल्या फ़ुलांचे….\nअन या प्रचंड नगाधिराजाचे…\nखुज्या माणसाला तो नभाशी जोडतोय…\nतटस्थ उभा देवदार आज मला बोलावतोय..\nदेवबनातून घुमतेय हलकी शीळ वार्‍याची…\nधुक्यात गवसलेली सोनेरी तिरीप उन्हाची..\nनिस्संग विहरणे, कधी विहंगांचे\nअन कधी माझ्याच मनाचे…\nअवघ्या हिमालयाचा आत्मा माझ्या मिठीत घेतोय..\nआज मीच देवदार झालोय, मी तुम्हाला बोलावतोय…\nइथल्या पानांवरती खूप धीर करुन फक्त माझ्या मनाची सुरावट मांडण्याचा प्रयत्न करत आहे... कधी सुरात...कधी एकदम बेसूर जर तुमचाही सूर जुळला तर मला जरूर कळवा.\nअवर्षण अश्रू आठवण आर्किटेक्चर इतिहास उत्तर कर्नाट्क खेळ गगनचुंबी गजरा गरीब गाणी गुरुकुल ग्रामपरी घर चिकाटी जमीन जीवनशैली झाडं तडजोड तुंगभद्रा देव देश देह धीर निराशावादी निसर्ग पर्यावरण पहाट पाचगणी पुणे पेट्रोल प्रगती प्रदूषण प्रवास प्रवाह प्रश्न प्रेम फूल बस बहर बांबू बिशिस्त भातशेती भारत भ्रष्टाचार महागाई माणसं माती माया मिठी राग रात्र रेषा वसंत वादळ वाळू विकास विद्युत-रेघ वीज शब्द शहर शाळा श्रीमंत संसार सदरा सह्याद्री सुख सोयी स्नेह स्पर्श हट्टी हरिहरपूर हात हिंम्मत\nजुनी पुरा्णी चार अक्षरे…\n« एप्रिल जानेवारी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://indictales.com/mr/2019/03/27/%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%9F-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2021-08-02T05:54:48Z", "digest": "sha1:IZG7EBYISUHSRQ5A2C6FDIHQKL4YITRD", "length": 7267, "nlines": 71, "source_domain": "indictales.com", "title": "शैव आगम कसे प्रकट झाले? - India's Stories From Indian Perspectives", "raw_content": "\nसोमवार, ऑगस्ट 2, 2021\nHome > चर्चेच्या झळक्या > शैव आगम कसे प्रकट झाले\nशैव आगम कसे प्रकट झाले\ntatvamasee मार्च 27, 2019 मार्च 28, 2019 चर्चेच्या झळक्या, श्रुती आणि स्मृती ग्रंथ, हिंदू धर्म\t0\nशैव आगम हे महादेवाने स्वत: प्रकट केलेले आगम आहेत. त्यापैकी कामिक आगम हे सर्वात महत्वाचे आगम असून, त्यात सर्व आगम कसे प्रकट केले गेले त्याचे वर्णन आहे. त्यात महादेवाचे पाच मुख असल्याचे वर्णन आहे – सद्योजत, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि इशान. महादेवाच्या ह्या प्रत्येक मुखाला पाच स्रोत आहेत – लौकिक, वैदिक, आध्यात्मिक, अतिमार्ग, आणि मंत्र. ह्या प्रत्येक स्तोत्राने एक एक आगम प्रकट केले आहे. हि फक्त नावे नसून आगमाच्या कोटी आहे. त्यानुसार आगमाचे २५ मुख आहेत.\nसद्योजत मुखाने २४ विविधतेचे भूत तंत्र (उदाहरण – कौल तंत्र) प्रकट केले. वामदेव मुखाने २४ विविधतेचे वाम तंत्र प्रकट केले. अघोर मुखाने भैरव तंत्र प्रकट केले. तत्पुरुष मुखाने २४ विविधतेचे गरुड तंत्र प्रकट केले. इशान मुख, जे सर्वात महत्वाचे स्तोत्र आहे आणि ज्याने ज्ञान आणि कैवल्याची प्राप्ती होते, त्याने दोन प्रकारचे आगम – रुद्र भेद आणि शिव भेद प्रकट केले. रुद्र भेद १८ आहेत आणि शिव भेद १० आहेत. शिव भेदांची नावे – योग, चिंत्य, कारण, अजित, सुदीप्तक, सूक्ष्म, सहस्र, अंशुमान आणि कामिक ह्या रूपात उल्लेखली जातात. यापैकी कामिक हा सर्वात महत्वाचा मानला जातो. कामिक आगम एकूण आगमांची संख्या २५ सांगतो, परंतु इतर मुखांनी प्रकट केलेले आणखी पण आगम आहेत.\nह्यावरून आपल्याला आगमाची विशालता, विविधता आणि गहनता समजण्यास मदत मिळते.\n(भाषांतरण – अभिजीत अधिकारी)\nऔरंगजेब नंतर च्या काळात भारतात ‘पाक भूमी’ (पाकिस्तान) स्थापन करण्याचे प्रयत्न\nयुरोपमधल्या आदि जनजातींचे विलुप्त होण्यात ख्रिस्ती धर्मोपदेशकांची भूमिका\nअयोध्येतील पहिला सशस्त्र संघर्ष\nवैदिक काळातील जनपदांचे भूगोल\nयुरोपमधल्या आदि जनजातींचे विलुप्त होण्यात ख्रिस्ती धर्मोपदेशकांची भूमिका\nसंग्रहण महिना निवडा डिसेंबर 2019 जुलै 2019 जून 2019 मार्च 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 सप्टेंबर 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://ourakola.com/2021/06/16/45629/murder-married-woman-illicit-relation-husband-friend-police-arrest/", "date_download": "2021-08-02T05:17:40Z", "digest": "sha1:7CBN7D5MAA2NFFJBRZWM7XOBV4OTQGI3", "length": 11713, "nlines": 139, "source_domain": "ourakola.com", "title": "धक्कादायक! विवाहित महिलेचे अनेकांसोबत होते अनैतिक संबंध, त्यातील एकाने रचला मर्डरचा प्लॅन कारण....", "raw_content": "\n विवाहित महिलेचे अनेकांसोबत होते अनैतिक संबंध, त्यातील एकाने रचला मर्डरचा प्लॅन कारण….\nआपल्या विवाहित गर्लफ्रेन्डचे आणखीही काही पुरूषांसोबत संबंध असल्याचे समजल्यावर बॉयफ्रेन्डने तिच्या अफेअरबाबत (Extra Marital Affair) तिच्या पतीला सांगितले. त्यानंतर हत्येचा(Murder) प्लॅन केला.\nदिल्ली(Delhi) पोलिसांनी ४८ तासात एक मर्डर मिस्ट्री(Murder Mistry) सोडवली असून चार आरोपींना अटक करून तुरूंगात टाकण्यात आलं आहे. दिल्लीच्या किशनगढ परिसरात ९ फेब्रुवारीला एका ३२ वर्षीय विवाहित महिलेची गळा आवळून हत्या (Women Murder) करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, हत्येमागे महिलेच्या प्रियकराचा (Boyfriend Killed Girlfriend) हात होता.\nमहिलेला आधी गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला गेला. नंतर चाकूने तिचा गळा कापण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, महिला तिच्या पतीसोबत राहत होती आणि तिचे पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध (Extra Marrital Affair) होते. पण तिच्या प्रियकराला हे समजलं की महिलेचे आणखीही काही पुरूषांसोबत अनैतिक संबंध आहेत, तर त्याला हे सहन झालं नाही.\nआईच्या नावाचा टॅटू काकाच्या हातावर पुतण्याने पाहिला आणि मग….\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\nआरोपीने आधी महिलेच्या अनैतिक संबंधाबाबत तिच्या पतीला माहिती दिली. मात्र, घरात काही अडचणी सुरू असल्याने मृत महिलेच्या पतीने यावर कोणतही पाउल उचललं नाही. यामुळे नाराज झालेल्या आरोपीने तिची हत्या करण्याचा प्लॅन केला केला. ९ फेब्रुवारीच्या रात्री त्याने त्याच्या तीन मित्रांना सोबत घेऊन महिलेची गळा कापून हत्या केली.\nआरोपीने ही पूर्ण घटना चोरीची वाटावी म्हणून तसे प्रयत्न केले. त्यानेच या घटनेची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. पोलिसांनी चौकशी सुरू केली तर समोर आलं की, या मर्डर मिस्ट्रीचा मास्टरमाइंड महिलेचा प्रियकरच आहे.\nडीसीपी इंगित प्रताप सिंह यांनी सांगितले की, मारेकऱ्यांनी या घटनेला चोरी घटना दाखवण्याचा प्रयत्न केला. रूममधून २ हजार रूपये आणि मृत महिलेचा मोबाइल घेऊन गेले. मास्टरमाइंड आरोपीने स्वत:ला मारझोड झाल्याचेही खोटे सांगितले. आरोपींनी पुरावे मिटवण्यासाठी चाकू दूर पार्कमध्ये फेकला होता. तर ज्याने गळा दाबण्यात आला तो स्कार्फ जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केल्यावर खाकी हिसका दाखवल्यावर या मर्डर मिस्ट्रीचं रहस्य उलगडलं\n सुखी लैंगिक जीवनासाठी कोणती वेळ योग्य, तज्ज्ञ सांगतात….\nशिवसेना भवनासमोरील आंदोलनात राडा, शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप\nआईच्या नावाचा टॅटू काकाच्या हातावर पुतण्याने पाहिला आणि मग….\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\nहायप्रोफाईल केसची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा अपघाती मृत्यू; CCTV मुळे घातपाताचा बळावला संशय\nशर्लिन चोप्राचा राज कुंद्रावर लैंगिग शोषणाचा आरोप; जबरदस्तीने Kiss करण्याचा केला होता प्रयत्न\n ऑनलाईन गेम खेळण्यापासून वडिलांनी रोखलं म्हणून मुलांनी उचललं टोकाचं पाऊल; केली आत्महत्या\nअण्णा नाईक स्टाईल खून प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या; मृतदेह गाडून वर रोपटं लावलं\nशिवसेना भवनासमोरील आंदोलनात राडा, शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप\nडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे ‘वृक्ष क्रांती मिशन’ तर्फे वृक्ष पुनर्लागवड\nप्रेम जडलं अन् निकाह केला; लग्नातील सामान नेण्यासाठी गाडी आल्यानंतर नवऱ्याची झाली पोलखोल\nराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम: तालुका व गावस्तरीय समित्या कार्यान्वित करा- अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांचे निर्देश\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा\nजिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन केली पाहणी\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.jagrukta.org/crime/80000-fake-accounts-were-opened/", "date_download": "2021-08-02T05:45:55Z", "digest": "sha1:J6PKZLQH5A4WMRYJ2B7TT2SMXI4W2Y5R", "length": 6466, "nlines": 49, "source_domain": "www.jagrukta.org", "title": "सुशांतच्या मृत्युनंतर 80 हजार फेक अकाऊंट्स उघडली गेली : सायबर सेल - Jagrukta", "raw_content": "\nसुशांतच्या मृत्युनंतर 80 हजार फेक अकाऊंट्स उघडली गेली : सायबर सेल\nसुशांतच्या मृत्युनंतर 80 हजार फेक अकाऊंट्स उघडली गेली : सायबर सेल\nमुंबई (प्रतिनिधी) : सुशांत सिंग राजपूत याने आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसताना, एम्स रुग्णालयाकडून सुशांतच्या आत्महत्येवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा जो तपास सुरु झाला त्यावेळी मुंबई पोलिसांच्या कामकाजवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला असून, हा तपास अंमली पदार्थापर्यंत आला.\nअभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्युनंतर जो तपास सुरु झाला त्यावरून मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मुंबई पोलीस कसे वेगळा अजेंडा राबवत आहेत, त्यांना कशा पद्धतीने काही लोकांना लपवायचे आहे अशा अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. केवळ मुंबई पोलीसच नव्हे तर राज्य सरकारलाही याची धग जाणवली. आता एकीकडे एम्सच्या अहवालानुसार सुशांतने आत्महत्या केल्याचे सिद्ध होत असतानाच मुंबई पोलिसांनीही जरा कंबर कसली आहे.\nराज्य सरकार असो किंवा मुंबई पोलीस असो सोशल मीडियावर या दोघांविरोधात बराच मजकूर लिहिला गेला. मुंबई सायबर सेल अशा अनेक अकाऊंट्सची तपासणी करताना दिसू लागली आहे. सायबर सेलने दिलेल्या अहवालानुसार, मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांची बदनामी करण्यासाठी तब्बल 80 हजार अकाऊंट्स नव्याने उघडली गेली आणि ती बनावट होती. एरव्ही मुंबई पोलिसांबद्दल कोणी काही बोलताना दिसत नाही. कारण मुंबई पोलिसांनी आपल्या कामगिरीने जगात लौकिक मिळवला आहे.\nसायबर सेलने दिलेल्या अहवालानुसार, सुशातच्या मृत्यूनंतर लगेचच 14 जूनपासून तब्बल 80 हजार अकाऊंट्स उघडली गेली. ही 80 हजार अकाऊंट्स भारतातून न उघडता परदेशातून उघडण्यावर भर दिला गेला. यात तुर्की, इंडोनेशिया, जपान, थायलंड आदी देशांचा समावेश होतो. सायबर सेल आता या अकाऊंट्सचाही तपास करत आहे. केवळ राज्य सरकारची बदनामी करणे, मुंबई पोलिसांबद्दल अपप्रचार करणे हे दोन उद्देश समोर ठेवूनच ही अकाउंट्स काम करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.\nजागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nराज्यात पुढील आठवडाभर पावसाचा जोर कमी होणार\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक जारी\nदहावीची गुणपत्रिका 9 ऑगस्टपासून शाळांमध्ये मिळणार\nआता घरबसल्याच पिकांची नोंदणी करता येणार\nलोकसहभागातील विकासाचे आदर्श ग्रामपंचायती ठरतील : नवाब मलिक\nपरभणीतील शिक्षकेच्या नियमबाह्य नियुक्तीचा प्रकार उघड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mukhya-news/cet-may-be-compulsory-for-graduate-exams-hints-uday-samant", "date_download": "2021-08-02T06:51:47Z", "digest": "sha1:QTKE6FD5HEHOVDX6UXLNKPAMTNGSGQ2S", "length": 7138, "nlines": 31, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पदवी प्रवेशालाही सीईटी", "raw_content": "\nExclusive पदवी प्रवेशालाही सीईटी बारावीच्या निकालानंतर होणार निर्णय\nराज्यात अकरावी प्रवेशासाठी जशी सीईटी (प्रवेश परीक्षा) असणार आहे, तशीच सीईटी पदवी प्रवेशालाही घ्यायची की नाही, यावर विचार सुरु आहे. व्यावसायिक शिक्षणासाठी तर सीईटी अनिवार्यअसणारच आहे\nपदवी प्रवेशालाही सीईटी - उदय सामंत यांची माहिती\nऔरंगाबाद : राज्यात अकरावी प्रवेशासाठी जशी सीईटी (प्रवेश परीक्षा) CETअसणार आहे, तशीच सीईटी पदवी प्रवेशालाही Graduation घ्यायची की नाही, यावर विचार सुरु आहे. व्यावसायिक शिक्षणासाठी Education तर सीईटी अनिवार्यअसणारच आहे. मात्र पारंपरिक, अव्यावसायिक पदवी प्रवेशासाठी सीईटी (प्रवेश परीक्षा) घ्यायची की नाही, याबाबतचा निणर्य बारावीचा निकाल लागल्यानंतर घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत Uday Samant यांनी 'साम टीव्ही न्यूज'ला दिली आहे. CET may be compulsory for graduate exams hints Uday Samant\nकोरोनामुळे Corona यंदा बोर्डाने प्रथमच दहावीचा निकाल शालेय मूल्यमापनाच्या आधारावर जाहीर केला. त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या गुणांचा विचार न करता २१ ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा Examination घेण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्याच धर्तीवर बारावीचा निकाल लागल्यावर पदवी परीक्षेसाठीही प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार का यावर सध्या चर्चा सुरू आहे.\nत्याअनुषंगाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विचार सुरु असल्याचे सांगितले. मात्र, पदवीच्या पारंपरिक कोर्सेसला सीईटी घेत असताना बारावीच्या निकालावर अविश्वास ठेवल्यासारखे होईल का, याचाही विचार केला जाईल असेही त्यांनी सांगितले. बारावीचा निकाल लागल्यानंतर व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाची सीईटी घ्यावीच लागेल. त्याला 'ऑप्शन''च नसेल. दहावीनंतर पॉलिटेक्निकला सीईटी नसणार आहे. CET may be compulsory for graduate exams hints Uday Samant\nबारावीच्या निकालावर अवलंबून असेल शैक्षणिक वर्षाची सुरुवात \nराज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठातील शैक्षणिक वर्ष युजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) UGC गाईडलाईन्सप्रमाणे १ ऑक्टोबरपासून सुरु करण्याची राज्याच्या उच्चशिक्षण विभागाची भूमिका आहे, तसा आम्ही प्रयत्न करतोय. मात्र, बारावीचा निकाल नक्की कधी लागणार आहे, हे उच्च शिक्षण विभागा माहिती नाही. त्यामुळे त्यावर १ ऑक्टोबरपासून अकॅडेमिक वर्ष सुरु होणे निर्भर असेल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. CET may be compulsory for graduate exams hints Uday Samant\nविद्यार्थी वर्गात येईनात म्हणून शाळाच आली घरी\nयुजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) विद्यापीठे आणि महाविद्यालयांना ३० सप्टेंबरपर्यत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून १ ऑक्टोबरपासून वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहे. नव्या शैक्षणिक वर्षातील परीक्षा, शैक्षणिक वर्षासाठीच्या मार्गदर्शक सूचना यूजीसीने सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांना पाठवल्या आहेत. आता त्याच अनुषंगाने राज्यातही विचार केला जातोय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/emotional-moment-in-ncp-tears-to-senior-leader-hasan-mushrif-while-wish-to-sharad-pawar-mhss-504519.html", "date_download": "2021-08-02T05:29:14Z", "digest": "sha1:H32RLXY72ZDH77ITSBCJTRYRQIUR5FEF", "length": 9469, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रवादी पक्षातला भावूक क्षण, पवारांना शुभेच्छा देताना ज्येष्ठ नेत्याला अश्रू अनावर, VIDEO– News18 Lokmat", "raw_content": "\nराष्ट्रवादी पक्षातला भावूक क्षण, पवारांना शुभेच्छा देताना ज्येष्ठ नेत्याला अश्रू अनावर, VIDEO\n'शरद पवार यांनी सातत्याने समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. माझ्या सारख्या अल्पसंख्याक आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी सातत्याने पाठिंबा दिला'\n'शरद पवार यांनी सातत्याने समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. माझ्या सारख्या अल्पसंख्याक आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी सातत्याने पाठिंबा दिला'\nमुंबई, 12 डिसेंबर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा (Sharad Pawar 80th Birthday)आज 80 वा वाढदिवस आहे. देशभरातील नेते आणि पक्ष शरद पवार यांना शुभेच्छा देत आहे. आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांना अश्रू अनावर झाल्याचा भावूक क्षण पाहण्यास मिळाला. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीकडून डिजिटल व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्व नेत्यांना मुंबईत बोलावणे शक्य नव्हते, त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.\nशरद पवार यांच्याबद्दल बोलताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ भावूक pic.twitter.com/DZzHgMWfIw\nयावेळी कोल्हापूरमधून हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. 'शरद पवार यांनी सातत्याने समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. माझ्या सारख्या अल्पसंख्याक आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी सातत्याने पाठिंबा दिला. 2009 साली मिरजमध्ये जातीय दंगल झाली होती. त्यावेळी या दंगलीचा परिणाम हा पश्चिम महाराष्ट्रावर झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बरेच नेते हे पराभूत झाले होते. पण मी मात्र प्रचंड मतांनी विजयी झालो होतो. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता आली होती. त्यानंतर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती की, आज मला सगळ्यात जास्त आनंद झाला आहे, कारण सत्ता जरी आली असली तरी माझा हसन मुश्रीफ नावाचा अल्पसंख्याक कार्यकर्ता निवडून आला, यापेक्षा दुसरा आनंद नाही' असं म्हणताच हसन मुश्रीफ यांना व्यासपीठावर अश्रू अनावर झाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 'शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत, मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे, त्यांचा हा 80 वा वाढदिवस आहे. राज्यात कोविडचे वातावरण आहे, परंतु, सर्व खबरदारी घेवून जल्लोष साजरा करत आहोत. जवळपास 60 वर्षांपेक्षा जास्त काळ पवार साहेबांना राजकारणात झाले आहे.' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. तसंच 'आज देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही झाले की, लोक म्हणतात, यामागे शरद पवार यांचा हात आहे, पण मी या सर्व गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही, मी असे म्हणेन की जेव्हा जेव्हा देशात किंवा राज्यात समस्या उद्भवतात तेव्हा प्रत्येक जण पवार यांच्याकडे या आशेने पाहतो की ते नक्कीच तोडगा काढतील' असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला. हिमालयातील उंचीच्या महाराष्ट्रातील सह्याद्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असं म्हणत अजित पवार यांनी आपली भावना व्यक्त केली.\nराष्ट्रवादी पक्षातला भावूक क्षण, पवारांना शुभेच्छा देताना ज्येष्ठ नेत्याला अश्रू अनावर, VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t1430/", "date_download": "2021-08-02T05:45:54Z", "digest": "sha1:GGW4NAGXO4NUYMODGAFMBMKKFXVTG2DO", "length": 4420, "nlines": 114, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-अश्रु..", "raw_content": "\nएकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......\n'ए आपण असे कसे रे\nना रंग, ना रूप,\nआनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,\nदु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,\nकोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,\nकिनारा ही नाही साधा या पापण्याला............\nदुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,\nखुप विचार करून तो बोलला,\nसुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,\nदु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,\nआपल्याला नाही कोणी थांबवु शकत,\nबंधनात नाही कोणी बंधवु शकत,\nउद्रेक आपण मनातील वेदनांचा,\nनाजुक धागा वचनातील बंधनांचा,\nस्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,\nआपले बाहेर पड़णे भाग आहे,\nआपल्यामुलेच आज हे जग आहे.\nऐकून ही अश्रुची वाणी\nअश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी................... :'( :'(\nप्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/corona-kills-two-sangli-23-patients-were-found-day-number-patients-crossed-700", "date_download": "2021-08-02T07:25:46Z", "digest": "sha1:ZXCTOQKLQLMFLBPRZ4WLYQF2PXLDEZIG", "length": 11219, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सांगलीत दोघांचा \"कोरोना' ने मृत्यू...दिवसभरात 23 रूग्ण आढळले... रूग्णसंख्येचा सातशेचा टप्पा पार", "raw_content": "\nसांगली- जिल्ह्यात आज दिवसभरात 23 जण कोरोनाबाधित आढळले. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील सात, कडेगाव तालुक्‍यातील आठ, जत तालुक्‍यातील निगडी येथील तीन, बामणोली (ता. मिरज) येथील दोन, आगळगाव, कोकळे (ता. कवठेमहांकाळ), भोसे (ता. मिरज) येथील प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्याने आज सातशे रूग्णाचा टप्पा पार केला. आजअखेरची रूग्णसंख्या 704 इतकी झाली आहे. तर आज दुर्दैवाने सांगलीतील चांदणी चौकातील 69 वर्षीय वृद्धाचा आणि वडर गल्लीतील 65 वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\nसांगलीत दोघांचा \"कोरोना' ने मृत्यू...दिवसभरात 23 रूग्ण आढळले... रूग्णसंख्येचा सातशेचा टप्पा पार\nसांगली- जिल्ह्यात आज दिवसभरात 23 जण कोरोनाबाधित आढळले. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील सात, कडेगाव तालुक्‍यातील आठ, जत तालुक्‍यातील निगडी येथील तीन, बामणोली (ता. मिरज) येथील दोन, आगळगाव, कोकळे (ता. कवठेमहांकाळ), भोसे (ता. मिरज) येथील प्रत्येकी एक रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्याने आज सातशे रूग्णाचा टप्पा पार केला. आजअखेरची रूग्णसंख्या 704 इतकी झाली आहे. तर आज दुर्दैवाने सांगलीतील चांदणी चौकातील 69 वर्षीय वृद्धाचा आणि वडर गल्लीतील 65 वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.\nजिल्ह्यात सोमवारी 40 नवे रूग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आज दिवसभरात 23 रूग्ण वाढले. महापालिका क्षेत्रात आज सात रूग्ण आढळले. त्यामध्ये सांगलीत 27 वर्षीय तरूण, 65 वर्षाचा वृद्ध आणि 42 व 63 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर मिरज शहरात आज तिघेजण कोरोना बाधित आढळले. त्यामध्ये दोघा डॉक्‍टरांचा समावेश आहे. शहरातील सुंदरनगर परिसरात राहणारे एका पॅथॉलॉजी लॅबोरेटरीच्या संचालक डॉक्‍टरांचा खासगी तपासणी अहवाल \"पॉझिटिव्ह' आला होता. शासकीय रुग्णालयात तपासणी केली असता तेथील अहवालही \"पॉझिटीव्ह' आला. तसेच एका खासगी रुग्णालयाची संबंधित वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या पदवीत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी डॉक्‍टरलाही कोरोनाची बाधा झाली आहे. रेवणी गल्ली परिसरात तेरा वर्षाचा मुलगाही बाधित आढळला.\nकुपवाडजवळील बामणोली गावात भैरवनाथ मंदिराच्या परिसरात आढळलेल्या 52 वर्षीय कोरोना बाधित रूग्णाची व्यक्तीची 72 वर्षीय आई आणि 32 वर्षाचा मुलगा यांचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. तर संपर्कातील 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळाला. कवठेमहांकाळ तालुक्‍यात आगळगाव येथे 52 वर्षाची महिला, कोकळे येथे 32 वर्षाचा पुरूष असे दोन रूग्ण आढळले. भोसे (ता. मिरज) येथे 20 वर्षाची तरूणी कोरोना बाधित आढळली. जत तालुक्‍यात निगडी येथे 34 वर्षाची महिला आणि 19 व 17 वर्षाची मुले कोरोना बाधित आढळली. कडेगाव तालुक्‍यात आज आठ रूग्ण आढळले. त्यामध्ये भिकवडी खुर्द येथे 42 वर्षाचा पुरूष, 82 वर्षाचे वृद्ध, 40, 65 व 50 वर्षाची महिला आणि दोन वर्षाचा मुलगा तसेच चिंचणी येथील 36 वर्षाचा पुरूष व हिंगणगाव येथील 34 वर्षाचा पुरूष यांचा समावेश आहे.\nआज सांगलीतील चांदणी चौक येथे राहणाऱ्या 69 वर्षाच्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते डॉक्‍टरांचे चुलते होत. सदर डॉक्‍टरांचे विश्रामबाग चौक परिसरात हॉस्पिटल आहे. डॉक्‍टरांचा एका संस्थेचा कोरोना अहवाल \"पॉझिटीव्ह' आहे. मात्र शासकीय अहवाल अद्याप प्रलंबित आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील वडर गल्लीत राहणाऱ्या 65 वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान खासगी रूग्णालयात मृत्यू झाला आहे. आज 36 जण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत 15 रूग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तसेच इचलकरंजीतील 16 वर्षाचा मुलगा आज येथे कोरोना बाधित आढळला.\nआजअखेरचे एकुण रूग्ण- 704\nउपचार घेत असलेले रूग्ण- 306\nआजअखेर बरे झालेले रूग्ण- 375\nआजअखेर मृत झालेले रूग्ण- 23\nचिंताजनक असेलेले रूग्ण- 13\nग्रामीणमधील एकुण बाधित- 512\nशहरातील एकुण बाधित- 68\nमहापालिका क्षेत्र बाधित- 124\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/45521/the-picture-of-indian-would-be-diffrent-if-britisht-hadnt-ruled/", "date_download": "2021-08-02T05:50:05Z", "digest": "sha1:5W5VJJDFHCU73KBJVHTBRZJZRYUQQVJ5", "length": 16404, "nlines": 88, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' जर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं नसतं तर भारत देश कैक पटीने \"भारी\" झाला असता", "raw_content": "\nजर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं नसतं तर भारत देश कैक पटीने “भारी” झाला असता\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nभारतावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले. खूप वेळा इंग्रजांच्या राज्याचे समर्थन करताना भारतात इंग्रजांनी सुधारणा घडवून आणल्या असे म्हटले जाते.\nजर इंग्रज नसते तर भारत मध्ययुगीन कालखंडात राहिला असता असे ही खूप सगळ्या विचारवंतांचे मत पडते. कधी कधी असा प्रश्न निर्माण होतो की जर समजा इंग्रज भारतात आलेच नसते तर आज भारताची स्थिती कशी राहिली असती\nया प्रश्नाचं वेगळ्या बाजूने उत्तर द्यायचं झालं तर इंग्रज भारतात आले नसते तर आज भारतात परिस्थिती खूप वेगळी दिसली असती आणि ती आज दिसते त्यापेक्षा सकारात्मक दृष्टीने वेगळी दिसली असती.\nइंग्रज भारतात आले नसते तर देशाची काय अवस्था झाली असती याच वर्णन करताना इंग्रज राज्याच्या पाठीराख्यांकडून दोन मोठी कारणे दिली जातात.\n१. जर इंग्रज नसते तर भारत नावाचा एक देश कधीच बनला नसता. हा देश अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागाला गेला असता.\n२. भारतात यंत्रयुग हे इंग्रजांनी आणले आणि औद्यौगिक प्रगतीची सुरुवात देखील इंग्रजांनीच केली त्यामुळे इंग्रज नसते तर औद्योगीकरण झाले नसते.\nया दोन प्रवाहामध्ये खरेच काही तथ्य आहे का\nजर इतिहास चाळून पहिला तर लक्षात येईल इसवी सन १७०७ मध्ये मुघल सम्राट औरंगझेब याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर मुघल साम्राज्याचा अस्त सुरु झाला आणि मराठा साम्राज्याचा उदय.\nमराठ्यांनी औरंगझेबाच्या मृत्यनंतर आपला डंका दाही दिशांना डौलाने फडकत ठेवला. त्या काळात मराठा साम्राज्य दक्षिणेला तामिळनाडू पर्यंत, उत्तरेला पेशावर पर्यंत आणि पश्चिमेला बंगाल पर्यंत पसरलेले होते.\nमराठ्यांनी हैदराबादच्या निजामाला हरवून आंध्रप्रदेश आणि तेलंगणा जिंकण्याची सुद्धा तयारी केलेली होती. १७ व्या शतकात मराठा शक्ती एक साम्राज्याच्या स्वरूपात उगम पावत होती.\nया शक्तीला रोखून ठेवलं ते बाहेरून आलेल्या अहमदशहा अब्दाली याने मराठे पानिपतचे तिसरे युद्ध अब्दाली कडून हरले.\n१८ व्या शतकाच्या सुरुवातीला तीन मोठ्या शक्तींचा भारतात उदय झाला होता. पंजाब प्रांतातील महाराजा रणजितसिंग याचे शीख साम्राज्य, महाराष्ट्रातील राजा शिवाछत्रपतींचे मराठा साम्राज्य आणि म्हैसूरचे टिपू सुलतान याचे साम्राज्य.\nया तीनही साम्राज्य मध्ये मराठा साम्राज्याची शक्ती खचितच मोठी होती. जर ब्रिटीश भारतात आले नसते तरीही भारत हा मराठ्यांच्या एकछत्री अमलाखाली नांदणारा छोट्या राज्यांचा एकसंघ देश बनला असता.\nआता जिथे औद्योगीकरणाचा मुद्दा येतो तिथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इंग्रज येण्या अगोदर देखील भारत जगातील एक मोठा निर्यातदार देश होता.\nरेशीम कापड, मलमल, ताग, सोने, चांदी, धातू, हिरे, मसाले अशा वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून त्याच्या विविध वस्तू बनवून त्यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर भारतातून चालत असे.\n१९१८ सालच्या औद्योगिक समितीने आपले भारताविषयी मत नोंदवताना असे म्हटले होते की,\n“आजच्या घडीला आधुनिक औद्योगिकरणाचा जनक म्हणून डांगोरे पिटणारी युरोपची संस्कृती जेव्हा बाल्यावस्थेमध्ये होती त्यावेळी भारतात प्रचंड श्रीमंत साम्राज्ये त्यांच्या संपत्ती आणि दुर्मिळ कलाकुसरी साठी प्रसिद्ध होती.\nत्याची भुरळ पश्चिमेच्या अनेक व्यापाऱ्यांना पडलेली होती. भारताचे औद्योगीकरण आज असलेल्या युरोपच्या औद्योगीकरणाच्या तुलनेत कुठेही कमी दर्जाचे कधीच नव्हते”.\nवरील विधानांचा अर्थ समजून घेतला तर ब्रिटीशांनी भारत घडवला असे म्हणण्यापेक्षा भारत लुटला असे खेदाने म्हणावे लागते.\nरेल्वे आणि टेलिग्रामची सुविधा तर त्यांच्यामुळे भारतात आली मात्र इथला पैसा आणि संपत्ती प्रचंड प्रमाणात लुटून त्यांनी इंग्लंडला नेली हे नाकारता येत नाही.\nअजूनही पाहायचे झाले तर ब्रिटीश भारतात नसते आले तर काय घडले असते याचा थोडक्यात लेखाजोखा पाहू.\n१. पाकिस्तान आणि बांगलादेशाची निर्मिती झालीच नसती. भारतात छोटी छोटी राज्ये राहिली असती तरीही ही राज्ये भारत या एका नावाखाली एकसंघ राहिली असती.\n२. कदाचित तिबेट आज चीनच्या ऐवजी भारताचा हिस्सा बनला असता.\n३. इतक्या मोठ्या भूभगाबरोबर भारताला संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थायी सुरक्षा समितीचे सदस्यत्व मिळाले असते.\n४. भारत जगातील सगळ्यात श्रीमंत देश असू शकला असता. दादाभाई नौरोजी यांनी आपल्या “Poverty and Un-British rule in India” या पुस्तकात वर्णन केले आहे इंग्रज जितके वर्ष भारतात राहिले त्याच्या दर वर्षाला ४ लाख पौंड इतकी संपत्ती लुटून ब्रिटनला नेत राहिले. जर ब्रिटीश नसते तर आज भारत महासत्ता म्हणून उदयास आलेला देश असला असता.\n५. भारतात पैशाअभावी होणारा दुष्काळ राहिला नसता.\n६. एक सत्य असे ही सांगता येईल की ब्रिटीश आले म्हणून या देशात लोकशाही आणि संसद व्यवस्था आली. ब्रिटिशानी ही व्यवस्था Indian Council Act 1861 या कायद्याद्वारे आणली.\nकायद्याचे राज्य ही संकल्पना ब्रीटीशांचीच होती. ब्रिटीश नसते तर लोकशाही पद्धतीने चालणारे राज्य आणि निवडणूक पद्धती यायला कदाचित अनेक वर्षे लागली असती.\n७. आज आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये इंग्रजीचा जितका भयाण प्रभाव दिसतो तो प्रभाव ब्रिटीश नसते तर कधीच दिसला नसता.\nत्यामुळे ब्रिटीश राज नसले असते तरीही आपला देश खूप चांगल्या स्थितीत राहिला असता आणि चालला असता अशी ही एक परिस्थिती आहे.\nवैज्ञानिक शोध आणि यांत्रिक युगातील फायदे मिळायला कदाचित वेळ लागला असता पण आपल्याकडे असलेल्या संपत्तीमुळे आपण देशामध्ये त्याही सुधारणा घडवून आणल्या असत्या असे म्हणण्यास वाव राहतो.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← फक्त २०,००० रुपयात केलं गेलेलं हे “शानदार” लग्न, सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरलंय\nभारतावर २०० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना कर्ज देणाऱ्या “मराठा” राजाची अद्भुत कथा →\nमॉडर्न मारूतीराया आणि टोकाच्या धार्मिक अस्मिता\nइंदिरा गांधींच्या एका अत्यंत विश्वासू माणसाने त्यांच्याकडून नमाज पठण करवून घेतलं होतं\nम्यानमारमध्ये लष्करी राजवट: रोहिंग्यांपासून देशाला ‘शुद्ध’ करणाऱ्याच्या हातात सत्ता\nOne thought on “जर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं नसतं तर भारत देश कैक पटीने “भारी” झाला असता”\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.natutrust.org/dev", "date_download": "2021-08-02T04:44:23Z", "digest": "sha1:PL5HBXLDEK6P6DMS6MAOND6BTHEZBH7U", "length": 9161, "nlines": 77, "source_domain": "www.natutrust.org", "title": "देवखेरकी | NATU PRATISHTHAN", "raw_content": "डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र\nडॉ .सौ.सुचरिता निळकंठ ढेरे माध्यमिक विद्यालय, देवखेरकी,\nशाळेची स्थापना - 06 -जुन -1996 यु डायस नं. - 27320106403 शाळा सांकेतांक - 25.01.056\nआठवी व नववी निकाल\nशाळेची मुलभूत माहिती -\nशाळेचे व्यवस्थापन :- खाजगी मान्यताप्राप्त\nमान्यता दिनांक :- 06/04/1996\nस्थापनेचे वर्ष :- 06/06/1996\nया योजने अंतर्गत शाळा सुरु झाली :- नियमित\nशाळेचा प्रवर्ग :- उच्चप्राथमिक आणि\nशाळेचा सर्वात खालचा वर्ग :- 8 वी,\nशाळेचा सर्वात वरचा वर्ग :- 10 वी.\nक्रीडा स्पर्धा तालुका स्तर 3 कीमी चालणे तृतीय\nक्रीडा स्पर्धा तालुका स्तर 3 कीमी चालणे द्वितीय\nतालुकास्तरीय विज्ञान स्पर्धा निबंध स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ\nक्रीडा स्पर्धा तालुका स्तर 3 कीमी चालणे तृतीय\nचतुरंग प्रतीष्ठानचा सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार आतापर्यंत चार वेळा प्राप्त.\nमहाराष्ट्र शासनाचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार आतापर्यंत चार वेळा.\nमहाराष्ट्र शासन – सामाजिक वनीकरण विभागाचा 2011-2012 चा पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार प्राप्त .\nसाने गुरुजी गुणवत्ता विकास अभियान विद्यालयाची यशस्वी कामगिरी.\nक्रीडास्पर्धेतील यशस्वी कामगिरी –विभागीय स्तरापर्यंत विद्यार्थी दाखल.\nमार्च 2018 पर्यंत S.S.C.च्या 20 बॅचेस पूर्ण .\nएकूण प्रविष्ठ विद्यार्थी -537\nउत्तीर्ण विद्यार्थी - 476\nसलग पाच वर्षे 100 % निकाल.\nकर्मचारी वृंद = 8\nमुख्याध्यापक - 1 ,शिक्षक - 4 , लिपिक - 1 , शिपाई - 2\n6 जून 1996 रोजी एका भाड्याच्या घरात इ.आठवी चा वर्ग सुरु झाला. 24 विद्यार्थी व 2 शिक्षक पहिल्यावर्षी कार्यरत. नैसर्गिक वाढीने इ.9 वी चा वर्ग दुसऱ्या वर्षी, व तिसऱ्या वर्षी इ. 10 वी चा वर्ग सुरु झाला. 1999 ला इ. 10 वी ची पहिली बॅच 70.58% निकालाने बाहेर पडली. पहिली चार वर्षे भाड्याच्या इमारतीत विद्यालयाचे कामकाज चालले. त्यानंतर संस्थेने शाळेसाठी एक एकर जागा घेतली व पाच खोल्यांमधील तीन खोल्यांमध्ये शाळा व दोन खोल्यांमध्ये वसतिगृह चालविले. कालांतराने वसतिगृह इमारतीचे स्वंतत्र बांधकाम केले व पाचही खोल्यांची इमारत शाळेसाठी वापरण्यास सुरुवात झाली.\nसध्या तीन वर्गखोल्या एक प्रयोगशाळा, आय.सी.टी. संगणक प्रयोगशाळा व कार्यालयासाठी दोन खोल्या अशा खोल्यांमधून शाळेचे कामकाज चालते.\n3 जानेवारी 2010 पासून माध्यमिक विदयालय देवखेरकीचे नामकरण डॉ.सौ. सुचरिता निळकंठ ढेरे माध्यमिक विद्यालय देवखेरकी असे करण्यात आले.डॉ. निळकंठ ढेरे यांच्याकडून प्रतिष्ठानला 8 लक्ष रूपयांची भरगोस देनगी मिळाली.\nशालान्त परीक्षेचा उत्कृष्ठ निकाल, वैयक्तिक मार्गदर्शन व लक्ष , सानेगुरुजी गुणवत्ता विकास अभियानात विद्यालयाची उत्तम कामगिरी, क्रीडा स्पर्धेमधील उल्लेखनीय यश, स्पर्धा परीक्षांसाठी सहभाग व मार्गदर्शन , गरीब , गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप व मदत, मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन, वेगवेगळ्या व्याख्यात्यांचे मार्गदर्शन,वेगवेगळ्या सोयी सुविधा विद्यार्थ्यांना मिळवून द्याव्या म्हणून नियोजन अशा पद्धतीने कामकाज सुरु आहे.\nविद्यालयाच्या भौतिक व इतर सुविधा-\nपुरेशी इमारत व प्रशस्त हवेशीर वर्गखोल्या व नीटनेटका परिसर.\nभरपूर प्रयोगसाहीत्यासह विज्ञान प्रयोगशाळा.\nमुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह.\nव्हरांडा व बोलक्या भिंती.\nवर्गसजावट व आकर्षक मांडणी.\nएल.सी.डी. प्रोजेक्टरचा प्रभावी वापर.\nप्रशस्त क्रीडांगण व मुबलक क्रीडा साहित्य.\nमध्यान्ह भोजन स्वयंपाक गृह.\nगरीब, गरजू, विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्याची मदत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/may", "date_download": "2021-08-02T04:49:10Z", "digest": "sha1:CJOVW6GTD5VTZWQA7UBCHLMAYG2CBCJK", "length": 2612, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "May Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nमेमध्ये देशात कोरोना बाधितांच्या संख्येत ४ पट वाढ\nनवी दिल्ली, मुंबई : देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून १ मेपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चार पट वाढ झाली असून मृतांच्या संख् ...\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t1308/", "date_download": "2021-08-02T06:56:00Z", "digest": "sha1:4EHDZGC6LPRRZMCZVT3DYEK3PEYGXBZJ", "length": 3772, "nlines": 93, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-जीवनात ये ग राणी", "raw_content": "\nजीवनात ये ग राणी\nजीवनात ये ग राणी\nजीवनात ये ग राणी\nना मन तळ्यात रमत\nजीव माझा सखे अडकला\nकधी मुकाट वाहत्या नदीत\nदिससी राणी तू मला\nवारा खोड काढीता ग त्यांची\nमन माझे फुलासंगे डोले\nमळयामंधी प्रत्येक फुलात राणी\nचेहरा तुझा ग दिसतो\nभान मग राहत कोणाला\nआणि पाय चिखलात फसतो\nकाल बाजारात तुला परत पाहिली\nभाळी शोभे चंद्रकोरी टिकली\nनिघाली तिथून सरळ काळजाला चिकटली\nप्रत्येक ऋतू ग हिरवा\nतूच नवसाने झालेला पाऊस\nजवळ ये ग तू आता\nनको राहू दूर दूर\nशेतात पिकवेल हिरे मोती\nयेवढा मनगटी माझ्या जोर\nएकदा जीवनात ये ग राणी\nकर जगणं हे थोर ..\nजीवनात ये ग राणी\nजीवनात ये ग राणी\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Gheu_Kasa_Ukhana", "date_download": "2021-08-02T07:03:56Z", "digest": "sha1:GB2SAJ6AWCP3XIUUWL3D7EBVFI2HGZGS", "length": 2672, "nlines": 36, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "घेऊ कसा उखाणा | Gheu Kasa Ukhana | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nघेऊ कसा उखाणा, घेऊ कसा उखाणा\nका लाजले अशी मी, माझे मला कळेना\nमाझ्या मनोमनी मी कमलापरी फुलावे\nया कमललोचनांनी कमलावरा पहावे\nशुभनाम या प्रभुचे का ठाउके न कोणा\nस्पर्शातल्या सुधेने हे अंग अंग न्हाले\nया रम्य दर्शनाने डोळे कृतार्थ झाले\nशब्दांत काय सांगू छेडून भाववीणा\nमज रूप लक्ष्मीचे तू नाथ शेषशायी\nमाझी अनन्य प्रीती झाली विलीन पायी\nमाझ्यापुढे उभा तू साक्षात देवराणा\nगीत - जगदीश खेबूडकर\nसंगीत - प्रभाकर जोग\nस्वर - लता मंगेशकर\nचित्रपट - थांब लक्ष्मी कुंकू लाविते\nगीत प्रकार - चित्रगीत\nअनन्य - एकरूप / एकटा.\nशेष - पृथ्वी डोक्यावर तोलून धरणारा सर्पांचा राजा.\nसुधा - अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dr-prakash-tupe-write-astronomy-article-editorial-183447", "date_download": "2021-08-02T06:13:36Z", "digest": "sha1:MYJR7LVWSZRYMX542RHGAJKNT6PDIZCY", "length": 19630, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अजि आम्ही कृष्णविवर पाहिले!", "raw_content": "\nअजि आम्ही कृष्णविवर पाहिले\nसाडेपाच कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवराचे छायाचित्र काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले. खगोलशास्त्रज्ञांसाठीच नव्हे, तर विश्‍वाविषयी कुतूहल असणाऱ्या सर्वांसाठी निरीक्षण, संशोधनाचे नवे दालन या प्रकल्पामुळे खुले झाले आहे.\nकृ ष्णविवर ही आकाशातील दिसू न शकणारी व तिच्या चित्रविचित्र गुणधर्मांमुळे सर्वांच्या कुतूहलाचा विषय असलेली एक खगोलीय गूढ वस्तू आहे. काहींच्या मते, ‘नावाप्रमाणे कृष्णविवर काळे असल्याने दिसून शकत नाही व शोधायचे म्हटले तर अंधाऱ्या खोलीतून काळे मांजर शोधण्याइतके अवघड ठरते.’ कृष्णविवरांमध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण असल्याने त्यांच्यातून प्रकाशकिरणही बाहेर पडू शकत नाहीत व त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष पाहता येत नाही. मात्र दहा एप्रिल रोजी खगोलशास्त्रज्ञांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की आम्ही आजपर्यंत न दिसणाऱ्या कृष्णविवरास पाहिले व त्याचे पहिलेवहिले छायाचित्रही काढले.\nकन्या राशीतील ‘एम-८७’ नावाच्या आकाशगंगेच्या पोटात असलेल्या कृष्णविवराचे छायाचित्र या वेळी प्रसिद्ध करण्यात आले. हे कृष्णविवर आपल्यापासून ५.५ कोटी प्रकाशवर्षे अंतरावर असून, ते सूर्यापेक्षा ६.५ अब्जपट वजनदार आहे. जगभरातील आठ रेडिओ दुर्बिणींच्या साह्याने सतत दहा दिवस निरीक्षणे घेऊन ‘एम-८७’मधील कृष्णविवराचे छायाचित्र मिळविले गेले. ‘इव्हेंट होरायझन टेलिस्कोप’ प्रकल्पांतर्गत २०० शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांच्या दोन वर्षांच्या मेहनतीमुळे कृष्णविवराचे हे छायाचित्र पाहता आले. या छायाचित्रात कृष्णविवराची सावली (शॅडो) व त्याभोवताली नारिंगी रंगाचे कडे (ॲक्रिशन डिस्क) दिसते.\nकृष्णविवराची कल्पना सर्वप्रथम १७८३ मध्ये इंग्लिश खगोलशास्त्रज्ञ जॉन मिशेल व फ्रेंच गणितज्ञ पिअरे लाप्लास यांनी मांडली. त्यांनी कृष्णविवरात ‘डार्क स्टार्स’ म्हणजे ‘अदृश्‍य तारा’ असे नाव दिले. त्यांच्या मते पृथ्वीवरून जी वस्तू आपण उंच फेकतो, ती खाली पडते, कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण. मात्र एखादी वस्तू प्रचंड वेगाने फेकल्यास ती पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण तोडून पृथ्वीवर परत न पडता अंतराळात जाईल. अशा वेगास ‘मुक्तिवेग किंवा ‘एस्केप व्हेलॉसिटी’ म्हणतात. वस्तूचे गुरुत्वाकर्षण व वस्तुमान वाढत जाते, तसतसे तिचा ‘मुक्तिवेग’ वाढत जातो. एखादा तारा प्रचंड मोठा असेल, तर त्याचा ‘मुक्तिवेग’ही मोठा असतो आणि हा वेग प्रकाशाच्या वेगाएवढा झाला, तर ताऱ्याचा प्रकाश बाहेर पडू शकणार नाही. असा हा तारा ‘डार्क स्टार्स (अदृश्‍य तारा) बनतो. हे संशोधन त्या काळात पुराव्याअभावी मागे पडले. मात्र त्यानंतर १९१५ मध्ये आइन्स्टाइनने सापेक्षता सिद्धान्त मांडला. वस्तुमानाचा काल व अवकाशावर, म्हणजेच ‘स्पेस टाइम’वर परिणाम होतो, असे आइन्स्टाइनचे म्हणणे होते. याच सुमारास जर्मन खगोलशास्त्रज्ञ खार्झश्‍चील्ड याने प्रचंड वस्तुमानाच्या अवतीभोवतीच्या अवकाशाविषयी भाष्य केले. त्याच्या मते प्रचंड मोठ्या गुरुत्वाकर्षणाच्या वस्तूभोवती म्हणजे कृष्णविवराच्या भोवतालच्या जागेवर त्याची सत्ता चालते व त्यापलीकडे एक सीमा असते. या सीमेस ‘श्‍वार्झश्‍चील्ड त्रिज्या’ म्हणतात. या सीमेच्या आतील भागात (इव्हेंट होरायझन्स) काय चालते हे समजू शकत नाही. थोडक्‍यात कृष्णविवराच्या आतील भागातील काहीही आपल्याला दिसत नाही, मात्र ‘इव्हेंट होरायझन’च्या बाहेरील ताऱ्यांच्या हालचालींवरून कृष्णविवराचे अस्तित्व शास्त्रज्ञांना समजले. एखादा तारा ‘श्‍वार्झश्‍चील्ड त्रिज्ये’पेक्षा छोटा केला तर त्याचे कृष्णविवर बनते. आपला सूर्य तीन किलोमीटर एवढा छोटा केल्यास त्याचे रूपांतर कृष्णविवरात होईल. हे संशोधनही ३०-३५ वर्षे फारसे प्रकाशात आले नाही. मात्र भारतीय शास्त्रज्ञ डॉ. एस. चंद्रशेखर व रॉबर्ट ओपन हायपर यांच्या संशोधनामुळे मोठे तारे मृत्युसमयी स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामुळे अत्यंत छोटे होऊ शकतात, असे ध्यानात आले. या प्रकारच्या ताऱ्यांच्या मृत्यूमध्ये त्यांचा केंद्रभाग बिंदूवत होतो. या बिंदूवत केंद्राभोवतालच्या इव्हेंट होरायझनजवळ काळ थबकल्यासारखा (फ्रिझ) वाटतो व त्यामुळे या प्रकारच्या ताऱ्यात ‘फ्रोझन स्टार’ म्हणून मानले गेले. त्यानंतर मात्र १९६७ मध्ये मोठ्या ताऱ्यांच्या मृत्यूमध्ये निर्माण झालेल्या ‘फ्रोझन स्टार’ला ‘ब्लॅक होल’ (कृष्णविवर) असे नाव जॉन व्हीलर यांनी दिले.\nविश्‍वातील अनेक आकाशगंगाच्या केंद्रभागात कृष्णविवर असावे, असे शास्त्रज्ञांना वाटत होते. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रात दहा लाख सूर्याच्या वजनाएवढे कृष्णविवर असावे, असे १९७२ मध्ये सॅंडर्स व लोईजर या शास्त्रज्ञांनी जाहीर केले, तर आपल्या जवळच्या कन्या राशीतील ‘एम-८७’च्या केंद्रभागात पाच अब्ज सूर्याच्या वजनाएवढे कृष्णविवर असल्याचा दावा १९७८ मध्ये खगोलशास्त्रज्ञ सार्जट व त्याच्या सहकाऱ्यांनी केला. आत्तापर्यंत १३० मोठी कृष्णविवरे अप्रत्यक्षपणे शोधली गेली. असे असले तरी एकाही कृष्णविवराचा प्रत्यक्षपणे शोध लावला न गेल्याने शास्त्रज्ञांना कृष्णविवराविषयी कुतूहल वाटत होते. कृष्णविवरातील प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे तेथे भौतिकशास्त्रातील बरेचसे नियम पाळले जात नाहीत, त्यामुळे कृष्णविवर हे वैज्ञानिक कथा-कादंबऱ्यांमध्ये चर्चिले जाऊ लागले. याचाच परिणाम म्हणून कृष्णविवर सर्वसामान्याप्रमाणे शास्त्रज्ञांच्या औत्सुक्‍याचा विषय आहे. या खगोलीय पिंडाचा वेध प्रत्यक्षपणे घेण्याची कल्पना अनेकांप्रमाणे नेदरलॅंडमधील फल्के या पीएच.डी. विद्यार्थ्यांच्या मनातही घोळत होती. त्याचे विचार अशक्‍यप्राय असल्याचे अनेकांना वाटत होते. मात्र कृष्णविवराजवळ व त्याच्या भोवतालच्या जागेतून रेडिओ प्रारणे बाहेर फेकली जातात व त्यांचा वेध पृथ्वीवरच्या दुर्बिणीतून घेता येऊ शकेल, असे त्याला ठामपणे वाटत होते. सुमारे वीस वर्षे तो ही कल्पना अनेकांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करीत होता व अखेरीस ‘युरोपियन रिसर्च कौन्सिलने’ प्रा. फल्के यांना अर्थसाह्य देण्याचे मान्य केले. अर्थात कृष्णविवराचा वेध एकाच दुर्बिणीच्या साह्याने घेणे अवघड असल्याचे त्यांना जाणवले.\nपुढील काळात ‘हार्वर्ड स्मिथसोनीयन सेंटर फॉर ॲस्ट्रोफिजिक्‍स’चे प्राध्यापक शेपर्ड डोलमन या प्रकल्पात सहभागी झाले. त्यांनी हवाई, मेक्‍सिको, चिली, अंटार्क्‍टिका, आरिझोना येथील एकंदर आठ रेडिओ दुर्बिणीचे साह्य घेऊन ‘इव्हेंट होरायझन टेलिस्कोप’ प्रकल्प आखला. या आठही दुर्बिणी एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणांहून कृष्णविवराचे निरीक्षण करणार होत्या. यामुळे शास्त्रज्ञांच्या हातात संपूर्ण पृथ्वीभर आकाराची रेडिओ दुर्बिणच आल्यासारखे झाले. आपल्या आकाशगंगेच्या पोटातील ‘सॅजिटॅसीस ए’ व कन्या राशीतील ‘एम-८७’ या आकाशगंगांच्या केंद्रभागातील निरीक्षणे ‘इव्हेंट होरायझन टेलिस्कोप’ने घेतली. ‘एम-८७’ आकाशगंगेच्या पोटातील कृष्णविवर व त्याभोवतालचे कडे मोठे असल्याने त्याचेच निरीक्षण प्राधान्याने केले गेले. दोन वर्षांपूर्वी एप्रिल महिन्यात हवामानाने साथ दिल्याने आठही रेडिओ दुर्बिणींनी ‘एम-८७’चे सलग दहा दिवस निरीक्षण केले. ही निरीक्षणे एकत्रित करून अल्गोरीदमच्या साह्याने त्याचा अभ्यास करून कृष्णविवराचे छायाचित्र बनविले छायाचित्र बनविण्यात ‘एमआयटी’ची तरुण कॉम्प्युटर शास्त्रज्ञ डॉ. केटी बोमन हिचा मोठा वाटा आहे. तिने रेडिओ दुर्बिणींच्या डेटाद्वारे अल्गोरीदमच्या साह्याने ‘एम-८७’ मधील कृष्णविवराचे छायाचित्र बनविले. त्यात कृष्णविवरातील इव्हेंट होरायझनभोवती नारिंगी रंगाचे तेजस्वी कडे दिसते. या छायाचित्राला मोठी प्रसिद्धी मिळून विश्‍वातील नव्या दालनाचे दार उघडले गेल्याचे अनेकांना वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/politics/mamata-banerjee-challenges-nandigram-verdict-hc-attention-todays-hearing-a301/", "date_download": "2021-08-02T04:48:47Z", "digest": "sha1:VDWD2QLXXYWXNXXTSHR6FTQR3QZPTGUQ", "length": 19592, "nlines": 130, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नंदिग्राममधील निकालाला ममता बॅनर्जींनी हायकोर्टात दिले आव्हान, आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष - Marathi News | Mamata Banerjee challenges Nandigram verdict in HC, attention to today's hearing | Latest politics News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nनंदिग्राममधील निकालाला ममता बॅनर्जींनी हायकोर्टात दिले आव्हान, आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष\nMamata Banerjee News: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममधील निकालाला कलकत्ता हायकोर्टामध्ये आव्हान दिले आहे. आता या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.\nनंदिग्राममधील निकालाला ममता बॅनर्जींनी हायकोर्टात दिले आव्हान, आज होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष\nकोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दीड महिन्याचा कालावधी लोटला असला तरी अद्याप तेथील राजकीय शह-काटशहांची मालिका अद्याप संपलेली नाही. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममधील निकालाला कलकत्ता हायकोर्टामध्ये आव्हान दिले आहे. (Mamata Banerjee) आता या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला निवडणुकीत २०० हून अधिक जागा मिळाल्या असल्या तरी नंदिग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र या निकालावरून ममता बॅनर्जी सातत्याने आरोप करत आहेत. (Mamata Banerjee challenges Nandigram verdict in HC, attention to today's hearing)\n२ मे रोजी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते की, नंदिग्रामच्या जनतेने दिलेल्या कौलाचा मी स्वीकार करते. मात्र मतमोजणीदरम्यान, झालेल्या गडबडीविरोधात त्या कोर्टात जाणार आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही मॅनिपुलेशन करण्यात आले, अशा माहिती माझ्याजवळ आहे, त्याबाबत मी खुलासा करणार आहे. पश्चिम बंगालमधील नंदिग्राम मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून शुभेंदू अधिकारी आघाडीवर होते. मात्र १६ व्या फेरीत ममता बॅनर्जी यांनी आघाडी घेतली. मात्र अखेरच्या फेरीमध्ये बाजी पलटून शुभेंदू अधिकारी यांनी निर्णायक आघाडी घेतली होती. त्यांना विजयी घोषित करण्यात आले होते.\nममता बॅनर्जी या निकालाविरोधात कोर्टात जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान, ममता बॅनर्जी यांना पराभूत करणारे शुभेंदू अधिकारी सध्या पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये विरोधीपक्षनेते आहेत. हल्लीच यास चक्रिवादळानंतर पंतप्रधान मोदींनी केलेल्या दौऱ्यावेळी झालेल्या वादाचे कारणही शुभेंदू अधिकारी हेच असल्याचे सांगण्यात येत आहे. बैठक ही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये व्हायला पाहिजे.त्यात विरोधीपक्षनेत्याचे काही काम नाही, असे तृणमूल काँग्रेसचे म्हणणे होते. मात्र अन्य राज्यांमध्येही अशा प्रकारची प्रथा आधीपासूनच चालत आली आहे, असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले.\nटॅग्स :Mamata BanerjeeWest Bengal Assembly Elections 2021Politicsममता बॅनर्जीपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१राजकारण\nराजकारण :Maratha Reservation: “आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, ते सुरूच राहणार”: संभाजीराजे\nMaratha Reservation: मूक आंदोलन सुरू राहणार आहे. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली. ...\nपुणे :पुणे महापालिकेत 'प्रॉपर्टी' विक्रीच्या निर्णयावरून राजकारण तापलं; सत्ताधारी भाजप अन् राष्ट्रवादीत जुंपली\nपंतप्रधानांचाच वारसा जपत महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणे महानगरपालिकेच्या अनेक प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावल्याचा राष्ट्रवादीचा आरोप तर भाजपकडूही जोरदार पलटवार ...\nराजकारण :“उद्धव ठाकरे या सगळ्यांचे गॉडफादर”; नितेश राणेंचा गंभीर आरोप\npradeep sharma nia raid: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली. यावरून आरोप-प्रत्यारोप होण्यास सुरुवात झाली आहे. ...\nमहाराष्ट्र :Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार\nमराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. ...\n बंडखोर पशुपतीकुमार पासरच झाले पक्षाध्यक्ष; बिनविरोध निवड\nगेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये मोठे राजकीय नाट्य घडताना पाहायला मिळत आहे. ...\nराष्ट्रीय :'ते' ट्विटरला नियंत्रणात आनू शकत नाहीत, म्हणून आता...; मुख्यमंत्री ममतांचा मोदी सरकारवर निशाणा\nकेंद्र सरकारने 25 मेरोजी नवे आयटी नियम लागू केले आहेत. मात्र, ट्विटरने अद्यापही या नियमांची अंमलबजावणी सुरू केलेली नाही. यामुळे, ट्विटरला भारतात मिळालेले लीगल प्रोटेक्शन अर्थात कायदेशीर संरक्षण संपुष्टात आले आहे. ...\nराजकारण :“…मग इथं शाखाप्रमुख कुठं दिसत नाही, शिवसेनेतील बाटग्यांची मोठी यादी”; नितेश राणेंचा हल्लाबोल\nआधी मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार केला. मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विनची सेना आहे .बाळासाहेब यांची सेना आहे कुठे असा प्रश्न उपस्थित केला आहे. ...\nराजकारण :हेरगिरी प्रकरण: संसदेतील गोंधळ, गदारोळ थांबवण्यावर तोडगा निघेना, चर्चेवर विरोधक आग्रही\nफोन टॅपिंग (पेगासस) प्रकरणावरून संसदेत निर्माण झालेली कोंडी दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री विरोधी पक्षनेत्यांची भेट घेत असले तरी ही कोंडी दूर करण्याच्या मन:स्थितीत विरोधक नाहीत. ...\nराजकारण :काँग्रेसने ठेवली होती जेम्स बाँडप्रमाणे इतरांवर पाळत, मुख्तार अब्बास नक्वी यांचा आरोप\npolitics News: पेगासससारख्या धादांत खोट्या प्रकरणावरून काँग्रेस गोंधळ माजवून संसदेचा वेळ वाया घालवत आहे, असा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे. ...\nराजकारण :“राज्यात भाजपाचा अंतकाळ जवळ आलाय; ‘शिवसेना भवन फोडू’ म्हणजे महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच”\nआजच्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या जन्माचे डोहाळे लागण्याआधी अनेक वर्षांपासून गरम रक्ताच्या पिढीवर शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात वाघाच्या काळजाने राजकारण करीत आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे. ...\nराजकारण :“शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल”\nजे स्थान मराठी जनांच्या हृदयात हुतात्मा स्मारकाचे आहे तीच प्रेरणा व भावना शिवसेना भवनाच्या बाबतीत सर्वच पक्षांतील मराठी लोकांत आहे असं शिवसेनेने म्हटलं आहे. ...\nराजकारण :मुंबईत मराठी टक्का टिकावा, ‘बीडीडी’ पुनर्विकासप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे आवाहन\nMarathi iN Mumbai: चाळीच्या जागी जेव्हा इमारती उभ्या राहतील, नवीन घरे मिळतील ती विकू नका. मुंबईतला मराठी टक्का घालवू नका, या ठिकाणचा मराठी आवाज टिकला, दिसला पाहिजे, अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n“शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल”\nआमदार मदन मित्रांनी विकला चहा, एक कप चहाची किंमत सांगितली 15 लाख; जाणून घ्या काय आहे प्रकार\n KYC अपडेशनच्या नावाखाली मोठा स्कॅम; SBI नं दिला इशारा, 'हे' काम केल्यास अकाऊंट होणार रिकामं\n“राज्यात भाजपाचा अंतकाळ जवळ आलाय; ‘शिवसेना भवन फोडू’ म्हणजे महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच”\nCoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट कधी येणार दररोज किती रुग्ण आढळणार दररोज किती रुग्ण आढळणार; महत्त्वाची माहिती समोर\nVideo : भूगोलच नाही, तर इम्रान खान यांचं गणितही कच्चं; म्हणाले, 'भारताची लोकसंख्या १ अब्ज ३०० कोटी'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/blog-post_38.html", "date_download": "2021-08-02T04:58:09Z", "digest": "sha1:FXXC63HCNN2H2PK7QMBQO7HIL76UAWYW", "length": 29803, "nlines": 59, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "थोरले बाजीराव पेशवे | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nथोरले बाजीराव पेशवे (ऑगस्ट १८, इ.स. १७०० - एप्रिल २८, इ.स. १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून तहहयात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युद्ध कौशल्याचा महत्त्वाचा भाग होता. यांनी केलेल्या सर्व मोठ्या लढाया जिंकल्या.\nबाळाजींच्या मृत्यूनंतर \"पेशवेपदासाठी\" दरबारी लोकांत अहमहिका लागली, त्यांत बाजीरावास परंपरागत पेशवेपद देऊ नये असे इतर दरबारी म्हणू लागले [ संदर्भ हवा ]. त्याला २ कारणे होती - १)यादवकालीन राजकारणापासून ते ताराराणीपर्यंत राजकारणावर देशस्थांचा पगडा होता ते वर्चस्व पुन: प्रस्थापित व्हावे असे देशस्थांना वाटणे स्वाभाविक होते. २)थोरला बाजीराव हा फटकळ होता, एक घाव दोन तुकडे हाच त्याचा स्वभाव होता. मुत्सद्देगिरीपेक्षा त्याला समशेर जवळची होती. हे तरुण रक्त आपल्याला भारी पडणार हे लक्षात येताच शाहू महाराजांनी त्यांचा निर्णय बदलावा असे त्यांना सांगितले. मात्र पडत्याकाळात इतर कोणाहीपेक्षा बाळाजीने त्यांची जास्त काळजी घेतली होती त्यामुळे शाहू महाराजांचा बाजीरावावर जीव होता. त्यांनी पेशवाईची वस्त्रे व शिक्के कट्यार थोरला म्हणजेच पहिला बाजीराव यास दिली.\nबाजीराव शिपाई होता. उण्यापुर्‍या ४० वर्षांच्या\nआयुष्यात त्याने अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्युपर्यंत म्हणजे २५ एप्रिल १७४० पर्यंत त्याने २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर,१७२३), धार (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपूर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (१७मे, इ.स. १७३९) या आणि अशाच ३६ मोठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया तो जिंकला आहे. थोडक्यात त्याचा \"सक्सेस रेट\" \"१००%\" आहे. वेगवान हालचाल हेच त्याचे प्रभावी हत्यार. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण \"मैदानी लढाई\" लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली. बर्नाड मॉन्टगोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटिश ’फील्डमार्शल’ने बाजीरावाची स्तुती पुढीलप्रमाणे केली आहे - \"The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility\". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता. पहिल्या बाजीरावानेच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्‍याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. शनिवारवाड्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते - बाजीरावाने त्या ठिकाणी एका सशाला मोठ्या शिकारी कुत्र्याचा पाठलाग करताना बघितले, त्याला त्याचे आश्चर्य वाटले, त्या जागी मग त्याने भुईकोट किल्लाच बांधवून घेतला हाच तो शनिवारवाडा. तसे बघता ती जागा पेशव्यांना लाभली असे म्हणायला हरकत नाही कारण नंतर स्वराज्यावर चालून येणारे ’शिकारी कुत्रे’ खरेच स्वराज्याला घाबरू लागले.\nबाजीराव पराक्रमी होते. त्यांच्याकडे दिलदारपणा होते, म्हणूनच शाहूमहाराज म्हणत, 'मला जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड करेन.' एवढा एकच उद्‍गार बाजीरावांची योग्यता सिद्ध करतो. इतिहासाची पाने चाळली तरी इतिहास हेच सांगतो, वीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात मराठ्यांच्या सत्तेचे साम्राज्यात रूपांतर करणे ही असामान्य घटना होय. त्यांच्यामुळे भारत खंडात राजकीय पुर्नरचना झाली. शि‍वरायांच्या स्वराज्याचा वटवृक्ष झाला.\nदिल्लीचा वजीर \"मोहम्मद खान बंगेश\" छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. \"जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥\" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने \"जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा \"गजांतमोक्षाचा\" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले.\nया मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्‍नींपैकी एकीची मुलगी \"मस्तानी\" बाजीरावास दिली [संदर्भ हवा]. बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळावेत असा या मागचा हेतू असावा.. या शिवाय बाजीरावास \"काशीबाई\" ही प्रथम पत्‍नी होतीच. काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र ऊर्फ रघुनाथराव पेशवा, जनार्दन व बाळाजी ऊर्फ नाना पेशवा असे ३, तर मस्तानीकडून समशेरबहाद्दर ऊर्फ कृष्णराव असे एकूण ४ पुत्र झाले. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता.\nचिमाजी अप्पा हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण किनार्‍यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगीजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. वसईची लढाई ही चिमाजीला कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेऊन गेली. त्याची जाणीव ठेवून चिमाजीने वसईजवळच \"वज्रेश्वरी\" देवीचे सुंदर मंदिर बांधले.\nबाजीराव आणि चिमाजीने खरेच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासून रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडून गेली. २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. बाजीराव हे ६ फूट उंच होते, असा उल्लेख आहे. उंची बरोबरच त्यांचे हातही बरेच लांब होते, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबूस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीहि मोहित व्हाव असा चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तिमत्त्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकराशिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. ते त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभे सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाले होते. फक्त ४०वर्षांच्या जीवनात ४७ लढाया जिंकल्या. थोरले बाजीराव हे अपराजित सेनापती होते.\nबाजीरावांनी वयाच्या अकराव्या वर्षीच दिल्ली पाहिली होती. सर्व हिंदुस्थान त्यांनी नजरेत भरून घेतला होता. त्यांनी गाजवलेल्या मोहिमा लोकांना परिचित नाहीत. किंबहुना इतिहासकारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या आहेत म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही. पालखेडची निजामाविरोधातील मोहीम, त्यानंतर भोपाळची मोहीम येथील एका लढाईत बाजीरावांनी निजामाची फारच दारुण अवस्था केली. निजाम ढेकळाची भिंत रचून त्याच्या आड राहू लागला. सैनिकांची रसद बंद झाल्यामुळे ते तोफखान्याची बैल खाऊ लागले(). बाजीरावांनी दिल्लीवर स्वारी केली. तेव्हा तत्कालीन बादशहा जीव मुठीत धरून लपून बसला. संपूर्ण दिल्ली हादरली. परंतु 'दिल्ली महास्थळ पातशहा बरबाद जालियात फायदा नाही' या पत्रामुळे बाजीरावांनी दिल्ली हातात आली असतानाही सोडून दिली. कर्नाटक, राजस्थान, माळवा, बुंदेलखंड, गुजरात, दिल्ली, कोकण, आंध् रप्रदेश येथे मराठ्यांच्या कार्याच्या कक्षा रुंदावल्या. या मुलखात मराठी माणसांचा प्रवेश झाला. नंतर स्थायिक झाले यास कारण फक्त आणि फक्त बाजीराव पेशवे.\nत्यांनी कधीही देवधर्म यांचे अवडंबर केले नाही. जाती-पातीच्या परिघात ते अडकले नाहीत आणि म्हणूनच बहुजन समाजातील सरदारांच्या, सैनिकांच्या मांडीला मांडी लावून ते जेवत, त्यांच्या रमत. जे असेल ते खात. म्हणूनच पुण्यात धर्म मोडला आणि अभक्ष्य भक्षण केले यासाठी तथाकथित पंडितांनी आकांडतांडव केले. परंतु बाजीरावांनी त्यांना भीक घातली नाही. द्वितीय पत्नी मस्तानीबाईंचा पुत्र कृष्णसिंग अर्थात समशेरबहाद्दर (पुढे याने पानिपत युद्धात अतुलनीय पराक्रम केला). याच्या हक्कासाठी ते जागरूक होते. त्याचे मौजीबंधन करण्यास पुण्यातील शास्त्री, पंडिताचा विरोध होता. पण तो विरोध डावलून समशेरसिंगचे मौजीबंधन केले. धर्मातील खुळचट कल्पना त्यांनी केव्हाच झुगारून दिल्या होत्या.\n' श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान\nबाजीराव बल्लाळ पंतप्रधान '\nही मुद्रा धारण करणार्‍या बाजीरावांकडे कोणतेही छक्केपंजे नव्हते. ब्राह्मणांचा त्या काळातील कर्मठपणाही नव्हता. नेपोलियनने जसे सामान्यांतून मार्शल निर्माण केले तसे बाजीरावांनी अठरापगड जाती-जमातीतून लढवय्यै सरदार निर्माण केले. संबंध भारतभूमीत स्फुल्लिंग पेटवला, अस्मिता निर्माण केली. अस्थिर झालेल्या स्वराज्याला त्यांनी स्थिर केले. एवढेच नाही तर संभाव्य विस्ताराचा मार्ग आखून दिला. हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून दिले. एवढा बळकट शनिवारवाडा बांधून ते त्यात कधीही विश्रांतीसाठी थांबले नाहीत. खर्‍या अर्थाने ते कर्तबगार, खर्‍या अर्थाने थोरले, खर्‍या अर्थाने ते श्रीमंत होते.\nमस्तानीबाईंशी लग्न केल्यानंतरही त्यांचे काशीबाईशी संबंध प्रेमाचेच राहिले. त्यांनी काशीबाईंना उत्तम वागणूक दिली, सन्मान दिला. मस्तानीबाई जीवनात आल्यानंतरही काशीबाईंना रघुनाथ, जनार्दन, रामचंद्र अशी तीन अपत्ये झाली. मुळातच बाजीरावावर काशीबाई व मस्तानीबाई यांचे अत्यंत उत्कट प्रेम होते. पण रूपवान बाजीरावावर हिंदुस्थानातील अनेक स्त्रिया भाळल्या होत्या. एकदा तर बलाढ्य निजामाच्या जनानखान्याने बाजीरावांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा निजाम हादरला. त्याने जनानखान्यास धमकावलेही. परंतु स्त्रियांच्या अट्टहासामुळे निजामाने बाजीरावांना दरबारात बोलावले तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून तमाम जनानखाना संमोहित झाला. कित्येक महिलांनी त्यांच्यावर पायली पायली मोती उधळले. महालात मोत्यांची रास उभी राहिली, परंतु बाजीरावांच्या पापण्या झुकलेल्या होत्या. तिथे बाजीराव उद्‍गारले एक काशीबाई, दुसरी मस्तानीबाई या दोघी माझ्या पत्‍नी बाकी सर्व स्त्रिया मला मायबहिणी.\n‘लक्षात ठेवा, रात्र ही झोपेकरिता नाही, तर ती बेसावध शत्रूच्या छावण्यांवर हल्ला करण्याची देवाने दिलेली नामी संधी आहे. झोप ही घोड्यावर बसल्यावरही घेता आली पाहिजे.’ हे सुप्रसिद्ध उद्गार थोरल्या बाजीराव पेशव्यांचे होत. या उद्गारामागे एक महत्त्वाची बाब दृष्टीस पडते, ती म्हणजे बाजीरावांचे स्वत:च्या झोपेबद्दल असलेले नियंत्रण. कुठून आली असेल ही हुकमी झोप बाजीराव घोड्यावर बसून झोप घेत असे, ही नोंद अनेक ऐतिहासिक बखरींमध्ये स्पष्ट आहे.\nप्रचंड पराक्रमी वर्णनातीत विद्वत्ता, भविष्याचा वेध घेणारी इच्छाशक्ती असे हे थोरले बाजीराव आदर्श राष्ट्रपुरुष होते. दि. २८ एप्रिल १७४० रोजी वयाच्या फक्त ४०व्या वर्षी निधन झाले. बाजीरावांच्या निधनाची खबर मिळताच खुद्द निजामही रडला. सर जदुनाथ सरकार लिहितात, (इ. स. १९४२) 'अखंड हिंदुस्थानात हा एक अलौकिक पुरुष झाला असे दिसते.'\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/navneet-rana-has-criticized-uddhav-thackeray", "date_download": "2021-08-02T07:07:31Z", "digest": "sha1:S43FFSMNFE4VQUUEO3K3KPZ7QZ5JPSTK", "length": 4635, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नवनीत राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल", "raw_content": "\nनवनीत राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल\nमुंबईतील मिठी नदीची स्वच्छता, गटारे साफ करणे, भूमीगत गटार योजना आदींवर दरवर्षी अरबो रुपये खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास का\nनवनीत राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल Saam Tv\nअमरावती: मुंबई महानगर पालिका (BMC) पाण्यात बुडाली आहे. ठाकरेंची तिसरी पिढी असफल झाली आहे. महानगर पालिकेच्या पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा वाजले आहेत. 'माझी मुबंई माझी जबाबदारी' म्हणणाऱ्या ठाकरे (Uddhav Thackeray) परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे सर्व मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशी टीका खासदार नवनीत रवी राणा (Navneet Rana) यांनी केली आहे.\nमुंबईतील मिठी नदीची स्वच्छता, गटारे साफ करणे, भूमीगत गटार योजना आदींवर दरवर्षी अरबो रुपये खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास का असा संतप्त सवाल खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे.\nपुढे नवनित राणा म्हणाल्या केंद्र सरकारने संसदीय समिती स्थापन करून मुंबई महानगर पालिकेच्या या अवाजवी खर्चाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे म्हणजे यातील उधळपट्टी व नेमके लाभार्थी कोण हे बाहेर येईल. महाराष्ट्र शासनाच्या बरोबरीचे अर्थसंकल्पीय बजेट असणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या या अनागोंदी कारभाराला शिवसेनाच जबाबदार असून ठाकरें ची तिसरी पिढी सुद्धा मुंबईकरांना दिलासा देण्यात अपयशी ठरल्याचा घणाघाती आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे.\nविठ्ठलभक्त चिमुकल्याने केसात साकारली माऊलींची छबी\nदेशभरात मुंबईची होणारी बदनामी व मुंबई महानगर पालिकेच्या खराब प्रतिमेबद्दल आपल्याला अति दुःख होत असल्याचे सुद्धा खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे. मुंबई ही तुंबई होऊ नये म्हनून आपण केंद्रीय स्तरावर प्रयत्न करू असेही खासदार नवनीत रवी राणा यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t45/", "date_download": "2021-08-02T05:12:05Z", "digest": "sha1:6FT3ISELAYIHVU3WCD6OQWIK2WSYXHKF", "length": 3230, "nlines": 73, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-आयुष्य", "raw_content": "\nजगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं\nसुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं\nइथे वेदनांना घेउन जळावं लागत\nपोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं\nइथे काळोखात बुडाव लागतं\nपरस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं\nआप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं\nकष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं\nपण ...आयुष्य हे असेच का \nमला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य\nजिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.\nआपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/aurangabad-corona-update-34-positive-increase-326087", "date_download": "2021-08-02T07:33:07Z", "digest": "sha1:DG2R53TCM4DMZWG6WRHB7NDMYDHHUDLH", "length": 6113, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Corona Update : औरंगाबादेत आज सकाळी ३४ रुग्ण बाधित, एकूण ८ हजार १५९ रुग्ण झाले बरे", "raw_content": "\nजिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ९४२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ८ हजार १५९ बरे होऊन घरी गेले. एकूण ४३७ जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ३४६ जणांवर उपचार सुरु आहेत.\nCorona Update : औरंगाबादेत आज सकाळी ३४ रुग्ण बाधित, एकूण ८ हजार १५९ रुग्ण झाले बरे\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील आज (ता. २६) सकाळच्या सत्रात ३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ३१ व ग्रामीण भागातील ३ रुग्णांचा समावेश आहे.\nऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...\nजिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ९४२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ८ हजार १५९ बरे होऊन घरी गेले. एकूण ४३७ जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ३४६ जणांवर उपचार सुरु आहेत.\nबेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका\nशहरातील बाधित ३१ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) :\nनक्षत्रवाडी (२), भावसिंगपुरा (१), छत्रपती नगर, बीड बायपास (१), राजीव गांधी नगर (१), छावणी परिसर (३), पन्नालाल नगर (३), पद्मपुरा (१), खोकडपुरा (१), टाऊन सेंटर (२), पंचशील नगर (५), अयोध्या नगर (२), ठाकरे नगर, एन दोन (१), चेलिपुरा (१), एन दोन सिडको (१), धूत हॉस्पीटल परिसर (१), हर्सुल (३), बन्सीलाल नगर (२)\nप्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..\nग्रामीण भागातील बाधित ३ रुग्ण\nवैजापूर (१), वडगाव कोल्हाटी, बजाज नगर (१), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (१)\nबरे झालेले रुग्ण - ८१५९\nउपचार घेणारे - ४३४६\nआतापर्यंतचे मृत्यू - ४३७\nएकूण बाधित - १२९४२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/WORK-LESS,-DO-MORE/2272.aspx", "date_download": "2021-08-02T05:54:09Z", "digest": "sha1:RYN6OXIU4W4PKEC76Y5PZTTYNN5G2XLQ", "length": 18049, "nlines": 182, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "WORK LESS, DO MORE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nया पुस्तकात कमीत कमी कष्टात अधिक श्रम कसे करता येतील याविषयी चर्चा केली आहे. परंतु कष्ट कमी करायचे असतील तर त्यासाठी प्रथम आपण कोणत्या गोष्टीत विनाकारण वेळ खर्च करतो याचा विचार करावा लागेल. त्याकरीता आपला दिनक्रम कसा आहे, याचा आधी विचार करावा लागेल. आपल्या दिनक्रमात असणाऱ्या चुका शोधण्यात मदत करण्यासाठी पुस्तकात तालिकांचा समावेश केला आहे. त्या तालिकांच्या आधारे कोणत्या गोष्टीत विनाकारण वेळ खर्च होतो व तो वेळ योग्य ठिकाणी कसा वापरता येईल, वेळेचे सुव्यवस्थापन कशा पद्धतीचे असावे याची चर्चा पुस्तकात केली आहे. त्याचप्रमाणे कामाचे नियोजन व उद्दिष्ट निश्चिती वरही लेखकाने भर दिला आहे. उद्दिष्ट कशी निश्चित करावीत, दीर्घकालीन उद्दिष्ट, अल्पकालीन उद्दिष्ट, कामाच्या संदर्भातील उद्दिष्ट, वैयक्तिक संदर्भातील उद्दिष्ट असे उद्दिष्टांचे वर्गीकरण करून त्यानुसार नियोजन कसे करावे हे सांगितले आहे. कामाबरोबर वैयक्तिक आवडीनिवडी, आरोग्य, कुटुंब यांना योग्य पुरेसा वेळ कसा देता येईल यांचाही विचार केला आहे. कामाबरोबरच येणारा ताण उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या मदतीने कसा टाळता येईल याचेही विवेचन पुस्तकात आले आहे. नकारात्मकता, चिडचिडेपणा, कामात दिरंगाई या गोष्टी टाळल्या पाहिजेत. जरी उद्दिष्ट ठरवली तरी त्यांना अति महत्त्व न देता योग्य विश्रांती (ब्रेक) घेऊन त्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहावे. एकूणच योग्य वेळ व्यवस्थापन, कामाचे योग्य नियोजन यांच्या मदतीने कमी कष्टात अधिक श्रम हे ध्येय साध्य करणे निश्चितच सोपे आहे.\n#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#WORKERS# BUSINESS# BUSINESSMAN# OFFICE# PRIORITY# STUDENTS# MANAGEMENT# PLANNING# PROJECT# PROGRESS# BALANCE# PERSONAL#कर्मचारी# उद्योग# उद्योजक# कार्यालय# प्राधान्य# विद्यार्थी# पालक# व्यवस्थापन# नियोजन# प्रकल्प# प्रगती# उद्दिष्टे# संतुलित# वैयक्तिक# वर्क लेस डू मोर# कमी श्रमात जास्त काम# जान यागर# दिलीप गोगटे\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AB_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-08-02T07:20:42Z", "digest": "sha1:KPGLOFTMMP73U4KH7ACXBGRYBOGRW5XW", "length": 7771, "nlines": 276, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९५ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९९५ मधील मृत्यू\n\"इ.स. १९९५ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ५८ पैकी खालील ५८ पाने या वर्गात आहेत.\nधर्मवीर के. गोविंदस्वामी नायडू\nभाऊराव भिमाजी पाटील मतसागर\nअर्नेस्ट थॉमस सिंटन वाल्टन\nइ.स.च्या १९९० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जून २०१५ रोजी ११:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/goa/beauty-diversity-7526", "date_download": "2021-08-02T06:56:45Z", "digest": "sha1:XWVRUGD2IIWMY5HGJ465TMOCUM2RRABL", "length": 10602, "nlines": 23, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "विविधतेतली सुंदरता..", "raw_content": "\nआपण माणसं, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक पायरीवर, इतरांशी स्पर्धा करत असतो, प्रत्येकाशी स्वतःची तुलना करत असतो. परंतु हे सर्व करताना, नकळतच आपण इतरांवर रागावतो, त्यांची इर्षा करतो. जगावर चिडतो, कित्येकदा तर आपल्यालाच आपला कमीपणा जाणवू लागतो. स्वतः बद्दल न्यूनगंड तयार होऊ लागतात. ह्या स्पर्धात्मक युगात आपण मागे पडू, ही भीती आपल्याला सतत आतल्याआत पोखरत असते.\n कुणी आपली खिल्ली उडवली तर आपण हरलो तर ह्या आणि अशा अनेक परिणामशून्य प्रश्नांच्या खाली आपण दबले जात असतो. समाजाला तोंड द्यायच्या भीतीपोटी आपण गतानुगतिक (conformist) व्हायचा प्रयत्न करतो. सर्वमान्य व्हायचा प्रयत्न करतो.मात्र हा प्रयत्न करत असताना, आपण आपलं जीवन, आपल्यातली नवलाई व विशेष म्हणजे आपल्यातील वेगळेपणा घालवून बसतो. जगमान्य ते चांगलं ह्या भाकड विचारांमुळे आपण आपल्या आवडी निवडींना मुरड घालत असतो. त्यामुळे हळूहळू कुठेतरी आपल्यामध्ये असलेली चमक, आपल्यातल्या क्षमतांचा आपल्यालाच विसर पडू लागतो आणि त्यानंतर होतो तो आत्मविश्वासाचा संपूर्ण कडेलोट.\nआपलं जीवन म्हणजे उलट्या दिशेचा प्रवास होऊन बसतं. जे आपल्याला करायचं नाही जे आपल्याला मिळवायचंच नाही, त्यामागे पळताना, प्रयत्नांची पराकाष्ठा करताना, आपल्याकडे जे नाही त्याच्यासाठी झुरताना, आपण कधी थकतो, आणि आपलं आयुष्य कधी संपून जातं हे आपलं आपल्यालाही गवसत नाही.शेवटी येतं ते औदासीन्य आणि होतो तो पश्र्चात्ताप.\nज्याप्रमाणे हाताची पाचही बोटं वेगळी असतात. त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःचा असा वेगळेपणा दडलेला असतो. आपणा प्रत्येकामध्ये कार्यकुशलता असते. आणि तिचा स्वीकार आपण करायलाच हवा. आपल्यातील क्षामातांना, स्वतः मधल्या कुवतीला स्वतःच ओळखायला हवं, त्यांना बहरू द्यायला हवं.\nमित्रांनो, वैविध्य हा निसर्गाचा नियमच आहे. जरा कल्पना करा, जगात जर एकाच रंगाची फुलं असती तर आपल्याला फुलांप्रती अकार्षण राहिलं असतं का नाही ना विविधरंगी फुलं आहेत म्हणूनच तर फुलांचं नाविन्य आहे.गुलाबाचा रंग आहे तर चाफ्याचा गंध आहे. हे वेगळेपण आहे म्हणूनच तर आनंद आहे.म्हणूनच आपणसुद्धा इतरांच्या क्षमतांचा मत्सर करण्यापेक्षा, त्यांच्याशी स्पर्धा करण्यापेक्षा, स्वतःमध्ये दडलेल्या क्षमतांचा, कौशल्याचा विचार करायला हवा. त्यांना पैलू पाडून स्वतःचा विकास करायला हवा.\nआपण आयुष्यात अनेकदा ह्याच बाबतीत चुकत असतो. स्वतःचा शोध न घेता आपण इतरांप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा बेमालूम प्रयत्न करत असतो. स्वतःचं स्थान निर्माण न करता इतरांच्या जागेवर आरूढ होण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्यात स्वतःचं उद्दिष्ट मात्र आपण विसरून जातो.तुलना करून काहीच साध्य होत नाही. इतरांशी तुलना करत, स्वतःच्या आयुष्याची जर शर्यत केली, तर आयुष्यभर तोबरा लावलेल्या घोड्यासारखं संकुचित जीवन जगावं लागतं. मग पदरी येते ती निराशा, उदासीनता. मग शेवटी स्वतःलाच आपण दोष देऊ लागतो.\n“आपण काहीच करू शकत नाही” ह्या एका अविचाराने आपल्याच मनात आपण अंधार पसरवू लागतो.ज्याप्रमाणे कविवर्य मंगेश पाडगाकर त्यांच्या कवितेत म्हणतात की“ मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं कोकीळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं कोकीळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं गं, प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं . प्रत्येकाच्या आत फुलणारं फुल असतं, प्रत्येकाच्या आत खेळणारं मुल असतं. त्याचप्रमाणे अविचारांच्या गर्दीत गुरफटून न जाता, आपल्यातील फुलणाऱ्या फुलासाठी, उमलणाऱ्या आकांशाना बळ देत आपल्या मनाचं, कल्पनांचं दार उघडून, स्वच्छ प्रकाशात जायचं असतं.कुणाच्याही निंदेला न जुमानता आपलं मन आपणच सावरायचं असतं. बरेचदा,आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीवच झालेली नसते.\nआपण जीवनभर त्या तळ्यातल्या राजहंसाप्रमाणे बदकांशी स्वतःची तुलना करत बसतो. त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करत असतो. आपलं स्थान कुठे आहे ह्याची जाणीवच नसते आपल्याला. म्हणूनच, कधीतरी स्वतःला आरशात निरखून पहायचं. आपले घट्ट झाकून घेतलेले डोळे उघडून स्वतःलाच न्याहाळायचं. तळ्यातलं बदक होण्यासाठी धडपडण्यापेक्षा, स्वतःतल्या राजहंसाला हाक घालायची. त्याचा शोध घ्यायचा व आपलं अस्तित्व निर्माण करायचं. कारण , प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फुल असतंच. प्रत्येकाच्या आत एक चमचमता तारा असतो. त्याला अढळ स्थान प्राप्त करून द्यायचं काम स्वतःच असतं. स्वतःतल्या हिऱ्याला घडवायचं दायित्व आपलं असतं.ते दायित्व जो पार पाडतो, तो सितारा होतो. सम्राट होतो.अन् लोकांच्या अंतःकरणात कायम स्थान भुषावितो.म्हणूनच स्वतःतला वेगळेपणा जपा. कारण वैविध्यातच खरी सुंदरता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/vihar-lake-mumbai-watter-supply-atd91", "date_download": "2021-08-02T05:43:54Z", "digest": "sha1:XUZNDPKE643BKB6TWVEPN5IMPHNDL3H5", "length": 5930, "nlines": 31, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव भरला", "raw_content": "\nमुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव भरला\nविहार तलाव बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असून मुंबईला पाणी पुरवठा करणारा सर्वात लहान तलाव म्हणून हा तलाव ओळखला जातो.\nमुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव भरलाSaam tv\nबृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) क्षेत्राला पाणीपुरवठा करणारा ‘विहार तलाव’ (Vihar Lake) आज सकाळी ९ वाजण्याच्या सुनारास दुथडी भरुन‌‌ वाहू लागला. विहार तलाव बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असून मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा (Water Supply) करणारा सर्वात लहान तलाव म्हणून हा तलाव ओळखला जातो. (Vihar Lake, which supplies water to Mumbai, is full)\nगेल्यावर्षीच्या तुलनेने यावर्षी हा तलाव दोन आठवडे आधीच भरला आहे. गेल्यावर्षी ०५ ऑगस्‍ट विहार तलाव पूर्ण भरला होता. २७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष २०१९ मध्ये ३१ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८ मध्‍ये दिनांक १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.\nगोव्यासह कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी\nबृहन्‍मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव भरल्या नंतर आज विहार तलावही पूर्ण भरून पाणी वाहू लागलंय . त्यामुळे मुंबईकरांवर येणारं पाणी संकट दूर गेलंय .\nविहार तलावाबाबत महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे आहे\n- बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.\n- या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले.\n- या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.\n- या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते.\n- तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा २७,६९८ दशलक्ष लीटर एवढा असतो.\n- हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/bengaluru-section-144-illegal-caa-protests-karnataka-high-court", "date_download": "2021-08-02T06:18:12Z", "digest": "sha1:XJSNRMKUDONW4NFGQHJINTBWHYDVD7AY", "length": 7017, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कलम १४४ लावणे गैर – कर्नाटक हायकोर्ट - द वायर मराठी", "raw_content": "\nकलम १४४ लावणे गैर – कर्नाटक हायकोर्ट\nनवी दिल्ली : वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात १८ डिसेंबर रोजी बंगळुरू येथे झालेले शांततापूर्ण आंदोलन रोखण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी लावलेले १४४ कलम अवैध होते, असे मत कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्यक्त केले.\n१९ डिसेंबर २०१९मध्ये देशातील अनेक शहरांमध्ये वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलने झाली. बंगळुरू येथील आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी आदल्या दिवशीच १४४ कलम लावून सार्वजनिक सभांना बंदी घातली होती.\nपोलिसांच्या या निर्णयावर २० डिसेंबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात राज्यसभा सदस्य राजीव गौडा व कर्नाटकचे आमदार सौम्या रेड्‌डी यांनी एक याचिका दाखल केली. या याचिकेत आपले मत व्यक्त करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने सर्व आंदोलनांवर असेच निर्बंध घालणार का असा सवाल कर्नाटक पोलिसांना केला होता.\nशुक्रवारी या याचिकेवरच्या सुनावणीत न्यायालयाने विरोधाची आम्हाला चिंता नाही पण नागरिकांच्या मूलभूत हक्कांची गळचेपी होताना दिसत आहे, त्याबद्दल आम्हाला चिंता असल्याचे मत व्यक्त केले. १४४ कलम का लावले याची कारणमीमांसा पोलिसांना देता आलेली नाही, त्यामुळे हे कलम लावण्यापर्यंत ते पोहचले कसे हा एक प्रश्न आहे. देशभरातील पोलिसांकडून १४४ कलमाचा दुरुपयोग होताना दिसत आहे. २०११मध्ये सर्वोच्च न्यायालयाने १४४ कलम पुकारताना काळजी घेण्यास सांगितले होते, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.\nडिसेंबरमध्ये बंगळुरूत झालेल्या निदर्शनात प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना १४४ कलमांतर्गत ताब्यात घेतले होते व नंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.\nदिल्ली निकालावरून काँग्रेसमध्ये परस्परविरोधी मते\nट्रम्प यांच्या भेटीआधी संरक्षणविषयक करार पूर्ण करण्याचा प्रयत्न\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mazespandan.com/tag/happy-life/", "date_download": "2021-08-02T06:27:57Z", "digest": "sha1:VPDBPAJCZ566OBNJNVO6KMHVXXKWOTQ6", "length": 12356, "nlines": 181, "source_domain": "mazespandan.com", "title": "happy life – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nसंवाद …….. “अरे तुझा चेहरा आज असा का दिसतोय”” काही नाही रे…”” नाही कसं ”” काही नाही रे…”” नाही कसं काय झालंय..बोल ना ..”आणि मग मनात साचलेलं सगळं मळभ त्याच्याजवळ रिकामं होतं..एखादी गच्च कोंबून भरलेली … Read More\nआमच्या सोसायटीतले जोशी आजी आजोबा, खाऊन पिऊन सुखी, दोन्ही मुलं अमेरिकेत. इथे आजी आजोबा मजेत. परवा काही कामानिमित्त त्यांच्या कडे गेलो तर आज्जी चक्क लॅपटॉप च्या समोर बसलेल्याम्हंटलं “आजी काय … Read More\nमनात तेच लोकं बसतात\nमनांत तेच लोक बसतात,ज्यांचे मन साफ आहे. कारण…सुई मध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो,ज्या धाग्याला कुठेच गाठ नसते… आणि खरंच आहे कि मनांत तिचं लोकं बसतात, ज्यांच मन साफ असतं. … Read More\nLife जरा हटके प्रेरणादायी\nथोडे दिवस घरातच बसायचं आहे\nकॅरम काढा, पत्ते काढा,थोडे दिवस घरातच बसायचं आहे सापशिडी आणि बुद्धीबळ खेळाथोडे दिवस घरातच बसायचं आहे सापशिडी आणि बुद्धीबळ खेळाथोडे दिवस घरातच बसायचं आहे जुने फोटो अल्बम, आठवणी काढाथोडे दिवस घरातच बसायचं आहे जुन्या चोपड्या काढा, … Read More\nकुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nत्याचा फ्लॅट चांगल्या सोसायटीत होता, पण ऑफिस पासून तासाभराच्या अंतरावर होता.आठच दिवसात त्याला तीन रूम पार्टनर मिळाले.सोसायटी आणि फ्लॅटची ओळख झाल्यावर तो स्वतःची दैनंदिनी जगू लागला.रोज सकाळी उठून हा वेडा … Read More\n🤏 शंभर रुपयाची नोट..💵😢\nव्होडकाचा खंबा साडेसातशेला मिळतो. ब्लेंडर व्हिस्कीचा खंबा तेराशे रुपयांना. 🍾 ओल्ड मंक रमचा खंबा साडेपाचशे रुपयांना मिळतो.आज कोणता खंबा आणावा 🥃🍷 याचा विचार करत लिंबाखाली बसलेलो. तोच एका लेबरचा … Read More\nइंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nइंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष सर्वांना आनंददायी, आरोग्यदायी, प्रगती व सुखसमृद्धीचे जावो हीच सदिच्छा\nUncategorized कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nमुळ लेखक – चार्ली चॅप्लीनमराठी अनुवाद – पृथ्वीराज तौर प्रिय मुली,ही रात्रीची वेळ आहे.नाताळची रात्र.माझ्या या घरातील सगळी लूटूपूटूची भांडणं झोपली आहेत.तुझे भाऊ-बहीन झोपेच्या कुशीत शिरले आहेत.तुझी आईही झोपी गेलीय.पण … Read More\nकपाळावर लिहिलेल #नशीब टाचेला #भेगा पडल्याशिवाय खरं होत नाही..~ अनामिक\nLife कुठेतरी वाचलेले.. जरा हटके प्रेरणादायी\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://ourakola.com/2021/06/15/45598/instructions-for-immediate-completion-of-public-works-in-rehabilitated-villages/", "date_download": "2021-08-02T06:51:59Z", "digest": "sha1:UGGR3C4OQ3WNMVBTWI37FMZ2APVKZPXL", "length": 10146, "nlines": 136, "source_domain": "ourakola.com", "title": "पुनर्वसित जांभा(बु) गावठाणातील जागांचा ताबा प्रकल्पबाधितांकडे सुपूर्द - पुनर्वसित गावातील जनसुविधांची कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश", "raw_content": "\nपुनर्वसित जांभा(बु) गावठाणातील जागांचा ताबा प्रकल्पबाधितांकडे सुपूर्द – पुनर्वसित गावातील जनसुविधांची कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश\nअकोला – काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पामुळे अंशतः बाधित होणाऱ्या मौजे जांभा बु. ता. मुर्तिजापूर च्या नवीन गावठाण जागेवरील भूखंडांचा ताबा प्रकल्पबाधितांना आज राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले.\nपुनर्वसित गावातील जनसुविधांची कामे त्वरित पूर्ण करा, असे निर्देशही ना.कडू यांनी यावेळी यंत्रणेला दिले. यावेळी विधान परिषद सदस्य आ. गोपीकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ.नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, कार्यकारी अभियंता काटेपूर्णा बॅरेज प्रकल्प श्रीराम हजारे यांची उपस्थिती होती.\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nयाप्रसंगी प्रभाकर इंगळे, रमेश बावने, रविंद्र इंगळे,श्रीमती उषाबाई गजानन इंगळे, सुमेध इंगळे, अरविंद इंगळे, निलेश भटकर इ. प्रकल्पबाधितांना भूखंड वाटप करण्यात आले. कार्यकारी अभियंता हजारे यांनी यावेळी प्रकल्पाची माहिती सादर केली. त्यात पुनर्वसित गावांमधील जनसुविधांची कामे त्वरित पूर्ण करावीत, असे निर्देश ना.कडू यांनी यावेळी दिले.\nपालकमंत्र्यांकडून दिव्यांग युवतीस संगणक व सहसाहित्याची मदत\nतेल्हारा- प्रभाग ६ मध्ये नाका पेक्षा मोती जड सांडपाण्याच्या गटारांची अजब परिस्थिती\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nखराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन\nराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम: तालुका व गावस्तरीय समित्या कार्यान्वित करा- अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांचे निर्देश\nजवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दि. ११ ऑगस्टला\nतेल्हारा- प्रभाग ६ मध्ये नाका पेक्षा मोती जड सांडपाण्याच्या गटारांची अजब परिस्थिती\nनवा नियम लागू; आजपासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य; तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा\nआजी माजी सैनिकांकडून “कारगिल विजय” दिवस मोठ्या उत्साहात साजरा\nपालकमंत्री ना.बच्चू कडू यांचेकडून पनोरी येथील बुटे कुटुंबाचे सांत्वन व मदतनिधी वाटप\nअतिवृष्टीग्रस्तांना सानुग्रह अनुदान; कोषागारातून ३ कोटी सहा लक्ष रुपयांचे देयक मंजूर\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/nanded/froud-seeds-found-dharmabad-nanded-news-309646?amp", "date_download": "2021-08-02T07:29:18Z", "digest": "sha1:EYRMBSBY5KCL57VZJBJ7VUKZ2XYYMVDP", "length": 11992, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धर्माबादला आता बोगस बियाणांचा विळखा", "raw_content": "\nआठ दिवसांपूर्वी पेरणी झालेल्या सोयाबीन वाणाचे बियाणे अद्यापही न उगवल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जवळपास ४० शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या. त्यावरून चोवीस तासांत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी एम. सोनटक्के देगलूर, तालुका कृषी अधिकारी माधुरी उदावंत यांनी प्रत्यक्षात तालुक्यातील शिवार पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे.\nधर्माबादला आता बोगस बियाणांचा विळखा\nधर्माबाद, (जि. नांदेड) : खरीप हंगामाची पूर्व तयारी म्हणून शेतकऱ्यांनी घाई गडबडीत धर्माबादेतील जवळच्या कृषी केंद्रांमधून विविध कंपन्यांचे बियाणे व खताची खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे. शेतात पेरणीनंतर सोयाबीनच्या ईगल बीज कंपनीसह अनेक कंपन्यांच्या बियाणांची उगवण क्षमता कमी असल्यामुळे ती उगवलीच नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. यामुळे आर्थिक भूर्दंड व दुबार पेरणीची समस्या त्यांना भेडसावत आहे.\nहेही वाचा - दलितवस्ती विद्युतीकरणाच्या निधीवर संक्रांत- कोठे ते वाचा -\nदेशात कोरोनामुळे हाहाकार उडाला. देश लॉकडाउनमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. यातून सावरत सर्वसामान्य गरजू शेतकऱ्यांनी उधारी व उसणवारी करून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी कशी तरी तजवीज केली. एवढे केल्यानंतरही शेतात पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही. शेतकरी आर्थिक कुचंबणेसोबतच बनावट माल बनविणाऱ्या बियाणे व खते कंपन्यांच्या जाचामुळे त्रस्त आहे. एकीकडे शेतकऱ्यांची अशा प्रकारे हेळसांड होत असताना दुसरीकडे अशा वेळी कोणत्याही संघटनेचे अथवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यावर आवाज उठविण्यास तयार नसल्याचे दिसून येते.\nहेही वाचा - नांदेडकरांना दिलासा : शुक्रवारी पाच वाजेपर्यंत एकही रुग्ण वाढला नाही -\nबाळापूर, चिकना, पाटोदा, नायगाव यासह तालुक्यातील अनेक भागातील शेतकरी संजय बंटी पाटील बाळापूरकर, दत्ताराम कदम, शिवराम साखरे, शंकर कदम, मारोती समसते, तेजराव जाधव, पुंडलिक समसते, देविदास कदम, हिरामण जाधव, शिवाजी जाधव, गंगाधर साखरे, हनुमंत जाधव यांच्यासह जवळपास ४० शेतकऱ्यांच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्राप्त झाल्या. त्यावरून चोवीस तासात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी एम. सोनटक्के देगलूर, तालुका कृषी अधिकारी माधुरी उदावंत यांनी प्रत्यक्षात तालुक्यातील शिवार पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर करीत आहेत. यावेळी कृषी विज्ञान केंद्र सगरोळीचे कपिल इंगळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास आधापुरे, महाबीज प्रतिनिधी सोनटक्के, कृषी सेवा केंद्र प्रतिनिधी के. कामीनवार, कृषी सहायक एस. पी. लखमोड, आर. एच. सुरकुंटवार आदी उपस्थित होते.\nकृषी विभाग आता शेतकऱ्यांच्या बांधावर\nजूनच्या सुरवातीपासूनच शेतकरी खरीप हंगामाची तयारी करीत असतो. पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक असतांना कृषी सहायक मात्र बिनधास्त उंटावरून शेळ्या राखण्याचे काम करीत होते. यामुळेच शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर यांनी केला आहे. एकीकडे बनावट बियाणांमुळे शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसताना आणि त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असताना जिल्हा कृषी विभागाने तयार केलेली शोधमोहीम पथक आणि तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नेमके करतात काय हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. ‘सकाळ’च्या दणक्याने काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील ईनानी फर्टिलायझर्सवर बोगस बियाणे विक्री प्रकरणी एक महिन्यासाठी बियाणे परवाना निलंबित करण्यात आला हे विशेष.\nतक्रारीच्या अनुषंगाने तालुक्यात पंचनाम्याची प्रक्रिया चालू आहे. चोवीस तासांच्या आत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह तालुका कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत. ज्यांची पेरणी झाली नाही अशा शेतकऱ्यांना दुकानदार बियाणांच्या बॅगा बदलून देत आहेत. त्यांच्या स्तरावरून ते निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येणार नाही.\n- विश्वास आधापुरे, पंचायत समिती कृषी अधिकारी, धर्माबाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/MEHTA-MARATHI-GRANTHJAGAT-DIWALI-ISSUE-2020/3256.aspx", "date_download": "2021-08-02T05:42:53Z", "digest": "sha1:CNRBYCCSYJJJRWA7MGP57W4RSXJZ7HL4", "length": 19205, "nlines": 186, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "MEHTA MARATHI GRANTHJAGAT DIWALI ISSUE 2020", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nकोरोना काळात आपण सर्वांनीच मोठं स्थित्यंतर अनुभवलं. अजूनही ते वादळ शमलेलं नाही, पण तरीही आपल्याला आपल्या दिनक्रमाकडे वळायलाच हवं. यंदाच्या आमच्या मेहता मराठी ग्रंथजगतच्या दिवाळी अंकात कोरोनाने आपल्या जगण्यावर केलेला प्रभाव अर्थातच अनुभवास येणार आहे. मुख्यतः कोरोना काळातलं सृजन या भागात काही कलाकार, साहित्यिक आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवर आपले अनुभव आणि नव्या निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करतील. यात प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या कोरोना काळातील दोन सिनेमांच्या निर्मितीचा अनुभव, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, समीक्षक रणजित शिंदे, अनुवादक उमा कुलकर्णी यांचे अनुभव, अशा दिग्गजांच्या लेखांचा समावेश असेल. शिवाय या अंकात देशातल्या आणि जगातल्याही विविध भागात स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांचे कोरोना काळातले अनुभव, त्यांचं महाराष्ट्राशी असलेलं जोडलेपण आणि कोरोनामुळे आलेली अस्वस्थता याविषयीच चिंतन असेल. या अंकात विज्ञान कथा आणि वैज्ञानिक साहित्यावरही भर देण्यात येत आहे. संजय ढोले, बाळ फोंडके यांच्या कथांचा आस्वाद या भागात घेता येईल. तर जरूर वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहचवा.\nसगळीकडे करोनाने थैमान घातले असताना, साहित्यविश्व त्या पासून दूर कसे राहू शकेल याच धाग्याभोवती `मेहता मराठी ग्रंथजगत` चा यंदाचा अंक गुंफला आहे. मास्कपासून बनवलेला आकाशकंदील हे चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ कोणत्याही लेखापेक्षा कमी नाही. दिगदशक गेंद्र अहिरे यांनी `लॉकडाऊन फिल्म` या सिनेमाविषयी अनुभव लिहिले आहेत. जेष्ठ लेखक, अनुवादक उमा कुलकर्णी यांनी `कोरोना.... कोरोना .....प्लेग` या लेखात करोनाच्या प्रारंभिक काळातील कंबोडिया आणि व्हिएतनाममधील प्रवासाविषयी लिहिले आहे. अमेरिकेतील करोनाविषयक अनुभव लीना सोहोनी, मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर, शोभा चित्रे यांनी लिहिले आहेत. ओडिशा, पश्चिम बंगालमधील वातावरणाचा वेध राधा जोगळेकर, सई कुलकर्णी-मुखर्जी यांनी घेतला आहे. करोनाकाळातील डिजिटल साहित्यावर रणधीर शिंदे यांनी भाष्य केले आहे. लॉकडाऊनच्या काळात सुरु झालेल्या `पुस्तकवाले` बद्दल आशय वाळंबे यांनी सांगितले आहे. ...Read more\n`कोरोना` या विषयाशी निगडित दिवाळी अंकात चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी व दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी `आतला ` कलाकार लॉकडाऊन काळात काय करत होता, यांचं कथन केलंय. डॉ. बाळ फोंडके, डॉ. संजय ढोले, जोसेफ तुस्कानो , शशिकांत काळे यांच्या रंजक विज्ञान कथा त पूजा भडांगे, सुप्रिया वकील यांच्या अनुवादित कवितांचा अंकात सहभाग आहे. पुस्तकवाले संस्थेच्या स्थापनेचा इतिहास आशय वाळंबे यांनी उलगडला असून विविध प्रांत, देशातील कोरोना परिस्थीचा मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर, शोभा चित्रे, राधा जोगळेकर, सई कुलकर्णी-मुखर्जी यांनी वेध घेतला आहे. रणधीर शिंदे व उमा कुलकर्णी यांनीही अनुक्रमे कोरोना काळातील डिजिटल साहित्य व कंबोडिया- व्हिएतनाम प्रवास, लॉकडाऊनच्या आठवणी नेमकेपणानं मांडल्या आहेत. ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://shekru.org/events/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5/", "date_download": "2021-08-02T07:08:09Z", "digest": "sha1:SCPM7MIBH6CT3VC2RFG4BCWKGMEN7MQX", "length": 2540, "nlines": 70, "source_domain": "shekru.org", "title": "डाळिंब पिकातील बहार व्यवस्थापन / डॉ. दिनेश नांद्रे – Shekru", "raw_content": "\nडाळिंब पिकातील बहार व्यवस्थापन / डॉ. दिनेश नांद्रे\nमहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, धुळे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित\nडाळिंब पिकातील बहार व्यवस्थापन\nडाळिंब पिकाचे महत्व, बहार व्यवस्थापन पद्धती, अन्नद्रव्य व्यवस्थापन, बहार व्यवस्थापनात घ्यावयाची काळजी इत्यादी.\n(कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, धुळे)\nवेळ: सकाळी ११ वा.\nकृषी विज्ञान केंद्र, धुळे:\nकृषी विज्ञान केंद्र, धुळे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%A8", "date_download": "2021-08-02T05:59:39Z", "digest": "sha1:2VHRYXNKZDJFXXH34X5IK7QF6OEJDYPY", "length": 10932, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "विद्या बाळ यांचे निधन - द वायर मराठी", "raw_content": "\nविद्या बाळ यांचे निधन\nस्त्रीवादी चळवळीला संस्थात्मक कार्यातून आधार देणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि संपादक विद्या बाळ यांचे आज सकाळी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या.\nस्त्रीवादाच्या प्रत्यक्ष कार्यकर्त्या, ‘मिळून साऱ्या जणी’च्या संपादिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे आज सकाळी निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव पुण्यातील त्यांच्या ‘नचिकेत’ या त्यांच्या प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी दुपारी २ ते ४ या वेळेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.\nस्त्री-पुरूष समानतेसाठी स्त्रीवादाची प्रत्यक्ष मांडणी करत महिलांच्या उन्नतीसाठी विद्या बाळ यांनी आयुष्यभर काम केले. लेखिका, पत्रकार आणि महिला कार्यकर्त्या असलेल्या विद्या बाळ यांच्या जाण्याने महिला चळवळीचा आणि पुरोगामी चळवळीचा भक्कम आधार गेला आहे. स्त्रीवादी चळवळीला संस्थात्मक कार्याचा आधार देत समाजाला जागे करण्याचा प्रयत्न विद्या बाळ यांनी केला.\nविद्या बाळ यांनी अनेकांना प्रेरणा दिली, आधार दिला आणि संस्थात्मक कार्याचा वटवृक्ष उभा केला. त्यांनी १९८१ मध्ये ‘नारी समता मंच’ या संस्था-संघटनेची स्थापना केली आणि स्त्रियांना आणि स्त्री चळवळीला पाठबळ दिले.\nग्रामीण स्त्रियांचे भान जागृत करणारे ‘ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. १९८२ मध्ये महाराष्ट्रातील गावांमध्ये ‘मी एक मंजुश्री’ नावाचे प्रदर्शन भरवले आणि स्त्रियांचा आवाज पुढे आणण्यास मदत केली. त्यासाठी पुढे ‘बोलते व्हा’ नावाचे केंद्र सुरू केले. पुरुषांसाठी २००८ मध्ये ‘पुरुष संवाद केंद्र’ सुरू केले.\nविद्याताई म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या विद्या बाळ यांचा जन्म 12 जानेवारी १९३७ रोजी झाला. त्यांनी १९५८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. विद्या बाळ यांनी पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून दोन वर्षे काम केले. १९६४ ते १९८३ या काळात ‘स्त्री’ मासिकाच्या त्या साहाय्यक-संपादिका झाल्या आणि १९८३ ते १९८६ या काळात त्या मुख्य संपादिका होत्या. त्यानंतर त्यांनी ऑगस्ट १९८९ मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक सुरु केले.\nत्यांची ‘वाळवंटातील वाट’, ‘तेजस्विनी’ या कादंबऱ्या प्रसिद्ध असून, जीवन हे असं आहे, रात्र अर्ध्या चंचाची, या कादंबऱ्या त्यांनी अन्वडीत केल्या आहेत. यांशिवाय त्यानी ‘कमलाकी’ हे डॉ. कमलाबाई देशपांडे यांचे चरित्र लिहिले आहे. अपराजितांचे निःश्वास (संपादित), कथा गौरीची (सहलेखिका – गीताली वि.मं. आणि वंदना भागवत), डॉटर्स ऑफ महाराष्ट्र, तुमच्या माझ्यासाठी, मिळवतीची पोतडी (संपादित, सहसंपादिका मेधा राजहंस), शोध स्वतःचा, संवाद, साकव, हे त्यांच्या स्फुट लेखांचे संकलन प्रसिद्ध झाले आहे.\nनारी समता मंच, मिळून साऱ्या जणी, अक्षरस्पर्श ग्रंथालय, साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ, पुरुष उवाच अभ्यासवर्ग, पुरुष संवाद केंद्र या संस्थाच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांना ‘आगरकर पत्रकारिता पुरस्कार’, ‘कै. कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार’, ‘कै. शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार’, ‘सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे देण्यात येणारा ‘सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘स्त्री-समस्यांविषयक कार्य व पत्रकारिता यांबद्दल फाय फाउंडेशनचा पुरस्कार’ मिळाले होते.\n‘ये लो आझादी’ म्हणत युवकाचा आंदोलकांवर गोळीबार\nभाजपने नुकसान केले, पण अनपेक्षित चमत्कारही घडवले\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1776543", "date_download": "2021-08-02T06:32:42Z", "digest": "sha1:UGN6WCF7IQLFQMWUGSBNF5U36DYOQIOZ", "length": 4536, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"एवा कोपाच\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"एवा कोपाच\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:२४, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती\n१३ बाइट्स वगळले , १ वर्षापूर्वी\n००:१५, १५ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n१५:२४, २६ एप्रिल २०२० ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTivenBot (चर्चा | योगदान)\n'''एवा कोपाच''' ({{lang-pl|Ewa Bożena Kopacz}}{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://katalog.bip.ipn.gov.pl/informacje/13678|शीर्षकtitle=Biuletyn Informacji Publicznej Instytutu Pamięci Narodowej|संकेतस्थळ=katalog.bip.ipn.gov.pl|ॲक्सेसदिनांक=2019-05-12}}; जन्मः १५ एप्रिल १९६३) ही एक [[पोलंड|पोलिश]] राजकारणी व पोलंडची माजी पंतप्रधान आहे. पंतप्रधान बनण्यापूर्वी कोपाच पोलंडच्या संसदेची सभापती होती. हा मान मिळवणारी ती पोलंडमधील पहिलीच महिला राजकारणी आहे. २०१४ साली तत्कालीन पंतप्रधान [[डोनाल्ड टस्क]] ह्याने पदाचा राजीनामा देऊन [[युरोपियन परिषद]]ेचे अध्यक्षपद स्वीकारले व त्याच्या जागी कोपाचची पंतप्रधानपदावर निवड करण्यात आली.\nऑक्टोबर २०१५ मधील पोलंडमधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोपाचच्या सिव्हिक प्लॅटफॉर्म पक्षाला पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे कोपाचला पंतप्रधानपद सोडणे भाग पडले. [[बियाता शिद्वो]] ही पोलंडची नवी पंतप्रधान असेल.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/Other/4082/Mahavitaran-Osmanabad-Bharti-2021.html", "date_download": "2021-08-02T05:22:54Z", "digest": "sha1:7PBV7KASGSVDDRJUFBM6SCLGBNY7RAYT", "length": 6198, "nlines": 86, "source_domain": "naukriadda.com", "title": "महावितरण उस्मानाबाद भरती 2021", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमहावितरण उस्मानाबाद भरती 2021\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, उस्मानाबाद नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे आयटीआय इलेक्ट्रीशियन ट्रेड, वायरमन ट्रेड, कॉम्प्यूटर ऑपरेटर (सीओपीए) ट्रेड पदाच्या एकूण 98 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19 जुलै 2021 पर्यंत अर्ज करावे.\nएकूण पदसंख्या : 98\nपद आणि संख्या : -\nअर्ज करण्याची पद्धत: offline\nअर्ज करण्याचा पत्ता : [email protected]\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 19th July 2021\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nएकूण पदसंख्या : 98\nपद आणि संख्या : -\nअर्ज करण्याची पद्धत: offline\nअर्ज करण्याचा पत्ता : [email protected]\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 19th July 2021\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://ourakola.com/category/featured/", "date_download": "2021-08-02T06:18:17Z", "digest": "sha1:EXVSOXXK2PY4QF2BNRYGW2ORFZIFOONV", "length": 10413, "nlines": 170, "source_domain": "ourakola.com", "title": "Featured Archives - Our Akola", "raw_content": "\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nखराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन\nवणी वारुळा परीसरात अतिवृष्टी मुळे मोहाडी नदिला आलेल्या पुराने हजारो हेक्टर जमीन गेली खरडून\n21 ते 23 जुलै कालावाधीत श्री. दादाजी धूनीवाले समाधी स्थळ बंद; खण्डवा प्रशासनाचे आदेश\nनाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी बरखास्त, :अस्थायी समिती नियुक्त,अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा निर्णय\nनाशिक : मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न नाशिक जिल्हा मराठी पत्रकार परिषदेची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेने घेतला...\nआषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईची मुख्यमंत्र्यांहस्ते शासकीय महापूजा\nपंढरपूर दि. २० – पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु...\nसंभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वोतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज,उद्योगांवर परिणाम होऊ देणार नसल्याची दिली ग्वाही\nमुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने धार्मिक, सामाजिक कारणे तसेच ...\nविठाई’ बसवरील श्री विठ्ठलाच्या चित्राची होत असलेली विटंबना थांबवा हिंदु जनजागृती समितीची परिवहन मंत्र्यांकडे मागणी\nसोलापूर- शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळात आरंभ करण्यात आलेली ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळा’ची ‘विठाई’ बससेवा लोकप्रिय झाली आणि तिचा राज्यभरात...\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेस या तारखेपर्यंत मुदतवाढ\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारनं केली होती. कृषीमंत्री दादा भुसे यांनी त्यांसदर्भात माहिती दिली...\nT20 World Cup: भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा भिडणार; क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला\nमुंबई: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा सर्वांसाठी केवळ सामना आणि मैदानापुरता उरत नाही तर देशप्रेमापर्यंत जातो. क्रिकेटप्रेमींसाठी आता एक मोठी...\nकेंद्र सरकार लवकरच सुरू करणार १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण\nनवी दिल्ली – देशातील कोरोनाविरोधातील लसीकरण मोहीमेला आता जोर धरू लागला आहे. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण तर वेगात सुरू...\nSSC Result 2021 दहावाची निकाल जाहीर; एका क्लिकवर पहा निकाल…\nSSC Result 2021 एसएससी निकाल हा विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनानुसार लागेलला आहे. निकालाचा टक्केवारी ९९.५५ टक्के इतकी आहे. कोकण विभागाचा निकाल १००...\nतळेगाव बाजार येथे भावनेच सपासप वार करून वाजविला भावाचा गेम, भावाचा मृत्यू\nतळेगाव बाजार: येथील रहिवासी शिवाजी गणेश मापे वय 40 व त्याचा भाऊ हरिदास गणेश मापे वय 35 या दोघा भावा...\nजिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेस ‘एनएबीएल’ प्रमाणपत्र\nअकोला,दि.१५- जिल्ह्यात जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेस एनएबीएलचे (NABL:National Accridation Board For Testing And Calibaration Of Labrotory)...\n‘सुरक्षित फवारणी अभियान’: जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रचार रथ रवाना\nजवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दि. ११ ऑगस्टला\nजिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन केली पाहणी\n प्रेम प्रकरणातून १७ वर्षीय मुलाचं गुप्तांग छाटलं अन् ठार केलं; आरोपीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://adorecricket.com/new-england-without-kp/?lang=mr", "date_download": "2021-08-02T05:55:36Z", "digest": "sha1:MIKXCHT6H2G32QRTAU4P3PMFDI4RJCSF", "length": 35444, "nlines": 89, "source_domain": "adorecricket.com", "title": "Adore Cricket All new England, केपी न", "raw_content": "\n2 सर्व नवीन इंग्लंड, केपी न\nप्रकाशित 4व्या फेब्रुवारी 2014 करून Jon Scaife & अंतर्गत दाखल कसोटी क्रिकेट.\nत्यादिवशीची सर्वात मोठी बातमी इंग्लंडने जाहीर केली आहे की केव्हन पीटरसन यापुढे त्यांची योजना बनणार नाहीत, प्रभावीपणे त्यांच्या अग्रगण्य फलंदाजाला काढून टाकणे. विनाशकारी hesशेस मालिका जवळपास सुरू झाल्यापासून यामुळे माझा पहिला लेख लिहिण्यास मला चालना मिळाली 2 महिन्यापूर्वी. मी तुम्हाला वाजवी चेतावणी वाचक देऊ इच्छित आहे, मी नेहमीच महान खेळाबद्दल सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अधूनमधून असे दिवस येतात जेव्हा फक्त जे सांगणे आवश्यक असते ते फारसे सकारात्मक वाटत नाही. हे त्यापैकी एक आहे…\nमी तुम्हांला एक केस सादर करण्याची इच्छा, इंग्रजी क्रिकेटच्या सर्वोच्च पातळीवर गंभीर अपयशांची मालिका घडली आहे, आणि हे अपयश जे सुधारित होण्याचे चिन्ह दर्शवित नाहीत. मी सध्याच्या स्थिती याही माझ्या पर्यायाची रूपरेषा देखील सांगेन.\n1. केपी व्यवस्थापित करण्यात अयशस्वी\nइंग्लंडसाठी केपी हा एक अत्यंत यशस्वी क्रिकेटपटू आहे. तो असा खेळाडू आहे जो विशेषतः जमावाला उत्तेजित करतो. तो माणूस जो फलंदाजीद्वारे गेम पूर्णपणे बदलू शकतो. त्याच्यासारखे बरेचसे कोणी नव्हते, आणि त्याच्यासारखे बरेच पुन्हा कधीच होणार नाहीत. त्याच्याकडे मात्र त्याचे प्रश्न आहेत, आणि या काळजी घेणे आवश्यक आहे, विचारशील आणि सर्जनशील व्यवस्थापन. जेव्हा मायकेल वॉन कर्णधार होते तेव्हा के.पी. कडे असे सार्वजनिक प्रश्न नव्हते, आणि जेव्हा आपण केपी बद्दल मायकेल वॉनची चर्चा ऐकता तेव्हा ते का ते सांगणे सोपे आहे. वॉन हा एक स्पष्टपणे प्रभावी लोक-व्यवस्थापन कौशल्य आहे. ईसीबीने याची खात्री केली पाहिजे, प्रथम केपी डिबॅकल नंतर (जेव्हा त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले), की त्याला व्यवस्थापित करण्यासाठी त्यांच्याकडे कोणीतरी जागा होती. मी खाली वाद घालतो म्हणून, मी ही कल्पना विस्तारित करेन आणि विश्वास ठेवा की सेटअपमध्ये टीम व्यवस्थापित करणारा फिगरहेड “मॅनेजर” असावा, डबे, मायकेल वॉन सारखे कोणीतरी\n2. माध्यम व्यवस्थापित करण्यात अयशस्वी\nअलीकडे इंग्लंडवर मिडिया दयाळूपणे वागले नाहीत. तथापि, यापैकी बहुतेक मला इंग्लंडच्या स्वत: च्या बनवतात असे दिसते. एक कार्यसंघ म्हणून ते बाहेरच्या जगाकडे खूप विचित्र असल्याचे दिसून आले. प्रत्येक पराभव किंवा खराब कामगिरीची पूर्तता “आम्हाला हे कसे निश्चित करावे ते चांगले आहे” जे अनावश्यकपणे बचावात्मक आहे, आणि पंडितांना निराश करण्याची हमी. निराश पंडितांना अजूनही स्तंभ भरणे आवश्यक आहे, जे लिहिण्यासाठी इतर गोष्टी शोधून ते करतात, जेव्हा प्रश्न विचारलेला पंडित संघाने प्रभावीपणे दगडफेक केला असेल तेव्हा हे नेहमीच अनुकूल परिस्थितीत असतात. माध्यमांच्या वर्तनाचा मूलभूत अभ्यास, आणि वैयक्तिक मानसशास्त्र, should have made it obvi­ous that more pos­it­ive con­nec­tions with the media would be a good idea — espe­cially as so many of the lead­ing pun­dits are former top crick­eters themselves.\nकर्णधार नंतर कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतो, आणि एका वर्षात त्यांची सरासरी घसरण दिसून येते. इंग्लंडचा शीर्षस्थानी नियुक्ती करण्याचा दीर्घ इतिहास आहे (आणि सहसा उघडत) कर्णधार म्हणून फलंदाज, नंतर फॉर्म हरले, स्वत: ला आणि संघावर दबाव आणत आहे. आधुनिक गेममध्ये, प्रायोजकांकडून असंख्य मागण्यांसह, मीडिया, इ. कार्यसंघाच्या सेटअपचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे. एखाद्या खेळाडूवर प्राथमिक जबाबदा .्या ठेवणे मला शहाणा वाटत नाही. आपण फुटबॉल संघातील खेळाडू-कर्णधाराची समान पातळीवरील जबाबदा having्यांची कल्पना करू शकता कर्णधार आधीपासूनच बर्‍यापैकी कौशल्य - क्रिकेट खेळाडू म्हणून कौशल्य आवश्यक आहे, एक कुशल म्हणून कौशल्य, आणि एक व्यक्ति-व्यवस्थापक म्हणून कौशल्य. कर्णधारावर अतिरिक्त जबाबदा .्या जमा करणे, बहुधा, त्यांच्याकडे त्यांच्या प्राथमिक जबाबदा .्यांकरिता उपलब्ध वेळ आणि संसाधने कमी होतात. ईसीबीने एक संघ व्यवस्थापक नेमला पाहिजे, फुटबॉल व्यवस्थापक म्हणून ज्याच्याकडे अशा प्रकारच्या जबाबदा .्या आहेत. सर्व माध्यमांच्या मुलाखतींसाठी ही व्यक्ती जबाबदार असावी, जेव्हा खेळाडू आणि कर्णधार खेळाच्या वास्तविक खेळावर लक्ष केंद्रित करतात.\nवेगवेगळ्या प्रशिक्षकांसह भिन्न खेळाडू व्यक्तिमत्त्व अधिक चांगले क्लिक करतात असे मला वाटते. काही (उदा. चेंडू ए एन कुकला) अत्यंत तांत्रिक आणि गंभीर प्रशिक्षकासह चांगले प्रगती होऊ शकते (उदाहरणार्थ जिओफ बहिष्कार पात्र), इतरांना जेव्हा (Pieterson) स्पष्टपणे या प्रकारच्या कोचमधून सर्वोत्तम मिळणार नाही. मग एकच प्रश्न आहे की एकच फलंदाजी प्रशिक्षक का आहे. प्रत्येक खेळाडूसाठी प्रशिक्षक असण्याबद्दल, or for a coach for sev­er­al groups of play­ers. The impact of find­ing the “right” coach is illus­trated nicely by the change in suc­cess for Andy Mur­ray after he star­ted work­ing with coach Ivan Lendl at the start of 2012.\nजो रूट परिस्थिती हीच आहे की इंग्लंडच्या सेटअपमधील काही विचार किती उशिरा झाले आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट केले. अत्यंत प्रतिभावान तरुण आणण्याचा प्रारंभिक निर्णय चांगला निर्णय होता. तिथून सर्व काही जरासे दूर गेले आहे. सलामीवीर होण्यापूर्वी रूटला संघात स्थान देण्यासाठी एक वर्ष किंवा त्याहून अधिक वेळ द्यावा लागला होता. Hesशेस मालिकेच्या आधी त्याला सलामीवीरकडे हलवित आहे, अगदी घरी असो ऑस्ट्रेलिया विरुद्ध असो, एक शहाणा जुगार नाही, विशेषतः इंग्लंडला उघडण्यासाठी उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांची चांगली श्रेणी. तथापि, hav­ing made the decision to drop him at the deep end the select­ors should have been will­ing to com­mit to giv­ing him a good run in the pos­i­tion to give him time to find his feet there. Instead they lost faith and dropped him back down the order send­ing the kind of mixed mes­sages that are so often det­ri­ment­al to a play­ers confidence.\nइंग्लंडने आधुनिक खेळाच्या दबावाखाली संघर्ष केलेल्या खेळाडूंचा इतिहास विकसित करण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंडला आतापर्यंत लागलेला सर्वोत्तम फलंदाज मार्कस ट्रेस्कोथिक होता, ताणतणावामुळे लवकर संघात हरला. स्टीव्ह हार्मिसनने “चांगले प्रवास केले नाही”, आणि जोनाथन ट्रॉट स्पष्टपणे काही काळ संघर्ष करत आहेत. मी या यादीमध्ये ग्रॅमी स्वानचा देखील समावेश करणार आहे, मी इंग्लंडने संपूर्ण गेम खेळत होतो त्या वेळेस तो इंग्लंडचा सर्वोत्कृष्ट फिरकीपटू आहे, आणि त्याची सेवानिवृत्ती प्रचंड अकाली आहे. असं असलं तरी हे सर्व खेळाडू एक बिंदू गाठले जेथे त्यांना काहीतरी चुकलंय असं वाटलं, एकतर त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्या खेळासह. माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसच्या अकाली सेवानिवृत्तीबाबतही असेच म्हणता येईल. तरीही प्रत्येक संभाव्य विषयाची अपेक्षा किंवा खेळाडू संघात भाग घेऊ शकत नाही त्या प्रमाणात अपेक्षित किंवा व्यवस्थापित केले जाऊ शकत नाही, इतर आंतरराष्ट्रीय संघांपेक्षा इंग्लंडच्या खेळाडूंची संख्या जास्त आहे. मी मानसशास्त्रात तज्ञ नाही, परंतु मला असे वाटते की जोपर्यंत हा अत्यंत अशक्य सांख्यिकीय स्पाइक नसेल तोपर्यंत इंग्लंडच्या सेटअपमध्ये काहीतरी गडबड आहे. उत्तर व्यावसायिक मानसशास्त्रज्ञांकडे असू शकते, हे इतर आंतरराष्ट्रीय बाजूंच्या तज्ञांसह असू शकते, किंवा माजी साधक सह खोटे शकते, परंतु काय चुकले आहे ते शोधण्यासाठी ईसीबीने किमान प्रयत्न केले पाहिजेत, आणि भविष्यात अशाच प्रकारच्या समस्या विकसित होण्यापासून रोखण्यासाठी कसे प्रयत्न करीत आहोत. जरी मी कधीही तज्ञ नाही, मी नियमितपणे अशा किशोरवयीन मुलांबरोबर वागतो ज्यांनी त्यांच्या ‘क्षमतेचा’ आत्मविश्वास गमावला आहे किंवा कुतूहलची नैसर्गिक भावना हरवली आहे, आणि या अनुभवावर आधारित आहे, कॅरोल ड्वेकचे कार्य पाहून ईसीबी सुरू करण्याची मी शिफारस करतो.\n7. टूर्स आणि सामने यांचे व्यवस्थापन\nअलिकडच्या वर्षांत इंग्लंडने यथोचित चांगले काम केले आहे. टी -२० आणि -० षटकांच्या क्रिकेटसाठी इंग्लंडने वेगवेगळ्या बाजू बनवल्या आहेत, आणि या बाजूंचा वापर करून संपूर्ण कसोटी क्रिकेटमध्ये संभाव्य प्रगती करण्याच्या दृष्टीने युवा खेळाडूंचा विकास करण्यासाठी. अद्याप सुधारण्यासाठी अजून खूप जागा आहे. अ‍ॅशेस मालिकेच्या बॅक-टू-बॅक मालिकेवर आम्ही कसे सहमत होतो ते मला कधीच समजणार नाही - ऑस्ट्रेलियाच्या मार्गावर असलेल्या खेळाडूंना मी पूर्णपणे हे समजू शकतो की “हे कलश जिंकण्यासाठी आम्ही फक्त रक्त आणि अश्रू जिंकले नाहीत.” आम्हाला ते पुन्हा त्वरित का करावे लागेल आम्हाला ते पुन्हा त्वरित का करावे लागेल”बरेच बरेच‘ अन्य ’क्रिकेट खेळले जात आहे. जर आमच्याकडे टी -20 वर्ल्ड कप असेल, बिग बॅश, आयपीएल, आणि इतर, आम्ही खरोखर काही टी -20 आम्ही प्रत्येक दौरा सामने गरज आहे”बरेच बरेच‘ अन्य ’क्रिकेट खेळले जात आहे. जर आमच्याकडे टी -20 वर्ल्ड कप असेल, बिग बॅश, आयपीएल, आणि इतर, आम्ही खरोखर काही टी -20 आम्ही प्रत्येक दौरा सामने गरज आहे 50 षटकांच्या क्रिकेटमध्येही हेच आहे. मला ब्रिटिश हिवाळ्यात ऑस्ट्रेलियामध्ये winter-– आठवडे भेट द्यायची आवडेल - परंतु मी माझी पत्नी व मुले न घालता अर्धा वर्ष परदेशात घालवत असता तर मला वाटते की लवकरच थकवा जाणवेल., दयनीय, आणि खेळाबद्दल नकारात्मक. परदेशी दौरे मर्यादित करणे 8 आठवड्यात जास्तीत जास्त, आणि जास्तीत जास्त खेळत आहे 2 एक वर्षाची कसोटी मालिका अजूनही भरपूर क्रिकेट प्रदान करेल आणि ज्या खेळाडूंना इतके दूर जाणे आवडत नाही त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम होण्यासाठी नेहमीच बोगद्याच्या शेवटी “प्रकाश” असेल. शिवाय - जर आम्ही खेळू शकू 2 मालिका एक वर्ष, आम्ही देखील प्ले करू शकता 2 घर मालिका वर्ष. इंग्लंडमध्ये मे ते सप्टेंबर पर्यंत क्रिकेट खेळणे पूर्णपणे शक्य आहे 8 किंवा अधिक कसोटी सामने मैदानावर गुंतवणूक केलेल्या देशांसाठी वर्षाकाठी अधिक घरगुती चाचण्या खेळणे खूप फायदेशीर ठरेल.\n खाली एक टिप्पणी ड्रॉप करून आम्हाला कळवा कृपया. आपण सदस्यता करू इच्छित असल्यास कृपया वरच्या उजव्या मेनूवर सदस्यता दुवा वापरा. आपण खालील सामाजिक दुवे वापरून आपल्या मित्रांसह शेअर करू शकता. आणि आपण ते करतोय.\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nखाली आपला तपशील भरा किंवा प्रवेश करा चिन्ह क्लिक करा:\nई-मेल द्वारे फॉलोअप टिप्पण्या मला सूचना द्या. तुम्ही देखील करू शकता सदस्यता टिप्पणी न करता.\nआम्ही सर्वांना तुमची आठवण येतेय .. पण सकारात्मक बाजूने इंग्लंड क्रिकेट संघातील युवा खेळाडूसाठी ही चांगली संधी आहे की ते आपली क्षमता दर्शवू शकतील आणि असे काहीतरी करतील., that cre­ate history..\nकेपीला बळीचा बकरा बनवल्याचे दिसत आहे, अँडी फ्लॉवर प्रमाणे. Hesशेस मालिकेमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाला ‘चांगली कामगिरी’ करण्याची इच्छा आहे - हे दर्शविण्यासाठी की ऑस्ट्रेलियापेक्षा त्यांच्यापेक्षा चांगली कामगिरी करता येईल - आणि पुढील कसोटी मालिकेसाठी निवड निर्णय घेण्यापूर्वी त्यांना तसे करण्याची संधी दिली पाहिजे.. विशिष्ट व्यक्तींच्या क्रियेत अ‍ॅशेसच्या अपयशाचे कारण शोधणे म्हणजे क्लासिक बळीचा बकवास आहे आणि नवीन ईसीबी नियमाची चांगली सुरुवात नाही.. केपी किंवा इतर कोणासही गंभीर व्यावसायिकांबद्दल दोषी आढळले असेल तर त्याला काढून टाकणे हा एक योग्य प्रतिसाद असू शकेल परंतु हे सुचविलेले नाही.. तर त्याला काढून टाकण्याचे काय कारण आहेत वरवर पाहता मुद्दा असा आहे की तो सध्याच्या ‘टीम एथिक’ साठी खूपच व्यक्तिवादी आहे.. तेथे आहे, मग, सध्याच्या पथकात बहिष्कार सोडण्यास जागा नाही, लिली, गेल किंवा वॉर्न. बोथमने तेही बनवले नसावे. ते व्यस्त तर्कशास्त्र वापरत आहेत. कार्यसंघाच्या नीतिमानाने सर्वांच्या हितासाठी विविध वैयक्तिक गुण आत्मसात करणे आणि त्यांचे पालनपोषण केले पाहिजे.\nया महिन्यात नेहमी सर्वाधिक टिप्पण्या\nट्रेंट ब्रिज - एक कसोटी जमिनीवर मार्गदर्शक (1.5k views)मालिका पहिल्या \"तेंडूलकर मार्गदर्शन\" आम्ही ग्राउंड लेआउट तपशील बसून सर्वोत्तम जागा ट्रेंट ब्रिज वैशिष्ट्य सुरुवात, येथे एक प्रतिमा आहे ...\nलाल-हिरवा रंग-आंधळे क्रिकेट खेळू शकतो (83 दृश्ये)खेळ थांबला बद्दल स्वत: ला कुरकुर जेव्हा (योग्य प्रकाश) काल रात्री, एक विचार अचानक मला आली - एक लाल चेंडू आणि हिरवा पीच, लाल, हिरवा रंग-अंध लोक क्रिकेट खेळू शकतो ...\nगोलंदाज च्या होल्डिंग ... वक्रोक्ती अजूनही मजबूत जात (68 दृश्ये)जवळजवळ प्रत्येक क्रिकेट चाहता प्रसिद्ध कोट ऐकले असेल, ब्रायन जॉन्स्टोनचा चेंडू गुणविशेष, \"गोलंदाज च्या होल्डिंग, फलंदाज Willey\". किंवा नाही हे खरोखर हवा वर लाइव्ह सांगितले होते एक उत्तम महत्त्वाचे यापुढे ...\nविश्रांती खेळाडू इंग्लंडच्या एका बाजूकडील सर्व तोफा (53 दृश्ये)मी टी -20 विचित्र शो ऐकत बसल्यावर (किरकोळ आधारित जे काही साबण कचरा पत्नी पहात आहे नाही) इंग्लंडने पाच महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर मी हा चर्चेचा विचार करीत आहे ...\nट्रेंट ब्रिज - एक कसोटी जमिनीवर मार्गदर्शक (40k views)मालिका पहिल्या \"तेंडूलकर मार्गदर्शन\" आम्ही ग्राउंड लेआउट तपशील बसून सर्वोत्तम जागा ट्रेंट ब्रिज वैशिष्ट्य सुरुवात, येथे एक प्रतिमा आहे ...\nगोलंदाज च्या होल्डिंग ... वक्रोक्ती अजूनही मजबूत जात (18.3k views)जवळजवळ प्रत्येक क्रिकेट चाहता प्रसिद्ध कोट ऐकले असेल, ब्रायन जॉन्स्टोनचा चेंडू गुणविशेष, \"गोलंदाज च्या होल्डिंग, फलंदाज Willey\". किंवा नाही हे खरोखर हवा वर लाइव्ह सांगितले होते एक उत्तम महत्त्वाचे यापुढे ...\nलाल-हिरवा रंग-आंधळे क्रिकेट खेळू शकतो (7.8k views)खेळ थांबला बद्दल स्वत: ला कुरकुर जेव्हा (योग्य प्रकाश) काल रात्री, एक विचार अचानक मला आली - एक लाल चेंडू आणि हिरवा पीच, लाल, हिरवा रंग-अंध लोक क्रिकेट खेळू शकतो ...\nसर्व नवीन इंग्लंड, केपी न (5.4k views)दिवस इंग्लंड घोषणा केली आहे सर्वात मोठा क्रिकेट वृत्त केव्हिन Pieterson यापुढे त्यांच्या योजना असेल, प्रभावीपणे त्यांच्या अग्रगण्य फलंदाज दणकट कापड. हे शेवटी माझ्या पहिल्या लेख लिहायला मला चालना आहे ...\nराख 2013: मालिका टीम (3 टिप्पण्या)गोष्टी मालिका दरम्यान मला आश्चर्य वाटले की एक पंडित संबंधित बळी पहारा तुलनेत किती होते - ब्रॅड हॅडिन एक अतिशय चांगला प्रेस मिळत, जेव्हा मॅट प्रायर थोडेसे नकारात्मक झाले ...\nविश्रांती खेळाडू इंग्लंडच्या एका बाजूकडील सर्व तोफा (2 टिप्पण्या)मी टी -20 विचित्र शो ऐकत बसल्यावर (किरकोळ आधारित जे काही साबण कचरा पत्नी पहात आहे नाही) इंग्लंडने पाच महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर मी हा चर्चेचा विचार करीत आहे ...\nसर्व नवीन इंग्लंड, केपी न (2 टिप्पण्या)दिवस इंग्लंड घोषणा केली आहे सर्वात मोठा क्रिकेट वृत्त केव्हिन Pieterson यापुढे त्यांच्या योजना असेल, प्रभावीपणे त्यांच्या अग्रगण्य फलंदाज दणकट कापड. हे शेवटी माझ्या पहिल्या लेख लिहायला मला चालना आहे ...\nनाही स्टार एकतर साइड साठी चमकत (2 टिप्पण्या)मात आणि ऑस्ट्रेलिया त्यांच्या जागी लावण्यास त्यामुळे ऍशेस मालिकेत इंग्लंडला ओवरनंतर आहेत. एक 3-2 स्कोअरलाइन ग्रीन बॅगिज केलेल्या लोकांना थोडीशी चापटी मारते परंतु सत्यात शेवटची परीक्षा होती ...\nडेव्हिड कूक वर लाल-हिरवा रंग-आंधळे क्रिकेट खेळू शकतो: “लाल / हिरव्या रंगाच्या कमतरतेमुळे गुलाबी बॉल धूसर / निळा दिसतो, त्याच्या तीव्रतेवर अवलंबून. मी रंगाने अंधत्व असलेले एक नक्कल केले…”\nमॅथ्यू वुडवर्ड वर सर्वांना संतुष्ट एक साइड - जनतेला मनोरंजक, कदाचित: “सोबर्स झाल्यामुळे त्याला एक किंचित जुने द्राक्षांचा हंगाम असल्याने माझ्या बाजूला ommited होते. त्या व्यतिरिक्त, एक तो आहे…”\nJon Scaife वर सर्वांना संतुष्ट एक साइड - जनतेला मनोरंजक, कदाचित: “सुदैवाने क्रिकेट एक खेळ आहे 2 संघ, त्यामुळे ही भूमिका कशी, सर्वोच्च सह 7 फक्त अंतर्गत केल्या…”\nसमलिंगी बॉल वर सर्व नवीन इंग्लंड, केपी न: “आम्ही सर्व आपण लगेच बाजूला kp..but नाही हे इंग्लंड क्रिकेट संघाचे तरुण खेळाडू चांगली संधी आहे…”\nब्रायन लोहार वर यॉर्कशायर सीसी स्थळ - किंवा अभाव: “पूर्णपणे आपल्या भावना सहमत, मी फक्त स्कारबोरो जा, & यॉर्क च्या नाटक स्पर्धेत कुठेही सामने पाहिले नाही.…”\nकॉपीराइट © 2003-2021, जॉन पी Scaife & प्रेमात क्रिकेट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDLN-inquiries-from-the-bitcoin-scam-ed-minister-of-state-for-home-ranjit-patil-5830558-NOR.html", "date_download": "2021-08-02T06:13:43Z", "digest": "sha1:4X4NWA67PTBM7XJHYXXQJFAACSUBA3FU", "length": 4368, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Inquiries from the Bitcoin scam ED: Minister of State for Home Ranjit Patil | ...तर बिटकॉइन घोटाळ्याची ईडीकडून चौकशी: गृह राज्यमंत्री रणजित पाटील - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n...तर बिटकॉइन घोटाळ्याची ईडीकडून चौकशी: गृह राज्यमंत्री रणजित पाटील\nमुंबई- मुंबई, पुणे, नांदेड आणि कोल्हापूरसह राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची गेनबिटकॉइन डॉट कॉम या संकेतस्थळाद्वारे सुमारे २ हजार कोटींची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरज भासल्यास या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयाद्वारे चौकशी करण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत दिले.\nगेनबिटकॉइन डॉट कॉम या संकेतस्थळाद्वारे गुंतवणूक योजना सुरू करून राज्यातील अनेक शहरांतील सर्वसामान्य गुंतवणूकदारांची सुमारे दोन हजार कोटींची फसवणूक केल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणी नांदेड येथील विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारपैकी एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे रणजित पाटील यांनी सांगितले. तर, पुणे येथील दत्तवाडी पोलिस ठाण्यातही या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज हा परदेशात राहत असल्याने त्याच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्याची कारवाई सुरू असल्याचेही ते म्हणाले. बिटकॉइन हे एक आभासी चलन असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्याच्या वापरास जरी मान्यता दिली नसली तरी त्यावर बंदीही घातलेली नाही,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://satymevjayate.com/?p=17011", "date_download": "2021-08-02T05:07:11Z", "digest": "sha1:43SQ35C2II5QL2ADBBPKSCTC2RA3RGZZ", "length": 17893, "nlines": 99, "source_domain": "satymevjayate.com", "title": "एसटी कोमात,शिवसेना जोमात - शिवराम पाटील - सत्यमेव जयते", "raw_content": "\nएसटी कोमात,शिवसेना जोमात – शिवराम पाटील\nसामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांची पत्रकार परिषद\nजळगाव – (प्रतिनिधी ) – मागील युती सरकार मधे शिवसेनेचे रावते महाशय परिवहन मंत्री बनले. एसटी महामंडळ बरबाद करून शिवशाही बस परिवहन महामंडळ निर्माण करण्याची जबाबदारी रावतेवर सोपवली होती. रावतेनी हजारो जगी बस एसटी डेपोत घुसळल्या. एकट्या भुसावळ ला ४४’ तर संपूर्ण महाराष्ट्रात किती असतीलपरिणाम काय जो रावतेच्या बुद्धी चा झाला. एसटी बस भंगारात पडल्या आणि शिवशाहीच्या बस रस्त्यावर धावल्या.असे करण्यात रावतेची बुद्धी कशी चालली असेल याचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे संपूर्ण सीटी स्कॅन व नार्कोटिक्स टेस्ट केली पाहिजे. आणि आता तोच कित्ता आताचे दुर्दैवी परवहन मंत्री अनील परब करीत आहेत अशी माहिती जळगाव जागृत जनमंच चे शिवराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nअनिल परब हे परिवहन खात्याचा कारभार, विकास करण्यासाठी नियुक्त केलेत कि अन्य वेगळ्या हेतूसाठी हे माननिय मुख्यमंत्री उद्धवराव बाळासाहेब ठाकरेच सांगतील. मुख्यमंत्री बनणे ,मंत्री बनणे म्हणजे आधीचे बरबाद करून आपले इमले उभारणे,हाच हेतू असेल तर बादशहा बाबर ला तरी का दोष द्यायचा तर मग, दोघात साम्य असल्याचे धागेदोरे शोधावे लागतील असेही ते यावेळी बोलत हते.\nआधीच महामंडळाच्या एसटी बस डेपोत धुळखात पडलेल्या असतांना शिवशाही च्या बस डेपोत डम्पिंग करून ठेवल्या.धड बायकोला बेसन खाऊ घालता येत नाही आणि सालीला पुरणपोळी चे अमिष दाखवण्याचा हा प्रकार आहे. माझ्या नवऱ्याची बायको सिरीयलमधील गुरूनाथचा हाच स्वभाव येथे प्रकर्षाने जणवतो. एक दोन तीन.. पहिली, दुसरी धुळखात पडलेल्या असतांना पुन्हा ५००बस भाडेतत्त्वावर निर्णय घेणे म्हणजे गुरनाथशी स्पर्धा आहे.\nकेंद्रातील भाजप सरकारने १६ सरकारी औद्योगिक संस्था खाजगी केल्यात म्हणून टिका करतात.तेच धोरण महाआघाडी सरकार मधील मंत्री राबवत असतील तर तिकडे तमाशा आणि इकडे जलसा.आणि आम्ही खुशालचेंडू प्रेक्षक, कधी इकडे टाळी वाजवतो,कधी तिकडे.कधी इकडे हाळी ठोकतो कधी तिकडे\nमहाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखाने नियोजनबद्ध डबघाईस आणून मंत्र्यांनी खरेदी केलेत. तसे महामंडळे डबघाईस आणून शिवसेना आपले शिवशाही महामंडळ चालवण्याचा प्रयत्न करीत आहे का\nसस्ती लोकप्रियता मिळवण्यासाठी शिवसेनेचा हा बालीशपणा आहे कि गरीबांचे कल्याण करण्याच्या यातून स्वताचे घबाड भरण्याचा हा उद्योग आहेहा प्रकार जनतेच्या लक्षात येईलच.तोपर्यंत\nवीजमहामंडळ व एसटी महामंडळ बरखास्त झालेले असेल. तेंव्हा वीजकर्मचारी व एसटी कर्मचारी झुणका भाकर किंवा शिवथाळीच्या दुकानात रांगा लावलेले दिसतील.\nआजरोजी मुंबईत बेस्ट च्या एसी बस फिरत आहेत.सीएसएमटी बस डेपोवरून मंत्रालय पर्यंत फक्त ६ रूपये भाडे लागले.जेथे सरळ सरळ २० रूपये भाडे आकारले पाहिजे. पण सस्ती लोकप्रियता मिळवण्यासाठी हे असे वात्रट धोरण असल्याबद्दल अनेक बसवाहकांनी कुरकुर केली.म्हणे आम्हाला खटकते पण नोकर मालकाविरोधात कसा बोलणारबोललो तर उद्या घरी पाठवणार. आधीच शिवसेना लोकशाही मानत नाहीत. ठोकशाही मानतात.राष्ट्रवादी राजकीय आर्थिक व्यवसाय करण्यात गुंतलेले आहेत.कांग्रेस मृत्यूशय्येवर आहे.कम्युनिस्ट फक्त कार्यालयात आहेत.मनसे फुकट वकालत करीत नाही. वद जाऊ कुणा शरण बोललो तर उद्या घरी पाठवणार. आधीच शिवसेना लोकशाही मानत नाहीत. ठोकशाही मानतात.राष्ट्रवादी राजकीय आर्थिक व्यवसाय करण्यात गुंतलेले आहेत.कांग्रेस मृत्यूशय्येवर आहे.कम्युनिस्ट फक्त कार्यालयात आहेत.मनसे फुकट वकालत करीत नाही. वद जाऊ कुणा शरण अशी दयनीय अवस्था आमची झालेली आहे. जर हिंमत करून कोणी बोलले तर आधी सेनेचा मार,नंतर पोलिसात तक्रार, नंतर कोर्टात हेरझारा.बोलणाऱ्याची नरडीच दाबली तर राष्ट्रवादी, कांग्रेस मध्ये पडत नाहीत. ते म्हणतात,आमची दुकाने काचेची आहेत आणि यांच्या हातात दगड\nमहाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी राज्य तर आम जनतेचे आहे.तर मग मुख्यमंत्री किंवा परिवहन मंत्री च्या चुकीच्या धोरणांना विरोध केला पाहिजे. वीजमहामंडळ, एसटी महामंडळ वाचवले पाहिजे. त्यासाठी रेमडीशिवीर,ऑक्सिजन पुरवला पाहिजे.\nपरिवहन मंत्री अनिल परब यांच्या धोरणाला मुख्यमंत्री, राष्ट्रवादी, कांग्रेस ची सम्मती आहे कायहे ताणून घेतले पाहिजे.आहे त्याच बस रस्त्यावर धावल्या पाहिजे. नवीन शिवशाही ला प्रवेश नको.\nएसटी प्रवासाची ची संपूर्ण सवलत बंद केली पाहिजे.रोखीने तिकीट काढा आणि प्रवास करा.वृद्ध,पंग,शाळकरी,आमदार, खासदार,मंत्री ,पुरस्कारप्राप्त यांना सरकारने सरळ अनुदान द्यावे.त्याची तोषीश एसटी ला नको.\nएसटी चे भाडे बस देखभाल,डिझेलखर्च ,पगार यांच्या समीकरणातून आकारले गेले पाहिजे.एका सीटवर एक प्रवासी असे विलगीकरण करायचे असेल तोपर्यंत दुप्पट भाडे आकारणी केली हिजे.\nकोणतेही भाडे १०,२०,३०च्या राऊंडफिगर मधे घेतले पाहिजे. जळगाव पाळधी १५ असेल तर जळगाव पिंपरी २२ असेल तर ३० याप्रमाणे.\nगावकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे मानसी ५०किलो पर्यंत सामान एका प्रवासी भाड्यात वाहून नेले पाहिजे.बसचे रनींग लोकेशन मोबाईल एप वर प्रदर्शित केले पाहिजे. ज्यामुळे प्रवासी ताटकळत बसणे टाळता येईल. बस येते,असे नक्की झाल्यावर खाजगी वाहन वापरणार नाही.\nज्या रोडवर पालकमंत्री चे रेतीचे डंपर पळवून खराब झाले ते दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेवली पाहिजे.\nतात्पर्य एसटी महामंडळाच्या बस मुळे अनेक गावकरी, शेतकरी, सामान्य माणसाला प्रवास ते खंडित होऊ नये.त्यासाठी अनिल परब यांचे मंत्रीपद विखंडित झाले तरी चालेल.\nपरिवहन मंत्री म्हणून अनिल परब यांचे नवीन लालपरी भाड्याने घेण्यास जळगाव जिल्ह सेना आमदार गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील हे सहमत आहेत कि नाहीत जनतेला जाहिर सांगावे.कारण आम्ही तुम्हाला आमदार निवडून दिले म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत.ते मुख्यमंत्री झालेत म्हणून अनिल परब परिवहनमंत्री बनलेत.आम्ही जळगाव जिल्ह्याती रहीवासी मतदार अनिल परब यांना ओळखत नाहीत.त्यांचे चित्र पाहिलेले आहे. आम्ही तुम्हाला ओळखतो.त्यामुळे तुम्ही शिवसेनेचे आमदार आंधळे, बहिरे,मुके बनू शकत नाहीत. कारण मंत्री चा नि नुदायिक सरकारचा निर्णय असतो.एकट्या अनिल परब यांचा असूच शकत नाही असे जळगांव जिल्हा जागृत जनमंचे शिवराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nपत्रकार परिषदेत डॉ.सरोज पाटील, अजय पाटील, ईश्वर मोरे, कैलास महाजन, राकेश वाघ, अमोल कोल्हे, अनिल नाटेकर हे उपस्थित होते.\nजादा दराने रासायनिक खताची विक्री-तीन खत विक्रेत्याचे परवाने निलंबित\nअजित पवार हटावचा नारा देत आरक्षण बचावासाठी आरक्षण हक्क कृती समिती आक्रमक\nअजित पवार हटावचा नारा देत आरक्षण बचावासाठी आरक्षण हक्क कृती समिती आक्रमक\nसुलज येथे Covishild आणि Covaxin कोरोना लसीकरण शिबिर संपन्न – डॉ. जीवन भारती\nईनरव्हिल क्लब आँफ जळगाव यांनी म.रा.म.पत्रकार संघाच्या माध्यमातून दिला कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात\n“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप\nदानिश देशमुख इंजिनियर कृती समितीच्या धरणगाव तालुका सचिव पदी निवड\nजिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार आढावा\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nमहारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nसदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.\nसत्यमेव जयते वेब न्युज दिनदर्शिका – २०२१\nसत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/global/after-india-iran-also-launched-surgical-strike-pakistan-and-killed-terrorist-10249", "date_download": "2021-08-02T06:19:17Z", "digest": "sha1:PT7C32MJYCNALWEKTVRXN7DIP24K7QHL", "length": 5935, "nlines": 20, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "भारतानंतर आता इराणने देखील पाकिस्तानवर केली सर्जिकल स्ट्राईक", "raw_content": "\nभारतानंतर आता इराणने देखील पाकिस्तानवर केली सर्जिकल स्ट्राईक\nदहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या पाकिस्तानला इराणने चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एक मोठी गुप्तहेर कारवाई केली असल्याची माहिती मिळाली आहे. इराणच्या सैन्य दलातील रिव्होल्यूशनरी गार्ड्सने (आयआरजीसी) पाकिस्तानच्या भूमीवर प्रवेश करत जोरदार सर्जिकल स्ट्राईक केला आहे. इराणने पाकिस्तानच्या सीमेत घुसून केलेल्या या कारवाईत किती दहशतवादी मारले गेले याचा आकडा समोर आलेला नसला तरी, इराणने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तावडीतून आपल्या दोन सैनिकांची सहीसलामत सुटला केली असल्याचे समजते.\nइराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने मंगळवारी 2 फेब्रुवारी रोजी रात्री पाकिस्तानच्या हद्दीत घुसून गुप्तचर कारवाई केली आहे. इराणच्या जवानांनी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात प्रवेश करत, जैश अल-अडल या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातून दोन सैनिकांची सुटका केली असल्याचे इराणच्या सैन्य दलाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या दहशतवादी संघटनेने 2018 मध्ये इराणच्या या सैनिकांचे अपहरण केले होते.\nभारताच्या राफेलचा चीनने घेतला धसका\nइराणच्या सैन्य दलाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात, पाकिस्तानातील कट्टरपंथी वहाबी दहशतवादी संघटना जैश अल-अडलने 16 ऑक्टोबर 2018 रोजी इराणच्या बारा रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे अपहरण केले होते. व त्यांना दोन्ही देशांमधील सीस्तान आणि बलुचिस्तान प्रांतातील मेरकावा शहरात ठेवले होते. यातील पाच सैनिकांना नोव्हेंबर 2018 मध्ये सोडण्यात आले होते. तर अन्य चार जणांना पाकिस्तानच्या सैनिकांनी कारवाई करत सुटका केल्याची माहिती इराणच्या सैन्य दलाने दिली आहे. आणि यातील दोन सैनिकांना इराणने मंगळवारी कारवाई करत या सैनिकांची सुखरूप सुटका करण्यात आल्याचे सैन्य दलाने पुढे सांगितले आहे.\nदरम्यान, पाकिस्तानच्या भूमीवर प्रवेश करत दहशतवादी गटावर सर्जिकल स्ट्राईक करणारा इराण आता जगातील तिसरा देश बनला आहे. यापूर्वी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त केला होता. भारताने एक नाही तर दोन वेळेस पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केली होती. त्यानंतर अमेरिकेने देखील अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे स्ट्राईक केला होता. आणि त्यावेळी अमेरिकेने त्यांच्या मारिन कमांडो नेव्ही सील्सचा वापर केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/loksabha-2019-maharashtra/loksabha-election-2019-kalyan-constituency-shivsena-ncp-fight-politics", "date_download": "2021-08-02T06:35:11Z", "digest": "sha1:FFMBQS2AFRANDFXNILXFKHB27S3WU2YX", "length": 8071, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Loksabha 2019 : शिवसेना, राष्ट्रवादीमध्येच सामना", "raw_content": "\nवालधुनी आणि उल्हास नदीचे प्रदूषण\nएमआयडीसी परिसरातील वाढते प्रदूषण\nपाचव्या, सहाव्या रेल्वेच्या मार्गिकेचे रखडलेले काम\nआरोग्य आणि पाणी समस्येचा गंभीर प्रश्न\nदिवा डम्पिंग ग्राउंडचा रखडलेला प्रश्न\nLoksabha 2019 : शिवसेना, राष्ट्रवादीमध्येच सामना\nआगरी कार्ड युती आणि आघाडीने वापरले आहे. उमेदवारी देतानापासून ती काळजी घेतल्याने चुरस निर्माण झाली आहे. ‘मनसे’ने आपले बळ आघाडीमागे उभे केल्याने लढत आणखी रंगतदार होणार आहे.\nकल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. पाटील यांच्या रूपात राष्ट्रवादीने आगरी कार्ड पुढे केलेय; त्याच वेळी शिवसेनेतही आगरी समाजातील नेत्यांची फळी मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याने हे कार्ड कितपत यशस्वी होईल, याबाबत साशंकता आहे. त्यातच ‘मनसे’ने राष्ट्रवादीला पाठिंबा देत बैठकांना हजेरी लावून आघाडीची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.\nकल्याण मतदारसंघ हा युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून विशेष कोणी नेता या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक नव्हता. अखेर आगरी समाजाचे वर्चस्व बघता बाबाजी पाटील यांच्याकडे उमेदवारी आली. बाबाजी पाटील यांचे वास्तव्य कल्याण ग्रामीणमध्ये असून, ते भूमिपुत्र असल्याने विशेषतः आगरी समाजाचा त्यांना पाठिंबा मिळेल, असा राष्ट्रवादीला विश्‍वास आहे. त्याचवेळी आगरी समाजातील आमदार सुभाष भोईर, रमेश म्हात्रे, पुंडलिक म्हात्रे, दीपेश म्हात्रे, रमाकांत मढवी, वामन म्हात्रे अशा पदाधिकाऱ्यांची फळी शिवसेनेत कार्यरत असल्याने हे आगरी कार्ड कितपत उपयोगी पडेल, याबाबत साशंकता आहे.\nत्यातही ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडलेल्या बाबाजी पाटील यांचा कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राबाहेर विशेष संपर्क नसल्याने राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकाऱ्यांवर त्यांना अवलंबून राहावे लागते. मात्र, राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक त्यांच्या प्रचाराच्या व्यूहरचनेसाठी काही प्रमाणात मदत करीत असल्याने ती त्यांच्यासाठी जमेची बाब आहे.\nडॉ. श्रीकांत शिंदे हे सुशिक्षित, तरुण, अभ्यासू उमेदवार म्हणून परिचित आहेत. एकनाथ शिंदे यांचा दांडगा जनसंपर्क आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक श्रीकांत यांचे बलस्थान आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/in-the-city-of-solapur-the-corona-rules-are-being-violated-by-the-citizens", "date_download": "2021-08-02T07:31:54Z", "digest": "sha1:U5RY2WKQ72FYXI5FO7A6KLPQTZDNXSLS", "length": 9167, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पंचवीस लाखांचा दंड भरला मात्र मास्क नाही घातला ! नागरिकांकडून नियमांची ऐशीतैशी", "raw_content": "\nपंचवीस लाखांचा दंड भरला मात्र मास्क नाही घातला \nतात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा\nसोलापूर : शहरात कडक लॉकडाउन असतानाही मास्कविना फिरणारे, रस्त्यांवर दुचाकीसह अन्य वाहनातून फिरताना नियमांचे पालन न करणारे, किरकोळ कारणावरून शहरातून ये- जा करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. शहर पोलिसांनी 13 ते 24 एप्रिल या काळात सहा हजार 533 जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल 24 लाख 64 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तरी अनेकांनी मास्क न घालता आजही नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत.\nकोरोनाची दुसरी लाट थोपवून लावण्याच्या हेतूने राज्य सरकारने कडक लॉकडाउन लागू केला. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. दुसरीकडे, रुग्णालयातील रुग्णांची सेवा करणाऱ्या नातेवाइकांना सवलत देण्यात आली. रिक्षाचालकांनाही नियमांचे पालन करून वाहतूक सुरू ठेण्यास परवानगी दिली. सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्‍यक सेवेतील घटकांसह किराणा दुकानांसह मटन, अंडी, चिकन, मासे विक्रीसाठी काही तासांची परवानगी दिली. मात्र, विक्रेत्यांसह ग्राहकांनी नियमांचे पालन करण्याचे निर्बंध कायम ठेवले. दुचाकीवरून जाताना एकालाच तर अन्य वाहनांसाठी एकूण क्षमतेच्या 50 टक्‍के प्रवासीच त्यात असावेत, असे स्पष्ट केले. दरम्यान, शहर- जिल्ह्यात दररोज सरासरी दीड हजार रुग्ण आणि दुसरीकडे 35 ते 40 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत असतानाही अनेकजण नियम पायदळी तुडवत असल्याची स्थिती पोलिस कारवाईतून समोर येत आहे. अशा बेशिस्तांवर कारवाई करण्यासाठी शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत नाकाबंदी लावली जात आहे.\nहेही वाचा: शिक्षकांना सर्व्हेची 45 दिवस ड्यूटी ड्यूटी करणारे 18 शिक्षक पॉझिटिव्ह\nनिर्बंधाचे तंतोतंत पालन करण्याची गरज\nसोलापूरकरांनी कोरोना काळात पोलिसांना खूप सहकार्य केल्यानेच कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचे अंदाज खोटे ठरले. आता कोरोनाचा कठीण काळ असून सर्वांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता या नियमांचे पालन करून निर्बंधाचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे; जेणेकरून आपण या संकटावर निश्‍चितपणे मात करू शकतो.\n- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर\nहेही वाचा: Video : नव्वदी पार केलेल्या आजीने केली कोरोनावर मात अन्‌ कोराईगड केला काबीज \nमास्कविना फिरणाऱ्यांना 16.22 लाखांचा दंड\nकडक संचारबंदीत मॉर्निंग वॉकला बंदी असून बाजारपेठांत, दुकानात जाताना (घराबाहेर) मास्क घालणे बंधनकारक आहे. तरीही मागील 13 दिवसांत शहरातील तीन हजार 368 व्यक्‍तींनी मास्क न घालताच शहरात फिरणे पसंत केले. त्यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्या कारवाईतून 16 लाख 82 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सध्या मास्कची किंमत किमान दहा रुपयांपर्यंत असून दंडाची रक्‍कम प्रत्येकी पाचशे रुपये आहे. डोक्‍यावर कोरोनाचे संकट असतानाही अनेकजण मास्कविनाच फिरतात, हे विशेष \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.jagrukta.org/news-today/sand-mafia-attack-on-sdms-vehicle/", "date_download": "2021-08-02T06:33:33Z", "digest": "sha1:7AQQ75BTT6ZKSJLZTHVQFCHON7EL3AQV", "length": 7319, "nlines": 48, "source_domain": "www.jagrukta.org", "title": "उपविभागीय अधिकारीच्या गाडीवर रेती माफियांचा हल्ला! - Jagrukta", "raw_content": "\nउपविभागीय अधिकारीच्या गाडीवर रेती माफियांचा हल्ला\nउपविभागीय अधिकारीच्या गाडीवर रेती माफियांचा हल्ला\nसोनपेठ (परभणी) : सध्या संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून, जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता, कोरोना लसींचा तुटवडा तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा सध्या जाणवत आहे. अशातच मात्र, सोनपेठ तालुक्यात वाढत्या रेती चोरीच्या विरुद्ध उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी कारवाई करण्यासाठी मोहीम राबवल्यामुळे रेती माफियांनी त्यांच्या गाडीवरच दगडफेक करुन हल्ला केल्याची घटना मंगळवार दि. 11 मे रोजी घडली.\nसोनपेठ तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरीच्या पात्रातून अवैध रेती उपसा जोरात चालू असून, चोरलेली रेती परजिल्ह्यात पळवली जात आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्यावरून पाथरी येथील उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी अवैध रेती माफियांविरुद्ध एक मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र मंगळवार दि. 11 मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी निकाळजे हे आपल्या वाहनातून नरवाडी परिसरातून जात असतांना अचानक त्यांच्या गाडीवर अज्ञात रेती माफियांनी हल्ला केला.\nउपविभागीय अधिकारी निकाळजे यांच्या वाहनावर दगडफेक करून अज्ञात रेती माफियांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. यामध्ये उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व त्यांचे चालक एकनाथ गायकवाड मात्र बालंबाल बचावले. दरम्यान, रेती माफियांनी याआधी देखील अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करून जखमी केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तालुक्यातील लासीना, कान्हेगाव, खडका, मोहळा तसेच इतर ठिकाणाहून अवैध रेती उपसा केला जातो तसेच तालुक्या शेजारी असणाऱ्या पाथरी तालुक्यातील मुद्गल, मानवत तालुक्यातील वांगी या ठिकाणाहून देखील रेती उपसा हा रात्रंदिवस चालू असून त्याची संपुर्ण अवजड वाहतूक ही सोनपेठ तालुक्यातून सर्रास केली जाते.\nअवैध व अवजड रेती वाहतुकीमुळे तालुक्यातील मुख्य रस्ते खराब झाले असून, या रेती व्यवसायातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडवला जातो. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हे रेती माफिया अवैध रेती उपसा करत असून, अधिकाऱ्यांच्या गाड्यावर हल्ले करणे तसेच पकडलेली वाहने पळवून नेण्याचे प्रकार देखील अनेकदा घडलेले आहेत. दरम्यान, उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी संबंधित प्रकार घडल्यानंतर सोनपेठ पोलिस ठाण्यात येऊन अज्ञात रेती माफियांच्या विरुद्ध तक्रार दिली असून सोनपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nजागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nराजकीय हस्तक्षेप आंचल गोयल यांच्या नियुक्तीच्या आड\nराज्यात पुढील आठवडाभर पावसाचा जोर कमी होणार\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक जारी\nदहावीची गुणपत्रिका 9 ऑगस्टपासून शाळांमध्ये मिळणार\nआता घरबसल्याच पिकांची नोंदणी करता येणार\nलोकसहभागातील विकासाचे आदर्श ग्रामपंचायती ठरतील : नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/03/blog-post_15.html", "date_download": "2021-08-02T06:09:21Z", "digest": "sha1:HVUE7HLAAFPI2NMUOI3G2Q6B3CBFFG4V", "length": 2934, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "सत्यापुढे | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ६:४५ AM 0 comment\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/maharashtra-news-updates-live-india-latest-news-3-november-2020-ahmednagar-crime-493317.html", "date_download": "2021-08-02T06:59:35Z", "digest": "sha1:LC4YWBZHXVVT7BKCZOE7U7NHOJOKMJKX", "length": 6411, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "LIVE : पोलीस उपनिरीक्षकास लाच घेताना अटक, अहमदनगरमधील घटना– News18 Lokmat", "raw_content": "\nLIVE : पोलीस उपनिरीक्षकास लाच घेताना अटक, अहमदनगरमधील घटना\nकोरोनाचे अपडेट्स, देशातील आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स\n- शिर्डी न्यूज फ्लॅश\nपोलीस उपनिरीक्षकास लाच घेताना अटक\nसंगमनेर शहर पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक राणा परदेशी\nएक लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक\nनाशिकच्या लाचलुचपत विभागाची कारवाई\nदाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी केली होती 2 लाख रुपयांची मागणी\nपोलीस उपनिरीक्षकासह खाजगी इसमासही केली अटक\nमध्य रेल्वेची उद्यापासून अमन लॉज आणि माथेरान दरम्यान शटलसेवा\nराज्यात दिवसभरात 4,909 नवीन रुग्ण\nराज्यात दिवसभरात 120 रुग्णांचा मृत्यू\nराज्यात दिवसभरात 6,973 रुग्ण कोरोनामुक्त\nराज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 90.46%\nसंगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकाला एक लाखाची लाच स्वीकारताना अटक, नाशिकच्या लाचलुचपत विभागाची कारवाई\nकेडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट\nकेडीएमसी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर\nयंदा 15 हजारांचं सानुग्रह अनुदान\nपुणे - दिवसभरात 247 रुग्णांची वाढ\nपुण्यात दिवसभरात 280 रुग्णांना डिस्चार्ज\nपुण्यात दिवसभरात 23 रुग्णांचा मृत्यू\nपुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 5647\nनदी पुनरुज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला\nअग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्याला पुरस्कार\n'राष्ट्रीय जल' पुरस्कारानं होणार सन्मान\nपुढील आठवड्यात पुरस्कार करणार प्रदान\nसातारा - नव्या राजकीय पर्वाला सुरुवात, विलासराव पाटील उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या मनोमिलनावर शिक्कामोर्तब, शुक्रवारी कराडला कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा\nमराठा-ओबीसीत दुही पसरवत असल्याचा आरोप\nमंत्री विजय वडेट्टीवारांनी आरोप फेटाळले\n'अठरापगड जमातीच्या वेदनांचा विचार करतो'\nवारसाहक्कानं राजकारणात आलो नाही -वडेट्टीवार\nसंबंधित जमीन महसूल विभागाची -आदित्य ठाकरे\n'जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व न्यायप्रविष्ट बाबी पूर्ण'\n'कांजूरच्या मिठागराची जागा राज्य सरकारची'\nकोरोनाचे अपडेट्स, देशातील आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mazespandan.com/2021/04/27/%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2021-08-02T05:59:17Z", "digest": "sha1:OMXMBSZ7NT2O62323HCTQBOXMDV3WTTZ", "length": 17894, "nlines": 189, "source_domain": "mazespandan.com", "title": "हनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये : – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nहनुमानाचे कार्य आणि वैशिष्ट्ये :\nजन्मतःच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले, अशी जी कथा आहे, यातून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्‍तीमान आहे.\n२) भुते आणि मारुति : –\nसगळ्या देवतांमध्ये केवळ मारुतीला वाईट शक्‍ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. म्हणूनच मारुतीला ‘भुतांचा स्वामी’ म्हटले जाते. भुताने कोणाला पछाडले, तर त्या व्यक्‍तीला मारुतीच्या देवळात नेतात किंवा मारुतिस्तोत्रे म्हणतात. याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्‍तीवरून नारळ उतरवून तो मारुतीच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्‍तीवरून नारळ उतरवल्याने व्यक्‍तीतील वाईट शक्‍ती नारळात येते आणि तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्‍ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात.\n३) महापराक्रमी : –\nराम-रावण युद्धात ब्रह्मास्त्रामुळे राम, लक्ष्मण, सुग्रीव इत्यादी वीर निश्‍चेष्ट झाले असता जांबवंताने हनुमानाच्या पराक्रमाचे असे वर्णन केले – ‘वानरश्रेष्ठ हनुमान जिवंत आहे ना हा वीर जिवंत असता सर्व सैन्याचा जरी वध झाला, तरी तो न झाल्यासारखाच आहे; परंतु जर हनुमानाने प्राणत्याग केला, तर आम्ही जिवंत असूनही मृततुल्यच आहोत.’ हनुमानाने जंबु-माली, अक्ष, धूम्राक्ष, निकुंभ इत्यादी बलाढ्य विरांचा नाश केला. त्याने रावणालाही मूर्च्छित केले. समुद्रउड्डाण, लंकादहन, द्रोणागिरि आणणे इत्यादी घटना या हनुमंताच्या शौर्याच्या प्रतीक आहेत.\nमारुतिरायाला सर्व व्याकरणसूत्रे ठाऊक होती. त्याला अकरावा व्याकरणकार मानले जाते. तो एवढा बुद्धीमान कसा मित्रांनो, जे भक्ती करतात, त्यांची बुद्धी सात्त्विक होते. आजपासून आपणही मारुतिसारखी भक्ती करून बुद्धीमान होऊया \nदास्यभक्‍तीचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून अद्याप मारुतीच्या रामभक्‍तीचेच उदाहरण देतात. तो आपल्या प्रभूंकरता प्राण अर्पण करण्यासाठी सदैव सिद्ध असे. त्यांच्या सेवेपुढे त्याला शिवत्व आणि ब्रह्मत्व यांची इच्छाही कवडीमोल वाटत असे. हनुमान म्हणजे सेवक आणि सैनिक यांचे मिश्रण हनुमान म्हणजे भक्‍ती आणि शक्‍ती यांचा संगम \n६) अखंड सावधता आणि साधना : –\nयुद्ध चालू असतांनाही मारुति थोडा वेळ बाजूला जाऊन ध्यानस्थ बसत असे; पण तेव्हासुद्धा तो सावध असे. त्याची शेपटी गदेवर असायची.\n७) मानसशास्त्रात निपुण आणि राजकारणपटू :-\nअनेक प्रसंगी सुग्रीवादी वानरच काय, पण रामानेही याचा समादेश (सल्ला) मानला आहे. रावणाला सोडून आलेल्या बिभीषणाला आपल्या पक्षात घेऊ नये, असे इतर सेनानींचे मत असता मारुतीने ‘त्याला घ्यावे’, असे सांगितले आणि रामाने ते मान्य केले. लंकेत सीतेच्या प्रथम भेटीच्या वेळी तिच्या मनात स्वतःविषयी विश्‍वास निर्माण करणे, शत्रूपक्षाला नामोहरम करण्यासाठी लंकादहन करणे, स्वतःच्या (रामाच्या) आगमनाविषयी भरताला काय वाटते, ते पहाण्यासाठी रामाने त्यालाच पाठवणे, यावरून त्याची बुद्धीमत्ता आणि मानसशास्त्रातील निपुणता दिसून येते. लंकादहनानेही त्याने रावणाच्या प्रजेचा रावणाच्या सामर्थ्यावरील विश्‍वास डळमळीत केला.\n८) जितेंद्रिय : –\nमारुतीचे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण होते. तो सीतेच्या शोधासाठी लंकेत गेला. तेथे त्याने राक्षस कुलातील अनेक स्त्रिया पाहिल्या; पण एकाही स्त्रीविषयी त्याच्या मनात कोणताच वाईट विचार क्षणभरसुद्धा आला नाही; कारण त्याने आपल्या सर्व विकारांवर नियंत्रण मिळवले होते. मित्रांनो, देवाची भक्ती करणारा खरा भक्तच आपल्या विकारांवर, म्हणजेच वाईट विचारांवर नियंत्रण मिळवतो. तो विकारांच्या आहारी जात नाही. आज आपण पुष्कळ शिक्षण घेतो; पण आपले विकार जात नाहीत. याचे कारण आपण देवभक्त नाही.\n९) संगीतशास्त्राचा प्रवर्तक : –\nमारुतीला संगीत-शास्त्राचा एक प्रमुख प्रवर्तक मानलेले आहे. यामागे त्याचा रुद्राशी असलेला संबंध साहाय्यभूत असावा. त्याला रुद्राचा अवतार मानतात. रुद्र हे शिवाचे एक रूप आहे. मारुति हा शिवाचा अवतार असला, तरी रामाच्या उपासनेने त्याच्यातील विष्णुतत्त्व जास्त झाले आहे. शिवाच्या डमरूतून नाद निर्माण झाला; म्हणून शिवाला संगीताचा कर्ता समजतात. मारुतीच्या अंगच्या गायनी कलेमुळे समर्थ रामदासस्वामींनी त्याला ‘संगीतज्ञानमहंता’ असे संबोधले आहे.\n१०) नवसाला पावणारा : –\nहा नवसाला पावणारा देव आहे, या श्रद्धेमुळे व्रत किंवा नवस म्हणून कित्येक स्त्रीपुरुष मारुतीला प्रतिदिन ठराविक प्रदक्षिणा घालतात. ‘लग्न न होणार्‍या कुमारिकेने ब्रह्मचारी मारुतीची उपासना करावी’, असे जे सांगितले जाते, त्याचे काही जणांना आश्‍चर्य वाटते. ‘कुमारिकेच्या मनात ‘बलदंड पुरुष नवरा म्हणून मिळावा’, अशी इच्छा असते आणि म्हणून ती मारुतीची उपासना करते’, असेही काही जण चुकीचे सांगतात; पण त्याची खरी कारणे पुढीलप्रमाणे आहेत.\n११) चिरंजीव : – प्रत्येक वेळी प्रभु श्रीराम अवतार घेतात, तेव्हा ते तेच असतात; मात्र मारुति प्रत्येक अवतारी निराळा असतो. मारुति सप्तचिरंजिवांपैकी एक असला, तरी सप्तचिरंजीव चार युगांचा शेवट झाला की, मोक्षाला जातात आणि त्यांचे स्थान अतिशय उन्नत असे सात जण घेतात.\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2021-08-02T07:18:01Z", "digest": "sha1:Q7OCGPPZHFMC3MUJNYLDPOIY76DFWZNJ", "length": 15076, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संगीता जोशी - विकिपीडिया", "raw_content": "\nसंगीता जोशी (जन्म: ८ मे) या मराठीतील एक गझलकवी आहेत. बी.एस्‌सी.बी.एड. झालेल्या संगीता जोशी एक निवृत्त शिक्षिका आहेत. त्या मराठीतील बहुधा पहिल्या स्त्री-गझलकार आहेत. त्यांनी लिहिलेल्या गझलांची पाचांहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या काव्यसंग्रहांना कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे, सुरेश भट, गं.ना.जोगळेकर यांची प्रशंसा लाभली आहे. संगीता जोशी यांनी अमरावती येथे भरलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाचें अध्यक्षपद भूषविले होते.\nभीमराव पांचाळे, यशवंत देव, गजानन वाटवे, शरद करमरकर, सुरेश देवळे, केदार परांजपे, केदार पंडित, वगैरे संगीतकारांनी संगीता जोशी यांच्या काही गजलांना संगीत दिले आहे. भीमराव पांचाळे, संजीव अभ्यंकर, यशवंत देव आदी गायक संगीता जोशी यांची गजला गातातही.\nयशवंत देव यांनीह्यी काही गजलांना चाली दिल्या आहेत. या गजला ते मैफिलीत सादर करत.\nसंगीता जोशी यांची काही हिंदी गीते गिरीश अत्रे यांनी संगीत देऊन स्वत: गायली आहेत.\nव.पु. काळे यांच्या ‘वपुर्झा’ या पुस्तकाचे शीर्षक त्यांना संगीता जोशी यांनी सुचविले होते. या पुस्तकाचे अर्पणपत्र त्यांच्याच नावे आहे..\n१ संगीता जोशी यांचे काव्यसंग्रह\n२ संगीता जोशी यांच्या ’आठवणीतली गाणी’ वरील कविता\n३ संगीता जोशी यांचे गद्य लेखन, कार्य आणि त्यांची भाषणे\n४ संमेलनांमधील संगीता जोशी यांचा सहभाग\n५ संगीता जोशी यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान\nसंगीता जोशी यांचे काव्यसंग्रह[संपादन]\nतू भेटशी नव्याने (गझलसंग्रह)\nनजराणा शायरीचा : (गालिब ते आधुनिक उर्दू कवींचे सुमारे एक हजार विविध शेर निवडून त्याचे मराठी अर्थ सांगणारे पुस्तक).\nप्रथमेशा (अष्टविनायक गीते. संजीव अभ्यंकरांनी गायलेल्या आणि केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीतांची सोनी कंपनीने कॅसेट काढली आहे.)\nसंगीता जोशी यांची गजल (पॉकेट बुक) : संपादक डॉ. राम पंडित\nसंगीता जोशी यांच्या ’आठवणीतली गाणी’ वरील कविता[संपादन]\nआयुष्य तेच आहे (गायक आणि संगीत दिग्दर्शक भीमराव पांचाळे)\nजो काल इथे आला (गायक - श्रीधर फडके आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव)\nयायचे होते फुलून (गायक आणि संगीत दिग्दर्शक भीमराव पांचाळे)\nसंगीता जोशी यांचे गद्य लेखन, कार्य आणि त्यांची भाषणे[संपादन]\nसंगीता जोशी यांनी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांच्या अल्बममधील हिंदी गीतांचा परिचय करून देणारे काही लेख लिहून दिले आहेत..\nसंगीता जोशी यांनी महाराष्ट्र व गोवा या राज्यांत अनेक ठिकाणी गझल लेखनावर कार्यशाळा घेतल्या आहेत.\nगझलेसंबंधी बरेच समीक्षात्मक लेखन व अनेक भाषणे.\nई-टीव्ही वरील ’हा खेळ संचिताचा’ या मालिकेसाठी शीर्षक-गीत व इतर गीतांचे लेखन.\nउर्दू शायरीचा आस्वाद भाग १, २.\nई-टीव्ही च्या ’सखी’ ह्या कार्यक्रमासाठी संहिता लेखन व समन्वयकाचे काम.\nएका मराठी लेखिकेने उर्दू शेरांचे मराठी शेर केले आहेत. त्या उर्दू-मराठी-मिलाफ या पुस्तकाचे प्रस्तावना-लेखन.\n’एक होता राजा’ या मालिकेसाठीही गीतलेखन.\nकवि सुरेश भट यांच्या सप्तरंग या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी, त्यांच्या उपस्थितीत त्या संग्रहाचे रसग्रहण करणारे भाषण.\nकाही पुस्तकांचे व काव्यसंग्रहांचे वॄत्तपत्रांसाठी परीक्षण - लेखन.\nमासिकांतून व दिवाळी अंकांमधून काही कथा व ललितलेखन प्रसिद्ध..\n’गाइड टु स्टडी सर्कल’ या आध्यात्मिक पुस्तकाचे मराठी भाषांतर.\nत्यांचे शिर्डीचे साईबाबा ह्या मराठी पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर प्रसिद्ध.\nप्रौढ साक्षरांसाठी वीस पुस्तकांचे लेखन, वगैरे वगैरे.\nसंमेलनांमधील संगीता जोशी यांचा सहभाग[संपादन]\nअमरावतीत भरलेल्या ३ऱ्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाचे अध्यक्षपद.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील जिल्हास्तरीय कॉलेज विद्यार्थी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.\nअनेक कविसंमेलने व उर्दू-मराठी मिश्र मुशायऱ्यांत सहभाग.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेकदा निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग.\nपहिल्या कोथरूड साहित्य संमेलनात कविसंमेलनाचे आयोजन व सूत्रसंचालन.\nमंचर येथील एकदिवसीय साहित्य संमेलनात स्वतःच्या गझल-वाचनाचा स्वतंत्र कार्यक्रम\nबाणेर येथील विभागीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग.\nस्वानंद ज्येष्ठ नागरिक संघात गझलांचा विशेष कार्यक्रम सादर केला.\nपुणे व इतर ठिकाणी स्वत:च्या गझलांचा गझलरंग हा कार्यक्रम सादर.\nसिंगापूर येथे ३ रे विश्व मराठी साहित्य संमेलन १३ व १४ ऑगस्ट २०११ या काळात पार पडले. त्यात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग.\nसंगीता जोशी यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन]\nपुणे येथील रंगत संगत प्रतिष्ठान या संस्थेचा, प्रतिष्ठेचा मानला गेलेला गझलकाराला देण्यात येणारा भाऊसाहेब पाटणकर पुरस्कार\nअकोला येथून गझल संग्रहास दिला जाणारा शब्दांकुर पुरस्कार ’चांदणे उन्हातले’ या संग्रहास.\n’शायरी पुण्याची’ या संकलित उर्दू-गझल-संग्रहात संगीता जोशी यांच्या दोन उर्दू गझलांचा समावेश झालेला आहे.\nभारत-पाकिस्तानच्या कवयित्रींचा गुलमोहर’नावाचा उर्दू-गझल संग्रह जबलपूरहून प्रसिद्ध झाला. त्यात संगीता जोशी यांच्या दोन उर्दू गझलांचा समावेश.\nत्यांच्या अनेक गझला आकाशवाणी आणि दूरदर्शनवर सादर झाल्या आहेत.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य भा. रा. तांबे पुरस्कार (२०१५)\nगजलांकित प्रतिष्ठानचा गजलरत्न हा मानाचा किताब (२०१६)\nपहा : मराठी गझलकार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://tumchigosht.com/former-prime-minister-lal-bahadur-shastri/", "date_download": "2021-08-02T04:48:24Z", "digest": "sha1:S67GEDVSIZJTNAJ3XZ4CIL7WLQEGA5MX", "length": 13074, "nlines": 85, "source_domain": "tumchigosht.com", "title": "लाल बहादूर शास्त्री: असे पंतप्रधान ज्यांना गाडी घेण्यासाठी बँकेतून कर्ज काढावे लागले, वाचा सविस्तर.. – Tumchi Gosht", "raw_content": "\nलाल बहादूर शास्त्री: असे पंतप्रधान ज्यांना गाडी घेण्यासाठी बँकेतून कर्ज काढावे लागले, वाचा सविस्तर..\nलाल बहादूर शास्त्री: असे पंतप्रधान ज्यांना गाडी घेण्यासाठी बँकेतून कर्ज काढावे लागले, वाचा सविस्तर..\nआज आम्ही तुम्हाला अशा स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर चीनशी युद्ध केले होते. त्यांचे नाव होते लाल बहादूर शास्त्री. परवलंबी ते स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करणार्‍या देशाचे पंतप्रधान. त्याचवेळी अमेरिकेने या कराराअंतर्गत भारताला दिलेला धान्य पुरवठा थांबविण्याची धमकी दिली तेव्हा पंतप्रधानांनी आपल्या पायावर उभे राहण्याचा मानस व्यक्त केला.\nभारतीय पंतप्रधान म्हणून काम करणारे काही पंतप्रधान असे आहेत ज्यांनी खाजगी जीवनात साधे जीवन आणि उच्च विचारांनी भारतीय समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याचे ठरवले होते. त्यापैकी एक म्हणजे लाल बहादूर शास्त्री, भारताचे तिसरे पंतप्रधान. असे मानले जाते की त्यांचे जीवन खूप सोपे आणि सामान्य होते.\nलाल बहादूर शास्त्री यांचा मुलगा अनिल शास्त्री यांनी त्यांच्या साध्या जीवनातील काही गोष्टी सांगितल्या ज्या अजूनही फसव्या आणि स्वार्थाच्या समाजात राहणाऱ्या लोकांसाठी प्रेरणा आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या होत्या. आता हे सर्वांनाच माहीत आहे की लाल बहादुर शास्त्री यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता.\nस्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे ते तुरूंगात गेले होते. त्यावेळेस त्याचे कुटुंब सर्वन्ट ऑफ पिपल सोसायटीच्या पन्नास रुपयांच्या पेन्शनवर राहत होते. तुरूंगात असताना त्यांनी आपल्या पत्नीला एक पत्र लिहून विचारले की, तुला पेन्शन मिळत आहे का आणि त्यामध्ये महिन्याचा खर्च भागत आहे का\nलाल बहादूर शास्त्री यांच्या पत्नीने पत्राला उत्तर देताना लिहिले की, तिला पेन्शन मिळत आहे, त्यातील तिचा मासिक खर्च ४० रुपये होतो आणि ती १० रुपयांची बचतही करते आहे. शास्त्री यांनी ताबडतोब सर्वन्ट ऑफ पिपल सोसायटीला पत्र लिहून आपल्या कुटुंबाला ५० रुपयांच्या पेन्शनच्या ऐवजी ४० रुपयेच पेन्शन देण्याची विनंती केली.\n१९६५ मध्ये पाकिस्तानशी युद्धाच्या वेळी अमेरिकेचे अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी भारताला युद्ध थांबवण्यास सांगितले. जर भारताने नकार दिला तर पीएल-४८० हा करार मोडण्याची धमकी दिली ज्या अंतर्गत गहू भारतात पुरविला जात होता. त्या दिवशी लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या पत्नीला घरी संध्याकाळचे जेवण बनवू नको असे सांगितले.\nआपल्या पत्नीने विचारले असता त्यांनी सांगितले की, एक रात्र जेवण न केल्याने कसे वाटते हे मला समजून घ्यायचे आहे. मला माझ्या देशवासियांनाही सांगायचे आहे की अन्नाअभावी कसे वाटते. दुसर्‍या दिवशी, लाल बहादुर यांनी एका संध्याकाळचे जेवण सोडण्याचे आवाहन ऑल इंडिया रेडिओवरील लोकांना केले आणि ते म्हणाले, आम्ही भुकेले राहू, पण अमेरिकेपुढे झुकणार नाही.\nपंतप्रधान झाल्यानंतरही लाल बहादूर शास्त्री यांच्याकडे स्वत: ची गाडी नव्हती. कुटुंबातील सदस्य त्यांच्याकडून कार खरेदी करण्याचा आग्रह धरायचे. त्यांनी आपल्या सेक्रेटरींकडून गाडीची किंमत जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी फियाट कारची किंमत १२ हजार रुपये होती.\nत्यांच्या बँक खात्यात फक्त ७ हजार रुपये होते. त्यांनी बँकेकडून सात हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला, ज्याला अवघ्या दीड तासात मंजुरी मिळाली. शास्त्री जी यांनी बँकेच्या अधिकाऱ्याला एक पत्र लिहिले ज्याने कर्जाचा अर्ज मंजूर केला होता. त्यांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कर्जासाठी अर्ज करणाऱ्या इतर लोकांनाही इतक्या लवकर कर्जाला मंजूरी मिळते का\nत्यानंतर त्यांनी बँक अधिकाऱ्याला सल्ला दिला की त्याच्या बँकेच्या ग्राहकांच्या समस्या किंवा गरजा होतील तितक्या लवकर दूर करा. जेवढ्या लवकर मला कर्ज मिळाले तेवढ्या लवकरच सामान्य माणसाला कर्ज मिळाले पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. जो व्यक्ती भारताचा प्रधानमंत्री असताना इतके साधे जीवन जगत होता तो आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत बनलेला आहे.\nआजच्या काळातील नेत्यांमध्ये क्वचितच ह्या गोष्टी पहायला मिळतील. तुम्हाला याबद्दल काय वाटले कमेंटमध्ये कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका. बाकीच्या लोकांनाही कळू द्या की स्वतंत्र भारताचे नेहमी लोकहिताचा विचार करणारे लाल बहादुर शास्त्री कसे होते.\nlal bahadur shastrilatest articlemarathi articletumchi goshtताजी माहितीतुमची गोष्टमराठी माहितीलाल बहादूर शास्त्री\nआत्महत्या करायला निघालेले मनोज वाजपेयी कसे बनले बॉलिवूडचे स्टार, वाचा संघर्षकथा\nताजमहाल बांधण्यासाठी शाहजहांने किती खर्च केला त्याने कारागिरांना किती पैसै दिले होते\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या ‘त्या’ शपथविधीच्या आधी घडलेला संवाद…\n‘छम छम करता है ये नशीला बदन’ या गाण्यासोबतचे राज ठाकरे यांचे कनेक्शन…\nबाबासाहेब भोसले: महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री ज्यांना महाराष्ट्र खुप लवकर विसरला\nअसा पंतप्रधान ज्याने अन्न सोडले पण अमेरीकेच्या धमकीसमोर झुकला नाही, वाचा पुर्ण किस्सा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/bollywood/kangana-ranaut-calls-abolition-slave-name-says-india-should-be-called-bharat-instead-a590/", "date_download": "2021-08-02T06:21:07Z", "digest": "sha1:3B7YXOBDXZVQHIPU54VCUH6VGUZPDJRC", "length": 18423, "nlines": 134, "source_domain": "www.lokmat.com", "title": "‘इंडिया’ हे नाव गुलामीचं प्रतिक, ते बदला...! कंगना राणौतची पोस्ट पुन्हा चर्चेत - Marathi News | Kangana Ranaut calls for abolition of slave name says india should be called bharat instead | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "\nमंगळवार २७ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n‘इंडिया’ हे नाव गुलामीचं प्रतिक, ते बदला... कंगना राणौतची पोस्ट पुन्हा चर्चेत\nकंगना राणौतने आता नव्या वादाला जन्म दिला आहे. होय, कंगनाची ताजी पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आहे.\n‘इंडिया’ हे नाव गुलामीचं प्रतिक, ते बदला... कंगना राणौतची पोस्ट पुन्हा चर्चेत\nठळक मुद्देकू अ‍ॅपवरही तिने याबद्दल लिहिले आहे. पाश्चिमात्य देशांचे अनुकरण न करता आपण सर्वांनी योग, वेद आणि गीता यांचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे तिने म्हटलेय.\nकंगना राणौतने (Kangana Ranaut) आता नव्या वादाला जन्म दिला आहे. होय, कंगनाची ताजी पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आहे. या पोस्टमध्ये कंगनाने ‘इंडिया’ हे नाव बदलून ‘भारत’ करण्याची मागणी तिने केली आहे.\nइंडिया हे नाव गुलामगिरीचे प्रतिक आहे. हे नाव बदलून भारत करण्याची गरज असल्याचे तिने म्हटले आहे. ‘भारत’ या शब्दाची फोड करून तिने याचा अर्थही सांगितला आहे.\nकंगनाने इन्स्टाग्रामवर दोन स्टोरी पोस्ट केल्या आहेत. यात तिने भारत व इंडिया यांच्यातील फरक दर्शवला आहे. (Kangana Ranaut calls for abolition of slave name says india should be called bharat instead)\n‘ब्रिटीशांनी आपल्याला इंडिया गुलामीचे नाव दिले, जे गुलामीचे प्रतिक आहे. ज्याचा अर्थ केवळ सिंधू नदीच्या पूर्वेकडील देश असा होतो. आपण एखाद्या लहान मुलाला लहान नाक, दुसरा मुलगा किंवा त्याहून वाईट म्हणजे सी-सेक्शन अशा नावाने उल्लेख करू का हे कसलं नाव आहे हे कसलं नाव आहे भारत या शब्दांचा अर्थ मी तुम्हाला सांगू इच्छिते. भारत हा संस्कृत शब्द आहे. भा म्हणजे भाव. र म्हणजे राग आणि त म्हणजे ताल असा आहे. गुलाम होण्याआधी आपण सांस्कृतिक आणि कलात्मकदृष्ट्या खूपच विकसित होतो. भारत तेव्हाच पुढे जाऊ शकतो, जेव्हा तो आपली प्राचीन सभ्यता व संस्कृतीवर विश्वास करेल. प्रत्येक नावाला एक अर्थ असतो. ब्रिटीशांना हे माहित होते आणि म्हणून त्यांनी केवळ या देशालाच नाही तर येथील लोकांना आणि ऐतिहासिक वास्तूंनाही नाव दिले. त्यामुळे हे नाव बदलायला हवं. सन्मान परत मिळवण्याची वेळ आता आलीये, असे कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.\nकू अ‍ॅपवरही तिने याबद्दल लिहिले आहे. पाश्चिमात्य देशांचे अनुकरण न करता आपण सर्वांनी योग, वेद आणि गीता यांचे अनुकरण करणे गरजेचे असल्याचे तिने म्हटलेय. या पोस्टमध्येही तिने इंडिया हे नाव बदलून भारत करण्याचा सल्ला दिला आहे.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Kangana Ranautकंगना राणौत\nसखी :International yoga day :कंगनानं सांगितला रंगोलीच्या एसिड हल्ल्याचा अनुभव; ५३ सर्जरीजनंतर 'या' उपायानं मिळवली गमावलेली दृष्टी\nInternational yoga day 2021 : रंगोलीची एक प्रेरणादायक योगा स्टोरी आहे. एका रोड साईड रोमिओनं रंगोलीच्या अंगावर एसिड फेकले तेव्हा ती फक्त २१ वर्षांची होती. या हल्ल्यात जवळपास तिचा अर्धा चेहरा जळला आणि एका डोळ्याची दृष्टीही गेली. ...\nबॉलीवुड :कंगणा राणौतसह अभिनेत्याने घेतला पंगा, म्हणाला सेटिंगमुळेच मिळालेत राष्ट्रीय पुरस्कार\n‘गँगस्टर’पासून सुरू झालेला तिच्या या प्रवासात तिने, ‘वो लम्हें’, ‘फॅशन’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘तनू वेड्स मनू’ आदी सिनेमात आपल्या अदाकारीने रसिकांचीही पसंती मिळवली. 'पंगा' आणि 'मणिकर्णिका' या सिनेमात तिनं केलेल्या जबरदस्त अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस ...\nबॉलीवुड :पासपोर्ट प्रकरणामुळे वैतागलेल्या कंगना राणौतने आमिर खानवर काढला राग, म्हणाली...\nPassport Renewal Controversy :रोज नवे वादग्रस्त विधान करून कंगना चर्चेत असते. असेच एक वादग्रस्त विधान नडले आणि कंगनाचा पासपोर्ट नुतनीकरणाचे काम अडले. साहजिकच कंगना वैतागली. ...\nक्राइम :कंगनाला हायकोर्टाचा दणका पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणात अद्याप दिलासा नाही\nKangana Ranaut : येत्या २५ जूनला या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे. ...\nबॉलीवुड :OMG: कंगणा राणौतही देणार Good News फोटो पाहून चाहत्यांनाही बसला आश्चर्याचा धक्का\nकंगणा राणौतला पाहून चाहत्यांनाही मोठा धक्काच बसला आहे. फोटोत कंगणाचे वजन वाढलेले दिसतंय. पोटही प्रेग्नंट असल्याप्रमाणे बाहेर आलंय. ...\nबॉलीवुड :कंगनाने शेअर केले बोल्ड फोटो; स्वत:ला म्हटले,‘हॉट संघी’\nचर्चेत कसे राहायचे, हे कंगना राणौतला अगदी उत्तमरित्या कळते. ट्विटर अकाऊंट बंद झाल्याने सध्या कंगना इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह झाली आहे आणि नवनव्या पोस्ट शेअर करत चर्चेत आहे. ...\nबॉलीवुड :तो तर अत्यंत उर्मट आणि वाया गेलेला माणूस; सुनील पालने मनोज वाजपेयीला चांगलंच सुनावलं\nराज कुंद्रावर बोलत असताना कॉमेडियन सुनील पाल अचानक मनोज वाजपेयीवर घसरला; वाचा काय आहे कारण ...\nबॉलीवुड :शिल्पा शेट्टीही घेणार होती राज कुंद्रापासून घटस्फोट मेसेज करुन आईला सांगितले होते कारण\nराज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाबाबत शिल्पा शेट्टीला मुंबई गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. शिल्पा शेट्टीचीही यावेळी कसून चौकशी केली गेली. ...\nबॉलीवुड :सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'च्या ट्रेलरने घातली बॉलिवूडकरांना भुरळ, करताहेत प्रशंसा\nअभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवाणी अभिनीत शेरशाह चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आणि या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...\nबॉलीवुड :राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीला बसला खूप मोठा फटका, चौकशीत केला खुलासा\nराज कुंद्राच्या अटकेनंतर आता शिल्पाच्या अडचणीतही वाढ झाली आहे. ...\n ज्येष्ठ अभिनेत्री जयंती यांचं निधन, झोपेतच घेतला अंतिम श्वास\nActress Jayanthi Passed Away : तीन बहुरानियां, तुमसे अच्छा कौन है आणि गुंडा या बॉलिवूडच्या तीन सिनेमांत त्या झळकल्या होत्या. ...\nबॉलीवुड :करिअर ‘फ्लॉप’, पण जगतो अलिशान; ‘मोहब्बतें’चा हिरो जुगल हंसराज सध्या करतो काय\nJugal Hansraj Birthday Special : पापा कहते है आणि मोहब्बतें सारख्या चित्रपटात दिसलेला अभिनेता जुगल हंसराजचा आज वाढदिवस. जुगल अचानक मोठ्या पडद्यावर दिसेनासा झाला. अर्थात बॉलिवूडशी असलेले त्याचे नाते आजही कायम आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nमनसेसोबत युतीची तयारी, राज ठाकरेंशी वाढत्या भेटी; काँग्रेस-भाजप सोडून कोणीही एकत्र येऊ शकतो\nवरणभात नाही, बिस्कीट नाही की चाॅकलेटही नाही; जन्मापासून फक्त दुधावरच जगतोय १७ वर्षांचा ‘भुजंग’\nआजचे राशीभविष्य - २७ जुलै २०२१; नोकरीत पदोन्नतीची आनंदी वार्ता मिळेल\nटाटा, रिलायन्स, अदानी या बड्या खेळाडूंमध्ये टक्कर; भारतीय बाजारपेठेसाठी निश्चितच फायदेशीर\n लडाखमध्ये चीन सीमेवर आता चिनी सैनिकांनी उभारले तंबू\n महाबळेश्वरमध्ये सव्वाशे वर्षातला विक्रमी पाऊस; ८ दिवसांत तब्बल २१०० मिमी पावसाची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/06/blog-post_35.html", "date_download": "2021-08-02T06:00:37Z", "digest": "sha1:H5EGD5QIHY5YGEY3WVUDEQTG2VJZCTIB", "length": 8606, "nlines": 51, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी विविध प्रकल्प लवकर मार्गी लावणार – पालकमंत्री छगन भुजबळ - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी विविध प्रकल्प लवकर मार्गी लावणार – पालकमंत्री छगन भुजबळ\nनाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी विविध प्रकल्प लवकर मार्गी लावणार – पालकमंत्री छगन भुजबळ\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nसद्यस्थितीत नाशिक शहराच्या वाढत्या शहरीकरणाला अनुसरून नवीन नाशिक शहराच्या नियोजनासाठी नाशिक जिल्हाधिकारी व सिडकोने समन्वयाने कार्यवाही करून नवीन नाशिक प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून घ्यावी असे निर्देश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत श्री.भुजबळ बोलत होते. या बैठकीत नाशिक जिल्हयातील येवला शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामास प्रशासकीय मान्यता, येवला शहरातील नगरपरिषदेतील व्यावसायिकांच्या पुनर्वसनासंबधी चर्चा करण्यात आली. यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक,सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, येवला मुख्याधिकारी संगीता नांदुरकर इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री श्री.छगन भुजबळ म्हणाले, नाशिक येथील पांजरपोळ येथे १२०० ते १३०० एकर जागा उपलब्ध आहे. ही जमिन श्री नाशिक पंचवटी ट्रस्टकडे आहे. शासनाकडून त्यांना ही जमीन काही अटी व शर्ती घालून देण्यात आली आहे. सद्य:स्थितीत नाशिक शहराच्या वाढत्या शहरीकरणाला अनुसरून शहराच्या आगामी नियोजनासाठी जिल्हाधिकारी व सिडको यांनी विहित कार्यपद्धतीने या प्रकल्पासाठी जमिन उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. या कामाला गती देण्यासाठी संबधित विभागांनी तातडीने या कामांना प्राधान्य द्यावे असे निर्देश श्री.भुजबळ यांनी दिले.\nनाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी विविध प्रकल्प लवकर मार्गी लावणार – पालकमंत्री छगन भुजबळ Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 08:30:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/30-udyojakani-thakavale-2-86-lakh-koti-rupaye", "date_download": "2021-08-02T06:59:01Z", "digest": "sha1:U7Y53K233XAFM6HBO7XFMQ7M4QRG5PWO", "length": 10435, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "३० उद्योजकांनी थकवले २.८६ लाख कोटी रु.चे कर्ज - द वायर मराठी", "raw_content": "\n३० उद्योजकांनी थकवले २.८६ लाख कोटी रु.चे कर्ज\nदेशातील ३० बड्या उद्योजकांनी देशातील शेड्यूल व्यापारी बँकांचे एकूण २.८६ लाख कोटी रुपयाचे कर्ज थकवल्याची माहिती आरटीआयतंर्गत ‘द वायर’ला रिझर्व्ह बँकेकडून मिळाली आहे.\n२.८६ लाख कोटी रुपयाचे कर्ज, असून हे अनुत्पादित कर्ज (एनपीए) देशाच्या एकूण अनुत्पादित कर्जाच्या (९.४९ लाख कोटी रु.) एक तृतीयांश एवढे असून ते कोणी थकवले आहे याची माहिती मात्र रिझर्व्ह बँकेने देण्यास नकार दिला आहे. अनुत्पादित कर्जाची आकडेवारी ही ३१ मार्च २०१९ अखेर आहे.\nया ३० जणांच्या अनुत्पादित कर्जाची रक्कम ही एप्रिल २०१७मध्ये शेतकऱ्यांना माफ केलेल्या कृषी कर्जापेक्षा (१.९० लाख कोटी रु.) ५० टक्क्याने अधिक आहे. तसेच या सर्व थकबाकीदारांच्या अनुत्पादित कर्जाची एकूण रक्कम ही किरकोळ, घाऊक व्यापारी, रिअल इस्टेट, शिपिंग, वाहतूक व उद्योग यांना दिलेल्या एकूण कर्जापेक्षा अधिक आहे.\nकिंग फिशरची देणी सुमारे ९ हजार कोटी रु.ची तर जेट एअरवेजची देणी ८, ७०० कोटी रु.ची आहेत. या कर्जांचा विचार करता ३० थकबाकीदारांची रक्कम याच घरात जाते.\nया ३० बड्या उद्योजकांनी ८.४२ लाख कोटी रुपयांचे कर्जही घेतल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. हे कर्ज अनुत्पादित कर्जात धरलेले नाही. तरीही या कर्जाची रक्कम देशात वाटलेल्या एकूण कर्जाच्या (८४.१५ लाख कोटी रु.) १० टक्के असल्याचे रिझर्व्ह बँक म्हणते.\nहे बडे थकबाकीदार कोण आहेत याची माहिती आपल्याकडे नसल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने प्रचंड रकमेच्या कर्ज थकबाकीदारांची नावे बँक नियंत्रकांनी जाहीर करावी असे सांगितले होते. पण रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशांकडे दुर्लक्ष केलेले साफ दिसून येते.\nरिझर्व्ह बँकेच्या अशा भूमिकेमुळे दोन प्रश्न निर्माण झालेले आहेत.\nएक : जर रिझर्व्ह बँक ३० बड्या थकबाकीदारांच्या एकूण अनुत्पादित कर्जाची रक्कम जाहीर करत असेल तर ही रक्कम बँकेने कोणत्या आकडेवारीच्या आधारे आरटीआयतंर्गत दिली आहे\nदुसरा : प्रत्येक थकबाकीदाराच्या अनुत्पादित कर्जाची रक्कम ठाऊक असल्याशिवाय रिझर्व्ह बँकेने एकूण आकडा कसा सांगितला \nगेल्या एप्रिल महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने बँकांचे तपासणी अहवाल व त्यातील थकबाकीदारांची नावे रिझर्व्ह बँकेला सार्वजनिक करण्यास सांगितले होते. न्यायालयाने त्यावेळी २०१५ साली दिलेल्या आपल्या एका निकालाचा दाखलाही दिला होता. रिझर्व्ह बँक थकबाकीदारांची माहिती आरटीआयतंर्गत देत नसेल तर तो न्यायालयाचा अवमान असेल असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. तरीही रिझर्व्ह बँकेने आपले हात वर केलेले दिसतात.\nरिझर्व्ह बँकेने बड्या थकबाकीदारांची नावे जाहीर करावीत म्हणून सुभाष चंद्र अग्रवाल हे आरटीआय कार्यकर्ते न्यायालयीन लढे देत आहेत. त्यांच्या मते रिझर्व्ह बँकेने थकबाकीदारांची नावे जाहीर न करणे म्हणजे स्वत:ची जबाबदारी नाकारण्यासारखे आहे. रिझर्व्ह बँक ही सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणारी संस्था असून त्यांनी आरटीआय कायदा सेक्शन २ (एफ) नुसार माहिती देणे बंधनकारक असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला आहे. त्याचबरोबर अशा थकबाकीदारांची नावे रिझर्व्ह बँकेने स्वत:हून जाहीर करायला हवी होती त्यासाठी आरटीआयची गरजच नाही, अशीही प्रतिक्रिया अग्रवाल यांनी दिली.\nउद्योगस्नेही राजकीय शक्तीचा अभाव\nपहलू खान प्रकरणात काँग्रेसचे मौन\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1385244", "date_download": "2021-08-02T07:20:22Z", "digest": "sha1:JS45K3CRCKX3KQNBAOZJNIFCZ72QENIO", "length": 2428, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हरियाणा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हरियाणा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:५९, १५ मार्च २०१६ ची आवृत्ती\n१३ बाइट्सची भर घातली , ५ वर्षांपूर्वी\n१४:४२, २९ जुलै २०१५ ची आवृत्ती (संपादन)\nAnamdas (चर्चा | योगदान)\n१४:५९, १५ मार्च २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/Other/2487/index.html", "date_download": "2021-08-02T06:14:40Z", "digest": "sha1:GJN3NETDKGRMYJRLEYXZTUBWJLPAXI7N", "length": 5817, "nlines": 76, "source_domain": "naukriadda.com", "title": "मीरा-भाईंदर महानगरपालिका भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमीरा-भाईंदर महानगरपालिका भरती २०२०\nमीरा-भाईंदर महानगरपालिका येथे ऑपरेशन मॅनेजर, ITS ऑफिसर पदांच्या २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ४ मार्च २०२० आहे.\nएकूण पदसंख्या : 2\nपद आणि संख्या :\n01. ऑपरेशन मॅनेजर, - 01\n१. ऑपरेशन मॅनेजर: - उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.\n2. आयटीएस अधिकारी :- उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स / संगणक / माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असावा\nअर्ज करण्याची पद्धत: मुलाखत\nअर्ज करण्याची शेवटची दिनांक:- 04-03-2020.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Dole_Kashasathi", "date_download": "2021-08-02T06:57:56Z", "digest": "sha1:GSSSXJBZNYNRRQFYLVXIYECK2S47WY7E", "length": 2332, "nlines": 29, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "डोळे कशासाठी | Dole Kashasathi | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nतुला साठवून मिटून घेण्यासाठी\nआला भरून पाऊस, नको एकटा जाऊस\nअरे सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी\nनाव तुझे मनातले, चांदणेच रानातले\nशब्द कशासाठी, तुला आठवून भरून येण्यासाठी\nवेल मोहरून आली, फुले अंगभर झाली\nवारा कशासाठी, गंधवनातून पाखरू होण्यासाठी\nअसा तुझा भरवसा, चांदण्याचा कवडसा\nओठ कशासाठी, थोडे थरारून जुळून जाण्यासाठी\nगीत - मंगेश पाडगांवकर\nसंगीत - यशवंत देव\nस्वर - अनुराधा पौडवाल, अरुण दाते\nगीत प्रकार - भावगीत, युगुलगीत, नयनांच्या कोंदणी\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nअनुराधा पौडवाल, अरुण दाते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/02/blog-post_23.html", "date_download": "2021-08-02T07:01:25Z", "digest": "sha1:A4W4NMUVS5T7YIW3UUKPUSNLF7M335KB", "length": 3126, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "कवितेतील आठवले | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ६:५२ AM 0 comment\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://anujnainmarathi.wordpress.com/tag/%E0%A4%98%E0%A4%B0/", "date_download": "2021-08-02T05:50:47Z", "digest": "sha1:BQ5IEA36YYSG67RYSOI4P2XWV22QMAOO", "length": 20738, "nlines": 106, "source_domain": "anujnainmarathi.wordpress.com", "title": "घर | मनगुज", "raw_content": "\nTags: आयुष्य, घर, झाडं ( 3 ), निसर्ग ( 2 ), पक्षी, बाग, माती ( 2 ), शेजार\nमाणसांच्या आयुष्याचे…. त्यांच्या बरोबर-चूकचे संदर्भ असतात वेगवेगळे. सरळ आयुष्याला कौतुकमिश्रित तिरस्कार वाटतो आडनिड्या वाटेने भटकणाऱ्या स्वच्छंदी आयुष्याचा…. अन मुक्तपणे विहरत उलघडत जाणाऱ्या आयुष्याला त्याच सरळ आयुष्याच्या स्थिरतेचे….. विश्वासाचे असाध्य अप्रूप असते….\nमाझ्या शेजारणीला षोक आहे स्वच्छतेचा….. माझ्याहूनही जास्त तिच्या दाराखिडक्यांनाच काय सभोतीच्या भिंतीना देखिल तिच्या भुश्शकन पाणी ओतणाऱ्या बादलीची सवय तिच्या दाराखिडक्यांनाच काय सभोतीच्या भिंतीना देखिल तिच्या भुश्शकन पाणी ओतणाऱ्या बादलीची सवय बरं पुन्हा तिच्या स्वच्छतेचे शिंतोडे माझ्या घरात उडले तर काय फरक पडणार असा\nअसंही माझ्या घराला स्वच्छतेच्या शिस्तीपेक्षा लहरी नादिष्टपणाचेच अधिक डोहाळे….. मग तिच्या घरातून अलगद वाऱ्यावर स्वार होत आलेल्या कचऱ्याचा अनमान कसा करावा, तोही निमूट माझ्या केराच्या टोपलीत जाऊन बसतो….. शेवटी आम्हा दोघींची घरे स्वच्छ झालीच ना\nमाझ्या बागेतल्या कचऱ्याच्या वाफ्याशी मात्र सखी शेजारणीचे कट्टर वैर आहे…. जिथे मला ओल्या कचऱ्यापासून पाहता पाहता उमलणारी मोगऱ्याची फुलं दिसतात तिथे तिला कांद्याची साले, मटाराची टरफले अन असलंच काहीबाही दिसतं…..\nचौदा वर्षात हळूहळू कंपोस्टच्या वासावर माझे प्रेम जडले आहे इतका मऊसूत, जमिनीशी बांधलेला, मार्दवी वास लोकांना दुर्गंध कसा वाटू शकतो असा कैक वेळा विचार करून पाहिला…. पण तरीही पुन्हा मातीत हात घालताना सुखाची शिरशिरी आल्याखेरीज रहात नाही इतका मऊसूत, जमिनीशी बांधलेला, मार्दवी वास लोकांना दुर्गंध कसा वाटू शकतो असा कैक वेळा विचार करून पाहिला…. पण तरीही पुन्हा मातीत हात घालताना सुखाची शिरशिरी आल्याखेरीज रहात नाही शेजारीण मात्र पहात असते तिला शिसारी आल्यागत\nकदाचित माझ्या हसण्याची बाधा तिला होऊ नये म्हणून आठ्यांचे संरक्षण घेत असावी\nमला मात्र कचऱ्यावर पोसलेल्या अळूचे, दोडक्या-कारल्यांच्या वेलींनी घातलेल्या वळ्से-वेलांटयांचेच कौतुक….. कचऱ्यातच पडलेल्या मिरच्यांच्या बिया रुजून जेव्हा चांदणीदार फुलोरे वाऱ्यावर डोलले तेव्हा तर आमच्या घरात नव्या बाळजन्मागत आनंद झाला साऱ्यांना….. त्या झुडपातल्या मिरच्या शोधून तोडून स्वयंपाकघरात नेल्या जात तेव्हा उगाच स्वयंपाक अधिक चांगला झाल्यागत वाटत असे….\nया बागेत मी हौसेनी लावलेल्या रोपा-झाडांपेक्षा स्वत:च्या मर्जीने मूळ धरणाऱ्या उत्साही झाडांचेच राज्य अधिक चालते त्याभोवतीच्या पसाऱ्यात आमच्या घरातल्या इतर छंदांचे अवशेष सापडतात ते वेगळेच त्याभोवतीच्या पसाऱ्यात आमच्या घरातल्या इतर छंदांचे अवशेष सापडतात ते वेगळेच गेल्या चैत्रातल्या मातीकामाचे वेडाचे भेगाळलेले नमुने, पुनरुज्जीवनाची वाट पहात बसलेल्या फुटक्या कुंड्या, गेरूची सुकली ढेकळं अन मातीच्या गिलाव्याची नवी पद्धत आजमावून पाहताना भिंतीवर केलेले नमुन्याचे सारवण\nतिथंच मांडी ठोकून चहा घेत, आपल्याच पसाऱ्याचे कौतुक करत, येत्या रविवाराला आवराआवरीचे खोटेच वचन देत मी रोजची सकाळ घालवते टागोरांच्या पोरवयापासून ते रविवार लोकसत्तेच्या पुरवण्यांपर्यंत साऱ्या “साहित्यावर” माझ्या बागेच्या मातीचे शिक्कामोर्तब कधीनाकधी होतेच टागोरांच्या पोरवयापासून ते रविवार लोकसत्तेच्या पुरवण्यांपर्यंत साऱ्या “साहित्यावर” माझ्या बागेच्या मातीचे शिक्कामोर्तब कधीनाकधी होतेच आमच्या घरातून नव्या जुन्या गाण्यांच्या लकेरी आकंठ येत राहतात जाग असेपर्यंत सारा वेळ….. अन असल्या पावसाळी हवेत इथे उंच डोंगरातून जेव्हा वारा घुमतो तेव्हा दुपारच्या नीरव शांततेलाही कसलीशी राकट, आदिम नैसर्गिक ओढ लावून जातो…. झुळकेवरला श्रावणगंध हुंगून मन भरत नाही….\nसारे आकाश ढगाळ ढगाळ…. अन बाहेरच्या कदंबावर फुलोऱ्यांचे चेंडू लटकत असतात वाऱ्यावर झोके खात सकाळी थोडे जरी ऊन आले तर त्यांवर झुंबड उडते पक्षी, फुलपाखरं अन मधमाश्यांची सकाळी थोडे जरी ऊन आले तर त्यांवर झुंबड उडते पक्षी, फुलपाखरं अन मधमाश्यांची खिडकीत अडकावलेल्या खोक्याच्या घरट्यातून चिमणा-चिमणीची पोक्त लगबग चालूच असते….. खाली दरीत माझं लाडकं पुणं उन्हाची वाट पहात सुस्तावलेलं…… कट्ट्यावर आमचा शुभ्र पांढरा बोका देखिल तसाच पहुडलेला, उन्हाची तिरीप आलीच एखादी तर पाठीवर लोळून सूर्यस्नान घेणारा\nमग मीही नि:श्वास सोडत वेताच्या झुल्यात अंग सोडून देते….पुढच्या रविवारच्या सफाईचे नियोजन करत करत डोळा बरा लागतो जाग येते तेव्हा मी कौतुकाने पहाते तिच्याकडे, शेजीबाई मात्र घसघसून खिडक्या पुन्हा धूत असते आठ्या घालून\nTags: गगनचुंबी, गरीब, घर, जमीन, जीवनशैली, तडजोड, पुणे, प्रेम, बहर, विकास ( 2 ), शहर, श्रीमंत, सुख, सोयी\nखूप वर्षांपूर्वी उंच उंच गगनचुंबी इमारती माझ्या पुण्यात बांधण्याचं स्वप्न मी पहात असे. हे शहर कुठल्यातरी उंच गच्चीवरून मनभरून पाहण्याचं स्वप्न मी लहान होते, या शहराचा नवा अध्याय लिहिण्यासाठी उत्सुक होते मी लहान होते, या शहराचा नवा अध्याय लिहिण्यासाठी उत्सुक होते पुण्यावर अतोनात प्रेम करणारी अस्सल पुणेकर\nपण गेल्या वर्षभरात काहीतरी गडबड झाली आहे. नाही…. पुण्यावर प्रेम अजूनही आहे माझं, हेच घर आहे ना पण आता मला त्या आकाशाला खिजवणाऱ्या इमारती नको आहेत….अगदी अज्जिबात पण आता मला त्या आकाशाला खिजवणाऱ्या इमारती नको आहेत….अगदी अज्जिबात मी अन माझा सगळा गोतवळा इथेच रहात अहोत, किती पिढ्यांपासून मी अन माझा सगळा गोतवळा इथेच रहात अहोत, किती पिढ्यांपासून या नव्या शहरातील घर अन त्यासाठी आवश्यक अशी महागडी जीवनशैली आम्हाला परवडेल का\nकोणाला परवडेल, ते ठाऊक आहे मला आता. आम्ही ज्यांच्यासाठी रोज रोज कष्ट करतो, ज्यांची चाकरी करतो, त्यांना परवडेल हे सारे. ते लोक आम्हाला स्वप्न दाखवतील, “खूप मेहनत करा म्हणजे एक दिवस तुम्हीही आमच्यासारखे व्हाल” मग आम्ही त्यांच्यासारखे होऊ…..सुख-सुविधा विकत घेण्याची ऐपत येईतो मान खाली घालून काम करून झिजलेले म्हातारे” मग आम्ही त्यांच्यासारखे होऊ…..सुख-सुविधा विकत घेण्याची ऐपत येईतो मान खाली घालून काम करून झिजलेले म्हातारे आमच्या सोयी पुरवण्यासाठी कितीकांचा जगण्याचा हक्क हिरावला गेला आहे त्याची रोज जाणीव असेल आम्हाला. अन मग त्या सगळ्या सोयी अन सुविधा पोकळ वाटू लागतील. मग आम्ही त्या पोकळीला न जुमानण्याची सवय करून घेऊ….काहीही मनाला लावून न घेण्याची सवय करून घेऊ, अगदी शुद्ध आनंद देखिल\nहा विनोद इतका क्रूर आहे कि हसू येणार नाही. काचेच्या चकचकाटामागे लपलेल्या या बांधकाम क्षेत्राच्या सत्याने मला काही गुपितं शिकवली आहेत. मी ज्यांच्यासाठी कम करते ते लोक मला या शहराचा चेहरा अन नशीब कधीच बदलू देणार नाहीत. माझ्या स्वप्नातली नगरी प्रत्यक्षात बांधण्याची लोभसवाणी संधी ते मला देतील….फक्त काही तडजोडी करण्याच्या बोलीवर. माझे शहर पुन्हा उजळवण्यासाठी मी साऱ्या तडजोडी मान्य करत जाईन. पण माझ्या कल्पनाशक्तीचे मालक ते लोक असतील. माझं स्वप्न ते तुकड्या-तुकड्याने विकतील, तशी ऐपत असलेल्या लोकांना माझे उरलेले आयुष्य एखाद्या काड्यापेटी- घरात घालवत मी अभिमानाने पाहेन त्या गगनचुंबी शहराकडे, “हे मी उभारले माझे उरलेले आयुष्य एखाद्या काड्यापेटी- घरात घालवत मी अभिमानाने पाहेन त्या गगनचुंबी शहराकडे, “हे मी उभारले”. मी कधीही न संपणाऱ्या रांगांमधे उभी राहीन, गर्दीत घुसमटेन, पण खोकत, गुदमरत मी वर पाहेन, “हे मी उभारले”. मी कधीही न संपणाऱ्या रांगांमधे उभी राहीन, गर्दीत घुसमटेन, पण खोकत, गुदमरत मी वर पाहेन, “हे मी उभारले”. गरीब अधिक गरीब होतील, श्रीमंत अधिक श्रीमंत होतील, दोघे एकमेकांना आळीपाळीने लुटतील, माझ्याने बघवले नाही तर मी नजर टाळण्यासाठी वर पाहेन, “हे मी उभारले”. गरीब अधिक गरीब होतील, श्रीमंत अधिक श्रीमंत होतील, दोघे एकमेकांना आळीपाळीने लुटतील, माझ्याने बघवले नाही तर मी नजर टाळण्यासाठी वर पाहेन, “हे मी उभारले\nइथून पुढे, दहा वर्षांनी “हे मी उभारले” असा शिक्का नको आहे मला…. हे उभारण्यासाठी मी हातभार लावलेला नको आहे मला. मान्य आहे ते लोक माझ्याशिवाय देखिल बांधतील, अधिकच भयंकर बांधतील. पण मला त्यातला वाटा नको. माझे घर…माझे शहर कदाचित नष्ट होईल, पण मी मात्र स्वत:चा जीव वाचवण्यासाठी इथून पळून जाणार आहे. माझ्याआधी खूप लोक गेले आहेत पूर्वी मी त्यांना हसत असे, घाबरट म्हणून हिणवत असे…. पण आता मलाही या बुडत्या नावेतून उडी मारावी लागेल.\n कुठल्यातरी अज्ञात जागी मी पुन्हा दुसरे घर बांधेन, ज्याच्या पायाभरणीत माझ्याच भाईबांधवांचे तळतळाट नसतील….जे घर केवळ एका विराग्याची गुहा असेल…कलाकाराचे झोपडे असेल….यहून अधिक काहीही नाही.\nमाझ्यासारखे अजूनही आहेत लोक….ते देखिल येतील. मी त्यांच्यासाठी सुद्धा प्रेमाने बांधेन. आमच्या स्पर्शाने या जमिनीच्या जखमा पुन्हा भरून येतील. ती मनापासून फुलेल. मीही बहरेन थोडी तिच्यासोबतीने, एके दिवशी शांतपणे मरण्यासाठी, माझी माती तिच्या मातीत मिसळून टाकण्यासाठी….\nइथल्या पानांवरती खूप धीर करुन फक्त माझ्या मनाची सुरावट मांडण्याचा प्रयत्न करत आहे... कधी सुरात...कधी एकदम बेसूर जर तुमचाही सूर जुळला तर मला जरूर कळवा.\nअवर्षण अश्रू आठवण आर्किटेक्चर इतिहास उत्तर कर्नाट्क खेळ गगनचुंबी गजरा गरीब गाणी गुरुकुल ग्रामपरी घर चिकाटी जमीन जीवनशैली झाडं तडजोड तुंगभद्रा देव देश देह धीर निराशावादी निसर्ग पर्यावरण पहाट पाचगणी पुणे पेट्रोल प्रगती प्रदूषण प्रवास प्रवाह प्रश्न प्रेम फूल बस बहर बांबू बिशिस्त भातशेती भारत भ्रष्टाचार महागाई माणसं माती माया मिठी राग रात्र रेषा वसंत वादळ वाळू विकास विद्युत-रेघ वीज शब्द शहर शाळा श्रीमंत संसार सदरा सह्याद्री सुख सोयी स्नेह स्पर्श हट्टी हरिहरपूर हात हिंम्मत\nजुनी पुरा्णी चार अक्षरे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-appeal-to-local-artists-for-dada-kondke-film-festival-4990638-NOR.html", "date_download": "2021-08-02T05:43:15Z", "digest": "sha1:AZERG27XKVD5TSFGVRAAVQUQKUSDC4FK", "length": 4270, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "appeal to local artists for Dada Kondke film festival | दादा कोंडके चित्रपट महोत्सवासाठी स्थानिक कलावंतांना आवाहन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदादा कोंडके चित्रपट महोत्सवासाठी स्थानिक कलावंतांना आवाहन\nनगर- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नगरी सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २४ मे या कालावधीत शाहीर दादा कोंडके चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील लोक कलावंत स्थानिक नाट्य कलावंतांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन समितीचे अध्यक्ष उमेश घेवरीकर यांनी केले.\nतीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दररोज सकाळी ते १२ सायंकाळी ते या कालावधीत महेश चित्रमंदिरात लोककलांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये वासुदेव, गोंधळी, पिंगळा, बहुरुपी, शाहिरी, लोकगीत, लावणी, बतावणी, जागरण गोंधळ, स्मशानजोगी, भारूड अशा विविध लोककला सादर केल्या जातील. स्थानिक नाट्य कलावंतांचे एकपात्री, प्रहसन, मिमिक्री, पथनाट्य, चर्मवाद्य, तंतुवाद्य, तसेच नृत्य सादरीकरण होणार आहे.\nया महोत्सवात जिल्हा शहरातील कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलावंतांनी आपली नावे १५ मेपर्यंत समन्वयक भगवान राऊत, सांस्कृतिक कार्यक्रमप्रमुख उमेश घेवरीकर यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष अंबादास नरसाळे कार्याध्यक्ष संजय पाटील यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-sachin-played-from-pakistan-in-1987-5624571-PHO.html", "date_download": "2021-08-02T06:50:47Z", "digest": "sha1:CYW2ETU265BOXNQJYJ7FDUG2FXF43JJX", "length": 2371, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sachin-played-from-pakistan-in 1987 | जेव्हा सचिन तेंडुलकर भारताविरुद्ध पाकिस्तानकडून खेळतो, पाहा काय होते कारण.. - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजेव्हा सचिन तेंडुलकर भारताविरुद्ध पाकिस्तानकडून खेळतो, पाहा काय होते कारण..\nकाय तुम्हाला माहिती आहे का क्रिकेटचा देव मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाकिस्तान टीमकडून खेळलेला आहे. नाही ना तर मग आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की जेव्हा पाकिस्तानी खेळाडू भारताच्याविरुद्ध सामना खेळताना संताप करत होते, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.\nपुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा व्हिडीओ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/News/3490/School-from-Home-causes-back-pain-in-children.html", "date_download": "2021-08-02T06:16:54Z", "digest": "sha1:25V4IYFIXYXYZ6UCB5ZTCBIS2UDPQFSF", "length": 12156, "nlines": 70, "source_domain": "naukriadda.com", "title": "‘स्कूल फ्रॉम होम’मुळे मुलांना मणक्याचे दुखणे!", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\n‘स्कूल फ्रॉम होम’मुळे मुलांना मणक्याचे दुखणे\nसातत्याने मोबाइल, लॅपटॉपवर पाहत बसण्याने, तसेच बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे शहरातील सहावी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या ३० ते ४० टक्के मुलांना मानेसह मणक्याचे दुखणे सुरू झाले आहे. लॉकडाउन, करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे नोकरदारांना 'वर्क फ्रॉम होम'सारखेच आता शालेय मुलांना 'स्कूल फ्रॉम होम' करावे लागत आहे.\nदर वर्षी १६ ऑक्टोबर हा दिवस जागतिक मणका दिन म्हणून पाळण्यात येतो. शुक्रवारी झालेल्या या दिनानिमित्त तज्ज्ञांशी संवाद साधला असता, त्यांनी मुलांमधील मणक्याच्या दुखण्यामागील कारणे स्पष्ट केली. संचेती रुग्णालयातील मणकाविकार तज्ज्ञ डॉ. प्रमोद भिलारे म्हणाले, 'सध्या शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास सुरू झाले आहेत. त्यामुळे त्यांना सातत्याने लॅपटॉपवर बसावे लागत आहे. लहान वयातील मुले एकाच ठिकाणी कधी जागेवर बसत नाहीत. मात्र, क्लासेसमुळे त्यांना एका ठिकाणी सातत्याने काही तास बसावे लागत आहे. 'स्कूल फ्रॉम होम'मुळे चार तास बसताना लॅपटॉपसमोर कशा पद्धतीने बसावे याची त्यांना माहिती नसते. लॅपटॉपची रचना प्रौढांच्या दृष्टीने करण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांना लॅपटॉपसमोर बसताना व्यवस्थित बसता येत नाही. ते झोपून, तर कधी वेड्यावाकड्या पद्धतीने त्याच्यासमोर बसतात. लहान मुलांसाठी टेबल खुर्ची, तसेच लॅपटॉपची वेगळी रचना केलेली नाही. त्यामुळे सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये मणकेदुखीसह पाठदुखी सुरू झाली आहे. शहरातील ३० ते ४० टक्के मुलांमध्ये हे दुखणे दिसत आहे.'\n'लॉकडाउनचा सर्वाधिक परिणाम शाळकरी मुलांवर झाला आहे. ऑनलाइन क्लासमुळे मानेचा मणका व स्नायूंना त्रास होतो. ऑनलाइन शिक्षण घेताना मानेच्या स्नायूंवर मोठ्या प्रमाणात ताण येतो. मानेच्या स्नायूंची रचना सुमारे ५ किलोग्रॅम वजनाच्या डोक्याला आधार देणारी असते. मोबाइलवर खाली वाकून सतत लक्ष दिल्यामुळे मणक्यावर अतिरिक्त भार पडतो. सतत पुढे मान ठेऊन मोबाइल, लॅपटॉपवर लक्ष देणे गर्भाशय, कमरेचा मणका, तसेच अस्थिबंधनास इजा पोचवणारे ठरू शकते,' अशी माहिती कोलंबिया एशिया रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉ. प्रवीण सुरवशे यांनी दिली.\nलहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डी या जीवनसत्वाचा अभाव असतो. त्यांना सूर्यप्रकाश मिळाल्यास व्हिटॅमिन डी जीवनसत्व मिळू शकते. सध्या ऑनलाइन क्लासमुळे मुले घराबाहेर जात नाहीत. पुरेशा हालचाली होत नसल्याने पाठीसह मणक्याचे दुखणे वाढत आहे. डोळ्यांसह मानसिकतेवरही परिणाम होत आहे.\n- लॅपटॉपवर काम करताना दर दोन तासांनी २० मिनिटांचा ब्रेक घ्यावा.\n- लॅपटॉपसमोर योग्य पद्धतीने बसावे.\n- लहान मुलांनी सूर्यप्रकाशात जावे.\n- मैदानावरील खेळ खेळायला हवेत.\n- हालचालींचा मणक्याशी संबंध असल्याने हालचाली अधिक करा.\n- नियमित विश्रांती घ्यावी.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://ourakola.com/2021/06/30/46006/telhara-breaking-guardian-minister-bachchu-kadu-finally-resolves-the-fast-by-paying-homage-to-the-road-work/", "date_download": "2021-08-02T05:05:43Z", "digest": "sha1:UG362CEMI67A4GPMZYVAFU4EG5RXIJAP", "length": 12277, "nlines": 133, "source_domain": "ourakola.com", "title": "तेल्हारा ब्रेकिंग- अखेर उपोषणकर्त्याच्या हाताने रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून पालकमंत्री बच्चू कडूंनी सोडवले उपोषण", "raw_content": "\nतेल्हारा ब्रेकिंग- अखेर उपोषणकर्त्याच्या हाताने रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून पालकमंत्री बच्चू कडूंनी सोडवले उपोषण\nतेल्हारा(प्रतिनिधी)– तालुक्यातील रस्त्यांची झालेली बिकट परिस्थिती सुधारावी यासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेले आमरण उपोषण आज पालकमंत्री बच्चू कडू यांच्या ठोस आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून शहरातील विशाल नांदोकार या युवकाने तालुक्यातील रस्त्यांची परिस्थिती सुधारावी यासाठी गेल्या पाच दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते पहिल्याच दिवसांपासून नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने अनेक ग्रामपंचायती संघटना सार्वजनिक मंडळे यांनी आपले समर्थन दिले होते.\nहजारो नागरिकांनी आपली मनोगत तसेच स्वाक्षरी अभियान सुद्धा राबवण्यात आले होते यावेळी उपोषण कर्ता विशाल नंदोकार यांनी जिथं पर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि नागरिकांचा रोष बघता जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी याबाबत दखल घेत आज उपोषण स्थळी जाऊन अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून लगेच याबाबत तोडगा काढला आणि उपोषण कर्ता विशाल नंदोकार यांना लगेच काम सुरु करु असे आश्वासन दिल्यानंतर विशाल नांदोकार यांनी उपोषण मागे घेतले.यावेळी बच्चू कडू यांनी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उपोषण कर्ता विशाल नांदोकार यांच्या हस्ते करून कामाला सुरुवात करण्यात आली.आणि अखेर पाच दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी हजाराच्या वर नागरिकांनी उपोषण स्थळी आज उपस्थिती दर्शवली होती.यावेळी तेल्हारा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nउपोषण कर्ता विशाल नांदोकार याने खुद्द आमरण उपोषणाला का बसलो याबाबत पालकमंत्री बच्चू कडू सांगितले यामध्ये नांदोकार यांनी सांगितले की मी व माझी पत्नी शेगाव येथे दर्शनाकरिता जात असतांना वाटेत एका महिलेची खोदलेल्या रस्त्यांमुळे चारचाकी मधेच डिलिव्हरी झाली तेव्हा त्या नवजात बालकाची नाळ एका दगळाने तोडावी लागली या सर्व घटनेला रस्त्यांची बिकट परिस्थिती होती त्यामुळे ही बाब मनाला चटका लावून गेल्याने हि परिस्थिती अजून कोणाच्या नशिबी येऊ नये म्हणून आज मी आमरण उपोषणाला बसलो असे कडू याना सांगितले\nअधिकाऱ्यांची काढली पाळकमंत्र्यांनी खरडपट्टी\nगेल्या पाच दिवसांपासून रस्त्यांची परिस्थिती सुधारावी वृक्षांची झालेली कत्तल दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी उपोषणाला बसलेल्या विशाल नंदोकार यांचे उपोषण सोडवण्यासाठी आलेल्या बच्चू कडू यांनी बांधकाम विभागाच्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे सांगण्यात येत आहे.रस्त्याची कामे वेळेत पूर्ण करावी असा दम सुद्धा त्यांनी यावेळी दिला.\nTags: akola newsपालकमंत्री बच्चू कडू\nमुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी कोणत्याही बाह्यसंस्थेची नेमणूक नाही\nAkola Corona Updates: नऊ पॉझिटीव्ह, 23 डिस्चार्ज\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nखराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन\nराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम: तालुका व गावस्तरीय समित्या कार्यान्वित करा- अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांचे निर्देश\nजवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दि. ११ ऑगस्टला\nAkola Corona Updates: नऊ पॉझिटीव्ह, 23 डिस्चार्ज\nएसबीआयच्या ग्राहकांना उद्यापासून मोठा झटका\nअण्णा नाईक स्टाईल खून प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या; मृतदेह गाडून वर रोपटं लावलं\nजवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दि. ११ ऑगस्टला\nआजी माजी सैनिकांकडून “कारगिल विजय” दिवस मोठ्या उत्साहात साजरा\nअतिवृष्टी झालेल्या भागात कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.natutrust.org/anjanwel-activitymar", "date_download": "2021-08-02T05:27:33Z", "digest": "sha1:DPTN6UZ4JAR52Y3BEFTTR5F5NT735NFO", "length": 2745, "nlines": 35, "source_domain": "www.natutrust.org", "title": "अंजनवेल उपक्रम | NATU PRATISHTHAN", "raw_content": "डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र\nदुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय व भागिर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् , कॉमर्स (संयुक्त) अंजनवेल, ता- गुहागर,जिल्हा-रत्नागिरी.\nशाळेची स्थापना - 01 -जुन -1999 यु डायस नं. - 27320301002 शाळा सांकेतांक - 25.03.022\nविद्यालयातील विविध सहशालेय उपक्रम\nकिशोरी विकास मार्गदर्शन प्रशिक्षण\nकिशोरी विकास मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम\nकिशोरी विकास मार्गदर्शन प्रशिक्षण\nकिशोरी विकास मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम\nसाहित्यसागर भिंतीपत्रक प्रकाशन सोहळा\nसाहित्यसागर भिंतीपत्रक प्रकाशन सोहळा\nकिशोरी विकास मार्गदर्शन प्रशिक्षण\nकिशोरी विकास मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम\nउद्योजकीय मार्गदर्शन व मतदार जागृती\nडॉ. तात्यासाहेब नातू स्मृतिदिन व्याख्यानमाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/konw-about-bollywood-actress-shilpa-shetty-husband-raj-kundra-nrst-158722/", "date_download": "2021-08-02T07:16:54Z", "digest": "sha1:E4DX7WFTO6TYC6XMWILDBJKRLH5IEQDK", "length": 11008, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "जाणून घ्या ... | पोर्नोग्राफी कंटेंट निर्मिती केल्याबद्दल अटकेत असलेला शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा नेमका आहे कोण? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n‘तारक मेहता…’ मधील भिडेच्या कन्येची चर्चा, सोशल मीडियावर झालाय कल्ला\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nजाणून घ्या ...पोर्नोग्राफी कंटेंट निर्मिती केल्याबद्दल अटकेत असलेला शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा नेमका आहे कोण\nइंटरनेटचा वापर वाढल्यानंतर अशा प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयटी अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती.\nपोर्नोग्राफी कंटेंट निर्मिती केल्याचा आरोप करत अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना काल रात्री मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अटक केली आहे. राज कुंद्रा याच्याविरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पोर्नोग्राफीक कंटेट बनवल्याच्या आणि तो अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यात आयटी अ‍ॅक्टसोबतच भारतीय दंडविधान (आयपीसी) च्या अनेक कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा नोंद होतो. इंटरनेटचा वापर वाढल्यानंतर अशा प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयटी अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती.\nही शिक्षा होऊ शकते\n१. अनेक वर्ष होऊ शकतो तुरूंगवास\n२. २००८ च्या कलम ६७(ए), आयपीसीचे कलम २९२, २९३, २९४, ५०० आणि ५०९ अन्वये शिक्षा\n३. ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दहा लाख रुपये दंड\n४. ७ वर्षांपर्यंत शिक्षेत होऊ शकते वाढ\nकाय आहे ‘अँटी पोर्नोग्राफी लॉ’\nअँटी पोर्नोग्राफी लॉ नुसार लैंगिक कृती आणि नग्नतेवर आधारित फोटो, व्हिडीओ, टेक्स्ट, ऑडिओ आणि इतर साहित्याची निर्मिती करणे. तसेच याप्रकारच्या कंटेन्टचे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रकाशित करणे गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीचे नग्न किंवा अश्लिल व्हिडीओ तयार करणे किंवा असा एमएमएस बनवून ते इतरांपर्यत पोहचवणाऱ्या लोकांवर या कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल होतो\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.rangmaitra.com/goth-star-pravah-3/", "date_download": "2021-08-02T05:53:55Z", "digest": "sha1:7KOOR36OPMH4FXB5Y3FOVZAE7AWS5FAX", "length": 10042, "nlines": 110, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘गोठ’चे शतक सेलिब्रेशन | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चालू घडामोडी ‘गोठ’चे शतक सेलिब्रेशन\non: March 18, 2017 In: चालू घडामोडी, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nस्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका\nस्टार प्रवाहवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘गोठ’ या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून या मालिकेतल्या बयोआजी,राधा-विलास, नीला, अभय, दीप्ती, किशोर या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. नुकतेच या मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाले.\nतळकोकणाच्या पार्श्वभूमीवर संस्थाने संपली तरी तो आब रुबाब टिकवून ठेवणारी आणि सद्य परिस्थितीत पुन्हा एकदा जुन्या परंपरा आणि रुढींचा पुरस्कार करणारी बयोआजी आणि मुक्त मोकळा विचार करणाऱ्या प्रगतीशील घरातली आधुनिक राधा यांच्या आचारविचारातल्या संघर्षाची ही गोष्ट. त्याला एका जुन्या कौटुंबिक रहस्याची जोड आहे आणि काही अपरिहार्य कारणांमुळे राधा बयोआजीची सून म्हणून म्हापसेकरांच्या वाड्यात आली आहे.\nकोकणच्या पार्श्वभूमीवर रंगणारी ही कथा अनेक स्थानिक संदर्भ, चालीरीती, परंपरा, बदलत्या काळातले त्यांचे संदर्भ नेमकेपणाने मांडते. बयोआजीच्या भूमिकेत नीलकांती पाटेकरांसोबत राजन भिसे, समीर परांजपे, रुपल नंद, सुशील इनामदार, विवेक गोरे, ऋता काळे, सुप्रिया विनोद, शलाका पवार, लतिका गोरे, विनायक भावे, नीलपरी गायकवाड, रुपाली मांगले या कसलेल्या कलावंतांच्या दमदार भूमिका हे या मालिकेचे बलस्थान आहे.\nहिंदीतली आघाडीची निर्मितीसंस्था फिल्मफार्म आणि स्टार प्रवाह यांनी मालिकेच्या निर्मितीत वेगळे प्रयोग केले असून मराठीतले पहिले अंडरवॉटर चित्रीकरण, ड्रोन वापरून चित्रित केलेली दृश्य ते तंत्रकुशलतेची कसोटी पाहणारा अग्नीफेराही या मालिकेच्या निमित्ताने साकारला गेला. गुरु ठाकूरने लिहलेले, आदर्श शिंदेने गायलेलं आणि नीलेश मोहरीरने संगीतबद्ध केलेलं या मालिकेचे स्त्री शक्तीचा सन्मान करणारे शीर्षकगीतही लोकप्रिय ठरले आहे.\nया पार्श्वभूमीवर या मालिकेच्या शंभर भागांचे सेलिब्रेशन सेटवर मोठ्या उत्साहात करण्यात आले.\nप्रेक्षकांना ही मालिका आवडते आहे, याची पोचपावती लोक आवर्जून येऊन भेटून देतात. फोन, इमेल, सोशल मिडिया मेसेजेसवरून देतातच, पण या सेलिब्रेशनलाही चाहत्यांनी उपस्थिती दर्शवली, हे विशेष. या प्रेमाच्या जोरावर ही मालिका अनेक उच्चांक गाठेल असा विश्वास बयोआजीच्या भूमिकेतल्या नीलकांती पाटेकर यांनी यावेळी व्यक्त केला.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1107848", "date_download": "2021-08-02T06:51:35Z", "digest": "sha1:KDWH3L6YTFXIF5EDLY4XMSPIRBO4X33X", "length": 2472, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"झाकिर हुसेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"झाकिर हुसेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:२६, १४ जानेवारी २०१३ ची आवृत्ती\n२१ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: nl:Zakir Hussain\n००:१५, १ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\n२१:२६, १४ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nJackieBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: nl:Zakir Hussain)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7", "date_download": "2021-08-02T07:29:35Z", "digest": "sha1:DNKLYUACYRGKTNP3TDIEFFRCKUNUFNWW", "length": 12297, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:सफर/निबंध माहिती शोध - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया:मदतकेंद्र येथे आलेल्या प्रश्नांवरून शैक्षणिक निबंध/प्रकल्प लेखनास उपयूक्त माहिती विचारण्याचे प्रयत्न दिसतात. त्या करीता/आधारीत हे साहाय्य पान आहे.\nमराठी विकिपीडियावर वर्णनात्मक निबंध उपलब्ध नसतात. निबंधांकरता वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध असल्यास आपण ती शैक्षणिक अथवा इतर उपक्रमात वापरण्यापुर्वी आपण येथे येथील माहितीच्या क्षमता आणि मर्यादांची माहिती वाचून घेणे अभिप्रेत असते.\nनेहमी विचारली जाणारी निबंध लेखनास साहाय्यभूत माहितीचा शोध वर्ग:पेशानुसार व्यक्ती वर्ग:पर्यावरण,वर्ग:वंशावळ, विवीध मानवी अधिकार शोध येथे घेता येतो.तर येथे हव्या असलेल्या वर्गीकरणानुसार इतर लेख शोधता येतात.\nमराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल. हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद हवे असलेले लेख अधिक श्रेयस्कर असेल.\n१.१ गूगल शोधयंत्रात मराठी विकिपीडिया विषय/लेख शोध\n०-९ अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण\nवर्ग त थ द ध न प फ ब भ म य र ल व श ष स ह ळ क्ष ज्ञ त्र ऋ ॐ श्र अः\nगूगल शोधयंत्रात मराठी विकिपीडिया विषय/लेख शोध[संपादन]\nकिंवा आपण गूगल शोधयंत्राकडून आला असाल तर गूगल मराठी शोधातच हवे असलेल्या लेख/विषयनाव शब्दानंतर site:mr.wikipedia.org असे लिहिल्यास मराठी विकिपीडियातील विषय लेखांचा शोध नेहमीच्या सरावा प्रमाणे घेता येईल.\nकाँप्यूटरवर मराठीत लिहिता येणे हिच खरी साक्षरता मराठी मित्रांनो, मराठीत लिहिण्यास शिका \n• मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती • इनस्क्रिप्ट पद्धती\nनिबंधासाठी माहिती शोधण्यासाठी आधी मराठीत शोध घेता आला पाहिजे आणि म्हणून मराठी टायपिंग कसे करावयाचे त्याची माहिती घेतली पाहिजे. उजवीकडे व्हिडिओ क्लिपेत दाखवल्याप्रमाणे मराठी टायपिंगची माहिती घ्या आणि मग मराठीतून माहिती शोधा.\nनिबंध या लेखात निबंध म्हणजे काय त्याचे प्रकार आणि प्रसिद्ध निबंध लेखक यांच्या बद्दल थोडक्यात ज्ञानकोशीय माहिती उपलब्ध आहे. निबंधांबद्दल ज्ञानकोशीय माहिती घेतल्यानंतर; इच्छुक वाचक विद्यार्थ्यांसाठी मराठी विकिबुक्स या बंधुप्रकल्पात निबंध लेखन कसे करावे हा मार्गदर्शनपर लेख उपलब्ध आहे.\nपुरातत्त्वशास्त्र • मानवशास्त्र • अर्थशास्त्र • शिक्षण • कायदा • समाजशास्त्र • राजकारण • राजनीती विज्ञान\nभूगोल • खंड • देश • शहरे • पर्वत • समुद्र • पृथ्वी • खगोलशास्त्र • सूर्यमाला\nनृत्य • संगीत • व्यंगचित्र • काव्य • शिल्पकला • नाटक •\nश्रद्धा • धर्म • हिंदू धर्म • इस्लाम धर्म • ख्रिश्चन धर्म • रोमन धर्म • बौद्ध धर्म • जैन धर्म • ज्यू धर्म • संस्कृतीनुसार दैवते •\n• पराश्रद्धा • फलज्योतिष •\n• अश्रद्धा • नास्तिकता\nतंत्रज्ञान • जैवतंत्रज्ञान • अतिसूक्ष्मतंत्रज्ञान • अभियांत्रिकी • रासायनिक अभियांत्रिकी • विमान अभियांत्रिकी • अंतरीक्ष अभियांत्रिकी • संगणक • संगणक अभियांत्रिकी • स्थापत्य अभियांत्रिकी • विद्युत अभियांत्रिकी • विजाणूशास्त्र • यांत्रिकी\nविज्ञान • जीवशास्त्र • वनस्पतीशास्त्र • पशु विज्ञान • आयुर्विज्ञान • भौतिकशास्त्र • रसायनशास्त्र • जैवरसायनिकी • गणित • अंकगणित • बीजगणित • भूमिती • कलन • स्वास्थ्यविज्ञान • रोग • चिकित्साशास्त्र • चिकित्सा पद्धती\nभाषा • भाषा-परिवार • भाषाविज्ञान • मराठी भाषा • साहित्य • काव्य • कथा\nक्रीडा • क्रिकेट • फुटबॉल • चित्रकथा • दूरचित्रवाहिनी • पर्यटन • पाककला • इंटरनेट • रेडियो • चित्रपट • बॉलीवूड\nव्यक्ती • अभिनेते • अभिनेत्री • खेळाडू • लेखक • शास्त्रज्ञ • संगीतकार • संशोधक • गायक\nइतिहास • कालमापन • संस्कृती • देशानुसार इतिहास • युद्ध • महायुद्धे • साम्राज्ये\nपर्यावरण • पर्यावरणशास्त्र • हवामान• पश्चिम घाट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१५ रोजी ११:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1700", "date_download": "2021-08-02T06:15:17Z", "digest": "sha1:MJLYXLWOVGE2UQU2MP2AXNVUFVZPG3AP", "length": 10774, "nlines": 87, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 10| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजेथे जेथे तुम्हास अर्थपूर्ण वर्तन दिसेल, सामाजिक मूल्य दिसेल, तेथे तेथे नीती आहे असे समजा- मग त्या जीवनाचे स्वरुप कोणते का असेना. मानवी जीवनाचा कोणताही आविष्कार आपण नाकारु नये. त्या विशिष्ट दिशेच्या ध्येयाची व्यवस्थित अनुभूती जोवर नाही, तोपर्यंत तरी कोणास नाकारु नये. मानवी स्वभाव वैचित्र्यपूर्ण आहे आणि पूर्णताही विविध रुपांनीच प्रकट होईल. पूर्णता म्हणजे मानवी जीवाची ध्येयभूत वस्तूशी भेट किंवा पूर्णता म्हणजे त्या ध्येयभूत वस्तूशी मानवी जीवाचा संपूर्णपणे मेळ. ईश्वरी वैभव अनेक रुपांनी व्यक्त होते. पावित्र्य शतरुपांनी प्रकट होते. भगवदगीता दहाव्या अध्यायातील ४१ व्या श्लोकात म्हणते, ‘जे जे भव्य आहे, वैभवशाली आहे, सुंदर आहे, सामर्थ्यसंपन्न आहे, ते ते मीच आहे असे मान. ते माझेच स्वरुप. माझ्या दिव्यत्वाचेच ते प्रकटीकरण.’ प्लेटोच्या आदर्श जगात पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूचे एक आदर्श रुप आहे. पृथ्वीवरील सर्व वस्तूंची विवक्षित व परिपूर्ण रुपे त्या आदर्श सृष्टीत आहेत. त्या स्वर्गाच्या राज्यात या अनंत आदर्शासाठी अनंत प्रासाद उभारलेले आहेत.\nआपल्या वर जाण्याच्या धडपडीने ध्येय नेहमी हाती येतेच असे नाही. परंतु ध्येयाला हात न पोचले म्हणून कष्टी होण्याची जरुरी नाही. खेळ कसा खेळलो याला महत्त्व आहे. धावा किती काढल्या ही गोष्ट महत्त्वाची नाही. कर्तव्य करणे हे आपले काम. ते कोणाकडून करवून घेणे हे काम नाही.\nअसत् ही अकरणात्मक वस्तू आहे. असत् म्हणजे कमी सत्. अमुक एक मनुष्य वाईट आहे याचा अर्थ काय याचा अर्थ इतकाच की त्याच्या ठिकाणी चांगुलपणा तितकासा नाही. सत् व असत् यांच्यातील विरोध हा अंतिम नाही, जे असत् आहे तेच सत् व्हावयाचे आहे. जो झगडा आहे तो सत् व असत् यांच्यात नसून अधिक सत् व कमी सत् यांच्यामध्ये आहे, किंवा कमी वाईट व अधिक वाईट यांच्यात आहे. सत् व असत् असे भेद न करता वरचे व खालचे, श्रेष्ठ व कनिष्ठ असे भेद करणे अधिक यथार्थ होईल. सारेच मोक्षाच्या शिडीवर चढणारे. कोणी वरच्या पायरीवर, कोणी तळच्या पायरीवर. आपलेच घोडे नेहमी पुढे दामटू नये; दुस-यांचाही विचार करावा. प्रतिपक्ष्याला केवळ कचरा मानू नये. त्याचेही म्हणणे सहानुभूतीपूर्वक समजून घ्यावे. आपल्या प्रियतम ध्येयांना विरोध सहन करणे कठीण असते खरे. व तो विरोध पुन्हा खेळीमेळीने शांतपणे सहन करणे हे तर त्याहूनही कठीण. परंतु अशाच वेळी तर वृत्तीचा विजय असतो. येथेच महात्मा इतरांपेक्षा उमटून पडतो व मात करतो. जग कसे असले पाहिजे व कसे आहे, यातील महदंतर पाहून आध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य खवळून उठत नाही. कधी सुधारणार हे जग, असे मनात येऊन तो अधीर होत नाही, आदळाआपट करीत नाही. तो जीवनाचा शांतपणे स्वीकार करतो. ‘जीवनाचे हे असे स्वरुप असले पाहिजे, दुसरे नाही असता कामा,’ असे हटातटाने म्हणणारे जे उतावळे लोक, त्याची निराशा व गडबड आध्यात्मिक वृत्तींच्या मनुष्यच्या ठायी आढळणार नाही. सहानुभूतीचा अभाव म्हणजे अधर्म. मी जसा प्रामाणिक आहे तसेच दुसरेही असतील, मला जितकी कळकळ व तळतळ आहे तितकीच दुस-यांनाही आहे, असे आध्यात्मिक पुरुष मानतो. ज्यांचा देव राष्ट्रप्रिय किंवा युद्धप्रिय नाही, ज्यांचा देव प्रेमरुप आहे, विश्वरुप आहे, त्यांचा तर हाच धर्म ठरतो की, विरोधासमोर शांतपणे उभे राहावे. प्रेमस्वरुप परमेश्वराची उपासना करणारे विरोधकांशीही शांतीने व सौजन्यानेच वागतील. आपल्याला विरोध करणारांवरही न रागावता क्षमावृत्ती दाखवणे, त्यांच्याशी सहनशीलपणाने वागणे, हा त्यांचा धर्म आहे. जो जो आपल्या धर्माचा नाही तो नास्तिक व पाखंडी आहे असे मानण्याची एक सहजप्रवृत्ती आपणात असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2021-08-02T06:07:21Z", "digest": "sha1:HJ5XLQZCQZ3C6QANJXDQWPC2ZNS7G3JN", "length": 33720, "nlines": 168, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "प्रशासन – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखबरदार :-बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी इन्स्टिट्यूशन क्वॉरेन्टाईन बंधनकारक, कॉरेन्टाइन रुग्ण बाहेर फिरतांना दिसल्यास डायल करा 1077\nसर्व धार्मिक कार्यक्रम समाज हितासाठी घरातच करा.जिल्हा प्रशासनाचा संदेश चंद्रपूर,प्रतिनिधी :- जिल्ह्यात वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा जिल्हा प्रशासनाचा चिंतेचा विषय बनला असून येणाऱ्या काळात जर बाहेरून येणाऱ्या लोकांना सक्तीने इन्स्टिट्यूशन क्वॉरेन्टाईन करून होम क्वॉरेन्टाईन असलेल्या व्यक्तींनी बाहेर पडल्यास गुन्हा कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यात 2 मे रोजी एक रुग्ण, 13 मे रोजी एक रुग्ण, 20 मे रोजी 10 रुग्ण, 23 मे रोजी 7 रुग्ण, तर आज रविवारी 2 रुग्ण असे एकूण 21 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. 24 मे रोजी रविवारी सायंकाळी आरोग्य विभागाने आणखी 2 रुग्णांची पुष्टी केल्यामुळे जिल्ह्यात आता 21 रुग्ण झाले आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, शारीरिक अंतर ठेवावे. मास्कचा वापर करावा आणि कोणताही होम कॉरेन्टाइन रुग्ण रस्त्यावर फिरत दिसल्यास प्रशासनाला\nधक्कादायक :- चंद्रपूर जिल्हातील पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या झाली १५ च्या वर \nसिंदेवाही तालुक्यात विरव्हा गावामध्ये आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने पुन्हा उडाली कोरोना अपडेट न्यूज :- चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार दिनांक 23 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी एकूण ३ रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये सायंकाळी सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथील 16 वर्षीय मुलीचा समावेश आहे. दुपारी बल्लारपूर येथील ३७ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तर सकाळी बाबुपेठ येथील एक युवती कोरोना पॉझिटिव्ह ठरली होती. एकूण आज तीन रुग्ण पॉझिटिव्ह ठरले आहे. तर शनिवारी सायंकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गेहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंदेवाई तालुक्यातील विरवा गावातील एक 16 वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह ठरली आहे. विरव्हा येथील यापूर्वीच नाशिक मालेगाव येथे काम करणाऱ्या एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाच्या कमी\nकारवाई :- कोटबाळा येथे सुभाष लालसरे चालवीत असलेल्या दुकानाचा परवाना रद्द करा – गावकऱ्यांची मागणी \nनायब तहसीलदारांनी केली प्रत्यक्ष पाहणी वरिष्ठांकडे रिपोर्ट सादर. गावकरी यांना कारवाईची अपेक्षा वरोरा प्रतिनिधी :- तालुक्यातील कोटबाळा गावातील सरकारी स्वस्त धान्य दुकानात कमी अन्नधान्य वाटप करून सुभाष लालसरे हे भ्रष्टाचार करीत असल्याने गावकरी संतप्त झाले होते व त्यांनी तहसीलदार वरोरा यांच्याकडे तक्रार देवून हया स्वस्त धान्य चालविणाऱ्या सुभाष लालसरे यांच्यावर कारवाई करून दुकानदारांचा परवाना रद्द करण्याची मागणी केली होती. हे कोटबाळा येतील स्वस्त धान्य दुकानाचे राशनचे वाटप एका महिला बचत गटामार्फत केले जात असून त्या वाटप गटाचे सचिव संगीता दिलीप लालसरे हया खऱ्या अर्थाने चालक असतांना हे दुकान सुभाष शिवराम लालसरे (ग्राम पंचायत सदस्य )यांच्या मार्फत चालवल्या जात आहे. देशात आलेल्या महामारी वर मदत म्हणून प्रति युनिट पाच किलो तांदूळ वाटप करण्याचे राज्य सरकाचे आदेश असून त्या आदेशाचे पालन न करता\nविशेष वृत्त कोरोना बुलेटिन:- जिल्हा प्रशासनाची लॉक डाऊन काळात आजपर्यंत कामगीरी दमदार \nचंद्रपूर जिल्ह्यात 67 हजार नागरिकांचे आत्तापर्यंत आगमन. 36 हजार मजुरांना जिल्ह्यातून आतापर्यंत देण्यात आला निरोप. एक हजारावर कर्मचारी स्थलांतरितांच्या कामांमध्ये व्यस्त. चंद्रपूर, प्रतिनिधी :- कोरोना आजाराच्या लॉक डाऊनमध्ये शिथीलता जाहीर झाल्यावर नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि हातावर पोट असणाऱ्या हजारो मजुरांचे स्थलांतरण जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. अत्यंत संवेदनशील असणाऱ्या घटनाक्रमाला प्रशासनातले 1 हजार कर्मचारी मानवतेतून पार पाडत आहे. जिल्ह्यातून बाहेर अर्थात आपल्या राज्यात, जिल्ह्यात स्वगावी गेलेले 36 हजार 129 नागरीक आहे. तर बाहेर राज्यातून, जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 67 हजार 553 नागरीक परवानगीने स्वगावी आलेले आहे. प्रत्येक राज्याची राज्यनिहाय यादी तयार करणे, मजुरांची माहिती मिळविणे, अन्य राज्याच्या प्रशासनाची समन्वय ठेवणे, आगार प्रमुख, रेल्वे आस्थापना, त्यांच्या वेळा, तिकीट काढून देणे खानदानाची व्यवस्था करणे प्रत्येकाला गाडीमध्ये बसून देणे असे संवेदनशील विषय या काळामध्ये प्रशासनाला हाताळावे लागत असून\nआनंदाची बातमी ;- चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोनच्या मार्गावर कृष्णनगर मधील पहिल्या पॉझिटिव रुग्णाचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह\nअखेर भुमीपुत्राची हाक ची बातमी खरी ठरली दुसरा पॉझिटिव्ह रुग्णाची रिपोर्ट सुद्धा लवकरच निगेटिव्ह येण्याच्या मार्गावर दुसरा पॉझिटिव्ह रुग्णाची रिपोर्ट सुद्धा लवकरच निगेटिव्ह येण्याच्या मार्गावर चंद्रपूर प्रतिनिधी : - चंद्रपूर जिल्ह्यातील 2 मे रोजी आढळलेल्या पहिल्या कृष्ण नगर येथील पॉझिटिव रुग्णाच्या संदर्भात भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलवर बातमी प्रकाशित करतांना त्या रुग्णांच्या परिवारातील सदस्य निगेटिव्ह असल्याने त्या पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह येणार असे भाकीत केले होते आणि आता ही बाब स्पष्ट झाली असून भुमीपीत्राची हाक न्यूज पोर्टल ची बातमी खरी ठरली आहे. 16 मे रोजी घेतलेला त्या कृष्ण नगरमधील नागपूर येथे भरती असलेल्या रुग्णांचा रिपोर्ट अखेर निगेटिव्ह असल्याचा अहवाल आला असल्याने भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल ची बातमी खरी ठरली आहे. हया रुग्णाचा पुन्हा 17 मे रोजी स्वॅब नमुना घेण्यात आला आहे . हा अहवाल प्रतीक्षेत आहे. हा अहवाल निगेटिव्ह\nसनसनिखेज:- लॉक डाऊनमधे एसीसी सिमेंट कंपनीतील सळाखीचा घूग्गूस येथील बांधकामात वापर \nएका राजकीय कंत्राटदाराच्या घराजवळ बांधकाम सुरू, एसीसी सिमेंट कंपनी व्यवस्थापन झोपले की झोपवले घूग्गूस मधे खळबळ .. घूग्गूस प्रतिनिधी :- मागील काही महिन्यापूर्वी घूग्गूस नकोडा येथील एसीसी सिमेंट कंपनी च्या नॉट फॉर सेल सिमेंट चोरी प्रकरणाची चौकशी सीआईडी मार्फत झाली होती व तत्पूर्वी कंत्राटदार राजु रेड्डी यांचेवर नॉट फॉर सेल सिमेंट चोरी प्रकरणात घूग्गूस पोलिस स्टेशन मधे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता त्या घटनेला एक वर्ष होतं असतांना पुन्हा एसीसी सिमेंट कंपनीच्या गोडाऊन मधून वार्ड क्रमांक ६ जनता शाळेच्या समोर एका हॉल बांधकामासाठी एसीसी कंपनीमध्ये असलेल्या गोडाऊन मधील सळाखीचा वापर होतं असल्याची घूग्गूस परिसरात सनसनिखेज चर्चा होतं असून एसीसी सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हया सळाखीचा जखीरा बाहेर गेल्याचे बोलल्या जात आहे. घूग्गूस येथे अशीही चर्चा आहे की एसीसी कंपनीतील सळाखीचा माल\nआनंदाची बातमी :- शेतीसंबंधित दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू\nरविवारी बंद राहणार सर्व दुकाने, जिल्हाधिकारी यांची घोषणा चंद्रपूर प्रतिनिधी -: जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू असून शेती संबंधित बी-बियाणे खते कीटकनाशके यांच्याशी निगडित उत्पादन व पॅकेजिंग आणि किरकोळ विक्री संबंधित उद्योग,आस्थापना,दुकाने सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील. रविवारला सदर दुकाने पूर्णतः बंद राहील,असा आदेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिला आहे. शेतीविषयक उत्पादन,सुविधा,आस्थापना संबंधाने पुढील बाबी कार्यरत राहतील सर्व प्रकारचे शीतगृहे,वखार ,गोदामा संबंधित सेवा,घाऊक वितरणासाठी आणि सदर बाबींशी संबंधित पुरवठा साखळी.कृषी उत्पादन व किमान आधारभूत किंमत यांच्याशी संबंधित कार्य करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती व राज्य शासनातर्फे अधिकृत असलेले मंडी बाजार विशेषतः कापूस, तुर व धान खरेदी,-विक्री आस्थापना,दुकाने सुरू राहतील. शेतकरी व शेतमजूर यांचेकडून करण्यात येणारी शेतीविषयक कामे मासेमारी व मत्स्य व्यवसाय संबंधित सर्व कामे व\nआनंदाची बातमी:- जिल्ह्यातील एकमेव पॉझिटिव रुग्णाची प्रकृती स्थिर \nसंपर्कातील 95 व्यक्तींची नोंद ; तपासणी केलेले सर्व 59 नमुने निगेटिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सुद्धा निगेटिव्ह येण्याची शक्यता बळावली कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सुद्धा निगेटिव्ह येण्याची शक्यता बळावली चंद्रपूर प्रतिनिधी : - चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिनांक 2 मे रोजी आढळलेल्या पॉझिटिव रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या संपर्कातील परिवारासह आतापर्यंत घेण्यात आलेल्या 59 स्वॅब नमुन्यांपैकी सर्व 59 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्ण सध्या नागपूर येथे कोविड शिवाय अन्य आजारावर उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नागपूर रुग्णालयातून कळविण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून आज दुपारी जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 59 नागरिकांपैकी सर्व 59 अहवाल निगेटिव्ह आलेले आहे. दरम्यान आतापर्यंत या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 95 लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. दरम्यान, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये महानगरपालिका आरोग्य विभागाच्या 47 चमू कार्यरत आहे. यांनी 11 मे रोजी या\nब्रेकिंग न्यूज :- सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता.वाचा सविस्तर \nनागरिकांनी घरीच रहावे जिल्हाधिकारी खेमनार यांचे आव्हान Ø आवश्यक सेवांची दुकाने 7 ते 2 Ø अन्य दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 Ø रविवारी फक्त जीवनावश्यक दुकाने सुरू Ø दुचाकीवर केवळ 1 नागरिकाला मुभा Ø रिक्षामध्ये मागच्या सीटवर फक्त 2 व्यक्ती Ø 4 चाकी गाडी ; ड्रायव्हर आणि मागे 2 व्यक्ती Ø जिल्हा अंतर्गत आता पासची गरज नाही Ø जिल्हा बाहेर प्रवास करता येणार नाही Ø बाहेरून येणारे 14 दिवस होम कॉरेन्टाईन होईल Ø जिल्ह्यात 144 कलम यापुढेही कायम चंद्रपूर,प्रतिनिधी : - महाराष्ट्रात आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे. अनेक भागात अडकलेले नागरिक चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचत आहेत. त्यामुळे आपण कोरोनाच्या सावटाखाली कायम आहोत. मात्र तरीही सोमवारपासून काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. जिल्‍ह्यात 144 कलम लागू असून नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये ,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी\nआश्चर्यजनक :- मेड इन चंद्रपूर, मेडी -रोवर रोबोट कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी \nआजपासून रोबोट करणार चंद्रपुरातील रुग्णांची सेवा चंद्रपूर प्रतिनिधी :- कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांच्या मदतीसाठी जिल्ह्यात टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडने बनवलेला आधुनिक मेडी-रोवर रोबोट आजपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. काल जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तयार झालेला हा रोबोट जिल्हा आरोग्य यंत्रणेला सुपूर्द केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी असे सांगितले की, कोरोना रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी हा रोबोट सध्या मदत करणार असून भविष्यात यामध्ये काही सुधारणा करून नमुने तपासणीसाठी मदत करता येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यातच आता मेडी- रोवर नामक रोबोट कोरोना रुग्णांची‌ सुश्रुषा करण्यासाठी मदत करणार आहे. मेडी-रोवर रोबोटचा प्रमुख उद्देश रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी यांचा कमीत कमी\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/ssc-and-hsc-exams-will-continue-new-education-policy-launched-govt-india-328464", "date_download": "2021-08-02T05:37:37Z", "digest": "sha1:TSEOADFLFDADKUYC76XOIRCUND42CUXW", "length": 9226, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दहावी-बारावीच्या परीक्षा सुरूच राहणार; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तरतूद", "raw_content": "\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर दिली आहे. या धोरणामध्ये दहावी, बारावी मंडळाच्या परीक्षा सुरू राहतील, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.\nदहावी-बारावीच्या परीक्षा सुरूच राहणार; राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तरतूद\nमुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मंजूर झाल्यानंतर दहावी बारावी परीक्षा रद्द होणार, असे समज सोशल मीडियावरून प्रसारित होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. परीक्षेची तयारी करण्यात विद्यार्थांचा बहुमूल्य वेळ खर्ची पडत आहे. या पद्धतीला आळा घालण्यासाठी परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल सुचविण्यात आले आहेत.\nऔषधी वनस्पतींकडे वाढता कल; अनेकांनी फुलवली घरच्या घरी आयुर्वेदिक बाग...\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर दिली आहे. या धोरणामध्ये दहावी, बारावी मंडळाच्या परीक्षा सुरू राहतील, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थांना वर्षातून दोन वेळ परीक्षेची संधी देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थांवर परीक्षेचा सध्या असलेला तणाव कमी होणार आहे. नवीन धोरणानुसार दहावी बारावी बोर्डच्या परीक्षा सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी विद्यार्थांना परीक्षेचे विषय निवडता येणार आहेत. त्याचप्रमाणे बोर्ड परीक्षेचे स्वरूपही बदलण्यात येणार आहे. त्यामुळे निवडलेल्या विषयात विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकेल असे बदल करण्यात येणार आहेत.\nपश्चिम रेल्वेचा प्रवास आता अधिक वेगवान; खार ते वांद्रे दरम्यान पूर्ण झाले महत्वाचे काम...​\nविद्यार्थांना अंतिम परीक्षा वर्षातून दोन वेळा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एक मुख्य परीक्षा आणि काही कारणामुळे परीक्षा देता न येणाऱ्या विद्यार्थांसाठी एक परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा पद्धतीबाबत बोर्ड एक मॉडेल विकसित करू शकणार आहे. त्यानुसार वार्षिक, सेमिस्टर, मॉड्युलर पद्धतीचा अवलंब करता येणार आहे. ही पद्धती निर्माण करताना विद्यार्थांना परीक्षेची भिती वाटेल, अशी परीक्षा पद्धत नसावी, असेही धोरणात म्हटले आहे. काही विषयांसाठी बोर्ड दोन भागात परीक्षा घेऊ शकते. एकामध्ये पर्यायी आणि दुसर्यामध्ये वर्णनात्मक प्रश्न ठेवता येतील, असेही धोरणात म्हंटले आहे.\nमुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...\nतिसरी, पाचवी आणि आठवीची परीक्षा प्राधिकरण घेणार\nशालेय शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सर्व विद्यार्थांना नियोजित प्राधिकारणामार्फत आयोजित होणाऱ्या तिसरी, पाचवी आणि आठवी मध्ये परीक्षा द्यावी लागणार आहे. घोकंपट्टी ऐवजी वास्तविक जीवनावर आधारित ही परीक्षा असेल. तिसरीची परीक्षा साक्षरता, संख्या ज्ञान आणि मूलभूत कौशल्यावर आधारित असणार आहे.\nसंपादन : ऋषिराज तायडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_908.html", "date_download": "2021-08-02T05:09:53Z", "digest": "sha1:LGFZ3UHC6OKU46S6DGR5J5VO6KQM7QNX", "length": 8556, "nlines": 53, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी येत्या अधिवेशनात कायदा - मराठी भाषामंत्री सुभाष देसाई - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी येत्या अधिवेशनात कायदा - मराठी भाषामंत्री सुभाष देसाई\nमराठी विषय सक्तीचा करण्यासाठी येत्या अधिवेशनात कायदा - मराठी भाषामंत्री सुभाष देसाई\nBY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |\nराज्यात कार्यरत असलेल्या विविध मंडळांच्या शाळांमधून मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार असून या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.\nमराठी भाषा सचिव डॉ.हर्षदीप कांबळे , विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत, शालेय शिक्षण उपसचिव रमेश पवार, यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.इयत्ता बारावीपर्यंत शालेय अभ्यासक्रमात मराठी विषय अनिवार्य करणारा मराठी शिक्षण अधिनियम लागू करण्यासाठी मराठी भाषा विभागाकडून समिती गठित करण्यात आली होती. विधी व न्याय विभागाने अन्य राज्यांचे अधिनियम व केंद्रीय शिक्षण हक्क अधिनियम 2009 च्या तरतुदी लक्षात घेऊन आपले अभिप्राय दिले आहेत. हा कायदा लागू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून मराठी भाषा विभागाला सहकार्य केले जाईल.\nश्री. देसाई यांनी अधिवेशनात मांडावयाच्या अन्य राज्यांच्या कायद्याच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या मराठी भाषा अधिनियम प्रस्तावावर विस्तृत चर्चा केली व मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कायदा तयार करताना त्यातील तरतुदींचे पालन करणे सर्व शाळांना सुलभ व्हावे. फिरतीची नोकरी असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना बाहेरील राज्यातून महाराष्ट्रात आल्यानंतर वरच्या वर्गात मराठी विषय घेणे अवघड होईल तेव्हा त्यांना यातून सूट मिळावी यासाठीची तरतूदही त्यात असावी. मराठीचा वापर वाढावा यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nमराठी विषय सक्तीचा करण्यासाठी येत्या अधिवेशनात कायदा - मराठी भाषामंत्री सुभाष देसाई Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 19:11:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2021-08-02T07:22:28Z", "digest": "sha1:426DLHRK3XHCTRXCSB2HIUJUL2JAOONO", "length": 3832, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या ९१० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या ९१० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या ९१० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या ९१० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे ९१० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1701", "date_download": "2021-08-02T06:01:58Z", "digest": "sha1:LYKCA3PM3YVWLP7H554Z6IIXH7FWD2WQ", "length": 11456, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 11| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजो आपल्याप्रमाणे ग्रह-पूर्वग्रह करुन घेणार नाही, तो मूर्ख, दुष्ट व अडाणी एखादी व्यक्ती अमुक एक मत का पत्करते याचा उलगडा तेव्हा होईल, जेव्हा त्या व्यक्तीचा स्वभाव, तिच्या भोवतालची परिस्थिती, त्या व्यक्तीचे शिक्षण, त्या व्यक्तीच्या जीवनाची पार्श्वभूमी वगैरे आपण समजून घेऊ. दुस-याचा दृष्टीकोण आपण नीट समजून घेतला तर त्याच्यावर आपण रागावणार नाही, त्याला त्याच्या मताविषयी क्षमा करु, एवढेच नव्हे तर, त्याच्याविषयी आपण सदभाव धरु, त्याची अधिक किंमत कुरु आणि अशा करण्याने आपण त्याचे मन जिंकून घेऊन अधिक वरच्या दर्जाचा अविऱोध निर्माण करु, अधिक उच्च प्रकारचा मेळ घालू शकू, ऐक्य निर्मू शकू. हिंदूंच्या पुराणात रावण व हिरण्यकश्यपू केवळ पापमूर्ती असे मानले आहे. परंतु त्यांनाही शेवटी सदगती मिळते. त्यांनाही मोक्ष मिळवून घेण्याची पात्रता आहे. रावण व हिरण्यकश्यपू स्वतःच्या पुरुषार्थाच्या व पराक्रमाच्या कल्पनांप्रमाणे वागतात; ते स्वतःशी असत्यरुप होत नाहीत.जे श्रेयस्कर असे त्यांना वाटले, त्याच्या पाठीमागे ते उत्कटपणे लागले. त्यांच्या जीवनात तीव्रता व उत्कटता आहे. तिची दिशा निराळी होती एवढेच. रावण वरुन जरी लोखंडासारखा कठीण दिसला, सीतेचे हरण करण्यात त्याची जरी प्रक्षुब्ध वासना दिसली, रामाला जिंकण्यासाठी जरी तो धडपडत असला, तरी त्याच्या या सर्व हालचालींत मधूनमधून होणा-या हळुवार प्रतिक्रिया, मधुन मधुन स्फुरणारी क्षणिक उदात्तता दिसून आल्याशिवाय राहत नाही. सीतेच्या व्यक्तित्वाविषयी त्याला फार आदर वाटतो. तो रामाचा भयंकर शत्रू आहे, हाडवैरी आहे, ही गोष्ट खरी; परंतु दुखावलेल्या मनातूनच न शमणारा संताप जन्मत असतो. गाढ्या वैराच्याच पाठीमागे तीव्र वेदना असते. मानवजातीचे काही विशेष नमुने असतात. काही काही मोठ्या विवक्षित वृत्तीची माणसे असतात, त्यांचे स्वरुप समजून घेणे सोपे नसते आणि ज्यांचे जीवन समजून घेण्याची उत्सुकता आपण दर्शवलेली नसते, अशांबरोबर आपण श्रेष्ठ आहो या गर्वाने फुगून कधी वागू नये. जीवनाची सर्जनशक्ती अनंत रुपांनी प्रकट होते. त्यातील प्रत्येक रुपात अपूर्वाई असते. क्रियेच्या प्रत्येक प्रकारात सत् व असत् दोन्ही असतात. कोणतीही गोष्ट असो, ती जशी चांगली तशी वाईटही करता येते.\nईश्वराच्या या जगात केवळ दुष्ट असे काही नाही. अमिश्र असत् या संसारात नाहीच. म्हणून जेव्हा आपणास वाईटाचा विरोध होतो तेव्हा रागावू नये. असे रागावणे वाईट आहे. आपली वृत्ती जे जे विरोध होतील ते सर्व शांतपणे सहन करुन धैर्याने पुढे जाण्याची असावी. त्या विरोधाचाही स्वीकार करावा. प्रेमाचा आत्मा दुस-याला समजून घेण्यात आहे, दुस-याविषयीही संपूर्ण सहानुभूती दाखविण्यात आहे. अशा निर्मल व उदार प्रेमाने जगातील दुष्टतेचा आपण धैर्याने स्वीकार केला पाहीजे. असे करण्यात आपण दया दाखवितो किंवा मोठी क्षनावृत्ती दाखवितो असे समजण्याचे बिलकुल कारण नाही. आपण केवळ न्याय दाखविला असे म्हणता येईल. निरपेक्ष न्यायाची वृत्ती ही दया किंवा क्षमा यांच्याहूनही थोर आहे. मनुष्य जसा आहे तसा पत्करुन त्याच्यावर प्रेम करणे, त्याचा दुबळेपणा व त्याची शक्ती दोन्ही समजून घेणे, जग ज्याला अपराध किंवा पाप म्हणते, ते करायला मुळचा सत्प्रवृत्तीचा असा हा मानव का प्रवृत्त झाला ते समजून घेणे, म्हणजेच खरोखर न्याय. नंदनवनात ईव्हने अँडमला मोहात पाडले, त्याचे परिणाम पुढे अत्यंत दुःखद असे झाले; परंतु त्या ईव्हहून आपण नैतिकदृष्ट्या अधिक श्रेष्ट आहो असे म्हणण्याचे धारिष्ट्य आपल्यापैकी कोणी तरी करील का आपण जर त्या काळात व त्या परिस्थितीत असतो, तर आपण निराळ्यात-हेने वागलो असतो असे कोणास तरी वाटते का आपण जर त्या काळात व त्या परिस्थितीत असतो, तर आपण निराळ्यात-हेने वागलो असतो असे कोणास तरी वाटते का जगातील दुष्टांतल्या दुष्टासही स्वीकारणे, हाच एक अशक्य वाटणा-या सहकार्याचा पाया होऊ शकेल. शत्रूवर विश्वास टाकणे हाच त्याच्याशी वागण्याचा उत्तम मार्ग. जो खरोखर आध्यात्मिक वृत्तीचा पुरुष आहे त्याला ना भय, ना क्रोध.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/priyanka-chopra-said-filmmaker-had-abused-me-11594", "date_download": "2021-08-02T05:33:33Z", "digest": "sha1:MQV6FHY42VBOY5ZKHX66Q5DVPDXYK6WW", "length": 7201, "nlines": 23, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "चित्रपट निर्मात्याने आपल्यासोबत गैरवर्तन केले होते, मात्र ...", "raw_content": "\nचित्रपट निर्मात्याने आपल्यासोबत गैरवर्तन केले होते, मात्र ...\nबॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच प्रसिद्ध अभिनेत्री ओप्रा विन्फ्रेच्या 'सुपर सोल' या कार्यक्रमामध्ये दिसली. या कार्यक्रमात प्रियांका चोप्राने अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींवर खुलासे केले आहेत. या कार्यक्रमात प्रियांका चोप्राने तिच्या लग्नापासून ते जीवनातील इतर अनेक पैलूंवर उघडपणे चर्चा केली आहे. शिवाय या कार्यक्रमात प्रियांका चोप्राने बॉलिवूडमधील तिच्या सुरुवातीच्या काळाविषयीची अनेक रहस्ये उघड केली आहेत. सुरुवातीच्या काळात एका चित्रपट निर्मात्याकडून अत्यंत वाईट वागणूक मिळाली होती आणि त्यावर तेव्हाच आवाज न उठवल्याने आपल्याला आजही दुःख होत असल्याचे प्रियांकाने संगितले आहे. (Priyanka Chopra said that The filmmaker had abused me)\nHappy Birthday: अलका-नीरज च्या नात्याबद्दल कुटुंबीयांना दिला होता इशारा\nहॉलिवूड मधून बॉलिवूड मध्ये आलेल्या मी-टू चळवळीमुळे अनेक अभिनेत्रींनी चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळींवर आरोप केल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. त्यातच आता प्रियांका चोप्राने देखील चित्रपट क्षेत्रातील शोषणाबद्दलचा मुद्दा उपस्थित केला आहे. सुरुवातीच्या काळात एका चित्रपट निर्मात्याने आपल्याशी गैरवर्तन केले होते आणि त्यावर आपण तेव्हाच आवाज उचलला नसल्याने या गोष्टीचा आजही आपल्याला पश्चाताप होत असल्याची भावना प्रियांका चोप्राने व्यक्त केली आहे. या क्षेत्रातला तो आपला सुरुवातीचा काळ असल्याने आपण खूप घाबरलो होतो, असेही तीने पुढे सांगितले आहे.\n(चित्रपट निर्मात्याचे नाव न घेता) चित्रपटाच्या सेटवर एका निर्मात्याने आयटम सॉंगच्या डान्ससाठी कपडे उतरवण्यास सांगितले असल्याचा मोठा खुलासा प्रियांका चोप्राने केला. आणि त्यानंतर या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी आपण हा चित्रपट सोडला असल्याची माहिती तिने या कार्यक्रमात दिली. प्रियांकाच्या उत्तरावर ओप्रा विन्फ्रेने चित्रपट सोडण्याचा कठोर निर्णय कसा घेतला असे विचारले. त्यावर प्रियांकाने आपल्या आई वडिलांनी केलेल्या संस्कारामुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले. आणि त्यांच्यामुळेच अशी हिमंत करता आल्याचे पुढे सांगितले. (Priyanka Chopra said that The filmmaker had abused me)\nयाव्यतिरिक्त, त्याकाळात चित्रपट क्षेत्रात आपण नवीन असल्याने फार भीती वाटली होती, असे प्रियंकाने पुढे सांगितले. असे म्हटले जाते की, मुली आदर आणि सन्मान मिळवण्यासाठी संघर्ष करत नाहीत, मात्र आपल्याला त्यासाठीचा संघर्ष करायचा होता. व त्यामुळेच आज आपण या क्षेत्रात कार्यरत असल्याचे प्रियांका चोप्राने सांगितले. तसेच या सर्व वाईट गोष्टींपासून स्वतःला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या गोष्टींपासून दूर राहणे, असेही प्रियंकाने सांगितले. इतकेच नाही तर, \"आईने सांगितले होते की, आयुष्यात काहीही करा पण तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावे लागेल.'' आणि म्हणूनच आपण या ठिकाणी असल्याचे मत प्रियांकाने व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/seeds-did-not-germinate-312503", "date_download": "2021-08-02T06:40:16Z", "digest": "sha1:NQV4JDUXCVWZJBUSVRSFRKS6JJQQYV3E", "length": 11660, "nlines": 134, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video : शेतकरी पेरणी सोडून घेताहेत पेरलेल्या बियाण्यांचा शोध, काय असावे कारण?", "raw_content": "\nपाऊस आला, जमिनीतील ओल पाहूनच पेरणी केली. पेरणीला बारा दिवस उलटले तरी बियाणे अंकुरले नसल्याने शेतकरी बेचैन झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.\nVideo : शेतकरी पेरणी सोडून घेताहेत पेरलेल्या बियाण्यांचा शोध, काय असावे कारण\nसमुद्रपूर (जि. वर्धा) : वर्ध्यात बोगस खतांपाठोपाठ आता बोगस बियाण्यांचाही प्रकार पुढे येतो आहे. समुद्रपूर तालुक्‍यातील मांडगाव येथे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पेरलेले सोयाबीन उगवले नाही. या सर्वच शेतकऱ्यांनी समुद्रपूर येथील एका कृषी सेवा केंद्रातून नामांकित कंपनीचे बियाणे खरेदी केले. त्याची पेरणी करून 12 दिवस झालेत. पण, अद्याप पेरलेले बियाणे उगवलेच नाही. यामुळे शेतकऱ्यांकडून शेतात पेरलेल्या बियाण्यांचा शोध घेणे सुरू झाले आहे.\nपाऊस आला, जमिनीतील ओल पाहूनच पेरणी केली. पेरणीला बारा दिवस उलटले तरी बियाणे अंकुरले नसल्याने शेतकरी बेचैन झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. मांडगाव येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी गावातील कृषी सेवा केंद्रातून तर काहींनी वर्धा शहरातील दुकानातून बियाण्यांची खरेदी केली. यंदा कपाशीबाबत घडलेल्या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीवर भर दिला. पावसाची चिन्हे दिसताच या भागातील शेतकऱ्यांकडून सोयाबीनचा पेरा झाला. बऱ्यापैकी पाऊस आल्याने पेरलेले बियाणे अंकुरणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही.\nपेरलेले बियाणे बोगस असल्याचे म्हणत या बियाण्यांचा शोध घेण्याचा प्रकार येथील शेतकऱ्यांकडून सुरू झाला आहे. शेतात बियाणे कुठे हरवले हे शोधण्याचा प्रयत्न मांडगाव येथील शेतकरी संजय वांदिले, प्रशांत आदमने, सुधाकर तडस, प्रशांत गोलाईत, कैलास कापटे, उमेश विहिरकर, पांडुरंग दांडेकर, नामदेव तडस यांच्याकडून सुुरू आहे. हा शोध घेणारे एक दोन नाही तर तब्बल 35 शेतकरी आहेत. यातील एका शेतकऱ्याकडे किमान सहा ते सात एकर शेती आहे. यामुळे त्यांच्या पेरणीचा खर्च 50 हजाराच्या घरात आहे. एवढा खर्च करून या शेतकऱ्यांवर पेरणीचे दुबार संकट ओढवले आहे. या शेतकऱ्यांनी ईगल कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची लागवड केल्याची माहिती दिली. सोबतच धरतीधन व रोहितच्या बियाण्याचे लॉट देखील अंकुरले नसल्याची तक्रार या शेतक्‍यांकडून करण्यात आली आहे.\nकृषी केंद्र चालकाने केले हात वर\nपेरलेले उगवलंच नाही, अशी व्यथा घेऊन शेतकरी कृषी दुकानदारांकडे पोहोचले. पण, कृषी दुकानदाराने हात वर केले. त्याचप्रमाणे कृषी कंपनी कमी पावसाचे तसेच, खोलवर पेरणी केली असल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करीत आहे. परंतु, शेतात उकरून बघितले तर 50 टक्केच्यावर दाणे सडलेल्या अवस्थेत दिसतात. बाजूच्याच शेतात पेरणी यंत्राने दुसऱ्या कंपनीचे बियाणे पेरले असता ते बियाणे उगवले आहे. यामुळे नुकसान भरपाई मिळावी आणि बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.\nदुबार पेरणीसाठी शेतकरी बियाण्यांच्या विवंचनेत\nआधीच कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे कृषी कंपन्यांनी जादा दर आकारून बियाण्यांची विक्री केली. त्यातच आता दुबार पेरणीसाठी कुठून बियाणे आणावे तसेच भांडवल कसे उभे करावे असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे. पहिल्या खरेदीत बियाणे कंपनीची लबाडी समोर आली. आता पुन्हा हिम्मत कशी करावी, याकरिता भांडवल कुठून आणावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.\nमांडगाव परिसरात साधारणत: सोयाबीनचाच पेरा अधिक असतो. यानुसार यंदाही तसाच पेरा आम्ही केला. या पेरणीवर पाऊस पडला तरी बियाणे उगवले नाही. यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.\nसविस्तर वाचा - आता तुकाराम मुंढेंना करणार नगरसेवक बदनाम, हा घेतला निर्णय\nकृषी केंद्रातून शेतकऱ्यांनी खरेदी केलेली बियाणे शासनाने सर्टीफाईड केलेली आहेत. यामुळे ती उगविणे अथवा कुजणे याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची आहे. शासनाने आपली जबाबदारी समजून नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याची मागणी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/33476/neglected-a-sportsperson-and-medal-winners-in-india/", "date_download": "2021-08-02T05:45:59Z", "digest": "sha1:X6XUCBWG4ZBVQN74MCZICYML5CLDZKW5", "length": 12241, "nlines": 65, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' 'ह्या' खेळाडूंनी देखील एकेकाळी देशासाठी पदक मिळविले होते, पण आज ते जगताहेत हलाखीचे जीवन", "raw_content": "\n‘ह्या’ खेळाडूंनी देखील एकेकाळी देशासाठी पदक मिळविले होते, पण आज ते जगताहेत हलाखीचे जीवन\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |\nकोणताही खेळाडू एका रात्रीत यशस्वी होत नाही की स्टार बनत नाही. त्यासाठी त्याने कितीतरी वर्ष कष्ट केलेले असते. त्यांनी त्यांच्या या खेळासाठी कितीतरी वर्ष मेहनत घेतलेली असते.\nपण असे असूनही काही नेमकेच खेळाडू, आपल्या या खेळाच्या कारकीर्दीमध्ये चांगल्याप्रकारे यशस्वी होतात. पण अशी देखील काहीजण आहेत, ज्यांनी भारतासाठी पदके मिळवून देखील आज ते अतिशय दयनीय जीवन जगत आहेत.\n१. आशा रॉय, धावपटू\nआशाला देशातील सर्वात जलद स्त्री धावपटू म्हणून घोषित करण्यात आले होते. पण आम्हाला ठावूक आहे की, आपल्यातील बहुतेकांना हिचे नाव देखील माहित नसेल.\nपश्चिम बंगालच्या आशाचे वडील भाजी विकतात, तरीदेखील तिने राष्ट्रीय स्तरावर रेकॉर्ड बनवले. नॅशनल ओपन अॅथेलिटीक्स चॅम्पियनशीपमध्ये दोन सुवर्ण पदक मिळवून देखील आशा आज हलाखीचे आणि एक अनामिक जीवन जगत आहे.\nपश्चिम बंगाल सरकार तिला एक नोकरीही देऊ शकली नाही. तिने १०० मीटर रेस ११.८० सेकंदामध्ये पूर्ण केली होती. दुखापतीमुळे ती रिओ ऑलम्पिकमध्ये भाग घेऊ शकली नाही.\n२. सरवन सिंग, हर्डलर\n१९५४ च्या एशियन गेम्समध्ये ११० मीटर हर्डलरमध्ये देशाला सुवर्ण पदक देणारे सरवन आज एक कॅब ड्रायव्हर आहेत. १४.७ सेकंदामध्ये १३ हर्डलर पार करणाऱ्या ह्यांना आज आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी गाडी चालवावी लागत आहे. पंजाब सरकार त्यांना मदत म्हणून फक्त १५०० रुपये देते.\n३. शंकर लक्ष्मण, हॉकी\nशंकर लक्ष्मण हे ६० च्या दशकामध्ये भारतीय हॉकी संघाचे कर्णधार होते. ते अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असूनही उपचाराच्या अभावामुळे शंकर यांचा मृत्यू झाला होता. एवढे सारे पुरस्कार जिंकूनही या महान खेळाडूला पैशाच्या अभावामुळे मरण पत्करावे लागले.\n४. माखन सिंग, धावपटू\nमाखन सिंगने १९६२ मधील राष्ट्रीय खेळांमध्ये मिल्खा सिंगला हरवले होते. १९६२ चे एशियन गेम्स आणि १९६४ च्या समर ऑलम्पिक्समध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. १९७२ मध्ये सेनेमधून निवृत्त झाल्यानंतर ते आपल्या गावात स्टेशनरीचे दुकान चालवत होते.\nमधुमेहाने ग्रासलेले माखन यांना १९९० मध्ये पायाला दुखापत झाली, ज्याच्यामुळे त्यांचा पाय कापावा लागला. अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या माखन सिंग यांना गरिबीतच अखेरचा श्वास घ्यावा लागला.\n५. कमल कुमार, बॉक्सर\nकमल कुमार हे एक राज्यस्तरीय खेळाडू आहेत. कितीतरी मेडल जिंकणारे कमल आज कचरा उचलून आपला उदरनिर्वाह करत आहेत. NDTV मध्ये २०१३ साली छापून आलेल्या वृत्तानुसार, कानपूरच्या ग्वालटोलीमध्ये राहणारे कमल प्रत्येक घरी जाऊन कचरा उचलतात आणि बाकी वेळेमध्ये पानटपरी चालवतात.\nत्यांनी राष्ट्रीय स्तरावर कितीतरी स्पर्धांमध्ये युपीसाठी पदक मिळवली आहेत. स्वतः बरोबर एवढा अन्याय होऊन देखील कमल हे मानतात की, कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. कमलचे स्वप्न आहे की, त्यांच्या मुलांनी देशासाठी पदके जिंकावी.\nराज्यासाठी पदक जिंकूनही सरकार त्यांचा योग्यप्रकारे सन्मान करू शकली नाही. त्यांना ना नोकरी मिळू शकली आणि कोणताही आर्थिक लाभही मिळू शकला नाही.\n६. रश्मिता पात्र, फुटबॉलपटू\nओडीसाच्या या खेळाडूने कितीतरी आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. गरिबीने त्यांना फुटबॉल सोडायला भाग पाडले. त्यानंतर आपल्या गावाला परत जाऊन त्यांनी लग्न केले आणि आज ती एक पानटपरी चालवते.\n७. निशा राणी दत्त, निशाणेबाज\nझारखंडची निशाणेबाज निशाला आपल्या कुटुंबियांची मदत करण्यासाठी २०११ मध्ये खेळ सोडवा लागला. निशाने एशियन ग्रँड पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.\nइंडिया टुडेच्या वृत्तानुसार राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कितीतरी पदक मिळवल्यानंतर देखील त्यांना आपल्या घराची डागडुजी करण्यासाठी आपली उपकरणे विकावी लागली. एवढे सर्व झाल्यानंतर सरकारने त्यांना मदत करण्यसाठी ५ लाख रुपये देण्याचे घोषित केले. पण देशाने एक प्रतिभावान खेळाडू गमावला.\nअसे हे आणि यांच्यासारखे कितीतरी खेळाडू आज प्रतिभावान असूनही हलाखीचे जीवन जगत आहेत आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← रुळांवर माणसे दिसत असून देखील लोको पायलट ट्रेन का थांबवू शकत नाहीत\nदेशाचं रक्षण करत अखेरिस चीनलाही नमविणा-या या धाडसी सैनिकाची कथा वाचून अंगावर रोमांच उभे राहतात →\nचीनमध्ये “कोरोना” पुन्हा उफाळला बरे झालेले रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह\nतृतीयपंथीयांना त्यांचा सन्मान मिळवून देण्यासाठी तिने जीवाचं रान केलं आणि ‘बदल’ समोर आहे\nनासाने थेट काही ग्रहांना अज्ञात भारतीयांची नावं देणं हे किती अभिमानास्पद आहे\nMay 7, 2020 इनमराठी टीम 0\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/37315/why-indian-soldiers-killed-in-encounters-a-despite-wearing-bulletproof-jackets/", "date_download": "2021-08-02T06:49:37Z", "digest": "sha1:R26BERHZWOHHCNJKEDUGGU5SC5JYKSA4", "length": 10435, "nlines": 60, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' बुलेट प्रूफ जॅकेट्स घालनूही भारतीय जवान मृत्युच्या विळख्यात का अडकतात? वाचा...", "raw_content": "\nबुलेट प्रूफ जॅकेट्स घालनूही भारतीय जवान मृत्युच्या विळख्यात का अडकतात\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम\nआपले भारतीय सैनिक हे आपल्या देशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. हे सैनिक आपले संपूर्ण जीवन आपल्या देशाच्या रक्षणार्थ वाहून टाकतात. त्यांच्यामुळेच आपण आपल्या देशात सुरक्षितपणे जगू शकतो.\nभारतीय सैनिक आपण सुरक्षित राहावे, यासाठी आपल्या जवळच्या माणसांपासून दूर राहून भारतमातेचे रक्षण करण्यासाठी सीमेवर उभे असतात. गोठणवणारी थंडी असो किंवा तळपणारा उन्हाळा असो. त्यांना कसलाच फरक पडत नाही. आपल्या कर्तव्यासमोर ते कोणाचेच ऐकत नाही आणि कोणालाही जुमानत नाहीत.\nनेहमी तत्पर असणारे, डोळ्यांमध्ये तेल घालून भारतीय सीमेचे रक्षण करणारे, शत्रूला सळो की पळो करून सोडणारे भारतीय सैनिक हे देशाचे भूषण आहेत. त्यांना आमचा आदराचा सलाम.\nआता सैनिकांना पहिल्यापेक्षा वेगळी आणि मॉडर्न हत्यारे देण्यात येतात. बंदुका असो किंवा मग बॉम्ब असो, हे नवीन अपग्रेडेड शस्त्र त्यांना देण्यात आलेले आहेत. आजकाल सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट देखील दिले जाते, जेणेकरून ते जॅकेट त्यांचे काही प्रमाणात रक्षण करू शकेल.\nपण तुम्हाला हे माहित आहे का, कधी कधी हे जॅकेट घातलेले असून देखील सैनिकांना गोळी लागून ते शहीद होतात. मग असे का होते\nबुलेटप्रूफ जॅकेट घातल्यावर तर त्यांना गोळी लागूच शकत नाही. पण यामागे देखील एक कारण आहे, तेच आज आपण जाणून घेऊया.\nक्वोरावर देण्यात आलेल्या उत्तरांनुसार, सध्या भारत लष्करी आणि अर्धसैनिक बलांना ही बुलेटप्रूफ जॅकेट देण्यात येतात. लष्कर, बीएसएफ, सीआरपीएफ आणि पोलीस या आपल्या जवानांकडून वापरण्यात येणाऱ्या जॅकेटचे वजन जवळपास १५ ते १८ किलो एवढे असते.\nयामध्ये फक्त लोखंड आणि स्टीलच्या एकत्रित केलेल्या प्लेट्स काही अंतरांवर बिस्किटाच्या स्वरूपामध्ये मांडलेल्या असतात.\nत्यामुळे कधी कधी गोळी त्यावर आदळून सैनिकाची हनुवटी, हात आणि पायाकडे वळण्याची शक्यता खूप जास्त असते. कधी – कधी बुलेट्स जॅकेटवर आदळून जोरात आघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा परिणाम सैनिकाच्या शरीरावर होतो.\nअसे दहा ते पंधरा सेकंदामध्ये खूप वेळा होते आणि त्याचा सैनिकाच्या शरीरावर आघात होतो. सैनिक हा यादरम्यान देखील शत्रूवर काउंटर अटॅक करत असतो, त्यामुळे त्याच्या शरीरावर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आणि हेच त्याच्या मृत्यूचे कारण देखील ठरू शकते.\nतसेच, बुलेटप्रूफ जॅकेट हे केवळ समोरून गोळ्या झाडणाऱ्या बंदुकीच्या काही फेऱ्यांसाठी आणि काही अंतरासाठीच प्रभावी असते.\nहे जॅकेट शरीरावर मारल्या गेलेल्या गोळ्यांना अडवू शकते पण त्याचा हा अर्थ होत नाही की, त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होत नाही.\nतसेच, हे बुलेटप्रूफ जॅकेट फक्त आपल्या धडाच्या भागाचे संरक्षण करते. जर तुमच्या पायाला गोळी लागली तरीदेखील तुम्ही मरू शकता. असे कितीतरी शरीराचे भाग रिकामे असतात, जिथे शत्रू गोळी मारू शकतो.\nतसेच, या बुलेटप्रूफ जॅकेटच्या प्लेट्समध्ये असलेल्या अंतरामध्ये जर गोळी लागली, तरीदेखील इजा होऊ शकते. एवढेच नाही तर, शत्रूने सैनिकांवर ग्रेनेडने हल्ला केल्यास या बुलेटप्रूफ जॅकेटचा काहीही उपयोग होत नाही.\nया सर्व कारणांमुळे कधी – कधी बुलेटप्रूफ जॅकेट घातलेलं असूनही सैनिकांना काउंटर अटॅक करतेवेळी मरण पत्कराव लागत आणि त्यावेळी ह्या बुलेटप्रूफ जॅकेटचा काहीही उपयोग होत नाही.\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.\n← याला म्हणतात फोटोग्राफी आपल्या विचारांना चालना देणारे हे अप्रतिम फोटो बघाच…\nया “हुकुमशहाने” स्वतःच्या देशात चक्क लोकशाही आणली आणि देशाचा चेहराच पालटून टाकला\nआपल्या देशाला ‘भारत’ हे नाव कसं पडलं ५ संभाव्य कारणं वाचलीच पाहिजेत\nसंसारात या १० बाबींची काळजी घ्या, नाही तर परिस्थिती घटस्फोटापर्यंत जाऊ शकते\n१० रुपयांच्या हव्यासापोटी हॉटेलला २ लाख दंडाचा दणका जाणून घ्या ग्राहक हक्क…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/kolhapur-news-marathi/warna-bills-credited-to-farmers-accounts-nrka-157162/", "date_download": "2021-08-02T07:13:28Z", "digest": "sha1:NAXY37CVZTVB26JTHUEE6AOV2BRGTOMK", "length": 10714, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "कोल्हापूर | वारणेची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n‘तारक मेहता…’ मधील भिडेच्या कन्येची चर्चा, सोशल मीडियावर झालाय कल्ला\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nकोल्हापूरवारणेची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा\nवारणानगर : येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यात २०-२१या गळीत हंगामात गाळपास आलेल्या १५ जानेवारीपासूनची शेतकऱ्यांची थकीत सर्व ऊस बिले कारखान्याने गुरुवारी सायंकाळी बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले.\nवारणा साखर कारखान्याच्या सन २०-२१ या गळीत हंगामातील पंधरा जानेवारीपासूनची ऊस बीले थकीत होते गाळप सुरू झाले पासून वारणा कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांची ऊस बीले त्वरीत जमा केली होती. मात्र, त्यांनंतरची ऊस बिले देण्यास विलंब झाला होता. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांनी १६ जुलैपासून ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी १५ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत ऊसबीले जमा करणार असे शिष्ठमंडळास सांगितले होते.\nत्यानुसार वारणा कारखान्याने गुरुवारीच सांयकाळी बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर बिले जमा केल्याचे शहाजी भगत यांनी आज शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले. यानंतर जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांनी वारणा साखर कारखाना व्यवस्थापनाचे आभार मानले.\nयावेळी कारखान्याचे सचिव बी.बी.दोशिंगे तसेच स्वाभिमानी संघटनेचे संपत पवार, अजित पाटील, शिवाजी आंबेकर,आण्णा मगदूम, सुधीर मगदूम, दिपक सनदे,रावसाहेब मगदुम, अक्षय कांबळे आदी कार्यकर्त उपस्थित होते.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://peoplesmediapune.com/index/112361/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E2%80%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A5-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8--2020%E2%80%9D-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%A4--", "date_download": "2021-08-02T05:42:50Z", "digest": "sha1:IIKIA3ODJEZO3XZ5IJIP54WGM4GDWXAD", "length": 6486, "nlines": 43, "source_domain": "peoplesmediapune.com", "title": "Peoples Media Pune - Online Pune News", "raw_content": "\nयुवा नृत्य कलाकार आशुतोष संकाये पाटील यांना “राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र यूथ आयडॉल कलारत्न -2020” पुरस्कार प्राप्त\nयुवा नृत्य कलाकार आशुतोष संकाये पाटील यांना “ राज्यस्तरीय आदर्श युवक महाराष्ट्र यूथ आयडॉल कलारत्न – २०२० या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एमव्हीएलए ट्रस्ट मुंबईच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.स्टारग्लिझे अॅकाडमी यथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,माजी पोलिस उपआयुक्त शहाजीराव पाटील,ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर,प्रसिद्ध अभिनेते विजय पटवर्धन,वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत भोसले,नृत्य दिग्दर्शक मयूर अडागळे,व स्टारग्लिझेचे सदस्य उपस्थित होते. फेटा,शाल,मानपत्र,पदक व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.\nछायाचित्र : आशुतोष संकाये पाटील यांचा सत्कार करतांना मान्यवर.\nमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी शिबीर व अन्नदान.\nअण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर व धान्य वाटप.\nरोटरीतर्फे पोलीसांच्या पाल्यांना मोफत मार्गदर्शन\nकै. रविंद्र नाईक चौक शाखेच्या वतीने कोकणवासीयांना मदतीचा हात\nकै. रविंद्र नाईक चौक शाखेच्या वतीने कोकणवासीयांना मदतीचा हात\nपोलिस बॉईज ऑर्गनायझेशन,महाराष्ट्र राज्यच्या राज्य अध्यक्षपदी आशिष साबळे पाटील यांची निवड.\nरोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षपदी संपत खोमणे.\nरोटरी क्लब विजडमचे अध्यक्षपदी हेमंत पुराणिक\n“मा.उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुरारोग्य लाभावे,कोरोना व नैसर्गिक आपत्ती विरूद्ध लढण्याचे बळ मिळावे.व या पीडितांची सेवा करण्याचा आशीर्वाद मिळावा”- डॉ.नीलमताई गो-हे यांचे दगडूशेठ गणपतीस मागणे-संकल्प.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रवींद्र नाईक चौक शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप.\nपिपल्स मीडीया पुणे यांना हार्दिक शुभेच्छा\nबांधकाम व्यवसायिक. ला.हेमंत मोटाडो 9373312653\nसंजय वाल्हेकर.विभागप्रमुख वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ. sanjay_walhekr@yahoo.com 7276485412\nराहुल तिकोणे.विजया सोशल फौंडेशन संस्थापक\nनगरसेवक मिलिंद काची.प्रबोधन पुणे.\nगीता वर्मा (शिवसेना विभाग प्रमुख महिला आघाडी )\nउद्योजक गौतम आदमाने वॉटरप्रुफींग कॉन्टॅ्क्टर 9960410606\nमहेश राजाराम पोकळे,उपविभाग प्रमुख खडकवासला विधानसभा मतदार संघ\nसदानंद शेट्टी माजी नगरसेवक\nडॉ.सुभानअली एकाब आयुर्वेद सल्लागार www.susabera.com 9823227337\nदत्ताभाऊ जाधव शिवसेना कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख\nसुमित जाधव युवसेना उपविभागप्रमुख Sumitjadhav126@yahoo.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://anujnainmarathi.wordpress.com/2017/08/", "date_download": "2021-08-02T06:43:00Z", "digest": "sha1:JE2HGY2JMTQGSZK6U6NXI3OBFXQL2ZJ6", "length": 21671, "nlines": 104, "source_domain": "anujnainmarathi.wordpress.com", "title": "ऑगस्ट | 2017 | मनगुज", "raw_content": "\nसत्तरी गाठलेले तरुण राष्ट्र…\nदरवर्षीप्रमाणे यंदाही १४ ऑगस्टला आमच्या शेजाऱ्यांनी अन १५ ऑगस्टला आम्ही मोठ्या थाटामाटात स्वातंत्र्यदिन साजरा केला. शेजाऱ्यांना शुभेच्छा देणाऱ्या देशद्रोह्यांना फेसबुकाच्या भिंतीवर जाहीर (पण प्रतीकात्मक) फाशी देऊन सुरु झालेला हा सोहळा, ध्वजवंदने, भाषणे, संचलने अशा ठरलेल्या मार्गाने शुभ्र वस्त्र मिरवीत, जवळच्या चहा-मिसळ कट्टयांवर जाऊन शांत झाला.\nपांढऱ्या कपड्यांतल्या ग्रूप-सेल्फींनी देशद्रोहावरच्या ई-चर्चांना भिंतीवरून खाली ढकलले अन राष्ट्रवाद वगैरे वादांना कोणीच वाचत नसलेल्या वैचारिक वृत्तपत्रांसाठी सोडून देण्यात आले.\nविषयांतर: वृत्तपत्रांमधेही “सर्वात लोकप्रिय” अन “बुद्धिवाद्यांचा पेपर” असे दोन प्रकार असतात. लोकप्रिय म्हणजे ज्यात कोथरूडच्या काकवा आपण कामवालीला कशी मदत केली किंवा सुनेशी कसे जुळवून घेतले असल्या जिन्यात गप्पा मारण्याच्या विषयांवर “लेख” लिहितात. उरलेली पाने राजकीय पक्षांच्या, त्यांच्या त्यांच्या शिक्षणसंस्थांच्या जाहिराती, पाककृती, फॅशन, सिनेमा, राशिभविष्य असल्या गोष्टींनी अत्यंत रसिकपणे भरवलेली असतात. बुद्धिवाद्यांचा पेपर मात्र कंटाळावाणा असतो. त्यात संपादकीयच काय ते असतं अन लेखक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार इत्यादी अनोळखी लोक स्तंभलेखन करतात. असली वृत्तपत्रे फारशी खपत नाहीत. त्यांना भरपूर जाहिराती देखिल मिळतातच असे नाही. विषयांतर समाप्त\nतर. या निमित्ताने एका दुसऱ्या प्रकारच्या, कंटाळावाण्या वृत्तपत्राने देशप्रेमाची प्रचलित व्याख्याच चर्चेला काढली. असल्या संपादकियांमुळेच ते दुसऱ्या प्रकारात मोडतात\nमुळातच, कुठल्याही निष्ठा, अभिमान वगैरे गोष्टी धडधत्या जाज्वल्य ठेवण्यासाठी विचारधारा असावी लागते हा एक बुद्धिवादी गैरसमज विचारधारा या शब्दातच प्रवाहीपण आहे, स्थैर्य नाही. विचार अन त्यानुसार निष्ठाही काळाशी सुसंगत रहात बदलल्या पाहिजेत, अधिकाधिक प्रगल्भ अन न्याय्य झाल्या पहिजेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील राजनिष्ठा मागे पडून स्वातंत्र्यलढ्याच्या काळात राष्ट्रनिष्ठा पुढे आली. स्थानिक राज्यांशी, राज्यभाषांशी असलेल्या निष्ठा देखिल काळानुसार बदलल्या.\nमात्र समाज कधीच आपल्या निष्ठा सहजसहजी पुढे नेत नाही. प्रत्येक विचार सार्वत्रिक झाला, त्याच्याशी लोकांच्या निष्ठा जोडल्या गेल्या कि यथावकाश अश्मीभूत होत जातो. त्याच्याभोवती तयार होणाऱ्या प्रतीकांना लोक उराशी धरून उत्सव साजरे करत राहतात. विचारधारेत होऊ घातलेले नैसर्गिक बदल भितीपोटी अमान्य करून जुन्याच निष्ठांना चिकटून राहण्याचा प्रयत्न नेहमीच होत आला आहे अन त्यामधूनच बंड पुकारत मोठी सत्तांतरे जन्माला आली आहेत.\nनव्यानेच पुन्हा पेटू घातलेला जुना राष्ट्रवाद हा डोळस राष्ट्रप्रेमातून जन्माला न येता केवळ प्रतीकांचे पुनरुत्थान तर नव्हे ना, हे तपासून पाहिले पाहिजे.\nएकूणातच आपल्या निष्ठा आपण कुठे अन कशा प्रकारे दर्शवतो हेच तपासले पाहिजे. मध्यंतरी चिनी कंदिलांवर बहिष्कार घालण्यासाठी बराच ई-आरडाओरडा झाला. मागाहून चिनी मालाच्या खोलवर पसरलेल्या मुळांची माहिती त्याच मेड इन चायना इलेक्ट्रॉनिक्सने भरलेल्या फोनांवरून इकडेतिकडे पसरली. ज्या क्षणी ही राष्ट्रप्रेमाची धग माझ्याच आधुनिक उपभोगांना लागते त्या क्षणी आम्ही राष्ट्रप्रेमाची प्रतीके सोयिस्करपणे फिरवून घेतो.\nआपल्या शेजारी राष्ट्रांशी अन उरलेल्या जगाशी असलेल्या आपल्या राजकीय, व्यापारी अन सामरिक संबंधाची आपल्याला फार तोकडी माहिती असते. आपले राज्यकर्ते, प्रसार माध्यमे, मोठमोठे व्यापारी अन औद्योगिक समूह अन बाजारपेठा ही माहिती आपापल्या स्वर्थानुसार चितारीत असतात.\nत्यावर आधारित मते बनवणे अन याचा-त्याचा झेंडा घेऊन ते नाचवतील तसे नाचणे यात कसले आले राष्ट्रप्रेम अन स्वाभिमान जोपर्यंत आपण आपल्या वर्तणुकीवर, जीवनशैलीवर कठोर, तर्कनिष्ठ प्रश्न उगारत नाही, जोवर आपण प्रतीकांची शेपूट सोडून डोळे उघडून किमान स्वत:पुरता तरी विचार करत नाही तोवर आपल्या स्वातंत्र्यदिन साजरा करण्याला काहीएक अर्थ नाही.\nसंस्कृतीने अमेरिकन अन चीनमधे उत्पादित केलेल्या कित्येक वस्तू आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झालेल्या आहेत. जवळपास प्रत्येक घरातील किमान एक तरुण व्यक्ती शिक्षण अन नोकरीसाठी देशाबाहेर स्थायिक होत आहे. आपापल्या संस्कृतीचे रंग घेऊन तिथल्या स्थानिक संस्कृतीमधे मिसळून जाण्याचे सोडून कित्येक परदेशस्थ भारतीय आपापल्या राज्यांचे, जाती-धर्मांचे कळप बनवून तिथे राहतात. भरतातून आठवणीने साबुदाणे नेऊन उपवास बिपवास करतात. वसुबारसेला गाय शोधत बोचऱ्या थंडीत फिरतात या गोंधळात पाडणाऱ्या राष्ट्रप्रेमाने धड ना देशी धड न विदेशी अशा सांस्कृतिक कचाट्यात बिचारी सापडतात. भारतातच राहूनही आधुनिक जीवनशैली अन सांस्कृतिक प्रतीकांमधे ओढाताण करून घेणाऱ्या अनेक पतिव्रता ऑफिसला जायच्या आधी घाईघाईने वडाच्या थोटकाला तरतरा फेऱ्या घालीत गुदमरवून टाकतातच म्हणा, तिथे आपल्या सांस्कृतिक प्रतीकांचा खजिनाशोध विदेशात कसा खेळावा\nआपल्या धार्मिक निष्ठा तपासून पहायला हव्या असे म्हणताच, “हे जाऊन त्या लांड्यांना सांगा” अशी गर्जना ऐकायला मिळते. मग सुरुवात नक्की कोणी करावी विचार करायला\nधार्मिक निष्ठा कुठल्याही पाळीव अथवा वन्य प्राण्याशी, स्त्रियांच्या गुप्तांगांशी किंवा इतरांच्या सामिष-निरामिष आहाराशी जोडलेल्या असणं खरोखरच धर्मसुसंगत आहे का अजून तर्कसुसंगततेपर्यंतचा प्रवास तर बाकीच आहे.\nइस्लाम धर्मीयांची मने राखण्यासाठी आपण पोर्क (डुकराचे मांस) कायद्याने निषिद्ध मानत नाही. जैन धर्मीयांचे मन राखण्यासाठी मांस, मासे, अंडी, दूध, दुधाचे पदार्थ, मध व अन्य प्राणिजन्य खाद्य पदार्थ, मेण, चामड्याच्या वस्तू इत्यादी बंद होत नाही. मग दुसऱ्यांनी गोमांस खाल्याने आम्हा हिंदूचे बरे पोट दुखते हिंदू बहुसंख्य आहोत म्हणून\nज्या हिंदूंना हे गोमातेचे प्रेम अचानक उफाळून आले आहे त्यांनी सावरकर कधी वाचलेच नाहीत. सावरकरांचे आडनाव त्यांना आवडत नसावे वेद, वेदांत, त्यांवरील इतर भाष्ये, विवेकनंद यांना तर आम्ही विसरलोच कारण आम्हाला शिवाजी महाराजांच्या आधीचा-नंतरचा इतिहास जाणूनच घ्यायचा नाही. मग कुठल्या हिंदुत्वाचे हे रक्षक वेद, वेदांत, त्यांवरील इतर भाष्ये, विवेकनंद यांना तर आम्ही विसरलोच कारण आम्हाला शिवाजी महाराजांच्या आधीचा-नंतरचा इतिहास जाणूनच घ्यायचा नाही. मग कुठल्या हिंदुत्वाचे हे रक्षक हिंदुत्व म्हणजे केवळ भगवा ध्वज, ढोल पथके, नऊवारी साडी, नथ, मंगळागौर, गाय अन प्रमाणभाषेच्या चिंधड्या उडवीत लिहिलेले भडक ई-मजकूर इतकेच का\nअफगाणिस्तानापसून ते बालीद्वीपापर्यंत अनेकानेक संस्कृतींमधी विरघळून कित्येक शतके प्रवाही राहिलेले हिंदुत्व इतक्या तोकड्या प्रतीकांनी मर्यादले जात नाही. त्याच्या राखणीसाठी यांच्या दंडुक्यांची अन बेगडाने मढवलेल्या तलवारींची काहीएक गरज नाही.\nआणि हो, या सगळ्याचा कुठला पक्ष सत्ताधारी आहे याच्याशी काही संबंध नाही. कारण जे आपण खोल, आत मनात म्हणत असतो पण करायचा धीर होत नाही, तेच आपले सत्ताधारी उघड उघड करत असतात. लोकशाही हा त्या अर्थी भस्मासुराला मिळालेला वर आहे आता फक्त स्वत:च्या शिरावर हात ठेवण्याचीच खोटी\nमुळात आपणच जर एक नंबरचे स्वार्थी, लाचखोर, कोत्या मनाचे, नियमांतून पळवाटा शोधणारे, न्यायाची अजिबात चाड नसलेले अन वरकरणी संस्कृती, राष्ट्रप्रेमाचा आव आणणारे असू तर आपले शासन चालवणारे तसेच वागणार, आपल्याला चेतवण्यासाठी त्याच जुनाट प्रतीकांचा अजून उदो उदो करणार.\nलोकांना झिंगवण्यासाठी सण, उत्सव, देव, देवता, सिनेमा, गाणी, टीव्ही, फेसबुक, मॉल्स, दारू, निवडणुका इत्यादी जामानिमा भरपूर आहे. कोण तो आपल्या फयद्यासाठी यशस्वीपणे वापरतो ते महत्वाचे.\nस्वातंत्र्यदिनाची एक राष्ट्रीय सुट्टी असल्या विरोधाभासांनी भरलेल्या, “नाईलाज आहे” या वाक्याने प्रत्येक डोळस प्रश्न मोडीत काढणाऱ्या आपल्या सर्वार्थाने परतंत्र आयुष्याचा विचार करण्यासाठी वापरता येईल तर स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल तरी उचलले असे मला वाटेल.\nआजचा दिवस माझ्या सत्तरीतल्या तरूण राष्ट्राला प्रेमादरपूर्वक समर्पित….\nइथल्या पानांवरती खूप धीर करुन फक्त माझ्या मनाची सुरावट मांडण्याचा प्रयत्न करत आहे... कधी सुरात...कधी एकदम बेसूर जर तुमचाही सूर जुळला तर मला जरूर कळवा.\nअवर्षण अश्रू आठवण आर्किटेक्चर इतिहास उत्तर कर्नाट्क खेळ गगनचुंबी गजरा गरीब गाणी गुरुकुल ग्रामपरी घर चिकाटी जमीन जीवनशैली झाडं तडजोड तुंगभद्रा देव देश देह धीर निराशावादी निसर्ग पर्यावरण पहाट पाचगणी पुणे पेट्रोल प्रगती प्रदूषण प्रवास प्रवाह प्रश्न प्रेम फूल बस बहर बांबू बिशिस्त भातशेती भारत भ्रष्टाचार महागाई माणसं माती माया मिठी राग रात्र रेषा वसंत वादळ वाळू विकास विद्युत-रेघ वीज शब्द शहर शाळा श्रीमंत संसार सदरा सह्याद्री सुख सोयी स्नेह स्पर्श हट्टी हरिहरपूर हात हिंम्मत\nजुनी पुरा्णी चार अक्षरे…\n« जुलै डिसेंबर »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/dir-fish-goa-bharti-2021/", "date_download": "2021-08-02T07:02:01Z", "digest": "sha1:AT6X2VUI7N6G2OT3VA7MI7EMU27FONSE", "length": 10494, "nlines": 143, "source_domain": "mahabharti.in", "title": "DIR Fish Goa Bharti 2021 - नवीन जाहिरात प्रकाशित; अर्ज करा", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमत्स्यव्यवसाय संचालनालय, गोवा भरतीकरिता नवीन जाहिरात\nमत्स्यव्यवसाय संचालनालय, गोवा भरतीकरिता नवीन जाहिरात\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\nमत्स्यव्यवसाय संचालनालय, गोवा (Directorate of Fisheries, Panaji-Goa) येथे सहाय्यक अधीक्षक मत्स्यव्यवसाय, बोसुन, मत्स्यव्यवसाय अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, मत्स्यपालक सर्वेक्षणकर्ता, एलडीसी, कनिष्ठ दशखंड, फील्ड्समन पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2021 आहे.\n✅डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री\n✅नवीन जाहिरात- सशस्त्र सीमा बल हेड कॉन्स्टेबल भरती 2021\n✅10 वी & पदवीधरांना फील्ड दारुगोळा डेपोत नोकरीची उत्तम संधी\n✅7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nपदाचे नाव – सहाय्यक अधीक्षक मत्स्यव्यवसाय, बोसुन, मत्स्यव्यवसाय अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, मत्स्यपालक सर्वेक्षणकर्ता, एलडीसी, कनिष्ठ दशखंड, फील्ड्समन\nपद संख्या – 22 जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)\nनोकरी ठिकाण – गोवा\nअर्ज पद्धत्ती – ऑफलाईन\nअर्ज सादर करण्याचा पत्ता – मत्स्य संचालनालय, दयानंद बांदोडकर मार्ग, पणजी-गोवा\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2021\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा\n💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा\n📥 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा\n🔔सेंट्रल गव्हर्मेंट जॉब अपडेट्स हिंदी अँप\n👉 युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nआपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.\nपशुसंवर्धन विभागा मधील भरती वरील स्टे कधी उठेल\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nउत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1,664 रिक्त पदांची भरती | NCR Recruitment…\nआरोग्य विभागात 12,000 पदे भरणार; या तारखेपासून अर्ज मागविण्यात येणार |…\n इंडियन नेव्हीत आजपासून भरती प्रक्रिया सुरु\nNHM मुंबई भरती विविध पदांचा निकाल जाहीर\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nजळगाव येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन | Jalgaon Job Fair 2021\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 117\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1702", "date_download": "2021-08-02T05:47:40Z", "digest": "sha1:7AKZBU2FLMFZZIMVKIJT6FTMHLEYOK7X", "length": 9354, "nlines": 91, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 12| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n‘शूराने वस्तूचे स्वरुप नीट समजून घ्यावे; तो असे करील तर त्याला रागावण्याचे किंवा भिण्याचे कारणच उरणार नाही. त्याने मग फक्त भले करावे, आनंदात राहावे. परंतु असे जीवन जगणे कष्टाचे आहे; ती तपश्चर्या आहे; आणि म्हणूनच असे जीवन दुर्मिळ आहे.’ हे शब्द एखाद्या हिंदू संन्याशाने नाहीत लिहिलेले, युरोपातील एका थोर तत्त्वज्ञान्याचे हे शब्द आहेत. स्पिनोझा त्याचे नाव.\nआणि हे पाहा, उंचातील उंच झाडालाही आकाशाला स्पर्शता येत नाही. तो एक श्लोक आहे ना\nठेवणे कुणआ नाव ना बरे\nआज ना उद्या जीव हा तरे\nअत्यंत चांगल्या माणसांतही काही दोष असतात. एखादा दुर्गुण असतो, एखादी उणीव असते, एखादी परंपरागत आलेली दुष्ट वृत्ती असते. एखादी चूक त्यांच्या हातून होते. कधी कधी स्वतःच्या गुणांचे जोरदार समर्थन हाही दोष होतो. आणि जर विश्वाच्या शक्तीची इच्छा असली तर या अशा एखाद्या चुकीचेही घोर परिणाम होतात आणि मग थोरामोठ्याचीही करुण स्थिती होते. धर्मराजाला वनवास येतो. त्याच्यावर महान प्रसंग, घोर आपत्ती ओढवतात. त्या नरविरांची ती दशा पाहून आपण द्रवतो, हळहळतो. त्या थोरांचे दोष आपणातही असतात म्हणून आपणास त्यांच्याबद्दल हळुवारपणा व आपलेपणा वाटतो असे नव्हे, तर त्या महान व्यक्तींच्या दोषांमुळे नव्हे तर केवळ दुर्दैवामुळे त्यांच्यावर दुर्दशेचा फेरा येतो, त्यामुळे अधिक वाईट वाटते. ज्यांना जगाने पापाचे पुतळे म्हणून ठरविले, ज्यांच्या उद्धाराची आशा नाही असे म्हटले, अशांनाही कधी कधी इतकी उच्च साधुता जीवनात प्रकट केली की, सा-या जगाने तोंडात बोटे घातली इतिहासात अशी उदाहरणे थोडीथोडकी नाहीत. मोठे लोकही पडतात व पापीही चढतात. आणि हे लक्षात ठेवून दुस-यांना शिव्याशाप देताना जरा सबुरी करावी, जरा सावधगिरी राखावी. पुष्कळ गुन्हेगारांची गुन्हेगारी अभिजात नसून सामाजिक परिस्थितीचा तो परिणाम असतो. समाजातील विषमतेला जरी वैयक्तिकरीत्या आपण प्रत्यक्ष जबाबदार नसलो, तरी आपण सारेच ती वाढवीत असतो. समाजातील गुंतागुंती, नाना परस्परविरोधी शक्ती यांमुळे पाप वाढते, गुन्हे घडतात. महान कलावान आपणास दाखवित असतात की, पतन अपरिहार्य आहे. आपण सारे ऑथेल्लोसारखे आहोत. आणि पुष्कळशा गोष्टी, ज्या हातून व्हायला नको असतात, त्या अविचाराने होतात, हृदयशून्यतेमुळे नव्हे. विचारांत चूक होते व आपण काही तरीच करतो. त्याचा अर्थ हृदयात सदभाव नव्हता असा नव्हे. एखाद्याला बहिष्कृत करणे, एखाद्याला सर्वस्वी टाकाउ समजणे हे बरे नव्हे. अशाने काही उपयोग होत नसतो. वरच्या स्वभावाखाली आपले नाना वासनाविकार खोल दडलेले असतात, आपल्या विकृती लपलेल्या असतात, आपली विचारशून्यता असते परंतु या सर्वांवर एकच उपाय आहे तो म्हणजे शिक्षणाचा. हळुहळू आपण आपला सर्व स्वभाव ताब्यात आणू शकू. आपल्या सर्व वृत्तींना वळण लावू शकू. नविन दृष्टी येते; नवीन मूल्ये, नविन ध्येये दिसतात, नविन व्यवस्था निर्मिता येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ANANDTARANG/2625.aspx", "date_download": "2021-08-02T07:06:18Z", "digest": "sha1:E5CZTYNLWSRLRXZZ6R5ZLWU6DF3HFQ4O", "length": 29243, "nlines": 194, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "ANANDTARANG", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nपावसाळ्यातल्या एका दुपारी ग्रेचेन रुबिनला अचानक साक्षात्कार झाला, आणि तो देखील एका अनपेक्षित ठिकाणी – बसमध्ये. तिला जाणवले की, “दिवस मोठे असतात, पण वर्षे छोटी असतात”. “वेळ निघून जात आहे, आणि महत्वाच्या गोष्टींवर मी पुरेसे लक्ष देत नाही आहे.” त्याक्षणी तिने पुढचे एक वर्ष तिच्या ‘हॅपीनेस प्रोजेक्ट’ला वाहून घेतले. आनंदी कसे व्हावे या विषयी युगानयुगे अनुभवातून आलेले शहाणपण, हल्लीचे शास्त्रशुद्ध संशोधन आणि वेगवेगळ्या संस्कृतीमधून मिळवलेली माहिती, हे सगळे वापरून रुबिन तिच्या आनंदी होण्याच्या प्रयत्नांचा बारा महिन्याचा प्रवास तिच्या रोचक आणि खिळवून टाकणाऱ्या शैलीत वर्णन करते. या प्रवासात तिला बऱ्याच गोष्टी जाणवल्या – नाविन्य आणि आव्हाने यातून आनंद निर्माण होतो, योग्य प्रकारे वापरला तर पैसादेखील आनंद देऊ शकतो, तुमच्या आजूबाजूचे नेटकेपण तुम्हाला मनःशांती देऊ शकते आणि छोट्यातले छोटे बदल खूप मोठा फरक घडवून आणतात.\nपरिवर्तनाचे बारा महिने... माणसाला मिळालेल्या आयुष्याला प्रवाहीपणाचे वरदान लाभले आहे. परंतु, कधी कधी माणूस एखाद्या चक्रव्यूहात अडकत जातो. एव्हाना त्याच्या आयुष्यात आनंद, समाधान, सुख, शांतता हे शब्द त्याला निरर्थक वाटू लागतात. ग्रेचेन रुबिनला पण आयुष्ाच्या एका विशिष्ट टप्प्यावर अनपेक्षितपणे वेळेचे महत्त्व अधोरेखित होते आणि तेथून पुढे सुरू होतो, त्याच्या आनंदाचा नवा शोध. त्याच परिवर्तनाच्या नांदीला हाताशी ती एक वर्ष हॅपीनेस प्रोजेक्टला वाहून घेते. आनंदी कसे व्हावे, याविषयी उपजत आलेले शहाणपण, युगायुगाचे संशोधन आणि माहिती यांच्या आधारे तंत्रशुद्ध शिक्षण घेते. हा तिचा बारा महिन्यांचा प्रवास म्हणजे नेमके काय आहे, त्यात तिने कोणकोणते प्रयोग केले त्याची रोचक कहाणी म्हणजे आनंदतरंग हे पुस्तक. ...Read more\nपरिवर्तनाची बारा महिने... माणसाला मिळालेल्या आयुष्याला प्रवाहीपणे वरदान लाभले आहे. परंतु, कधी कधी माणूस एखाद्या चक्रव्यूहात अडकत जातो. एव्हाना त्याच्या आयुष्यात आनंद, समाधान, सुख, शांतता हे शब्द त्याला निरर्थक वाटू लागतात. ग्रेचेन रुबिनला पण आयुष्या्या एका विशिष्ट टप्प्यावरती अनपेक्षितपणे वेळेचे महत्त्व अधोरेखित होते आणि तिथून पुढे सुरू होतो त्याच्या आनंदाचा नवा शोध. त्याच परिवर्तनाच्या नांदीला हाताशी ती एक वर्ष हॅपीनेस प्रोजेक्टली वाहून घेते. आनंदी कसे व्हावे याविषयी उपजत आलेले शहाणपण, युगानुयुगाचे संशोधन आणि माहिती यांच्या आधारे तंत्रशुद्ध शिक्षण घेते. हा तिचा बारा महिन्यांचा प्रवास म्हणजे नेमकं काय आहे. त्यात तिने कोणते कोणते प्रयोग केले त्याची रोचक कहाणी म्हणजे आनंदतरंग हे पुस्तक. ...Read more\nआनंदी आयुष्याची वाट दर्शवणारे `आनंदतरंग` ----- आपले आयुष्य आनंदी व्हावे असे प्रत्येकालाच वाटत असते. पण आनंद मिळवण्याचा हमखास असा काही फॉर्म्युला वगैरे आजवर अस्तित्वात आलेला नाही. याचे कारण म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती. अर्थात, प्रत्येकाचा आनंद वेगेगळ्या गोष्टीत दडलेला असतो. त्यामुळे फारच थोड्यांना खऱ्या अर्थाने आनंदी जीवनाची गुरुकिल्ली सापडलेली असते. ही गुरुकिल्ली कशी शोधायची आणि स्वत:चे जीवन अधिकाधिक आनंदी कसे करायचे त्याची वाट ग्रेचेन रुबिन या अमेरिकन लेखिकेचे `द हॅपिनेस प्रोजेक्ट` हे अनोखे पुस्तक दाखवते. इंग्रजीत तुफान लोकप्रिय झालेल्या आणि दहा लाखांहून अधिक प्रतींचा आकडा पार केलेल्या या पुस्तकाचा अश्विनी तापीकर-कंठी यांनी केलेला मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे `आनंदतरंग` या नावाने अलीकडेच प्रकाशित झाला आहे. इतर `सेल्फ हेल्प बुक्स`प्रमाणे केवळ आनंदाची तत्त्वे, मार्गदर्शनपर उपदेश असे स्वरूप या पुस्तकाचे नाही, तर आनंदी होण्यासाठी लेखिकेने हाती घेतलेल्या प्रत्यक्ष प्रकल्पाचा तो सविस्तर अहवाल आहे. लेखिकेने आपला `हॅपिनेस प्रोजेक्ट` राबवतानाचे केलेले स्वानुभव कथन प्रत्येक वाचकाला कुठल्या ना कुठल्या बिंदूवर `कनेक्ट` करते. त्यामुळे पुस्तकाची निर्मितीची प्रक्रिया समजावून घेणेही महत्त्वाचे ठरते. लौकिकार्थाने पाहिल्यास लेखिकेचे म्हणजेच ग्रेचेन रुबिन या अमेरिकन महिलेचे आयुष्य अगदी सुस्थिर आणि परिपूर्ण होते. पण आपल्याकडे काहीतरी कमी आहे, आपल्याला आणखी काहीतरी हवे आहे, आणखी मिळवायचे आहे अशी अनामिक हुरहूर तिच्या मनाला कायम लागून राहिलेली असे. स्वभावात आलेला चिडचिडेपणा, लहान-मोठ्या कारणांवरून होणारी कुरकुर यामुळे ती अस्वस्थ असायची. एकदा अशीच बसमधून प्रवास करत असताना काचेवरून ओघळणारा पाण्याचा थेंब पाहून तिला आपलेही आयुष्य असेच ओघळत चालल्याची जाणीव झाली आणि त्याच क्षणी अधिक आनंदी होण्यासाठी आपण काहीतरी करायला हवे हा विचार तिच्या मनात आला. त्यानुसार तिने आपला हॅपिनेस प्रोजेक्ट आखला आणि महत्प्रयासाने वर्षभर त्याची अंमलबजावणीही केली. हे सगळे टप्पे पुस्तकात शास्त्रोक्त पद्धतीने मांडतानाच तिने त्यात आपले स्वानुभव उत्तमरीत्या गुंफल्याने वाचकाला खऱ्या अर्थाने आनंदतरंगांची अनुभूती येते. अर्थात, लेखिकेच्या प्रकल्पातील काही बाबी अमेरिकन संस्कृती, जीवनपद्धतीशी निगडित असल्याचे जाणवते. मात्र, प्रत्येकाचा `हॅपिनेस प्रोजेक्ट` वेगळा असेल आणि तो ज्याचा त्याने ठरवायचा आहे हे लेखिकेने सुरुवातीला बजावून सांगितले आहे. त्यामुळे अभ्यासपूर्ण मांडणी आणि मनोरंजक धाटणीचे हे पुस्तक प्रत्येक वाचकाला आयुष्य आनंदी बनवण्यासाठी आपापला `हॅपिनेस प्रोजेक्ट` सुरू करायला उद्युक्त करणारे आहे. - अभिजित कुलकर्णी ...Read more\nएप्रिल महिन्यातल्या अश्याच एका सकाळी मला अचानक, मी माझे आयुष्य वाया घालवतेय असे वाटू लागले. मी बसमधून चालले होते. खिडक्यांच्या काचांवरून ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबांना पाहून मला वाटले कि या थेंबांसारखाच माझ्याही हातातून वेळ निसटून जात आहे. ”मला हवय तरीकाय आयुष्यापासून” मी स्वतःलाच प्रश्न विचारला. माझे उत्तर होते.... मला आनंदी व्हायचय. काय केले असता मी आनंदी होणार आहे किंवा आहे त्याहून अधिक आनंदी होणार आहे याचा मात्र मी कधी विचार केला नव्हता. मला याचा निकाल लावायलाच हवा, असे मी स्वतःला बजावले. जेव्हा कधी मला रिकामा वेळ मिळेल, तेव्हा मी एक हॅपीनेस प्रोजेक्ट हाती घ्यायचे ठरवले. पण मला रिकामा वेळच मिळत नव्हता. आयुष्य नेहमीसारखेच चाकोरीतून पुढे सरकत होते, आणि आयुष्यात महत्वाचे काय आहे याचा मला विसर पडत चालला होता. मला जर हॅपीनेस प्रोजेक्ट हाती घ्यायचा असेल तर मला त्या करता वेळ काढायलाच हवा होता. सर्वात प्रथम मला माझ्या आयुष्यात कोणकोणते बदल करायचे आहेत ते ठरवायला हवे होते. नंतर मग त्या त्या गोष्टीत आनंद कसा वाढवायचा याचे उपाय शोधायला हवे होते. ते उपाय नेमके आणि ठोस असायला हवे होते आणि त्यांची प्रगती मोजता यायला हवी होती. मला दर महिन्याला एका संकल्पावर लक्ष केंद्रित करायचे होते. माझ्या तक्त्यानुसार वर्षामधले बारा महिने या हिशोबाने १२ महत्वाचे प्रश्न मी सोडवायला घेणार होते. काय केले मग ग्रेचेन रुबिनने” मी स्वतःलाच प्रश्न विचारला. माझे उत्तर होते.... मला आनंदी व्हायचय. काय केले असता मी आनंदी होणार आहे किंवा आहे त्याहून अधिक आनंदी होणार आहे याचा मात्र मी कधी विचार केला नव्हता. मला याचा निकाल लावायलाच हवा, असे मी स्वतःला बजावले. जेव्हा कधी मला रिकामा वेळ मिळेल, तेव्हा मी एक हॅपीनेस प्रोजेक्ट हाती घ्यायचे ठरवले. पण मला रिकामा वेळच मिळत नव्हता. आयुष्य नेहमीसारखेच चाकोरीतून पुढे सरकत होते, आणि आयुष्यात महत्वाचे काय आहे याचा मला विसर पडत चालला होता. मला जर हॅपीनेस प्रोजेक्ट हाती घ्यायचा असेल तर मला त्या करता वेळ काढायलाच हवा होता. सर्वात प्रथम मला माझ्या आयुष्यात कोणकोणते बदल करायचे आहेत ते ठरवायला हवे होते. नंतर मग त्या त्या गोष्टीत आनंद कसा वाढवायचा याचे उपाय शोधायला हवे होते. ते उपाय नेमके आणि ठोस असायला हवे होते आणि त्यांची प्रगती मोजता यायला हवी होती. मला दर महिन्याला एका संकल्पावर लक्ष केंद्रित करायचे होते. माझ्या तक्त्यानुसार वर्षामधले बारा महिने या हिशोबाने १२ महत्वाचे प्रश्न मी सोडवायला घेणार होते. काय केले मग ग्रेचेन रुबिनने स्वतःच्या आधीच्या आनंदी जीवनात अधिक आनंद तिने कसा मिळवला स्वतःच्या आधीच्या आनंदी जीवनात अधिक आनंद तिने कसा मिळवला हे जाणून घेण्यासाठी वाचा .....आनंदतरंग ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://globlenews24.site/2021/06/29/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%BE-6-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2021-08-02T06:14:26Z", "digest": "sha1:CPWGFB4JOTDJQJPDWA3AWK5YSFCV3IZO", "length": 15499, "nlines": 60, "source_domain": "globlenews24.site", "title": "या 6 राशींसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल, आनंद आणि भरभराटीचे दरवाजे उघडतील – Global Times", "raw_content": "\nया 6 राशींसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल, आनंद आणि भरभराटीचे दरवाजे उघडतील\nby admin1 June 29, 2021 June 29, 2021 Leave a Commentया 6 राशींसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल, आनंद आणि भरभराटीचे दरवाजे उघडतील\nआपल्या आयुष्यात जन्मकुंडली खूप महत्वाची असते. जन्मकुंडली भविष्यातील घटनांची कल्पना देते. जन्मकुंडली ग्रहाच्या संक्रमण आणि नक्षत्रांच्या हालचालीच्या आधारे तयार केली जाते. दररोज ग्रहांची स्थिती आपल्या भविष्यावर परिणाम करते. या कुंडलीमध्ये आपणास नोकरी, व्यवसाय, आरोग्य शिक्षण आणि विवाहित आणि प्रेम जीवनाशी संबंधित प्रत्येक माहिती मिळेल. जर आपल्याला देखील हे जाणून घ्यायचे असेल की आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल तर रशिफल वाचा.\nआज तुम्ही परिश्रम करून आर्थिक क्षेत्रात यश मिळवाल. आपण फोनवर खूप व्यस्त व्हाल आणि आपल्या प्रिय व्यक्तीशी सतत बोलण्यात बराच वेळ घालवाल. विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड जागृत होईल. विवाहित लोकांच्या विवाहित जीवनात प्रेम आणि आपुलकी वाढेल. नोकरी शोधणा्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भाऊ, नोकरी, व्यवसाय शिक्षण इत्यादींच्या चिंतेवर तोडगा निघू शकेल.\nघरातील लोकांमध्ये सुसंवाद राहील. आपणास सर्व क्षेत्र आणि सहयोगी संस्थांचे पूर्ण सहकार्य आणि समर्थन मिळेल. अनावश्यक चिंता फक्त मानसिक दबाव वाढवेल. कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने प्रकरण लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. जर आपण ऑफिसमध्ये नियमित काम करण्याव्यतिरिक्त काही करण्याचा प्रयत्न केला तर आपण यशस्वी व्हाल. यश परिश्रमातून मिळते. एक मोठा फायदा देखील होऊ शकतो.\nआपल्या वेळेचा आणि संयमाचा पुरेपूर उपयोग करा, आज याची आवश्यकता असेल. आपण स्वतःहून आणि शांत मनाने करता त्या कामात यश मिळवू शकता. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा दिवस शुभ ठरणार आहे. रागामुळे अचानक कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास टाळावे. तुमच्या खात्यात बराच काळ अडकलेली सर्व कामे नात्यात मोठा गोंधळ होऊ शकतात.\nआज आपल्याला नवीन ठिकाणी किंवा नवीन मार्गाने अभ्यास करण्याची संधी मिळू शकेल. आपली उर्जा खूप जास्त असेल, ज्यामुळे आपण सर्व गोष्टींमध्ये यश मिळवाल. या दिवशी आपल्या स्वभावात नम्रता ठेवा. आपल्या कामाबद्दल कोणाशी तरी भांडणे असू शकतात म्हणून सावधगिरीने कार्य करा. सामाजिक संबंधांमध्ये संतुलित वागण्यामुळे सन्मान वाढेल.\nआत्मविश्वास वेगाने वाढू शकतो. आज तुम्ही कोणत्याही प्रकारचे हट्टीपणा करणे टाळावे, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आरोग्यामधील चढउतार टाळण्यासाठी आपल्याला खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. पैशाच्या बाबतीत आपल्याला आपल्या जीवनसाथीची आवश्यकता असू शकते. आज तुम्हाला काही कलात्मक काम करण्याची आवड वाढू शकते. काही नवीन लोकांशी परिचित होणे वाढेल. आपल्या जबाबदा .्या लक्षात ठेवा.\nदिवसाची सुरुवात मानसिक सामर्थ्य आणि शांत वातावरणाने होईल. कामाच्या ठिकाणी विशिष्ट लोकांशी संपर्क साधला जाईल. भाऊ-बहिणींसोबत वेळ आनंदाने व्यतीत होईल. नवीन बचत योजनांच्या बाबतीत, तज्ञांनी शिफारस केली आहे की आपण केवळ अल्प मुदतीच्या योजनांची निवड करा. प्रगतीची बातमी येईल आणि शत्रू अशक्त राहतील. पैशाचा जास्त खर्च तुम्हाला अडचणीत आणू शकतो, म्हणून पैशांचा हुशारपणाने खर्च करा.\nआज तुमच्या मनात वेगवेगळे विचार येऊ शकतात. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला सर्वत्र सुगंध वाटेल. आपण काही महान प्रसिद्धी मिळवू शकता. आपले मन कामाशी संबंधित गोंधळात अडकले आहे, ज्यामुळे आपण कुटुंब आणि मित्रांसाठी वेळ शोधू शकणार नाही. कुटुंबातील काही महत्त्वाची कामे पूर्ण झाल्याने मन प्रसन्न होईल. आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. यश मिळविण्यात काही कामे साध्य होतील.\nआजचा दिवस खूप चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमची कार्यशैली पाहून प्रभावित होतील. जटिल काम सोडविण्यासाठी परिस्थिती आपल्या बाजूने असू शकते. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकेल. मित्रांकडून वेळोवेळी मदत मिळू शकते. आपणास घरातील कामे हाताळण्यासारखेही वाटेल. जे सहलीला गेले आहेत त्यांनासुद्धा त्यांचे वेळापत्रक बदलू शकेल. बौद्धिक विचारांनी शंका दूर होतील.\nआज तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. तसेच नोकरीत बदली होण्याची भीती कायम राहील. आपल्याला आपल्या परिस्थितीचा योग्य स्टॉक घ्यावा लागेल जेणेकरुन आपण आपल्या आव्हानांना समजू आणि समजू शकाल. वाईट वेळ अधिक शिकवते. दुःखाच्या भोव try्यात स्वत: ला गमावून बसण्यापेक्षा जीवनाचे धडे घेण्याचा प्रयत्न करणे आणि शिकणे चांगले. मन अस्थिर राहील आणि हवे असूनही मनाला शांती मिळणार नाही.\nआज तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमचे धैर्यही वाढेल. लव्ह लाइफ जगणा those्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आपल्या आजूबाजूचे लोक असे काहीतरी करू शकतात ज्यामुळे आपला जीवनसाथी पुन्हा आपल्याकडे आकर्षित होईल. आरोग्यामध्ये डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार आहे, म्हणून अधिकाधिक पाणी पिणे योग्य होईल. कामाच्या संबंधात चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. वैवाहिक जीवनात काही तणाव असू शकतो.\nआरोग्याशी संबंधित बाबी तुम्हाला त्रास देऊ शकतात. व्यवसायात मोठी भागीदारी होण्याची शक्यता आहे. कोणत्याही खाद्यपदार्थावरील आपली आवड अधिक वाढू शकते. आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या कार्यात आपल्याला मदत करण्यासाठी पालक त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न करतील. मुलाच्या बाजूने आपले संबंध अधिक चांगले होतील. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. काही रहस्य तुमच्यासमोर येणार आहे, जे तुम्ही विचारले नव्हते.\nकामात येणा-या बदलांमुळे तुम्हाला लाभ मिळेल. आज नवीन संधी उपलब्ध होतील आणि शत्रूची बाजू कमकुवत होईल. कार्यालयात एकत्र काम करणार्‍यांचे सहकार्य मिळेल. कामाच्या क्षेत्राबद्दल बोलत असता, आपण पगाराबद्दल थोडे चिंताग्रस्त दिसाल. आज रखडलेली सर्व कामे पूर्ण करणे चांगले. शुभेच्छा लवकरच पूर्ण होतील. आपले चांगले आरोग्य आपल्याला सकारात्मक विचार करण्यास आणि आयुष्यात पुढे जाण्यास मदत करते.\nचीन आणि तैवान मधील भांडण आहे , जगात वस्तू महाग होण्याचं कारण.\nशनिदेवाच्या आशीर्वादाने या 4 राशींचे नशिब बदललेले आहे, प्रगती होईल आणि खिशात भरपूर पैसा येईल.\nडायनासोर या पृथ्वीवरून कसे नष्ट झाले\nशनिदेवाच्या कृपेने या 4 राशींच्या लोकांच्या कारकीर्दीत मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत.\nगणेशजीच्या कृपेने या 3 राशींना होणार अपार संपतीचा लाभ.\nगणपती बाप्पांच्या आशीर्वादाने या 6 राशीचे दिवस बदलतील, उत्पन्न वाढेल, यशाचे दरवाजे उघडतील\nआज या पाच राशींना वाईट परिणाम भोगावे लागतील, पैशा कोठेतरी गुंतून राहू शकेल, कुंडली वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.aniruddhafoundation.com/compassion-praying-together/", "date_download": "2021-08-02T06:06:14Z", "digest": "sha1:2E5YV66RN7NA3CKYHWE5DHKOXEGYFDLB", "length": 22903, "nlines": 250, "source_domain": "marathi.aniruddhafoundation.com", "title": "श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन सांघिक उपासना – श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन", "raw_content": "\nआमच्या विषयी | उपासना केंद्राचे स्थान | संपर्क\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n“जेव्हा आम्ही सांघिक उपासना करतो तेव्हा उपासना करणार्‍या सर्वांच्या उपासनेची शुभ पवित्र स्पंदने एकत्र आल्यामुळे आमची प्रार्थना अनंतपटीने प्रभावी ठरते. सांघिक उपासनेतून जे तेज, जी स्पदंने उत्पन्न होतात, ती आमच्या देशाला व म्हणूनच आम्हालाही उपकारकच ठरतात. सांघिक प्रार्थनेमुळे आमचं पुण्य विभागलं जात नाही, तर उलट वाढतंच, नॉन-जॉमेट्रिकल पद्धतीने वाढतं”, या शब्दांत सांघिक उपासनेचे महत्त्व सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी (बापूंनी) आपल्या प्रवचनामधून सांगितले आहे.\n१) सांघिक उपासनेमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते.\n२) आपल्या भारत देशाला एक उत्तम समाज म्हणून प्रगत व्हायचे असल्यास समाजात सांघिक भावना असणे गरजेचे आहे आणि ही सांघिक भावना सांघिक उपासनेतून उत्पन्न करता येते, वाढवता येते.\n३) समाजसेवा करताना जो अहंकार निर्माण होऊ शकतो, तो भक्तिमार्गात, संघभावनेत सहसा येत नाही.\n४) सांघिक उपासनेद्वारे आपल्याला मानसिक शांती मिळते, एकाकीपणाची भावना व भय आपल्या मनास पोखरत नाही आणि आपलं मन:सामर्थ्य वाढून आपण परमेश्वरी मार्गावरचे कायमचे प्रवासी बनतो.\n५) सांघिक उपासनेने समाजात एकतेची भावना, समानतेची भावना विकसित होते.\n६) उचित मानसिक शक्तींचा विकास होतो, आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्ती भयमुक्त जीवन जगू शकते, त्यामुळे प्रत्येक व्यक्तिचा व अर्थातच समाजाचा व राष्ट्राचाही आध्यात्मिक व भावनिक विकास होतो.\nश्रीहरिगुरुग्राम व उपसना केंद्र येथील सांघिक उपासना\nदर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम (न्यू इंग्लिश स्कूल, बांद्रा) येथे सांघिक उपासना होते. उपासनेनंतर उपस्थित श्रद्धावानांना सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांचे प्रवचन किंवा श्रद्धावानांना आलेले विविध अनुभव ऐकायला मिळतात. तसेच त्यानंतर सद्‍गुरुंचे दर्शन, कृपाशीर्वाद, कृपादृष्टी ह्यांचाही लाभ होतो.\nमुंबई व उपनगरे, महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर, तसेच भारताबाहेरही अनेक उपासना केंद्रे आहेत. अनेक ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावरही उपासना केंद्रे आहेत. तसेच बहुभाषिक उपासना केंद्रेही आहेत. या उपासना केंद्रांमध्ये दर शनिवारी सांघिक उपासना होते.\nघरोघरी आणि कौटुंबिक स्तरावरील सांघिक उपासना\nकुणाही श्रद्धावानाच्या घरी काही निमित्ताने एकत्र जमा झालेले श्रद्धावान नातेवाईक, मित्रमंडळी सांघिक उपासना करू शकतात. सद्‌गुरु पादुकापूजन सोहळा व सच्चिदानंदोत्सव हे एक उत्तम माध्यम सांघिक उपासनेसाठी खुले झाले आहे. गुरुचरणमास, श्रावण, मार्गशीर्ष ह्यांसारख्या महिन्यांमध्ये सद्‌गुरु अनिरुद्धांनी स्तोत्रपठण उपक्रम दिले आहेत. चैत्र नवरात्र, आश्विन नवरात्र यांसारख्या महत्त्वाच्या पवित्र काळात पूजा-पाठ, जप, स्तोत्र पठण ह्या सामूहिक उपासना श्रद्धावान एकत्र जमून करू शकतात.\nसंस्थेमार्फत साजर्‍या होणार्‍या विविध उत्सवांमध्ये सांघिक पठण आयोजित केले जाते. श्रावण महिन्यात सांघिक घोरकष्टोद्धरण पठण, तसेच गुरुक्षेत्रम् येथे वर्षातून एकदा सांघिक हनुमान चलिसा पठण सप्ताह श्रद्धावानांसाठी आयोजित केले जाते. तसेच सद्गुरुंप्रती अंबज्ञता (कृतज्ञता) व्यक्त करण्यासाठी श्रीहरिगुरुग्राम येथे ‘अनिरुद्धचलिसा’ या स्तोत्राचे १०८ वेळा सामूहिक अखंड पठण आयोजित करण्यात येते.\nऑनलाईन अनिरुद्ध डॉट टिव्ही (www.aniruddha.tv)\n२०१४ च्या गणेशोत्सवापासून ‘अनिरुद्ध टिव्ही’ (www.aniruddha.tv) चे प्रक्षेपण सुरू झाले. ह्या वेबसाईटवरून इंग्रजी सांघिक उपासनेचे प्रक्षेपण दर रविवारी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळात केले जाते व श्रद्धावानांना जगभरातून ऑनलाईन उपासनेचा लाभ घेता येतो.\nसदगुरु श्रीअनिरुद्ध श्रद्धावानांना सांगतात, “कलियुगात ’यज्ञेन..दानेन..तपसा’, म्हणजे रामरक्षा, हनुमानचलिसा, पंचमुखहनुमत्कवच मंत्र, घोरकष्टोद्धरण स्तोत्र यासारखे आध्यात्मिक, सांघिक व वैयक्तिक स्तोत्रपठण. हाच तुमचा यज्ञ, हेच तुमचे दान आणि हीच तुमची तपस्या.\nसांघिक उपासनाच तुमच्या दुष्प्रारब्धाचा नाश करणारी असेल व तुम्हाला आनंद प्राप्त करून देणारी असेल आणि तुमचा हा आनंदच मलाही आनंदित करणारा असेल हे नक्की\nफोनः : ०२२ -२६०५७०५४\nमुख्य कार्यालय : Head Office: 702, लिंक अपार्टमेंट, ओल्ड खार, खारी गांव, खार (प ), मुंबई, महाराष्ट्र 400052\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1703", "date_download": "2021-08-02T05:28:54Z", "digest": "sha1:RIXBB7KP2RJIIR4LW47IIWI2EFS6TAL5", "length": 9081, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 13| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआज परंपरागत नीतीविरुद्ध बंड पुकारण्यात आले आहे. जागृत सद्सदविवेकबुद्धीचे हे चिन्ह आहे. काही थोड्याशा व्यक्ती उभ्या राहतात व त्या नीतीत बदल घडवून आणतात. हे निर्भय पुरुष पूर्वग्रह फेकून देतात व खरे काय आहे ते बघतात. आपल्या परंपरेला जे सत्य दिसत असे, तेवढेच काय ते सत्य, त्याहून दुसरे सत्य नाही, असे भासवणारे प्रयत्न परंपरेकडून केला जात असे; अशा त्या परंपरादर्शित सत्याहून अधिक व्यापक असे सत्य या सत्यार्थी वीरांना आढळते. नीतीशास्त्रात क्रांती घडविणारा प्रत्येक सुधारक हा प्रथम पाखंडीच मानला जातो. सनातनी लोक त्याला धर्महीन मानतात. या सनातन्यांना कोणताही बदल नको असतो. डोळस आचाराची त्यांना भीती वाटते. परंपरागत चालत आलेल्या नीतीच्या आरामदायक आलस्यात पडून राहावे असे त्यांना वाटते. चाली रुढीचा शिक्का असणे म्हणजेच नीतिमय असणे आणि त्या रुढीच्या विरुद्ध जो वागेल तो अर्थातच नीतिहीन परंतु आजचा हा पाखंडी उद्याच्या पिढीचा देव होतो. उद्याच्या परंपरेचा तो आचार्य होतो. कोणताही काळ घ्या. त्या त्या काळी काही लोक अत्यंत प्रगत अशा जीवनाच्या कल्पनेहूनही पुढे गेलेले आढळतील. काही त्या प्रगत कल्पनेच्या बरेच मागे असलेले आढळतील आणि बहुजनसमाज त्या प्रगत कल्पनेच्या आजूबाजूस असलेला आढळेल. पुढे जाणारे ते बंडखोर असतात, मागे पडणारे गुन्हगार असतात आणि बाकीचे यथातथा असतात. जगातील सारी प्रगती त्या बंडखोरांमुळे होते. गतानुगतिक वृत्तीचे लोक कोणत्याही विचारांचे परीक्षण करणार नाहीत. जसे आले असेल तसेच पुढे चालविणे यातच त्यांचे समाधान असते. दुस-यांच्या कुटाळक्या करीत ते आपला वेळ दवडतात.\nदुस-यांविषयी वाईटसाईट गोष्टी ऐकण्यातच त्यांना मजा वाटते. जेठे मारुन बसतील व सा-या गावाच्या उठाठेवी करतील. दुस-यांच्या ज्या गोष्टी ते ऐकतात, त्या गोष्टी काही साध्या नसतात. जीवनाची काही तरी गुंतागुंत त्यात असते. सामाजिक रचनेचे दुष्परिणाम त्यातून दिसत असतात. परंतु त्या जड जरठांना त्याचे काय होय स्वतःला सदगुणांचे पुरस्कर्ते समजणारे सनातनी जगातील अन्याय दूर करण्यासाठी मात्र कधी उभे राहत नाहीत. अशा सनातन्यांचा काय उपयोग स्वतःला सदगुणांचे पुरस्कर्ते समजणारे सनातनी जगातील अन्याय दूर करण्यासाठी मात्र कधी उभे राहत नाहीत. अशा सनातन्यांचा काय उपयोग केवळ यांत्रिक जीवन म्हणजे खडकाळ भूमीवर भटकणे होय केवळ यांत्रिक जीवन म्हणजे खडकाळ भूमीवर भटकणे होय तेथे हिरवळ नाही, हळुवारपणा नाही, कोमलता नाही, सौदर्य़ही नाही तेथे हिरवळ नाही, हळुवारपणा नाही, कोमलता नाही, सौदर्य़ही नाही परंपरागत नीतिशास्त्राला चिकटून बसणे वाईट आहे, असे नव्हे. परंतु त्याच्याविषयी हट्ट धरणे मात्र वाईट. परंपरेपासून आपण काही शिकू, आपणास मार्गदर्शन होईल, काही प्रकाश मिळेल. परंपरेच्या खांद्यावर उभे राहून आपण अधिक दूरचे बघू शकू. परंतु परंपराच आपल्या डोक्यावर बसली तर मात्र प्रगतीच खुंटली. परंपरेचा परमेश्वर नका करु. तसे कराल तर दृष्टी अंध होईल आणि आंधळेपणाने वागाल तर अनीतीच्या चिखलात रुताल. कोणतेही नीतिनियम अविचल व अभंग मानाल तर प्रगती अशक्य होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/largest-ocean/", "date_download": "2021-08-02T07:04:12Z", "digest": "sha1:X4APHQIIHOHGXUS5YTEKVT6MQD5MNLGZ", "length": 2987, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "largest ocean – Dainik Prabhat", "raw_content": "\nदक्षिण सागर हा जगातील पाचवा महासागर\nनॅशनल जिओग्राफीक कडून मान्यता\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nएमपीएससी रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.hellodox.com/tip/total-cholesterol-test/4597", "date_download": "2021-08-02T06:19:50Z", "digest": "sha1:ZIWUO74OQFCPQ4RJFALOYNRUIF6NWO6N", "length": 17330, "nlines": 138, "source_domain": "www.hellodox.com", "title": "टोटल कोलेस्टेरॉल टेस्ट", "raw_content": "\n#वैद्यकीय चाचणी तपशील#कोलेस्टेरॉल टेस्ट\nआपल्या कोलेस्टेरॉल चाचणी परिणाम समजून घेणे\nआपले हेल्थ केअर प्रदाता आपल्याला, एकतर तपासणीचा भाग म्हणून, कोलेस्टेरॉल टेस्टसाठी पाठवू शकतो किंवा हृदयरोग वाढविण्याच्या जोखमीसाठी तिला किंवा तिला शंका आहे की तिला शंका आहे. परंतु कोलेस्टेरॉलच्या परीणामांच्या वास्तविकतेचा अर्थ काय आहे हे आपल्याला ठाऊक आहे का अंकांची व्याख्या कशी करावी हे जाणून घेण्यासाठी वाचा.\nमला कोलेस्ट्रॉल चाचणीची आवश्यकता का आहे\nकोलेस्टेरॉल एक विक्षिप्त, चरबीसारखे पदार्थ आहे. आपले यकृत आपल्या शरीराला आवश्यक असलेले कोलेस्टेरॉल बनवते. परंतु आपण काही खाद्यपदार्थांमधून कोलेस्टेरॉल घेऊ शकता जसे की प्राणी. जर तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल असेल तर ते आपल्या धमन्यांच्या भिंतीमध्ये (\"पॅक\" म्हणून) तयार होईल आणि अखेर कठीण होईल. एथेरोस्क्लेरोसिस नामक ही प्रक्रिया प्रत्यक्षात धमन्यांचा संग्रह करते, ज्यामुळे रक्ताच्या वाहनातून प्रवास करणे कठिण होते.\nदुर्दैवाने, उच्च कोलेस्ट्रॉलमुळे लक्षणे दिसून येत नाहीत. अॅथेरोस्कलेरोसिसच्या नंतरच्या अवस्थांमध्ये, आपल्याला एंजिना - गंभीर छातीत वेदना होतात ज्यामुळे हृदयात रक्त प्रवाह कमी होत नाही. जर धमनी पूर्णपणे अवरोधित केली गेली तर हृदयविकाराचा परिणाम होतो. आपले कोलेस्टेरॉलचे स्तर काय आहे हे शोधण्याचा एक नियमित रक्तातील कोलेस्टरॉल चाचणी हा एक चांगला मार्ग आहे.\nकोलेस्ट्रॉल चाचणी उपाय काय आहे\nआपल्या रक्तातील एकूण कोलेस्टेरॉल मोजण्याव्यतिरिक्त मानक कोलेस्टेरॉल चाचणी (\"लिपिड पॅनेल\" म्हणतात) तीन विशिष्ट प्रकारचे चरबी मोजते:\nलो-डेंसिटी लिपोप्रोटीन्स (एलडीएल). हे \"खराब कोलेस्टेरॉल\" हे प्लाक बिल्ड-अपचे मुख्य कारण आहे जे हृदयरोगासाठी आपला धोका वाढवते. सर्वसाधारणपणे, जितकी संख्या कमी तितकी कमी. परंतु एलडीएल कोलेस्टेरॉल हा एक मोठा समीकरणांचा केवळ एक भाग आहे जो हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक घेतलेल्या व्यक्तीच्या संपूर्ण जोखमीचे मोजमाप करते. बर्याच वर्षांपासून, व्यक्तींनी त्यांच्या जोखीम कमी करण्यासाठी विशिष्ट लक्ष्यांवर लक्ष केंद्रित केले. सर्वात अलीकडील मार्गदर्शक तत्त्वे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण जोखमीवर लक्ष केंद्रित करतात आणि त्या जोखीमवर आधारित, गंभीर हृदयरोग आणि संवहनी समस्या टाळण्यासाठी धोरणाचा एक भाग म्हणून एलडीएल घटण्याचे निश्चित टक्केवारी अनुशंसा करतात.\nहाय-डेंसिटी लिपोप्रोटीन्स (एचडीएल). हा \"चांगला कोलेस्टेरॉल\" आहे. ते रक्त पासून लिव्हरमध्ये खराब कोलेस्टेरॉलचे हस्तांतरण करते, जेथे शरीरातून बाहेर टाकलेले असते. तुमचे एचडीएल समीकरणाचा आणखी एक भाग आहे जो कार्डियोव्हस्कुलर इव्हेंटचे धोके ओळखतो. सर्वसाधारणपणे, एलडीएल प्रमाणेच जितका अधिक चांगला असेल तितका जोरदार जोखमी कमी करण्यासाठी ठराविक लक्ष्य संख्यांकडून धोरणे बदलली जातात.\nट्रायग्लिसरायड्स रक्तप्रवाहात आणखी एक प्रकारचा चरबी, ट्रायग्लिसरायड्स देखील हृदयरोगाशी निगडित आहे. ते संपूर्ण शरीरात चरबीच्या पेशींमध्ये साठवले जातात.\nकोलेस्ट्रॉल चाचणीचे आकडे काय करतात\nआपल्याकडे लिपोप्रोटीन प्रोफाइल असल्यास, एकूण कोलेस्टेरॉल संख्या नव्हे तर कोलेस्टेरॉल चाचणीतील सर्व संख्या पहाणे महत्वाचे आहे. याचे कारण म्हणजे एलडीएल आणि एचडीएल पातळी संभाव्य हृदयरोगाचे दोन प्राथमिक संकेतक आहेत. आपल्या परिणामांचा अर्थ सांगण्यासाठी खालील माहिती वापरा (अर्थात आपल्या डॉक्टरांच्या मदतीने). यामुळे हृदयरोगाच्या जोखीमविषयी आपल्याला चांगली कल्पना मिळेल.\nएकूण रक्त कोलेस्टेरॉल पातळीः\nउच्च जोखीम: 240 मिलीग्राम / डीएल आणि वरील\nबॉर्डरलाइन उच्च जोखीम: 200-239 मिलीग्राम / डीएल\nवांछनीय: 200 मिलीग्राम / डीएल पेक्षा कमी\n1 9 0 मिलीग्राम / डीएल आणि त्याहून अधिक आणि हृदयरोगासाठी उच्च जोखीम दर्शवते आणि जोखीम कमी करण्यासाठी जीवनशैलीतील बदल, आहार आणि स्टॅटिन थेरपीसह व्यक्तीस सखोल उपचारांपासून फायदा होऊ शकतो असा एक मजबूत सूचक आहे.\n18 9 मिलीग्राम / डीएलपेक्षा कमी किंवा कमी असलेल्या एलडीएल पातळीसाठी मार्गदर्शक तत्त्वे आपल्या हृदयरोग आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यास प्रभावित करणार्या इतर जोखीम घटकांवर आधारित 30% ते 50% पर्यंत एलडीएल कमी करण्याच्या धोरणांची शिफारस करतात.\nउच्च धोकाः पुरुषांकरिता 40 मिलीग्राम / डीएल पेक्षा कमी आणि महिलांसाठी 50 मिलीग्रामपेक्षा कमी डीएल\nखूप जास्त जोखीमः 500 मिलीग्राम / डीएल आणि वरील\nउच्च जोखीम: 200-49 9 मिलीग्राम / डीएल\nबॉर्डरलाइन उच्च जोखीम: 150-199 मिलीग्राम / डीएल\nसामान्यः 150 मिलीग्राम / डीएल पेक्षा कमी\nमी माझ्या कोलेस्टेरॉल चाचणीसाठी कशी तयारी करू\nजर आपले डॉक्टर \"उप-उपवास\" कोलेस्टेरॉल चाचणीची शिफारस करतात, तर लॅब केवळ आपल्या एकूण कोलेस्टेरॉल (आणि कधीकधी आपल्या एचडीएल) नंबरवर दिसेल. त्या चाचणीसाठी आपल्याला केवळ प्रयोगशाळेत दर्शविण्याची आणि रक्त काढण्याची आवश्यकता आहे. जर आपल्या डॉक्टरांनी \"उपवास\" कोलेस्टेरॉल चाचणी (\"लिपिड प्रोफाइल\" देखील म्हटले जाते) सूचित केले तर लॅब एलडीएल, एचडीएल, ट्रायग्लिसरायड्स आणि एकूण कोलेस्टेरॉलच्या पातळीचे विश्लेषण करेल. त्या चाचणीसाठी आपल्याला रक्त चाचणीपूर्वी नऊ ते 12 तास अगोदर उपवास करणे आवश्यक आहे.\nकधीकधी डॉक्टर आपल्याला नॉन-रेस्टिंग कोलेस्टेरॉल चाचणी करण्यास सांगतात. परिणामांवर अवलंबून, ती आपल्याला परत पूर्ण लिपिड प्रोफाइलसाठी परत पाठवेल.\nमाझे डॉक्टर माझ्या कोलेस्टेरॉल टेस्टमधून परिणाम कसे वापरू शकतात\nआपल्या रक्त चाचणीचे पुनरावलोकन केल्यानंतर डॉक्टर आपल्या हृदयरोगासाठी आपल्याकडे असलेल्या इतर जोखीम घटकांवर देखील विचार करेल, यात समाविष्ट आहे:\nरक्तदाब आणि उच्च रक्तदाबचा आपल्यावर उपचार केला जात आहे किंवा नाही\nउच्च रक्त शर्करा प्रमाण\nमग आपले डॉक्टर आपल्या समस्येविषयी आणि आपल्या संपूर्ण जोखीम कमी करण्यासाठी आपल्या स्तरावरील क्रियाकलाप आणि आहारातील बदल तसेच औषधे वापरण्यासाठी औषधे वापरण्यासाठी आपल्या स्तरच्या जोखमीबद्दल आणि संभाव्य फायद्यांविषयी आपल्याशी बोलतील. .\nकोलेस्टेरॉल चाचणी किती वेळा घ्यावी\nनॅशनल कोलेस्टेरॉल एजुकेशन प्रोग्राम शिफारस करतो की 20 वर्ष किंवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या प्रौढांना दर पाच वर्षांत कोलेस्ट्रॉल चाचणी असते. ज्या लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराचा धोका आहे किंवा ज्याचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांच्यासाठी बर्याच वेळा तपासणी करावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/bogus-vaccination-of-so-many-people-in-mumbai-the-high-court-expressed-this-concern-nrdm-147014/", "date_download": "2021-08-02T07:01:11Z", "digest": "sha1:77Q422EM72VDLZFC6YMLQXR73IQ3KGJJ", "length": 12370, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "धक्कादायक | मुंबईत तब्बल ''इतक्या'' लोकांचं बोगस लसीकरण; उच्च न्यायालयाने व्यक्त केली ही काळजी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n‘तारक मेहता…’ मधील भिडेच्या कन्येची चर्चा, सोशल मीडियावर झालाय कल्ला\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nधक्कादायकमुंबईत तब्बल ”इतक्या” लोकांचं बोगस लसीकरण; उच्च न्यायालयाने व्यक्त केली ही काळजी\nबनावट प्रमाणपत्रासह आता बोगस लसीकरण केलं जात असल्याची धक्कादायक माहिती मुंबईतून समोर आली आहे. मुंबईत 25 मे ते 6 जून या कालावधीत सुमारे दोन हजार नागरिकांचं बोगस लसीकरण झालं. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार एफआयआर नोंदवलं असून चारशे साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत, अशी माहिती मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.\nमुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर केल्याचं चित्र आहे. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. मात्र लसीकरणाच्या नावाखाली अनेक ठिकाणी काळाबाजार केलेला पाहायला मिळत आहे.\nदरम्यान बनावट प्रमाणपत्रासह आता बोगस लसीकरण केलं जात असल्याची धक्कादायक माहिती मुंबईतून समोर आली आहे. मुंबईत 25 मे ते 6 जून या कालावधीत सुमारे दोन हजार नागरिकांचं बोगस लसीकरण झालं. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार एफआयआर नोंदवलं असून चारशे साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत, अशी माहिती मुख्य सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.\nलसीकरणासाठी 9 शिबिरे आयोजित केली होती. या शिबीरांमध्ये हे लसीकरण झाल्याचं समोर आलं आहे. त्यावर उच्च न्यायालयाने सरकारला खडेबोल सुनावले आहेत. उच्च न्यायालयाने हा अहवाल स्वीकारत सरकारच्या लसीकरणाच्या हाताळणीवर ताशेरे ओढले आणि ज्यांना ही बनावट लस देण्यात आली त्यांच्या प्रकृतीबद्दल उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. आरोपींनी बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, खार, लोअर परळ अशा विविध ठिकाणी एकसारख्याच पद्धतीने बोगस लसीकरणाची शिबिरे घेतली. अशा प्रकरणांत पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे.\nइन्स्टाग्राम वापरकर्त्यांना आता डेस्कटॉपवरून पोस्ट करता येणार, कसे कराल \nदरम्यान, ही गंभीर समस्या असल्यानं एकेक मिनिट महत्त्वाचे आहे. त्यामुळे विलंब करू नका. पुढच्या वेळी अशा प्रकारांना चाप लावणारा ठोस आराखडा प्रतिज्ञापत्रावर सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. बोगस लसीच्या व्यापाराने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न तयार होत आहे. त्यामुळे अशा लोकांना वेळीच चाप बसवणे गरजेचे आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/shikhar-dhawan-and-shreyas-iyer-drive-from-jaipur-to-ahmedabad-11-hrs-long-for-t20-matches-against-india-vs-england-gh-527122.html", "date_download": "2021-08-02T06:18:06Z", "digest": "sha1:VNBWJOMS3GVBBC55P7RLEUEEFA7K2FGE", "length": 7946, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs ENG: T20 सीरीजसाठी या दोन खेळाडूंनी कारने केला 11 तास प्रवास– News18 Lokmat", "raw_content": "\nIND vs ENG: T20 सीरीजसाठी या दोन खेळाडूंनी कारने केला 11 तास प्रवास\nIndia vs England: इंग्लंड विरुद्धच्या 5 T -20 मालिकेसाठी भारतीय संघात असलेले श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी 11 तास कारने प्रवास करून जयपूर ते अहमदाबाद अंतर गाठले. अय्यरने हे चित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.\nIndia vs England: इंग्लंड विरुद्धच्या 5 T -20 मालिकेसाठी भारतीय संघात असलेले श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांनी 11 तास कारने प्रवास करून जयपूर ते अहमदाबाद अंतर गाठले. अय्यरने हे चित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.\nअहमदाबाद, 3 मार्च : भारत (India) आणि इंग्लड (England) दरम्यान 4 टेस्ट सीरीजनंतर 12 मार्चपासून 5 टी 20 सामन्यांची मालिका (T20 Serise) खेळली जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबादमधील (Ahmadabad) नरेंद्र मोदी स्टेडीअमवर खेळले जातील. या सामन्यांसाठी निवड झालेले खेळाडू आता अहमदाबादमध्ये पोहचू लागले आहेत. शिखर धवन (Shikar Dhawan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) टी 20 सिरीजसाठी मंगळवारी अहमदाबादला पोहचले. हे दोन्ही खेळाडू विजय हजारे ट्रॉफीतील एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळत होते. मात्र टी 20 मालिकेसाठी हे दोघेही हे सामने सोडून मंगळवारी कारमधून 11 तासांचा प्रवास करुन जयपूर (Jaipur) येथून अहमदाबादला पोहोचले. श्रेयस अय्यर याने शिखर धवनसह प्रवासातील फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) शेअर केले आहेत. यात श्रेयस लिहितो, अहमदाबादपर्यंतचा 11 तासांचा प्रवास. बघुया इतका वेळ चेहऱ्यावरील हसू कायम राहतं का. धवनने देखील अहमदाबाद येथे पोहोचताच श्रेयससोबतचा फोटो शेअर केलाय. भारतीय संघासोबत पुन्हा एकदा जोडले जाताना खूपच छान वाटतयं, असंही त्याने म्हटलंय. अय्यरने विजय हजारे ट्रॉफीतील सामन्यांमध्ये लागोपाठ केली दोन शतकं अय्यर आणि धवन सध्या चांगलेच फॉर्ममध्ये आहेत. या दोन्ही बॅटसमनने विजय हजारे ट्रॉफीतील (VIjay Hazare Trophy) सामन्यांमध्ये चांगल्या धावा काढल्या आहेत. धवनने मालिकेतील 5 मॅचेसमध्ये 203 रन्स केलेत. त्याने महाराष्ट्राविरुध्दच्या सामन्यात 118 चेंडूत 153 रन्स केले होते. त्यामुळे दिल्लीने महाराष्ट्राविरोधात 330 धावांचे लक्ष्य पार केलं होतं. अय्यरने देखील मुंबई संघाकडून खेळताना 4 सामन्यांमध्ये 260 रन्स केले. त्याने मालिकेत महाराष्ट्र आणि राजस्थान विरुद्धच्या सामन्यांमध्ये दोन शतकं ठोकली होती.\n(वाचा - IND vs ENG : चौथी टेस्ट हरल्यानंतरही भारत WTC फायनलमध्ये जाणार, कसं ते वाचा)\nअशी असेल इंग्लड टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के.एल. राहूल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडया, ऋषभ पंत, इशान किशन, यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.\nIND vs ENG: T20 सीरीजसाठी या दोन खेळाडूंनी कारने केला 11 तास प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2021-08-02T07:19:54Z", "digest": "sha1:U4VYQ4M2VSRX3Q2EJXZDOCPQFITF7SYG", "length": 5841, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या ११ व्या शतकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या ११ व्या शतकातील वर्षे\nहा इ.स.च्या ११ व्या शतकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या ११ व्या शतकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १०० पैकी खालील १०० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे ११ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ नोव्हेंबर २००७ रोजी ११:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87", "date_download": "2021-08-02T07:23:51Z", "digest": "sha1:VGL7XJUA2C4BIKTIL7EHZJAB5IZO2UFE", "length": 4512, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रमोन मॅग्सेसेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nरमोन मॅग्सेसेला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख रमोन मॅग्सेसे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमार्च १७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९०७ ‎ (← दुवे | संपादन)\nऑगस्ट ३१ ‎ (← दुवे | संपादन)\nरमोन देल फियेरो मॅग्सेसे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nरमोन डेल फियेरो मॅग्सेसे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nरमोन मॅगसेसे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nरेमन मॅगसेसे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nडिसेंबर ११ ‎ (← दुवे | संपादन)\nपांडुरंग वैजनाथ आठवले ‎ (← दुवे | संपादन)\nराजेंद्रसिंह राणा ‎ (← दुवे | संपादन)\nरमोन देल फियरो मॅगसेसे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nरमॉन मॅगसेसे (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\n१९५४ आशियाई खेळ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/Other/4064/A-total-of-66-posts-of-various-posts-on-the-establishment-of-General-Administration-Department-.html", "date_download": "2021-08-02T05:28:28Z", "digest": "sha1:JIQPAQ5MQEBNUCKWOGKLJBVLGND4C2VG", "length": 6229, "nlines": 64, "source_domain": "naukriadda.com", "title": "सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेत विविध पदांसाठी एकूण vac 66 रिक्त जागा भरण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज पदांनुसार पात्र उमेदवारांकडून मागविण्यात येत आहेत. सचिव, उपसचिव, कक्ष अधिकारी, उच्च वर्ग स्टेनोग्राफर, निम्न वर्ग स्टेनोग्राफर, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि लिपिक टंकलेखक या पदासाठी एकूण 66 जागा रिक्त आहेत.\nTotal: 66 रिक्त जागा\nसचिव, उपसचिव, कक्ष अधिकारी, उच्च वर्ग स्टेनोग्राफर, निम्न श्रेणी स्टेनोग्राफर, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि लिपिक टंकलेखक या पदासाठी रिक्त पदे\nAddress to Apply:- सचिव, उपसचिव, कक्ष अधिकारी, उच्च वर्ग स्टेनोग्राफर, निम्न वर्ग स्टेनोग्राफर, सहाय्यक कक्ष अधिकारी, लिपिक टंकलेखक, मुंबई, पिनकोड -400032\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1704", "date_download": "2021-08-02T05:13:00Z", "digest": "sha1:K6PANLPXXXNSOY4GP3KRZXKXYS3F7KDD", "length": 10128, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 14| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजीवन म्हणजे महाप्रस्थान, जीवन म्हणजे एक मोठे साहसाचे काम. जीवन म्हणजे अज्ञानाचा शोध, सत्याचे प्रयोग. जीवन म्हणजे ठराविक पद्धती नव्हे, चार रुढींची चाकोरी नव्हे. जीवनाचा खेळ असा आहे की, त्याचे सारे नियम संपूर्णपणे नीट समजणे अशक्य आहे. वस्तुस्थिती-निरपेक्ष असे कोणतेही नियम सुंदर जीवन कसे जगावे हे आपणास सांगणार नाहीत. त्यांची मदत आपणास होणार नाही. आपण प्रत्यक्ष जगू या; या विश्वाचा हेतू ध्यानात धरुन, उत्क्रांतीचे नियम व ध्येय लक्षात ठेवून त्यांच्याशी आपल्या जीवनाचा मेळ घालीत पुढे जाऊ या. अशानेच प्रगती होईल, जीवनात राम वाटेल. आज समाजात अशांती का आहे\nवाढते ज्ञान, नीतिशास्त्राचे ऐतिहासिकदृष्ट्या सम्यक पर्यालोचन, आजच्या सामाजिक संस्था, यांमुळे ही अशांती आहे. सुशिक्षित लोक म्हणतात, ‘सद्सदविवेकबुद्धीची आज्ञा आम्ही मानतो, परंतु तिच्यावर आमचा भरवसा तर नाही. कर्तव्यकर्म आम्ही पार पाडतो, परंतु त्यात काही अर्थ आहे असे तर वाटत नाही.’ नैतिक जीवनाची रुढ कल्पना ते धाब्यावर बसवितात. नवीन आरोग्यदायी सुंदर प्रघात निर्माण व्हावे असे त्यांना वाटते. एखादा नवीन प्रघात पडताच सर्वसामान्य लोकांच्या मनाला धक्का बसतो. त्यांना कसेसेच वाटते. परंतु कसेसेच वाटणे म्हणजे काही सबळ कारण नव्हे. आपल्या पूर्वजांपेक्षा आपण जरा शिथिल बंधनांचे झालो आहो, असे जर कोणी म्हटले, तर त्यांचे ते म्हणणे सत्यार्थाने घेतलेच पाहिजे असे नाही आणि त्यांच्या म्हणण्याचा बाऊ करण्याचीही जरुरी नाही. त्यांनी तसे म्हटले म्हणून आपला मोठा अपमान झाला असे वाटून घेऊ नये. किती तरी गोष्टी अशा आहेत की, ज्यांना हे गतानुगतिक लोक ब-या म्हणत, त्यांना आपण आज रद्दी समजत आहोत. आपली रुची बदलली आहे. आवडीनिवडी बदलल्या आहेत, दृष्टी बदलली आहे. एक काळ असा होता की भार्या विकली जात असे व त्यात काही अब्रह्यण्यम् आहे असे वाटत नसे. तो रोमन मुत्सद्दी सेनेका सौम्यमूर्ती होता. परंतु गुलामांना क्रॉसवर चढविण्याचे त्याला काही विशेष वाटत नसे. आपले गेले महायुद्ध सीझरच्या युद्धापेक्षा जरी कमी भीषण नसले, तरी सीझर जितक्या सहजतेने युद्धाचे समर्थन करी, तितक्या सहजतेने आज युद्धाचे समर्थन कोणी करीत नाही. नीतीच्या क्षेत्रातील तारे स्थिर नसतात. ते भ्रमण करीत असतात. नीतीच्या प्रांतातील प्रकाश अंधुक असतो. परंतु एका दृष्टीने मात्र पूर्वजांपेक्षा आपण नक्की घसरलो आहोत. आपण एखाद्या ठरीव साच्याप्रमाणे वागत नसलो तरी त्याचे दुःख नाही. दुःख आहे ते हे की, आपण फारच उथळ झालो आहोत. एक प्रकारचा फालतूपणा सर्वत्र दिसून येत आहे आणि धोका आहे तो येथेच. आपल्या विचारात, आपल्या आचारात एक प्रकारचा थिल्लरपणा आला आहे. जीवनात जणू मूल्यच राहिलेले नाही. जीवन म्हणजे एक गंमत झाली आहे. आजच्या जीवनाचा रोग आहे तो हा क्षुद्रपणाचा. या रोगातून मुक्त व्हायचे असेल तर एकच उपाय आहे. कोणतेही ध्येय निवडा, कोणताही मार्ग घ्या; परंतु उत्कटपणे तदर्थ अहोरात्र झिजा. वीर व्हा. वीरता हवी असेल तर तपश्चर्या हवी, निग्रह, संयम, विलासविन्मुखता यांची जोड हवी, एक प्रकारची कणखर वृत्ती हवी. गुळगुळीत व मुळमुळीत असून भागणार नाही. तसेच दुस-यांविषयी सहानुभूती, उदारता, माणुसकी यांचीही जरुरी आहे. म्हणजेच जे आहे त्याचा स्वीकार करुन, नवीन उभारण्यासाठी हिंमतीने उभे राहिले पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.hellodox.com/tip/MedicalTest/2582", "date_download": "2021-08-02T05:58:40Z", "digest": "sha1:6CXLCPWVQPAYX246WQKIVSDD7MD4VZIR", "length": 19185, "nlines": 143, "source_domain": "www.hellodox.com", "title": "कोलेस्टेरॉल चाचणी", "raw_content": "\n#वैद्यकीय चाचणी तपशील#कोलेस्टेरॉल टेस्ट\nकोलेस्टेरॉल चाचणी म्हणजे काय\nतुमचे डॉक्टर तुमच्या रक्तामधील चांगले किंवा वाईट कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स जो चरबी चा एक प्रकार आहे मोजण्यासाठी हि चाचणी वापरू शकते. कोलेस्टेरॉल हे एक मुलायम आणि वॅक्सी चरबी आहे ज्याची आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यकता आहे. तथापि, जास्त प्रमाणात असलेले कोलेस्टेरॉल हे आपणास हृदयरोग, स्ट्रोक, एथेरोस्क्लेरोसिस, आपल्या धमन्यांच्या क्लघिंग किंवा कडकपणा याच्या धोका वाढवू शकतो.\nउच्च कोलेस्टरॉल चा धोका कोणास आहे\nकोलेस्टेरॉल चाचणी खूप महत्वाची आहे जर तुम्हाला:\nउच्च कोलेस्टेरॉल किंवा हृदयरोगाचा कौटुंबिक इतिहास आहे.\nजास्त वजन किंवा लठ्ठ आहेत.\nवारंवार दारू पिण्याची सवय आहे.\nधुम्रपान करण्याची सवय आहे.\nनिष्क्रिय जीवनशैली जगत आहे.\nमधुमेह,मूत्रपिंड रोग,पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम किंवा अंडरएक्टिव्ह थायरॉईड ग्रंथी आहे.\nया सर्व गोष्टी उच्च कोलेस्टेरॉल विकसित होण्याचा धोका वाढवू शकतात.\nकोलेस्ट्रॉल चाचणी कशाकरिता करण्यात येते\nसंपूर्ण कोलेस्टेरॉल चाचणी आपल्या रक्तातील चार प्रकारच्या लिपिड्स किंवा चरबीचे मोजमाप करते:\nएकूण कोलेस्टेरॉल: हे आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे एकूण प्रमाण दर्शविते.\nलो-डेंसिटी लिपोप्रोटीन (एलडीएल) कोलेस्टेरॉल: याला \"खराब\" कोलेस्ट्रॉल म्हणतात.याच जास्त प्रमाण हृदयविकाराचा झटका,स्ट्रोक आणि एथेरोस्क्लेरोसिसचा धोका वाढवितात.\nहाय-डेंसिटी लिपोप्रोटीन (एचडीएल) कोलेस्टेरॉल: याला \"चांगले\" कोलेस्टेरॉल म्हटले जाते कारण ते आपल्या रक्तातील एलडीएल कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत करते.\nट्रायग्लिसराइड्स : जेव्हा तुम्ही जेवण करता, तेव्हा तुमचं शरीर त्यास कॅलोरीस मध्ये परिवर्तित करते,यास ट्रायग्लिसराइड्स जे तुमच्या चरबी पेशी मध्ये असते यामध्ये परिवर्तित होण्याची गरज नसते.असे लोक जे लठ्ठ आहेत,ज्यांना मधुमेह आहे,जे खूप जास्त गोड खातात,जे खूप जास्त प्रमाणात दारू पितात,त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराईडची पातळी अधिक राहू शकते.\nकाही प्रकरणांमध्ये,आपले कोलेस्टेरॉलचे स्तर तपासण्याआधी आपले डॉक्टर आपल्याला उपवास करण्यास सांगू शकतात.आपली केवळ एचडीएल आणि एकूण कोलेस्टेरॉलची पातळी तपासली जात असल्यास आपण आधी जेवण करू शकता.तथापि,पूर्ण लिपिड प्रोफाइल करायचं असल्यास,आपण आपल्या चाचणीपूर्वी नऊ ते 12तासांपूर्वी पाणी शिवाय इतर काहीही खाणे किंवा पिणे टाळावे.\nआपल्या चाचणीपूर्वी,आपण आपल्या डॉक्टरांना हे देखील सांगावे:\nआपण अनुभवत असलेली लक्षणे किंवा आरोग्य समस्या\nहृदयाच्या आरोग्याचा तुमचा कौटुंबिक इतिहास\nआपण सध्या घेत असलेली सर्व औषधे\nजर आपण अशी कुठली औषधे घेत असाल जी आपले कोलेस्टेरॉलचे स्तर वाढवू शकतात,जसे कि जन्म नियंत्रण गोळ्या तर आपले डॉक्टर आपल्याला,आपल्या चाचणीपूर्वी काही दिवस ती औषधे थांबविण्यास सांगू शकतात.\nकोलेस्ट्रॉल चाचणी कशी केली जाते\nआपल्या कोलेस्टेरॉलची पातळी तपासण्यासाठी,आपल्या डॉक्टरांना आपल्या रक्ताचा नमुना घ्यावा लागेल.सकाळी आपले रक्त रक्त काढण्याआधी,कधीकधी रात्रीपासून उपवास केल्यानंतर सकाळी रक्ताचा नमुना घेतला जातो.\nरक्त तपासणी ही आउट पेशंट प्रक्रिया आहे.यास काही मिनिटे लागतात आणि हि प्रक्रिया बाकी चाचणीच्या तुलनेत वेदनारहित असते. हे निदान सामान्यतः प्रयोगशाळेत केले जाते.काही प्रकरणांमध्ये,नियमित डॉक्टरांच्या भेटीदरम्यान,स्थानिक फार्मसीमध्ये किंवा अगदी घरात देखील हे केले जाऊ शकते.व्हॉक-इन क्लिनिक दरांवर 300 ते 1000 रुपये पर्यंत खर्च होऊ शकतो. स्थानिक फार्मसीमध्ये कोलेस्टेरॉल चाचणीसाठी 350 रुपये खर्च होऊ शकतो. घरगुती चाचणीसाठी कमी किंमत मोजावी लागते,तर लॅबमध्ये पाठविण्याची खर्च अधिक येऊ शकतो.\nकोलेस्टेरॉल चाचणीसाठी आपले रक्त काढण्याशी संबंधित धोके बरेच कमी आहेत. आपले रक्त काढलेल्या जागेवर काही वेदना होऊ शकतात. रक्त काढलेल्या जागेवर संक्रमणाचा अगदी थोडासा धोका असतो.\nचाचणी परिणाम म्हणजे काय\nकोलेस्टेरॉलचे स्तर रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रति डिसीलिटर (डीएल)च्या मिलिग्राम (मिलीग्राम)मध्ये मोजले जातात.बऱ्याच प्रौढांसाठी आदर्श परिणामः\nएलडीएलः 70 ते 130 मिलीग्राम / डीएल (जितकी संख्या कमी होईल तितकी)\nएचडीएल:40 ​​ते 60 मिलीग्राम /डीएल पेक्षा जास्त (संख्या जितकी जास्त असेल तितकी चांगली)\nएकूण कोलेस्टेरॉल:200 मिग्रॅ / डीएल पेक्षा कमी (संख्या जितका कमी असेल तितकाच)\nट्रायग्लिसरायड्सः 10 ते 150 मिलीग्राम / डीएल (संख्या जितकी कमी असेल तितकी चांगली)\nजर आपले कोलेस्टेरॉल संख्या सामान्य श्रेणीच्या बाहेर असतील तर आपल्याला हृदयरोग,स्ट्रोक आणि एथेरोस्क्लेरोसिसचे उच्च धोका असू शकते. जर आपल्या चाचणी चे परिणाम असामान्य आहेत,तर आपले डॉक्टर मधुमेहाची तपासणी करण्यासाठी रक्त ग्लूकोज चाचणी करण्यास सांगू शकतात. आपला थायरॉईड अक्रियाशील आहे कायहे निर्धारित करण्यासाठी आपला डॉक्टर थायरॉईड फंक्शन चाचणी करू शकतात.\nचाचणी चे परिणाम चुकीचे असू शकतात\nकाही प्रकरणांमध्ये कोलेस्ट्रॉल चाचणीचे परिणाम चुकीचे असू शकतात.उदाहरणार्थ,अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीच्या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण मोजण्यासाठी एक सामान्य पद्धत अनेकदा अयोग्य परिणाम निर्माण करते.चुकीचे उपवास,औषधे, मानवी त्रुटी आणि इतर अनेक घटक आपल्या चाचणीस खोट्या-नकारात्मक किंवा चुकीचे-सकारात्मक परिणाम उत्पन्न करू शकतात. आपल्या एचडीएल आणि एलडीएल दोन्ही स्तरांचे परीक्षण केल्याने आपले एलडीएल एकटे पडण्यापेक्षा सामान्यत:अधिक अचूक परिणाम निर्माण करतात.\nपुढील चरण आणि उपचार\nउच्च कोलेस्टेरॉल चा जीवनशैलीत बदल आणि औषधोपचार करून उपचार केला जाऊ शकतो. आपल्या रक्तातील एलडीएलची उच्च पातळी कमी केल्याने आपल्या हृदयातील आणि रक्तवाहिन्यांमधील समस्या टाळण्यास मदत होऊ शकते.\nआपल्या कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात मदत करण्यासाठी:\nतंबाखू धूम्रपान बंद करा आणि आपल्या अल्कोहोलच्या वापरास मर्यादा घाला.\nउच्च-चरबीयुक्त आणि उच्च-सोडियमयुक्त पदार्थ टाळा,तसेच संतुलित-संतुलित आहार राखून ठेवा. विविध प्रकारच्या भाज्या,फळे,संपूर्ण धान्य,कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि प्रथिनेचे पातळ स्रोत खा.\nनियमित व्यायाम करा.दर आठवड्यात 150 मिनिटे मध्यम तीव्रता एरोबिक क्रियाकलाप तसेच मांसपेशीय मजबुतीकरण क्रियाकलापांच्या दोन सत्रे करण्याचा प्रयत्न करा.\nआपले डॉक्टर आपल्याला \"उपचारात्मक जीवनशैलीत बदल\" किंवा टीएलसी आहारावर ठेवू शकतात.या जेवण योजनेनुसार,आपल्या दैनिक कॅलरीपैकी फक्त 7 टक्के संतृप्त चरबीमधून यायला पाहीजे.आपल्याला दररोज आपल्या अन्नातून 200 मिलीग्रामपेक्षा कमी कोलेस्टरॉल मिळविणे आवश्यक आहे.\nकाही पदार्थ आपल्या पाचन तंत्राला कमी कोलेस्टेरॉल शोषण्यास मदत करतात.उदाहरणार्थ,आपले डॉक्टर आपल्याला अधिक खाण्यासाठी प्रोत्साहित करु शकतात:\nओट्स,जव आणि इतर संपूर्ण धान्य\nएग्प्लान्ट आणि ओकेरा सारख्या भाज्या\nकिडनी बीन्स,कोंब आणि दालचिनी यांसारख्या बीन्स आणि दाणे\nउच्च कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगासाठी लठ्ठपणा देखील एक सामान्य जोखीम घटक आहे. आपल्या आहारातून कॅलरी कमी करून आणि अधिक व्यायाम करून आपले डॉक्टर वजन कमी करण्यास प्रोत्साहित करु शकतात.\nस्टेटिन्स सारख्या औषधे घेणे आपल्या कोलेस्ट्रॉलला तपासणी करण्यास मदत करू शकते. ही औषधे आपल्या एलडीएल पातळी कमी करण्यास मदत करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/cricket/ipl-2021-pk-vs-rcb-t20-live-prabhsimran-singh-goes-7-7-balls-pbks-brought-him-48-crore-know-about-a593/", "date_download": "2021-08-02T06:03:23Z", "digest": "sha1:PPY2FXG7YRTAOQ2WRBDJZOIK4RMORF3R", "length": 19999, "nlines": 132, "source_domain": "www.lokmat.com", "title": "IPL 2021, PK Vs RCB T20 Live : ४.८ कोटींचा पाऊस, २९८ धावांची वादळी खेळी; पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंगचा करिष्मा आज चाललाच नाही - Marathi News | IPL 2021, PK Vs RCB T20 Live : Prabhsimran Singh goes for 7 in 7 balls, PBKS brought him to 4.8 crore, know about him | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nIPL 2021, PK Vs RCB T20 Live : ४.८ कोटींचा पाऊस, २९८ धावांची वादळी खेळी; पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंगचा करिष्मा आज चाललाच नाही\nअहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ कामगिरीचा आलेख उंचावण्यासाठी मैदानावर उतरले, परंतु पंजाब किंग्सला सामन्यापूर्वीच धक्का बसला.\nIPL 2021, PK Vs RCB T20 Live : ४.८ कोटींचा पाऊस, २९८ धावांची वादळी खेळी; पंजाब किंग्सच्या प्रभसिमरन सिंगचा करिष्मा आज चाललाच नाही\nipl 2021 t20 PK Vs RCB live match score updates Ahmedabad : आयपीएल २०२१मध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या पंजाब किंग्ससमोर ( Punjab Kings) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे ( Royal Challengers Banglore) तगडे आव्हान आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ कामगिरीचा आलेख उंचावण्यासाठी मैदानावर उतरले, परंतु पंजाब किंग्सला सामन्यापूर्वीच धक्का बसला. मयांक अग्रवाल दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकला अन् त्याच्याजागी प्रभसिमरन सिंग ( Prabhsimran Singh) याला संधी देण्यात आली. IPL 2021 : PK Vs RCB T20 Live Score Update\nसहा सामन्यांत पाच विजयांसह RCB तिसऱ्या क्रमांकावर आहेत, तर PBKSला सहापैकी दोनच सामने जिंकता आले आहेत. विराटनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. बँगलोरनं शाहबाज अहमदला संघात घेतले आहे, त्याच्यासाठी वॉशिंग्टन सुंदरला विश्रांती देण्यात आली आहे. पंजाबच्या संघात मोईजेस हेन्रीक्स, मयांक अग्रवाल व अर्षदीप सिंग यांना आजच्या सामन्यात मुकावे लागणार आहे. त्यामुळे ख्रिस गेल व लोकेश राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. नव्या सहकाऱ्यासह मैदानावर उतरलेल्या लोकेश राहुलनं( KL Rahul) चांगली सुरूवात केली, परंतु प्रभसिमरन ७ धावांवर माघारी परतला. कायले जेमिन्सनं त्याला बाद केले.\nकोण आहे प्रभसिमरन सिंग \nआयपीएल २०१९च्या ऑक्शनमध्ये पटियालाच्या या यष्टिरक्षक-फलंदाजाला ४.८ कोटींत पंजाब किंग्सनं आपल्या ताफ्यात दाखल केले होते. त्यानं २३ वर्षांखालील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत ३०१ चेंडूंत २९८ धावांची वादळी खेळी केली होती आणि त्यामुळे तो प्रसिद्धीझोतात आला होता. त्यान भारताला गतवर्षी १९ वर्षांखालील आशिया चषक जिंकून दिला होता. हार्ड-हिटर फलंदाज म्हणून प्रभसिमरन ओळखला जातो. आजच्या सामन्यापूर्वी त्याला एकच सामन्यात संधी मिळाली होती आणि त्यात त्यानं ३ धावा केल्या होत्या. त्यानं १२ लिस्ट ए क्रिकेट सामन्यांत ३५५ धावा केल्या, त्यात १ शतक व १ अर्धशतक आहे. २३ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याच्या नावावर ६०३ धावा आहेत.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :IPLpunjab kingsRoyal Challengers Bangaloreआयपीएल २०२१पंजाब किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर\nक्रिकेट :IPL 2021, PK Vs RCB T20 Live : पंजाब किंग्सचा सलामीवीराला दुखापत, ख्रिस गेल सलामीला येण्याची शक्यता\nआयपीएल २०२१मध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या पंजाब किंग्ससमोर ( Punjab Kings) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे ( Royal Challengers Banglore) तगडे आव्हान असणार आहे ...\nक्रिकेट :IPL 2021 : शिखर धवनची मोठी घोषणा; 'Mission Oxygen'साठी २० लाखांसह IPLमध्ये मिळणारी सर्व बक्षीस रक्कम करणार दान\nदेशात दररोज साडेतीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडत आहे. गुरुवारी ३ लाख ८६ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्थाही कोलमडत चालली आहे. ...\nक्रिकेट :IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशात जाताच होऊ शकते पाच वर्षांची जेल किंवा ५० लाखांचा दंड\nIPL 2021 : Australian returning from India could now face a 5-year jail term : भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दररोज किमान साडेतीन लाख नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोक ...\nक्रिकेट :IPL 2021 : मला तुझा अभिमान वाटतो, पृथ्वी शॉ यानं केली KKRच्या गोलंदाजांची धुलाई अन् घायाळ झाली अभिनेत्री\nइंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) गुरूवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं ( DC) पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) दमदार फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सवर ( KKR) ७ विकेट्स राखून विजय मिळवला. ...\nक्रिकेट :IPL 2021 : निकोलस पूरन पगारातील रक्कम करणार भारताच्या कोरोना लढ्यात दान; पंजाब किंग्सचाही मदतीसाठी पुढाकार\nवेस्ट इंडिज व पंजाब किंग्सचा स्टार फलंदाज निकोलस पूरन ( Nicholas Pooran) यानं भारताच्या कोरोना लढ्यात मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...\nक्रिकेट :IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्समुळे आयपीएल कंटाळवाणा वाटतोय, फास्ट फॉरवर्डनेच त्यांचे सामने पाहणार - वीरेंद्र सेहवाग\nइंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सचा ( KKR) प्रवास गटांगळ्या खात सुरू आहे. सात सामन्यांत त्यांना केवळ दोन विजय मिळवता आले आहेत आणि प्ले ऑफच्या शर्यतीतीत त्यांचे आव्हान खडतर झाले आहे ...\nक्रिकेट :...म्हणून बेन स्टोक्स काहीकाळ राहणार खेळापासून दूर, कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का\nBen Stokes News: भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक असताना इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. ...\nक्रिकेट :Rahul Dravid: भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणार का राहुल द्रविडने दिले असे उत्तर\nRahul Dravid: भविष्यात संधी मिळाल्यास कोचिंगची जबाबदारी पूर्णवेळ पेलण्यास सज्ज आहात काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ...\nक्रिकेट :श्रीलंकेच्या तीन खेळाडूंवर एका वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंदी; प्रत्येकी ३७ लाख २९ हजारांचा दंड\nया खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर बायो बबल नियमांचे उल्लंघन केले होते. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...\nक्रिकेट :India Tour of England: दुखापत, कोरोना यातून मार्ग काढत टीम इंडिया आता इंग्लंडला भिडणार; दीड महिन्यांच्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक\nIndia Tour of England: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या राखीव खेळाडूंनी वन डे मालिकेत आपली छाप पाडली. या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा इंग्लंड दौऱ्याकडे वळल्या आहेत. ...\nक्रिकेट :India Tour of England: पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडमध्ये एन्ट्री मिळणे अवघड; कृणाल पांड्याच्या 'पॉझिटिव्ह' रिपोर्टनं झाली गडबड\nIndia Tour of England: भारताचा श्रीलंका दौरा समाप्त झाला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली अन् राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली राखीव खेळाडूंसह टीम इंडिया या दौऱ्यावर दाखल झाली होती. ...\nक्रिकेट :IND vs SL : कृणाल पांड्यानंतर टीम इंडियातील आणखी दोन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nIndia vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या अडचणी मालिका संपल्यानंतरही वाढत चालल्या आहेत. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत\n देशात कोरोना व्हायरसचा प्रजनन दर वाढला; एम्स, सीएसआयआरनं दिला गंभीर इशारा\n\"नरेंद्र मोदी PM आहेत पण नितीश कुमारांमध्येही पंतप्रधान होण्याची क्षमता\"\nDanish Siddiqui: तालिबानींनी दानिश सिद्दीकीला जिवंत पकडले होते; अफगाण लष्कराचा मोठा खुलासा\nCoronavirus: कोरोनाचा ‘सुपर म्युटंट व्हेरिएंट’ असेल अतिशय धोकादायक, शास्त्रज्ञांनी दिला गंभीर इशारा; गाफील राहणाऱ्यांची खैर नाही\nTokyo Olympics:वडील गेल्याच्या दुःखात हॉकी खेळणाऱ्या वंदनाची गोष्ट ती म्हणते ऑलिम्पिक हॉकीत हॅट्रिक हीच वडिलांना श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1705", "date_download": "2021-08-02T04:54:31Z", "digest": "sha1:OQ3R45PVFAC5RXKNSWRB4U5ISSOGGR42", "length": 9810, "nlines": 87, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 15| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमानवी जीवनाची विविध रुपे आहेतः शारीरिक, मानसिक, भावनात्मक, कलात्मक, नैतिक, आध्यात्मिक. किती तरी प्रकार हे सारे प्रकार पवित्र आहेत. कारण दिव्यतर जीवनाकडे जाण्याची ती साधने आहेत. देहाची वा आंतरमनाची कशाचीही उपेक्षा करु नका. देहाला जपा, प्राण्यांची काळजी घ्या. आपण विशाल जीवन हे ध्येय करु या, जीवनाच्या पैलूपैलूला पूर्णत्व देऊ या. कोणत्याही अंगाची उपेक्षा नको. सर्वांगीण वाढ, सर्वांगीण विकास. त्या त्या बाबतीतील जी परमोच्च स्थिती ती ती प्राप्त करुन घेऊ या. लैंगिक वृत्तीचाही स्वीकार करु या. विवाहसंस्थेच्या साह्याने या आपल्या विकारात्मक वृत्तीमधूनच अधिक उच्च असे जीवन उभारु या. कोणत्याही इच्छेला बळी पडणे म्हणजे अव्यवस्थितपणा व गोंधळ माजविणे होय. लहरीला शरण जाण्याने आपण जीवनाला कोणताच आकार देऊ इच्छित नाही, जीवनाला महत्त्वच देत नाही, असे होईल.\nदोन जीवांचे लग्न लागते. रतिक्रिया म्हणजे एक प्रतीक आहे, चिन्ह आहे. आंतरिक ऐक्याची ती बाहेरची खूण. ते बाह्य शरीरमीलन मनोमिलनाचे निदर्शक आहे. ती मनोमय सुभगता, प्रसन्नता व एकता त्या बाह्य क्रियेने प्रतीत होते. असे असेल तरच ते खरे लग्न. प्रेमाची वेल चढण्यासाठी समान ध्येयाची सुंदरशी कमान हवी. त्या ध्येयाच्या कमानीखाली दोघांचे जीवन वाढेल. त्या ध्येयासाठी दोगे आपली जीवने अर्पितील. पती-पत्नी एकमेकांचा स्वीकार करुन परस्परांनी खरोखरचे नाते निर्मिण्यासाठी सहकार्याने प्रयत्न केला पाहिजे. ज्या ज्या अडचणी येतील, त्यांच्या परिहारार्थ उभयतांनी झटले पाहिजे. दोघांनी सहनशीलता दाखविली पाहिजे; अधीर होता कामा नये. संयम, क्षमा, उदारता, दया या गुणांनी संपन्न असे उभयतांनी असले पाहिजे. दोघांनी सावध व दक्ष असावे. अशा रीतीने ती वागतील तरच संसार सुंदर होईल. विवेकाने व विचाराने विकारांना जरी सौम्य करण्यात आले, तरी या कामात संपूर्ण सिद्धी कधीच मिळत नसते. अगदी चांगले उदाहरण घेतले तरीही आपणास असेच म्हणावे लागेल की, विचाराचे डोळस जीवन जगण्याचा सतत प्रयत्न करणारा प्राणी म्हणजे मानव. ‘मनुष्य म्हणजे विचारात्मक प्राणी’ असे म्हणण्याऐवजी वैचारिक ‘जीवनाकडे जाण्यासाठी धडपड करणारा प्राणी’ असे म्हणणेच अधिक युक्त होईल. विवाहाचा जो प्रकार आहे तो आनंदमयही आहे व दुःखमयही आहे. विवाह म्हणजे सदैव मधुचंद्र अशी भ्रामक कल्पना घेणारी जोडपी, सुखाला जरा अडथळा येताच हे वैवाहिक बंधन नको असे म्हणू लागतात व काडीमोड करुन घेतात. पुष्कळसे काडीमोड पती-पत्नी परस्परांशी एकनिष्ठ नव्हती किंवा संभोगसुखात काही चुका झाल्या, म्हणून होतात असे नाही. परस्परांचे स्वभाव जुळत नाहीत, परस्परांच्या आवडीनिवडी निरनिराळ्या असतात, यामुळेच बरेचसे घटस्फोट होत असतात. लग्नसंस्था दोन जीवांच्या विकासार्थ आहे ही गोष्ट जर आपण मान्य केली, तर मग कितीही अडचणी येवोत वा विघ्ने येवोत, त्यातून पलीकडे जाण्यासाठी दोन्ही जीवांनी झटणे हेच कर्तव्य ठरते. येणारी प्रत्येक अडचण म्हणजे पुढे जाऊ पाहणा-या त्या दोन जीवांना आव्हान असते. त्या अडचणींना शरण जाऊन काडीमोड करुन घ्यावयाचा, की त्या अडचणी जिंकून दोघांनी अधिक उत्साहाने पुढे जावयाचे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2321", "date_download": "2021-08-02T06:03:29Z", "digest": "sha1:545AFLACE3CBA3Q5INSL5LUIN6BW6HAK", "length": 15721, "nlines": 145, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "शोकांतिका :- इकडे कोरोनाची दहशत आणि छतीसगड मधे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १७ जवान शहीद, – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > महत्वाची बातमी > शोकांतिका :- इकडे कोरोनाची दहशत आणि छतीसगड मधे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १७ जवान शहीद,\nशोकांतिका :- इकडे कोरोनाची दहशत आणि छतीसगड मधे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १७ जवान शहीद,\nभाजप, मध्यप्रदेश मधे सरकार पाडण्यात आणि स्वतःच सरकार बनविण्यात मग्न आणि कोरोनाची भारतात एन्ट्री आणि आता नक्षलवाद्यांचा जवानांवर मोठा हल्ला \nएकीकडे भाजप मध्यप्रदेश मधे काँग्रेसचे सरकार पडून आपले सरकार बनविण्यात मग्न असतांनाच छत्तीसगढ़ मधे सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केलाय. यामध्ये १७ जवान शहीद झाले असून १४ जखमी झाले आहेत. डीआरजीच्या जवानांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. शनिवारी झालेल्या या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांचे मृतदेह हाती लागले आहेत.\nनक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना उपचारांसाठी हेलिकॉप्टरच्या मदतीनं रायपूरला नेण्यात आलंय. बस्तरमध्ये याआधी अनेकदा नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य केलं होतं. मात्र डीआरजीला (जिल्हा राखीव दल) कधीही इतक्या मोठ्या जीवितहानीला सामोरं जावं लागलं नव्हतं. हल्ल्यात शहीद झालेल्या १७ जवानांपैकी १२ जवान डीआरजीचे आहेत. स्थानिक तरुणांचा भरणा असलेल्या डीआरजीनं नक्षलवाद्यांच्या विरोधात सर्वात प्रभावी कारवाया केल्या आहेत.\nपोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी दीडच्या सुमारास चकमकीला सुरुवात झाली. कोराजगुडाच्या चिंतागुफामध्ये सशस्त्र दल आणि पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात सशस्त्र कारवाई सुरू केली. डीआरजी, विशेष कृती दल आणि कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिज्योलुशन ऍक्शन) यांनी संयुक्तपणे नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. एल्मागुंडा परिसरात नक्षलवादी लपल्याची माहिती संयुक्त टीमला मिळाली होती. यानंतर चिंतागुफा, बुर्कापाल आणि टिमेलवाडा भागात मोठी कारवाई सुरू झाली.\nसंयुक्त टीम एल्मागुंडाजवळ पोहोचताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्याला संयुक्त टीमनंदेखील चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये पाच नक्षलवादी मारले गेले. तर तितकेच जखमीदेखील झाले. या कारवाईदरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांकडील शस्त्रसाठा पळवला. यामध्ये एके-४७, इंसास, एलएमजीचा समावेश आहे. कालपासून काही जवान बेपत्ता झाले. त्यांच्या शोधासाठी १५० सुरक्षा अधिकारी रवाना झाले होते. अखेर आज १७ जवानांचे मृतदेह हाती लागले. विशेष म्हणजे\nजगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर भारतातील नरेन्द्र मोदी सरकारने देशात येणाऱ्या विदेशीवर लक्ष ठेवून त्यांच्या एरपोर्टवरच वैद्यकीय सुविधा केल्या असत्या तर कोरोना भारतात आला नसता पण मोदी सरकार यश बैंक घोटाळा लपविण्यासाठी आणि शाहीन बागचे आंदोलन तुडवुण मध्यप्रदेशमधे भाजपचे कसे सरकार येईल यामधेच गुंतले होते.त्यामुळे छत्तीसगढ़ मधे नक्षलवाद्यांनी आपला डाव साधला असे म्हनता येईल ,\nजबरदस्त :- राहुल वाघ या महाराष्ट्रीयन तरुणांचे जर्मनीवरून कोरोना या भयंकर व्हायरस बद्दल भारतीयांना आव्हान \nशेवटी महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी, राज्य सिमा सुद्धा केल्या शील \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/cm-uddhav-thackeray-on-lockdown/", "date_download": "2021-08-02T05:20:05Z", "digest": "sha1:ZSOLWEPJHXV6VKWPVG2HMKK2SN62VPXH", "length": 11137, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आता लॉकडाऊन आणि नॉकडाऊनही नको’! – Dainik Prabhat", "raw_content": "\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आता लॉकडाऊन आणि नॉकडाऊनही नको’\nमुंबई – करोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले, असे उदाहरण मला देशात निर्माण करायचे आहे. कामगारांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन उद्योग सुरू करावेत. आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.\nराज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत दूरदृश्‍य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. संजय ओक व उद्योजक उपस्थित होते.\nउद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत ज्या पद्धतीने करोना साथीची परिस्थिती हाताळली गेली, त्याची जगात प्रशंसा होत आहे. अजूनही करोनाचे संकट टळलेले नाही. दीड वर्षात करोना परिस्थितीला हाताळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र, त्याच दरम्यान करोना विषाणूचे स्वरूप बदलल्याने अधिक काळजी घेणे आवश्‍यक आहे.\nअनलॉक करताना आपण कॅलक्‍युलेटेड रिस्क घेत आहोत. त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरविल्या आहेत. निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन निर्णय घेतील. “साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असे आपल्याला वागावे लागेल.\nयूकेतील विषाणूसारखे किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्ग वाढला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन करावे लागले, नाहीतर करोनाने आपल्याला नॉकडाऊन केले असते, अशा मोजक्‍या शब्दांत त्यांनी करोनाच्या गांभीर्याबद्दल सांगितले.\nआता आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नको आहेत. यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, कामगारांचे लसीकरण, पाळ्यांमध्ये काम करणे, वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देणे या गोष्टी कराव्या लागणार आहेत. याशिवाय ज्या लोकांना कामावर येणे आवश्‍यक आहे त्यांच्यासाठी “बायोबबल’ तयार करण्यात यावा. यात आवश्‍यक कामगारांना कामाच्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी.\nज्याप्रमाणे आरोग्यासाठी फिल्ड सुविधा उभारल्या तसे उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात; तसेच वैद्यकीय व इतर आवश्‍यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे. यासाठी शासनाकडून आवश्‍यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nAshadhi Wari 2021 : पंढरपूर पायी वारीसाठी संस्थानांकडून तीन पर्याय\nयुवकांच्या क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी छोटी क्रीडांगणे अधिक महत्त्वाची – अशोक चव्हाण\nनोटाबंदी आणि लॉकडाऊनमुळे 23 टक्के लोकसंख्या नव्याने गरिबी रेषेच्या खाली\nनोटाबंदी, लॉकडाऊनमुळे देशात 23 टक्के लोकसंख्या नव्याने गरिबी रेषेच्या खाली\nलसीच्या कमतरतेवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना केंद्रीय मंत्र्यांचा टोला; म्हणाले,…\nआश्रमशाळा उद्यापासून होणार सुरू\nदेशभरात आज मुस्लीम महिला हक्‍क दिवस\n‘कोरोना’च्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढताना विकास कामांवर परिणाम होणार…\nपुण्यात दिवसभरात करोनाचे 236 नवे बाधित आढळले\nPune : तीन महिन्यांत करोनाने 5 हजारांवर मृत्यू\n#SLvIND : चहल व गौतम यांनाही करोनाची बाधा\nऔषधी गुणांनी युक्त तांदुळजा भाजीचे बहुगुणी फायदे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nबीसीसीआयच्या दणक्‍यामुळे आफ्रीदी, गिब्जची चिडचिड\nनोटाबंदी आणि लॉकडाऊनमुळे 23 टक्के लोकसंख्या नव्याने गरिबी रेषेच्या खाली\nनोटाबंदी, लॉकडाऊनमुळे देशात 23 टक्के लोकसंख्या नव्याने गरिबी रेषेच्या खाली\nलसीच्या कमतरतेवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना केंद्रीय मंत्र्यांचा टोला; म्हणाले, “देशात लसीची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1706", "date_download": "2021-08-02T07:03:45Z", "digest": "sha1:O5ZBWBWNRSDQAVY5QGXYXTB7EQCJ4YXD", "length": 9918, "nlines": 87, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 16| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nपरस्परगैरसमज होताच एकमेकांचा त्याग न करता, एकमेकांस चिकटून राहणे यातच कृतार्थता आहे. एकमेकांच्या लहरी एकमेकांनी सांभाळल्या पाहिजेत. कोणाला कधी काय वाटेल, कोणाला कोणती हुक्की येईल, त्याचा काय नेम सांगावा कोणाची कोणती मनःस्थिती असेल, ते नीट पाहून वागले पाहिजे. परस्परांच्या आवडीनिवडी भिन्न असल्या, एकमेकांचे काही विशिष्ट स्वभाव असले, तरी त्यामुळे कंटाळून जाता कामा नये. अशा परिस्थितीतच आपल्या चिकाटीची, सहनशीलतेची कसोटी. अशातूनच सुंदर सहकार्य निर्मावयाचे. एकमेकांच्या आधाराने परस्परांनी विकास करुन घ्यायचा. एकमेकांनी काही पापे केली तरीही एकमेकांनी एकमेकांस सोडू नये असे मी म्हणेन. कितीही म्हटले तरी घटस्फोट खाली नेणारे दुबळे व अविकसित जीवच घटस्फोटाचा आश्रय करतात. आरोग्य व सुख हेच काय ते मानवी जीवनाचे साध्य असे त्यांस वाटते. स्वतःची आंतरिक वाढ त्यांच्या डोळ्यासमोर कधीही नसते. ज्यांची थोडीफार आंतरिक वाढ झालेली आहे, ज्यांच्या जीवनाचा थोडाफार विकास झाला आहे, असे लोक तीव्र वेदना झाल्या, जखमा झाल्या, तरी त्या दुःखाचा स्वीकार करतात. त्या दुःखाने त्यांचा आत्मा दुबळा न होता उलट अधिक बलवान होतो. परंतु स्वार्थी वृत्तीने आत्मा कधीही उन्नत होत नाही, शक्तिशाली होत नाही. पुरुषांपेक्षा स्त्रियांनीच अधिक सोशिकता व क्षमावृत्ती दाखविल्या आहेत. पुरुषांचे अपराध व चुका त्या पोटात घालतात. कारण त्यांच्यावर त्या प्रेम करतात. स्त्रियांमध्ये एक प्रकारची विशेष विकसित अशी सुंदर आध्यात्मिकता असते. पुरुषांनीही ती संपादण्याचा निश्चय केली तर बरे.\nउच्चतर जीवनाक़डे जाण्यासाठी लहान मुले मदत करतात. आई-बापांना मुलांबद्दल उपजत प्रेम असते; आणि मुलांबरोबर वागताना साहजिकच आई-बाप समान भावनांचा अनुभव घेतात. नकळत उभयतांचे सहकार्य होते; सखीभाव वाढतो. परंतु अलीकडे आई-बाप मुलांकडे काडीमात्र लक्ष देत नाहीत. ती आपल्याच सुखात दंग असतात. मुलांबद्दलचे कर्तव्य काय, याचा विचारही त्यांना शिवत नाही. आता सरकारनेच बालसंगोपनगृहे स्थापिली आहेत. परंतु ही गृहे कधीही लोकप्रिय होणार नाहीत. मुलांच्या नानाविध विकासासाठी आई-बापांच्या प्रेमाची व समजुतदारपणाचीच जरुरी आहे. आई-बापाची जागा कोणीही भरुन काढू शकणार नाही. आई-बापांचे आध्यात्मिक जीवन जितके खोल असेल, तितके मुलांपासून दूर व्हावे असे त्यांना कमी वाटेल. घटस्फोटांचा नीट अभ्यास केला तर असे दिसेल, की बहुतेक घटस्फोट मुलाबाळांविरहित दांपत्यांनी केले. बहुतेक स्त्रियांना मुलबाळ व्हावे, अशी उत्कट इच्छा असते. त्यांना तसे आतून वाटत असते. पुरुषांनाही तशीच इच्छा असते. आणि जोपर्यंत ही अंतरइच्छा मेली नाही, जीवाची ही भूक नष्ट झाली नाही. तोपर्यंत लग्न म्हणजे आजन्म सख्य, मरेपर्यंत भागीदारी, असाच अर्थ राहील.\nअर्वाचीन अशांतता आपणास बजावते की, सदगुण हे पडद्यात वाढत नाहीत. जे सदगुण सक्तीने, बाह्य दडपणाने आणले जातात, जे सदगुण विचारांची निर्मिती नसून अज्ञानाने व गतानुगतिकत्वाने म्हणून येतात, ते सदगुणच नव्हेत. निराधार व अगतिक वाटल्यामुळे स्त्रिया पतिनिष्ठ राहत असतील, कुटुंबात कशा तरी मारुन मुटकून समाधानाने नांदत असतील, तर त्याला का आपण सदगुण म्हणू \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nagrikvarta.com/2020/11/blog-post_32.html", "date_download": "2021-08-02T07:00:04Z", "digest": "sha1:FZYTDUV2Q33LXCMVLZ5Z2V3JMDFSWDET", "length": 25484, "nlines": 258, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार - संजय राऊत | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nमेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार - संजय राऊत\nमुंबई - कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडची जागा आपल्या मालकीचा असल्याचा दावा केंद्राने केला. केंद्राच्या या दाव्यानंतर केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटला आहे. या विषयावरून अनेक राजकीय नेते टीका टिप्पणी करताना पाहायला मिळत आहेत. आता त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खडसावले आहे. महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले असा संतप्त सवाल राऊत यांनी केंद्र सरकारला विचारत, मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच आहे. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार, असे ठणकावले आहे.\nराज्य सरकारने आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा प्रस्ताव पारित केला. यानंतर कारशेडचे कांजूरला हलवण्यात आले. तिथे कारशेडचे कामही सुरू झाले. तेव्हा कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडची जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करत तेथील कारशेडचे काम थांबविण्याची सूचना केंद्राने राज्य सरकारला पत्राद्वारे केली. तसेच या पत्रात, कांजूरच्या त्या जागेवर कोणी काम केल्यास कारवाईचा इशारा देखील दिला आहे.कांजूरच्या त्या कारशेडच्या जागेवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष पेटला आहे. या विषयावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच आहे. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. महाराष्ट्राचा विकास रोखण्याचे मोठे षडयंत्र एकजुटीने ऊधळून लावूया. जय महाराष्ट्र.'\nया विषयावरून राज्य सरकारने केंद्रविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कांजूरची जागा राज्य सरकारचीच असल्याचा दावा करत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कारशेडचे बांधकाम सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे. तसेच केंद्र सरकारच्या त्या दाव्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी, हा केंद्र सरकारचा डाव असल्याचे सांगत, संताप व्यक्त केला आहे.\nहिमालय पूल बांधण्यासाठी पालिका करणार ७ कोटीचा खर्च\nउत्तर प्रदेशात 'लव्ह जिहाद' अध्यादेशांतर्गत पहिला ...\nदिल्लीत येणारे पाचही रस्ते बंद करण्याचा शेतकरी आंद...\nविशाखापट्टणममध्ये ५ माओवाद्यांचे आत्मसमर्पण\nचीनची झोप उडणार ; चीन सीमेवर मार्कोस कमांडो तैनात\nमराठा मोर्चाचा सरकारला २ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम\nबांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी\nधमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत - देवेंद्र फडणवीस\nसरकार अस्थिर करण्यासाठी सी.बी.आय., ईडीसारख्या यंत्...\nकोडिन फॉस्फेटचा मोठा साठा एएनसीकडून जप्त\nकंगना रणौतने घेतली संजय दत्तची भेट,आरोग्यासाठी दिल...\nऑस्करसाठी मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू'ची निवड\nवाढीव वीज बिलाविरोधात मनसेचे राज्यभरात आंदोलन\nअनुयायांनी चैत्यभूमीवर जाऊ नये ; पालिका, पोलीस प्र...\nलालू प्रसाद यांच्याविरोधात तक्रार दाखल\nराजकोट येथील कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागात आग...\nदहशदवादी हल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र यश देशमुख शहीद\n‘स्पुटनिक ५’ लस ९५ टक्के प्रभावी; एका मात्रेचा दर ...\nसाकिनाक्यात सिलिंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन\nछत्तीसगडमध्ये तीन दहशदवाद्यांचा खात्मा\nआसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन\nराज्याचे हिवाळी अधिवेशनही पुढे ढकलण्याची शक्यता\nकरोनाची लाट नव्हे, त्सुनामीची भीती - मुख्यमंत्री उ...\nदेशात पुन्हा लॉकडाउन होण्याची शक्यता ; पंतप्रधान न...\n२०२४ च्या निवडणुकांसाठी भाजप सज्ज\nदिल्लीत खासदारांच्या निवासस्थानासाठी १८८ कोटी खर्च\nपाकिस्तानच्या हल्ल्यात कोल्हापूरचा जवान शहीद\nड्रग्स प्रकरणी कॉमेडियन भारतीला एनसीबीने केली अटक,...\n२६/११ मुंबई हल्ला स्मृतिदिन ; शहीद स्मारकाचे काम य...\n... तर मुंबई पालिका निवडणुक काँग्रेस स्वतंत्र लढणार\nकॉमेडियन भारती ड्रग्जच्या जाळ्यात\nकरण जोहरने चित्रपटाच्या नावाची कॉपी केली ; मधुर भा...\nमुंबई महापालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे उद्धव ...\nभिंवडीतील केमिकल कारखान्याला लागलेल्या आगीत कारखान...\nकोरोनाचा संसर्ग वाढला, देशात अनेक शहरांमध्ये रात्र...\nभगवा उतरविण्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले ते कायमचे न...\nबद्रीनाथ धामाचे दरवाजे केले बंद\nपाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणताही हवाई हल्ला झालेला ...\nजम्मू-काश्मीर जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत भा...\nमुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी\nराजधानीत पुन्हा कोरोना वाढला ; मुख्यमंत्री केजरीवा...\nजम्मू काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nभाजपा नेते राम कदम मुंबई पोलिसांच्या ताब्यात\nसमुद्रकिनारी छटपूजा कार्यक्रमावर बंदी\nमोदींनी बायडेन यांच्या बरोबर साधला संवाद\nबिहारच्या मंत्रिमंडळाचे नितीश कुमार यांनी केले खात...\nदिल्लीत दोन दहशतवाद्यांना अटक\nसदाभाऊंची नाराजी दूर ; पुणे पदवीधर निवडणूकीतून रय...\nनितीशकुमार सरकारची पहिली कॅबिनेट बैठक\nबलात्कार पीडिता आणि तिच्या मुलीला आरोपीने जिवंत जा...\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आक...\nखासदार नवनीत राणा यांचे कारागृहासमोर धरणे आंदोलन\nआज बिहारमध्ये एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक\nजागा वाटपाच्या मुद्द्यावरून पीडीपी पक्षाच्या ज्येष...\nमौल्यवान धातूची चोरी करणाऱ्याच्या १२ तासात मुसक्या...\nअक्षय कुमारने केली ‘राम सेतु’ चित्रपटाची घोषणा\nप्रेमात पडला प्रभुदेवा; विवाह बंधनात अडकणार\nशिवाजी पार्कवर पालिकेने लावल्या नामविस्ताराच्या पा...\nनितीश कुमार यांच्या कॅबिनेवटर दिल्लीत होणार विचारमंथन\nदिवाळीपासून वीज कामगारांचा संपाचा इशारा\nशेठजीच्या पक्षाचे फालतू लोक अन्वय नाईक तपासाची दिश...\nबिहारनंतर भाजपचे आता 'मिशन बंगाल'\nट्विटरवर लेहला जम्मू काश्मीरचा भाग दाखवला ; ट्विटर...\nनितीश कुमारांनी पवारांच्या सल्ल्याने बिहारमध्ये मह...\nतुरूंगातून बाहेर येताच अर्णब गोस्वामींचे शक्ती प्र...\nमिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित ...\nकुटुंब केंद्रीत असलेले पक्ष लोकशाहीसाठी धोका - नरे...\nतेजस्वी मुख्यमंत्री झाले असते, तर पुन्हा जंगलराज आ...\nISIS च्या दहशतवाद्यांनी केला ५० जणांचा शिरच्छेद\nसामूहिक बलात्कारातील विद्यार्थिनीचा मृत्यू\nमुंबईत बनावट नोटा सहित एकाला अटक\nहिवाळी अधिवेशन मुंबईतच ; ७ डिसेंबरपासून सुरुवात\nतेजस्वी यांची ताकद वाढली ; बिहारमध्ये आरजेडी सर्वा...\nचौथ्यांदा नितीश कुमार होणार मुख्यमंत्री\nअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सातपैकी सहा संपत्...\nबंगळुरू - कर्नाटकातील एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग...\nजम्मू काश्मीरच्या शोपीयनमध्ये चकमक\nरुग्णालयाच्या शौचालयात मृतदेह सापडला, वैद्यकीय अधी...\nउत्तर प्रदेशमध्ये चिमुरडीवर बलात्कार करून केली हत्या\nएनसीबीकडून चित्रपट निर्माते फिरोज नाडियाडवालांच्या...\nकुपवाड्यात दहशतवाद्यांना कंठस्नान, एक अधिकारी आणि...\nकोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादी, शिवसेनेची स्वबळा...\nजो बायडेन, कमला हॅरिस यांचे पंतप्रधान मोदींनी केले...\nलालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली\nराष्ट्रवादी महिला पदाधिकारी पुन्हा राष्ट्रवादीच्या...\nअर्णब गोस्वामींचा कारागृहातील मुक्काम वाढला\nपुन्हा सलमान-शाहरुख झळकणार एकत्र\nन्यूड फोटोशूट प्रकरणी मिलिंद सोमणविरोधात गुन्हा दाखल\nमीरा भाईंदरमधील विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस...\nपोलिसांच्या “फोर्स वन”ला पुर्वीप्रमाणेच प्रोत्साहन...\nमीरवाइज उमर फारूक यांच्या सुटकेची मागणी\nराज्यात कृषी कायदा करण्याची अशोक चव्हाण यांची मुख्...\nअर्णब गोस्वामींविरोधात आज उच्च न्यायालयात सुनावणी\nविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होण्य...\nझारखंडमध्येही सीबीआयला 'नो एंट्री'; सोरेन सरकारचा ...\nकोव्हिड सेंटरमध्ये विवाहितेचा विनयभंग\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nआजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन ; काँग्रेस-भाजपचे आमदार आमनेसामने\nमुंबई - आजपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला मांडला जाणार असून १० मार्चला अधिवेशनाची सांगत...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआयएचा छापा\nमुंबई - मनसूख हिरेन हत्या‌ प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयएकडून रात्री उशिरा प्रदीप शर्मा यांच्...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n'ब्लू अम्ब्रेला डे' मोहिम ; मुलांच्या लैंगिक शोषणावर जनजागृती\nमुंबई - 'हमारा फाउंडेशन' संस्था गेली ती ३२ वर्ष मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे. हमारा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/special-report-on-tigars-attack-and-melghat-tiger-reserve-amravati-maharashtra-mhss-493202.html", "date_download": "2021-08-02T05:01:31Z", "digest": "sha1:66AX6TV4VATU7GW7XHKM7MK4CSGGDGO2", "length": 10485, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "SPECIAL REPORT : 19 गावं अन् तब्बल 70 वाघ, पण हल्ल्याची एकही घटना नाही!– News18 Lokmat", "raw_content": "\nSPECIAL REPORT : 19 गावं अन् तब्बल 70 वाघ, पण हल्ल्याची एकही घटना नाही\nस्थानिक आदिवासी वाघाला 'कुला मामा' म्हणजेच आईचा भाऊ संबोधतात. कोरकू वाघाला देवही मानतात. विस्तीर्ण प्रदेश असल्याने वाघांना फिरायला मोकळा अधिवास, खाद्य आणि पाण्याची उपलब्धता आहे.\nस्थानिक आदिवासी वाघाला 'कुला मामा' म्हणजेच आईचा भाऊ संबोधतात. कोरकू वाघाला देवही मानतात. विस्तीर्ण प्रदेश असल्याने वाघांना फिरायला मोकळा अधिवास, खाद्य आणि पाण्याची उपलब्धता आहे.\nमेळघाट, 02 नोव्हेंबर : एकीकडे महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक वाघांचे हल्ले (Tiger attack) चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात होत असतानाच अमरावतीच्या मेळघाटातील (amravati melghat tiger reserve) वाघ मात्र शांततेत जगत आहेत. मेळघाटात व्याघ्र प्रकल्प आणि चार वन्यजीव अभयारण्य आणि एक प्रादेशिक विभाग मिळून तब्बल 291 खेडेगाव आहेत. 1998 पासून ते आजपर्यंत मेळघाटातील तब्बल 19 गावांचे पुनवर्सन झाल्याने येथील वाघांचा आकडा आता 70 च्या वर गेला आहे. तापी, सिपना, खंडू, डोलार, गाडगा नद्यांच्या पात्रात पाणी उपलब्ध असल्याने वाघांचा मनुष्य वस्तीकडे संचार कमी असतो. लोकसंख्या आणि गुरांची मोठी संख्या असूनही हल्ल्याचे प्रमाण अतिशय तुरळक आहे. राज्यात गेल्या काही वर्षांत वाघांचे माणसावर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले असतांनाच एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात हल्ल्याचे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे. मात्र, दुसरीकडे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात हल्ल्याची एकही घटना घडत नाही. मागील घटनांवर दृष्टिक्षेप टाकला तर असे आढळून येईल की, इतर व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेत मेळघाटात या संघर्षाचे प्रमाण तुरळक आहे. एकनाथ खडसेंची भाजपवर पहिली 'सर्जिकल स्ट्राईक', 60 जण राष्ट्रवादीत दाखल याचे कारण म्हणजे उत्कृष्ट पुनर्वसन, वन्यजीव व्यवस्थापन तसेच मेळघाटाच्या भौगोलिक संरचनेचा फायदा होतोय. स्थानिक आदिवासींना विविध योजनांच्याही लाभ मिळत आहे. तसेच स्थानिक आदिवासी वाघाला 'कुला मामा' म्हणजेच आईचा भाऊ संबोधतात. कोरकू वाघाला देवही मानतात. विस्तीर्ण प्रदेश असल्याने वाघांना फिरायला मोकळा अधिवास, खाद्य आणि पाण्याची उपलब्धता तसेच उन्हाळ्यात नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठ्यावर पाणी असल्याने वाघ मनुष्यवस्ती कडे फिरकत नाहीत, असे असल्याने आपोआपच हा संघर्ष टाळल्या गेला आहे. तसंच गेल्या काही वर्षांत शिकार प्रतिबंधक दलाची कामगिरी पाहता वाघा सारखे प्राणी मुक्तपणे संचार करू लागले. त्यांच्या अधिवासाची सुरक्षा ही व्याघ्र प्रकल्पाची प्राथमिक जबाबदारी बनली. त्यांच्यासाठी जागोजागी पाणवठे तयार करणे, ट्रॅप कॅमेरे लावणे. पाणवठ्यात विष प्रयोग होऊ नये याची काळजी घेतल्या जाते. याच बरोबर व्याघ्र अधिवासात पूर्व स्वातंत्र्य मिळावे वनालगतच्या गावांचा पुनर्वसन करण्यात आले असून नजीकच्या काळात अजून काही गावांचा पुनर्वसन प्रगती पथावर आहेत. तसंच पुनर्वसितांना पूर्ण सोई सवलती देण्यात आल्या आहेत. मेळघाट हा अतिशय दुर्गम डोंगराळ भाग असल्याने वन्यप्राणी विशेषतः वाघांची पूर्ण सुरक्षा असल्याने तसेच गावांचे पुनर्वसन झाल्याने ते आपले अधिवासात मुक्त पणे संचार करू शकतात आणि इतर वन्यप्राणींची शिकार करून जीवन जगू शकतात, असं वन्य जीव अभ्यास यादव तरटे यांनी सांगितलं. ही दोस्ती तुटायची नाय.., एकत्रच निघाली दोन मित्रांची अंत्ययात्रा, अख्खे गाव रडले स्थानिक आदिवासी कोरकू आणि मेळघाटातच्या वाघांचं हे जगावेगळे सहजीवन फक्त आपल्याला मेळघाटातच पाहायला मिळते. मेळघाटातील तब्बल चार हजार चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा जंगलात आजही अनेक ठिकाणी माणसाला पोहोचणे शक्य नसल्याने वाघ तिथे सुखाने नांदत शकत आहे. मेळघाटच्या जंगल येथील वाघांना आणि स्थानिकांना अनादिकालापासून आपल्या कुशीत सांभाळत आहे. मानव वन्यजीव संघर्षाच्या विशेषतः मानव आणि वाघांच्या या जीवघेण्या संघर्षाच्या परंपरेत मेळघाटच जंगल इथे जिंकले आहे.\nSPECIAL REPORT : 19 गावं अन् तब्बल 70 वाघ, पण हल्ल्याची एकही घटना नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T06:46:08Z", "digest": "sha1:5LEIHH55NJGDGNTPGCPBUNJU5F3HE5VQ", "length": 3488, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हरगोविंद खुराना - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहरगोविंद खुराना (इ.स. १९२२- नोव्हेंबर ९, इ.स. २०११) भारतीय जैव-रसायनशास्त्रज्ञ. हरगोविंद खुराना हे भारतात जन्मलेले शास्त्रज्ञ आहेत. जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेमधील त्यांचा महत्वाची कडी शोधण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल यांना रॉबर्ट डब्ल्यू. हॉली आणि मार्शल वॉरेन निरेनबर्ग यांच्या सोब. १९६८चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.[१]\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:०७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1707", "date_download": "2021-08-02T06:48:40Z", "digest": "sha1:HBNOZIFQRSBSIOUWCCEOBNJANWLIH2RG", "length": 10972, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 17| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nज्ञानपूर्वक येणारा संयम हा थोर आहे. अज्ञानाने सहजासहजी आपण निष्पाप राहिलो तर त्यात पुरुषार्थ नाही. नीती म्हणजे वैचारीक प्रक्रिया. लक्षावधी स्त्रियांना जर रतिहीन राहावे लागत असेल तर, किंवा वेश्यांचा धंदा स्वीकारावा लागत असेल तर, अर्वाचिनांनी एकपत्नीत्वाचा नियमाचा फिरुन विचार केला पाहिजे. विवाहसंस्था अनिर्बंध होणे जसे अहितकारक आहे, तसेच, ती संस्था अपरिवर्तनशील व संकुचित होणेही हानिकारकच. अति सैल नको, अति ताणही नको, स्त्रिया काय किंवा पुरुष काय, उभयतांना एकच नीती असावी. त्यासाठी खाली येण्याची जरुरी नाही; उलट वरच जावे लागेल. स्त्रियांनी पुरुषांच्या दर्जाला खाली येण्यापेक्षा, पुरुषांनी स्त्रियांच्या दर्जाला वर चढावे. युगानुयुगे ज्या शिक्षा स्त्रियांवर लादल्या जात होत्या, त्यांपासून आज नवीन ज्ञानामुळे स्त्रिया मुक्त झाल्या आहेत. परंतु हे नवीन ज्ञान व स्त्रियाना मिळालेले हे नवीन स्वातत्र्य यांची भीती वाटायला नको. जोपर्यंत श्रद्धेने व धैर्याने आपण परिस्थितीला तोंड देत आहोत, तोपर्यंत नाव आपटण्याची भीती नाही. संक्रमणावस्थेत काही काही व्हायला नकोत अशाही गोष्ट घडतात; त्याला उपाय नसतो. पूर्वीच्या पिढीतल्यांपेक्षा आजच्या शिकणा-या मुली लैंगिक जीवनाच्या बाबतीत अधिक जागृत व विकसित असतात. त्या मुलीही म्हणतात की, आम्ही काही त्रेतायुगातील नाही. ‘आम्ही आजच्या आहोत. आम्ही अशा वागणारच.’ त्यामुळे सनातन्यांना धक्का बसतो. शाळा-कॉलेजांतून सहशिक्षण असते, त्यामुळे असभ्य वर्तनाला थोडी चेतना मिळते.\nस्त्रियांमध्ये जी अशांतता आहे, तिचे मुख्य कारण म्हणजे आज त्यांचे जीवितकार्य़च त्यांना मिळत नाही. त्यांना चुकल्याचुकल्यासारखे वाटत आहे. कवी बायरन म्हणत असे, ‘प्रेम ही पुरुषांच्या जीवनातील एक वस्तू आहे; तो एक कप्पा आहे, तो एक भाग आहे. परंतु प्रेम म्हणजे स्त्रियांचे सारे जीवन, सारे अस्तित्वच.’ सर्वसाधारणपणे आपण असे समजतो की, स्त्रियांची जागा म्हणजे घरात, गृहिणी घरातच शोभते. परंतु गृहीणीचे गृह आहे कोठे आज घरेच नाहीशी होत आहेत आज घरेच नाहीशी होत आहेत यंत्रामुळे घरातील कामधाम कमी झाले आहे. उपहारगृहांनी घराला उद्ध्वस्त केले आहे. यामुळे स्त्रियांजवळ भरपूर उत्साह व शक्ती शिल्लक उरतात. हा उत्साह कशात ओतावयाचा यंत्रामुळे घरातील कामधाम कमी झाले आहे. उपहारगृहांनी घराला उद्ध्वस्त केले आहे. यामुळे स्त्रियांजवळ भरपूर उत्साह व शक्ती शिल्लक उरतात. हा उत्साह कशात ओतावयाचा शक्ती कशात खर्चायची पती तर पूर्वीपेक्षा अधिकच कार्यव्याप्त झाला आहे. त्याला क्षणाची फुरसत नसते. मग पत्नीने वेळ कसा दवडायचा ज्यात मन लागेल, लक्ष लागेल, असे काम नसल्यामुळे स्त्री दुःखी, कष्टी होते. ती असमाधानी होते, अस्वस्थ होते. तिच्या जीवनात अर्थ राहत नाही, हेतू राहत नाही. तिचे जीवन म्हणजे का कचरा ज्यात मन लागेल, लक्ष लागेल, असे काम नसल्यामुळे स्त्री दुःखी, कष्टी होते. ती असमाधानी होते, अस्वस्थ होते. तिच्या जीवनात अर्थ राहत नाही, हेतू राहत नाही. तिचे जीवन म्हणजे का कचरा स्त्रियांना मग मानसिक रोग जडतात. त्यांना फेफरे वगैरे येऊ लागते, कधी कधी वेडही लागते. अशा परिस्थितीत स्त्रियांनी काय करावे स्त्रियांना मग मानसिक रोग जडतात. त्यांना फेफरे वगैरे येऊ लागते, कधी कधी वेडही लागते. अशा परिस्थितीत स्त्रियांनी काय करावे जवळ पैसा असेल व वेळ असेल, तर एखादी स्त्री आपला हा रिकामा वेळ भरुन काढण्याची खटपट करते. मग ती करते गंमत, करते मजा जवळ पैसा असेल व वेळ असेल, तर एखादी स्त्री आपला हा रिकामा वेळ भरुन काढण्याची खटपट करते. मग ती करते गंमत, करते मजा वेडेवाकडेही जरा वागते. स्वतःच्या काही अतृप्त भुका ती शमवू पाहते, काही सुख भोगते. तिचे पूर्वीचे घरकाम नाहीसे झाले आणि नवीन तर आले नाही. लग्न काही सर्व दिवसभर काम देत नाही, पुरेसे काम देत नाही. विवाहित स्त्रियांची जर ही कहाणी, ही दुर्दशा, तर मग अविवाहित स्त्रियांची, किंवा विवाहित होताच त्यांना सोडून जातात त्यांची काय बरे मनःस्थिती होत असेल वेडेवाकडेही जरा वागते. स्वतःच्या काही अतृप्त भुका ती शमवू पाहते, काही सुख भोगते. तिचे पूर्वीचे घरकाम नाहीसे झाले आणि नवीन तर आले नाही. लग्न काही सर्व दिवसभर काम देत नाही, पुरेसे काम देत नाही. विवाहित स्त्रियांची जर ही कहाणी, ही दुर्दशा, तर मग अविवाहित स्त्रियांची, किंवा विवाहित होताच त्यांना सोडून जातात त्यांची काय बरे मनःस्थिती होत असेल सर्व दुःखाचे कारण एकच आहे, की करायला पुरेसे काम नाही, वेळ जायला साधन नाही. जीवनातील हा रिकामेपणा स्त्रियांना अनैसर्गिक व अस्वाभाविक मार्गाकडे न्यायला कारणीभूत होतो. कुटुंबातच त्यांना काम मिळेल अशी योजना करणे, त्यांच्या स्वभावास अनुरुप व अनुकुल असा उद्योग त्यांना देणे हे कर्तव्य आहे, ही न्याय्य अशी गोष्ट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/photo-video/mountain-of-gold-was-found-congo-of-central-africa-alot-crowd-to-rob-people-video-viral.html", "date_download": "2021-08-02T05:14:00Z", "digest": "sha1:F35GQ5U33GPNJI2V2T2J5NEHJJVJVLW3", "length": 9651, "nlines": 183, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सोन्याचा डोंगर सापडला; लोकांची सोनं लुटण्यासाठी अलोट गर्दी, पाहा व्हायरल व्हिडीओ | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome फोटो / व्हिडिओ सोन्याचा डोंगर सापडला; लोकांची सोनं लुटण्यासाठी अलोट गर्दी, पाहा व्हायरल व्हिडीओ\nसोन्याचा डोंगर सापडला; लोकांची सोनं लुटण्यासाठी अलोट गर्दी, पाहा व्हायरल व्हिडीओ\nकाँगो: सोने सर्वात मौल्यवान धातू आहे. नेहमीच्या वाढत्या किमतींमुळे सोने-चांदी घेणं लोकांसाठी अवघड झाले आहे. दुसरीकडे सोन्याची क्रेझही वाढत आहे. अशा परिस्थितीत फुकट सोने मिळाल्यास काय कराल ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. सोने मोफत मिळवण्याची संधी कोणीच गमावणार नाही. आफ्रिकेच्या काँगोमध्येही असेच घडले आहे, जेथे ‘सोन्याचा डोंगर’ सापडला आहे.\nसोने लुटण्यासाठी डोंगर खोदण्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल\nकॉंगोच्या डोंगरावरून सोने खोदण्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत पत्रकार अहमद अल्गोहबारी यांनी लिहिले आहे की, सोन्यानं भरलेला डोंगर पाहून काँगोच्या ग्रामस्थांना धक्का बसला. मध्य आफ्रिकेच्या कॉंगोमध्ये एक डोंगर सापडला आहे, ज्यामध्ये 60 ते 90 टक्के सोने असल्याचे सांगितले जात आहे.\nसोने लुटण्यासाठी ग्रामस्थांची अशी झाली गर्दी\nस्थानिक लोकांना या डोंगराची माहिती मिळताच हजारो ग्रामस्थांनी सोने लुटण्यासाठी धाव घेतलीय. डोंगरावर सोन्याच्या प्रचंड गर्दीनंतर खाणकाम करण्यास थोडक्यात बंदी घातली होती. कॉंगो देशाच्या बर्‍याच भागात सोन्याचे अस्तित्व आहे. अशा परिस्थितीत तेथे सोन्याचे खाण असणे ही सामान्य बाब आहे. सोन्याची लूट करण्यासाठी प्रचंड गर्दी वाढल्यानंतर खाणकाम करण्यास त्वरित बंदी घालण्यात आली आहे, जेणेकरून लोक नोंदणीनंतरच खाणकाम करू शकतील.\nPrevious articleस्वरा भास्कर लग्नासाठी तयार,तिचे हे ट्वीट चर्चेत\nNext article“बँका विकल्या जात असताना पंतप्रधान बंगालमध्ये स्वप्ने विकायला आले”;ममता बॅनर्जी कडाडल्या\nनिया ‘या’ व्हिडीओमुळे पुन्हा ट्रोल; पाहा व्हिडीओ\nPhoto : गौहर खान आणि जैद दरबारचा डान्सिंग अंदाज, पाहा हटके फोटो\nViral: शौचालयात बिबट्यासोबत अडकला कुत्रा; पुढे काय झालं बघा…\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/our-army-has-to-fight-with-the-enemy-in-the-most-difficult-situation-in-the-world-if-the-army-is-not-strong-then-the-enemy-will-benefit-cds-rawat-127904726.html", "date_download": "2021-08-02T07:06:23Z", "digest": "sha1:S66WPEEKY4Y5QJRW6JHLUXKKUURT2EN6", "length": 4913, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Our army has to fight with the enemy in the most difficult situation in the world, if the army is not strong then the enemy will benefit: CDS Rawat | आमच्या लष्कराला शत्रूसोबत जगातील सर्वात कठीण स्थितीत झगडावे लागते, लष्कर शक्तिशाली नसेल तर शत्रू फायदा घेईल : सीडीएस रावत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारत-चीन सीमावाद:आमच्या लष्कराला शत्रूसोबत जगातील सर्वात कठीण स्थितीत झगडावे लागते, लष्कर शक्तिशाली नसेल तर शत्रू फायदा घेईल : सीडीएस रावत\nएलएसीवर वाद असतानाच सीडीएसचा क्षमता वाढवण्यावर भर\nदेशाचे लष्कर खूप कठीण स्थितीत काम करत आहे. अनिश्चिततेच्या वातावरणात परिसरात शांतता ठेवण्यासाठी सतत आपल्या क्षमतेत वाढ करत राहावी लागेल. जर भारतीय लष्कर शक्तिशाली नसेल तर शत्रू त्याचा फायदा घेऊ शकतो, असे चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी म्हटले आहे. आपल्या लष्करी क्षमतेचा उपयोग शेजारी देश आणि ज्या देशांना त्याची गरज भासेल त्यांच्यासाठी करू शकतो, असेही जनरल रावत यांनी म्हटले आहे.\nलडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेजवळ सहा महिन्यांपासून चीनसोबत सुरू असलेल्या वादादरम्यान जनरल यांनी हे वक्तव्य केले आहे. हा वाद शमवण्यासाठी चर्चा सुरू आहे. मात्र त्याबाबत ठोस यश आलेले नाही.\nआमच्या लष्कराला शत्रूसोबत जगातील सर्वात कठीण स्थितीत झगडावे लागते\nजनरल रावत यांनी आव्हानांचा उल्लेख करत सांगितले की, आमच्या लष्कराला जंगल, वाळवंट, पठार तसेच ६५०० मीटर उंचीवरील थंड भागाचा सामना करावा लागतो. वायुदलाला भारत- प्रशांत क्षेत्रात सर्वात मोठ्या भागाला सांभाळावे लागते. त्यानुसार तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. जगात बहुदाच असा दुसरा देश असेल ज्याला एवढ्या विषम स्थितीचा सामना करावा लागतो आणि त्यादृष्टीने स्वत:ला तयार करावे लागते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1681", "date_download": "2021-08-02T05:10:15Z", "digest": "sha1:CG47LO3ML3RWKRRBAOIT3NG7CCSAQIXU", "length": 9500, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | प्रश्न 1| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n व्यापक अर्थाने पाहिले तर ज्या अमूर्त व अदृश्य पायावर संस्कृतीची इमारत उभी असते तो पाया म्हणजे तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञान असा पाया देत असते. तत्त्वज्ञान म्हणजे जणू संस्कृतीचा आत्मा. हा आत्मा आपल्याभोवती हळुहळू संस्कृतीचे शरीर उभारतो. त्या त्या समाजातील लोकांना त्या त्या समाजात परंपरागत चालत आलेल्या रुढींवरून, निरनिराळ्या संस्थांवरून; कोणत्या वस्तू महत्त्वाच्या मानावयाच्या, नैतिक मूल्ये म्हणजे काय, ते सारे कळत असते. जीवनाचा अर्थ काय, हेतू काय, हे आपण आपल्या समाजातील रुढ व सर्वसामान्य अशा आचारविचारांवरुन ठरवीत असतो, त्यांवरुन समजून घेत असतो. ज्या वेळेस एखाद्या संस्कृतीची आपण स्तुती अथवा निंदा करतो, त्या वेळेस त्या त्या संस्कृतीत कोणत्या गोष्टीस किती किंमत दिली जाते, हीच गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर असते. मूल्यश्रेणीवरुन त्या त्या संस्कृतीची परीक्षा घेता येते.\n‘पिंडी ते ब्रह्मांडी’ असे भारतीय ऋषी म्हणत. ग्रीक तत्त्वज्ञानीही ही गोष्ट मानीत. मनुष्य म्हणजे एक लहानसे विश्वच होय. खनिज वस्तूंप्रमाणे, जड धातू वगैरेप्रमाणे माणसाच्या देहाला मोजमाप आहे; वनस्पतीप्रमाणे या देहातील रचना आहे; पशूंप्रमाणे या देहाला हालचाल आहे व इंद्रियज्ञान आहे, आणि याशिवाय बुद्धी व आध्यात्मिक आकांक्षा आहेत. मनुष्य म्हणजे शरीर, मन व आत्मा यांचा त्रिवेणीसंगम होय. आपले हे बाह्य शरीर माकडाच्या शरीरापेक्षा फारसे निराळे नाही. वनस्पती व प्राणी यांतूनच हे शरीर उत्क्रांत होत आले असावे. वनस्पती व पशू हे आपले पूर्वज होत. आचार्य इलियट स्मिथ सांगतो की, चिंपांझी जातीच्या मनुष्यसदृश वानरजातीच्या मेंदूची रचना व माणसाच्यात मेंदूची रचना सारख्या आहेत. आपल्या काही वृत्तींवरुन प्राण्यांशी असलेले आपले नाते स्पष्ट होते. उपजत आलस्यवृत्ती, एके ठिकाणी राहण्याची इच्छा, त्या त्या स्थानाबद्दल, भूमीबद्दल वाटणारे प्रेम, क्रोध, भीती वगैरे दुर्दम्य विकार यांवरुन ही गोष्ट सहज ध्यानात येईल. त्याचबरोबर दुस-याही काही गोष्टी आपणात आहेत. अमूर्त व अदृश्य गोष्टींसाठी उत्कट इच्छा, आध्यामिक वृत्ती, पशूत्वातून वर जाऊन उच्चतर जीवन मिळविण्यासाठी धडपड, या गोष्टीही आपल्या जीवनात आहेत. आपली वाङमये, आपल्या कथा, आपली तत्त्वज्ञाने, आपले धर्म, या दुस-या प्रकारच्या वृत्तींतून जन्मली आहेत. मानवी संस्कृती सारखी उत्क्रांत होत चालली आहे. मानवजात सारखी पुढे जात आहे. मानवजातीचा सारा प्रवाह जर आपण पाहू तर आपणास असे दिसून य़ेईल, की मनुष्याची आध्यात्मिक भूक ही सदैव जागी आहे. उच्च जीवनाची त्याची तळमळ सारखी सुरु आहे. आदर्श जीवनाकडे तो डोळे लावून बघत आहे. ही त्याची आध्यात्मिक वृत्ती प्रथम ओबडधोबड स्वरुपात प्रकट झालेली दिसेल. परंतु ओबडधोबड व भोळ्याभाबड्या गोष्टी व कथा यांतून ही वृत्ती विकसित होत होत शेवटी उच्च तत्त्वज्ञानात परिणत झाली. या स्थूल वृत्तींतूनच सूक्ष्म विचार करणारी दर्शने निर्माण झाली, नितीप्रधान अशा संस्कृती उत्पन्न झाल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1708", "date_download": "2021-08-02T06:34:16Z", "digest": "sha1:G2GGZHI7ZELCCOA4QEFNZT7BS5G5UNQQ", "length": 9300, "nlines": 85, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 18| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशारीरिक आनंदाचे स्तोम माजविणे चुकीचे आहे. विचाराच्या व बुद्धीच्या नियंत्रणाशिवाय केवळ भावनेच्या उद्रेकाने कर्मे करणे म्हणजे पुन्हा तिर्यकयोनीकडे जाणे होय, पुन्हा पशुत्वाकडे जाणे होय. वासनांनी बुद्धीच्या नियंत्रणाची जागा घेऊ नये. आत्म्याचे प्रकटीकरण म्हणजे वासना-विकारांचे प्रदर्शन नव्हे. सुखासक्ति म्हणजे आत्म्याचा आविष्कार नव्हे. जीवनात मोकळेपणा हवा व जी बंधने स्वतःच्या जीवनातून, स्वतःच्या इच्छेतून निर्माण झालेली नाहीत. ती स्वीकारणे योग्य नव्हे असे म्हणण्यात येते. विचारदृष्ट्या हे म्हणणे कितीही रास्त असले, तरी अप्रगल्भ अशा तरुणींनी अशा रीतीने वागने धोक्याचे आहे. तसे त्यांना वागू देणे हितावह होणार नाही. बाह्य बंधनांतून आंतरिक बंधने उत्पन्न होतात. बाह्य शिस्त पाळून मग स्वतःची आंतरिक शिस्त येते. बाह्य बंधनांची ज्यांना अतःपर जरुरी नाही. अशांनाच ती बंधने झुगारण्याचा अधिकार आहे; त्यांनाच आज्ञा मोडण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु असे हे स्वातंत्र्य मिळविण्यापूर्वी व्यक्तीने स्वतःला शिस्त लावून घेतली पाहिजे. संयमी राहण्यास शिकले पाहिजे. व्यक्तीला एक दिवस पूर्ण स्वातंत्र्य मिळावे यासाठी आज संयमी जीवन जगायला आपण तिला मदत केली पाहिजे. जे तरुण आहेत, अद्याप पोरवयाचे आहेत, त्यांनी स्वतःची इच्छा प्रमाण असे म्हणून चालणार नाही. आपण म्हणू तो कायदा असे त्यांनी करणे योग्य नाही. कसे तरी लहरीप्रमाणे वागणे, मनात येईल त्याप्रमाणे संगती जोडणे, संबंध जोडणे हे बरे नव्हे. लग्न म्हणजे गंमत होऊ नये, खेळ होऊ नये. लग्नासंबंधी भ्रामक कल्पना व भ्रामक ध्येये असणे बरोबर नाही. लग्न म्हणजे गंभीर पवित्र वस्तू आहे. अत्यंत अर्वाचीनलेले कोणी घटकाभर राहणा-या लग्नालाही ‘कायदेशीर’ म्हणून संबोधतात. लग्न म्हणजे का इतकी हास्यास्पद वस्तू कोणी कोणी प्रायोगिक, तात्पुरत्या लग्नाची प्रथा सुचविली आहे; तर खरे लग्न लावावे. परंतु ही प्रायोगिक लग्ने म्हणजे सदर परवाना असलेला व्यभिचारच म्हणायचा कोणी कोणी प्रायोगिक, तात्पुरत्या लग्नाची प्रथा सुचविली आहे; तर खरे लग्न लावावे. परंतु ही प्रायोगिक लग्ने म्हणजे सदर परवाना असलेला व्यभिचारच म्हणायचा अशा गोष्टीचे पुरस्कर्ते भूतकाळाकडेच लक्ष देत नाहीत असे नव्हे, तर मानवजातीच्या भवितव्याकडेही दुर्लक्ष करतात. लग्न म्हणजे लैंगिक वासना तृप्त करण्याचे एक साधन यापलीकडे अधिक अर्थ हे लोक लग्नाला देऊ इच्छित नाहीत. लग्नातून शेवटी स्वतःचा विकास व्हावा, आध्यात्मिक साक्षात्कार व्हावा, उच्चतर जीवनाकडे जाण्याचे ते एक साधन व्हावे, नाना गुण अंगी यावे, लहर थोडी कमी व्हावी, उच्छृंखलता नष्ट व्हावी, अशी दृष्टीच या अर्वाचिनांजवळ नाही. तारुण्याच्या उन्मादात, त्या पहिल्या नव्या नवजातीच्या भरात सारी बंधने झुगारुन युवायुवती परस्परांस मिठ्या मारतील, मनसोक्त वागतील; परंतु ज्या वेळेस जीवनात परिपक्वता येईल, प्रौढपणा येईल, त्या वेळेस त्यांना आढळून येईल की, स्वैराचाने आध्यात्मिक व सामाजिक हानी तर होतेच, परंतु जे सुख त्यांना पाहिजे असते ते सुखही अशाने नीट मिळत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/9403", "date_download": "2021-08-02T05:43:12Z", "digest": "sha1:JQPFIONUP2J6CR6D3ZNA553N3U3U34IY", "length": 5115, "nlines": 99, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | निष्ठुर किति पुरुषांची जात !| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \nनिष्ठुर किति पुरुषांची जात \nभिरकावित गाईस निसटला हुर्र करित निमिषांत \nरवि सोडुनि माठांत निघालें महि घेउनि हातांत. २\nवेडि उभी मी लावुनि डोळे वाट बघत दारांत. ३\nनजर एकहि न टाकुनि निसटे सांड जसा नादांत ४\nठार करी वेताळ वावटळ वितळुनि जणुं वार्‍यांत. ५\nगाळ्या देता दोन तरी मी जळतें अशि न मनांत ६\nपरि हें निघणें अनोळख्यापरि विळा बाइ पोटांत \nभेट जरा कुंजांत नदीवर, घेशिल तृण दांतांत \nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/ANIL-KALE.aspx", "date_download": "2021-08-02T06:17:38Z", "digest": "sha1:EYDWEY4VUSRP2XX4OG5TDASVXG2X4Y47", "length": 11011, "nlines": 145, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/the-ram-temple-in-ayodhya-will-soon-be-open-for-darshan-find-out-when-nrpd-157279/", "date_download": "2021-08-02T06:59:40Z", "digest": "sha1:WG6HBVXXNQFWHZNIP6H55GCX2ZQDQAQJ", "length": 10724, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "आनंदाची बातमी | अयोध्येतील राम मंदिर लवकरच दर्शनासाठी खुले होणार ; जाणून घ्या कधी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n‘तारक मेहता…’ मधील भिडेच्या कन्येची चर्चा, सोशल मीडियावर झालाय कल्ला\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nआनंदाची बातमी अयोध्येतील राम मंदिर लवकरच दर्शनासाठी खुले होणार ; जाणून घ्या कधी\nश्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या १५ सदस्यीय समितीने इंजिनिअर आणि संबंधितांशी केलेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. ट्रस्टचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.\nअयोध्या: देशातील हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले अयोध्येतील श्रीरामाचे दर्शन मिळण्याची संधी सर्वसामान्य नागरिकांना लवकरच मिळणार आहे. अयोध्येत श्रीराम मंदिरात २०२३ अखेरपर्यंत दर्शन करता येणार आहे. तोपर्यंत गर्भगृहात श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती स्थापन करण्यात येतील. अर्थात, या मंदिराचे बांधकाम २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे.\nश्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या १५ सदस्यीय समितीने इंजिनिअर आणि संबंधितांशी केलेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. ट्रस्टचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, २०२३ च्या अखेरपर्यंत मंदिरात दर्शन करता येईल. ७० एकर परिसरात मंदिर असणार आहे. हे काम २०२५ पर्यंत पूर्ण होईल. गतवर्षी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे भूमिपूजन केले होते. मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यातील काम नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कामाला गती येणार आहे.\nआगामी २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वीच दर्शनासाठी मंदिर खुले करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या माध्यमातून भाजप दिलेला शब्द पूर्ण करणार आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82/60af724a31d2dc7be7cc9785?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-08-02T05:19:37Z", "digest": "sha1:Q54KIZQRXEUTLWNKEMNTPISMUPXKCIWC", "length": 5111, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - किसान क्रेडिट कार्ड ऑनलाईन अर्ज पीक कर्ज मागणी अर्ज सुरू... - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nकिसान क्रेडिट कार्ड ऑनलाईन अर्ज पीक कर्ज मागणी अर्ज सुरू...\n➡️ किसान क्रेडिट कार्ड कर्ज मागणी अर्ज सुरु झाले आहेत. याचा लाभ घेण्यासाठी अचूक अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nकृषी वार्ताव्हिडिओयोजना व अनुदानकृषी ज्ञान\nकृषी वार्तायोजना व अनुदानकागदपत्रे/दस्तऐवजखरीप पिककृषी ज्ञान\nशेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2000 रुपये येणार\n➡️पीएम किसान योजनेच्या 9 व्या हप्त्यासाठी 2000 रुपयांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट-नोव्हेंबरचा पैसा लवकरच शेतकर्‍यांच्या बँक खात्यात...\nकृषी वार्ता | TV9 Marathi\nहवामानकृषी वार्ताखरीप पिककापूससोयाबीनमकाकृषी ज्ञान\nराज्यात या ठिकाणी पावसाची शक्यता\n➡️महाराष्ट्र राज्यात पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहणे शक्य असून मराठवाड्यात हलक्या स्वरूपाची अथवा अल्प प्रमाणात पाऊस...\nहवामान अपडेट | संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ\nकृषी वार्तामहसूल विभागयोजना व अनुदानव्हिडिओकृषी ज्ञान\nजमीन खरेदीला या योजनेत आता १००% अनुदान\nशेतकरी बंधूंनो, भूमिहीन व आदिवासीं शेतकऱ्यांना ४ एकर जिरायती व २ एकर बागायती जमिनी खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान दिले जाते. याविषयी एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला...\nकृषी वार्ता | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-amitabh-bachchan-of-punjabi-cinema-satish-kaul-struggling-for-life-5605029-PHO.html", "date_download": "2021-08-02T07:03:43Z", "digest": "sha1:24RZAGNJUYU5XUHGUQCUO7W4EUZH6QF7", "length": 5256, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amitabh Bachchan Of Punjabi Cinema Satish Kaul Struggling For Life | पंजाबी सिनेमांचा 'अमिताभ' म्हणून होते प्रसिद्ध, आता पडलीये एका वेळच्या जेवणाची भ्रांत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपंजाबी सिनेमांचा 'अमिताभ' म्हणून होते प्रसिद्ध, आता पडलीये एका वेळच्या जेवणाची भ्रांत\nएन्टरटेन्मेंट डेस्कः पंजाबी सिनेसृष्टीचे 'अमिताभ बच्चन' म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते सतीश कौल आज अज्ञातवासात जीवन व्यतित करत आहेत. 'कर्मा' या गाजलेल्या सिनेमात झळकलेले सतीश आज शेवटच्या घटका मोजत असून त्यांची दखल घ्यायलाही कुणी नाही. 300 हून अधिक सिनेमांत झळकलेले अभिनेते सतीश कौल यांनी आपल्या करिअरमध्ये दिलीप कुमार, देव आनंद, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानसह अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. मात्र आता एकाकी जीवन जगणे त्यांच्या वाट्याला आले आहे.\nबाथरुममध्ये घसरल्याने मोडले होते हाड...\n2014 मध्ये बाथरुममध्ये पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना स्पाइनल फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे बराच काळ त्यांना रुग्णालयातच राहावे लागले होते. पण नंतर बरे होऊनदेखील त्यांना रुग्णालयातच दिवस काढावे लागले होते. त्याचे कारण म्हणजे रुग्णालयाच्या बाहेर त्यांच्याकडे राहायला जागा नव्हती. 'लुधियाना सिटीजन काऊन्सिल' या एका समाजसेवी संस्थेनं सतीश कौल यांना मदतीचा हात देऊ केला. या संस्थेच्या माध्यमातून सतीश कौल यांना रेडक्रॉस भवनच्या वृद्धाश्रमात भरती केले होते. येथे ते चार महिने होते. त्यानंतर त्यांना दोराहामध्ये हेवनली पॅलेसमध्ये जागा दिली गेली आहे.\n'कर्मा' सिनेमात झळकले होते..\n200 हून अधिक पंजाबी आणि सुमारे 100 हिंदी सिनेमांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 30 वर्षांपूर्वी अभिनेत्री नुतन यांच्यासोबत 'कर्मा' या सिनेमात सतीश यांनी त्यांच्या मुलाची भूमिका वठवली होती.\nपुढे वाचा, वाईट काळात पत्नीने सोडली साथ...अॅक्टिंग स्कूलमधून झाला आर्थिक तोटा... यांसह बरेच काही..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-apegaon-dindi-going-to-pandharpur-5623178-NOR.html", "date_download": "2021-08-02T06:31:14Z", "digest": "sha1:ZFUFNESL27EHDQ3OXEF654AMDKJKK56X", "length": 3270, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "apegaon dindi going to pandharpur | आपेगावातून माउलींच्या दिंडीचे पंढरीकडे प्रस्थान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआपेगावातून माउलींच्या दिंडीचे पंढरीकडे प्रस्थान\nटाकळी अंबड - श्रीक्षेत्र अापेगाव येथील माउलींच्या पालखीचे संत ज्ञानेश्वर मंदिरातून गुरुवारी दुपारी ४ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले. मंदिर संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या उपस्थितीत विभागीय उपायुक्त विजयकुमार फड यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात अाले.\nया वेळी तहसीलदार महेश सावंत, अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, मुंबई नगर रचना विभागाचे विश्वनाथ दहे, नगरसेवक तुषार पाटील, निवृत्ती माने, कैलास बरकसे, माजी सभापती अॅड. कांताराव औटे, अण्णासाहेब औटे, रामचंद्र औटे, भाऊसाहेब औटे, नाथवंशज छय्या महाराज गोसावी, विनायक महाराज अष्टेकर, गणेश महाराज तराशे, लहू औटे, नीळकंठ गुरुजी, माउली औटे, अरुण जोशी, सचिन उंडाळे यांच्यासह वारकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-gas-distribution-service-news-at-nashik-4879254-NOR.html", "date_download": "2021-08-02T07:12:58Z", "digest": "sha1:HC5HNB2R63LLWFIFQ7T74ZZM6KEZFTOO", "length": 5615, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gas distribution service news at nashik | नाशिकमध्ये लवकरच पाइपलाइनव्दारे गॅस, एलपीजीपेक्षाही स्वस्त इंधन पर्याय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनाशिकमध्ये लवकरच पाइपलाइनव्दारे गॅस, एलपीजीपेक्षाही स्वस्त इंधन पर्याय\nनाशिक - नाशिकमध्ये लवकरच पाइपलाइनव्दारे गॅस वितरण सेवा सुरू होण्याची िचन्हे आहेत. यासाठी भारत सरकारची नवरत्न कंपनी असलेल्या गेल इंडियाकडून नुकतीच चाचपणी केली गेली. या योजनेसाठी सुमारे दाेनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.\nविक्रमगड (जि. ठाणे) कडून जाणारी कंपनीची गॅस पाइपलाइन नाशिककडे वळवून हा प्रकल्प साकारण्यास कंपनीने रस दाखविला असून, याबाबत गेलकडून सर्वेक्षणही सुरू आहे. राज्यातील विविध एमआयडीसीत गेलकडून गॅस पुरवठा केला जातो. कंपनीच्या विस्तार योजनेत नाशिकचा समावेश करण्याचे नियोजन आहे. दहेज-उरण पुरवठा वाहिनी मार्गावर आपटी बुद्रुक येथे कंपनीचा तिसरा पुरवठा प्रकल्प असून, त्याचे अंतर नाशिकपासून ९५ किलोमीटर आहे. विक्रमगड येथे प्रस्तावित जोडणी देण्यात येणार असून, तेथून नाशिकचे अंतर ८५ किलोमरटर आहे. नाशिकमधील उद्योगांकडून सध्या प्रतिदिन १०० टन तर महिन्याला तीन हजार टन गॅस रिफील स्वरूपात घेतला जातो. त्यामुळे गेलच्या तज्ज्ञांनी नुकतीच याबाबत चाचपणी केली.\nसिन्नरचाही समावेशाची शक्यता : नाशिक पेक्षाही या गॅसची दैनंदिन गरज सिन्‍नर एमआयडीसीत जास्त असल्याने अंतरही नाशिकपासून ३० किलोमीटर असल्याने सिन्‍नर एमआयडीसीचा यात समावेश होऊ शकतो.\n*एलपीजी डिझेलच्या तुलनेत स्वस्त\n*स्टाेअरेज, पंपिंगची गरज नाही *इतर इंधनांच्या तुलनेत उच्च दर्जाची ज्वलनशीलता.\nनाशिकमधील कोणत्या कंपनीकडून सध्या किती गॅसचा वापर दैनंदिन केला जात आहे, याची माहिती जमा करण्याचे आवाहन निमाने केले आहे.\n- नैसर्गिक वायु वापराबाबत लवकरच कंपनी नाशिकमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेे. - रविवर्मा, अध्यक्ष,निमा\n-गेलने आमच्याशी चर्चा करून औद्योगिक वापर, वाहनांकरिता एलपीजीचा वापर याबाबत माहिती घेतली. - मंगेशपाटणकर, सरचिटणीस,निमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-NAG-within-two-days-free-rto-from-middlemen-transport-commissioner-order-4873803-NOR.html", "date_download": "2021-08-02T05:02:53Z", "digest": "sha1:4X5YTVFNYEEOVGBGOCKSXETCTKNGQYHY", "length": 9176, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Within Two Days Free RTO From Middlemen, Transport Commissioner Order | दोन दिवसांत 'आरटीओ' दलालांपासून मुक्त करा, परिवहन आयुक्तांचा आदेश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदोन दिवसांत 'आरटीओ' दलालांपासून मुक्त करा, परिवहन आयुक्तांचा आदेश\nनागपूर - ‘लक्ष्मीदर्शना’ची दुकाने बनलेली राज्यातील आरटीओ कार्यालये १७ जानेवारीपर्यंत दलालाच्या तावडीतून मुक्त करा, असे आदेश नूतन परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी नुकतेच काढले आहेत. १९ जानेवारीनंतर कोणत्याही आरटीओ कार्यालयात दलालांचा वावर दिसल्यास संबंधित अधिका-यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही झगडे यांनी एका आदेशाद्वारे दिला आहे. त्यामुळे संबंधित अधिका-यांचे धाबे दणाणले आहे.\nअन्न व औषधी प्रशासन विभागाचे आयुक्त असताना झगडे हे त्यांच्या कठोर निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत राहिले. नियम डावलून व्यवसाय करणा-या औषधी व्यापा-यांबाबत त्यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुळे त्यांना रोषही सहन करावा लागला. औषध विक्रेत्यांनी त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलनेही केली. दरम्यान, झगडे यांची आता डिसेंबर महिन्यात परिवहन आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. या पदाची सूत्रे हाती घेतल्यावर झगडे यांनी परिवहन विभागातही बदल करण्याचा धडाका सुरू केला आहे. त्याची सुरुवात आरटीओ कार्यालये दलालमुक्त करण्यापासून होत आहे.\nआयुक्तांच्या आदेशानंतर बहुतांश आरटीओ कार्यालयांमधील यंत्रणा कामाला लागली आहे. कार्यालय तसेच परिसरात दलालांच्या कारवायांवर नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिका-यांनी दिली. मात्र, दलालांकडे कामाचे प्राधिकारपत्र असेल तर कारवाई कशी करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १९९२ मध्ये यासंदर्भातील प्रकरणावर निवाडा देताना कोणत्याही व्यक्तीजवळ दुस-याच्या कामाचे प्राधिकारपत्र असेल तर त्या व्यक्तीला कार्यालयात ते काम करण्यास अटकाव करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले होते. त्यामुळे प्राधिकारपत्राचा आधार घेणा-या दलालांवर कारवाई करण्यात अडचणी येतील, अशी शंकाही अधिका-यांनी उपस्थित केली आहे.\nआदेश न पाळल्यास शिस्तभंग कारवाई\nझगडे यांनी १२ जानेवारी रोजी राज्यातील सर्व आरटीओंना पत्र पाठवून सर्व कार्यालये तत्काळ दलालमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. १७ जानेवारीपर्यंत सर्व अधिका-यांनी या आदेशाची अंमलबजावणी केल्याचे उत्तर आयुक्तांना सादर करावे, अशा कडक सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. १९ जानेवारीनंतर आपल्या पाहणीत कोणत्याही आरटीओ कार्यालयात दलाल आढळून आल्यास संबंधित अधिका-यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.\nगडकरींचाही ‘दुकान बंद’चा इशारा\nआरटीओ कार्यालये ही ‘लक्ष्मीदर्शना’ची दुकाने बनली आहेत, असा आरोप केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनीही केला होता. परवाने, परमिट आणि रजिस्ट्रेशनपर्यंत सर्वच पातळ्यांवर भ्रष्टाचार चालतो. त्यामुळे ही दुकाने बंद करून परवान्याची कामे ऑनलाइन करण्यासाठी केंद्र सरकार नवा मोटार वाहन कायदा आणणार असल्याची घोषणाही त्यांनी केली होती. अनेक जुने कायदे व प्रणाली संपुष्टात आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरटीओचीही गरज नसल्याचेही गडकरींचे मत आहे.\nदरवर्षी २२ हजार कोटींची लाचखोरी\nएक ट्रकचालक वर्षाकाठी सरासरी ७९,९२० रुपये लाच देतो. म्हणजेच देशातील रस्त्यांवर धावणा-या ३६ लाख ट्रकचालकांद्वारे २२,२०० कोटी रुपयांची लाच दिली जाते. या चालकांना बहुतांश लाच आरटीओ अधिका-यांनाच द्यावी लागते. ओव्हरलोडिंग, कागदपत्रांची पूर्तता, वाहतूक नियमांचे उल्लंघन, नो पार्किंगमध्ये गाडी थांबवणे अशा नावाखाली ही लाच घेतली जाते.\n(माहितीचा स्रोत : ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल इंडिया)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/vienna-terror-attack-multiple-shooting-1-attacked-killed-several-injured-1-died-up-mhpg-493324.html", "date_download": "2021-08-02T07:02:18Z", "digest": "sha1:LW5LK6OBQ7BAPILAWXDK3YCTXS3UF6VA", "length": 7673, "nlines": 88, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vienna terror attack: ऑस्ट्रियात यहुदी मंदिरासह 6 जागांवर गोळीबार, हल्लेखोरासह एकाचा मृत्यू– News18 Lokmat", "raw_content": "\nVienna terror attack: ऑस्ट्रियात यहुदी मंदिरासह 6 जागांवर गोळीबार, हल्लेखोरासह एकाचा मृत्यू\nVienna terror attack: व्हिएन्ना पोलिसांनी ट्वीट केले आहे की गोळीबाराची घटना रात्री आठ वाजता घडली ज्यामध्ये अनेक गोळ्या झाडल्या गेल्या.\nVienna terror attack: व्हिएन्ना पोलिसांनी ट्वीट केले आहे की गोळीबाराची घटना रात्री आठ वाजता घडली ज्यामध्ये अनेक गोळ्या झाडल्या गेल्या.\nव्हिएन्ना, 03 नोव्हेंबर : युरोपियन देश ऑस्ट्रियाच्या (Austria) व्हिएन्ना शहरात (Vienna terror attack) दहशतवादी हल्ल्या झाला. येथील यहुदी मंदिरासह 6 वेगवेगळ्या ठिकाणी सशस्त्र लोकांनी गोळीबार केला. सीएनएनच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रियाचे सरकार हा नियोजित दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले आहे. या दहशतवादी घटनेत आतापर्यंत हल्लेखोरांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. मात्र सूत्रांनी 7 जणांच्या मृत्यूची नोंद केली आहे. व्हिएन्ना पोलीस विभागाच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात बरेच लोक जखमी झाले आहेत आणि अद्याप मदतकार्य चालू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दहशतवाद्याचा शोध सुरू आहे. या घटनेचे व्हिडीओही समोर आले आहे. व्हिएन्ना पोलिसांनी ट्वीट केले आहे की गोळीबाराची घटना रात्री आठ वाजता घडली ज्यामध्ये अनेक गोळ्या झाडल्या गेल्या. ट्वीटमध्ये पुढे असेही सांगितले गेले आहे की अनेकांनी संशयितांना आधुनिक रायफल्ससह पाहिले. गोळीबारची घटना शहरातील 6 वेगवेगळ्या ठिकाणी घडली. या घटनेत एका अधिकाऱ्यासह बरेच लोक जखमी झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.\nएकाला मारण्यात यश याव्यतिरिक्त, पोलीसांमी एका संशयित हल्लेखोराला गोळ्या घालून ठार केले आहे. पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, या हल्ल्याची दखल घेऊन लोकांनी घरातच राहावे. अफवांपासून दूर राहावे. तसेच सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहा, असे सांगितले आहे. निजोजित हल्ला ऑस्ट्रियाचे चांसलर सेबॅस्टियन क्राऊसे यांनी याला नियोजित दहशतवादी हल्ला म्हटले आहे. ते म्हणाले, ते पूर्ण तयारीसह आले होते, त्यांच्याकडे स्वयंचलित शस्त्रे होती. त्यांना प्रशिक्षणही दिले होते. दरम्यान, सशस्त्र संशयितांपैकी एक सभास्थानातून बाहेर पडताना दिसला. हल्लेखोरांनी पळून जाण्यापूर्वी गोळीबारही केला. ऑस्ट्रियाचे आंतरिक व्यवहार मंत्री कार्ल नेहमेर यांनी सांगितले की मध्य व्हिएन्नामधील एका प्रमुख सभास्थानाजवळ झालेला गोळीबार हा दहशतवादी हल्ल्यासारखा दिसत होता.\nVienna terror attack: ऑस्ट्रियात यहुदी मंदिरासह 6 जागांवर गोळीबार, हल्लेखोरासह एकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mazespandan.com/author/maheshgurav/", "date_download": "2021-08-02T06:32:05Z", "digest": "sha1:NU4OZSWQB54IMVS5RJ2E6CM3FO67YSRJ", "length": 22496, "nlines": 233, "source_domain": "mazespandan.com", "title": "Mahesh Gurav – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nशंकरची शिमल्याला बदली झाली. सगळा प्रपंचा न्यायला जीवावर आलेलं. पण इलाज नव्हता. सीमेवरच्या सैनिकांचं हेच जिणं. शंकरने गावी फोन केला. “मी उद्याच्या ट्रेनने शिमल्याला जातोय. मंगळवारी ड्युटीवर हजर व्हायचे आहे. … Read More\nलिहावेस वाटले म्हणून…लेखक: राजेश केशव शिंदे..विषय :- लॉकडाउन आणि लॉकडाउन मधला उद्योगधंदा. आज सर्वत्र पून्हा लॉकडाउन लागलय..पण काही निम्मिताने ऑफिस गेलेलो. काम आटोपून दुचाकीवरून घराकङे येत असताना नकळत नजर एका … Read More\nमनात तेच लोकं बसतात\nमनांत तेच लोक बसतात,ज्यांचे मन साफ आहे. कारण…सुई मध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो,ज्या धाग्याला कुठेच गाठ नसते… आणि खरंच आहे कि मनांत तिचं लोकं बसतात, ज्यांच मन साफ असतं. … Read More\nकोरोनामुळे जवळच्या नातेवाईकांत झालेला मृत्यू हादरवून सोडतो. इतके दिवस लांब लांब असलेला कोरोना घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय ही भावना फार भिववणारी आहे. अत्यंत हुशार, कर्तुत्ववान, युनीव्हर्सीटीत एच ओ डी, अनेकांची … Read More\nLife जरा हटके प्रेरणादायी\nथोडे दिवस घरातच बसायचं आहे\nकॅरम काढा, पत्ते काढा,थोडे दिवस घरातच बसायचं आहे सापशिडी आणि बुद्धीबळ खेळाथोडे दिवस घरातच बसायचं आहे सापशिडी आणि बुद्धीबळ खेळाथोडे दिवस घरातच बसायचं आहे जुने फोटो अल्बम, आठवणी काढाथोडे दिवस घरातच बसायचं आहे जुन्या चोपड्या काढा, … Read More\nLife जरा हटके प्रेरणादायी\nव्यक्ती कधी स्ट्रेसमधे जाऊन आत्महत्या किंवा काय भयानक निर्णय घेईल काहीच सांगता येत नाही. पण काहीवेळा अशावेळी एखादी अशी घटना घडते की त्या व्यक्तीचे जीवनच बदलून जाते. मुंबई – अलिबाग … Read More\nLife जरा हटके प्रेम\nएकेकाळी माझे लग्न झालेले नव्हते आणि मी एकटा राहात होतो. मला घरात बूट घालून वावरायला काहीही प्रॉब्लेम नव्हता. मी तेच बूट घालून सर्वत्र वावर करत होतो. मग मी लग्न केले. … Read More\nmarathi books pdfmarathiblogsअवांतरआनंदी जीवनआयुष्यमी मराठीरसिकलग्नलग्नाआधीचे जीवनलग्नानंतरचे जीवनवैवाहिक आयुष्यस्पंदन 2 Comments on लग्न\nस्त्री समाधानी केव्हा असते \nस्त्रियांना नेहमी ऐकवलं जातं, कितीही करा तुझं मन काही भरत नाही.तुझं आपलं नेहमी चालूच असतं,माझ्यासाठी कधी हे केलं काते केलं कातू कधीच समाधानी नसते. पण,अस नाही होे….स्त्री समाधानी असते जेव्हा … Read More\n👊🏻👊🏻भाऊबंदकी👊🏻👊🏻🚩डोळ्यात अश्रु येतील असा लेख 🚩 दुपारचं जेवण करून मी बाहेर कट्ट्यावर पुस्तक वाचत बसलो झाडाखाली. लॉकडाऊनमुळे सगळे घरातच होते. मी थोडं आजूबाजूला पाहिलं. सर्व शांत होत. भर दुपार होती. … Read More\nWhatsapp कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nसर्जरी संपायला उशीर झाला होता. ट्युमर खूपच लोचट, चिकट,आणि हात लावीन तिथे भुसभुस रक्तस्राव होत होता. सकाळी 9,30 ला सुरवात केलेली केस,अखेर संध्याकाळी 5,45 ला संपली. पोटात भुकेचा वणवा पेटला … Read More\nGoogle Groups कविता कुठेतरी वाचलेले..\nमाझं गाव विकताना पाहिलं\nनिवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलंकुठे हजारात, कुठे पाचशेतबरबाद होताना पाहीलं गावाला घडवण्याचे अमीष दाखवुनगावं मटन आणि दारुत बुडवताना पाहीलंनिवडणुकीच्या पहिल्या रात्री मीमाझं गाव विकताना पाहील इतक्या दिवस … Read More\nसाताराच्या कंदी पेड्यांची एक मजेदार गोष्ट आहे. आपल्याकडे गोऱ्या साहेबांनी जवळ जवळ १५० वर्षें राज्य केले. या लोकांमध्ये स्थानिक बोली भाषा, चालीरीती , राहणीमान तसेच खाद्य पदार्थ यात समरस होण्याची … Read More\nकंदी पेढेतुळजाराम मोदीब्रिटीशमथुरासातारचे कंदी पेढे Comment on सातारचे कंदी पेढे\nएका ज्येष्ठ नागरिकास कम्प्युटर शिकणे आहे.इच्छुक तरुणांनी संपर्क साधावा. फोन: XXXXXX वृत्तपत्राच्या आतल्या पानावरील या छोट्याश्या चौकटीने माझे लक्ष वेधले. सुट्टीची सकाळ होती. चहाचा कप बाजूला ठेवत मी पेपरची घडी … Read More\nLife जरा हटके प्रेरणादायी\n(ते रिटायर झाल्यावर सध्या काय करतात) 😂😂😂 दूध आणायला जातात गरज नसताना. गेटबाहेर झाडू मारतातसडा टाकतात,(रांगोळी येत नाही ती पण काढली असती) शेजारच्या बाबाकडे जाता येता रागाने बघतात कधी ठीणगी … Read More\nएकटेपणएकांतजेष्ठ नागरिकजेष्ठ नागरिक जीवनमराठी जेष्ठ नागरिकम्हातारपणरिटायर्ड लोकवयोवृद्धवृद्धाश्रम Comment on Retired\nदळण ,बायको आणि मी\n😃😂🤣😜😃😂🤣😜 एकदा बायकोचं आणि माझं दळण आणणे; या कामावरून वाजलं.. चांगली खडाजंगी झाली. आता माझा जन्म काय दळण आणण्यासाठी थोडीचं झालाय राव. पण शेवटी मी पडलो आपला ‘दीन-अगतिक, गरीब बिचारे … Read More\n2 Comments on दळण ,बायको आणि मी\nटर्मिनेशन लेटर कि राजीनामा\nकंपनी जेंव्हा राजीनामा देण्यास दबाव टाकते त्यावेळी टर्मिनेशन लेटर घ्यायचं कि राजीनामा द्यायचा याबाबतचा संपूर्ण तपशील जाणून घ्या. प्रत्येक नोकरदाराच्या जीवनात नोकरी / जॉब ही महत्वाची गोष्ट आहे. कारण नोकरी … Read More\nAiMeaFull Back Wagesmarathi blogsmarathi readingmazespandanmi marathiReceived Under Protestअवांतरआयुष्यग्रॅच्युइटीजॉबटर्मिनेशननोकरीपीएफमराठी अवांतर वाचनमराठी कथामराठी भाषामी मराठीरसिकराजीनामालीगल टर्मिनेशनलेखनस्पंदन Comment on टर्मिनेशन लेटर कि राजीनामा\nWhatsapp ऐतिहासिक कुठेतरी वाचलेले.. जागतिक राजकारण\nकाश्मीरचे राजे: महाराज हरी सिंग\nमहाराज हरी सिंग हे जम्मू आणि काश्मीर संस्थानाचे शेवटचे राजा होते. त्यांच्या आधी ह्या संस्थानाचे राजेपद प्रताप सिंग नावाच्या त्यांच्या काकांकडे होते. पण त्यांना वारस नसल्यामुळे हरी सिंग हे जम्मू … Read More\nअक्साई चिनकारगिलकाराकोरमकाश्मीरजम्मू आणि काश्मीरपरमवीर चक्रपराक्रमप्रेरणाब्रिटिशभारतभारतीयमहाराज हरी सिंगमुस्लिम लीगयुद्धराजकारणलॉर्ड माउंटबॅटनशौर्यसेनासैनिक Comment on काश्मीरचे राजे: महाराज हरी सिंग\nLife कुठेतरी वाचलेले.. प्रेरणादायी\nकहाँ गये ओ लोग \nअमित शहांच्या योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांनी योगाच्या मॅट्स पळवून नेल्या. महागड तिकीट असलेल्या तेजस एक्सप्रेस मधून प्रवाशांनी इअरफोन चोरून नेले. अमेरिकेच्या विमान प्रवासात दिलेलं ब्लॅंकेट आपल्या बॅगेत भरून … Read More\nसुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना ‘गझल सम्राट’ असे मानाने संबोधले जाते. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज आम्ही प्रकाशित करत आहोत … Read More\nसकाळचे सहा वाजले असतील… तो आजून झोपलेलाच… तसा पूर्ण झोपलेलापण नव्हता न जागापण… अर्धवट झोपेत त्याला बायकोच्या पैंजनाचा छुम छुम आवाज येत होता… बाहेर हॉल मध्ये किंवा किचन मध्ये … Read More\ngoogle marathilovemarathispandanwordpressyahoozee marathiपार्टनरपैंजनप्रेमप्रेमात पडणेमराठीमराठी कथामराठी कवितामराठी मुलगीमाझे स्पंदनमुलगीरसिकसकाळसुंदरस्पंदन Comment on साखरझोप\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1682", "date_download": "2021-08-02T04:52:28Z", "digest": "sha1:V25P5D4EN7EZF2NRYDET4RVYO4W56NVH", "length": 10944, "nlines": 87, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | प्रश्न 2| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआपण जरी बरेचसे पशूंचे वारसदार असलो; पशूत्वाचा अंश जरी परंपरेने आपणांत आला असला, तरी मनुष्यप्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा मनुष्यप्राणी या दृष्टीनेसुद्धा निराळा आहे. मनुष्यप्राण्याचे गुण वा दुर्गुण हे मनुष्यातच आढळतील. आपण विषयसुख हे जीवनाचे ध्येय केले, तर आपण पशूत्वाकडे गेलो असे मानले जाते. परंतु असा कोणता मानवेतर पशू आहे की, जो विषयसुख हे ध्येय ठरवून सारखा त्याच्या पाठोपाठ जातो असे करणे हे या विशिष्ट मनुष्यप्राण्यालाच शक्य आहे. पुन्हा अशा काही गोष्टी आहेत की ज्यांत पशू माणसापेक्षा अधिक नेटकेपणे वागतात. काही गोष्टी पशूंत स्वाभाविक आहेत. माणसाला त्या हेतूपरस्पर प्रयत्नाने व संयमाने अंगी आणाव्या लागतील. पशू केवळ प्रजोत्पतीसाठीच रमतील. या बाबतीत मागासलेले व रानटी म्हणून ज्यांना आपण समजतो ती माणसेही पशूंप्रमाणेच वागतात. परंतु मनुष्य जसजसा सुधारतो तसतशी त्याची विचारशक्ती वाढते. तो तुलना करु लागतो. कुरुप-सुरुप पाहू लागतो. आवड-निवड उत्पन्न होते. पसंती-नापसंती येते. यामुळे माणसात अशी क्षमता येते की, तो जर मनात आणील तर महात्मा होईल किंवा अंधःपाताच्या खोल दरीतही पडेल. जेव्हा आपण म्हणतो की अमका अमका पशूत्वाच्या पायरीला गेला, त्यावेळेस आपण अलंकारिक बोलत असतो. त्या म्हणण्याचा अर्थ इतकात असतो की, मनुष्याने आपल्या स्वातंत्र्याचा नीट उपयोग केला नाही. मनुष्य व पशू या दोघांना समान असणा-या ज्या गरजा, त्यांच्या बाबतीत कितपत आसक्ती घरायची ते त्याला नीट समजले नाही; त्या गरजा तृप्त करुन घेताना मनाला कितपत मोकळे सोडायचे त्याचे तारतम्य त्याला साधले नाही.\nमनुष्यातील पशुता स्वतःच्या तृप्तीसाठी सदैव तडफडत असते. आपल्यातील सर्वच वासना-विकारांची जर नीट तृप्ती झाली, तर आपल्यातील पशुतेचा पूर्ण विकास झाला असे समजता येईल. हे शरीर म्हणजेच आत्मा व या देहाचे कोडकौतूक म्हणजेच जीवीतकार्य, असे जर आपण मानले तर आपण रानटी आहो असे मानण्यात येते. पाशवी शक्ती पूजणे, इंद्रियांच्या तृप्तीलाच ध्येय मानणे, हे मनुष्याला शोभत नाही असे म्हणतात. आपण जर केवळ शरीराकडेच लक्ष देऊ, शरीरच पुष्ट व तुष्ट करीत बसू, तर आपल्या आत्म्याची शक्ती क्षीण होईल. आपल्या उच्च व उदार स्वभावाचा नाश होईल. त्याला ज्या आध्यात्मिक भुका आहेत त्यांचे हक्क आपण हिरावून घेतले असे होईल. केवळ शारीरिक बळाची पुजा करणे, त्या बळाचीच प्रतिष्ठा मानणे हे रानटीपणाचे चिन्ह आहे. मागासलेल्या रानटी समाजात पुरुष स्त्रियांची पै किंमत करतो व त्यांचा भोक्ता बनतो. कारण स्त्रिया दुबळ्या असतात. आणि जे पराक्रम करतात, शौर्य गाजवतात, शक्तीमान असतात त्यांच्यावरच स्त्रियाही अनुरक्त होतात; त्यांच्याच गळ्यात पडतात.\nजो समाज केवळ शरीराकडे न बघता, केवळ जगण्याकडे न बघता मनाला महत्त्व देतो, तो समाज अधिक सुसंस्कृत होय. परंतु मन शब्द फार व्यापक अर्थाने मात्र घेतला असला पाहिजे. नैतिक परिपूर्णता, कलात्मक विकास या सर्व गोष्टी मन या शब्दांत अंतर्भूत असल्या पाहिजेत. मन म्हणजे आत्माच म्हणा ना म्हणून जोपर्यंत आत्म्याला महत्त्व नाही, तोपर्यंत संस्कृतीच्या ख-या ध्येयाप्रत आपण पोचलो असे म्हणता यावयाचे नाही. आपले ज्ञान वाढले असले; परंतु जोपर्यंत त्या ज्ञानाचा उपयोग केवळ शारीरिक सुखासाठी होत आहे, जगण्यापलीकडे काही आहे असे जोपर्यंत वाटत नाही, जगणे हेच त्या ज्ञानाचे इतिकर्तव्य, तोपर्यंत संस्कृतीचा गाभा सापडला आहे, असे म्हणता येणार नाही. आपल्या गरजा नेहमी वाढत असतात. त्या गरजा तृप्त करणे, त्या गरजा तृप्त करुन घेण्याची साधने जमविणे, मालमत्तेचा धनी होणे हेच शेवटी आपले जीवितकर्तव्य होत असते. आपले आंतरिक वैचारिक जीवन फारच कमी दर्जाचे असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1709", "date_download": "2021-08-02T06:23:48Z", "digest": "sha1:VHSJLVEDQ6GD5EMRU2VZ3GT4IIYJBYGT", "length": 9456, "nlines": 88, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 19| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nएखाद्या वस्तूचा दुरुपयोग केला जातो एवढ्यावरुन तिचा नीट उपयोग करुन घेऊ नये असे नव्हे. अग्नीने कोणी आगही लावील; म्हणून का आपण स्वयंपाक करण्याचेही बंद करायचे सृष्टी कधी कधी उग्र स्वरुप धारण करते. सृष्टीच्या अशा उग्र रुपापासून मानवजातीला वाचवायचे असेल, तर शास्त्र मदत करु शकेल. शास्त्रांची वाढ होत आहे. उत्तरोत्तर अधिकाधिक शक्ती मानवाच्या हाती येत आहेत, नाना साधने मिळत आहेत, उपलब्ध होत आहेत; त्या सर्वांचा नीट बुद्धिपूर्वक उपयोग करु तर कल्याण होईल. प्राचीन काळी ग्रीक लोक काहींना गुलाम ठेवीत व मग स्वतःची सुधारणा करीत सृष्टी कधी कधी उग्र स्वरुप धारण करते. सृष्टीच्या अशा उग्र रुपापासून मानवजातीला वाचवायचे असेल, तर शास्त्र मदत करु शकेल. शास्त्रांची वाढ होत आहे. उत्तरोत्तर अधिकाधिक शक्ती मानवाच्या हाती येत आहेत, नाना साधने मिळत आहेत, उपलब्ध होत आहेत; त्या सर्वांचा नीट बुद्धिपूर्वक उपयोग करु तर कल्याण होईल. प्राचीन काळी ग्रीक लोक काहींना गुलाम ठेवीत व मग स्वतःची सुधारणा करीत दुस-यांना राबत ठेवून स्वतः मोकळे राहत व सुख-संस्कृती भोगीत. तशी जरुरी आज राहणार नाही. शास्त्रांच्या सदुपयोगाने मानवी शक्ती वाचेल; सुखाची व संस्कृतीची सर्वांना संधी मिळेल. गिरणीतील कापडापोक्षा हातसुताची खादी अधिक पवित्र, मोटारीपेक्षा बैलगाडी अधिक श्रेष्ठ, असे धर्म सांगत नाही. जपायचे ते इतकेच, की यंत्राची गुलामगिरी वाढू नये. मनुष्यांना धुरकटलेल्या शहरात व घाणेरड्या अंधारमय तुरुंगात यंत्रांनी डांबू नये. हिरवी शेते दृष्टीस पडणार नाहीत, निळे आकाश दिसणार नाही, असे यंत्रांना करु नये.\nश्रम व फुरसत असे शब्द आपण का वापरतो आपल्या कामात आपणास आनंद वाटत नाही म्हणून निराळ्या फुरसतीची जरुरी वाटते. आपल्या कामात आपले मन नसते, म्हणून ते काम आनंददायक वाटत नाही. ते काम जणू बोजा वाटते. समाजाला आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी असे कंटाळवाणे काम आपण करतो. कामगारांना कामातच आनंद वाटेल, असे केले पाहिजे. कारखान्याच्या सर्वसाधारण व्यवस्थेत कामगारांनाही आपलेपणा वाटेल, असे केले पाहिजे. हा कारखाना आपला असे त्यांना वाटेल, तरच त्या कामात आनंद येईल, अशी आपुलकीची भावना त्यांच्यात उत्पन्न केली पाहिजे.\nमनुष्याच्या गरजा दोन प्रकारच्या असतात; काही आर्थिक व भौतिक असतात; पैसा, सुख, सत्ता, प्रतिष्ठा वगैरे या प्रकारांत येतात. दुसरा प्रकार म्हणजे सामाजिक व आध्यात्मिक गरजांचा. उदाहरणार्थ सचोटी, ज्ञान, न्याय, खेळीमेळीने वागणे, सहानुभूती, दुस-यांचे नीट समजून घेणे, निःपक्षपातीपणा, सेवा वगैरे. कामाकडे केवळ धंदा या दृष्टीने बघता कामा नये. धंदा म्हटला म्हणजे तो बाजारभावानुसार नियमित करावा लागतो. आपण आपल्या कामाकडे अशा दृष्टीने बघावे की ‘यामुळे मी समाजाच्या गरजा पुरवीत आहे, समाजासेवेचे साधन म्हणून हे माझे काम आहे.’ कामगारांनीही इकडेतिकडे वारेमाप न जाता आपण एकाच जिवंत संघटनेचे घटक आहोत अशा रितीने बंधुभाव वाढवावा. त्यांची संघटना एकजीवी झाली पाहिजे. आज कोणी कोणाचे म्हणणे नीट समजूनच घेत नाही. परस्पर-समजूतदारपणा वाढला पाहिजे. सामुदायिक जीवनात व वैयक्तिक जीवनात आपण एक व्यापक व जिवंत अशी माणुसकीची व आध्यात्मिकतेची भावना निर्माण केली पाहिजे. काम करणा-या निरनिराळ्या घटकांत एक प्रकारची सामुदायिक भावना उत्पन्न झाली पाहिजे. आपण परस्परावलंबी आहोत ही वृत्तीही अशा सामुदायिक भावनेत अवश्य हवी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/devendra-fadnavis-takes-pooja-his-residence-just-swearing-cm-237785", "date_download": "2021-08-02T07:19:38Z", "digest": "sha1:HO7CKKGMNIXNAI6ANCVVUFTG53VLLSRH", "length": 7292, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | फडणवीसांनी रात्री केली 'ही' पूजा अन् सकाळी घेतली शपथ", "raw_content": "\nफडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आधी मुंबईतल्या निवासस्थानी होम हवन केला होता. राजकीय घडामोडी टिपेला पोहोलच्या त्या रात्री एक ते दीडच्या आसपास हवन आणि अनुष्ठान देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांनी केले. मध्य प्रदेशातल्या माळव्यातल्या एका मंदिरातल्या तंत्रविद्या पंडितांनी हे हवन अनुष्ठान केले आणि आहुतीही दिली.\nफडणवीसांनी रात्री केली 'ही' पूजा अन् सकाळी घेतली शपथ\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी आपल्या निवासस्थानी पूजा केल्याचे समोर येत आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nआज सकाळी भाजपने राज्यालाच नाही तर देशालाच एक राजकीय धक्का दिला. अजित पवार यांना सोबत घेऊन फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. तर, फडणवीस हे आपल्याकडे संख्याबळ असल्याचे सांगत आहेत.\nअजित देणार उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा\nफडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आधी मुंबईतल्या निवासस्थानी होम हवन केला होता. राजकीय घडामोडी टिपेला पोहोलच्या त्या रात्री एक ते दीडच्या आसपास हवन आणि अनुष्ठान देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांनी केले. मध्य प्रदेशातल्या माळव्यातल्या एका मंदिरातल्या तंत्रविद्या पंडितांनी हे हवन अनुष्ठान केले आणि आहुतीही दिली. माळव्यातल्या नलखेडा इथले माँ बगलामुखी मंदिरातले 4 पंडित हे खास अनुष्ठान करण्यासाठी आले होते. हे मंदिर तंत्र आणि इथली देवता तंत्रविद्येच्या पंडितांमध्ये लोकप्रिय आहे. या अनुष्ठानाने बगलामुखीचा आशीर्वाद मिळाला तर विजय निश्चित असतो अशी श्रद्धा आहे. फडणवीस यांच्या पूजेचा सध्याच्या त्यांच्या यशात वाटा आहे का, अशी चर्चा सुरु आहे.\nमहाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/nandurbar-news-night-truck-robbery-truck-drivers-limbs-tied-27-lakh-worth-of-clothes", "date_download": "2021-08-02T05:38:26Z", "digest": "sha1:2N2DMAOJDIKPCHNSVQ66H62R5FX43J6F", "length": 4411, "nlines": 24, "source_domain": "www.saamtv.com", "title": "महामार्गावरचा थरार..ट्रक अडवत चालकाचे बांधले हातपाय; २७ लाखांचे कपडे लांबविले", "raw_content": "\nमहामार्गावरचा थरार..ट्रक अडवत चालकाचे बांधले हातपाय; २७ लाखांचे कपडे लांबविले\nमहामार्गावरचा थरार..ट्रक अडवत चालकाचे बांधले हातपाय; २७ लाखांचे कपडे लांबविले\nनंदुरबार : धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडीजवळून साड्या, सलवार यासह विविध कपड्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडवून चालकाचे हातपाय बांधून त्यातून सुमारे २७ लाखांचे कपडे चोरून नेल्याप्रकरणी चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (nandurbar-news-night-truck-robbery-Truck-driver's-limbs-tied-27-lakh-worth-of-clothes)\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पन्नालाल नन्हेलाल चंद्रवंसी (वय ६०, रा. पायली खुर्द, ता. छपरा, मध्य प्रदेश) हे त्यांच्या ताब्यातील ट्रकमध्ये (एमएच ४०, वाय ४३१९) सुरत सारोली येथून कपड्यांचा माल घेऊन धुळे- सुरत महामार्गाने नागपूरकडे जात होते. या वेळी विसरवाडी गावाच्या पुढे एका पुलाजवळ चार अनोळखी व्यक्तींनी चारचाकी वाहनाने ओव्हरटेक करीत पन्नालाल चंद्रवंसी यांचा ट्रक अडविला.\nधुळ्याची लालपरी झाली हायटेक..७८७ बसला जीपीएस सिस्टिम\nकपड्यांचे ९३ बॉक्‍स अन्‌ रोकड लंपास\nचौघा अनोळखींनी पन्नालाल चंद्रवंसी यांना धमकावत बळजबरीने त्यांचे हातपाय बांधून पन्नालाल चंद्रवंसी यांना ट्रकसह दहिवेलजवळ घेऊन गेले. तेथे ट्रकमधून २७ लाख २२ हजार ४२३ रुपये किमतीचे ९३ बॉक्स, त्यात वेगवेगळ्या कंपन्यांच्या साड्या, सलवार व इतर ड्रेस पिस, ५०० रुपये किमतीचा मोबाईल व दहा हजारांची रोकड असा एकूण २७ लाख ३२ हजार ९२३ रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून नेला. याबाबत पन्नालाल चंद्रवंसी यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलिस ठाण्यात अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. एस. शिंपी तपास करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/plant-gift-to-the-bride-at-the-wedding-abn79", "date_download": "2021-08-02T05:29:54Z", "digest": "sha1:UISGW4CQ2YD2EH3HVHNKZGPG6LJLYJMR", "length": 4429, "nlines": 22, "source_domain": "www.saamtv.com", "title": "लग्नात लेकीला वृक्षरोपांचे कन्यादान", "raw_content": "लग्नात वधू-वरांना दिली वृक्षरोपे.\nलग्नात लेकीला वृक्षरोपांचे कन्यादान\nअहमदनगर : कोरोना काळापासून सर्वच वृक्षसंवर्धनाबाबत अलर्ट झाले आहेत. प्रत्येकाला अॉक्सीजनचे महत्त्व पटल्याने वृक्षारोपण केले जात आहे. सोनई परिसरात असाच एक विवाह झाला. त्यात वृक्षरोपांची भेट देवून कन्यादान करण्यात आले. वधू-वरांच्या हस्ते त्या रोपांची लागवडही करण्यात आली. स्नेह फाऊंडेशनने 'वृक्ष कन्यादान' हा उपक्रम केला आहे.\nशनैश्वर विद्यालयात सन १९८८-८९ मध्ये दहावीत असलेल्या चाळीस जणांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन केला आहे. त्यांनी एकत्र येत नुकताच मेळावा घेतला. ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या उपस्थितीत सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.मुलांसोबत मुलींचाही मोठा सहभाग होता. त्याच कार्यक्रमात या वृक्ष कन्यादान योजनेची बीजे पेरली होती.Plant gift to the bride at the wedding\nया ग्रुपमध्ये शेतकरी, गृहिणी, व्यावसायिक व काही उद्योजकही आहेत. या मित्रांनी योगा, कोरोना योद्धा पुरस्कार, पूरग्रस्तांना मदत, गरजूंना किराणा साहित्य व भोजन दिले. भविष्यात मोठे कार्य करणार असल्याचे सदस्यांनी सांगितले. माजी विद्यार्थी संघाने स्नेह फाउंडेशन नावाने संघटना स्थापन केली आहे.\nविवाह समारंभात जाऊन वधू-वरांना वृक्ष रोपांचे वाटप केले जात आहे. नितीन दरंदले, संतोष क्षीरसागर, मनिषा जवादे, संगीता जोरवर-पिसाळ, डॉ. संजय तुवर, राजेंद्र सानप, संजय गर्जेसह इतरांनी सुरू केलेल्या विधायक कामांचे कौतुक होत आहे.\nमाजी विद्यार्थी संघाच्या निमित्ताने आम्ही सर्व जुने सवंगडी एकत्र आल्याचा आनंद खुप मोठा आहे. आपणही समाजाचे देणं लागतो ही भुमिका घेत कार्य सुरु केले आहे, अशी प्रतिक्रिया नितीन दरंदले यांनी सांगितली.Plant gift to the bride at the wedding\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/02/blog-post_47.html", "date_download": "2021-08-02T06:33:01Z", "digest": "sha1:2GPVGAUW2ZKMU2PWBXZLK6XPRSKYJQB3", "length": 9354, "nlines": 54, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "भारत संचार निगम लिमिटेडचे मुरबाड उपशाखा अभियंता विलास नारखेडे व नंदू मुंडे हे सेवानिवृत्त - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / coverstory / Maharashtra / Slide / भारत संचार निगम लिमिटेडचे मुरबाड उपशाखा अभियंता विलास नारखेडे व नंदू मुंडे हे सेवानिवृत्त\nभारत संचार निगम लिमिटेडचे मुरबाड उपशाखा अभियंता विलास नारखेडे व नंदू मुंडे हे सेवानिवृत्त\nBY - नामदेव शेलार ,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |\nभारत संचार निगम लिमिटेडचे जाळे संपूर्ण देशात असून या दूरसंचारच्या माध्यमातून ग्राहकांच्या 24 तासाच्या सेवेत कार्यरत म्हणून मुरबाड उपशाखा अभियंता विलास नारखेडे व नंदू मुंडे यांचे योगदान अमुल्य ठरले आहेत.विविध विभागातून ग्राहकांना सेवा देत मुरबाडमध्ये उपशाखा अभियंता म्हणून विलास नारखेडे यांनी आपली कामगिरी चोखरित्या बजावली आहे तर एक कर्मचारी म्हणून नंदू मुंडे,भोर्इर यांनी मुरबाडच्या सेवेला आपल्या घामाकडेही न पाहता कार्यशील चांगल्यारित्या जपली आहे.\nकार्याचा अनुभव नाही तर माणूसकी प्राप्त करणारे असे निस्वार्थी मनाचे अधिकारी आज सेवानिवृत्त झालेत.उपशाखा अभियंता म्हणून विलास नारखेडे यांनी आपल्या जिवनातील 35 वर्षे 5 महिने आणि 22 दिवस भारत संचार निगम लिमिटेड ग्राहकांच्या हाकेची साथ म्हणून आपल्या कार्याची पाहोच पावती प्राप्त करून सेवानिवृत्त झाले आहेत.\nत्यांच्या कार्याचा ठसा भारत संचार निगम लिमिटेड समवेत सर्व ग्राहक आठवणीत ठेवतील.त्यांच्या सेवानिवृत्तामध्ये त्यांनी उल्लेखनीय केलेल्या कामगिरी बद्दल त्यांचा भारत संचार निगम लिमिटेडच्या वतीने सन्मान करण्यात आला.व्यक्तीमत्वातून नैतिकता टिकवणार्‍या अशा व्यक्तींना संपुर्ण ठाणे जिल्हयासह कल्याण,मुरबाड,शहापूर तालुक्यातील नागरिकांनी त्यांच्या भावी पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.\nमुरबाड उपशाखा अभियंता विलास नारखेडे व नंदू मुंडे,भोर्इर हे कार्यालयातून सेवानिवृत्त जरी झाले असतील तरी आजही ते आमच्या मनातून कधीही सेवानिवृत्त होणार नाहीत हे सत्य आहे जे कोणीच नष्ट करू शकणार नाही आणि होणार ही नाही.आजही त्यांनी दिलेल्या महत्वपुर्ण कार्याला आमची युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनी व स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्र कायम आठवणीत ठेवेल.व नेहमी त्यांच्या समवेत निर्भिडपणे उभी असेल.त्यांच्या कामगिरीला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा.\nभारत संचार निगम लिमिटेडचे मुरबाड उपशाखा अभियंता विलास नारखेडे व नंदू मुंडे हे सेवानिवृत्त Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 17:36:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.tcnvend.com/mr/what-are-the-advantages-and-disadvantages-of-common-vending-machines-179.html", "date_download": "2021-08-02T06:36:06Z", "digest": "sha1:OQO4J4MMZFCD4H4QNHD6ZJKI3TTKZSHY", "length": 13749, "nlines": 120, "source_domain": "www.tcnvend.com", "title": "सामान्य वेंडिंग मशीनचे फायदे आणि तोटे काय आहेत? - टीसीएन", "raw_content": "\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nसामान्य वेंडिंग मशीनचे फायदे आणि तोटे काय आहेत\nआजकाल चीनमध्ये बर्‍याच प्रकारच्या वेंडिंग मशीन आहेत आणि त्यांची कार्ये हळूहळू पूर्ण झाली आहेत.\nत्यांचा वापर पेय, फळांचा रस, स्नॅक्स, ताजी फळे आणि भाज्या, पौष्टिक जेवण इ. विकण्यासाठी केला जाऊ शकतो.\nदेय द्यायची पद्धत पारंपारिक पेपर नाण्याच्या देयकामधून अधिक सोयीस्कर मोबाइल पेमेंट, प्रगत चेहरा ओळख देयक देखील बदलते.\nतर या सामान्य वेंडिंग मशीनचे फायदे आणि तोटे काय आहेत\nभिन्न वेंडिंग मशीनचे त्यांचे स्वतःचे लागू उपभोग परिदृश्य आणि उत्पादन श्रेणी आहेत.\nकाही सामान्य वेंडिंग उपकरणांचे फायदे आणि तोटे काय आहेत\nही एक समस्या आहे ज्यास प्रत्येक ऑपरेटरने वेंडिंग मशीन उपकरणांच्या ऑपरेशनमध्ये गंभीरपणे विचार केला पाहिजे.\nवेंडिंग मशीन प्रथम पैसे देण्याच्या आणि नंतर उच्च सुरक्षिततेसह वस्तू घेण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे.\n1. वसंत iतु आवर्त स्लॉटसह वेंडिंग मशीन\nया प्रकारचा माल लेन पूर्वी वेंडिंग मशीनवर दिसला. या प्रकारच्या वस्तूंच्या लेनमध्ये साध्या संरचनेची वैशिष्ट्ये आहेत आणि अनेक प्रकारच्या वस्तू विकल्या जाऊ शकतात. हे सामान्य स्नॅक्स, दैनंदिन गरजा व इतर छोट्या वस्तू तसेच बाटलीबंद पेयांची विक्री करू शकते.\nफायदे: किंमत तुलनेने कमी आहे, आणि विविध प्रकारच्या वस्तू विकल्या जाऊ शकतात,\nजसे की सामान्य स्नॅक्स, दैनंदिन गरजा आणि इतर लहान वस्तू व पेय;\nवसंत carतु ​​कार्गो मार्ग सामान्यत: मोठ्या आकाराच्या काचेच्या कॅबिनेटसह सुसज्ज असतो,\nआणि ग्राहक थेट वस्तू पाहू शकतात; वेगवेगळ्या स्क्रू पिचसह वसंत तू बाटल्या किंवा कॅनमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या पेयांसाठी योग्य आहे.\nतोटे: पुन्हा भरपाई त्रासदायक आणि वेळ घेणारी आहे,\nम्हणून वस्तूंची लेन बाहेर काढणे आणि त्या काळजीपूर्वक एक-एक करून ठेवणे आवश्यक आहे.\nजर ते योग्यरित्या ठेवले नाहीत तर ते अडकलेल्या वस्तूंचे दर वाढवतील; हलविणार्‍या भागांचा एकाधिक अपयश दर जास्त आहे;\nपेयांमधील मोठी तफावतीमुळे मशीनच्या जागेचा कमी वापर दर होईल;\nमोठ्या प्रदर्शन कॅबिनेटच्या काचेवर थर्मल इन्सुलेशन थर नसतो,\nतर थर्मल इन्सुलेशन खराब आहे, आणि रेफ्रिजरेशन चालू होते तेव्हा विजेचा वापर तुलनेने जास्त असतो.\n2. बेल्ट स्लॉटसह वेंडिंग मशीन\nबेल्ट स्लॉट म्हणजे स्प्रिंग स्लॉटचा विस्तार, परंतु तेथे अनेक निर्बंध आहेत.\nहे केवळ निश्चित पॅकेजिंग आणि स्थिर \"स्थायी\" वस्तू विकण्यासाठी योग्य आहे.\nफायदे: हे विशिष्ट वजन आणि स्थिर \"स्थायी\" असलेल्या वस्तूंसाठी उपयुक्त आहे,\nजसे की बॉक्स केलेला तांदूळ, बॉक्स केलेला स्नॅक्स, कॅन केलेला पेय आणि दररोजच्या लहान वस्तू इ.;\nवस्तू व्यवस्थित आणि सुंदर रचल्या जातात ज्यामुळे ग्राहकांना दृष्टी चांगली मिळते.\nतोटे: तुलनेने जास्त किंमत, पुन्हा भरण्यात त्रास,\nवस्तूंचा मागोवा घेण्याची आणि काळजीपूर्वक वस्तू एक-एक करून, वेळ घेणारा आणि कष्टकरी असणे आवश्यक आहे;\nवितरण अचूक नाही, केवळ \"स्थायी\" स्थिर वस्तू विकू शकते; ट्रॅक आयुष्याची वेळ मर्यादित आहे, नियमितपणे तपासणी करुन ट्रॅक पुनर्स्थित करणे आवश्यक आहे.\n3. एस-आकाराचे स्लॉट वेंडिंग मशीन\nशीतपेये विक्रीसाठी खास विकसित केलेला वितरण मार्ग बाटलीबंद आणि कॅन केलेला सर्व प्रकारची पेय पदार्थ विक्रीसाठी योग्य आहे.\nपेयाच्या बाटल्या आणि कॅन आडव्या एकामागे ठेवल्या जातात,\nआणि पेये सर्वात दाट स्टॅकिंग स्टेट तयार करण्यासाठी वस्तूंमध्ये थराने थर ठेवतात आणि उत्पादनांना गुरुत्वाकर्षणाने आकार दिले जाते.\nफायदे: ते कोणत्याही आकाराच्या वस्तूंची विक्री करु शकते (परंतु त्या ग्रीडमध्ये ठेवता येईल)\nजे संरचनेत सोपे आहे आणि कमी खर्चात आहे,आणि विपुल वस्तू आणि एकच मागणी असलेल्या दृश्यासाठी उपयुक्त आहे.\nतोटे: जागेचा वापर दर खूपच कमी आहे आणि वस्तूंचे प्रमाण कमी आहे.\nउपकरणांच्या शरीराच्या भौतिक फरकानुसार, किंमत समान नाही.\n4. मल्टी डोर लॅटीस कॅबिनेट वेंडिंग मशीन\nमल्टी डोर लॅटीस कॅबिनेट एक प्रकारची जाळी कॅबिनेटचा क्लस्टर आहे. प्रत्येक जाळीचे स्वतःचे दरवाजे आणि नियंत्रण यंत्रणा असते.\nआणि प्रत्येक जाळी वस्तू किंवा वस्तूंचा एक सेट ठेवू शकते.\nफायदे: ते कोणत्याही आकाराच्या वस्तूंची विक्री करु शकते (परंतु त्या ग्रीडमध्ये ठेवता येईल)\nजे संरचनेत सोपे आहे आणि कमी खर्चात आहे, आणि विविध प्रकारच्या वस्तू आणि एकल मागणी असलेल्या दृश्यासाठी उपयुक्त आहे.\nतोटे: जागेचा वापर दर खूपच कमी आहे आणि वस्तूंचे प्रमाण कमी आहे.\nउपकरणांच्या शरीराच्या भौतिक फरकानुसार, किंमत समान नाही.\nउपरोक्त वेंडिंग मशीनची उच्च सुरक्षा कार्यक्षमता आहे, म्हणून ऑपरेटरना वेळेवर आणि मागणीनुसार वस्तू पुन्हा भरणे आवश्यक आहे.\nमागीलकोणत्या प्रकारचे वेंडिंग मशीन अधिक लोकप्रिय आहेत\nपुढील वेंडिंग मशीन पैसे कसे कमावतात\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\n17 वर्षे विकणारी मशीन निर्माता\nघर\tउत्पादन\tआमच्याबद्दल बातम्या\tFAQ\tसमर्थन\tआर अँड डी\tआमच्याशी संपर्क साधा\nकॉपीराइट TC 2018TCN सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/in-the-german-city-of-leipzig-25000-people-protested-against-the-lockdown-127904723.html", "date_download": "2021-08-02T07:07:33Z", "digest": "sha1:XKLEYWYGSFNXWERCA3YANZRURZI6ZZID", "length": 3700, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "In the German city of Leipzig, 25,000 people protested against the lockdown | जर्मनीच्या लिपजिग शहरात 25 हजार लोकांनी केले लॉकडाऊनविरोधी निदर्शने - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयुरोपात लॉकडाऊनला विरोध:जर्मनीच्या लिपजिग शहरात 25 हजार लोकांनी केले लॉकडाऊनविरोधी निदर्शने\n18.20 रुग्णांसह रशिया युरोपात पहिल्या आणि फ्रान्स दुसऱ्या क्रमांकावर\nयुराेपात आतापर्यंत काेराेनाचे १.३० काेटी रुग्ण आढळून आले आहेत. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन व स्पेनसह अनेक देशांत दरराेज विक्रमी रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे काही देशांत लाॅकडाऊन व रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु काेराेनामुळे बिघडलेल्या परिस्थितीत निर्बंध लागू केले जाऊ नयेत, असे लाेकांना वाटू लागले आहे. त्याचाच भाग म्हणून जर्मनी, ब्रिटन, फ्रान्समध्ये लाॅकडाऊनच्या विराेधात निदर्शने सुरू आहेत. जर्मनीच्या लिपलिग शहरात मंगळवारी २५ हजारांहून जास्त लाेक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी लाॅकडाऊनला विराेध केला. काेराेना काळात आधीच आर्थिक परिस्थिती काेलमडली आहे. त्यात लाॅकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. युराेपात सर्वाधिक १८.२० लाख रुग्ण रशियात आहेत. फ्रान्समध्ये १८.१० लाख रुग्ण आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/t2368/", "date_download": "2021-08-02T05:20:43Z", "digest": "sha1:E54BCPA6XDUXDFPXEGYLRH4GCNYCVCIH", "length": 3739, "nlines": 96, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-थंडी: काही संदर्भ", "raw_content": "\n***** आजची वात्रटिका *****\nकुणाच्या ओठी फक्त जप असतो.\nकुणाच्या वाफाळता कप असतो.\nथंडी असते एक नशा\nती तना-मनात चढवता येते.\nज्याला न उपाय काही\nत्याला थंडी सोसावी लागते \nथंडीचा आनंद द्विगुणीत करण्या\nहक्काची शेकोटी असावी लागते \nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: थंडी: काही संदर्भ\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: थंडी: काही संदर्भ\nज्याला न उपाय काही\nत्याला थंडी सोसावी लागते \nथंडीचा आनंद द्विगुणीत करण्या\nहक्काची शेकोटी असावी लागते \nतेरा अधिक दोन किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3211/Recruitment-of-various-posts-at-Dhule-under-National-Health-Mission-2020.html", "date_download": "2021-08-02T06:46:50Z", "digest": "sha1:4RGSCZUPROU6TNTRVGOJCXQIS4UN56CS", "length": 6171, "nlines": 80, "source_domain": "naukriadda.com", "title": "राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत धुळे येथे विविध पदांच्या भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत धुळे येथे विविध पदांच्या भरती २०२०\nफिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, आयुष एमओ या पदांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे येथे एकूण 29 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कागद पत्रासह खालील दिलेल्या पत्त्यावर 7 सप्टेंबर ते 2020 11 सप्टेंबर 2020 तारखेला मुलाखतीकरिता हजर राहावे.अधिक .\nएकूण पदसंख्या : २९\nपद आणि संख्या :\nएकूण - २९ जागा\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.\nअर्ज करण्याची पद्धत: मुलाखत\nमुलाखत पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय सामान्य रुग्णालय आवर धुळे\nमुलाखत दिनांक - 7 सप्टेंबर ते 2020, 11 सप्टेंबर 2020\n(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.)\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1683", "date_download": "2021-08-02T07:02:51Z", "digest": "sha1:PTVBLTGULOG7BQJB6EVO3KBOESPHI2K6", "length": 10614, "nlines": 85, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | प्रश्न 3| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमहान सारस्वतात आपण डुंबणार नाही, परमोच्च कलेत रमणार नाही. भावनांना क्षणभर उन्माद आणणा-या गोष्टी आपणास गुदगुल्या करतात, बुद्धीला क्षणभर उन्माद आणणा-या गोष्टी आपणास गुंगवतात. थोडा वेळ मन नाचते. थोडा वेळ आपण सौंदर्यसाधक गोष्टीत दंग होतो. असा हा सारा क्षणिक व तात्पुरता रस चाखण्यात आपण धन्यता मानतो. हे उच्च जीवन नसून क्षुद्र जीवन आहे. कृत्रिम संविधानके असलेल्या कथा, गुप्त पोलिसांची गूढे, शब्दांची कोडी या आपल्या बौद्धीक करमणुकी होऊन बसतात. या क्षुद्र वस्तू आपणास मोह पाडतात. याहून अधिक थोर आनंद चाखण्याची पात्रताच जणू आपणात नसते, क्षमताच जणू नसते. उंच उड्डाण करण्याची शक्ती जणू नष्ट झालेली असते. मग चिखलातच बुड्या मारायच्या व बेडकाप्रमाणे क्षणभर जरा वर उडी मारायची या अवस्थेतील मनुष्य कधी स्वतः विचार करीत नाही. जसे इतर वागतात तसा तो वागतो. जी एक चाकोरी पडलेली असते, तीतून तोही जातो. स्वतःच्या बुद्धीचा उपयोग तो करीत नाही. त्याचे जीवन डोळस नसते. ते आंधळे, मेंगरुळपणाचे असते. त्याची नैतिक दृष्टी स्थूल, वरवरची असते; त्याच्याजवळ विवेक व विचार नसतो. शास्त्रपूत अशी दृष्टी नसते. काही आवडीनावडी, काही पूर्वग्रह, काही वास्तवकल्पना, हीच त्याची वैचारिक व नैतिक पुंजी. रुढीप्रमाणे तो आपल्या जीवनाला आकार देतो. बरे दिसते, बरे वाटते, हेच एक वर्तनाचे प्रमाण. शिक्षणाची किंमत जर ते आजकालच्या स्पर्धेत यशस्वी होण्यास मदत करणार असेल तरच असते. शास्त्राला किंमत का या अवस्थेतील मनुष्य कधी स्वतः विचार करीत नाही. जसे इतर वागतात तसा तो वागतो. जी एक चाकोरी पडलेली असते, तीतून तोही जातो. स्वतःच्या बुद्धीचा उपयोग तो करीत नाही. त्याचे जीवन डोळस नसते. ते आंधळे, मेंगरुळपणाचे असते. त्याची नैतिक दृष्टी स्थूल, वरवरची असते; त्याच्याजवळ विवेक व विचार नसतो. शास्त्रपूत अशी दृष्टी नसते. काही आवडीनावडी, काही पूर्वग्रह, काही वास्तवकल्पना, हीच त्याची वैचारिक व नैतिक पुंजी. रुढीप्रमाणे तो आपल्या जीवनाला आकार देतो. बरे दिसते, बरे वाटते, हेच एक वर्तनाचे प्रमाण. शिक्षणाची किंमत जर ते आजकालच्या स्पर्धेत यशस्वी होण्यास मदत करणार असेल तरच असते. शास्त्राला किंमत का तर ते उपयोगी पडते म्हणून, नाना सुखसोयी देते म्हणून, संघटितपणा वाढून यंत्रे उभारुन उत्पादन झपाट्याने करता येते म्हणून. परंतु बाह्य संचयाने आंतरिक सुसंस्कृतता वाढली आहे असे मात्र होत नाही. यंत्रे आली; परंतु युद्धे आहेतच. फरक इतकाच की पूर्वी हातघाईची युद्धे होत, आता यांत्रिक युद्धे होतात. मनुष्याची विनाशक शक्ती आज सहस्त्रपटीने वाढली आहे. आणि जोपर्यंत आपण आपल्या लोभास मर्यादा घालीत नाही, तोपर्यंत संहार होणार; या वाढत्या विध्वंसक शक्तीने पूर्वीपेक्षा अनंतपटीने होणार. आपण सारे रुढींचे दास बनल्यामुळे आपली मते गुलामी वृत्तीची झाली आहेत. व्यक्ती स्वतंत्र विचार करीतच नाही. आपली संस्कृती सर्वात श्रेष्ठ, आपली राज्यशासनपद्धतीच काय ती चांगली असे काही म्हणू लागताच, प्रत्येक व्यक्ती तेच बोलते व तदर्थ युद्धासही सिद्ध होते. जीवनशास्त्रातील आजचे महत् सूत्र म्हणजे ‘शक्तिदेवो भव’. पाशवी शक्तीवर श्रद्धा, तिच्यावर सारा भर तर ते उपयोगी पडते म्हणून, नाना सुखसोयी देते म्हणून, संघटितपणा वाढून यंत्रे उभारुन उत्पादन झपाट्याने करता येते म्हणून. परंतु बाह्य संचयाने आंतरिक सुसंस्कृतता वाढली आहे असे मात्र होत नाही. यंत्रे आली; परंतु युद्धे आहेतच. फरक इतकाच की पूर्वी हातघाईची युद्धे होत, आता यांत्रिक युद्धे होतात. मनुष्याची विनाशक शक्ती आज सहस्त्रपटीने वाढली आहे. आणि जोपर्यंत आपण आपल्या लोभास मर्यादा घालीत नाही, तोपर्यंत संहार होणार; या वाढत्या विध्वंसक शक्तीने पूर्वीपेक्षा अनंतपटीने होणार. आपण सारे रुढींचे दास बनल्यामुळे आपली मते गुलामी वृत्तीची झाली आहेत. व्यक्ती स्वतंत्र विचार करीतच नाही. आपली संस्कृती सर्वात श्रेष्ठ, आपली राज्यशासनपद्धतीच काय ती चांगली असे काही म्हणू लागताच, प्रत्येक व्यक्ती तेच बोलते व तदर्थ युद्धासही सिद्ध होते. जीवनशास्त्रातील आजचे महत् सूत्र म्हणजे ‘शक्तिदेवो भव’. पाशवी शक्तीवर श्रद्धा, तिच्यावर सारा भर एका धर्माने अन्य धर्माचा छळ करावा, यात दुसरे काय दिसते एका धर्माने अन्य धर्माचा छळ करावा, यात दुसरे काय दिसते अशा या समाजातूनही क्वचित् कोणी उदरात्मे निघतात. अरे, सारी वसुधाच कुटुंब माना, मानवजात एक माना, असे ते प्रतिपादितात; सर्वांचे हित, कल्याण पाहावे असे ते सांगू लागतात. लोकांची मने वळवावी, पण सोट्याने नव्हे तर त्यांना पटवून, असे ते बोलतात. एकाच प्रेममय परमेश्वराची आपण लेकरे, मग आपण सर्वांनी प्रेमाने एकत्र का नांदू नये, असे ते विचारतात. परंतु अशा उदार विचारांच्या लोकांना नास्तिक व देशद्रोही ठरविण्यात येते. त्यांच्यातील भित्रे असतात, त्यांना गप्प बसविण्यात येते; जे निर्भय असतात. त्यांना गोळ्या घालण्यात येतात. समाजाच्या या स्थितीला आर्थिक किंवा बोद्धिक रानटीपणा हे नाव शोभेल. कारण अशा या समाजात सुखविलास म्हणजेच संस्कृती असे समजले जाते, रुढी म्हणजेच नीती असे मानले जाते. धर्म म्हणजे जुन्या चाकोरीतून जाणे व राजकारण म्हणजे जगाच्या बाजारपेठा काबीज करणे आणि दुस-यास गुलाम करुन त्यांची पिळवणूक करणे अशा त्यांच्या व्याख्या असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/reassure-hingolikers-again-hingoli-news-278112", "date_download": "2021-08-02T07:20:23Z", "digest": "sha1:JGIAI5Q7RJGUJJWRMWG23K6JWZUWCOV4", "length": 10113, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हिंगोलीकरांना पुन्हा मिळाला दिलासा", "raw_content": "\nयेथील जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात तीन रुग्ण दाखल आहेत. यातील (वय ४९) रुग्णाचा अहवाल गुरुवारी (ता.दोन) औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आहे.\nहिंगोलीकरांना पुन्हा मिळाला दिलासा\nहिंगोली : येथील जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना संशयित एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकाचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती मंगळवारी (ता.सात) जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास यांनी दिली. दरम्यान, निगेटिव्ह अहवाल आलेल्या सर्व रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून रुग्णालयात केवळ दोन रुग्ण उपचार घेत आहेत.\nयेथील जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात तीन रुग्ण दाखल आहेत. यातील (वय ४९) रुग्णाचा अहवाल गुरुवारी (ता.दोन) औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आहे. त्‍याची प्रकृती स्‍थीर असून कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. तसेच दुसरा (वय ३८) संशयित रुग्ण कोरोना संसर्ग असलेल्या शहरातून आला असून त्‍याची प्रकृती स्‍थीर आहे.\nहेही वाचा - ट्रकचालकांच्या मदतीला आला ‘जनता चहल ढाबा’\nकोविड रुग्णांच्या सहवासातील व्यक्‍ती\nकुणाल्याही गंभीर प्रकारची लक्षणे नाहीत. या रुग्णाचा अहवाल औरंगाबाद येथून निगेटिव्ह आला आहे. तसेच तिसरा रुग्ण (वय २९) कोविड रुग्णांच्या सहवासातील व्यक्‍ती आहे. त्याची प्रकृती स्‍थिर आहे. कुणाल्याही गंभीर प्रकारची लक्षणे नाहीत. या रुग्णाचा अहवाल प्रलंबित आहे. दरम्यान, येथील आयसोलेशल वार्डात एकूण २० संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.\nरुग्णालयातून देण्यात आली सुटी\nयातील एकूण १८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात एक कोरोना पॉझिटिव्ह व दुसरा अहवाल प्रलंबित असलेला रुग्ण दाखल असल्याची माहिती जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. तसेच परदेशातून आलेल्या व घरात विलगीकरण करण्यात आलेल्या ११ व्यक्‍तींचा १४ दिवसांचा होम क्‍वारंटाइनचा कालावधी संपला असल्याचे त्यांनी सांगितले.\nयेथे क्लिक करा - केळीला मिळतोय केवळ अडीचशे रुपये भाव\nअफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nसेनगाव : पुणे येथून आलेल्या व्यक्तीस कोरोना झाल्याची अफवा पसरवल्याप्रकरणी कवठा (ता. सेनगाव) येथील एकाविरुद्ध सोमवारी (ता. सहा) गुन्हा दाखल झाला आहे. कवठा येथील व्यक्‍ती पुणे येथून आली आहे. त्याने कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच जिल्‍हा सामान्य रुग्णालयात कारोनासंदर्भात तपासणी करून घेतली असता कोरोनासंदर्भात आजार नसल्याचे आढळून आले. तरीदेखील पोलिस पाटील यांचे पती पंडित गाढवे यांनी गावात खोटी अफवा पसरविली.\nपुणे येथून आलेला व्यक्ती कोरोना रुग्ण असून त्‍याला कोणी बोलू नका, त्‍याचे किराणा दुकानावर कोणी जाऊ नका, अशी बदनामी करून अफवा पसरविली. यावरून सोमवारी सेनगाव पोलिस ठाण्यात पंडित गाढवे याच्या विरुद्ध आपती व्यवस्‍थापन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना संदर्भात व्हॉट्सॲप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवू नये, अफवा पसरविल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा पोलिस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर यांनी दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/other-sports/milkha-singh-wife-nirmal-kaur-passes-away-due-corona-a719/", "date_download": "2021-08-02T05:03:50Z", "digest": "sha1:FTBZJR4XTYRQZ7U5PPM3EK2UKCBZMWGR", "length": 17340, "nlines": 135, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Milkha Singh: दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन - Marathi News | milkha singh wife nirmal kaur passes away due to corona | Latest other-sports News at Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nMilkha Singh: दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nMilkha Singh: भारताचे दिग्गज, महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे निधन झाले.\nMilkha Singh: दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन\nनवी दिल्ली: भारताचे दिग्गज, महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग आणि त्यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मोहाली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (milkha singh wife nirmal kaur passes away due to corona)\nनिर्मल मिल्खा सिंग यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांकडून देण्यात आली. आम्हाला सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, कोरोनाविरोधातील लढाईत निर्मल मिल्खा सिंग यांचे निधन झाले. निर्मल यांच्या निधनाबाबत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मिल्खा सिंग यांच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.\nमिल्खा सिंग यांच्यावर उपचार सुरू\nमिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते कोरोनावर मात करून घरी परतले होते. परंतु, काही दिवसांनी त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. देशाच्या महान खेळाडूची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्याबाबत अफवा पसरवू नका, असे आवाहन क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.\nदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मिल्खा सिंग यांच्याशी फोनवरुन संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पंतप्रधान मोदी यांनी मिल्खा सिंग लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली. याशिवाय मिल्खा सिंग लवकरच आजारातून मुक्त होऊन टोकिओ ऑलम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवतील, असेही मोदींनी म्हटले होते.\nटॅग्स :Milkha Singhमिल्खा सिंग\nअन्य क्रीडा :मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर, चंदीगडच्या पीजीआयएमआर रुग्णालयाची माहिती\nMilkha Singh : शनिवारी सकाळपासून सोशल मीडियावर मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरत होत्या. मात्र, या अफवांकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन केले. ...\nराष्ट्रीय :'मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थीर, देशाच्या महान खेळाडूबद्दल अफवा नको'\nकोरोनावर मात केल्यानंतर मिल्खा सिंग हे ऑक्सिजन सपोर्टवर होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. ...\nअन्य क्रीडा :Milkha Singh: मिल्खा सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन, केली तब्येतीची विचारपूस\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांच्याशी फोनवरुन संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. ...\nअन्य क्रीडा :तीन दिवसांपूर्वी मिल्खा सिंग यांनी केली होती कोरोनावर मात; पुन्हा तब्येत बिघडली, आयसीयूमध्ये दाखल\nMilkha Singh : गेल्या शनिवारी त्यांना रुग्णालयातून देण्यात आली होती सुट्टी. मिल्खा सिंग यांनी केली होती कोरोनावर मात. ...\nअन्य क्रीडा :Milkha Singh : ९१वर्षीय मिल्खा सिंग यांची कोरोनावर मात, पण अजूनही ऑक्सिजन सपोर्टवर\nभारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी शनिवारी कोरोना व्हायरसवर मात केली आणि त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...\nअन्य क्रीडा :भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण\nभारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण. ...\nअन्य क्रीडा अधिक बातम्या\nअन्य क्रीडा :Tokyo Olympics 2020: भारताच्या कमलप्रीत कौरची 'कमाल' कामगिरी; 'डिस्कस थ्रो'च्या अंतिम फेरीत धडक\nTokyo Olympics 2020 Kamalpreet Kaur : टोकियो ऑलिम्पिक हे कमलप्रीतचं डेब्यू ऑलिम्पिक आहे. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये दुसरं स्थान मिळवत अंतिम फेरीत कमलप्रीतची धडक. ...\nअन्य क्रीडा :Tokyo Olympics: लवलीनाचे पदक निश्चित, सिंधू उपांत्य फेरीत, मात्र नेमबाजांनी केले निराश\nTokyo Olympics Live Updates: युवा महिला मुष्टियोद्धा लवलीना बोरगोहेन हिने उपांत्य फेरीत धडक देत ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक निश्चित केले आहे. स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने वर्चस्वपूर्ण विजयासह शुक्रवारी उपांत्यफेरी गाठली. ...\nअन्य क्रीडा :Tokyo olympics: ‘किक बॉक्सर’ ते बाॅक्सर, संयम हे लवलीनाचे वैशिष्ट्य\nTokyo olympics Live Updates: लवलीना टोकियोचे तिकीट मिळविणारी आसामची पहिली खेळाडू होती. मेरोकोम बाहेर पडल्यानंतर निराश झालेल्या भारतीय चाहत्यांना लवलीनाने स्वत:च्या कामगिरीद्वारे आनंद साजरा करण्याची संधी मिळवून दिली. ...\nअन्य क्रीडा :Tokyo Olympic : टीम इंडियानं हॉकीत ऑलिम्पिक गोल्ड जिंकल्यास, पंजाबच्या खेळाडूंना मिळणार प्रत्येकी २.२५ कोटी\nTokyo Olympic : भारतीय पुरुष हॉकी संघानं शुक्रवारी यजमान जपानला पराभूत करून अ गटात १२ गुणांसह दुसरे स्थान पक्के केले. ...\nअन्य क्रीडा :Tokyo Olympic, Hockey : भारतीय पुरुष संघानं जपानला पाणी पाजलं, महिला संघानंही पहिल्या विजयासह आव्हान जीवंत ठेवलं\nTokyo Olympic, Hockey : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या साखळी फेरीत भारतीय पुरुष संघानं अखेरच्या सामन्यात यजमान जपानवर दणदणीत विजय मिळवला ...\nअन्य क्रीडा :Tokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधूचा रोमहर्षक विजय, जपानी खेळाडूला नमवून उपांत्य फेरीत प्रवेश\nTokyo Olympic 2020 : भारताची पी व्ही सिंधू आणि जपानची यामागूची अकाने यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nMaharashtra Floods: “मोठा भाऊ म्हणून आता जबाबदारी घ्या, भेदभाव न करता भरीव मदत द्या”: एकनाथ शिंदे\n“...अन्यथा नवा संघर्ष अटळ”; ‘त्या’ प्रकरणावरुन संजय राऊतांचा अमित शहांना सल्ला\nTokyo Olympics: वंदना कटारियाची हॅटट्रिक, रोमांचक लढतीत भारतीय महिला संघाची दक्षिण आफ्रिकेवर मात\nCoronaVirus Live Updates : कोरोना लसीकरणाचा वेग वाढला नाही तर जीवघेणा होऊ शकतो Delta Variant; WHO चा धोक्याचा इशारा\n पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशला कुपोषणात नंबर वन बनवलं\"\nCoronaVirus Today: देशात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही सुरूच; 24 तासांत समोर आले 41649 नवे रुग्ण, 593 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/photos/national/coronavirus-after-drdo-isro-develops-3-types-ventilators-battle-covid-19-a629/?utm_source=Lokmat.com&utm_medium=photos_rhs_widget", "date_download": "2021-08-02T06:40:46Z", "digest": "sha1:IB5C5LZ6RPNF3JUNLGUVIDCBFTRE5NP4", "length": 26143, "nlines": 150, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Coronavirus: ISRO ची जबरदस्त कामगिरी, कोरोना रुग्णांना मिळणार ‘प्राण’; ३ व्हेंटिलेटरचं वैशिष्टं काय? जाणून घ्या - Marathi News | Coronavirus: After DRDO ISRO develops 3 types of ventilators to battle Covid-19 | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nगुरुवार २९ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nबॉलीवुड: न्यूडिटी म्हणजे एक कला... पोर्नोग्राफी व न्यूडिटीमधला फरक सांगताना पूनम पांडे काय म्हणाली वाचा\nPoonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडे सतत तिच्या बोल्ड फोटो व व्हिडीओमुळे चर्चेत असते. पण आता ती राज कुंद्रा प्रकरणामुळे चर्चेत आहे. ...\nबॉलीवुड: आता कुठे आहे परदेशी अल्ताफ राजा, गायक म्हणाला - असं ऐकून वाईट वाटतं\nAltaf Raja : अल्ताफ पुढे सांगतो की, 'आमच्यासारख्या आर्टिस्टला इनसिक्युर होण्याची गरज नाही. पण आजची जनरेशन जास्त इनसिक्युर आहे. कारण ते काही महिन्यात फेमस होतात. त्यांची पॉप्युलॅरिटी जास्त चालत नाही'. ...\nटेलीविजन: श्वेता तिवारीने बेडरूममध्ये केले फोटोशूट, जाळीदार ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, पहा फोटो\nबॉलीवुड: सोनाक्षी सिन्हाने व्हाइट ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पहा तिचे फोटो\nबॉलीवुड: मैंने प्यार कियाच्या भाग्यश्रीची लेक तिच्यासारखीच सुंदर आणि ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबाबत\n'मैने प्यार किया' सिनेमानंतर भाग्यश्रीने लग्न केले आणि खासगी आयुष्यात रमली.भाग्यश्री तिच्या फिल्मी करिअरपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. भाग्यश्री चर्चेत येण्यास कारणीभूत ठरलीय तिच्या लेकीचा हा खास फोटो. ...\nबॉलीवुड: PICS : उर्वशीची उंची ठरली अडसर, ‘लॅम्बॉर्गिनी’मधून बाहेर पडताना अशी झाली दमछाक\nसोशल मीडियावर : उर्वशी कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या वेगळाच कारणाने चर्चेत आहे. ...\nक्रिकेट: Virat Kohli: सोशल मीडियावरील त्या पोस्टमुळे विराट कोहली वादात, द्यावे लागणार स्पष्टीकरण, होऊ शकते कारवाई\nVirat Kohli News : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करत आहे. मात्र यादरम्यान विराट एका वादात अडकला आहे. सोशल मीडियावर विराटने केलेली एक पोस्ट हे या वादाचे कारण ठरले आहे. ...\nक्रिकेट: IND Vs SL 2nd T20I Live : अम्पायरच्या चुकीमुळे हरला भारत, राखीव खेळाडूंनी श्रीलंकेला रडवलेच होते\nअन्य क्रीडा: Mirabai Chanu : जग जिंकलं, तरी पाय जमिनीवर; मीराबाई चानूच्या साधेपणानं जिंकली मनं\nटोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आणि मणिपूरची ही कन्या देशाची नायक ठरली. Saikhom Mirabai Chanu at her home in Manipur after winning Silver Medal in the Tokyo Olympics ...\nक्रिकेट: IND vs SL, 2nd T20I : शिखर नाही, पृथ्वी नाही, सूर्यकुमारपण नाही; टीम इंडियाच्या ताफ्यात आज दिसतील बरेच नवे चेहरे\nअन्य क्रीडा: Tokyo Olympics: 97 वर्षांत देशाला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून दिलं, सरकारनं बक्षीस म्हणून 5 कोटी अन् घर दिलं\nTokyo Olympics: Weightlifter Hidilyn Diaz Of Philippines Hailed For Historic Gold : मागच्या वर्षी पेरू येथे होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी ती मलेशियात अडकली होती. कोरोनामुळे सरकारनं पाच महिन्यांची प्रवास बंदी घातली होती. ...\nअन्य क्रीडा: Tokyo Olympics : दररोज 8 तासांची ट्रेनिंग, कडक डाएट; नॉर्व्हेहून येत होतं जेवण, जाणून घ्या मीराबाई चानूची पदकासाठीची मेहनत\nआरोग्य: रोज धावण्याचा व्यायाम करताय 'या' चूकांमुळे होऊ शकतं गुडघ्याचं मोठं नुकसान....\nदैनंदिन जीवनात धावण्याचा समावेश करून, आरोग्यामध्ये बराच सुधार करता येतो. तुम्हाला दररोज व्यायाम करणं शक्य नसल्यास धावण्याचा व्यायाम करून आपण निरोगी राहू शकता...मात्र धावताना केलेल्या काही चुकांमुळे आपल्याला हे धावणं चांगलच महागात पडू शकतं.. ...\nसखी: Family planning Tips : दोन मुलांच्या जन्मात किती अंतर हवं उशिरा किंवा लवकर गर्भधारणा झाल्याचे तोटे काय \nFamily planning Tips : महिलांमध्ये वेळेआधीच्या गरोदरपणामुळे वाढलेलं वजन कमी न होणं, पाणी कमी होणं, शरीरातील पोषक तत्वांची कमतरता, मानसिक स्थितीत बदल होणं, बाळाची काळजी घेण्यास अडचण अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...\nरिलेशनशिप: Relationship: पती वेगळा झाला, पण कारण न सांगता; आठ महिन्यांनी काकीने 'टॅग' केले अन् बिंग फुटले\nRelationship Breakup, divorce reason, Husband Exposed: एका महिलेने रिलेशनशिप पोर्टलवर पतीसोबतच्या आपल्या नात्याबाबत अशी बाब सांगितली आहे जी कोणाचेही डोळे खाडकन उघडू शकते. मात्र, नाओमी नावाच्या या महिलेला विभक्त झाल्यावर हे गुपित अशावेळी समजले. तोवर व ...\nआरोग्य: हार्ट अटॅक जास्तकरून बाथरूममध्ये आंघोळ करतानाच का येतो चुकूनही करू नका या चुका....\nHeart Attack In Washroom : सामान्यपणे असं मानलं जातं की बाथरूममध्ये हार्ट अटॅकचा धोका असतो आणि ही बाब अनेक रिसर्चमधून समोर आली आहे. ...\nराष्ट्रीय: Corona Vaccination: मोठ्ठा दिलासा कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी पॉझिटिव्ह बातमी; भारतीयांचं टेन्शन दूर\nCorona Vaccination: एएफएमएसच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर ...\nआरोग्य: Covishield घेतली असेल तर सावध रहा नव्या साईड इफेक्टने वाढविल्या चिंता; WHO चा इशारा\nCovishield side effects GBS syndrome: WHO च्या ग्लोबल अ‍ॅडव्हायजरी कमिटीकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे की, जॉन्सन आणि एस्ट्राझिनेकाच्या कोरोना लसीमुळे इम्यून सिस्टिम डिसऑर्डरची समस्या होऊ शकते. हा आजार कमकुवत मांसपेशी, दुखणे, सुन्नपणा आ ...\nCoronavirus: ISRO ची जबरदस्त कामगिरी, कोरोना रुग्णांना मिळणार ‘प्राण’; ३ व्हेंटिलेटरचं वैशिष्टं काय\nISRO developed three types of ventilators: तंत्रज्ञानाच्या मदतीनं भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO)नं ३ वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. ज्याचा कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी प्रचंड फायदा होणार आहे.\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO)ने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मोठं पाऊल उचललं आहे. इस्त्रोने तीन वेगवेगळ्या प्रकारचे व्हेंटिलेटर्स बनवले आहेत. आता व्हेंटिलेटर्सचे हे तंत्रज्ञान उत्पादन करण्यासाठी इस्त्रोने परवानगी दिली आहे जेणेकरून याचा वैद्यकीय वापरासाठी वापर केला जाऊ शकतो.\nजर हे व्हेंटिलेटर्स बाजारात आले तर कोरोना रुग्णांवर उपचारासाठी मोठा फायदा होणार आहे. अलीकडेच देशात कोविडमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेकदा व्हेंटिलेटर्सचा अभाव असल्याने रुग्णांनी जीव तोडल्याचा घटना ऐकायला मिळाल्या आहेत.\nकमी किंमत आणि पोर्टेबल क्रिटिकल केअर व्हेंटिलेटर्सला प्राण हे नाव देण्यात आलं आहे. हे व्हेंटिलेटर्स एमबीयू(आर्टिफिशियल मॅन्युल ब्रीदिंग यूनिट) बॅग आहे. त्यात एक हायटेक कंट्रोल सिस्टम लावण्यात आलेली असते. त्याचसोबत एअरवे प्रेशर सेंसर, फ्लो सेंसर, ऑक्सिजन सेंसर, सर्वो एक्चुएटर, पीईईपी कंट्रोल वॉल्व लावण्यात आले आहेत.\nया व्हेंटिलेटरमध्ये एक टच स्क्रीन पॅनल आहे. ज्यात व्हेंटिलेशन मोड पर्याय निवडला जाऊ शकतो. डिसप्लेवर प्रेशर, फ्लो, टाइडल वॉल्यूम आणि ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेशन याची पूर्ण माहिती मिळते. हा डिस्पले टच स्क्रीनवर लावलेला असतो.\nया व्हेंटिलेटलच्या मदतीनं रुग्णांच्या फुस्फुस्सात ऑक्सिजन आणि हवेच्या मिक्सचरला पाठवला जाऊ शकतो. रुग्णाला जितकी गरज असेल तितकीच हवा देता येते. ज्या रेटवर रुग्णाला हवा द्यायला हवी ते डॉक्टर ठरवतील. जर यावेळी लाईट गेली तरीही व्हेंटिलेटर्स काम करेल कारण त्यात बॅकअपसाठी बॅटरी देण्यात आली आहे.\nप्राण व्हेंटिलेटर्सला इनवैसिव आणि नॉन इनवैसिक दोन्ही मोडवर चालवता येते. रुग्णाला किती हवेची गरज आहे ते व्हेंटिलेटरमध्ये सेट केले जाऊ शकतं. यात हीदेखील सुविधा आहे की, ज्या प्रमाणात रुग्ण श्वास घेत आहे त्याच प्रमाणात व्हेंटिलेटर सेंटिग निश्चित ठेवले जाऊ शकते.\nइतकचं नाही तर रुग्णांच्या सुरक्षेसाठी प्राण व्हेंटिलेटरमध्ये अलार्म लावण्यात आला आहे. रुग्णाच्या कोणत्याही गंभीर स्थितीत ते डॉक्टरांना अलर्ट करण्याचं काम करतं. व्हेंटिलेशनवेळी बॅरोट्रॉमा, एसफिक्सिया, ऐपनियासारखा धोका उद्भवल्यास अलार्म संकेत देते. जर व्हेंटिलेटरमध्ये चुकीचं कनेक्शन लावलं असलं तरी ते अलार्म वाजवतं.\nत्याचसोबत व्हेंटिलेशन वापरावेळी रुग्णांना बॅक्टेरिया इन्फेक्शन होऊ नये, हवेतील कोणत्याही प्रकारचं प्रदुषण होऊ नये, त्यातून बचावासाठी बॅक्टेरियल वायरल फिल्टर्सची सुविधाही व्हेंटिलेटरमध्ये देण्यात आली आहे. इस्त्रोने अशाप्रकारे आणखी एक व्हेंटिलेटरचं उत्पादन केले आहे.\nकोणत्या रुग्णाला श्वास घेण्यास अडचण असेल तर ते व्हेंटिलेटर मदत करतं. हे व्हेंटिलेटर सेंट्रिफ्यूगल ब्लोअर तंत्रज्ञानावर आधारित आहे. जी आसपासची हवा शोषून घेतं त्याला कंम्प्रेस करतं आणि रुग्णाच्या फुस्फुस्सापर्यंत पाठवतं. हवा घेण्यासाठी रुग्णाला अतिरिक्त शक्ती लावण्याची गरज भासत नाही.\nया व्हेंटिलेटरला हायप्रेशर ऑक्सिजन सोर्सशी जोडता येऊ शकतं. रुग्णाला किती ऑक्सिजन हवा हे स्वत:हून नियंत्रित होईल. या व्हेंटिलेटरमध्ये ह्यूमन मशीन इंटरफेस लावण्यात आलं आहे. जे मेडिकल ग्रेड टच स्क्रीनशी जोडलं आहे. त्यामुळे ऑपरेटर रियल टाइम व्हेंटिलेटर सेट करणं आणि पॅरामीटर्सवर लक्ष देऊ शकतं.\nया व्हेंटिलेटरमध्ये पॉवर सप्लाई यूनिट लावण्यात आली आहे. जे २३० वॉल्टच्या करंटने चालतं. जर वीज गेली असेल तर बॅटरी बॅकअपच्या माध्यमातून सुरू राहतं. जर व्हेंटिलेटरमध्ये काही समस्या झाली तर अलार्म वाजवला जातो. व्हेंटिलेटरमध्ये एचएमआय सिस्टम लावली आहे ज्यामुळे काही गडबड झाली तर त्याचे संकेत दिले जातात.\nत्याचसोबत तिसरा व्हेंटिलेटर बनण्यात आला असून तो स्वस्तात आहे. जो गॅसवर चालतो. आपत्कालीन वापरासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. रुग्णवाहिकेत हे फिट केले जाऊ शकते. रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जाऊ शकतात. या सर्व व्हेंटिलेटरचं डिझाईन साधं आहे. त्याचसोबत या व्हेंटिलेटरमध्ये मॅन्युल सेटिंगही देण्यात आली आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :इस्रोकोरोना वायरस बातम्याisrocorona virus\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n\"तुम्ही काय मामलेदारांना पाहायला दौरे करता का\", अजित पवारांचं नारायण राणेंना रोखठोक प्रत्युत्तर\nParliament: “राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करा, संसदेचा वेळ आणखी वाया घालवू नका”; राहुल गांधींची टीका\nMirabai Chanu : देशाला रौप्यपदक देणाऱ्या मीराबाईचा भाऊही सैन्यात करतोय देशसेवा\nभाजप-मनसेचं सूत जुळणार का; 'त्या' भूमिकांचा दाखला देत राज ठाकरे स्पष्टच बोलले\nCoronavirus: “मोदी सरकारने वेळीच पावले उचलली असती, तर कोरोनाचे सुमारे १ लाख मृत्यू टाळता आले असते”\nलॉकडाऊनबद्दल ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/Sucess/4062/Left-doctors-career-to-become-IAS-The-story-of-the-stubborn-Artika-Shukla-.html", "date_download": "2021-08-02T05:13:28Z", "digest": "sha1:NTIIW2XSLWO4JFPBOUWEWXRW3L7CAH6V", "length": 8717, "nlines": 54, "source_domain": "naukriadda.com", "title": "IAS होण्यासाठी सोडलं डॉक्टरचं करिअर; जिद्दी अर्तिका शुक्लाची कहाणी", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nIAS होण्यासाठी सोडलं डॉक्टरचं करिअर; जिद्दी अर्तिका शुक्लाची कहाणी\nअर्तिका शुक्लाचे (Artika Shukla) दोन्ही भाऊ UPSC परीक्षा पास झाले आहेत. त्यांच्याकडूनच आरती शुक्लादेखील IAS ऑफिसर होण्याची प्रेरणा घेतली. पण आर्तिकीने मेडिकलला अॅडमिशन घेतलेली. आता ते शिक्षण तर पूर्ण करायचंच होतं. तो खडतर अभ्यास पूर्ण करून डॉक्टर म्हणून काम न करता देशसेवा (Public service) करण्याचा निर्णय घेतला. देशभरातून लाखो विद्यार्थी युपीएससीची परीक्षा (UPSC Exam) देतात. मात्र, त्यातल्या मोजक्याच विद्यार्थ्यांना यश मिळतं. आर्तिकीने कसं जिद्दीने यश संपादन केलं... वाचा तिची Success Story. आर्तिकाने आपलं एमबीबीएस आणि एमडी (MBBS & MD) पूर्ण केलं आहे.\nलहानपणापासुनच अर्तिकी अतिशय हुशार होती. त्यामुळे तिने डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. काही वर्षातच तिने आपला विचार बदलला आणि IAS ऑफिसर बनण्यासाठी UPC परीक्षेची तयारी सुरू केली. आर्तिकीचे 2 भाऊ देखील UPC परीक्षा पास झालेले आहेत.\nत्याच्याकडूनच अर्तिकाला मार्गदर्शन मिळालं. UPSC परीक्षा देऊन देशसेवा करण्याचा निर्णय घेणाऱ्या अर्तिकीने पहिल्याच प्रयत्नांमध्ये यश मिळवत 4 रॅँक मिळवली. अर्तिका म्हणते, प्रचंड मेहनत आणि योग्य स्ट्रॅटेजी वापरून आपण UPC पास होऊ शकतो.\nअर्तिका सांगते, ‘परीक्षेचा निर्णय घेतल्यानंतर सतत मेहनत घेऊन अभ्यासाची योग्य आखणी करून. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा पास होता येतं. तिने NCERT च्या 1 ते 12 पर्यंतच्या सगळ्या पुस्तकांचा अभ्यास केला होता. शिवाय लिखाण आणि कौशल्य विकास याचाही अभ्यास केला. UPC परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांसाठी अर्तिकी शुक्लाने महत्वाचा सल्ला दिला आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/9406", "date_download": "2021-08-02T04:48:05Z", "digest": "sha1:LB6VYGCBVS74UYGTVUTQHVKZW52NRPTY", "length": 5233, "nlines": 100, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | कवणे मुलखा जाशी ?| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकवणे मुलुखा जाशी गे तूं कवणे मुलुखा जाशी \nभार शिरावर, अपार सागर, फुटकी नाव जराशी. १\nजनकजननि ते तुझे कवण ते कोठिल तूं रहिवाशी \nकुठे वतन तें, कुठे सदन तें मळे, खळ्यांच्या राशी \nवायु झराझर आळव सुस्वर, ओढि तुझ्या पदराशी. ४\nसूर्याचे कर धरुनि तुझे कर आर्जविती रहाण्याशी. ५\nया जळलहरी येथिल सुंदरि, आवळिती चरणांशीं. ६\nमाझें तें घर तुझें गडे कर, लावुनि ऊर उराशी \nगाउनि निज गुज निजविल काळिज माझें श्रांत मनाशी. ८\nसाहस न करीं अथांग सागरिं एकलि अशी प्रवासीं. ९\nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1684", "date_download": "2021-08-02T06:47:27Z", "digest": "sha1:IJZ5ES7MGCNUQ7LHTX4IG3I6YL5OGNGC", "length": 9729, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | प्रश्न 4| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजो समाज केवळ शरीराचा उपासक आहे, जगणे हेच ज्याचे ध्येय, आर्थिक व शारीरिक सुस्थितीपलीकडे ज्याला काही दिसत नाही, शास्त्रांच्या संशोधनाने यांत्रिक क्षमता मिळविणे व पैदास वाढविणे हाच ज्याचा धर्म, तो समाज ख-या अर्थाने सुधारला व सुसंस्कृत झाला, असे कसे म्हणावे जेथे उदार ध्येयांना वाव नाही, उच्चतर अशा अखिल मानवजातीला कवटाळणा-या विचारांना अवसर नाही, आत्म्याचे पंख जेथे छाटलेले आहेत, उच्च मतांचा जेथे कोंडमारा होतो, तो समाज का सुसंस्कृत जेथे उदार ध्येयांना वाव नाही, उच्चतर अशा अखिल मानवजातीला कवटाळणा-या विचारांना अवसर नाही, आत्म्याचे पंख जेथे छाटलेले आहेत, उच्च मतांचा जेथे कोंडमारा होतो, तो समाज का सुसंस्कृत शरीर, मन व आत्मा या तीन वस्तू पृथक असल्या तरी त्या अलग करता येणार नाहीत. या तीनही मिळून एक अविभाज्य अशी वस्तू बनलेली आहे. या तिहींचा नीट विकास म्हणजेच खरी संस्कृती. मानवी स्वभाव सर्वत्र सारखाच आहे. शरीर, मन व बुद्धी यांच्यात विरोध आला तर तो मिटविणे हेच महत्त्वाचे काम होय. या तिहींतील विरोध पाहून वाटून घेण्याची जरुरी नाही. त्या तिहींतील कुरबरी मोडून टाका. निर्दोष मनुष्यत्वासाठी सुंदर शरीर आधी हवे. शरीर निरोगी हवे, धडधाकट हवे. तसेच सुखासमाधानाचा संसार चालवण्यासाठी काही सामजिक व आर्थिक संघटनाही हवी. परंतु एवढ्यानेच सारे संपले असे नाही. केवळ आपल्यातील पशुत्वाचा पूर्ण विकास केल्याने मानवता परिपूर्ण झाली असे नव्हे. सत्य, शिव व सुंदर यांची पूजा करु पाहणा-या मानवी प्राण्यांना निर्मिण्यासाठी सृष्टीने कितीतरी दुःख सहन केले आहे; असा मनुष्यप्राणी जन्मावा म्हणून विश्वात किती तरी प्रयत्न झाले, धडपडी झाल्या. अर्धवट सुधारलेले व संपूर्णपणे सुधारलेले यांच्यात कोणता बरे फरक असतो शरीर, मन व आत्मा या तीन वस्तू पृथक असल्या तरी त्या अलग करता येणार नाहीत. या तीनही मिळून एक अविभाज्य अशी वस्तू बनलेली आहे. या तिहींचा नीट विकास म्हणजेच खरी संस्कृती. मानवी स्वभाव सर्वत्र सारखाच आहे. शरीर, मन व बुद्धी यांच्यात विरोध आला तर तो मिटविणे हेच महत्त्वाचे काम होय. या तिहींतील विरोध पाहून वाटून घेण्याची जरुरी नाही. त्या तिहींतील कुरबरी मोडून टाका. निर्दोष मनुष्यत्वासाठी सुंदर शरीर आधी हवे. शरीर निरोगी हवे, धडधाकट हवे. तसेच सुखासमाधानाचा संसार चालवण्यासाठी काही सामजिक व आर्थिक संघटनाही हवी. परंतु एवढ्यानेच सारे संपले असे नाही. केवळ आपल्यातील पशुत्वाचा पूर्ण विकास केल्याने मानवता परिपूर्ण झाली असे नव्हे. सत्य, शिव व सुंदर यांची पूजा करु पाहणा-या मानवी प्राण्यांना निर्मिण्यासाठी सृष्टीने कितीतरी दुःख सहन केले आहे; असा मनुष्यप्राणी जन्मावा म्हणून विश्वात किती तरी प्रयत्न झाले, धडपडी झाल्या. अर्धवट सुधारलेले व संपूर्णपणे सुधारलेले यांच्यात कोणता बरे फरक असतो जो फक्त स्वतःचेच पाहतो, स्वतःच्याच वैयक्तिक, क्षुद्र व संकुचित वर्तुळात रमतो मीच काय तो खरा, मी कसा जगू, माझे समाधान, या ‘मी मी’ पलीकडे ज्याच्या विचारांची मजल जात नाही तो अर्धवट सुधारलेला. आणि जो स्वतःला शुन्य करुन सर्वभूतहितांत रमतो तो संपूर्णपणे सुधारलेला. व्यक्तीने विश्वात्मक दृष्टीचे होणे, आपले दैनंदिन जगणेही चिरशाश्वत सत्याशी जोडणे आणि अशा प्रकारे खरोखरच मानव होणे म्हणजे संस्कृती. असे वाढत जाणे सोपे नाही. त्यासाठी महान त्याग लागतो, खूप किंमत द्यावी लागते. परंतु एकदा का ही दृष्टी आली, एकदा का आपली सारी वृत्ती सर्वांचा विचार करणारी झाली, एकदा का हे आपले व्यक्तित्व विश्वाच्या ध्येयाशी समरस करण्याचे जमले, तर मग पुढे सारे सोपे जाते. एक विशिष्ट दिशा लावण्याचेच अवघड असते. एकदा ती दिशा लागली म्हणजे मग जोखड जड वाटत नाही, भार कठीण होत नाही. आपण सारे ओझे सहज ओढीत नेतो. अशी दृष्टी आली म्हणजे मानवी जीवन निराळे होईल. आज आहे त्यापेक्षा निराळी विचारसरणी, निराळी वृत्ती दिसू लागेल. पशूचे जीवन व पाशवी वृत्ती जाऊन मानवी जीवन व मानवी मन यांचा साक्षात्कार होऊ लागेल.*\nमानवी समाजाचा इतिहास पाहिला तर अमूक एका काळी संपूर्णपणे रानवटपणा होता किंवा अमूक एका काळी केवळ रामराज्य होते असे दिसून येत नाही. कोणताही समाज केवळ जंगली किंवा केवळ निर्दोष असा आढळून येणार नाही. कोणत्याही काळातील व कोठलाही मानवसमाज घ्या. त्याने आपल्या विशिष्ट स्वभावाचा विकास केला, धार्मिक आचारविचार निर्माण केले, सामाजिक नियमने निर्मिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/cricket/ipl-2021-watch-krunal-pandya-throws-away-moisturizer-towards-anukul-roy-a593/", "date_download": "2021-08-02T04:52:57Z", "digest": "sha1:GI7FNGZ4I5FZOMGNQTRVXXA3MPN5S7MV", "length": 17126, "nlines": 135, "source_domain": "www.lokmat.com", "title": "IPL 2021 : कृणाल पांड्या सहकाऱ्यांना देतो तुच्छ वागणूक; Video Viral होताच चाहते संतापले - Marathi News | IPL 2021: Watch: Krunal Pandya Throws Away The Moisturizer Towards Anukul Roy | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "\nबुधवार २८ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nIPL 2021 : कृणाल पांड्या सहकाऱ्यांना देतो तुच्छ वागणूक; Video Viral होताच चाहते संतापले\nमुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या ( Krunal Pandya) हा त्याच्या कामगिरीनं नव्हं, तर वर्तनामुळे चर्चेत आले.\nIPL 2021 : कृणाल पांड्या सहकाऱ्यांना देतो तुच्छ वागणूक; Video Viral होताच चाहते संतापले\nमुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या ( Krunal Pandya) हा त्याच्या कामगिरीनं नव्हं, तर वर्तनामुळे चर्चेत आले. क्षेत्ररक्षकांकडून चूका झाल्यानंतर त्याच्याकडे डोळे वटारून पाहत तीव्र नाराजी व्यक्त करणाऱ्य़ा कृणालचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता त्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यात तो सहकारी खेळाडूला जशी वागणूक दिली त्यावरून चाहते संतापले आहेत. आयपीएलआधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत कृणाल आणि दीपक हुडा यांच्यातला वाद गाजला होता. दीपकनं सौराष्ट्राचा कर्णधार कृणालवर शिविगाळ केल्याचा आरोप करत स्पर्धेतून माघार घेतली होती.\nगुरूवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. त्यात राजस्थान रॉयल्सनं ४ बाद १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात क्विंटन डी कॉक व कृणाल पांड्या यांनी चांगली खेळी केली. क्विंटन ७० धावांवर बाद झाला, तर फलंदाजीत प्रमोशन मिळालेल्या कृणालनं ३९ धावांची खेळी केली. या सामन्या दरम्यान राखीव खेळाडू अनुकूल रॉय हा कृणालसाठी पाणी घेऊन आला तेव्हा त्याच्याप्रती कृणालनं निष्काळजीपणाची वागणूक केली. त्यानं रॉयच्या दिशेनं moisturizer फेकला. त्याचं हे वागणं अनेकांना आवडलं नाही.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :IPLMumbai IndiansKrunal Pandyaआयपीएल २०२१मुंबई इंडियन्सक्रुणाल पांड्या\nक्रिकेट :IPL 2021 : तीन वर्षांपूर्वी सोडणार होता क्रिकेट, ७ वर्षांच्या ट्रायलनंतर पंजाब किंग्सनं निवडलं; हरप्रीत ब्रारनं RCBच्या दिग्गजांना लोळवलं\nहरप्रीत ब्रार ( Harpreet BRAR) हे नाव शुक्रवारपर्यंत फारसं कुणाच्या ओळखीचंही नव्हतं. पण, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( RCB) विरुद्धच्या सामन्यानंतर ते प्रत्येकाच्या ओठावर आहे. ( 3 yrs ago, Harpreet brar almost quit his Cricketing career nd decided to get s ...\nक्रिकेट :IPL 2021, PBKS Vs RCB : हरप्रीत ब्रार... हे नाव लक्षात ठेवा; RCBच्या पराभवानंतर भन्नाट मीम्स व्हायरल\nIPL 2021, PBKS Vs RCB T20 Match Highlights : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ( Royal Challengers Banglore) शुक्रवारी पंजाब किंग्सकडून ( Punjab Kings) ३४ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात संधी मिळालेल्या २५ वर्षीय हरप्रीत ब्रारनं ( Harpreet Brar) संधी ...\nक्रिकेट :IPL 2021: प्रीव्ह्यू: आजचा सामना- चेन्नईला रोखण्यास मुंबई इंडियन्स प्रयत्नशील\nप्रीव्ह्यू: आजचा सामना ...\nक्रिकेट :IPL 2021, PBKS Vs RCB T20 Match Highlights : ७ चेंडू... विराट, मॅक्सवेल व एबीची विकेट...; २५ वर्षीय हरप्रीत ब्रार ठरला गेम चेंजर\nIPL 2021, PBKS Vs RCB T20 Match Highlights : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ( Royal Challengers Banglore) संघ पुन्हा आपल्या मुळ स्वभावात आलेला पाहायला मिळत आहे. ...\nक्रिकेट :IPL 2021, PBKS Vs RCB T20 Live : हरप्रीत ब्रारच्या ७ चेंडूंनी फिरला सामना, पंजाब किंग्सचा RCBवर दणदणीत विजय\nक्रिकेट :IPL 2021, PBKS Vs RCB T20 Live : ख्रिस गेल बाद झाला अन् पंजाबचा डाव गडगडला; कर्णधार लोकेश राहुल एकटाच भिडला\nipl 2021 t20 PBKS Vs RCB live match score updates Ahmedabad : पंजाब किंग्सनं पहिल्या १० षटकांत ९० धावा केल्या होत्या. ख्रिस गेल बाद झाला तेव्हा पंजाबनं १०.४ षटकांत २ बाद ९९ धावा केल्या होत्या. पण, त्यानंतर अखेरच्या १० षटकांत पंजाबच्या धावांचा वेग मंद ...\nक्रिकेट :The Hundred : स्मृती मानधनाची सुसाट फटकेबाजी, 61 धावांच्या खेळीत 8 चेंडूंत चोपल्या 38 धावा, Video\nThe Hundred : Smriti Mandhana maiden half-century : जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर यांच्यानंतर भारताच्या स्मृती मानधनानं 'दी हंड्रेड' क्रिकेट लीगमध्ये धडाकेबाज खेळी केली. ...\nक्रिकेट :IND vs SL 2nd T20I : कृणाल पांड्याला कोरोना झालाच कसा; टीम इंडियासाठी संपूर्ण हॉटेलच केलं होतं बुक, BCCI कन्फ्युज\nIndia Tour of Sri Lanka Krunal Pandya : बाबो बबल मोडल्याची कोणतीच घटना नाही, टीम इंडियासाठी संपूर्ण ताज समूद्रा हॉटेल बुक केलं, स्टाफची वारंवारी कोरोना चाचणी, तरीही कृणालला कोरोना झालाच कसा\nक्रिकेट :रत्नागिरीच्या दीप्तीचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न सचिन तेंडुलकर पूर्ण करणार; पुढे केला मदतीचा हात\nमहान फलंदाज सचिन तेंडुलकर यानं रत्नागिरी येथील 19 वर्षीय दीप्ती विश्वासराव हिचं डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ...\nक्रिकेट :Video : किरॉन पोलार्डचा 'दुटप्पी'पणा पुन्हा जगासमोर आला, IPL मधील 'ती' कृती व्हायरल झाली\nऑस्ट्रेलियन संघानं तिसऱ्या वन डे सामन्यात 6 विकेट्स अन् 117 चेंडू राखून विजय मिळवताना यजमान वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली. ...\nक्रिकेट :मेरे मियाँ कहाँ हैं; सर्फराज अहमदच्या पत्नीनं सोशल मीडियावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला विचारला सवाल\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सर्फराज अहमद नेहमीच विचित्र कारणांमुळे चर्चेत असतो. ...\nक्रिकेट :IND vs SL, 2nd T20I : कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह, बीसीसीआयनं दिले महत्त्वाचे अपडेट्स; जाणून घ्या मालिकेबाबत डिटेल्स\nIndia vs Sri Lanka 2nd T20I : भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आज होणारा दुसरा ट्वेंटी-20 सामना स्थगित करण्यात आला आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: 'आधी मला, आधी मला' करत कोरोना लसीसाठी एकमेकांशी भिडले; अनेकांची डोकी फुटली, १२ हून जास्त जखमी\n\"मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना...; आज तरी जनहिताचे निर्णय करणार का\n\"शरद पवार सांभाळताहेत निष्क्रिय मुख्यमंत्र्यांची मर्जी, पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून महाविकास आघाडी सरकार...’’\n7th Pay Commission: एक जुलैपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल बोनांझा\nJammu-Kashmir: ढगफुटी होऊन 4 जणांचा मृत्यू तर 30 ते 40 बेपत्ता\nCoronaVirus Updates: देशात नव्या ४३ हजार ६५४ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/north-maharashtra/dhule", "date_download": "2021-08-02T06:29:09Z", "digest": "sha1:V6PRIFBD36JV7J5OZTU7SIGR25HF7VQC", "length": 5231, "nlines": 155, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "धुळे Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome उत्तर महाराष्‍ट्र धुळे\nतुम्ही ज्या नर्सरीत शिकता, पवार त्याचे संस्थापक अध्यक्ष; राष्ट्रवादीचा खोतांवर पलटवार\nदणका : मनपाचे १६५ नगरसेवक तीन वर्ष निवडणूक लढवण्यास अपात्र\nमहाराष्ट्र भगवामय करण्याची आदित्य ठाकरेंची भावनिक साद\nसाक्री तालुक्यातील 64 गावातील तरुणांना न्याय देण्याचा प्रयत्न – अशोक उईके\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.rangmaitra.com/gopya/", "date_download": "2021-08-02T07:14:21Z", "digest": "sha1:JQXGXIE7O6OTFFIHOS45J74KCO6H5XID", "length": 9729, "nlines": 108, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘गोप्या’ लवकरच एन्ट्री घेणार सिनेमागृहांत! | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट ‘गोप्या’ लवकरच एन्ट्री घेणार सिनेमागृहांत\n‘गोप्या’ लवकरच एन्ट्री घेणार सिनेमागृहांत\non: March 29, 2017 In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nराज पैठणकर दिग्दर्शित नवा सिनेमा\nलहान मुलांचे आजवर प्रकाश झोतात न आलेले भावविश्व प्रेक्षकांसमोर घेऊन येणारा ‘गोप्या’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गणेश फिल्म्स ऍण्ड एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत अमोल भालेराव, नितिन पगारे आणि राज पैठणकर यांनी ‘गोप्या’ची निर्मिती केली आहे. राज पैठणकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.\nव्यसनाच्या आहारी गोलेला पिता आणि संसाराचं रहाटगाडगं ओढण्यासाठी मोलमजुरी करणारी माता यांच्या पोटी जन्मलेल्या गोपी नावाच्या मुलाभोवती या सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले आहे. शिकण्याची तीव्र इच्छा पण घरी अठरा विश्व दारिद्रय. यातून गोपी कशाप्रकारे आपली वाटचाल करतो याचे चित्रण ‘गोप्या’ सिनेमामध्ये करण्यात आले आहे. आदित्य पैठणकर हा गोप्याच्या भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत माधवी जुवेकर, कमलेश सावंत, मनीषा पैठणकर, मानसी मुरूडकर, उदय सबनीस, अजय जाधव, समीर विजयन, राजेश भोसले, प्रकाश धोत्रे, अमीर तडवळकर, निवास मोरे, जयवंत वाडकर आदी कलावंत आहेत.\nयोगेश सबनीस यांनी ‘गोप्या’साठी संवादलेखन केले असून पटकथा योगेश महाजन यांची आहे. छायालेखक अनिकेत के. यांनी ‘गोप्या’चे छायालेखन केले आहे. दिग्दर्शक राज पैठणकर यांनी यासिनेमासाठी गीतरचना केल्या असून कथाही त्यांचीच आहे. संगीतकार किरण-राज या जोडीने या सिनेमाला संगीत दिले आहे. डॉ. नेहा राजपाल, किरण पैठणकर आणि बालगायक रोहित वाघ यांनी या सिनेमातील गीते गायली आहेत. देवदत्त राऊत आणि नंदू मोहरकर हे या सिनेमाचे कला दिग्दर्शक असून अतुल साळवे हे निर्मिती व्यवस्थापक आहेत. संकलन विशाल कोटकर आणि सोनू पैठणकर यांनी केले आहे.\nकेवळ मुलांच्या मानसिकतेवर सिनेमा काढण्यापेक्षा समाजात जे ज्वलंत चित्र आज पाहायला मिळते त्याचे वास्तववादी चित्रण ‘गोप्या’ सिनेमाद्वारे केले असून कलाकार-तंत्रज्ञांची चांगली भट्टी जमल्याने एक दर्जेदार आशयघन कलाकृती रसिक दरबारी सादर करण्याचा प्रयत्न असल्याचे दिग्दर्शक राजपैठणकर यांनी सांगितले.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ourakola.com/2021/07/08/46201/couple-sex-in-online-class-camera-continued-and-know-what-next-happened/", "date_download": "2021-08-02T05:53:29Z", "digest": "sha1:AVOOX7F56HAUGEHYHRWSLVBZDOFW2TYL", "length": 11757, "nlines": 138, "source_domain": "ourakola.com", "title": "Online Class मध्ये कपलने केलं सेक्स; कॅमेरा सुरूच राहिल्याने शिक्षकांनी पाहिलं आणि...", "raw_content": "\nOnline Class मध्ये कपलने केलं सेक्स; कॅमेरा सुरूच राहिल्याने शिक्षकांनी पाहिलं आणि…\nऑनलाईन क्लास सुरू असताना कपलने सेक्स करण्यास सुरुवात केली. ऑनलाईन क्लास घेत असलेल्या शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु कपलला मात्र कसलंच भान नव्हतं.\nनवी दिल्ली: कोरोनामुळे संपूर्ण जगात उलतापालथ झाली. कधीही न घडलेल्या अनेक घटना कोरोना काळात झाल्या. मोठ-मोठी शहरं, मॉल, थिएटर एवढंच काय तर शाळा, कॉलेजदेखील कोरोनामुळे बंद झाले. अनेक कर्मचाऱ्यांना कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली. तर शाळा बंद असल्याने मुलांचेही ऑनलाईन वर्ग, क्लास सुरू झाले. ऑनलाईन क्लासेस हा प्रकार तसा नवीनच असल्याने अनेक विचित्र गोष्टीही दिसल्या. असाच ऑनलाईन क्लास सुरू असताना एका कपलने केलेल्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाईन क्लास सुरू असताना कपलने सेक्स करण्यास सुरुवात केली. ऑनलाईन क्लासदरम्यान लॅपटॉपचा कॅमेरा सुरू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. ऑनलाईन क्लास घेत असलेल्या शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु कपलला मात्र कसलंच भान नव्हतं. अखेर ऑनलाईन क्लास घेणारे शिक्षक मोठ्याने ओरडले, संतापले. कपलने त्यांचा आवाज ऐकल्यानंतर त्यांना कॅमेरा सुरू असल्याचं समजलं.\nशारीरिक सबंध न ठेवताही ‘या’ 5 पद्धतीने महिला होऊ शकतात प्रे’ग्नंन्ट, नंबर ‘3’ ची पद्धत ऐकून हैराण व्हाल…\nना हॉल ना मैदान लग्नासाठी जोडप्याने थेट बूक केलं डम्पिंग ग्राऊंड, कारणही आहे खास\nऑनलाईन क्लासमध्ये कॅमेरा सुरू राहिल्याने हा संपूर्ण प्रकार लीक झाला. या कपलला आपली चूक समजल्यानंतर त्यांनी लगेचच माफी मागितली. या प्रकारानंतर आता मात्र त्या महाविद्यालयाने नियम कठोर केले आहेत. ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थ्यांना नियम-अटी पाळण्याच्या कठोर सूचनाही देण्यात आल्या आहेत. व्हिएतनाममधील मिन्ह शहरांत हा प्रकार घडला.\nदरम्यान, याआधीही असे प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे अनेक कामं घरुनच होऊ लागली. न्यायालयातील सुनावणीदेखील ऑनलाईन होत होती. अशाच प्रकारे कॅमेरा सुरू राहिल्याने एक वकील सुनावणीवेळीच आपल्या पार्टनरसोबत सेक्स करत असल्याचं दिसलं होतं. हा प्रकार ऑनलाईन दिसत असल्याने त्यांना याबाबत सांगितलं जात होतं. पण काही ऐकू येत नसल्याने कॅमेरा सुरूच असल्याचं त्यांना समजलं नाही. मात्र काही वेळात ही बाब कपलच्या लक्षात आल्यानंतर त्या वकीलाने सर्वांची माफी मागितली होती.\nदीड लाख अकाेलेकरांची हाेणार आराेग्य तपासणी\n‘या’ बारा केंद्रीय मंत्र्यांना राजीनामे देण्याची ही आहेत कारणे\nशारीरिक सबंध न ठेवताही ‘या’ 5 पद्धतीने महिला होऊ शकतात प्रे’ग्नंन्ट, नंबर ‘3’ ची पद्धत ऐकून हैराण व्हाल…\nना हॉल ना मैदान लग्नासाठी जोडप्याने थेट बूक केलं डम्पिंग ग्राऊंड, कारणही आहे खास\nलसीचा सर्वात मोठा चमत्कार या आजीबाईंचा दावा ऐकून वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांचे डोळे चमकले\n अमीर आणि किरण राव यांच्यामध्ये फातीमा शेखनेच घडवली ‘दंगल’\nप्रेमात पडला…लग्न करून घरी आणलं; सुनेचं तोंड पाहताच सासू बेशुद्ध\nनवरीचा चेहरा दाखवण्याचा कार्यक्रमात हाणामारी; महिलांनी एकमेकींना धू धू धुतलं\n'या' बारा केंद्रीय मंत्र्यांना राजीनामे देण्याची ही आहेत कारणे\nअ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने,राज्यभरात जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची नेमणूक\nदोन दिवसांत आपत्तीग्रस्तांना मदत वितरण सुरु करा पालकमंत्र्यांचे निर्देश\nशर्लिन चोप्राचा राज कुंद्रावर लैंगिग शोषणाचा आरोप; जबरदस्तीने Kiss करण्याचा केला होता प्रयत्न\nSSC बोर्डाच्या गलथान कारभाराविरोधात आमदार सावरकर अग्रवाल यांचा भाजपातर्फे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1685", "date_download": "2021-08-02T06:32:53Z", "digest": "sha1:QBRPPMTJYVZ3UJG4OURW2PQNNYW6YPHL", "length": 9756, "nlines": 88, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | प्रश्न 5| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसत् व असत् यांच्यातील फरक ज्यांना कळला नाही, नीती व कला यांची तोंडओळखही ज्यांना कधी झाली नाही, असे लोक तुम्हाला कोठेही सापडणार नाहीत. रानटीपणा जितका प्राचीन आहे, तितकाच सुसंस्कृतपणाही प्राचीन आहे. एस्किमो, रेड इंडियन, बसूटो किंवा फिजी बेटातील लोक यांना आपण रानटी समजतो. कारण एवढेच की, सुधारलेल्या समाजाची आपली जी कल्पना, ती अद्याप त्यांच्यात आढळत नाही. शाळा, दवाखाने, न्यायमंदिरे, पोलिसचौक्या वगैरे सुधारणेच्या खुणा त्यांच्यात दिसून येत नाहीत.\n(* हिंदूंची परिभाषा वापरायची झाली तर असे म्हणता येईल, की केवळ पाशवी शक्तीची पूजा करणारा समाज हा तमोगुणी समाज, स्वतःची इंद्रियसुखे तृप्त करु पाहणारा व तदर्थ धडपडणारा तो राजस समाज आणि आत्मिक स्वातंत्र्य व आत्मविकास यांचे ध्येय ठेवून चालणारा तो सात्त्विक समाज.)\nपरंतु या संस्था नसल्या तरी त्यांच्याही जीवनात स्वतंत्र विशिष्टत्व दिसून येते. पुढारलेल्या ग्रीक व रोमन लोकांत किंवा आजच्या इंग्रज व जर्मन लोकांत ज्याप्रमाणे त्यांचे वैशिष्ट्य प्रकट होते, त्यांच्या विशिष्ट चालीरीती, विशिष्ट कल्पना दिसून येतात, त्याचप्रमाणे ज्यांना आपण रानटी म्हणतो त्यांच्यातही दिसून येतात. सामाजिक व्यवस्था निराळ्या स्वरुपाची असली, सृष्टीचे ज्ञान जरा कमी असले, हत्यारे व अवजारे प्राथमिक अवस्थेतील असली, तरी एवढ्यावरुनच एखाद्या समाजाला रानटी म्हणणे बरोबर नव्हे. आजकाल राजकीयदृष्ट्या मागासलेल्या राष्ट्रांनाही अर्धवट रानटी असे म्हणण्याची प्रथा पडली आहे. जणू काय राजकीय वर्चस्व हीच सुधारणेची कसोटी आर्थिक प्रगती, दुस-याची पिळवणूक व मानवांचा संहार करण्यातील अभिज्ञता म्हणजेच संस्कृतीचा आत्मा आर्थिक प्रगती, दुस-याची पिळवणूक व मानवांचा संहार करण्यातील अभिज्ञता म्हणजेच संस्कृतीचा आत्मा जपानने रशियाचा पराजय करताच त्याला एकदम सुसंस्कृत पदवी मिळाली. परंतु हीच कसोटी लावावयची असे ठरले, तर ज्या तार्तरांनी चीनचा पराजय केला व शृंग घराणे उधळून लावले, ते तार्तर चिनी लोकांपेक्षा अधिक सुधारलेले होते असे मानावे लागेल जपानने रशियाचा पराजय करताच त्याला एकदम सुसंस्कृत पदवी मिळाली. परंतु हीच कसोटी लावावयची असे ठरले, तर ज्या तार्तरांनी चीनचा पराजय केला व शृंग घराणे उधळून लावले, ते तार्तर चिनी लोकांपेक्षा अधिक सुधारलेले होते असे मानावे लागेल आणि ज्या रानटी टोळ्यांनी रोमन साम्राज्य खिळखिळे केले, त्यांना सुसंस्कृत मानवजातीचे आदर्श म्हणून वंदावे लागेल \nअत्यंत प्राचीन जाती-जमातींतही संस्कृतीचे स्थूल का होईनात आरंभ दिसून येतात, तर आजच्या सुधारलेल्या समाजात पुष्कळसा जंगलीपणा दिसून येतो. पूर्वींच्या हून, गॉथ, व्हॅन्डाल, तुर्क वगैरे लोकांना आपण रानटी मानतो. परंतु अधिक सुसंस्कृत अशी भावी काळातील एखादी पिढी आजच्या विसाव्या शतकातील आपल्या संस्कृतीलाही रानटी मानणार नाही, असे नाही. ही आपली संस्कृती त्यांना राक्षसी, भ्रामक कल्पना उराशी घेऊन बसणार, अशी वाटेल. त्यांना या आपल्या संस्कृतीचा वीट येईल व अशी कशी ही संस्कृती असे आश्चर्याने व तिरस्काराने ते म्हणतील. आपण प्राचीन रोमन लोकांतील परस्परांस ठार मारु पाहणारे खेळ रानटी समजतो, तद्वतच आपल्या आजच्या साठमा-या, मस्तावलेल्या प्राण्यांच्या झुंजी, मुष्टियुद्धाच्या शर्यती वगैरे ज्या आपल्या आनंदाच्या व करमणुकीच्या गोष्टी, त्या पुढील काळातील पिढ्यांस रानटीपणाच्या वाटतील आणि आपण ज्याला युद्ध म्हणतो त्यातील सुसंस्कृत खाटीकपणासंबंधी तर बोलायलाच नको\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/9380", "date_download": "2021-08-02T05:42:28Z", "digest": "sha1:GLQRMVOCQGKPQFSFJFCQPS7XVBV757KF", "length": 5508, "nlines": 112, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | पोशाख नवनवा मला दिला !| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nपोशाख नवनवा मला दिला \nपोशाख नवनवा मला दिला,\nनवनवा मुलुख मज दाखविला. ध्रु०\nतयार करुनी मम सामुग्री\nमधुर दयारस भरुनि समग्रीं\nधाडिलें लाडक्या मला मुला. १\nवस्त्रें, अस्त्रें देशि परोपरि,\nलाड पुरविशी किती खरोखरि,\nकिति माझें कौतुक तरि तुजला \nतुझ्या दयेचा तेथे आई,\nसदा पहारा ठायीं ठायीं\nसांभाळि सभोवति गे मजला ३\nया मुलुखाची पाहुनि शोभा\nलालचुनी मन लागे लोभा;\nदेशी तूं, मी मिरवीं टेंभा;\nनिज पराक्रमचि समजें सगळा. ४\nअंत नसे गे त्वत्प्रेमातें\nअशा तुला मी विसरें माते,\nगे माते, राग न तूं धरिला. ५\nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/krida/boumous-still-fc-goa-4086", "date_download": "2021-08-02T05:22:25Z", "digest": "sha1:H5VJHGEUNC7MFLVHCUH7HQGD7BJLVBKD", "length": 5868, "nlines": 28, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "बुमूस अजूनही एफसी गोवाचाच", "raw_content": "\nबुमूस अजूनही एफसी गोवाचाच\nगतमोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला अदनान ह्यूगो बुमूस याने आपण एफसी गोवा संघाशी फारकत घेत असल्याचे जाहीर करताच, लगेच आयएसएल लीग विनर्स शिल्ड विजेत्या संघाने खेळाडूस अजून मुक्त न केल्याचे स्पष्ट केले.\nआक्रमक-मध्यरक्षक असलेल्या २५ वर्षीय बुमूसने सोमवारी इन्टाग्रामद्वारे आपण एफसी गोवापासून दूर होत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर लगेच एफसी गोवा संघ व्यवस्थापनाने ट्विटरद्वारे निवेदन जारी करून बुमूस हा एफसी गोवाचा करारबद्ध खेळाडू असून त्याच्यासंदर्भात अन्य क्लबसोबत कोणतेच मतैक्य झाले नसल्याचे स्पष्ट केले.\nमोरोक्कोचे प्रतिनिधित्व केलेला फ्रेंच खेळाडू ह्यूगो बुमूस याच्याशी एफसी गोवाने ३ फेब्रुवारी २०१८ रोजी पहिल्यांदा करार केला होता, त्यानंतर यावर्षी २४ एप्रिल रोजी हा करार आणखी तीन वर्षांसाठी वाढविण्यात आला होता. त्यानुसार, बुमूस ३१ मे २०२३ पर्यंत एफसी गोवाशी करारबद्ध आहे. मात्र सोमवारी बुमूस याने आपण एफसी गोवा संघापासून दूर होत असल्याचे जाहीर करून साऱ्यांनाच धक्का दिला.\nएफसी गोवाचे माजी प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली बुमूसने मागील तीन मोसमातील आयएसएल स्पर्धेत छाप पाडली होती. गतमोसमातील १५ सामन्यांत ११ गोल आणि १० असिस्ट अशी बहारदार कामगिरी नोंदवत या २५ वर्षीय खेळाडूने आयएसएलमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचे बक्षीस प्राप्त केले होते. मागील तीन आयएसएल मोसमात या आक्रमक-मध्यरक्षकाने १६ गोल केले. एफसी गोवाचा यशस्वी आघाडीपटू फेरान कोरोमिनास याच्यासोबत त्याची सुरेख जोडी जमली होती. आगामी मोसमासाठी एफसी गोवा संघाने स्पेनचेच ह्वआन फॅरेन्डो या प्रशिक्षकांची नियुक्ती केली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ आयएसएल आणि एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळेल.\nएफसी गोवाचा निरोप घेणाऱ्या आपल्या सोशल मीडियावरील निवेदनात बुमूसने संघातील खेळाडू, कर्मचारी आणि चाहत्यांचे स्मृतींबद्दल आभार मानले आहेत. `प्रिय गोवा, एफसी गोवासोबतचा माझा प्रवास संपल्याचे मी जाहीर करतो. हा निर्णय घेणे कठीण ठरले. देशभरात गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करू शकलो याबद्दल कृतज्ञ आहे. दोन वर्षांत मिळालेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे`, अशा आशयाचे मनोगत बुमूसने व्यक्त केले.\nएफसी गोवातर्फे आयएसएल स्पर्धेत ह्यूगो बुमूस\nमोसम सामने गोल असिस्ट\n२०१७-१८ ८ २ २\n२०१८-१९ १९ ३ ५\n२०१९-२० १५ ११ १०\nएकूण ४२ १६ १७\nसंपादन - अवित बगळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_65.html", "date_download": "2021-08-02T04:57:59Z", "digest": "sha1:V7TBOHV3G5Z7UZOLOUY3QU6QU4GLMO5B", "length": 8175, "nlines": 53, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर हल्ला तर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आश्वासन - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / mediapower / Slide / वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर हल्ला तर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आश्वासन\nवृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर हल्ला तर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आश्वासन\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – बुलडाणा |\nबुलडाणा जिल्ह्यात वृत्तसंकलन करण्याकरिता गेलेल्या पत्रकाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करणार असल्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत\nखामगाव येथील अग्रवाल फटाका केंद्र हे अवैध असल्याने तहसीलदार खामगाव यांचे पथक पोलिस कर्मचाऱ्यांसह अग्रवाल फाटा केंद्र सील करण्याची कारवाई करत असताना चे वृत्तसंकलन करण्याकरिता गेलेले पत्रकार शिवाजी भोसले यांना सुनील अग्रवाल , संगीत अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी देत भोसले यांचा मोबाईल फोडण्यात आला,\nयाप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येऊन कारवाई करण्यात यावी यासंदर्भात मराठी पत्रकार संघ व टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी सुमन चंद्र व जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना निवेदन देण्यात आले तर आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिले आहे.\nवृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारावर हल्ला तर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आश्वासन Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 21:58:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mazespandan.com/tag/chatting/", "date_download": "2021-08-02T05:10:05Z", "digest": "sha1:353SIBFTIAVAYA4WJK33MGUI4P2SY626", "length": 12016, "nlines": 171, "source_domain": "mazespandan.com", "title": "chatting – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nLife जरा हटके प्रेम\n तुझ्या-माझ्या नात्याबद्दल. आता या नात्याला कुठल्या नावाची समर्थनं नकोशी झालीयत मला. कोणी चिडवलं तर गम नाही. पण का मी तुझ्याशी बोललो तर दुसऱ्याला त्रास … Read More\nGoogle Groups जरा हटके विनोदी\nमुलींना ओळखणं कठीण असतं…\nमुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय ते जाणे अन् ती मुलगी…😜 तुम्ही तिची तारीफ केली, तर तिला वाटतं तुम्ही खोटं … Read More\nसकाळी डोळे उघडण्यपूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे… मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे… भांडून सुधा ज्याचा राग येत नाही ते … Read More\nLife Uncategorized कुठेतरी वाचलेले.. जरा हटके\nSMS : आमची भाषा…\nएवढाच मेसेज पाठवायचा, बाकी कळणार्या ला सगळं कळतंच. कितीही लपवलं, कितीही दडवलं तरी घरचे आमचे फोन चेक करतातच. वाचतातच आमचे मेसेज. मग त्यांना न कळणार्याज भाषेतच लिहिणं सोप्पं. वाचलं तरी … Read More\nळ’ अक्षर नसेल तर\n‘ळ’ हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी.. ‘ळ’ अक्षर नसेल तर पळणार कसे वळणार कसे तंबाखू मळणार कसे दुसर्‍यावर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यावर भाळणार कसे … Read More\nUncategorized Whatsapp कुठेतरी वाचलेले.. जरा हटके विनोदी\nWhatsApp च्या पोतडीतून… भाग १\nहर चीज का नशा अलग होता है हर चाँद का दीदार अलग होता है किसी एक कंपनी में जिंदगी बरबाद मत करना क्यूं की… हर कंपनी का पगार अलग होता … Read More\nWhatsApp च्या पोतडीतून… भाग ३\nHappy Thoughts through Whatsapp… आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्यासोबत नेता येणार नाही. मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची \nandroidbeautifulbest messagesblogschattingcollectioncuteenjoyकवितामराठीमराठी कथामराठी कवितामाझे स्पंदनरसिकस्पंदन Comment on WhatsApp च्या पोतडीतून… भाग ३\nWhatsApp च्या पोतडीतून… भाग २\nअप्रतिम Quotes about life, Friendship and दुनियादारी. भगवान से वरदान माँगा कि दुश्मनों से पीछा छुड़वा दो, अचानक दोस्त कम हो गए… º•○●º•○●º•○●º•○●º•○● ” जितनी भीड़, बढ़ रही ज़माने में..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/Other/4065/17-posts-of-various-posts-on-the-establishment-of-Rayat-Shikshan-Sanstha-at-Satara-.html", "date_download": "2021-08-02T06:53:51Z", "digest": "sha1:LEPFHGYWYVNLAN3RERJ5MHVOB3C22JUC", "length": 4794, "nlines": 61, "source_domain": "naukriadda.com", "title": "सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nरयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या स्थापनेवरील विविध पदांसाठी एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येत आहे.\nएकूण पदसंख्या : 17 रिक्त जागा\nअर्ज करण्याचा पत्ता : यशवंत हायस्कूल, कराड, जि. सातारा.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2021\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1686", "date_download": "2021-08-02T06:21:36Z", "digest": "sha1:5QH4UKSP6D5Q2HBMXY5LWL3YW2QFJFDV", "length": 10049, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | प्रश्न 6| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसंस्कृती व सुधारणा ही बाहेर नसून आपल्या अंतरंगात आहेत. तुमच्या नैतिक कल्पनांत, तुमच्या धार्मिक विचारांत, समाजाकडे पाहण्याचा तुमच्या दृष्टीकोणात संस्कृती भरलेली असते. आगबोटी आहेत व आगगाड्या आहेत, टंकलेखक आहेत व टेलिफोन आहेत, एवढ्यावरुन आपण सुधारलो, असे म्हणता येणार नाही. माकड दुचाकीवर बसायला शिकले, दारुचा पेला तोंडाला लावू लागले, चिरुट ऐटीने ओढण्यात तरबेज झाले, तरी शेवटी माकड ते माकडच यांत्रिक सुधारणा म्हणजे काही नैतिक सुधारणा नव्हे. बडा कारखाना चालवता आला एवढ्याचवरुन मनही मोठे झाले, असे म्हणता येणार नाही. आजच्या काळापेक्षाही प्राचीन भारतवर्षातील व ग्रीस देशातील किंवा मध्ययुगीन इटलीतील भौतिक शास्त्रांचे ज्ञान जरी कमी असले, किंवा यांत्रिक उद्योगधंदे त्या वेळी त्या देशांत आजच्याएवढे अवाढव्य नसले, तरी त्या लोकांना आध्यात्मिक मूल्यांची अधिक यथार्थ कल्पना होती, जीवनाची कला आपल्यापेक्षा त्यांना अधिक सत्यतेने कळली होती, यात शंका नाही. नवीन नवीन वस्तूंसाठी पिसाटाप्रमाणे धडपड करणे, पैशासाठी प्राणघेणी स्पर्धा करीत राहणे म्हणजे जर संस्कृती नसेल तर आपणास प्राचीन ग्रीक लोकांपासून किंवा हिंदी नि चिनी लोकांपासून जीवनाच्या कलेत किती तरी कल्याणकारक गोष्टी शिकता येतील. चीन, हिंदुस्थान किंवा ग्रीस यांच्यामध्ये दोष नव्हते असे नाही. ग्रीस देशातील नागरिक सुसंस्कृती होते, कलावान व ज्ञानवान् होते. परंतु त्यांना स्वतःचा हा विकास करुन घेण्यास फुरसत कोणी दिली यांत्रिक सुधारणा म्हणजे काही नैतिक सुधारणा नव्हे. बडा कारखाना चालवता आला एवढ्याचवरुन मनही मोठे झाले, असे म्हणता येणार नाही. आजच्या काळापेक्षाही प्राचीन भारतवर्षातील व ग्रीस देशातील किंवा मध्ययुगीन इटलीतील भौतिक शास्त्रांचे ज्ञान जरी कमी असले, किंवा यांत्रिक उद्योगधंदे त्या वेळी त्या देशांत आजच्याएवढे अवाढव्य नसले, तरी त्या लोकांना आध्यात्मिक मूल्यांची अधिक यथार्थ कल्पना होती, जीवनाची कला आपल्यापेक्षा त्यांना अधिक सत्यतेने कळली होती, यात शंका नाही. नवीन नवीन वस्तूंसाठी पिसाटाप्रमाणे धडपड करणे, पैशासाठी प्राणघेणी स्पर्धा करीत राहणे म्हणजे जर संस्कृती नसेल तर आपणास प्राचीन ग्रीक लोकांपासून किंवा हिंदी नि चिनी लोकांपासून जीवनाच्या कलेत किती तरी कल्याणकारक गोष्टी शिकता येतील. चीन, हिंदुस्थान किंवा ग्रीस यांच्यामध्ये दोष नव्हते असे नाही. ग्रीस देशातील नागरिक सुसंस्कृती होते, कलावान व ज्ञानवान् होते. परंतु त्यांना स्वतःचा हा विकास करुन घेण्यास फुरसत कोणी दिली त्यांच्या देशातील गुलामांनी जीवनाला आवश्यक असणा-या शेकडो गोष्टी निर्मिण्यासाठी जे अहोरात्र राबत व कष्टत त्यांना नागरिकत्वाचे हक्क या ज्ञानकलासंपन्न होणा-या ग्रीकांनी दिले नाहीत. श्रमणा-या लोकांच्या गुलामगिरीवर ग्रीकांची संस्कृती उभी होती. भारतीय संस्कृती जरी सर्वांचा संग्रह करीत होती. त्या त्या लोकांच्या स्थानिक आचारविचारांना सहानुभूतीने वागवीत होती, नाना जाती-जमातींना एकत्र आणून तिने जरी एकत्व निर्मिले, तरी तिच्यात एक महान दोष दिसून येतो. ज्ञानाचा दिवा तिने सर्वत्र नेला नाही, शूद्रांना ज्ञानाचा अधिकार दिला नाही. मागासलेल्या लोकांना तसेच अज्ञानात ठेवण्यात आले. भारतीय संस्कृतीतील मोठमोठी ध्येये कितीही सुंदर व उदात्त असली तरी ती समाजाच्या खालच्या थरापर्यंत गेली नाहीत. आणि पुढे पुढे तर अनियंत्रित राजसत्ता तेथे स्थापन झाल्यापासून ती मोठमोठी ध्येयेही दूरच राहिली. हुकूमशहांच्या कारकीर्दीतून मानव्याचा मोकळेपणाने विकास होणे बंदच झाले.\nआजची संस्कृती म्हणजे आर्थिक क्षेत्रातील जंगलीपणा. आजची संस्कृती सत्ता व संपत्ती यांना मानते, आत्मा व आध्यात्मिक पूर्णता यांना झुगारते. जगाचा आदि काय व अंत काय हे आपणास कळणे शक्य नाही.’कस्त्वम् , कुत आयातः ’ हे प्रश्न कधीही सुटावयाचे नाहीत. म्हणून आपल्या सभोवती काय आहे, तेवढेच पाहावे, हाती घेतलेले काम नीट करावे, आपला उद्योगधंदा पाहावा, व्यवहार सांभाळावा, अशी धडपड जीवनाचे बाह्य स्वरुप नीटनेटके करण्यासाठी अहोरात्र चालली आहे. बाहेरुन रंगरंगोटी चालली आहे; सृष्टिसत्तेवर ताबा मिळवावा, जगाची औद्योगिक पाहणी करावी, संसार सुधारावा, मनुष्याचे जीवन अधिक सुखी करण्यासाठी नैसर्गिक शक्तींवर विजय मिळवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/desh/owaisis-reaction-killing-bjp-workers-west-bengal-13088", "date_download": "2021-08-02T06:08:35Z", "digest": "sha1:Y6GKCGJXQNCJEWCZWNTKNRNJ24QICSHS", "length": 4985, "nlines": 24, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "भाजप कार्यकर्त्यांच्या हत्यांवर ओवैसी यांची प्रतिक्रिया", "raw_content": "\nभाजप कार्यकर्त्यांच्या हत्यांवर ओवैसी यांची प्रतिक्रिया\nपाश्चिम बंगालच्या इतिहासात आजवर झालेल्या निवडणुका पाहता निवडणूक काळात होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना या पश्चिम बंगालसाठी नव्या नाहीत. पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल लागल्या नंतर सध्या पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे समजते आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी या परिस्थितिबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद्दूल मुस्लमीनचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील पश्चिम बंगालमध्ये घडणाऱ्या या घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे. (Owaisi's reaction to the killing of BJP workers in west Bengal)\nनिकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना; पंतप्रधानांनी व्यक्त केली...\nविधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भारतीय जनता पक्षाच्या 9 कार्यकर्त्यांच्या हत्त्या करण्यात आल्या असल्याचे भारतीय जनता पक्षाकडून सांगण्यात आले आहे. असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी देखील या घटनांची निंदा केली आहे.\n\"जगण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे. लोकांच्या जीविताचे संरक्षण करणे हे कोणत्याही सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. जर असे होत नसेल तर ते त्या सरकारचे अपयश आहे. देशातल्या कोणत्याही भागात लोकांचे संरक्षण करण्यास अपयशी ठरलेल्या सरकारचा आम्ही निषेध करतो\" अशी प्रतिक्रिया ओवैसी यांनी यावेळी दिली आहे.\nदरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असल्याची माहिती पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी दिली आहे. तर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे स्वतः पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले असून त्यांनी या घटनांचा तीव्र निषेध केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://ourakola.com/page/880/", "date_download": "2021-08-02T05:51:52Z", "digest": "sha1:W7HTAW3CSK7VA5Q5WZ3QGSHPDS6AIOPI", "length": 9099, "nlines": 160, "source_domain": "ourakola.com", "title": "Vidarbha Latest News in Marathi Online | अकोला न्यूज आणि अपडेट्स", "raw_content": "\nमराठी लेखणी : अब्दुल हकीम\nहिरावून घ्या हक्क जगण्याचाही यातना भोगायच्या जर बारमाही पावसा तुझीही मी तक्रार देतोय, न्यायाधीशासम तूही वागला नाही तुझ्याकडे प्रेमाचा गुलाब...\nइन्स्टाग्राम ने आणले नवीन विडिओ चॅट आणि कॅमेरा इफेक्ट्स फिचर\nजर तुम्ही इन्स्टाग्राम वर जास्त वेळ घालवण्यासाठी एक नवीन कारण शोधत असाल तर तुमच्या साठी कंपनी ने नवीन फीचर्स आणले...\nजुलै महिन्यातही पाऊस सरासरी गाठेल – पूर्वानुमान हवामान विभाग\nजुलै महिन्यातही पाऊस सरासरी गाठेल मान्सूनने बुधवारी महाराष्ट्र व्यापल्यानंतर गुरुवारी तो देशाच्या राजधानीत दाखल झाला. २६ जूनपर्यंत रेंगाळत प्रवास करणाऱ्या...\nजिल्हयातील जनतेला आपले दाखले मिळणार थेट त्यांच्या ईमेल वर -पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील\nअकोला, (प्रतिनिधी):- जिल्हयातील जनतेला आपले विविध प्रकारचे आवश्यक दाखले आता ईमेलवर प्राप्त होणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी...\nपाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक २०१९ वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार\nलाहोर : पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक २०१९ वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार आहे. शोएब मलिकनंच याबाबतचे संकेत दिले आहेत. २०१९...\nलोकजागर मंचाच्यावतीने अकोट येथे भीमराव पांचाळे यांची गझल मैफिल\nलोकजागर मंचाच्यावतीने अकोट येथे भीमराव पांचाळे यांची गझल मैफिल अकोट दि.(प्रतिनिधी) : लोकजागर मंचाचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या वाढदिवसाचे...\n‘एम.आय.एम’.ला अडवण्याची हिंमत अर्धी चड्डी घालणाऱ्यांमध्ये नाही – सुभाष देसाई\nलातूर : मुस्लिमांनी फक्त आम्हालाच मतदान करावे, असे आवाहन एम.आय.एम. करत आहे. असे आवाहन आम्ही हिंदूना केले तर आम्ही जातीयवादी...\nपत्रकारांच्‍या पाटण मेळाव्‍याला प्रतिसाद\nअकोला ता.२९ : पत्रकारांच्‍या पाटण मेळाव्‍याला प्रतिसाद, राज्‍यातील ३५४ जिल्‍हातून १ हजार प्रतिनिधींची उपस्थिती मराठी पत्रकार परीषदेच्‍या वतीने सातारा जिल्‍हातील...\nबघा विडिओ – तेल्हारा पंचायत समिती मधील खाली टेबल खुर्च्यांना पुरवली जाते लाईट व पंख्याची हवा.\nप्लास्टिक बंदीला स्थगिती देण्याची भाजपची मागणी\nमुंबई : प्लास्टिक बंदीच्या मुद्यावर शिवसेनेला मनसेने लक्ष केले असतानाच आता प्लास्टिक बंदीवरून शिवसेना भाजपात जुंपली आहे. प्लास्टिक बंदी मुळे...\nआदित्य महोत्सवानिमित्त तेल्हारा तालुक्यात युवासेनेच्या चार शाखांचे उद्घाटन\n‘…तर सीरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही’, राजू शेट्टींचा इशारा\nमाझ्या आईने ‘तिला’ दाजीसोबत रंगेहाथ पकडले शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याने केला होता खुलासा\nझिकाचा धाेका : तेल्हारा, कान्हेरी गवळीतील रुग्णांचे घेतले नमुने\nआईच्या नावाचा टॅटू काकाच्या हातावर पुतण्याने पाहिला आणि मग….\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1687", "date_download": "2021-08-02T06:09:22Z", "digest": "sha1:2DX6GVSSGFPR2FHUY5OAGRZXNUHKEECE", "length": 10333, "nlines": 85, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | प्रश्न 7| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nया भौतिक जगावर, या बाह्य जीवनावर आपल्या मनाने आज सत्ता मिळविली आहे. मानवी बुद्धी सृष्टीची राणी होत आहे. परंतु शरीर, संसार व मनोबुद्धी यांच्यावर आत्माचे प्रभुत्व अद्याप स्थापन झालेले नाही. जीवनावर व शरीरावर ताबा ठेवता येईल; कारण त्यांची तंत्रे आपणास कळली आहेत, त्यांच्या शक्याशक्यता समजल्या आहेत. शास्त्रांच्या प्रगतीचे विजयध्वज नाचू लागताच तत्त्वज्ञान कोप-यात सारले गेले, विचाराचा उपहास होऊ लागला व धर्माला फाशी देण्यात आले आपण आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक शास्त्रसंपन्न असू; त्यांच्यापेक्षा थोड्याफार अधिक गोष्टी आपणांस माहीत असतील; परंतु तेवढ्यानेच आपण पूर्वजांपेक्षा अधिक माणुसकी असलेले, कमी पशुत्व असलेले आहोत असे म्हणता येणार नाही. शिक्षणाने आज बुद्धीची बंधने गळली असे नाही. शिक्षण आज चेतविते, परंतु शांतवीत नाही. आपण काय वाचतो; कादंब-यांवर आपल्या उड्या पडतात; बोलपटांना आपण सदैव उपस्थित असतो. आणि हे सारे केल्यामुळे आपणास वाटते की, आपण सुधारलेले आहोत आपण आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक शास्त्रसंपन्न असू; त्यांच्यापेक्षा थोड्याफार अधिक गोष्टी आपणांस माहीत असतील; परंतु तेवढ्यानेच आपण पूर्वजांपेक्षा अधिक माणुसकी असलेले, कमी पशुत्व असलेले आहोत असे म्हणता येणार नाही. शिक्षणाने आज बुद्धीची बंधने गळली असे नाही. शिक्षण आज चेतविते, परंतु शांतवीत नाही. आपण काय वाचतो; कादंब-यांवर आपल्या उड्या पडतात; बोलपटांना आपण सदैव उपस्थित असतो. आणि हे सारे केल्यामुळे आपणास वाटते की, आपण सुधारलेले आहोत आपण सारे स्वतःला आज बुद्धीप्रामाण्यवादी समजत असतो. परंतु हा दंभ आहे. आपल्या वासना-विकारांना पाठिंबा देण्यापुरती आपली बुद्धी उभी राहत असते. आपणास जे करावेसे वाटते त्याच्यासाठी आपली बुद्धी पळवाटा शोधते. आपणास जे मत मानवते, त्याच्या समर्थनार्थ आपली बुद्धी कारणे शोधून काढते. आपण ‘ भले करीत कोठे तरी जात आहोत’ असे आपणास वाटत असते. परंतु वास्तविक ‘भले करणे’ दूर राहून, आपण ‘कोठे तरी जात असतो’ एवढेच काय ते खरे आपण सारे स्वतःला आज बुद्धीप्रामाण्यवादी समजत असतो. परंतु हा दंभ आहे. आपल्या वासना-विकारांना पाठिंबा देण्यापुरती आपली बुद्धी उभी राहत असते. आपणास जे करावेसे वाटते त्याच्यासाठी आपली बुद्धी पळवाटा शोधते. आपणास जे मत मानवते, त्याच्या समर्थनार्थ आपली बुद्धी कारणे शोधून काढते. आपण ‘ भले करीत कोठे तरी जात आहोत’ असे आपणास वाटत असते. परंतु वास्तविक ‘भले करणे’ दूर राहून, आपण ‘कोठे तरी जात असतो’ एवढेच काय ते खरे आपण केवळ बहिर्दृष्टी झालो आहो, वरवर पाहणारे झालो आहो, मानवजातीच्या ध्येयांविषयी तोंड भरुन बोलतो, ठराविक वचने व म्हणी ओठांवर खेळवितो. परंतु त्या ध्येयांविषयी ना प्रेम, वा जिव्हाळा आपण केवळ बहिर्दृष्टी झालो आहो, वरवर पाहणारे झालो आहो, मानवजातीच्या ध्येयांविषयी तोंड भरुन बोलतो, ठराविक वचने व म्हणी ओठांवर खेळवितो. परंतु त्या ध्येयांविषयी ना प्रेम, वा जिव्हाळा ती ध्येये जीवनात आणण्यासाठी ना त्याग, ना तप ती ध्येये जीवनात आणण्यासाठी ना त्याग, ना तप संयमाचे नावही आपणास माहीत नसते. अर्वाचिनांत व प्राचिनांत फारसा फरक नाही. अर्धवट, लहरी, कशावर तरी भरवसा व विश्वास ठेवाणारे, असेच आपणही आहोत. कधी कधी आपण परमोच्च वीरता प्रकटवितो, तर पुष्कळ वेळा क्रूरतेची कमालही करतो. हा अर्वाचीन मनुष्य इतकी अमानुषता, इतकी निर्दयता दाखवितो तरी कशी, असे मनात येते. मनुष्य अद्याप रानटी पशूच आहे. तो एकदम अंगावर येतो, गुरगुरतो. मनुष्य अद्याप फारसा माणसाळलेला नाही. अर्थिक यशस्विता हे आपले परमोच्च ध्येय संयमाचे नावही आपणास माहीत नसते. अर्वाचिनांत व प्राचिनांत फारसा फरक नाही. अर्धवट, लहरी, कशावर तरी भरवसा व विश्वास ठेवाणारे, असेच आपणही आहोत. कधी कधी आपण परमोच्च वीरता प्रकटवितो, तर पुष्कळ वेळा क्रूरतेची कमालही करतो. हा अर्वाचीन मनुष्य इतकी अमानुषता, इतकी निर्दयता दाखवितो तरी कशी, असे मनात येते. मनुष्य अद्याप रानटी पशूच आहे. तो एकदम अंगावर येतो, गुरगुरतो. मनुष्य अद्याप फारसा माणसाळलेला नाही. अर्थिक यशस्विता हे आपले परमोच्च ध्येय आपल्या बहुतेक युद्धाची कारणे अर्थिक असतात. अर्थशास्त्र म्हणजे धर्म, साम्राज्य म्हणजे बडा धंदा. व्यापार वाढविण्यासाठी, प्रदेश जिंकण्यासाठी, वसाहती मिळविण्यासाठी आपण लढतो. व्यापारधंदे वाढावे, जगाच्या बाजारपेठा हाती याव्या, यासाठीच बौद्धिक स्वातंत्र्यही हिरावण्यात येते. जर लोक स्वतंत्रपणे विचार करतील तर या युद्धांविषयी त्यांना संशय येईल. मागासलेल्या देशांविषयी व कामगारांविषयी त्यांची सहानिभूती वाढेल. अशी सहानुभूती वाढू लागली तर पिळवणुकीचे यंत्र निष्ठुरपणे व निःशंकपणे कसे चालवता येणार आपल्या बहुतेक युद्धाची कारणे अर्थिक असतात. अर्थशास्त्र म्हणजे धर्म, साम्राज्य म्हणजे बडा धंदा. व्यापार वाढविण्यासाठी, प्रदेश जिंकण्यासाठी, वसाहती मिळविण्यासाठी आपण लढतो. व्यापारधंदे वाढावे, जगाच्या बाजारपेठा हाती याव्या, यासाठीच बौद्धिक स्वातंत्र्यही हिरावण्यात येते. जर लोक स्वतंत्रपणे विचार करतील तर या युद्धांविषयी त्यांना संशय येईल. मागासलेल्या देशांविषयी व कामगारांविषयी त्यांची सहानिभूती वाढेल. अशी सहानुभूती वाढू लागली तर पिळवणुकीचे यंत्र निष्ठुरपणे व निःशंकपणे कसे चालवता येणार रक्तशोषणाच्या कामात हात कदाचित थोडा ढिला पडायचा रक्तशोषणाच्या कामात हात कदाचित थोडा ढिला पडायचा आपली संस्कृती विजिगीषु आहे. व्यक्ती व वंश यांच्या स्पर्धांवर, युद्धाच्या गौरवावर, विजयप्राप्तीच्या आनंदावर ती उभारलेली आहे. आजच्या संस्कृतीत साहस आहे, वेग आहे. प्रक्षोम आहे, उन्माद आहे; धावपळ आहे, गोंधळ आहे. तीत ना शांती, ना विश्रांती आपली संस्कृती विजिगीषु आहे. व्यक्ती व वंश यांच्या स्पर्धांवर, युद्धाच्या गौरवावर, विजयप्राप्तीच्या आनंदावर ती उभारलेली आहे. आजच्या संस्कृतीत साहस आहे, वेग आहे. प्रक्षोम आहे, उन्माद आहे; धावपळ आहे, गोंधळ आहे. तीत ना शांती, ना विश्रांती सारखी धडपड व धडपड सारखी धडपड व धडपड कधीही तृप्त न होणारी अशी वासना आजच्या संस्कृतीने उराशी बाळगिली आहे आणि अतृप्त राहणे हेच त्या वासनेच्या नशिबी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/9382", "date_download": "2021-08-02T05:04:34Z", "digest": "sha1:O2U5B5JDESCZJH4P7R6C3JOH63ZQHFBZ", "length": 5276, "nlines": 108, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | घाबरूं नको, बावरूं नको !| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nघाबरूं नको, बावरूं नको \nघाबरूं नको, बावरूं नको \nक्षण भीतीनें गांगरूं नको \nजरि शत्रूंचा अजस्त्र मारा\nउलथुनि पाडी जणुं डोलारा\nअभेद्य भक्कम किल्ला सारा,\nतरि वीरा 'हूं चूं' करूं नको. १\nजरी दिशांचे तट ढासळती,\nहंड्या झुंबर तडतड पडती,\nतरि हे वीरा, डगमगूं नको \nजरि धुळीनें डोळे मिटती,\nतरि रणांगणांतुनि फिरूं नको. ३\nतळघरांत जें ठेलें लपवुन,\nमार नेम रे अचूक रोखुन,\nतूं जयश्रीस अंतरूं नको. ४\nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/world-toilet-day-2020-delhis-sulabh-international-toilet-museum-gh-498157.html", "date_download": "2021-08-02T06:34:43Z", "digest": "sha1:ID6QNBBUORG4UUIN3PYAC4DKFEUSEM3L", "length": 8624, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जगभरातील शौचायलांचा संग्रह; स्वच्छतेची चळवळ राबवणाऱ्या भारतातलं Toilet Museum– News18 Lokmat", "raw_content": "\nजगभरातील शौचायलांचा संग्रह; स्वच्छतेची चळवळ राबवणाऱ्या भारतातलं Toilet Museum\nWorld Toilet Day 2020 च्या निमित्तानं या अनोख्या Toilet Museum मध्ये नेमकं काय काय आहे पाहुयात.\nWorld Toilet Day 2020 च्या निमित्तानं या अनोख्या Toilet Museum मध्ये नेमकं काय काय आहे पाहुयात.\nनवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : आतापर्यंत तुम्ही सुलभ शौचालयं पाहिली आहेत मात्र कधी सुलभ शौचालय म्युझियम (Sulabh International Museum) पाहिलं आहे का, म्युझियम आणि तेसुद्धा शौचालयाचं. सुरुवातीला थोडं विचित्रच वाटेल. असे बरेच म्युझियम तुम्ही पाहिले असतील, त्यांना भेट दिली असेल मात्र टॉयलेट म्युझियमला (toilet Museum) जाणं दूर तुम्ही कदाचित ऐकलंही नसावं. असं म्युझियम म्हणजे परदेशात वगैरे असेल असंच वाटेल. मात्र असं म्युझियम भारतातच आहे. 19 नोव्हेंबर वर्ल्ड टॉयलेट डे मानला जातो. त्यानिमित्तानं या अनोख्या टॉयलेट म्युझियमबाबत माहिती घेऊयात. भारतातील स्वच्छतेला चालना देण्याच्या प्रयत्नात सुलभ शौचालय हे संपूर्ण देशात कार्यरत आहे. सुलभ आंतरराष्ट्रीय समाजसेवा संस्था स्थापन करणारे बिंदेश्वर पाठक यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. या संस्थेनंच 1992 मध्ये एक अनोखं असं सुलभ आंतरराष्ट्रीय शौचालय संग्रहालय (म्युझियम) देखील स्थापित केलं आहे. हे संग्रहालय नवी दिल्लीतील महावीर एन्क्लेव्हच्या परिसरात आहे. हे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन मुख्य विभागांमध्ये विभागले आहे. गेल्या पाच हजार वर्षांच्या कालावधीत शौचालय व्यवस्थेचा विकास या संग्रहालयात दर्शवला आहे. कालखंडानुसार शौचालयामध्ये आलेले विविध मॉडेल प्रदर्शित केली आहेत. जगभरातील स्वच्छतागृहांचा ऐतिहासिक प्रवास आपल्याला इथं पाहता येतोच पण यात शौचालयाच्या वापरावर आधारित कवितांचा संग्रह देखील ठेवण्यात आले आहेत. आधुनिक टॉयलेट पॅनच्या विकासाचीसुद्धा सविस्तर नोंद इथं केली गेली आहे. हे वाचा - Men's day - फक्त पुरुषांनाच बळावतोय हा कॅन्सर; लक्षणांकडे वेळीच द्या लक्ष पूर्वीच्या काळातील चित्रांनी हे संग्रहालय भरलेले आहे जे आपल्याला मनुष्य स्वच्छतेकडे कसे गेले याची कल्पना देतात. यात शौचालयाचं फर्निचर, प्राइव्हिज, चेंबरची पॉट्स, बायडेट्स आणि पाण्याची क्लॉसेट्स देखील आहेत. यात मध्ययुगीन कमोड्सची मॉडेल्स सुद्धा आहेत - ज्यात एक ट्रेजर चेस्टच्या आकारचा आहे. रोमन सम्राटांच्या सोन्या-चांदीच्या शौचालयातील भांडी यांचेही नमुने या संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. हे वाचा - Happy B'Day Sushmita: एका मेसेजमुळे सुरू झाली माजी मिस युनिव्हर्सची लव्ह स्टोरी या संग्रहालयात 1596 मध्ये सर जॉन हॅरिंग्टन नावाच्या एका दरबाराने रानी एलिझाबेथ I च्या कारकिर्दीत तयार केलेल्या फ्लश पॉटची नोंद आहे. हडप्पा संस्कृतीची ड्रेनेज सिस्टम जी इ.स.पूर्व 2500 वर्षं जुनी आहेत याचंदेखील डिस्प्ले या संग्रहालयात आहेत. मॉडेल्स व्यतिरिक्त जुन्या काळात अस्तित्त्वात असलेल्या सिंधू संस्कृती आणि युरोपियन देशांकडे जिथे प्रथम तंत्रज्ञान विकसित झालं तेथील स्वच्छता सिस्टमची माहिती इथं आहे.\nजगभरातील शौचायलांचा संग्रह; स्वच्छतेची चळवळ राबवणाऱ्या भारतातलं Toilet Museum\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mazespandan.com/2019/08/09/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-08-02T04:44:18Z", "digest": "sha1:GJGQVV4KSY4GBFUDYVXP4BWCTB3PPPKC", "length": 9721, "nlines": 236, "source_domain": "mazespandan.com", "title": "वेडी ही बहीणीची माया.. – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवेडी ही बहीणीची माया..\nभावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता.\nजरुर वाचा आणि मित्रांना पाठवा…\nहरवून बसला माझा भाऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ……\nवाहिनी च्या पदरा आड लपला\nएक दिवस तरी नको वाहिनी ला भिऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ……\nनको दादा साडी मला\nदेवा ला करते विनवणी\nसांग तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. ….\nकाम गेलं तुझ्या दाजीचं\nम्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते\nतळ हातावरले फोड बघून\nदादा चढउतार होतात जीवनात\nतू घाबरुन नको जाऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. …\nउचलत नाहीस फोन म्हणून\nनसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ\nदादा सांग ना रे\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. …\nआई बाबा सोडून गेले\nवाईट वाटते शेजारी येतात जेव्हा त्यांचे भाऊ\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ….\nकाकूळती ला आला जीव\nमनात राग नको ठेऊ\nदादा सांग ना रे\nभेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ…\n(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी, WhatsApp Group)\nपानिपत – मराठ्यांचा अद्वितीय पराक्रम\nकाश्मीरचे राजे: महाराज हरी सिंग\n4 thoughts on “वेडी ही बहीणीची माया..”\n@ सुप्रिया पडिलकर . says:\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1688", "date_download": "2021-08-02T05:56:07Z", "digest": "sha1:W5ZOUP732Y3Y4KZO5DP2QRTNX7IMBNZY", "length": 10473, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | प्रश्न 8| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nयंत्राचे गुणधर्मच आजच्या संस्कृतीचेही झाले आहेत. आपले सदगुणही यांत्रिक झाले आहेत. वेग, संख्या, सारखेपणा, बाह्य वस्तुंत रंगणे हेच आजचे गुण. याचा परिणाम असा झाला की, आंतरिक जिव्हाळा नाहीसा झाला. आध्यात्मिक ओलावा सुकून गेला. ती जी आंतरिक एकता व एकसूत्रता ती आज नष्ट झाली आहे. एक प्रकारचे मानसिक अराजक निर्माण झाले आहे. मनोराज्यांत कोणी स्वामीच नाही. तेथे ना ताळ, ना तंत्र स्वातंत्र्य व सौदर्य, प्रेम व सदगुण अशांनी नटलेले जे सुंदर मानवी जीवन, तेच आम्हीही मानतो. असे अज्ञपणे केवळ शारीरिक जीवनात रंगलेले, शरीराच्या गरजा व वासना-विकार यांच्या तृप्तीत गुंतलेले, क्षुद्र मनोवृत्तीचे व विषयभोगाचे जीवन जगण्यातच पुरुषार्थ मानणारे, केवळ उपयुक्तवादाचा व्यवहारधर्म मानणारे असे लोक म्हणत असतात. आजच्या सुसंस्कृत समजल्या जाणा-या जीवनात अति स्थूल, अत्यंत असंस्कृत, सदभिरुचीस न शोभणारा असा रानटीपणा आढळून येतो. शरीरापलीकडे जणू काही नाहीच, पंचविषय म्हणजेच परब्रह्म स्वातंत्र्य व सौदर्य, प्रेम व सदगुण अशांनी नटलेले जे सुंदर मानवी जीवन, तेच आम्हीही मानतो. असे अज्ञपणे केवळ शारीरिक जीवनात रंगलेले, शरीराच्या गरजा व वासना-विकार यांच्या तृप्तीत गुंतलेले, क्षुद्र मनोवृत्तीचे व विषयभोगाचे जीवन जगण्यातच पुरुषार्थ मानणारे, केवळ उपयुक्तवादाचा व्यवहारधर्म मानणारे असे लोक म्हणत असतात. आजच्या सुसंस्कृत समजल्या जाणा-या जीवनात अति स्थूल, अत्यंत असंस्कृत, सदभिरुचीस न शोभणारा असा रानटीपणा आढळून येतो. शरीरापलीकडे जणू काही नाहीच, पंचविषय म्हणजेच परब्रह्म शारीरिक सुखोपभोगांविषयी आज निराळीच एक भावना उत्पन्न झाली आहे. ‘निष्पाप विषयभोग’, ‘दैवी आग’, ‘ते खोल आंतरिक मंदिर’, ‘उदात्त रानटीपणा’, ‘मूळ प्रकृतीचा आवाज’ असे शब्दप्रयोग रुढ होत आहेत. जी जी वृत्ती उठेल ती ती पवित्र मानली जात आहे. अविवेकाला पावित्र्याचे स्वरुप दिले जात आहे.\nजगाच्या इतिहासात केवळ आंधळेपणा नाही. ऐतिहासिक तर्कशास्त्र म्हणून काही वस्तू आहे. लॉर्ड अँक्टन बजावतात, ‘केवळ अर्वाचिन चारशे वर्षांच्या पायावर तुम्हाला तत्त्वज्ञान उभारता येणार नाही. पूर्वीची तीन हजार वर्षे वगळून चालणार नाही.’ गत संस्कृतीचे उदयास्त जर आपण परीक्षू तर आपणास असे दिसून येईल की, ज्या ज्या संस्कृतींनी राजकारण, देशाभिमान, परस्परांचे उच्चाटन, यांवर सारा भार दिला, त्या त्या संस्कृती अंतर्गत वा बाह्य कारणांनी नष्ट झाल्या. पाषाणयुगातून युरोपने वर डोकेही काढले नव्हते तेव्हा मिसर, बाबिलोन, असीरिया, क्रीट, खाल्डिआ वगैरे राष्ट्रे किती तरी पुढे गेलेली होती. शंभर वर्षे म्हणजे एक मिनिट असे ठरवून गेल्या सहा हजार वर्षांचा इतिहास घड्याळावर जर आपण मांडला तर कसे बरे चित्र दिसेल डॉ. अलेक्झांडर आयर्व्हिन यांनी मोठ्या गंमतीने परंतु परिणामकारक रीतीने ते दाखविले आहे. दोन्ही काटे बारावर आहेत असे समजू या व सहा हजार वर्षांपासूनचा इतिहास सुरु झाला असे मानू या. आता पाहा हं. इजिप्त व बाबिलोन काटे बारावर असता उभी असतात. बारा वाजून पाच मिनीटे होताच क्रीट पुढे येते. बारा वाजून दहा मिनिटे झाली व असीरिया चमकला. सव्वाबारा वाजता खाल्डिआ खडा राहतो. बारा वाजून वीस मिनिटे झाली असता, हिंदुस्थान, चीन व मिडीया येऊन उभी राहतात.( डॉक्टर अलेक्झांडर आयर्व्हिनने अर्थातच हिंदुस्थान व चीन यांच्या संस्कृतीच्या प्राचीनत्वाविषयी जे पाश्चिमात्य मत आहे ते येथे घडले आहे.) बारा वाजून पंचवीस मिनिटे झाली, पर्शिया पुढे येतो. साडेबारा वाजता ग्रीसचा गौरव. बारा-पस्तीस झाले; तो पाहा अलेक्झांडर नकाशावरील काही साम्राज्ये पुसून टाकीत आहे. आणि बारा वाजून चाळीस मिनिटे होताच रोम राज्य करु लागले. पाऊण वाजता अर्वाचीन युरोपियन राष्ट्रांचा उदयकाळ दिसू लागतो. पुढे दहा मिनिटे तर सारी घाईच आहे. एक राज्य जाते, दुसरे येते. एक साम्राज्य संपते, दुसरे जन्मते, अशा गोष्टी प्रत्येक मिनिटाला होताना दिसतात. आणि एकाला थोडेसे सेकंद असताना १९१४ मधील महायूद्धाची तोफ वाजते डॉ. अलेक्झांडर आयर्व्हिन यांनी मोठ्या गंमतीने परंतु परिणामकारक रीतीने ते दाखविले आहे. दोन्ही काटे बारावर आहेत असे समजू या व सहा हजार वर्षांपासूनचा इतिहास सुरु झाला असे मानू या. आता पाहा हं. इजिप्त व बाबिलोन काटे बारावर असता उभी असतात. बारा वाजून पाच मिनीटे होताच क्रीट पुढे येते. बारा वाजून दहा मिनिटे झाली व असीरिया चमकला. सव्वाबारा वाजता खाल्डिआ खडा राहतो. बारा वाजून वीस मिनिटे झाली असता, हिंदुस्थान, चीन व मिडीया येऊन उभी राहतात.( डॉक्टर अलेक्झांडर आयर्व्हिनने अर्थातच हिंदुस्थान व चीन यांच्या संस्कृतीच्या प्राचीनत्वाविषयी जे पाश्चिमात्य मत आहे ते येथे घडले आहे.) बारा वाजून पंचवीस मिनिटे झाली, पर्शिया पुढे येतो. साडेबारा वाजता ग्रीसचा गौरव. बारा-पस्तीस झाले; तो पाहा अलेक्झांडर नकाशावरील काही साम्राज्ये पुसून टाकीत आहे. आणि बारा वाजून चाळीस मिनिटे होताच रोम राज्य करु लागले. पाऊण वाजता अर्वाचीन युरोपियन राष्ट्रांचा उदयकाळ दिसू लागतो. पुढे दहा मिनिटे तर सारी घाईच आहे. एक राज्य जाते, दुसरे येते. एक साम्राज्य संपते, दुसरे जन्मते, अशा गोष्टी प्रत्येक मिनिटाला होताना दिसतात. आणि एकाला थोडेसे सेकंद असताना १९१४ मधील महायूद्धाची तोफ वाजते हे असे सहा हजार वर्षांचे चित्र आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/9383", "date_download": "2021-08-02T04:45:48Z", "digest": "sha1:F4DH3ZPFZSJHBO7H2Y2XTUWECHVSXJS5", "length": 5555, "nlines": 112, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | आलों, थांबव शिंग !| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआलों, थांबव शिंग दूता, आलों \nकिति निकडीनें फुंकिशि वरिवरि कळला मला प्रसंग ध्रु०\nजरि सखे जन हाटा निघती,\nपहा सोडिला संग. दूता० १\nजरि नाटकगृह हें गजबजलें,\nजरि नानाविध जन हे सजले,\nमजविण त्यांचें कितीहि अडलें,\nपहा सोडिला रंग. दूता० २\nजरी खवळलें तुफान सागरिं,\nमार्ग भरे हा जरि घन तिमिरीं,\nपहा टाकिली होडी मीं तरि\nनमुनि तिला साष्टांग. दूता० ३\nगवळी नेवो गाइ वनाला,\nझालों मी निस्संग. दूता० ४\nविसर्जिली मीं स्वप्नें सारीं,\nमाझा न घडे संग दूता० ५\nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/3195", "date_download": "2021-08-02T06:50:09Z", "digest": "sha1:2WX2U7ANOFMKVTRQENDUOLFLLW3REHVB", "length": 13061, "nlines": 141, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "आंदोलन :- शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँक व्यवस्थापकास दिला चोप ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > वरोरा > आंदोलन :- शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँक व्यवस्थापकास दिला चोप \nआंदोलन :- शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँक व्यवस्थापकास दिला चोप \nप्रहार पदाधिकारी किशोर डुकरे आणि गणेश उराडे यांचे नेत्रुत्व \nवरोरा प्रतिनिधी : –\nवैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक खांबाडा येथील बैंक व्यवस्थापक यांनी शेतकऱ्यांना कर्जात वाढ ना देता चक्क कर्ज देण्यास नकार दिल्याने प्रहार विद्यार्थी संघटनेचे गणेश उराडे आणि शेतकरी आघाडी चे किशोर डुकरे यांनी पुढाकार घेत काही शेतकऱ्यांना घेवून बैंक कार्यालयात चक्क बैंक व्यवस्थापकाला चोप दिल्याने खळबळ उडाली होती. नियमानुसार नियमित कर्ज भरून सुद्धा त्या शेतकऱयाला कर्जात वाढ मागितली असता आपमानास्पद वागणून बैंक शाखा व्यवस्थापक देतात हे माहीत होताच प्रहार सेवकांनी त्या शाखा व्यवस्थापकास चांगलाच धडा शिकवीला आणि तात्काळ नवीन कर्जदारांना आणि कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप करा अन्यथा तुमच्या बँक सामोर शेतकरी ठाण मांडून बसेल याला तुम्ही जबाबदार असाल असे प्रहार सेवकांनी त्या अधिकाऱ्याला बजावून सांगितले\nमहाराष्ट्र सरकारने सर्व स्तरावर परिपत्रक काढून कोणत्याही शेतकऱ्याला नाहक त्रास देऊ नये असे परिपत्रक काढुन सुद्धा शासनाच्या परिपत्रकाराला घरचा अहेर हे बँक व्यवस्थापक देत होते. हे प्रकरण लवकर मार्गी लावा नाही तर आम्ही आता आंदोलन करू असा इशारा दिल्यानंतर अखेर व्यवस्थापकाने येत्या सहा दिवसात हे सर्व प्रकरण मार्गी लावू आणि शेतकऱ्याला कर्ज वाटप करू असे आश्वासन शाखा व्यवस्थापकांनी दिल्याने प्रकरण शांत झाले परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्ज बैंक व्यवस्थापकांनी दिले नसल्याची माहीती आहे.\nआर्थिक मंदी :- मंगल कार्यालय, सभागृह, कैटरिंग, डेकोरेशन असोसिएशनचे तहसीलदार यांना निवेदन \nविशेष वृत्त कोरोना बुलेटिन:- जिल्हा प्रशासनाची लॉक डाऊन काळात आजपर्यंत कामगीरी दमदार \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/blog-post_41.html", "date_download": "2021-08-02T05:37:04Z", "digest": "sha1:MATQF2F2ZVV4R2GDWTL26SOQLQMEUMHN", "length": 3874, "nlines": 53, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तांदळाची खीर | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n· १ वाटी चांगल्या प्रतीचा तांदूळ\n· ४ वाट्या दूध\n· १ वाटी (भरून) साखर\n· २ चमचे चारोळ्या व काजूचे काप\n· १ चमचा बेदाणा\n· तांदूळ धुवून चाळणीवर तासभर निथळत ठेवावेत. जरा ओलसर असतानाच पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये रवाळ वाटावेत.\n· साय न काढता दूध तापत ठेवावे. दूध उकळायला लागले की तांदळाचा रवा त्यात घालावा.\n· मध्यम आचेवर सतत ढवळत राहावे. साधारण अर्ध्या तासात रवा मऊसर शिजेल.\n· रवा शिजला आहे कि नाही हे बोटाने दाबून बघावे.\n· रवा शिजल्यानंतर साखर घालावी व ढवळत राहावे.\n· मिश्रण थोडे पातळसर होईल. ते दाटसर होईपर्यंत ढवळावे.\n· गॅस बंद करून त्यात वेलचीपूड घालावी.\n· गार झाल्यावर चारोळ्या, काजू, बेदाणे घालावेत.\n· फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खावी.\nआम्ही सारे खवय्ये sweet veg\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/60c8ae2131d2dc7be742042e?language=mr", "date_download": "2021-08-02T07:00:11Z", "digest": "sha1:2RXJBOMRFNLJKTKF2TA7MSZQJBS65XXA", "length": 7506, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nभारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी\nभारतीय नौदलाने हल्लीच B.E./B.Tech उत्तीर्ण उमेदवारांसाठी विस्तारित नौदल अभिविन्यास अभ्यासक्रम-जानेवारी २०२२ (एसटी२२)साठी ५० एसएससी अधिकाऱ्यांची भरती जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी २६ जूनपूर्वी www.joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतील. या भरती प्रक्रियेसाठीच्या महत्त्वपूर्ण तारखा पुढील प्रमाणे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख १२ जून २०२१ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जून २०२१ पदांचे विवरण: भारतीय नौदलाने एसएससी अधिकारी वर्गातील एकूण ५० पदांसाठी अर्ज करण्यासाठी ब्रँच किंवा कॅडरनुसार पदांचे विभाजन केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे. - एसएससी जनरल सर्व्हिस (GS/X): ४७ पदे - हायड्रो कॅडर: ३ पदे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे. - या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणारा उमेदवार बीई/बीटेक परीक्षेत कुठल्याही विषयात किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असणे अनिवार्य आहे. - या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराचा जन्म हा २ जानेवारी १९९७ नंतर आणि १ जुलै २००२ पूर्वी झालेला असणे आवश्यक आहे. वेतन- भारतीय नौदलातील एसएससी अधिकाऱ्याच्या पदांवर निवड झालेल्या उमेदवाराला लेव्हल-१० नुसार ५६ हजार १०० पासून १ लाख १० हजार ७०० पर्यंत वेतन दिले जाईल. -विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020क्लिक करा. संदर्भ:- लोकमत. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nतब्बल 425 जागांसाठी बंपर पदभरती\n👉 माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई इथे लवकरच बंपर पदभरती होणार आहे. यासाठीची अधसूचना जारी करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेन्टिस या पदाच्या एक नव्हे दोन चे तर तब्बल...\nआय टी आय प्रवेश प्रक्रिया 2021 सुरु\nशेतकरी बंधूंनो, आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2021 सुरु झाल्या आहेत. यामध्ये १ लाख २० हजार जागांची भरती होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा....\nनोकरी | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\nशासकीय नोकरीसाठी मोठी संधी\n👉🏻एम्प्लॉयमेंट न्यूजच्या आठवड्यामध्ये 10 ते 16 जुलै 2021 रोजी भरलेल्या जाहिरातीनुसार ट्रेड्समेन मेट (पहिले मजूर), जेओए (पहिले एलडीसी), मटेरियल असिस्टन्ट (एमए), एमटीएस,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/799119", "date_download": "2021-08-02T07:32:34Z", "digest": "sha1:3YG43FSAP5LIEIHPYUKCH2WUIFKGPP4T", "length": 3104, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"बौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nबौद्धिक संपत्तीच्या मालकीबद्दलचे नियम (संपादन)\n२०:५०, २२ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती\n३३ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n२०:०२, १२ मे २०११ ची आवृत्ती (संपादन)\n२०:५०, २२ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1689", "date_download": "2021-08-02T05:40:17Z", "digest": "sha1:B6UJX62IPV754OGKH7RWVE7SOUUL5QLT", "length": 10546, "nlines": 85, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | प्रश्न 9| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआशियातील संस्कृती टिकल्या यावरुनच मानवी व आध्यात्मिक मूल्ये जीवनदायी आहेत ही गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. आशियातही युद्धे होती, युद्धप्रिय राजे-महाराजे होते. परंतु युरोपियन राष्ट्रांत युद्धातील साहसांबद्दल व पराक्रमाबद्दल जी एक गौरवाची भावना आजही दिसून येते. तशी इकडच्या लोकांत फारशी नव्हती. य़ुरोपने युद्धाभोवती तेजोवलय निर्मिले आहे, तसे आशियाने कधी केले नाही. असीरियाने लष्करी सत्तेच्या जोरावर सारे जग जिंकण्याचे ठरविले. आणखी पुढे, आणखी पुढे, अशा महत्त्वाकांक्षेने असीरिया बेहोष झाला. आणि शेवटी त्याचा चुराडा उडाला. अतीमुळे माती झाली. प्राचीन ग्रीक लोकांना तर युद्धाचा कायमचाच जीर्णज्वर जडला होता आणि त्यानेच ग्रीस मेला. रोमने सर्व ज्ञात जग जिंकले. पूर्वेकडून व पश्चिनेकडून रोमला अप्रतिहत खंडणी मिळत होती. रोमने सारे जग मिळविले, परंतु आत्मा मात्र नेमका गमावला ऐषाआरामात रोम लोळू लागले, वैवाहिक नीती भ्रष्ट झाली. रोमचा अधःपात म्हणजे वैषयिक पराकाष्ठा. एका पुरुषाने तेविसावी बायको मिळविली, तर एका स्त्रीने एकविसावा पती मिळविला असे नमुद आहे. विवाह म्हणजे करार. हे करार वाटेल तेव्हा रद्द केले जात, वाटेल तेव्हा पुन्हा मुक्रर केले जात. जणू बाजारातील देवघेवच ती ऐषाआरामात रोम लोळू लागले, वैवाहिक नीती भ्रष्ट झाली. रोमचा अधःपात म्हणजे वैषयिक पराकाष्ठा. एका पुरुषाने तेविसावी बायको मिळविली, तर एका स्त्रीने एकविसावा पती मिळविला असे नमुद आहे. विवाह म्हणजे करार. हे करार वाटेल तेव्हा रद्द केले जात, वाटेल तेव्हा पुन्हा मुक्रर केले जात. जणू बाजारातील देवघेवच ती उच्चतर जीवनाचे रोममध्ये दिवाळे उडत आहे, आध्यात्मिक जीवन संपुष्टात येत चालले आहे, अशी धोक्याची सूचना काही विचारवंत देत होते. इतिहासकार लिव्ही म्हणाला, “आमचे दुर्गुण आम्हाला झेपणार नाहीत. त्या दुर्गुणांवर उपाय करणेही आता शक्य नाही. दुर्गुणांचा रोग आता बरा होण्याच्या पलीकडे गेला आहे.” टॅसिटसने तर त्या वेळच्या हत-पतित संसाराचे फारच भेसूर चित्र रेखाटले आहे. जुव्हेनालने अत्यंत बोचक व खोचक उपहास केला आहे. परंतु लोकांनी ही वाणी ऐकिली नाही. आणि रोमचे ते वैभव अस्तंगत झाले. जगावर सत्ता गाजविण्याच्या अमर्याद महत्त्वाकांक्षेने पछाडलेली अशी साम्राज्ये एकामागून एक धुळीत गेली. आध्यात्मिक दिवाळखोरीमुळे संस्कृतीपाठीमागून संस्कृती नष्ट झाल्या. हिंदूंच्या विष्णुपुराणाचा कर्ता एके ठिकाणी म्हणतो, “विचार करा. लवकरच नवा अवतार येईल. कल्कीचा अवतार होईल. आणि मग काय होईल उच्चतर जीवनाचे रोममध्ये दिवाळे उडत आहे, आध्यात्मिक जीवन संपुष्टात येत चालले आहे, अशी धोक्याची सूचना काही विचारवंत देत होते. इतिहासकार लिव्ही म्हणाला, “आमचे दुर्गुण आम्हाला झेपणार नाहीत. त्या दुर्गुणांवर उपाय करणेही आता शक्य नाही. दुर्गुणांचा रोग आता बरा होण्याच्या पलीकडे गेला आहे.” टॅसिटसने तर त्या वेळच्या हत-पतित संसाराचे फारच भेसूर चित्र रेखाटले आहे. जुव्हेनालने अत्यंत बोचक व खोचक उपहास केला आहे. परंतु लोकांनी ही वाणी ऐकिली नाही. आणि रोमचे ते वैभव अस्तंगत झाले. जगावर सत्ता गाजविण्याच्या अमर्याद महत्त्वाकांक्षेने पछाडलेली अशी साम्राज्ये एकामागून एक धुळीत गेली. आध्यात्मिक दिवाळखोरीमुळे संस्कृतीपाठीमागून संस्कृती नष्ट झाल्या. हिंदूंच्या विष्णुपुराणाचा कर्ता एके ठिकाणी म्हणतो, “विचार करा. लवकरच नवा अवतार येईल. कल्कीचा अवतार होईल. आणि मग काय होईल ज्याच्याजवळ संपत्ती तोच मोठा मानला जाईल, तोच अभिजनवान, तोच खरा सदगुणी. स्त्री-पुरुषात कामविकार हेच एक बंधन राहील. अमृत हाच व्यवहारहेतू होईल. विषयसुखाहून अन्य आनंद राहणार नाही. विषयसेवण हाच एक आनंद. गळ्यात जानवे म्हणजेच ब्राह्मणत्व. रतिसुख म्हणजेच जणू गृहस्थाश्रम. बाह्य टिळेमाळा हेच धर्माचे स्वरुप होईल, धर्माचा आत्मा नष्ट होईल.” असे हे वर्णन आहे. जर रानटीपणाचे क्षुद्र ध्येय अद्यापही आपण सोडणार नाही, त्यालाच चिकटून बसू तर आपल्या जीवनाचा विकास थांबेल. ते सडेल, झडेल. आपली संस्कृती स्वतःच्या पापाच्या वजनाचे ढासळून पडेल; ती नाहीशी होईल. सर्व गोष्टी उघड आहेत. इतिहासाचा कायदा निर्दय आहे. जे पेराल ते उगवेल. तेथे पसंती-नापसंती मग नाही. जे हाती तलवार घेतील ते तलवारीने होत नसून तिच्यात जी काही आध्यात्मिक शक्ती असते, तिचा तो प्रभाव असतो, आणि जेव्हा तिच्यातील ही शक्ती असते, तिचा तो प्रभाव असतो आणि जेव्हा तिच्यातील ही शक्ती संपते, ही जीवनदायी- प्राणदायी वस्तू नाहीशी होते, तत्क्षणी त्या संस्कृतीचे प्रेत होऊन पडते. जोपर्यंत तलवारीवर हात आहे व तलवार हीच आशा आहे, तोपर्यंत भविष्य भयाण आहे, अंधारमय आहे. जोपर्यंत आत्म्याच्या आधाराने कारभार चालवावयास आपण तयार होत नाही, तोपर्यंत भविष्याची आशा नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/9384", "date_download": "2021-08-02T06:57:51Z", "digest": "sha1:EARJYNSVUODRMFDZN7QARZCHVENTZRVT", "length": 5596, "nlines": 112, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय !'| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमी जातां राहिल कार्य काय \nसूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;\nतारे अपुला क्रम आचरतिल,\nअसेच वारे पुढे वाहतिल,\nहोईल कांहिं का अंतराय \nमेघ वर्षतिल, शेतें पिकतिल,\nगर्वानें या नद्या वाहतिल,\nकुणा काळजी कीं न उमटतिल\nपुन्हा तटावर हेच पाय \nपुन्हा आपल्या कामिं लागतिल,\nउठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल,\nमी जातां त्यांचें काय जाय \nत्याविण जग का ओसचि पडलें \nकुणीं सदोदित सूतक धरिलें \nमग काय अटकलें मजशिवाय \nअशा जगास्तव काय कुढावें \nमोहिं कुणाच्या कां गुंतावें \nहरिदूता कां विन्मुख व्हावें \nकां जिरवुं नये शांतींत काय \nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/1738", "date_download": "2021-08-02T05:51:59Z", "digest": "sha1:OOM3CZBLET4FFRL4T6AMIFFNEZWIWZUU", "length": 13238, "nlines": 141, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "सावित्रीबाई चे विचार प्रेरणा देणारे, किरण बोढे यांचे प्रतिपादन. – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > सावित्रीबाई चे विचार प्रेरणा देणारे, किरण बोढे यांचे प्रतिपादन.\nसावित्रीबाई चे विचार प्रेरणा देणारे, किरण बोढे यांचे प्रतिपादन.\nक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारोह \n3 जानेवारीला सकाळी 11 वाजता घुग्घुस येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 189 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी किरण बोढे यांनी सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व सावित्रीबाईच्या जिवनावर प्रकाश टाकला, सावित्रीबाईचा जन्म 3 जाने 1831 रोजी सातारा जिल्हातील नायगांव या खेड्यात झाला, सावित्रीबाई ह्या भारतीय शिक्षीका, कवयित्री, समाज सुधारक होत्या, त्यामुळे त्यांनी आशीया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरु करीत स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली व मुलींना शिक्षण देण्याची सुरवात केली, महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाच्या आरंभीक टप्प्यात त्यांचे पती ज्योतीराव फुले यांचा सह त्यांनी मोठी कामगीरी बजावली, त्यांनी स्त्री व शुद्रां मध्ये शिक्षणाचा प्रसार केला, त्या भारतातील पहिल्या मुख्यध्यापिका ठरल्या, त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबविण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवुन आनला व “सत्यशोधक समाज” ही संघटना उभी केली, त्यांना त्यांचा कार्याबद्दल “क्रांतीज्योती” पुरस्कार मिळाला होता, अवघ्या वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतीराव फुले यांचेशी झाला होता असे प्रतिपादन किरण बोढे अध्यक्ष प्रयास अर्बन को-ऑपरेटिव क्रेडीट सोसायटी यांनी केले,यावेळी सुषमा सावे, सुचिता लुटे ग्रापं सदस्या, अर्चना भोंगळे,निशा उरकुडे, सुनीता पाटील, सुनंदा लिहीतकर नाशीमा कुरेशी, उषा बोंडे, करिश्मा दांडवे, सोनु बाहादे, प्रिती धोटे, शितल कामतवार व खुशबु मेश्राम उपस्थित होत्या\nअणपढ गवार व गुंड प्रव्रुतीचा तो उमेदवार कोण \nगडचांदूर नगर परिषदमधे काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सविता टेकाम विजयी,\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/tag/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2021-08-02T05:14:29Z", "digest": "sha1:XEVVQASSTK54GRE2BO3K5M233GYOAZA4", "length": 13356, "nlines": 134, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "अन्याय – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nमाणिकगड सिमेंट कंपनीने केली आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक \nनौकरीचे आमीष देऊन आदिवासींची शेतजमीन नियमबाहयरित्या कंपनीने खरेदी केलेल्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :- गडचांदूर स्थित माणिकगड सिमेंटच्या आदित्य बिर्ला ग्रुप कुसुंबि माईन्स भागातील बुद्रुक येथील आदिवासी शेतकऱ्यांची जमीन बनावट कागदपत्राच्या आधारे निबंधक कार्यालयात खरेदी खत न करता राजुरा येथील पटवारी भवन मध्ये बसून अज्ञानी आदिवासींना भाडे पत्रावर लीज करार जमीन घेत असल्याचे भासवून सिमेंट कंपनीमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून 10000 20000 25000 याप्रमाणे आदिवासींना धनादेश दिले, व नोकरी देण्याचे पत्र दिले, हा जमीन खरेदी व्यवहार 8 मार्च 1995 दाखवून मंडळ अधिकारी तलाठी यांच्या संगनमतातून एकाच दिवशी दिनांक 26 जुलै 1995 रोजी फेरफार घेऊन सातबारा वरून अधिवासांचे नाव वगळून त्यावर माणिकगड सिमेंट वर्क प्रोप्रा सेंचुरी टेक्स्टाईल मुंबई ई अशी नोंद घेण्यात आली कंपनीकडून शेतकऱ्यांना नोकरीसाठी दिनांक 26\nकोलाम आदिवासीवर गुन्हे दाखल करून माणिकगड कंपनीला अवैध उत्खनन व बांधकामाला प्रशासनाची मंजुरी \nसायलो क्रेशर वनक्षेत्रात कंपनी कडून अनधिकृत कामे , प्रशासन झोपेत प्रमोद खिरटकर प्रतिनिधी -: माणिकगड सिमेंट कंपनी व्यवस्थापन हे मागील अनेक दिवसापासुन कोलाम आदिवासी समाजावर अन्याय करून वनविभागाच्या आणि कोलाम आदिवासीच्या जमिनीवर कब्जा करून पोलिस करवाई पर्यंत मजल मारून चर्चेत आहे. कंपनीचा अनागोंदी कारभाराने नवनविन वादग्रस्त मुद्दे उघड्यावर येत असल्याने मानीकगड कंपनीच्या मुजोरीमुळे कोलाम आदीवासीवर किती अन्याय होत असावा याची अनुभुती जनतेला कळत आहे.मात्र शासन प्रशासनाकडून याकडे होणारा कानडोळा व कुपंनच शेत खात असल्याने शासनाला महसुल व आर्थिक फटका बसत आहे. कंपनीची मुजोरी व अधिकाऱ्याची चुप्पी ने कंपनीचा पसारा शासकीय व वनजमीनीवर डोळा ठेऊन अनाधिकृत कब्जा करण्याचा प्रकार फोफावला आहे. योग्य दिशेने चौकशीचे चक्र फिरवल्यास अनेक गोंधळ उघड पडेल यात मात्र शंकां नाही. उपरोक्त बाधंकाम प्रथम टप्प्यात कामाच्या अनियमिता या कारणावरुन\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/cricket/ipl-2021-dont-expect-much-ms-dhoni-batsman-brian-lara-a593/", "date_download": "2021-08-02T06:12:14Z", "digest": "sha1:HWVSV2JCTVXWCVFCDFWLQTIJVM3PHLQY", "length": 18598, "nlines": 131, "source_domain": "www.lokmat.com", "title": "IPL 2021 : फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनीकडून फार अपेक्षा ठेऊ नका; ब्रायन लाराचं स्पष्ट मत - Marathi News | IPL 2021 : Don't expect much from MS Dhoni the batsman : Brian Lara | Latest cricket News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nIPL 2021 : फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनीकडून फार अपेक्षा ठेऊ नका; ब्रायन लाराचं स्पष्ट मत\nआयपीएलच्या मागच्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी निराशाजनक झाली होती. पण, यंदा CSKनं चांगली सुरुवात करताना गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.\nIPL 2021 : फलंदाज म्हणून महेंद्रसिंग धोनीकडून फार अपेक्षा ठेऊ नका; ब्रायन लाराचं स्पष्ट मत\nआयपीएलच्या मागच्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी निराशाजनक झाली होती. पण, यंदा CSKनं चांगली सुरुवात करताना गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वकौशल्य आजही पूर्वीसारखेच आहे, परंतु त्याच्या फलंदाजीनं संघाची चिंता वाढवली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि सहा षटकं खेळण्याची संधी असूनही त्यानं १७ चेंडूंत केवळ १८ धावा केल्या. धोनीच्या या संथ खेळीमुळे CSKचा पराभवही झाला असता आणि याची कबुली धोनीनंही सामन्यांतर दिली. CSK २००+ धावा सहज करतील असे वाटत होते, परंतु त्यांना १८८ धावांवर समाधान मानावे लागले. महेंद्रसिंग धोनीबद्दल समालोचक आकाश चोप्राचे वादग्रस्त विधान; नेटिझन्सनी घेतला समाचार\n\"मला वाटतं आम्हाला आणखी धावा करता आल्या असत्या. मी खेळलेले पहिले सहा चेंडू आम्हाला इतर कुठल्या सामन्यात महागात पडले असते. जेव्हा तुम्ही मैदानात खेळत असता तेव्हा तुम्हाला कुणी अनफिट म्हटलेलं नक्कीच आवडणार नाही. या वयात कामगिरीची हमी देता येत नाही\", असं धोनीनं कबुल केलं होतं. \"मी वयाच्या २४ व्या वर्षी असताना कामगिरीची हमी देऊ शकत नव्हतो. तर आता ४० व्या वर्षी हमी देणं खूप कठीण आहे. निदान मी अनफिट असल्याचं बोट कुणी माझ्याकडे दाखवू शकत नाही हे माझ्यासाठी खूप सकारात्मक आहे\", असंही धोनी म्हणाला.विराट कोहलीचा पारा चढला; म्हणाला, याला कुणीतरी विमानाच्या बाहेर फेका रे; म्हणाला, याला कुणीतरी विमानाच्या बाहेर फेका रे\nवेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा यानंही याच मुद्यावर बोट ठेवताना फलंदाज म्हणून धोनीकडून अपेक्षा करणं सोडलं पाहिजे, असे मत व्यक्त केलं. तो म्हणाला,''फलंदाजीत धोनीकडून आणखी चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. यष्टिंमागे अजूनही त्याला तोड नाही, परंतु CSKची फलंदाजांची फळी एवढी मोठी आहे की धोनी आराम करू शकतो. धोनी फॉर्मात यावा, ही सर्वांची इच्छा आहे. तो किती घातक ठरू शकतो हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु त्याच्याकडे आणखी चांगले खेळाडू आहेत.''\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :IPLMS Dhoniआयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनी\nक्रिकेट :IPL 2021: ९वी नंतर शाळा सोडली, १४ व्या वर्षी क्रिकेट सोडलं, वेल्डिंगचं काम केलं; आता पुनरागमन करत केला धमाका\nIPL 2021: घरी आर्थिक तंगी असताना आयपीएल फ्रँचायझिंनी लावलेल्या बोलीमुळे खेळाडूंना आर्थिक आधार मिळाला. यातलंच एक नाव म्हणजे लुकमान मेरिवाला (Lukman Meriwala). ...\nक्रिकेट :IPL 2021 : महेंद्रसिंग धोनीबद्दल समालोचक आकाश चोप्राचे वादग्रस्त विधान; नेटिझन्सनी घेतला समाचार\nइंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना खेळला गेला. ...\nक्रिकेट :IPL 2021 : विराट कोहलीचा पारा चढला; म्हणाला, याला कुणीतरी विमानाच्या बाहेर फेका रे; म्हणाला, याला कुणीतरी विमानाच्या बाहेर फेका रे\nइंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात आतापर्यंच एकच संघ अपराजित आहे आणि तो संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Bangalore)... ...\nक्रिकेट :IPL 2021: वर्ल्डकप खेळताना अशी डाईव्ह का मारली नाहीस कालच्या सामन्यानंतर धोनी होतोय ट्रोल\nIPL 2021, MS Dhoni: धोनीने बाद होण्यापासून स्वत:ला वाचवले, मात्र यामुळे त्याची विकेट गेली ती सोशल मीडियावर. ...\nक्रिकेट :Fact Check : IPL 2021 लाईव्ह मॅचमध्ये सुरेश रैनानं धरला रवींद्र जडेजाचा गळा; MS Dhoni झाला हैराण, Video\nIPL 2021: चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( Rajasthan Royals) ४५ धावांनी विजय मिळवला. ...\nक्रिकेट :IPL 2021: सुरेश रैनाचा नाद खुळा; CSKसाठी नोंदवला एक अफलातून विक्रम\nआयपीएलमध्ये अनेक खेळाडू असे आहेत ज्यांनी विक्रमांचे डोंगर रचले आहेत. त्यामुळेच प्रत्येक सामन्यांत या स्टार क्रिकेटपटूंकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा असतात. ...\nक्रिकेट :...म्हणून बेन स्टोक्स काहीकाळ राहणार खेळापासून दूर, कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का\nBen Stokes News: भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक असताना इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. ...\nक्रिकेट :Rahul Dravid: भारतीय संघाचा प्रशिक्षक बनणार का राहुल द्रविडने दिले असे उत्तर\nRahul Dravid: भविष्यात संधी मिळाल्यास कोचिंगची जबाबदारी पूर्णवेळ पेलण्यास सज्ज आहात काय, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. ...\nक्रिकेट :श्रीलंकेच्या तीन खेळाडूंवर एका वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंदी; प्रत्येकी ३७ लाख २९ हजारांचा दंड\nया खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर बायो बबल नियमांचे उल्लंघन केले होते. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ...\nक्रिकेट :India Tour of England: दुखापत, कोरोना यातून मार्ग काढत टीम इंडिया आता इंग्लंडला भिडणार; दीड महिन्यांच्या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक\nIndia Tour of England: शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या राखीव खेळाडूंनी वन डे मालिकेत आपली छाप पाडली. या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा इंग्लंड दौऱ्याकडे वळल्या आहेत. ...\nक्रिकेट :India Tour of England: पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव यांना इंग्लंडमध्ये एन्ट्री मिळणे अवघड; कृणाल पांड्याच्या 'पॉझिटिव्ह' रिपोर्टनं झाली गडबड\nIndia Tour of England: भारताचा श्रीलंका दौरा समाप्त झाला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली अन् राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली राखीव खेळाडूंसह टीम इंडिया या दौऱ्यावर दाखल झाली होती. ...\nक्रिकेट :IND vs SL : कृणाल पांड्यानंतर टीम इंडियातील आणखी दोन सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह\nIndia vs Sri Lanka : श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या अडचणी मालिका संपल्यानंतरही वाढत चालल्या आहेत. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत\n अनेकांना एक डोस मिळेना; इथे एकाच व्यक्तीला दिले चार डोस अन् मग...\nमुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी घर विकलं अन् पेट्रोल पंपावर नोकरी केली; २३ वर्षीय प्रदीप बनला IAS\n तुम्ही चुकून ‘त्या’ मेसेजवर क्लिक केले नाही ना, अन्यथा...; Vi, Airtel चा अलर्ट\n देशात कोरोना व्हायरसचा प्रजनन दर वाढला; एम्स, सीएसआयआरनं दिला गंभीर इशारा\n'या' SUV नं येताच केला धमाका; कंपनीच्या विक्री २३४ टक्क्यांची वाढ, पाहा काय आहे खास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/JAPANESE-MAGNOLIA/587.aspx", "date_download": "2021-08-02T05:41:23Z", "digest": "sha1:QP6JMZFZXTO5WEBX4SA3TINUOBLY2CXX", "length": 15345, "nlines": 185, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "JAPANESE MAGNOLIA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n``तू आहेस का फुसावो किती काळ मी तुझ्याशिवाय होतो किती काळ मी तुझ्याशिवाय होतो मला चैन पडत नव्हतं. ये. मला सुख दे. तू नेहमी देतोस तसं....`` फुसावो त्या विश्वास ठेवणाऱ्या चेहऱ्यापासून दूर झाला. एक बारीकशी किंकाळी फोडून आपल्या थरथरत्या हातातला सुरा त्यानं आपल्या प्रियकराच्या छातीत जोरानं खुपसला. तो सुरा मुठीपर्यंत आत जाईतो, तो थांबला नाही. बाहेर काढून आणखी एकदा, त्याच, त्याच्याविषयीच्या प्रेमानं, विश्वासानं आणि त्याच्या इच्छेनं भरलेल्या हृदयात.... त्याला जाणवलं की, खोलीत कोणीच नव्हतं आणखी. आणि ओकिमोटोच्या ओठांवर शब्द होते, ``फुसावो, फुसावो, तू आलास मला चैन पडत नव्हतं. ये. मला सुख दे. तू नेहमी देतोस तसं....`` फुसावो त्या विश्वास ठेवणाऱ्या चेहऱ्यापासून दूर झाला. एक बारीकशी किंकाळी फोडून आपल्या थरथरत्या हातातला सुरा त्यानं आपल्या प्रियकराच्या छातीत जोरानं खुपसला. तो सुरा मुठीपर्यंत आत जाईतो, तो थांबला नाही. बाहेर काढून आणखी एकदा, त्याच, त्याच्याविषयीच्या प्रेमानं, विश्वासानं आणि त्याच्या इच्छेनं भरलेल्या हृदयात.... त्याला जाणवलं की, खोलीत कोणीच नव्हतं आणखी. आणि ओकिमोटोच्या ओठांवर शब्द होते, ``फुसावो, फुसावो, तू आलास`` त्याच्या दगडी बनलेल्या चेहऱ्यावरून अश्रूंचा लोट वाहत होता. धक्का बसलेल्या त्या मुखातून त्याचंच नाव पुन:पुन्हा येत होतं, आणि एकच प्रश्न – का, का`` त्याच्या दगडी बनलेल्या चेहऱ्यावरून अश्रूंचा लोट वाहत होता. धक्का बसलेल्या त्या मुखातून त्याचंच नाव पुन:पुन्हा येत होतं, आणि एकच प्रश्न – का, का रक्ताचा एक प्रवाह छातीतून, फुसावोला परिचित, अतिपरिचित असलेल्या त्या शरीरातून वाहू लागला. समलिंगी आकर्षणाच्या गर्हणीय प्रवाहात वाहवत गेलेल्या सामुराई आणि सामान्य शेतकऱ्याचा मुलगा यांच्या प्रमाथी प्रेमकहाणीची हृदय हेलावणारी शोकांतिका.\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/blog-post_51.html", "date_download": "2021-08-02T06:00:26Z", "digest": "sha1:J4KF5DLQZKAJMP7HGLVLZXNZJ6625EDP", "length": 5044, "nlines": 45, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "महाराजांचे बाजीप्रभूना पत्र | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nराजांनी बाजीप्रभूला लिहिलेल्या एका पत्रात हिरडस मावळातील कासोळगडाचा उल्लेख येतो. ह्या पत्रात राजांनी बाजीप्रभूला ह्या ओस पडलेल्या गडाचा ताबा घेऊन त्याला मोहनगड असे नाव दिले आहे. पिलाजी भोसलेने बहुदा हे पत्र नेले होते कारण त्याला २५ लोकांनिशी ह्या गडावर नेमले होते. बाजीप्रभूना गडाची व्यवस्था लावायला सांगितले होते व ते केल्यावर गडाचा ताबा पिलाजीला द्यायचा होता.\nमोहनगड किंवा कासोळगड हिरडस मावळात असल्याचे ह्यात म्हटले असले तरी तसा कुठला किल्ला अजून सापडला नाहीये. त्यावरच्या शिबंदीची संख्याही २५ इतकी कमी असल्यामुळे तो फारसा मोठा नसावा असे वाटते.\nह्या पत्राचा दिनांक १ रमजान शुहूर सन तिसा खमसैन अलफ म्हणजे मुसलमानी वर्ष १०५९ मधला आहे. ह्या वर्षात रमजान चा पहिला दिवस दोन वेळा आला होता - एकदा सुरवातीला व दुसऱ्यांदी शेवटी. पण पत्रातून हे कळत नाही की त्यापैकी कोणता दिवस अपेक्षित आहे. त्यामुळे ख्रिस्ती गणनेप्रमाणे ह्याचा दिनांक काढला तर तो २४ मे १६५८ किंवा १३ मे १६५९ ह्यापैकी एक धरावा लागेल.\nश्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८६८-८६९\n🚩॥ हर हर महादेव, जय श्रीराम ॥ 🚩\n🚩॥ जय भवानी, जय शिवाजी.॥ 🚩\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.natutrust.org/margtamhanemar", "date_download": "2021-08-02T04:42:08Z", "digest": "sha1:JAU6OBYLWNKYZZNWRIIW7XGC2MC6QMB3", "length": 6699, "nlines": 63, "source_domain": "www.natutrust.org", "title": "मार्गताम्हाने | NATU PRATISHTHAN", "raw_content": "डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र\nडॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, इंग्लिश मिडिअम स्कूल मार्गताम्हाने,\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी\nशाळेची स्थापना - 14 - डिसेंबर - 2009 यु डायस नं. - 27320104604 शाळा सांकेतांक - --.--.---\nशाळेची मुलभूत माहिती -\nशाळेचे व्यवस्थापन :- कायम विनाअनुदानित\nमान्यता दिनांक :- 18/08/ 2009\nस्थापनेचे वर्ष :- 14/ 12 / 2009\nया योजने अंतर्गत शाळा सुरु झाली :- नियमित\nशाळेचा प्रवर्ग:- प्राथमिक, उच्चप्राथमिक माध्यमिक\nशाळेचा सर्वात खालचा वर्ग :- पहिली,\nशाळेचा सर्वात वरचा वर्ग :- नववी.\nकिक बॉक्सिंग मध्ये पदक\nकथा- कथन जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक\nसंस्थार्गत आंतरशालेय कथाकथन स्पर्धेत तृतीय क्रमांक\nकिक बॉक्सिंग मध्ये पदक\nही शाळा चिपळूण पासून 22 किमी.अंतरावर गुहागर विजापूर महामार्गावर मार्गताम्हाने येथे स्थित आहे.शाळेची स्थापना जून 2010 मध्ये करण्यात आली आणि शाळेला महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त आहे.शाळेत नर्सरी ते इयत्ता 9 वी पर्यंतचे वर्ग सुरु आहेत. शाळेचा पट खालील प्रमाणे आहे .\nनर्सरी ते अप्पर के.जी. = 64 विद्यार्थी,पहिली ते आठवी 168 विद्यार्थी शाळेची एकूण विद्यार्थी संख्या 232 आहे.\nउपक्रम : भरत नाट्यम वर्ग , ज्युडो प्रशिक्षण वर्ग , चित्रकला व हस्तकला वर्ग\nविद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी खालील स्पर्धांचे आयोजन केले जाते -\nविज्ञान प्रदर्शन, भोंडला, राखी बनवणे, सॅलड सजावट, श्लोक वाचन, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा,कथा कथन - इत्यादी स्पर्धा\nमुलांना क्रीडा कौशल्य आणि सर्वांगीण विकासासाठी तसेच खो-खो, लंगडी, कबड्डी, धावणे यासाठी प्रशिक्षित करतो.\nपालकांचा सहभाग देखील या स्पर्धा मध्ये असतो.\nअभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध खालील उपक्रम आयोजित केले जातात.\nपिकनिक, क्षेत्र भेट, सांस्कृतिक कार्यक्रम, वनभोजन इत्यादी\nजयंती, पुण्यतीथी आणि दहीकाला , सरस्वती पूजन इत्यादी विविध उत्सवही शाळेत साजरे करतो.\nशास्त्रीय नृत्य - भरतनाट्यम जूडो - कराटे आणि रेखाचित्र सारख्या अभ्यासक्रमांसाठी आम्ही वेगवेगळे वर्ग आयोजित करतो. त्यांच्या जीवनात स्पर्धात्मक परीक्षांचे महत्त्व जाणून आम्ही विद्यार्थ्यांना खालील परीक्षांमध्ये प्रविष्ट करतो.\nएम. पी. एस. पी. (महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा)\nकलविकास मंचाद्वारे रंगभरण स्पर्धा आणि हस्ताक्षर स्पर्धा मध्ये सहभाग .\nउपरोक्त स्पर्धात्मक परीक्षांमध्ये काही विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/health-news-marathi/persistent-jaundice-occurs-then-be-careful-immediately-nrng-158756/", "date_download": "2021-08-02T06:45:14Z", "digest": "sha1:5LVL7WVVPEBENQHNM2W46GB6ZOYAGT6D", "length": 10993, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ब्रेन ट्युमरचा धोका | सततच्या जांभया येतात; मग लगेच व्हा सावध | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n‘तारक मेहता…’ मधील भिडेच्या कन्येची चर्चा, सोशल मीडियावर झालाय कल्ला\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nब्रेन ट्युमरचा धोका सततच्या जांभया येतात; मग लगेच व्हा सावध\nएका संशोधनानुसार, वारंवार जांभई येणे हे ब्रेन ट्युमरचेही संकेत देतात. त्याचप्रमाणे ह्रदयविकाराचा झटका येणे, एपिलेप्सी, शरीरातील तापमान नियंत्रित नसणे इत्यादी समस्या जांभईमुळे डोके वर काढतात. त्यामुळे वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nधावपळीचे दिवस, बदलती जीवनशैली, सतत वाढणारा तणाव, थकवा इत्यादी कारणांमुळे जांभई येते. व्यस्त वेळापत्रकामुळे शरीराला आराम मिळत नाही, त्यामुळे जांभई येते. पण सतत जांभई येणे आरोग्यास घातकसुद्धा ठरू शकते.\nशिवाय काही लोकांमध्ये पुरेशी झोप घेतल्यानंतरही वारंवार जांभई देण्याची सवय असते. जांभई केवळ कंटाळा आल्याचे संकेत देत नाहीत, तर यामागे काही आरोग्याशी निगडीत समस्यांचा धोकाही असतो. शरीरात वाढणाऱ्या काही आजारांच्या धोक्याचे संकेत जांभईच्या माध्यमातून मिळू शकतात.\n– यकृताच्या (लिव्हर) समस्या असणाऱ्या व्यक्तींना सतत थकवा जाणवतो. थकव्यामुळे जांभई येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे संबंधित त्रासाबद्दल वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\n– तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारामध्येही जांभई येण्याचे प्रमाण अधिक असते. हृदय आणि फुफ्फुसाचे काम नीट होत नसल्यास अस्थमाचा त्रास वाढू शकतो.\n– एका संशोधनानुसार, वारंवार जांभई येणे हे ब्रेन ट्युमरचेही संकेत देतात. त्याचप्रमाणे ह्रदयविकाराचा झटका येणे, एपिलेप्सी, शरीरातील तापमान नियंत्रित नसणे इत्यादी समस्या जांभईमुळे डोके वर काढतात. त्यामुळे वेळेतच डॉक्टरांचा सल्ला घ्या.\n– ताणतणावामुळे रक्तदाबाचा त्रासही वाढतो. हृदयाची धडधड मंदावते. अशावेळेस मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/gold-became-cheaper-by-rs-9000-check-the-price-per-tola-with-one-click-nrdm-148995/", "date_download": "2021-08-02T05:22:59Z", "digest": "sha1:Y4MHA5FZDAMVIJEQYM3BS2KM6D6ATHBR", "length": 13064, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "महत्वाची बातमी | 9000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, एका क्लिकवर तपासा प्रति तोळ्याचा भाव | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nमहत्वाची बातमी9000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, एका क्लिकवर तपासा प्रति तोळ्याचा भाव\nसोनेखरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. एमसीएक्सवर ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 46518 रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. आज चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर 0.16 टक्क्याने वाढून 68381 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत.\nनवी दिल्ली : सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. एमसीएक्सवर ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 46518 रुपये प्रति तोळा या स्तरावर आहे. आज चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर 0.16 टक्क्याने वाढून 68381 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत.\nदरम्यान सोन्याचे दर ऑल टाइम हाय रेट्सच्या स्तरावरून जवळपास 9000 रुपयांनी कमी आहेत. अर्थात तुम्ही साधारण 9000 रुपये स्वस्त दराने सोन्याची खरेदी करू शकता. आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत बोलायचे झाले तर याठिकाणी देखील सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याचे दर कमी होऊन 1,763.63 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. ही गेल्या चार वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे.\n24 कॅरेट सोन्याचा भाव\nगुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते, 30 जून 2021 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर विविध शहरात वेगवेगळे आहेत. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 46900 रुपये प्रति तोळा आहे. नवी दिल्लीमध्ये हा दर 50080 रुपये, चेन्नईमध्ये 48100 रुपये, कोलकातामध्ये 49120 रुपये, हैदराबादमध्ये 47730 रुपये आणि जयपूरमध्ये 50080 रुपये प्रति तोळा आहे.\nइंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार शुद्ध सोन्याचा (999) भाव 4677 रुपये, 22 कॅरेटचा 4518 रुपये, 18 कॅरेटचा भाव 3742 रुपये प्रति 1 ग्रॅम आहे. आयबीजेएचे दर देशभरात सर्वमान्य असतात. दरम्यान या वेबसाइटवर देण्यात आलेल्या दरामध्ये जीएसटीचा समावेश नाही आहे.\nतज्ज्ञांचं मत काय आहे \nजाणकारांच्या मते, या वर्षअखेरपर्यंत सोन्याचे दर रेकॉर्ड तोडून 60 हजार रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचू शकतात. अशावेळी गुंतवणुकदार चांगला फायदा कमावू शकतात. सोन्यामधील गुंतवणुकीबाबत बोलायचं झालं तर गेल्यावर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न दिला आहे. तुम्ही जर दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सध्या सोनंखरेदीसाठी उत्तम वेळ आहे आणि सोनं हा एक चांगला पर्याय देखील आहे, ज्यामध्ये चांगला रिटर्न मिळेल.\nमिस्ड कॉल देऊन माहित करून घ्या सोन्याचा भाव\nतुम्ही घरबसल्या सोन्याच्या दराची माहिती करून घेऊ शकता. याकरता तुम्हाला केवळ 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर दरासंदर्भात मेसेज येईल. त्याद्वारे तुम्ही आजचा लेटेस्ट भाव तपासू शकता.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/deepika-padukone-restart-shoot-of-shakun-batras-next-and-arrived-goa-14-days-after-ncb-interrogation-127822021.html", "date_download": "2021-08-02T07:14:27Z", "digest": "sha1:BEFIODVFYXEHDBL2Y55FCI7M34HALKVR", "length": 8075, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Deepika Padukone Restart Shoot Of Shakun Batra's Next And Arrived Goa 14 Days After NCB Interrogation | एनसीबी चौकशीच्या 14 दिवसांनी शूटिंगसाठी गोव्यात पोहोचली दीपिका, ड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्यापासून सोशल मीडियापासून आहे लांब - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदीपिकाचे सेटवर कमबॅक:एनसीबी चौकशीच्या 14 दिवसांनी शूटिंगसाठी गोव्यात पोहोचली दीपिका, ड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्यापासून सोशल मीडियापासून आहे लांब\nड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्यापासून दीपिकाने स्वतःला सध्या सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे.\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीसाठी गेल्या महिन्यात मुंबईला परतलेली दीपिका पदुकोण पुन्हा एका आपल्या कामावर परतली आहे. दीपिका सध्या गोव्यात असून येथे तिने शकुन बत्रांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे. या चित्रपटात अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीसुद्धा तिच्यासह महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. वृत्तानुसार 8 ऑक्टोबर रोजी दीपिका गोव्यात पोहोचली आणि चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. तिने सिद्धांत आणि अनन्यासोबत एकूण सीन शूट केले आहे. ड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्यापासून दीपिकाने स्वतःला सध्या सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे.\nलॉकडाऊनमुळे काम थांबले होते\nखरं तर हा चित्रपट मार्च 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे त्याचे काम थांबविण्यात आले होते. अद्याप नाव न ठरलेल्या या चित्रपटाचे शूटिंग जवळपास 6 महिन्यांपासून रखडले होते. मात्र, या विलंबाने शकुन बत्रा यांना चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्याची अधिक संधी मिळाली. सुरुवातीला श्रीलंकेत चित्रपटाचे शूटिंग करण्याचे ठरवण्यात आले होते. परंतु कोरोनामुळे हे शक्य झाले नाही. त्यानंतर गोव्यात चित्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित शूटिंग मुंबईतील एका स्टुडिओत होणार आहे.\nड्रग्ज प्रकरणात दीपिका पाठवण्यात आले होते समन्स\nसुशांत प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीत ड्रग्ज कनेक्शनमध्ये दीपिकाचे नाव समोर आले होते. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) दीपिकाला चौकशीसाठी नोटीस पाठवली होती.\nएनसीबी चौकशी दरम्यान हे खुलासे झाले\n2017 च्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये दीपिकाने 'हॅश' (हशिश) आणि 'माल है क्या' सारख्या ओळी लिहिल्या होत्या, ती या ग्रुपची स्वतः अॅडमिन असल्याचे समोर आले आहे. दीपिकाशिवाय तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि रिया चक्रवर्तीची मॅनेजर जया साहा या देखील या ग्रुपच्या अॅडमिन होत्या. हा ग्रुप काही महिन्यांपूर्वीच डिलीट करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि त्यांचे मॅनेजर अॅड होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) या ग्रुपचे ड्रग्ज संबंधित अनेक चॅट्स मिळाले आहेत. त्या आधारे एनसीबी ड्रग्ज सिंडिकेट ऑपरेट केल्याबद्दल गुन्हा नोंदवू शकतो.\nया चित्रपटाशिवाय दीपिका पदुकोण कबीर खान यांच्या आगामी '83' या चित्रपटात झळकणार आहे. यात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. तो कपिल देवची व्यक्तिरेखा साकारत आहे. कपिल देवची पत्नी रोमीच्या भूमिकेत दीपिका आहे. याशिवाय ‘द इंटर्न’ या हॉलिवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये आणि शाहरुख खानच्या 'पठाण'मध्येही दीपिका मुख्य भूमिका साकारत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/9385", "date_download": "2021-08-02T06:43:43Z", "digest": "sha1:DYUDRVMBKSGIQ2RB2HGZELQGYCRN45AW", "length": 5942, "nlines": 142, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | निरोप घेतांना| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/TANTRADNYANACHI-MULAKSHARE-BHAG-~-1/1090.aspx", "date_download": "2021-08-02T06:52:23Z", "digest": "sha1:DLRRZHXJ4LDJ6JLBPL44ILD57NAQDVTU", "length": 39409, "nlines": 190, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "TANTRADNYANACHI MULAKSHARE BHAG - 1", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nमाणसाचे निसर्गाशी जन्मत:च अतूट नाते आहे. निसर्गाच्या विविध रूपांचे अनुभव घेत माणूस उत्क्रांत होत गेला. आपल्या तल्लख बुद्धीचा उत्तम उपयोग करत त्याने या अनुभवाचा विशेष अभ्यास केला. चुकतमाकत अनेक छोटे-मोठे प्रयोग केले. हे प्रयोग म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञानाची पाऊलवाट होती. या पाऊलवाटेवरून माणसाने दमदार पावले टाकली आणि स्वत:साठी शेकडो-हजारो साधने कशी निर्माण केली, याबाबतची तपशीलवार व सुबोध शैलीत लिहिलेली माहिती म्हणजे `तंत्रज्ञानाची मुळाक्षरे`.\nकविता भालेराव यांनी महत्त्वाच्या शोधांची माहिती देणारे एक सदर वृत्तमान चालवले. त्यात सुमारे पावणेदोनशे, शोधांचा समावेश झाला. सौरऊर्जा, उपग्रह, झेरॉक्स, अग्निबाण, यंत्रमानव, लेसर, विमान, मायक्रोवेव्ह ओव्हन वगैरे अत्याधुनिक शोधांनी आपल्या जीवनात जशी करांती केली तशीच प्राचीन मध्ययुगीन काळापासून माणसाने दैनंदिन जीवनातील सुखसुविधांच्या दृष्टीने शोधून काढलेल्या चाक, कागद, मासेमारी, तराजू, आगकाडी, साबन, बटन, समत, काच, विणकाम, घड्याळ, कुलूप, चष्मा, पूल, गलबत, होकायंत्र, सूक्ष्मदर्शक, सायकल, सिग्नल, रबर, बॉलपेन, स्टेथॉस्कोप, धान्य कापणी यंत्र, शिवणयंत्र या प्राथमिक शोधांनीही मानवी संस्कृतीला आकार दिला. विजेचा बल्ब, टाइपरायटर, प्लॅस्टिक, लिफ्ट, कॅमेरा, सिनेमा, टेपरेकॉर्ड, फ्रीज, वॉशिंग मशीन मानवी जीवन सुखावह, रंजक आणि आरोग्यपूर्ण बनवण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली. या सर्व शोधांच्या हकिकती वाचणे म्हणजे आपल्या मानवी संस्कृतीच्या विकासाची रुपरेखा जाणून घेणे. या पुस्तकात शोधांची माहिती देताना कुठलाही विशिष्ट क्रम पाळलेला नाही किंवा विषयानुसार वर्गीकरणाचाही अवलंब केलेला नाही. सदर म्हणून ज्या क्रमाने पुस्तकात ते दिले आहेत. त्यामुळे कुठलेही पान उघडून वाचू लागले तरी चालते. पहिल्या पानापासून सलग तीनशे पाने कादंबरीप्रमाणे वाचण्याची येथे गरज नाही. कुठला शोध कुठल्या वर्षी लागला आणि तो कोणी लावला याचा कालक्रम शेवटी दिला आहे. माहिती आणि मनोरंजन या दोन्ही दृष्टींनी ‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे’ हे पुस्तक कुमार वाचकांना उपयुक्त ठरेल. या शोधांच्या तपशिलातून खूपच गमतीदार माहिती मिळते. अनेक शोध योगायोगाने लागले. करायला गेलो एक आणि झाले भलतेच असा प्रकारही दिसतो. कोणाच्या डोक्यात कुठली कल्पना येईल याचा नेम नसतो. पण ती कल्पना सुचल्यावर ती प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी त्या व्यक्तीने कधीकधी आपले उभे आयुष्य वेचलेले दिसते; तर कधी, कधी त्या कल्पनेला वेगळेच फाटे फुटले असेही दिसते. माणसाला जाणवणाऱ्या समस्या, माणसाच्या गरजा या शोधांना जन्म देतात, अमुक अमुक सोय असायला हवी होती. अशी कल्पना मनात यावी आणि कोणीतरी ती पूर्ण करण्याचा वसा घ्यावा असा प्रकारही दिसतो. कुठल्याही मजकुराची, चित्राची प्रत जशीच्या तशी मिळावी असे न्यूयॉर्क इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या पेटंट विभागात काम करणाऱ्या वेस्टर एफ कार्लसनला वाटले. कारण पेटंटसाठी अर्ज करताना कागदपत्रांच्या बऱ्याच प्रती द्याव्या लागत. त्या प्रती करण्याचे काम कंटाळवाणे वाटे. फोटो काढायचे तंत्र तर अवगत होते. पण ते वाटेल त्या मजकुराच्या स्वस्तात प्रती काढण्याच्या दृष्टीने व्यावहारिक नव्हते. तेव्हा भौतिकशास्त्राच्या पदवीधर असलेल्या कार्लसनने गंधकाचा लेप लावलेल्या विद्युतभारित काचेच्या प्लेटवर मजकूर लिहिलो कागद काही काळ ठेवून बाजूला केला. तेव्हा त्या प्लेटवर ती अक्षरे उमटलेली दिसली. आता ती अक्षरे काचेच्या प्लेटवरून कागदावर काशी उमटतात हा पुढचा टप्पा त्यासाठी त्याने प्रयोग केले. १९३८ साली तीन वर्षांच्या प्रयोगानंतर त्याला त्यात यश आले. पहिले झेरॉक्स मशीन तयार झाले. या यंत्राचे उत्पादन व्यापारी तत्त्वावर व्हावे म्हणून अनेक कारखानदारांना तो भेटला. १९४४ मध्ये जोसेफ विल्सनने त्याला मदतीचा हात दिला. सेलोनियन हे प्रकाशाला संवेदनशील असणारे मूलद्रव्य त्यांनी बॅटेले इन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेत शोधून काढले. १९६० साली झेरॉक्स ९१४ हे ऑफिस कॉपियर तयार झाले. कार्लसने हे मशीन अवाढव्य आकाराचे आणि कॉपी करण्यासाठी बराच वेळ खाणारे होते. पण ते काही काळ एकमेवाद्वितीय म्हणून वापरात राहिले. झेरॉक्स कॉर्पोरशेनला खूप कमाई करून देणारे ठरले. पुढे १९७३ मध्ये कॅनन या जपानी कंपनीने रंगीत झेरॉक्स मशीन काढले. १९८६ मध्ये लेसर कलर कॉपियर तयार केले. पॅनॅसॉनिक कंपनीने पॉकेट फोटोकॉपियर तयार केला. झेरॉक्ससारख्या एका नव्याच तंत्रज्ञानाचा हा विस्मयकारक विकास काल्रसनच्या आरंभीच्या कल्पनेपासून दोन-तीन दशकांच्या अविरत संशोधनाद्वारे झाला. त्याला स्पर्धक कंपन्यांनीही सतत सुधारण करून आज लहान मुलही हे मशीन सहजपणे हाताळू शकेल इतके सोयीस्कर, सोपे बनवले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी पृथ्वीवरील प्रत्येक वस्तू बनली आहे. माणसाने या सर्वांचा उपयोग करून घेतला आहे. सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या ऊर्जेचे उगमस्थान. सूर्याची उपासना भारतात प्राचीन काळापासून सुरू आहे. सौरऊर्जेचा उपयोग अंतर्गोल ढालींच्या माध्यमातून करून आर्किंमिडीजने रोमनांना लढाईत हरवले. या अंतर्गोल ढालींवर सूर्याचे किरण केंद्रित होत. त्यामुळे रोमन सैनिकांना ग्रीकांच्या सैन्यावर मुकाबला करणे अवघड जाई. सूर्यशक्तीचा उपयोग करण्यासाठी माणूस वेगवेगळे प्रयोग करीत राहिला. १७१४ मध्ये आन्तान लव्हाशिए या फ्रेंच संशोधकाने सौरऊर्जेवर चालणारी भट्टी तयार करून तिच्यात धातू वितळता येतात हे दाखवून दिले. १८८० मध्ये सौरशक्तीवर चालणारे वाफेचे इंजिन तयार केले गेले. सूर्याच्या उष्णतेने पाणी तापविण्यासाठी सौरबंबाचा वापर मात्र विसाव्या शतकांत सुरू झाला. सौरऊर्जेचा वापर करून स्वयंपाक करणे, पाणी गरम करणे, वीज निर्माण करणे यासाठी आता सर्रास होऊ लागला आहे. सौरऊर्जेसाठी लागणारी पॅनल्स अजून महाग आहेत; ती स्वस्त व सुटसुटीत करता आली तर भारतासारख्या देशात वीजनिर्मितीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. हवेचे गुणधर्म ठाऊक असले तरी ते तपासून पाहण्यासाठी साधने उपकरणे उपलब्ध नव्हती. १६४०मध्ये हवेचा दाब मोजण्यासाठी पहिला दाबमापक गॅलिलिओचा शिष्य टॉरीसेली याने तयार केला. हवेला वजन असे आणि हवा जागा आपले हे त्यावरून सिद्ध झाले. पुढे रॉबर्ट बॉयले याने हवेचा दाब आणि घनता यांचा संबंध गणिती भाषेत मांडला. १७७० मध्ये हवेतील वेगवेगळ्या वायूचे घटक शोधण्याचे काम सुरू झाले. जोसेफ प्रीस्टले याने १७७४ मध्ये ऑक्सिजनचा शोध लावला. हा वायू ज्वलनक्रियेला मदत करतो हे त्याच्या लक्षात आले. लव्हॉयझर या शास्त्रज्ञाने ‘आम्ल तयार करणारे’ या अर्थाचा ऑक्सिजन हा शब्द त्यासाठी वापरला. तो रुढ झाला. १८००च्या आसपास हवेचे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, अरगॉन वगैरे घटक आणि त्यांचे प्रमाण याबद्दल बरीचशी निश्चिती झाली. १८१८ मध्ये वायूचे द्रवात रुपांतर करण्याची कल्पना मायकेल फॅरडेला सुचली. हायड्रोजन सल्फाइडला द्रवरुप देण्यात त्याला यश आले. ऑक्सिजनचे द्रवात रुपांतर करण्याचे तंत्र कायलिटेट या फ्रेंच लोहाराने त्यानंतर साठ वर्षांनी शोधून काढले. द्रवरुप ऑक्सिजन साठवण्यासाठी जेम्स देवार याने निवांत बाटली- थर्मासचा शोध लावला. श्वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी रेस्पिरेटर किंवा व्हेंटिलेटरचा उपयोग करतात. नाकातून नळ्या घालून रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. नाकावर मास्क बसवणेही शक्य होते. अशा कितीतरी शोधांची प्राथमिक माहिती आणि त्या, त्या शोधातील प्रगतीचे टप्पे या पुस्तकातील छोट्या छोट्या लेखांत नोंदवले आहेत. कुठलेही पान उघडावे आणि वाचावे. त्या विशिष्ट शोधाची माहिती मिळवावी यासाठी हे पुस्तक फारच उपयुक्त आहे. ...Read more\nविज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आपले दैनंदिन जीवन अतिशय सुकर झाले आहे. लिफ्टपासून फोटो कॉपीपर्यंत आणि लिफ्टपासून रेफ्रिजरेटरपर्यंत किती तरी विज्ञानदूत आपले कष्ट हलके करत आहेत. ही साधने वापरताना ती कशी तयार झाली असतील, कोणत्या परिस्थितीत त्यांची निर्मिती ाली असेल, असे प्रश्न आपल्याला पडतात. ही जिज्ञासापूर्ती करण्यासाठीच कविता भालेराव यांनी ‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे’ हे पुस्तक आणले आहे. ‘युवा सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे पुस्तक वाचनीय आहे. भरपूर संशोधन आणि मेहनत दिसत असली, तरी ही माहिती अतिशय सोप्या शब्दांत आणि रंजकपणे मांडल्याने पुस्तक जड किंवा कंटाळवाणे वाटत नाही. कविता भालेराव यांनी निवडलेले विषय ही या पुस्तकाची खासियत, साबण, निर्लेप तवा, चष्मा, लिफ्ट, सिग्नल, स्टेथोस्कोप, झिप वेल्क्रो, कुलूप, पेन, शिलाई मशिन अशा एरवी वाचायला न मिळणाऱ्या विषयांची निवड त्यांनी केली आहे. ही साधने कशी तयार झाली, त्या वेळची परिस्थिती, सुरुवातीची साधने कशी होती, त्यात बदल कसे होत गेले इत्यादी गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे. त्यापैकी अनेक साधनांची आता पुढची पिढी आली आहे किंवा येऊ घातली आहे. तो भविष्याचा धागाही या लेखांमध्ये जोडलेला असल्याने ही केवळ भूतकाळाची सफर ठरत नाही, तर वर्तमानाची माहिती आणि भविष्याची चुणूक यांचाही आनंद त्यात मिळतो. विषयांचे वैविध्य आणि कुतूहल वाढवणारी शीर्षके यामुळे पुस्तक वाचताना मजा येते. जवळजवळ नव्वद साधनांची ‘मुळाक्षरे’ पुस्तकात आहेत. इंटरनेटवर आणि इंग्रजीमध्ये विज्ञानावर खूप माहिती वाचायला मिळत असली, तरी मराठी पुस्तकांत मात्र विज्ञानविषयक लेखन मात्र तुलनेने खूपच कमी आहे. या पार्श्वभूमीवर विज्ञानप्रेमींच्या संग्रहात हे पुस्तक असायलाच हवे. ...Read more\nतंत्रज्ञानाचा संदर्भकोश… आज आपण एकविसाव्या शतकात प्रवास करीत असताना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक शोधांमुळे मानवी जीवन सुखकर झाले आहे. तसं पाहायला गेलं तर जगातील सर्वात महत्त्वाचा शोध कुठला, तसा विचार करायला गेलं तर त्याचं उत्तर ‘चाक’ असेच दयावे लागेल. कारण या चाकावरच आज सगळे जग फिरते आहे. कुतूहल व जिज्ञासेसून माणसाला अनेक प्रश्नांची उत्तरे सापडत गेली. त्यातून नवनवे शोध लागत गेले. आज आपण गगनचुंबी इमारतीत गेल्यानंतर चटकन लिफ्टमध्ये बसतो आणि काही सेकंदात कुठल्याही मजल्यावर जाऊ शकतो. ग्रह, तारे यांचे दर्शन अत्याधुनिक दुर्बिणींच्या मदतीने घेऊ शकतो. तंत्रज्ञानाने दिलेल्या अशा अनेक गोष्टींचा वावर आपण रोजच्या रोज करतो पण लिफ्ट, दुर्बिण, सायकल यासारख्या असंख्य गोष्टींचा शोध कुणी लावला, कसा लावला असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत .शाळेतल्या मुलांनाही घडत नाहीत कारण क्रमिक पुस्तकांच्या ठोकळेबाज अभ्यासक्रमांच्या साच्यात हे बसत नाही. एखाद्या विद्यार्थ्याने कुतुहलाने असला काही वेगळा प्रश्न विचारला तर शिक्षकांनाही त्याची उत्तरे देता येतीलच याची खात्री देता येत नाही. पण विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केले तर त्यांना त्यांच्या ज्ञानात भर टाकता येईल. तंत्रज्ञानाची वाटचाल अतिशय रंजक भाषेत रेखाटणारे कविता भालेराव यांचे ‘तंत्रज्ञानाची मुळाक्षरे’ हे पुस्तक जणू काही अशा ज्ञानपिपासूंना मेजवानीच आहे. या पुस्तकात रोजच्या वापरात असणाऱ्या अनेक वस्तूंचा शोध कसा लागला, कुणी लावला यावर प्रकाश टाकला आहे. प्रेशर कुकरपासून, मायक्रोवेव्ह ओव्हनपर्यंत असंख्य साधनांचा शोध कसा लागला हे लेखिकेने अगदी ओघवत्या निवेदन शैलीत सांगितले आहे. त्यामुळे विज्ञान व तंत्रज्ञान विषय म्हणजे काहीतरी अवघडच असते हे समीकरण खोटे ठरविण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. ओघवती भाषाशैली, चटपटीत शीर्षके त्याला चित्रांची जोड यामुळे पुस्तकाची रंजकताही वाढली आहे. पुस्तकाच्या शेवटी विषयसूचीही आहे. त्यामुळे चटकन संदर्भ शोधता येतात. त्याचबरोबर महत्त्वाचे शोध व शोधकर्ते यांची यादीही दिली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठीही संदर्भग्रंथ म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. विद्यार्थी व शिक्षकांनी तर हे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे आहे. विशेषत: शाळांच्या वाचनालयांमध्येही हे पुस्तक असणे गरजेचे आहे. शिक्षकांनाही मार्गदर्शक ठरेल, असे हे पुस्तक आहे. विज्ञानविषयावरील या पुस्तकाने अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेत निश्चितच मोलाची भर टाकली आहे. ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/marathwada/aurangabad/aurangabad-night-curfew-aurangabad-night-curfew.html", "date_download": "2021-08-02T06:37:05Z", "digest": "sha1:F23Q2BXI5EZLZSTPPNZZNIM3Z4DJ3YUD", "length": 10654, "nlines": 184, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "औरंगाबादेत आजपासून 14 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू! | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome मराठवाडा औरंगाबाद औरंगाबादेत आजपासून 14 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू\nऔरंगाबादेत आजपासून 14 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू\nजीवनावश्यक वस्तूंसह उद्योग व कर्मचाऱ्यांना सूट\nऔरंगाबाद: औरंगाबादमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता अखेर संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी दिवसा नाही तर रात्रीची असणार आहे. यामध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लोकांना बाहेर पडता येणार नाही. या दरम्यान, जीवनावश्यक वस्तू, उद्योग आणि कर्मचाऱ्यांना मात्र सूट देण्यात आली आहे. बैठकीत झालेल्या रात्रीच्या संचारबंदीचे आदेश आजपासूनच लागू केले जाणार आहेत.\nजिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि मनपा आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीमध्ये मंगळवारी (23 फेब्रुवारी) घेण्यात आला आहे. पुढील टप्प्यात आठवडी बाजार आणि भाजीमंडई बाबत निर्णय होणार असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे.\nशहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेत. यास आळा घालण्यासाठी मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी शासन आदेशानुसार सोमवारी आदेश काढून सर्वच प्रकारचे धार्मिक, सामाजिक, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विवाह समारंभासाठी 50 व्यक्तींना उपस्थिती राहण्यास परवानगी असणार आहे. या पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास संबंधीत संस्था, संचालक, मालकांवर दंडात्क कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.\nशहरात आतापर्यंत चार लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या मनपाकडे 50 हजार अँटीजन आणि आरटीपीआर किट उपलब्ध आहेत. नवीन नियमानुसार आता ज्यांची तपासणी केली, त्यांना घरातच 24 तास क्वारंटाईन करुन ठेवणार आहेत. नागरिकांना टेस्टची सुविधा 15 केंद्रांवर करण्यात आली आहे. त्यापैकी चार केंद्रावर 24 तास तपासणी करण्यात येणार आहे.\nखासदार इम्तियाज जलील यांना कोरोना\nगेल्या काही दिवसांत औरंगाबादच्या कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ पाहायला मिळाली आहे. जवळपास 5 महिन्यानंतर कोरोनाच्या सक्रीय रुग्णांनी 200 पेक्षा अधिकचा आकडा पार केला. त्यातच औरंगाबादचे खासदार आणि एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी आपल्याला कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियावर जारी केली. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.\nPrevious articleVideo : ‘हॅशटॅग प्रेम’मध्ये मितालीचा बोल्ड & बिनधास्त\nNext articleपंतजलीच्या ‘कोरोनिल’ विक्रीस महाराष्ट्रात बंदी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://satymevjayate.com/?cat=11", "date_download": "2021-08-02T04:51:23Z", "digest": "sha1:WHXOIXQL76WR2Z3C4MDRVSF5OI3F2VKR", "length": 3467, "nlines": 64, "source_domain": "satymevjayate.com", "title": "संपादकीय Archives - सत्यमेव जयते", "raw_content": "\nसुलज येथे Covishild आणि Covaxin कोरोना लसीकरण शिबिर संपन्न – डॉ. जीवन भारती\nईनरव्हिल क्लब आँफ जळगाव यांनी म.रा.म.पत्रकार संघाच्या माध्यमातून दिला कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात\n“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप\nदानिश देशमुख इंजिनियर कृती समितीच्या धरणगाव तालुका सचिव पदी निवड\nजिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार आढावा\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nमहारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nसदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.\nसत्यमेव जयते वेब न्युज दिनदर्शिका – २०२१\nसत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/3198", "date_download": "2021-08-02T06:08:50Z", "digest": "sha1:QOIXZYW4TR6E2UXNOISSNGDMJ6G2NZVR", "length": 20676, "nlines": 156, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "विशेष वृत्त कोरोना बुलेटिन:- जिल्हा प्रशासनाची लॉक डाऊन काळात आजपर्यंत कामगीरी दमदार ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > विशेष वृत्त कोरोना बुलेटिन:- जिल्हा प्रशासनाची लॉक डाऊन काळात आजपर्यंत कामगीरी दमदार \nविशेष वृत्त कोरोना बुलेटिन:- जिल्हा प्रशासनाची लॉक डाऊन काळात आजपर्यंत कामगीरी दमदार \nचंद्रपूर जिल्ह्यात 67 हजार नागरिकांचे आत्तापर्यंत आगमन. 36 हजार मजुरांना जिल्ह्यातून आतापर्यंत देण्यात आला निरोप. एक हजारावर कर्मचारी स्थलांतरितांच्या कामांमध्ये व्यस्त.\nकोरोना आजाराच्या लॉक डाऊनमध्ये शिथीलता जाहीर झाल्यावर नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि हातावर पोट असणाऱ्या हजारो मजुरांचे स्थलांतरण जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. अत्यंत संवेदनशील असणाऱ्या घटनाक्रमाला प्रशासनातले 1 हजार कर्मचारी मानवतेतून पार पाडत आहे. जिल्ह्यातून बाहेर अर्थात आपल्या राज्यात, जिल्ह्यात स्वगावी गेलेले 36 हजार 129 नागरीक आहे. तर बाहेर राज्यातून, जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 67 हजार 553 नागरीक परवानगीने स्वगावी आलेले आहे.\nप्रत्येक राज्याची राज्यनिहाय यादी तयार करणे, मजुरांची माहिती मिळविणे, अन्य राज्याच्या प्रशासनाची समन्वय ठेवणे, आगार प्रमुख, रेल्वे आस्थापना, त्यांच्या वेळा, तिकीट काढून देणे खानदानाची व्यवस्था करणे प्रत्येकाला गाडीमध्ये बसून देणे असे संवेदनशील विषय या काळामध्ये प्रशासनाला हाताळावे लागत असून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी, तहसिलदार संजय राईंचवार, तहसिलदार निलीमा रंगारी तसेच बाहेर राज्यात कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यासाठी कार्यरत असणारे नोडल अधिकारी समाजकल्याण सहायक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांच्यासह जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्य अधिकारी, मनपाचे संबंधीत अधिकारी, तलाठी यासाठी प्रयत्नरत आहेत. जिल्हा प्रशासनातील जवळपास 1 हजार 206 अधिकारी-कर्मचारी यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे.\nकोरोना लॉकडाऊन काळात चंद्रपूर, तसेच चंद्रपूर जिल्ह्यात, बाहेर राज्यात, जिल्ह्यात नागरीक अडकलेले आहे. या सर्व नागरीकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी प्रशासनामार्फत परवानगी आता दिली जात आहे. आतापर्यंत आलेली आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.\nजिल्ह्यातून स्वगावी गेलेले नागरिक :\n20 मे पर्यंत रेल्वेने झारखंड राज्यात 261, बिहार राज्यात 829, उत्तर प्रदेश राज्यात 669 तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात 192 असे एकूण 1 हजार 951 नागरीक स्वगावी गेलेले आहेत.\nविविध मार्गाने जसे बस, जीप, ट्रकनी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात 9622, छत्तीसगड 3 हजार 200, राजस्थान 541, आंध्रप्रदेश 81, झारखंड 216, बिहार 617, उत्तर प्रदेश 970, मध्यप्रदेश 2642, तेलंगाना राज्यात 311 असे एकूण 18 हजार 200 नागरीक स्वगावी गेलेले आहेत.\nमॅन्युअली पास निर्गमित करून (इशू ऑफलाइन पासेस) महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात 5 हजार 772, छत्तीसगड 1 हजार 443, राजस्थान 321, तेलंगाना 324, आंध्र प्रदेश 102, झारखंड 285, बिहार 710, उत्तर प्रदेश 1 हजार 155, मध्यप्रदेश 1 हजार 46 असे एकूण 11 हजार 158 नागरीक स्वगावी गेलेले आहेत.\nई- पास (ऑनलाइन पास इशू) काढून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये 2 हजार 255, छत्तीसगड 42, राजस्थान 16, तेलंगाना 112, आंध्रप्रदेश 20, झारखंड 8, बिहार 28, उत्तर प्रदेश 56, मध्यप्रदेश 57, असे एकूण 2 हजार 594 नागरीक स्वगावी गेलेले आहेत.\nराज्य परिवहन महामंडळाच्या बसने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये 310, छत्तीसगड 1 हजार 458, मध्यप्रदेश 458, असे एकूण 2 हजार 226 नागरीक स्वगावी गेलेले आहेत.\nजिल्ह्यात स्वगावी आलेले नागरिक :\n20 मे पर्यंत रेल्वेने तेलंगानातून 1 हजार 729 नागरीक जिल्ह्यात स्वगावी आलेले आहेत. तसेच विविध मार्गाने जसे बस, जीप, ट्रक यामधून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून 329, तेलंगाना 45 हजार 303, असे एकूण 45 हजार 632 नागरीक जिल्ह्यात स्वगावी परत आलेले आहेत.\nमॅन्युअली पास निर्गमित करून (इशू ऑफलाइन पासेस) महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून 4 हजार 585 नागरीक स्वगावी परत आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या बसेसने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून 101 नागरिक जिल्ह्यामध्ये स्वगावी परत आलेले आहे.तसेच, लॉकडाऊनच्या काळापासून तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचे मार्फत सुध्दा आज पर्यंत आलेल्या नागरीकांची नोंद असून हि सर्व एकत्रित संख्या केली तर एकुण 67 हजार 553 नागरिक जिल्ह्यात परत आले आहे.\nप्रशासनातील 1 हजारावर अधिकारी कर्मचारी कार्यरत :\nलॉकडाऊन मध्ये अडकलेले नागरीक हे त्यांच्या मूळ गावी जावे यासाठी जिल्हा प्रशासनातील तब्बल 1 हजार 206 अधिकारी-कर्मचारी दिवसातून 12 ते 14 तास अविरत झटत आहेत. या सर्वांचा एकच उद्देश म्हणजे जिल्ह्यात व जिल्हा बाहेर अडकलेल्या नागरीकांना सुरक्षित त्यांना स्वगावी परत पोहोचविणे हा आहे.\nसंबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यात आलेल्या व जिल्ह्याबाहेर गेलेल्या नागरीकांची संपूर्ण खबरदारी घेतल्या जाते तसेच या सर्वांचा लेखाजोखा एकत्रित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.कोरोना विरुध्दच्या लढ्यामध्ये प्रशासनाचे असंख्य अधिकारी, कर्मचारी आपली भुमिका पार पाडत आहेत.आपण सर्वांनी यांना कृतज्ञता म्हणून घरात राहुन साथ देण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.\nआंदोलन :- शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँक व्यवस्थापकास दिला चोप \nखळबळजनक :-चंद्रपूरमध्ये आणखी एक पॉझिटीव्ह वाढल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा पोहचला १३ वर.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/warning-of-the-president-of-the-philippines-those-who-do-not-get-corona-vaccine-will-be-sent-to-jail/", "date_download": "2021-08-02T06:42:17Z", "digest": "sha1:4CP5OU2JVGAVE4YM2RQJUK5UHX6IQR4Y", "length": 9885, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फिलीपाईन्सच्या राष्ट्रपतींचा इशारा; करोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्यांची होणार तुरुंगात रवानगी – Dainik Prabhat", "raw_content": "\nफिलीपाईन्सच्या राष्ट्रपतींचा इशारा; करोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्यांची होणार तुरुंगात रवानगी\nमनीला – जगभरात करोना संसर्गाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक देशांनी लसीकरणावर भर देण्यास सुरुवात केली आहे. मात्र अनेक देशांमध्ये करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी तेथील नागरिक टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे काही देशांनी लस घेणाऱ्या नागरिकांना बक्षीस देण्यास सुरुवात केली आहे. तर फिलीपाईन्समध्ये लस न घेणाऱ्यांची तुरुंगात रवानगी करण्यात येणार असल्याचं समजतं.\nफिलीपाईन्सचे राष्ट्रपती रॉड्रीगो दुर्तेत यांनी इशारा दिला की, जे लोक करोना प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ करेल त्यांना तुरुंगात डांबण्यात येईल.\nराष्ट्रपती दुर्तेत म्हणाले की, तुम्ही लस घेतली नाही आणि तुम्ही करोना संसर्गाचे वाहक आहात, तर इतर लोकांच्या बचावासाठी मला तुम्हाला तुरुंगात पाठवावे लागेल. त्यामुळे प्रत्येक गावातील नेत्यांनी लस घेण्यास नकार देणाऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.\nदेश सध्या गंभीर स्थितीतून जात आहे. त्यामुळे मला चुकीचं ठरवू नये. करोनाच्या पहिल्या लाटेने आपल्या येथील यंत्रणा आणि सुविधांना नष्ट केलं आहे. करोनाची आणखी एक लाट देशाला विनाशाकडे घेऊन जाईल. त्यामुळे आपण जेवढे कठोर निर्णय घेऊ तेवढ चांगलं आहे, असं राष्ट्रपती दुर्तेत यांनी म्हटलं आहे.\nफिलीपाईन्समध्ये करोनाने हाहाकार माजवला आहे. येथे करोना संसर्गामुळे आतापर्यंत २३ हजारहून अधिक लोक दगावले आहेत. सध्या या देशात ५५ हजार ८४७ ऍक्टीव्ह रुग्ण आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nसातारा जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच; दोन दिवसांत १० आत्महत्यांमुळे खळबळ\nओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होवू देणार नाही\nलसीच्या कमतरतेवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना केंद्रीय मंत्र्यांचा टोला; म्हणाले,…\nकोविशिल्ड व कोव्हॅक्सिनच्या संमिश्र डोसची चाचणी; तज्ज्ञ समितीकडून शिफारस\n लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही २६ वर्षीय डॉक्टर ‘दोन’दा पॉझिटिव्ह\nधक्कादायक संशोधन: करोना लसीचा परिणाम अल्पकालीन लस घेतल्यानंतर २ ते ३…\nBREAKING : करोना लस पुढील काही दिवसांमध्ये बालकांसाठी उपलब्ध होणार – आरोग्य…\n“अगर समझते देश के ‘मन की बात’ ऐसे ना होते ‘टीकाकरण’ के…\nCorona Vaccine : राज्यांना आतापर्यंत मिळाले 43 कोटी डोस\n देशात २ ते ६ वर्षांच्या मुलांवर पुढील आठवड्यात कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची…\nकरोना प्रतिबंधक लसीने गर्भातील अर्भकाचेही रक्षण\nCorona Vaccine : लसीकरण पूर्ण होऊनही 39 वैद्यकीय विद्यार्थी बाधित\nएमपीएससी रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nलसीच्या कमतरतेवर बोट ठेवणाऱ्या राहुल गांधींना केंद्रीय मंत्र्यांचा टोला; म्हणाले, “देशात लसीची…\nकोविशिल्ड व कोव्हॅक्सिनच्या संमिश्र डोसची चाचणी; तज्ज्ञ समितीकडून शिफारस\n लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही २६ वर्षीय डॉक्टर ‘दोन’दा पॉझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/chief-minister-devendra-fadnavis-will-form-integrated-project-for-24-month-water-dispensation-in-chandrabhaga/07131536", "date_download": "2021-08-02T05:42:47Z", "digest": "sha1:YDPHPI7QU3PV5IG3CZOYUNIGB2RDOQDI", "length": 6862, "nlines": 31, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "चंद्रभागा नदीतील सांडपाण्यासाठी 24 महिन्यात एकात्मिक प्रकल्प तयार करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » चंद्रभागा नदीतील सांडपाण्यासाठी 24 महिन्यात एकात्मिक प्रकल्प तयार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nचंद्रभागा नदीतील सांडपाण्यासाठी 24 महिन्यात एकात्मिक प्रकल्प तयार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनागपूर : पंढरपूरला काशीचे स्थान असल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ज्येष्ठ महिन्यात व इतर वारीच्या काळात लाखो भाविक येत असतात. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. चंद्रभागा नदीत दुर्गंधीयुक्त, प्रदूषित पाणी येऊ नये, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी येत्या 24 महिन्यात एकात्मिक सांडपाणी प्रकल्प तयार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली.\nचंद्रभागेत दुर्गंधीयुक्त व प्रदूषित पाणी येत असल्याने भाविकांच्या आरोग्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केली होती. लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, वारीच्या काळात पंढरपूर शहरात व आजूबाजूच्या परिसरात भाविकांची गर्दी असते. शहराला 26 एमएलडी पाण्याची गरज असून 19 एमएलडी पाणी पुरवठा होतो.\nपाण्याचा निचरा करण्यासाठी यातील साडे पंधरा एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. शिवाय भुयारी गटारीची संख्याही अपुरी आहे. ‘नमामी चंद्रभागा’ च्या माध्यमातून 2049 सालापर्यंतच्या शहराची गरज लक्षात घेऊन सांडपाणी एकात्मिक प्रकल्प 7 फेब्रुवारी 2018 रोजी मंजूर करण्यात आला असून यासाठी 59.75 कोटी रूपयांचा निधीही वितरित केला आहे.\nमुख्यमंत्री म्हणाले, वारीच्या निमित्ताने त्या-त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मंदिर समिती व नगरपालिकेच्या माध्यमातून वेगळी यंत्रणा उभारून स्वच्छतेसाठी व्यवस्था उभी केली आहे. दौंड, बारामती, शिरूर, पुणे, आळंदी, पिंपरी चिंचवड या शहरांना सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच सोडावेत, असे आदेश दिले आहेत.\nवारीच्या ठिकाणी ‘मोबाईल शौचालयांची’ उभारणी करण्यात आली असून त्यांची संख्या व स्नानगृहांची संख्याही वाढविण्यात आली आहे. शिवाय सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प (एसटीपी) या माध्यमातून पाण्याची गुणवत्ता राखण्याचे व तपासण्याचे कामही करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.\nयावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी सहभाग घेतला.\n← राज्यातील विद्युत खांब, तार व…\nपाणी माफियाविरूद्ध कठोर कारवाई करणार… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.rangmaitra.com/gulmohor/", "date_download": "2021-08-02T07:03:00Z", "digest": "sha1:2K7M4VYVSLBQYP6ZRUOQQX2XQ4PFTWXN", "length": 10036, "nlines": 108, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘गुलमोहर’मध्ये नवी प्रेमकथा अनामिका | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चालू घडामोडी ‘गुलमोहर’मध्ये नवी प्रेमकथा अनामिका\n‘गुलमोहर’मध्ये नवी प्रेमकथा अनामिका\non: February 11, 2018 In: चालू घडामोडी, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nझी युवावरील गुलमोहर या मालिकेमधून प्रत्येक आठवड्याला खरे प्रेम काय असते हे वेगवेगळ्या प्रेमकथांमधून तरुणांना दाखविले जात आहे. या आठवड्यात गुलमोहर अनामिका ही कथा सादर करणार आहे. भिन्न स्वभावाचे दोन जे शेवटी एकमेकांच्या प्रेमात पडतील किंवा नाही हे पाहणे रंजक ठरेल. अनामिका या आगामी कथेमध्ये मराठी रंगभूमी आणि सिनेमातील दोन नावाजलेले कलाकार पर्ण पेठे आणि अक्षय टांकसाळे छोट्या पडद्यावर मधुरा आणि श्रेयस यांची भूमिका करताना दिसणार आहेत.\nझी युवा वरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली गुलमोहर ही मालिका हृद्यस्पर्शी आणि सुंदर प्रेमकथांमुळे तरुणांच्या मनाचा ठाव घेत आहे. आताची पिढी प्रेमाचा खरा अर्थ विसरून गेली आहे, मग ते प्रेमी असतील, आईवडील किंवा भावंडांच्या संदर्भातील असेल. ते त्यांच्या जीवनातील प्रेमाची किंमत हरवून बसले आहेत.\nमधुरा ही अगदी साधी आणि सरळमार्गी मुलगी आहे तर श्रेयसचे व्यक्तिमत्व त्याच्या अगदी विरुद्ध आहे. अतिशय श्रीमंत कुटुंबात जन्मलेला श्रेयस अगदी मोकळ्या वातावरणात वाढला आहे, तसेच तो वडिलांच्या खूप जवळचा आणि लाडका मित्र आहे. मधुराला लिहिण्याची खूप आवड आहे आणि तिचे विचार तिला कागदावर लिहीण्याची आवड आहे. ती खूप सर्जनशील आहे आणि ती वेगवेगळ्या कथा लिहिण्याचा आनंद घेत असते. एका विशिष्ट दिवशी, श्रेयस मधुराने लिहिलेली कथा वाचतो आणि लगेच तिच्या प्रेमात पडतो. पण श्रेयस कथेच्या की कथा लिहिणारीच्या प्रेमात पडतो हा प्रश्नच आहे\nअनामिकसाठी चित्रीकरण करण्याचा अनुभव सांगताना पर्ण पेठे म्हणाली, माझ्या व्यक्तिमत्वापेक्षा अगदी वेगळी असलेली मधुराची आव्हानात्मक भूमिका मी स्विकारली. मंदार देवस्थळीसारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे ही माझ्यासाठी खूप खास गोष्ट आहे. अनामिका ही गोष्ट अतिशय लक्षवेधक आहे आणि प्रेक्षकांना ती खूप आवडेल. यामध्ये फक्त प्रेमिकांचेच नाही तर आई-मुलगी, शिक्षक-विद्यार्थी, मित्रत्व अशा अनेक नात्यांचे वर्णन केलेले आहे." नात्यांचा मुलायम संयोग आणि अनोळखी भावनेतून निर्माण झालेली अनामिका प्रेमकथा पाहण्यासाठी, पहायला विसरु नका गुलमोहर प्रत्येक सोमवार आणि मंगळवार रात्री 9.30 वाजता फक्त झी युवा वर\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1625670", "date_download": "2021-08-02T07:34:02Z", "digest": "sha1:J2VPUWY3CPTXAHCZW2SK6VM7NDVP4YY4", "length": 2906, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सहाय्य:अथॉरिटी कंट्रोल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"सहाय्य:अथॉरिटी कंट्रोल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:३८, ८ सप्टेंबर २०१८ ची आवृत्ती\n८० बाइट्सची भर घातली , २ वर्षांपूर्वी\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n२१:२९, २५ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n(removed Category:रिकामी पाने - हॉटकॅट वापरले)\n२१:३८, ८ सप्टेंबर २०१८ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://satymevjayate.com/?cat=12", "date_download": "2021-08-02T06:17:21Z", "digest": "sha1:3IU62BTONBYOAWLKY4VOFP6F6ECT6HQ4", "length": 5215, "nlines": 86, "source_domain": "satymevjayate.com", "title": "लेख Archives - सत्यमेव जयते", "raw_content": "\nसोशल मीडिया फक्त पुरुषांची मक्तेदारी नव्हेच-वैशाली पाटील, जळगाव\nराजेश पाटील- आमदार किशोर अप्पांचे निष्ठावान स्वामीभक्त\nराजकीय सूडभावनेच्या वादळात जनतेची होणारी गळचेपी आणि मृगजळ भासणारे ओबीसी आरक्षणाचे ग्रहण कधी सुटणार\nरयतेचा राजा राजर्षि शाहू\nछ.शाहुंचे अस्पृश्यता निवारण आणि आरक्षण धोरण\nतुझ्याशिवाय…-कवी अरुण कवरसिंग चव्हाण\nअंधेरी जिंदगी में रोशनी का दीप जलाये\n…आता कोरोना संसर्ग गाव रोखेल\nमुस्लीम बांधवाचा महत्त्वपुर्ण सण म्हणजे रमजान ईद -प्रा. संजय मोरे\n उच्चशिक्षितांचा आर्त टाहो -डॉ. डी. एन. मोरे पीपल्स कॉलेज, नांदेड\nअर्थचक्र लाॅक; जनता डाऊन-हर्षल सोनार\nसुलज येथे Covishild आणि Covaxin कोरोना लसीकरण शिबिर संपन्न – डॉ. जीवन भारती\nईनरव्हिल क्लब आँफ जळगाव यांनी म.रा.म.पत्रकार संघाच्या माध्यमातून दिला कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात\n“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप\nदानिश देशमुख इंजिनियर कृती समितीच्या धरणगाव तालुका सचिव पदी निवड\nजिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार आढावा\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nमहारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nसदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.\nसत्यमेव जयते वेब न्युज दिनदर्शिका – २०२१\nसत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://tumchigosht.com/indian-snake-man-who-is-rescued-30-thousand-snakes/", "date_download": "2021-08-02T07:06:29Z", "digest": "sha1:3CIXL672BMHJDZTKL4R4GPGSSZYKVGNT", "length": 9056, "nlines": 81, "source_domain": "tumchigosht.com", "title": "इंडियन स्नेक मॅन म्हणून प्रसिद्ध आहे हा माणूस, ३० हजारांपेक्षा जास्त सापांचे वाचवलेत प्राण – Tumchi Gosht", "raw_content": "\nइंडियन स्नेक मॅन म्हणून प्रसिद्ध आहे हा माणूस, ३० हजारांपेक्षा जास्त सापांचे वाचवलेत प्राण\nइंडियन स्नेक मॅन म्हणून प्रसिद्ध आहे हा माणूस, ३० हजारांपेक्षा जास्त सापांचे वाचवलेत प्राण\nजर आपण पाहिले तर लोक साधारणपणे आपले पोट भरण्यासाठी आणि आपल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी काम करताना आपण पाहिले आहे आणि हाच त्यांचा छंद बनलेला असतो. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की केरळमधील एका व्यक्तीला सर्वात धोकादायक आणि विषारी साप पाळण्याची आवड आहे.\nआज आम्ही तुम्हाला या व्यक्तीबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहोत ज्या वाचून तुमच्या अंगावर काटा येईल. ४६ वर्षीय सुरेश हा तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील ‘श्रीकरायम’ या छोट्याशा गावातील रहिवासी असून तो ‘इंडियन स्नेक मॅन’ म्हणून ओळखला जातो.\nदहावी पास सुरेश गेल्या ३० वर्षांपासून सापांना वाचवण्यासाठी कार्यरत आहे आणि तो राज्यातला सर्वात मोठा सर्प रक्षक म्हणून प्रसिद्ध आहे. तो जेव्हा १२ वर्षांचा होता तेव्हाच त्याने सापाला पकडून अनेकांना आश्चर्यचकित करून सोडले होते. मग ही मालिका अशी चालली की आजपर्यंत त्याने थांबायचं नावच घेतले नाही.\nसुरेश हे काम कोणतीही उपकरणे आणि सुरक्षा रक्षकांशिवाय करतो. सुमारे ३० हजारपेक्षा अधिक सापांना वाचवणाऱ्या सुरेशला सुमारे ३०० वेळा विषारी सापांनी चावा घेतला आहे. सर्पांचे विष त्याच्या शरीरात बर्‍याचदा पसरले आहे आणि त्याला ६ वेळा आयसीयूमध्ये दाखल करावे लागले आणि ३ वेळा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.\nतरीही सुरेश आज सापांसह आयुष्य जगत आहे. ते म्हणतात की, साप बहुतेक गरीब लोकांच्या कच्च्या घरात आढळतात आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता मी त्यांच्याकडून पैसे घेऊ शकत नाही. लोक मला जे काही देतात त्यांना मी आनंदाने स्वीकारतो.\nलोकांच्या दारिद्र्य लक्षात घेता मी माझा दर निश्चित केलेला नाही. सुरेशचे साहस पाहता २०१२ मध्ये वन व पर्यावरण मंत्री के. बी. गणेश कुमार यांनी त्यांना सरकारी नोकरीची ऑफर दिली होती पण सुरेशने ही नोकरी नाकारली आणि ते म्हणाले की, जर मी ही ऑफर स्वीकारली तर मी माझ्या मार्गाने समाजाला मदत करू शकणार नाही आणि जर मी योग्य वेळेला उपलब्ध नसलो तर एखाद्या निर्दोश माणसाचा जीव जाऊ शकतो.\n२०१३ मध्ये ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांनी केरळ दौऱ्यात सुरेशला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि या आश्चर्यकारक कार्याबद्दल त्यांचा गौरवही केला. निःस्वार्थ समाजाची सेवा करणारे सुरेश यांना सापांचे रक्षक किंवा देवदूत म्हणणे चुकीचे ठरणार नाही. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला कळवा. जर हा लेख आवडला असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.\nनीता अंबानींनी लग्नाच्या आधी मुकेश अंबानींसमोर ठेवली होती ही अट, वाचा पुर्ण किस्सा\nताजमहाल, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन विकणारा व्यक्ती, भारतातला सगळ्यात मोठा ठग\nअमन यादव: या तरुणाने स्वतःच्या बाईकचे रूपांतर केले रुग्णवाहिकेत अन देतोय रुग्णांना…\nस्कुलबसला रुग्णवाहिकेत बदलून पाच महिन्यापासून कोरोना रुग्णांना सेवा देतेय…\nया पठ्ठ्याने आतापर्यंत १० हजार हरणांचे जीव वाचवले आहेत, कसे ते वाचा…\nबिहारचा नवीन माऊंटेन मॅन ज्याने ३० वर्षे फोडले डोंगर आणि तयार केला गावासाठी कालवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/04/blog-post_8.html", "date_download": "2021-08-02T05:46:09Z", "digest": "sha1:YMBC2HVJXVH3PCON7CODH54LET7PLKHS", "length": 4008, "nlines": 66, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "आभाळा एवडे प्रेम तुजे अमृता सारखे | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nआभाळा एवडे प्रेम तुजे अमृता सारखे\nआभाळा एवडे प्रेम तुजे अमृता सारखे\nअंधारमय जीवनात प्रेम तुजे\nप्रकाशा प्रमाणे वाटते .\nतुजा निर्मळ निरागस प्रेमाने मन\nतुजी मनी खूप दाटते .\nखरंच तुजा प्रेमाची ओढ मला लागते.\nतुजा प्रेमाची प्रत्येक भेट आनंदमय\nगुलमोहर सारखे प्रेम तुजे रोज\nमनी माझ्या फुलते .\nतुला पाहताच मन माझे तुजा प्रेम रंगत\nतुजा साठी प्रत्येक वेळी मन माझे\nतुजा प्रेमाची किमत तेवाच\nखरंच तुजा प्रेमाची ओढ मला लागते.\nतुजा पैजणाचा आवाजाने भान\nअलगत पाऊल माझे तुजा कडे कसे\nतुजी प्रत्येक आटवन फुला प्रेमाने\nतुला पाहताच मन माझे\nखरंच तुजा प्रेमाची ओढ मला लागते\nमराठी प्रेम कविता मराठी कविता\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/religion-news-marathi/want-immense-wealth-happiness-and-peace-of-mind-then-try-these-5-tips-from-the-red-book-nrng-154280/", "date_download": "2021-08-02T05:53:30Z", "digest": "sha1:6X7QABRRWQ456BVM5IREZ4ZSUVMX6BSN", "length": 10867, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पडेल पैशांचा पाऊस! | अपार धन, सुख आणि मनःशांती पाहिजे?; मग लाल पुस्तकातले 'हे' ५ टोटके नक्की आजमावा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nअपार धन, सुख आणि मनःशांती पाहिजे; मग लाल पुस्तकातले ‘हे’ ५ टोटके नक्की आजमावा\nएकादशी, प्रदोष किंवा गुरुवारी उपवास करा. पिवळे कपडे घाला. दररोज केशर किंवा हळदीचा टिळक लावा. नाभीवर तूप लावा. गुरुवारी मीठ व्यर्ज करा.\nलाल पुस्तकामध्ये पारंपारिक आणि स्थानिक संस्कृतीच्या अनुभवांवर आधारित उपाय दिले आहेत. यामध्ये वास्तुशास्त्र आणि समुद्रशास्त्र या दोन्ही शास्त्रांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. लाल पुस्तकात सांगितले हे १० उपाय तुम्हाला आयुष्यात अपार धन, सुख आणि शांती मिळविण्यास मदत करते.\nपहिला उपाय- दररोज हनुमान मंदिरात दर्शनासाठी जा आणि पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करा. हनुमान चालीसा वाचा. जर आपण दररोज जाऊ शकत नाही तर प्रत्येक मंगळवार, गुरु आणि शनिवारी मंदिरात जा. वृद्ध पुजारी किंवा गरजू व्यक्तीला पिवळे कपडे, धार्मिक पुस्तके किंवा पिवळ्या अन्नाची वस्तू दान करा.\nगरजेपेक्षा कमी झोप झाल्यास वाढतो हृदय विकाराचा धोका; जाणून घ्या झोपेचे महत्व\nदुसरा उपाय- एकादशी, प्रदोष किंवा गुरुवारी उपवास करा. पिवळे कपडे घाला. दररोज केशर किंवा हळदीचा टिळक लावा. नाभीवर तूप लावा. गुरुवारी मीठ व्यर्ज करा.\nतिसरा उपाय- स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल कठोर आणि नकारात्मक बोलू नका. घरगुती भांडणे टाळा. मनात वाईट विचार आणू नका. नेहमी सकारात्मक विचार करा. यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा.\nचौथा उपाय- आपले नाक आणि कान टोचले नसेल तर टोचून घ्या. गुरुवारी चांगल्या मुहूर्तावर दान करा.\nतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा\n(वरील माहिती धार्मिक मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा हेतू नाही)\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.prasadsjoshi.in/2014/11/blog-post_17.html", "date_download": "2021-08-02T06:05:53Z", "digest": "sha1:5RZQ5PWYILWLJXHHR3NM6MF2IVKYQIG6", "length": 15671, "nlines": 63, "source_domain": "www.prasadsjoshi.in", "title": "विद्यापीठीय बंदीशाळा - दर्पण", "raw_content": "\nभारताला ज्या काही मोजक्या बाबींमुळे संपूर्ण जगात सन्मान मिळतो, त्यातील प्रामुख्याने उल्लेख करावा असे तक्षशिला व नालंदा येथील विद्यापीठे आहेत. ज्या ठिकाणी विद्यार्थ्याना तत्वज्ञान, कला, विद्या यांचे शिक्षण मिळण्याची सुविधा होती. मोठ्या प्रमाणावर ग्रंथसंपदा होती. येथील आचार्य हे महान तत्वज्ञ व तसेच प्रकांडपंडित होते. एका अर्थाने विद्यार्थ्याचे जीवन घडविणारी ही संस्कारपीठे होती. भारताच्या महान ज्ञान-विज्ञान परंपरेचा वारसा ज्यांनी चालवला अशी व्यक्तिमत्वे इथे घडत होती. एकूणच भारताच्या सांस्कृतिक परंपरेची आधारशीला म्हणता येईल अशी ही स्थाने होती.\nहा इतिहास आठवण्याचे कारण असे की, नुकतेच उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरुनी फारच गमतीशीर विधान केले. त्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थीनी वाचनालयात गेल्या तर तेथे विद्यार्थ्यांची संख्या वाढते. असल्या वाक्याने अपेक्षेप्रमाणे व्हायचा तो गोंधळ झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना असे सांगण्यात आले की, जागेच्या अभावी असे वाक्य बोलले गेले. अर्थातच जेवढे हास्यास्पद वाक्य त्यापेक्षा त्याचे स्पष्टीकरण होते.\nआपल्या देशात अनेक ठिकाणी प्रचंड विरोधाभास स्पष्टपणे दिसून येतो. एकीकडे आपण मंगळयानाबद्दल उत्सव साजरा करतो ज्या प्रकल्पामध्ये अनेक अभियंता महिला होत्या. मुलीना मोफत शिक्षण असो अथवा इतर योजना असो महिला सबलीकरणाचे नारे चारी दिशांनी घुमू लागतात. त्याचवेळी दुसरीकडे विद्यार्थीनीना ग्रंथालयात प्रवेश नाकारण्यात येतो ते सुध्दा त्यांच्यामुळे विद्यार्थी जास्त येतात म्हणून. असले बौद्धिक दिवाळखोरी करणारे विधान एखाद्या प्रशासकीय अधिका-याने केले असते तर कदाचित त्याकडे दुर्लक्ष करता आले असते. परंतु दुर्दैव म्हणजे हे विधान विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरुनी केले आहे.\n‘सा विद्या या विमुक्तये’ या संस्कृत वचनातून शिक्षणाबद्दलचा आपला व्यापक दृष्टीकोन दिसून येतो. खरे पाहता विद्यापीठ हे संशोधनाचे आधारस्तंभ आहेत. ज्ञान- विज्ञानाची साधना करण्याचे पवित्र ठिकाने आहेत. जेथे जिज्ञासू विद्यार्थी- विद्यार्थीनी येऊन आपल्या प्रतिभा कौशल्याचा विकास करू शकतील. व्यावहारिक जीवनातील समस्याचे निराकरण करतील असे संशोधन करू शकतील. साहित्याची साधना करून समाजाला वैचारिक दिशा देऊ शकतील. यासाठी ग्रंथ, उपकरणे अशी सर्व साधने उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे सामाजिक कर्तव्य विद्यापीठात पार पाडले गेले पाहिजे. एका अर्थाने मनुष्य निर्माणाची प्रक्रिया गतिमान करण्याचे उच्च ध्येय उराशी बाळगून त्यादृष्टीने मार्गक्रमण केले पाहिजे.\nयासाठी अर्थातच एका दूरदर्शी नेतृत्वाची आवश्यकता असते. कुठलीही संस्था, संघटना ही नेतृत्वाच्या वैचारिक प्रगल्भतेच्या व निर्णयक्षमतेच्या कौशल्यावर यश प्राप्त करते. एखाद्या संस्थेला, संघटनेला ठरवलेल्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी विकासाची तळमळ असलेले, तत्वांशी बांधिलकी असणारे नेतृत्व गरजेचे असते. ही तळमळ असली की आर्थिक ,मनुष्यबळ यांचे व्यवस्थापन कौशल्ये आत्मसात करणे अथवा होणे ही फार कठीण नाही. त्यातही शिक्षणासारख्या अतिमहत्वाच्या क्षेत्रात असे नेतृत्व फारच आवश्यक आहे. या ठिकाणी पिढ्या घडत असतात. देशाचे भावी आधारस्तंभ इथे तयार होत असतात. परंतु काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी नेतृत्वाबाबत फारसे आशादायक चित्र नाही असे अत्यंत खेदाने नमूद करावेसे वाटते.आपल्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर, गुणवत्ता ही अत्यंत उच्च स्तरावरील असली तरी त्याला योग्य दिशेने घडविणारी सक्षम व्यवस्था निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो नाहीत हे वरील उदाहरणाने दिसून येते. जेथे कुलगुरुनाच प्रबोधन करण्याची गरज निर्माण होत असेल ते विद्यार्थ्याना काय दिशा देणार शिक्षणक्षेत्रातील अनागोंदी ही राष्ट्र विकासाला सर्वात मोठा अडथळा आहे.\nमुलींच्या मागे मुले येतात व त्यामुळे मुलीनी येऊ नये असे सांगण्यापेक्षा मुलींच्या मागे फिरणा-या टवाळखोर मुलांना जाब विचारण्याची हिम्मत का करत नाहीत. ग्रंथालयात नियमित कोण येतो, प्रामाणिकपणे अभ्यास कोण करतो याची पूर्ण माहिती ग्रंथालय कर्मचा-याना असते. त्यामुळे निव्वळ मुलींची छेड काढण्याच्या हेतूने कोणी येत असेल तर त्याला ओळखणे फार कठीणातले काम आहे असे नक्कीच नाही. तेव्हा अशा लोकाना पायबंद घालण्याऐवजी मुलीना प्रवेश नाकारणे अत्यंत लाजिरवाणे आहे. विशेष म्हणजे आपल्या विधानाच्या संदर्भात कुलगुरुनी जे स्पष्टीकरण दिले आहे ते अत्यंत पोरकट आहे. ‘पुरेशी जागा नाही’ हे कारण असूच शकत नाही. विद्यापीठ अनुदान आयोग नावाची केंद्र शासनाची संस्था पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दरवर्षी कोट्यावधींचा निधी देते हे सर्वज्ञात आहे. इमारत,क्रीडांगणे यांच्या निर्मितीसाठी अगदी तालुकास्तरापर्यंत निधी देण्यात येतो. अलीगड विद्यापीठाने तरी अशी स्पष्टीकरणे देऊ नयेत.\nकुलगुरू सारख्या अत्यंत महत्वाच्या पदावरील व्यक्तींनी ज्ञान-विज्ञानाला नव्या आयामांसह विद्यार्थ्यांपर्यंत न्यावे व संशोधनाची प्रमुख केंद्रे असणारी विद्यापीठे पुन्हा एकदा आपल्या गौरवशाली परंपरेला अनुसरून राष्ट्राच्या विकासाला आवश्यक असणारी उर्जाकेंद्रे झाली तर भारत पुन्हा एकदा जगद्गुरू बनेल .\nगिधाडानो आणखी किती लचके तोडाल \nप्रत्येक प्राणीमात्राला पोटाची आग शमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. निसर्गाची अन्नसाखळी कार्यरत असते. काही प्राण्यांना जीवंत र...\nकधी थांबणार ही अनागोंदी.....\nएका पत्रकार मित्राच्या वडीलांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. चाचणी केल्यावर अपेक्षेप्रमाणे कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाला. कोरोन...\nएक दिन तो गुजारो गुजरात में.........\nकाकासाहेब राज्यातील स्थिती बाबत अगोदरच चिंतातुर होते . टीव्ही वर वृत्त बघत असतानाच एक जाहिरात आली . अमिताभ बच्चन यांच...\nउत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वासिम रिझवी यांनी कुराणातील २६ आयत या अन्य धर्मियांविरुध्द द्वेष निर्माण करणाऱ्या असून ...\nगुलामगिरी अजून कशी जात नाही \nजगात सर्वात वाईट काय असेल तर गुलामगिरीची भावना. आपला मालक जे सांगेल तसे वागायचे, काम करायचे अन तो जेव्हा तुकडा फेकेल त्याला आवडी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t1246/", "date_download": "2021-08-02T05:21:36Z", "digest": "sha1:HYXQOSHBWXFHLPRDBAQQ5HTQN6RJGPI4", "length": 5105, "nlines": 138, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-काही नाती बांधलेली असतात", "raw_content": "\nकाही नाती बांधलेली असतात\nकाही नाती बांधलेली असतात\nकाही नाती बांधलेली असतात\nती सगळीच खरी नसतात\nबांधलेली नाती जपावी लागतात\nकाही जपून ही पोकळ राहतात\nकाही मात्र आपोआप जपली जातात\nकदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.\nजे जोडले जाते ते नाते\nजी जडते ती सवय\nजी थांबते ती ओढ\nजे वाढते ते प्रेम\nजो संपतो तो श्वास\nपण निरंतर राहते ती मैत्री\nपरावृत्त करते ती मैत्री,\nनिशब्द करते ती मैत्री,\nजीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला\nसाथ देते ती मैत्री,\nआणि जी फक्‍त आपली असते,\nकाही नाती बांधलेली असतात\nRe: काही नाती बांधलेली असतात\nजे जोडले जाते ते नाते\nजी जडते ती सवय\nजी थांबते ती ओढ\nजे वाढते ते प्रेम\nजो संपतो तो श्वास\nपण निरंतर राहते ती मैत्री\nRe: काही नाती बांधलेली असतात\nRe: काही नाती बांधलेली असतात\nRe: काही नाती बांधलेली असतात\nपरावृत्त करते ती मैत्री,\nनिशब्द करते ती मैत्री,\nजीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला\nसाथ देते ती मैत्री,\nआणि जी फक्‍त आपली असते,\nRe: काही नाती बांधलेली असतात\nRe: काही नाती बांधलेली असतात\nकाही नाती बांधलेली असतात\nदहा गुणिले पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B8", "date_download": "2021-08-02T07:10:28Z", "digest": "sha1:3WFZQKGVPB6R63HACLTQZXYXCCDVEGH2", "length": 2887, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबस हे रस्त्यावरील प्रवासी वाहतुकीसाठी असलेले, चार चाकांचे मोठे वाहन आहे. याला \"जनिका \"असेही म्हणतात.\nहे वाहन सार्वजनिक वाहतूकीसाठी वापरले जाते.बसमूळे लोकांना एका ठिकानाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची सोय होते.\nवातानूकुलित जनिका (Air-conditioned bus)\nकाही बस जोडबस तर काही दुमजली असतात.\n4.शहर वाहतूक बस सेवा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०१९ रोजी १३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/raigad/samadhi-lakshmibai-ambedkar-telangana-village-brother-law-dr-babasaheb-ambedkar-a629/", "date_download": "2021-08-02T05:07:41Z", "digest": "sha1:DIGGJHCJPZ4A5GZA4IYRE2KBZEBKVCUY", "length": 13622, "nlines": 117, "source_domain": "www.lokmat.com", "title": "तेलंगे गावात लक्ष्मीबाई आंबेडकर यांची समाधी; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावजय - Marathi News | Samadhi of Lakshmibai Ambedkar in Telangana village; Brother-in-law of Dr. Babasaheb Ambedkar | Latest raigad News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार २५ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nतेलंगे गावात लक्ष्मीबाई आंबेडकर यांची समाधी; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावजय\nलक्ष्मीबाई आंबेडकर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावजय आहेत, याची मात्र माहिती नव्हती. यामुळे ही समाधी कालांतराने दुर्लक्षित होत गेली.\nतेलंगे गावात लक्ष्मीबाई आंबेडकर यांची समाधी; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावजय\nदासगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे भाऊ आनंदराव आंबेडकर यांची पत्नी लक्ष्मीबाई आंबेडकर यांची समाधी महाड तालुक्यात तेलंगे गावात आहे. या दुर्लक्षित समाधीचा शोध लागला असून, दुर्लक्षित आणि दुरवस्था झालेल्या या समाधीचे दर्शन मुकुंदराव आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर यांनी नुकतेच घेतले.\nभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भाऊ आनंदराव आंबेडकर यांची पत्नी लक्ष्मीबाई आनंदराव आंबेडकर यांची समाधी नुकतीच महाड तालुक्यातील तेलंगे गावात असल्याचे प्रकाशात आले आहे. तेलंगे गावातील खैरे यांच्या जागेत ही समाधी असून, या समाधीची दुरवस्था झाली असून, केवळ नामफलक शिल्लक राहिला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे बंधू आनंदराव आंबेडकर यांची पत्नी लक्ष्मीबाई आंबेडकर यांचे आजोळ तेलंगे बौद्धवाडी असून, याच ठिकाणी त्या वास्तव्यास होत्या, अशी माहिती येथील ग्रामस्थ किशोर खैरे यांनी दिली. २१ एप्रिल, १९४० रोजी तेलंगे गावातच निधन झाले. २१ एप्रिल, १९७६ रोजी तेलंगे येथे त्यांची समाधी उभारण्यात आली. लक्ष्मीबाई आंबेडकर यांची समाधी नामफलकावरून स्थानिक ग्रामस्थांना ज्ञात होती. मात्र, लक्ष्मीबाई आंबेडकर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावजय आहेत, याची मात्र माहिती नव्हती. यामुळे ही समाधी कालांतराने दुर्लक्षित होत गेली.\nलक्ष्मीबाई आंबेडकर या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भावजय आहेत, याची मात्र माहिती नव्हती. यामुळे ही समाधी कालांतराने दुर्लक्षित होत गेली. ग्रामस्थांसह मुकुंदराव आंबेडकर, पणतू राजरत्न आंबेडकर, दिलीप आंबेडकर यांनी भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले. या ठिकाणी लवकरच स्मारक उभे केले जाईल, असे राजरत्न आंबेडकर यांनी सांगितल्याचे स्थानिकांनी सांगितले.\nरायगड :Raigad Landslides: कुटुंब गाडले गेल्यावर आम्ही जायचे कुठे; किंकाळ्या, आक्रोश एका क्षणात स्तब्ध झाला\nदुर्घटनाग्रस्त तळीये ग्रामस्थांचा सवाल; संपूर्ण गावावर शोककळा ...\nरायगड :Chiplun Flood : पाण्यात बुडालेल्या चिपळूणला आज मुख्यमंत्र्यांची भेट, मदत व बचाव कार्याची पाहणी\nChiplun Flood : मुख्यमंत्री गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे ११ वाजता पोहोचून ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील. दुपारी १२.२० वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील. ...\nरायगड :Raigad Lanslide: मृतदेहांचा खच, अश्रू आणि आक्रोश; ८५ पैकी ४२ मृतदेह सापडले, ४३ बेपत्ता\nगुरुवारी दरड पडल्याने तळीयेमधील ८५ हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली हाेती. ...\nरायगड :Talai Landslide: तळीये गावात कसे झाले अंत्यविधी; सरपंचांचे शब्द ऐकून डोळे पाणावतील\nTalai Landslide: आतापर्यंत ३३ जणांचे मृतदेह हाती; एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू ...\nरायगड :Kokan Flood : मुख्यमंत्र्यांसमोर महाडवासीयांनी टाहो फोडला, माय-बाप सरकारने धीर दिला\nKokan Flood : निसर्ग कोपात आक्रीत घडलं, हे पाहिल्यानंतर, डोंगरदऱ्यातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार आराखडा तयार करेल. वेधशाळा अंदाज व्यक्त करते, पण त्याचं प्रमाण आणि परिणाम कुणालाही सांगता येत नाही. ...\nरायगड :एसडीआरएफच्या दोन टिमला तात्काळ पाचारण करा; आदिती तटकरे यांचे निर्देश\nगावातील रस्त्याच्यामध्येच दरड काेसळल्याने सुमारे 100 नागरिक गावात अडकून पडले असल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nMaharashtra Flood : मित्राची गाडी वाचवण्याच्या नादात युवक बुडाला, व्हिडिओ झाला व्हायरल\nFlood: पुरात गाडीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल, पण...; पाणी ओसरल्यानंतर तात्काळ करावं ‘हे’ काम\nRaigad Landslides: कुटुंब गाडले गेल्यावर आम्ही जायचे कुठे; किंकाळ्या, आक्रोश एका क्षणात स्तब्ध झाला\nKokan Flood : देवेंद्र फडणवीसांसह नारायण राणेंचा कोकण दौरा, निघाले पीडितांच्या भेटीला\nबिग बॉसमधील प्रसिद्ध अभिनेत्री अपघातात गंभीर जखमी, मैत्रिणीचा घटनास्थळीच मृत्यू\nFlood: राज्याचे पुनर्वसन धोरण जाहीर करणार; मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://anujnainmarathi.wordpress.com/2013/01/", "date_download": "2021-08-02T05:55:26Z", "digest": "sha1:V7KIO4QXSYTX7POODUOLPESFL6K25I5P", "length": 22970, "nlines": 116, "source_domain": "anujnainmarathi.wordpress.com", "title": "जानेवारी | 2013 | मनगुज", "raw_content": "\nTags: अवर्षण, इतिहास, उत्तर, चिकाटी, देव, देश, धीर, निराशावादी, पेट्रोल, प्रगती, प्रदूषण, प्रवाह, प्रश्न, बाजार, बिशिस्त, भारत, भ्रष्टाचार, महागाई, राग, वीज, शाळा, हिंम्मत\nअसति का ऐसे कुणी\nभारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे…..\nहो… माझ्या भ्रष्टाचाराने पोखरलेल्या, महागाईने गांजलेल्या, भुकेल्या, निर्वस्त्र, बेघर देशावर माझे प्रेम आहे.\nइथला कचरा, गटारे, बेशिस्त, हुल्लडबाजी, सिनेमाची थिल्लर गाणी, गुंड अन मवाली, प्रदूषण अवर्षण यावर माझे प्रेम आहे.\nरस्त्यावरची भटकी कुत्री, गाय, बैल, डुकरे, कावळे… यांवर माझे प्रेम आहे.\nइथली कोरडी क्षार शेते, मृत नद्या अन आटलेली तळी, काळवंडले समुद्रकिनारे अन हरवलेली जंगले यांवर माझे प्रेम आहे.\nइथल्या रस्त्यातले खड्डे, फुटलेले नळ अन गळणाऱ्या टाक्या, गेलेली वीज अन दुर्मिळ पेट्रोल यांवर माझे प्रेम आहे.\nरिकाम्या शाळा, भरलेली मल्टीप्लेक्स, धुळकट वाचनालये अन चकाकते बाजार यांच्यावर माझे प्रेम आहे.\nयांच्यावर नाहीतर कोणावर प्रेम करू Iphone वर कि ipad वर यातले काहीही मला परवडत नाही. हा देश मला परवडतो. परवडतो काय, जन्मापासून फुकटच मिळाला आहे तेव्हा मी त्याच्यावरच प्रेम करते.\nतो दोषरहित आहे का परफेक्ट आहे का नाही…त्यामुळे याबद्दल मी प्रेम करू शकत नाही.\nमात्र मी त्याला थोडासा बरोबर करू शकते. त्याचे चार दोष दूर करू शकते. प्रेम न करता कसा दुरुस्त करू जनावराला ही जर माणसाळवायचे असेल तर प्रेम करावे लागते… Unconditional की काय तसले प्रेम. हा तर हजारो वर्षे वयाचा वयोवृद्ध तरुण देश आहे. याला पुढे न्यायचे असेल तर याच्या गुणदोषासहित याच्यावर प्रेम केले पाहिजे…\nपण म्हणूनही मी याच्यावर प्रेम करत नाही प्रेम तर उगाच दाटून येते प्रेम तर उगाच दाटून येते वात्रट मुलावर त्याच्या आईला येत असेल तसेच वात्रट मुलावर त्याच्या आईला येत असेल तसेच चुका केल्या, उर्मटपणे वागलो म्हणून आमच्या आईबाबांनी आम्हाला सोडून दिले का चुका केल्या, उर्मटपणे वागलो म्हणून आमच्या आईबाबांनी आम्हाला सोडून दिले का उलट अमच्या चुका दुरुस्त करायला शिकवले…. आता त्यांच्यापेक्षा आम्ही शहाणे झालो, म्हणून आईबाबांना सोडून देतो का आम्ही उलट अमच्या चुका दुरुस्त करायला शिकवले…. आता त्यांच्यापेक्षा आम्ही शहाणे झालो, म्हणून आईबाबांना सोडून देतो का आम्ही मग देश सुद्धा आईबाबांसारखाच असतो. त्याला दूषणे देऊन बाजूला कसे होता येईल मग देश सुद्धा आईबाबांसारखाच असतो. त्याला दूषणे देऊन बाजूला कसे होता येईल कार्ल शुर्झला देखिल असेच वाटले असावे, “माझा देश, बरोबर अथवा चूक, बरोबर असेल तर तसाच जतन करावा असा, अन चूक असेल तर दुरुस्त करावा असा.”\nइथल्या चुकीच्या गोष्टी दिसत नाहीत असं नक्कीच नाही. अन रागही येतो की आलाच पाहिजे राग पण त्या रागातून सुधारणा व्हाव्यात. त्या रागातून काहीतरी सृजनशील घडावे.\nस्वत:च्या देशाची प्रगती दुसऱ्याने दिलेल्या मापदंडाने मोजता येत नाही. दुसऱ्या देशातली प्रगती इथे “कॉपी पेस्ट” करून चिकटवता देखिल येत नाही. इथले हवा, पाणी, जमीन, संस्कृती, माणसं यांच्यामधून ती प्रगती घडवावी लागते. माणसाला देखिल त्याच्या भूतकाळाला सारून भविष्य घडवता येत नाही. इथे तर दहा हजार वर्षांचा बरावाईट इतिहास आहे. त्याला पुसून टाकून प्रगती होईल इतिहासातून देशाचे व्यक्तिमत्त्व घडत जाते. नाहीतर झकपक पोषाख केलेल्या अडाणी माणसासारखा देश नुसताच वरवर आधुनिक दिसतो. त्याला प्रगती म्हणाता येत नाही…. जागतिक हसे मात्र होते\nप्रश्न आहेत. पण त्या प्रश्नांकडे अपण किती creatively पाहतो जर तसे पाहिले तर प्रश्नातच उत्तरे दडलेली दिसतील. आपले सगळ्यांचे एक उदास निराशावादी conditioning झाले आहे कदाचित. त्याला भेदून बाहेर पाहिले तर ती लपलेली उत्तरे आपल्याकडे पाहून हसताहेत असे वाटते…. “या नि काहितरी भारीपैकी करा बघू जर तसे पाहिले तर प्रश्नातच उत्तरे दडलेली दिसतील. आपले सगळ्यांचे एक उदास निराशावादी conditioning झाले आहे कदाचित. त्याला भेदून बाहेर पाहिले तर ती लपलेली उत्तरे आपल्याकडे पाहून हसताहेत असे वाटते…. “या नि काहितरी भारीपैकी करा बघू” असे म्हणताहेत असे वाटते.\nखूप प्रयत्न करावे लागतील, कष्टाला निलाजरेपणाने सामोरे जावे लागेल, खूप खूप झगडावे लागेल…. प्रवाहाविरुद्ध पोहावे लागेल. मात्र त्याकडे कष्ट म्हणून पाहिले तर सुरू करण्यापूर्वीच कंटाळा येईल ना त्यात मुक्त आनंद, एक रगेल हास्य अन अशक्य समाधान दिसते आहे…. ते मिळवायचे असेल तर खूप चिकाटी, धीर अन कमालीची हिंम्मत हवी\n“असति का ऐसे कुणी\nशाळेत चित्रकला विषयात मला नेहमी दहापैकी नऊ गुण मिळत. एक गुण कापला जाई, चित्राला चौकट न काढल्याबद्दल सुदैवाने कुणी दहापैकी दहा मिळव म्हणून भुणभुण करीत नसे सुदैवाने कुणी दहापैकी दहा मिळव म्हणून भुणभुण करीत नसे मलाही नऊ गुण मिळवून पुरेसा आनंद होत असे त्यामुळे साधी एक चौकट काढून दहा गुण मिळवायचे मात्र लक्षात आले नाही\nपुढे सरकारी चित्रकला परीक्षेत मी नापास झाले, बहुदा चौकट नसल्याने बाद केले असावे तर त्यामुळे मला कलेचा “गाभा” शोधावासा असे वाटू लागले तर त्यामुळे मला कलेचा “गाभा” शोधावासा असे वाटू लागले असा काही एक गाभा नसतो शोधण्यासाठी हे तर अगदी इतक्यात कळले. मात्र तोपर्यंत या रंग-रेषांच्या जगाने माझ्या दृष्टीभोवती एक अदृष्य वलय विणून टाकले आहे. या झिरझिरीत जादूच्या पडद्यातून बाहेर पाहताना, सारे जग एखाद्या अचाट चित्रविषयासारखे दिसते असा काही एक गाभा नसतो शोधण्यासाठी हे तर अगदी इतक्यात कळले. मात्र तोपर्यंत या रंग-रेषांच्या जगाने माझ्या दृष्टीभोवती एक अदृष्य वलय विणून टाकले आहे. या झिरझिरीत जादूच्या पडद्यातून बाहेर पाहताना, सारे जग एखाद्या अचाट चित्रविषयासारखे दिसते तुमच्याशी संवाद साधण्यासाठी देखिल मला या वलयातून व्यक्त व्हावे लागते. पण त्याने माझ्या अभिव्यक्तीला मर्यादा पडण्याऐवजी अधिक खुलवून आणले आहे\nमाझ्या चित्राला अजूनही चौकट नाही…. अन आताशा नापस झाल्याने कुणी माझे गुण कधीच कापत नाही कला अशा प्रकारे माणसांना अतिशय आनंद देते\nTags: गगनचुंबी, गरीब, घर ( 2 ), जमीन, जीवनशैली, तडजोड, पुणे, प्रेम, बहर, विकास ( 2 ), शहर, श्रीमंत, सुख, सोयी\nखूप वर्षांपूर्वी उंच उंच गगनचुंबी इमारती माझ्या पुण्यात बांधण्याचं स्वप्न मी पहात असे. हे शहर कुठल्यातरी उंच गच्चीवरून मनभरून पाहण्याचं स्वप्न मी लहान होते, या शहराचा नवा अध्याय लिहिण्यासाठी उत्सुक होते मी लहान होते, या शहराचा नवा अध्याय लिहिण्यासाठी उत्सुक होते पुण्यावर अतोनात प्रेम करणारी अस्सल पुणेकर\nपण गेल्या वर्षभरात काहीतरी गडबड झाली आहे. नाही…. पुण्यावर प्रेम अजूनही आहे माझं, हेच घर आहे ना पण आता मला त्या आकाशाला खिजवणाऱ्या इमारती नको आहेत….अगदी अज्जिबात पण आता मला त्या आकाशाला खिजवणाऱ्या इमारती नको आहेत….अगदी अज्जिबात मी अन माझा सगळा गोतवळा इथेच रहात अहोत, किती पिढ्यांपासून मी अन माझा सगळा गोतवळा इथेच रहात अहोत, किती पिढ्यांपासून या नव्या शहरातील घर अन त्यासाठी आवश्यक अशी महागडी जीवनशैली आम्हाला परवडेल का\nकोणाला परवडेल, ते ठाऊक आहे मला आता. आम्ही ज्यांच्यासाठी रोज रोज कष्ट करतो, ज्यांची चाकरी करतो, त्यांना परवडेल हे सारे. ते लोक आम्हाला स्वप्न दाखवतील, “खूप मेहनत करा म्हणजे एक दिवस तुम्हीही आमच्यासारखे व्हाल” मग आम्ही त्यांच्यासारखे होऊ…..सुख-सुविधा विकत घेण्याची ऐपत येईतो मान खाली घालून काम करून झिजलेले म्हातारे” मग आम्ही त्यांच्यासारखे होऊ…..सुख-सुविधा विकत घेण्याची ऐपत येईतो मान खाली घालून काम करून झिजलेले म्हातारे आमच्या सोयी पुरवण्यासाठी कितीकांचा जगण्याचा हक्क हिरावला गेला आहे त्याची रोज जाणीव असेल आम्हाला. अन मग त्या सगळ्या सोयी अन सुविधा पोकळ वाटू लागतील. मग आम्ही त्या पोकळीला न जुमानण्याची सवय करून घेऊ….काहीही मनाला लावून न घेण्याची सवय करून घेऊ, अगदी शुद्ध आनंद देखिल\nहा विनोद इतका क्रूर आहे कि हसू येणार नाही. काचेच्या चकचकाटामागे लपलेल्या या बांधकाम क्षेत्राच्या सत्याने मला काही गुपितं शिकवली आहेत. मी ज्यांच्यासाठी कम करते ते लोक मला या शहराचा चेहरा अन नशीब कधीच बदलू देणार नाहीत. माझ्या स्वप्नातली नगरी प्रत्यक्षात बांधण्याची लोभसवाणी संधी ते मला देतील….फक्त काही तडजोडी करण्याच्या बोलीवर. माझे शहर पुन्हा उजळवण्यासाठी मी साऱ्या तडजोडी मान्य करत जाईन. पण माझ्या कल्पनाशक्तीचे मालक ते लोक असतील. माझं स्वप्न ते तुकड्या-तुकड्याने विकतील, तशी ऐपत असलेल्या लोकांना माझे उरलेले आयुष्य एखाद्या काड्यापेटी- घरात घालवत मी अभिमानाने पाहेन त्या गगनचुंबी शहराकडे, “हे मी उभारले माझे उरलेले आयुष्य एखाद्या काड्यापेटी- घरात घालवत मी अभिमानाने पाहेन त्या गगनचुंबी शहराकडे, “हे मी उभारले”. मी कधीही न संपणाऱ्या रांगांमधे उभी राहीन, गर्दीत घुसमटेन, पण खोकत, गुदमरत मी वर पाहेन, “हे मी उभारले”. मी कधीही न संपणाऱ्या रांगांमधे उभी राहीन, गर्दीत घुसमटेन, पण खोकत, गुदमरत मी वर पाहेन, “हे मी उभारले”. गरीब अधिक गरीब होतील, श्रीमंत अधिक श्रीमंत होतील, दोघे एकमेकांना आळीपाळीने लुटतील, माझ्याने बघवले नाही तर मी नजर टाळण्यासाठी वर पाहेन, “हे मी उभारले”. गरीब अधिक गरीब होतील, श्रीमंत अधिक श्रीमंत होतील, दोघे एकमेकांना आळीपाळीने लुटतील, माझ्याने बघवले नाही तर मी नजर टाळण्यासाठी वर पाहेन, “हे मी उभारले\nइथून पुढे, दहा वर्षांनी “हे मी उभारले” असा शिक्का नको आहे मला…. हे उभारण्यासाठी मी हातभार लावलेला नको आहे मला. मान्य आहे ते लोक माझ्याशिवाय देखिल बांधतील, अधिकच भयंकर बांधतील. पण मला त्यातला वाटा नको. माझे घर…माझे शहर कदाचित नष्ट होईल, पण मी मात्र स्वत:चा जीव वाचवण्यासाठी इथून पळून जाणार आहे. माझ्याआधी खूप लोक गेले आहेत पूर्वी मी त्यांना हसत असे, घाबरट म्हणून हिणवत असे…. पण आता मलाही या बुडत्या नावेतून उडी मारावी लागेल.\n कुठल्यातरी अज्ञात जागी मी पुन्हा दुसरे घर बांधेन, ज्याच्या पायाभरणीत माझ्याच भाईबांधवांचे तळतळाट नसतील….जे घर केवळ एका विराग्याची गुहा असेल…कलाकाराचे झोपडे असेल….यहून अधिक काहीही नाही.\nमाझ्यासारखे अजूनही आहेत लोक….ते देखिल येतील. मी त्यांच्यासाठी सुद्धा प्रेमाने बांधेन. आमच्या स्पर्शाने या जमिनीच्या जखमा पुन्हा भरून येतील. ती मनापासून फुलेल. मीही बहरेन थोडी तिच्यासोबतीने, एके दिवशी शांतपणे मरण्यासाठी, माझी माती तिच्या मातीत मिसळून टाकण्यासाठी….\nइथल्या पानांवरती खूप धीर करुन फक्त माझ्या मनाची सुरावट मांडण्याचा प्रयत्न करत आहे... कधी सुरात...कधी एकदम बेसूर जर तुमचाही सूर जुळला तर मला जरूर कळवा.\nअवर्षण अश्रू आठवण आर्किटेक्चर इतिहास उत्तर कर्नाट्क खेळ गगनचुंबी गजरा गरीब गाणी गुरुकुल ग्रामपरी घर चिकाटी जमीन जीवनशैली झाडं तडजोड तुंगभद्रा देव देश देह धीर निराशावादी निसर्ग पर्यावरण पहाट पाचगणी पुणे पेट्रोल प्रगती प्रदूषण प्रवास प्रवाह प्रश्न प्रेम फूल बस बहर बांबू बिशिस्त भातशेती भारत भ्रष्टाचार महागाई माणसं माती माया मिठी राग रात्र रेषा वसंत वादळ वाळू विकास विद्युत-रेघ वीज शब्द शहर शाळा श्रीमंत संसार सदरा सह्याद्री सुख सोयी स्नेह स्पर्श हट्टी हरिहरपूर हात हिंम्मत\nजुनी पुरा्णी चार अक्षरे…\n« डिसेंबर मार्च »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/twist-in-arnab-case-chief-minister-thackerays-wife-bought-naiks-land-in-konkan-bjp-leader-kirit-somaiyas-assassination-127908072.html", "date_download": "2021-08-02T06:52:43Z", "digest": "sha1:536DMFXXQIRRFRUVJCJ42NUTEJKT5JJ2", "length": 8044, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Twist in Arnab case : Chief Minister Thackeray's wife bought Naik's land in Konkan; BJP leader Kirit Somaiya's assassination | मुख्यमंत्री ठाकरेंच्या पत्नीने खरेदी केली अन्वय नाईक यांची कोकणातील जमीन; भाजप नेते किरीट सोमय्या यांचा गौप्यस्फोट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअर्णब प्रकरणात ट्विस्ट:मुख्यमंत्री ठाकरेंच्या पत्नीने खरेदी केली अन्वय नाईक यांची कोकणातील जमीन; भाजप नेते किरीट सोमय्या यांचा गौप्यस्फोट\nशिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा आणि रश्मी ठाकरेंच्या नावे संयुक्त सातबारा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या कुटुंबीयांनी नाईक कुटुंबीयांकडून कोकणात जमीन खरेदी केल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. रिपब्लिक टीव्हीने पैसे थकवल्यामुळे अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने आत्महत्या केल्याचा आरोप असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब यांना अटक करण्यात आली आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा आणि वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा किल्ल्यानजीक कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली आहे. माझी सासुरवाडी तेथून जवळच आहे, त्यामुळे आपणाला त्याची माहिती आहे, असा दावा सोमय्या यांनी केला.\nजमीन खरेदी व्यवहार २ काेटी २० लाखांचा, सन २०१४ मध्ये व्यवहार\n२१ मार्च २०१४ रोजी ठाकरे परिवाराकडून या व्यवहारापोटी नाईक कुटुंबीयांना २ कोटी २० लाख रुपये देण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली असे अजून किती व्यवहार झाले आहेत असे अजून किती व्यवहार झाले आहेत त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.\nजमीन खरेदी व्यवहारातील सातबारा संयुक्त आहे. नाईक परिवाराचे आपण समजू शकतो, पण ठाकरे आणि वायकर या दोघांनी मिळून हा व्यवहार का केला हे दोघे कसे एकत्र हे दोघे कसे एकत्र अर्णब प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात एवढी तत्परता दाखवण्यामागील कारण समोर यायला हवे, असे सोमय्या म्हणाले.\nजमीन व्यवहाराचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख\nजमिनीचा व्यवहार उघड आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख आहे. ठाकरे आणि नाईक यांचा काहीएक संबंध नाही. नाईक यांचा माझ्याशी संबंध आहे, जी चौकशी करायची ती करा, असे आव्हान शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी दिले आहे. तर पत्रकार अर्णब गोस्वामी यांना वाचवण्याकरिता मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत आहेत, असा प्रत्यारोप परिवहनमंत्री अनिल परब यांनी केला.\n> वायकर आणि ठाकरे यांनी कोकणात संयुक्तपणे जमीन खरेदी केल्याचे यापूर्वी आरोप झालेले आहेत. मात्र ती जमीन अर्णब गोस्वामी प्रकरणात आत्महत्या केलेले अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केल्याचा दावा प्रथमच होतो आहे.\n> सोमय्या यांनी मुंबई महापालिकेतील युती फिस्कटल्यानंतर उद्धव यांची ‘वांद्र्याचा माफिया’ अशा शब्दांत हेटाळणी केली होती. त्यानंतर सन २०१९ मध्ये सोमय्या यांचे लोकसभेचे तिकीट कापण्यात आले होते हे उल्लेखनीय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/rcfl-mumbai-bharti-2021/", "date_download": "2021-08-02T06:36:45Z", "digest": "sha1:UGW236ZX2G5G7FR4B3GJOKE6UBNC6IE2", "length": 10706, "nlines": 171, "source_domain": "mahabharti.in", "title": "RCFL Mumbai Bharti 2021 - RCFL Recruitment 2021-104 Posts", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री\n✅नवीन जाहिरात- सशस्त्र सीमा बल हेड कॉन्स्टेबल भरती 2021\n✅10 वी & पदवीधरांना फील्ड दारुगोळा डेपोत नोकरीची उत्तम संधी\n✅7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021\nराष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai) येथे ट्रेड अप्रेंटीस पदांच्या एकूण 104 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2021 आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nपदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस\nपद संख्या – 104 जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nनोकरी ठिकाण – मुंबई\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज सुरु होण्याची तारीख – 31 जुलै 2021\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2021 आहे.\nअधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा\n💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा\n📥 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा\n🔔सेंट्रल गव्हर्मेंट जॉब अपडेट्स हिंदी अँप\n👉 युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nआपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n इंडियन नेव्हीत आजपासून भरती प्रक्रिया सुरु\nNHM मुंबई भरती विविध पदांचा निकाल जाहीर\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nजळगाव येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन | Jalgaon Job Fair 2021\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 117\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2021-08-02T07:36:25Z", "digest": "sha1:WBE6XU5ZFAC7KV2LAMEF4XY6ONTGQJTW", "length": 4461, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बीव्हर क्रीक स्की रिझॉर्ट - विकिपीडिया", "raw_content": "बीव्हर क्रीक स्की रिझॉर्ट\nबीव्हर क्रीक स्की रिसॉर्ट अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्की रिसॉर्ट आहे. हे एव्हॉन गावाजवळ आहे. व्हेल रिसॉर्ट्स या कंपनीच्या मालकीचे हे रिसॉर्ट १९८० साली उघडले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०२१ रोजी २१:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%AD_%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2021-08-02T07:22:40Z", "digest": "sha1:MT4DU4QOMXYXXOLNLT6FU4FDQCEU5FFC", "length": 15443, "nlines": 697, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सप्टेंबर ७ - विकिपीडिया", "raw_content": "\n(७ सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)\nसप्टेंबर ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५० वा किंवा लीप वर्षात २५१ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n११९१ - तिसरी क्रुसेड - इंग्लंडचा राजा रिचर्ड पहिल्याने सलाद्दिनला हरवले.\n१८२१ - ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकची स्थापना.\n१९२९ - फिनलंडमध्ये जहाज बुडून १३६ मृत्युमुखी.\n१९४० - दुसरे महायुद्ध-ब्लिट्झ - जर्मनीने लंडनवर बॉम्बफेक सुरू केली. यानंतर ५६ अजून रात्री सतत बॉम्बवर्षा होत राहिली.\n१९४३ - दुसरे महायुद्ध - जर्मनीची पूर्व आघाडीवरुन पीछेहाट सुरू झाली.\n१९४३ - ह्युस्टनमध्ये हॉटेलला आग लागून ५५ ठार.\n१९४५ - दुसरे महायुद्ध - जपानच्या सैन्याने ने वेक द्वीपावर आत्मसमर्पण केले.\n१९५३ - निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी.\n१९७९ - क्रायस्लर कॉर्पोरेशनने दिवाळे न काढण्याबद्दल अमेरिकेच्या सरकारकडे एक अब्ज डॉलरची मागणी केली.\n१९९८ - लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली.\n१९९९ - अथेन्समध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ५.९ तीव्रतेचा भूकंप. १४३ ठार, ५०० जखमी.\n२००४ - हरिकेन आयव्हन हे ५व्या प्रतीचे चक्रीवादळ ग्रेनडावर आले. ३९ ठार. ग्रेनडातील ९०% इमारतींना नुकसान.\n२००५ - इजिप्तमध्ये पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.\n१५३३ - एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी.\n१८३६ - हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१८५७ - जॉन मॅकइलरेथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१८७१ - जॉर्ज हर्स्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८९४ - व्हिक रिचर्डसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९११ - टोडोर झिव्कोव्ह, बल्गेरियाचा हुकुमशहा.\n१९१२ - डेव्हिड पॅकार्ड, अमेरिकन संशोधक, उद्योगपती.\n१९१४ - नॉर्मन मिचेल-इनेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९३० - बोद्वॉँ पहिला, बेल्जियमचा राजा.\n१९३३ - इला भट्ट, असंघटित महिला कामगारांच्यासाठी काम करणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या.\n१९३६ - बडी हॉली, अमेरिकन गायक, संगीतकार.\n१९५५ - अझहर खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१९५९ - केव्हन करान, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\n१९६४ - नुरुल आबेदिन, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.\n१९६७ - स्टीव जेम्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९८४ - फरवीझ महरूफ, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१३१२ - फर्डिनांड चौथा, कॅस्टिलचा राजा.\n१४९६ - फर्डिनांड दुसरा, नेपल्सचा राजा.\n१५५२ - गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु.\n१६३२ - सुसेन्योस, इथियोपियाचा सम्राट.\n१७७७ - टेकले हयामानोत पहिला, इथियोपियाचा सम्राट.\n१८०९ - बुद्ध योद्फा चुलालोके, थायलंडचा राजा.\n१९५३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक.\n१९९७ - मोबुटु सेसे सेको, झैरचा हुकुमशहा.\nस्वातंत्र्य दिन - ब्राझिल.\nविजय दिन - मोझाम्बिक.\nबीबीसी न्यूजवर सप्टेंबर ७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nसप्टेंबर ५ - सप्टेंबर ६ - सप्टेंबर ७ - सप्टेंबर ८ - सप्टेंबर ९ - सप्टेंबर महिना\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑगस्ट २, इ.स. २०२१\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://satymevjayate.com/?cat=14", "date_download": "2021-08-02T06:15:00Z", "digest": "sha1:F3BM4ABAJFFCEGZ3S7A7AWSDLBBIRJKH", "length": 6032, "nlines": 86, "source_domain": "satymevjayate.com", "title": "राजकारण Archives - सत्यमेव जयते", "raw_content": "\nराहुल शिंदे यांची पाचोरा काॅग्रेस च्या सोशल मिडीया विधानसभा अध्यक्षपदी निवड\nशिवसेना वर्धापन दिना निमित्त जामनेर तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न\nखा.सुप्रिया सुळे यांनी घेतली एकनाथराव खडसेंची भेट\nएसटी कोमात,शिवसेना जोमात – शिवराम पाटील\nपाचोरा तालुक्यात राजकीय भूकंपाची शक्यता\nवंदना चौधरी यांनी स्वीकारला पदभार;आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्याची ग्वाही\nभाजपचा “तो” पदाधिकारी बांगलादेशीच; तपासात आले सत्य समोर – गृहमंत्री अनिल देशमुख\nजामनेर तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूकी मध्ये शिवसेना सोबत बंजारा टायगर्स लढणार निवडणूक\nजामनेर तालुक्यातील शिवसैनिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज शिवसैनिकांनो निवडणूक रिंगणात सावध रहा-डॉ.मनोहर पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसची बोदवड तालुका बैठक संपन्न\nनाथाभाऊंनी लवकर राष्ट्रवादीत प्रवेश करावा; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाथाभाऊंना घातले साकडे\nमहाराष्ट्र राज्य नमो ग्रुप फाऊंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी भुषण पाटील यांची निवड\nसुलज येथे Covishild आणि Covaxin कोरोना लसीकरण शिबिर संपन्न – डॉ. जीवन भारती\nईनरव्हिल क्लब आँफ जळगाव यांनी म.रा.म.पत्रकार संघाच्या माध्यमातून दिला कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात\n“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप\nदानिश देशमुख इंजिनियर कृती समितीच्या धरणगाव तालुका सचिव पदी निवड\nजिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार आढावा\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nमहारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nसदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.\nसत्यमेव जयते वेब न्युज दिनदर्शिका – २०२१\nसत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/9389", "date_download": "2021-08-02T05:49:57Z", "digest": "sha1:FJITBW3DYZ3QMYHTNGBLGELPTU2DNIDP", "length": 6207, "nlines": 120, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | किति महामूर्ख तूं शहाजहां !| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nगुपित पळपुटें पंजरिं धरण्या व्यूह काय रचिलास अहा \nह्रदयाचें रे कपाट उघडुनि\nअमूर्त कांहींतरि तें काढुनि\nपाण्यापरि पैसा रे ओतुनि\nतूं मूर्त करिशि तो ताजचि हा. १\nस्वप्न तुझें तें निरर्थ छाया \nभलत्याच करी तुझ्या चहाड्या\nया अर्थज्ञांना सदैव हा. २\nदेशाचें रे ओझें वाहुनि\nजिवंत राखिति गोर्‍या कंपनि,\nउपयोगि त्यांस का महाल हा \nइथे न चेते भटारखाना\nहाणि का हाडुकें गरिबां हा \nइथे नस का गणितो कोणी \nज्ञानकर्णी का भरितो गोणी \nरे दिवे दिवे अकलेस अहा \nदरवळोत निरपेक्ष फुलें तीं,\nनिरभिलाष वाहोत झरे किति,\nफुकट चंद्र उधळो निज कांती,\nपरि अर्थशास्त्रिं रे नियम न हा. ६\nटकमक पाहो काळ गुंगुनी,\nदुनिया बघ बाजारच हा. ७\nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/rhea-chakraborty-statement-revealing-details-sushant-singh-rajput-death-case-335114", "date_download": "2021-08-02T07:20:11Z", "digest": "sha1:IMDUAN7CUEL43BFHKHCTFW2H3FQ5Z3FS", "length": 8597, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रिया चक्रवर्तीच्या लीगल टीमचा नवीन जबाब, सुशांतच्या बहिणीवर केले आरोप", "raw_content": "\nसुशांतचे वडिल केके सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबामध्ये असा दावा केला आहे की सुशांत सिंह राजपूतच्या अकाऊंटमधून अवैधरित्या १५ कोटी रुपये काढले गेले आहेत. आता यावर रिया चक्रवर्तीचा अधिकृत जबाब देखील समोर आला आहे.\nरिया चक्रवर्तीच्या लीगल टीमचा नवीन जबाब, सुशांतच्या बहिणीवर केले आरोप\nदिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ\nमुंबई- सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्तीचं प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. दुसरीकडे या प्रकरणात ईडी देखील चौकशी करत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेले कित्येक दिवस चौकशी सुरु आहे, सुशांतचे वडिल केके सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबामध्ये असा दावा केला आहे की सुशांत सिंह राजपूतच्या अकाऊंटमधून अवैधरित्या १५ कोटी रुपये काढले गेले आहेत. आता यावर रिया चक्रवर्तीचा अधिकृत जबाब देखील समोर आला आहे.\nहे ही वाचा: पेट्रोल पंपवर काम करत कविता करणा-या गुलजार यांना अशी मिळाली होती पहिली संधी\nरियाच्या लीगल टीमने जबाब सादर करत त्यांची बाजू मांडली आहे. या जबाबात म्हटल्याप्रमाणे रिया आणि सुशांत गेले कित्येक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. या दिवसात दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि दोघे एकमेकांशी चांगले बोलायला लागले. एप्रिल २०१९ मध्ये रिया आणि सुशांत एका पार्टीत भेटले होते. यानंतर लगेचच ते एकमेकांना डेट करायला लागले.\nजबाबात रियाच्या लीगल टीमने काय म्हटलंय वाचा:\n१. रिया नाही आदीत्य ठाकरे यांना ओळखत आणि नाही आदीत्यला कधी भेटली आहे.\n२. रियाच्या गप्प बसण्याला तिची कमजोरी समजू नका. सुशांतचं कुटुंब सुशिक्षित आहे आणि त्यांच्या कुटुंबात एक आयपीएस अधिकारी ओपी सिंह देखील आहेत. त्यांनी पूर्णपणे त्यांच्या मनाच्या आणि चुकीच्या उद्देश्यांसाठी आरोप केले आहेत.\n३. बिहार पोलिसांनी दाखल केलेली एफआयर पूर्णपणे राजकारणाशी संबंधित आहे. रिया चुकीच्या तपासाचा भाग होऊ शकत नाही.\n४. रिया ईडीच्या तपासात पूर्णपणे सहकार्य करत आहे. मुंबई पोलिस आणि ईडी यांना रियाची सगळे कागदपत्र दिली आहेत जी स्पष्टपणे या आरोपांना चूकीचं सिद्ध करत आहेत.\n५. रियाच्या खात्यांसह आयकर रिटर्नची तपासणी ईडीने केली आहे. आत्तापर्यंत तिच्याविरोधात एकही पुरावा मिळाला नाही.\n६. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाने एकही रुपया ट्रांसफर केलेला नाही. तिच्या सगळ्या आयकर रिटर्नची तपासणी पोलिसांसोबत ईडीनेही केली आहे.\n७. सुशांतच्या बहिणीने डिसेंबर १९ मध्ये रियासोबत छेडछाड केली होती. म्हणून हे आरोप मनात किलमिश ठेवून केले गेले आहेत.\nया जबाबात हे देखील सांगितलं आहे रियाला सीबीआय तपासणीसाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/nandurabar-news-last-three-weeks-no-rain-and-farmer-cotton-seeds-water", "date_download": "2021-08-02T06:11:23Z", "digest": "sha1:RPTDYBPSONYJ7ZGQKRZ5HXOGQW5YQSNC", "length": 4058, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पावसाची ओढ; पीक वाचवण्यासाठी शेतकरी देताहेत चुवा", "raw_content": "\nपावसाची ओढ; पीक वाचवण्यासाठी शेतकरी देताहेत चुवा\nपावसाची ओढ; पीक वाचवण्यासाठी शेतकरी देताहेत चुवा\nखेडदिगर (नंदुरबार) : पाऊस रुसला, शेतकरी पेरणीकरून फसला. करपलेली पीकेपाहुन, होतोय व्याकूळ. उगवलेल्या बीज अंकुरास वाचवण्याची धडपड धडपड चालू असून चुवा देत आहे. (nandurabar-news-last-three-weeks-no-rain-and-farmer-cotton-seeds-water)\nपावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट सतावत आहे. बीजलागवड केल्याने ते आता संकटात सापडले आहे. पावसाळ्यात मे हिट सारखे ऊन तापत आहे. त्‍यामुळे पिके कोमेजली आहेत. चुवा म्हणजे कृत्रिमनपद्धतीने पाणी देण्याचे काम करीत आहे. राष्ट्रीय मोसम विभागाचे दावे रोज फोल जात असून त्यावर विश्वास ठेवत केतीकतरी शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे.\nबंद असलेली आंतरराज्य बससेवा पुन्हा सुरू. गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा\nकोमेजलेले पीक पाहून अस्‍वस्‍थ\nकोरोना महामारीमुळे आधीच आर्थिक चन चन असून उसनवारी, कर्ज घेत, दागिने गहाण ठेवत, जनावरे विकून जमेल तसे बियाण्याची सोय करून लागवड केलेला शेतकरी राजा कोमेजलेले पीक पाहून अस्वस्थ झाला आहे. हवामान विभागाने १० जुलैपर्यंत सर्वत्र पाऊस पडेल असे भाकीत वर्तविले आहे ते खरे ठरले तर उत्तमच नाहीतर शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडेल हे मात्र नक्की.\nअंकुरलेल्या बीजास वाचवण्याची धडपड सुरू आहे. निसर्गाचा लहरीपणा हा शेतकऱ्यांना संकटात टाकत असतो. बियाणे खते यांच्या वाढलेल्या किमती पाहता दुबार पेरणी करणे अनेकांना शक्‍य नाही अशीच स्‍थिती आहे. शासनाने काही मदत करावी.\n- महेंद्र मतकर, शेतकरी खेडदिगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_39.html", "date_download": "2021-08-02T06:26:22Z", "digest": "sha1:YUFOPRA2RVQRRQUPJ7GJJF2G73QQY45J", "length": 12260, "nlines": 52, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीकरीता दूध, अंडी, मांस, लोकर उत्पादन वाढविण्यासाठी नवीन योजना राबवावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीकरीता दूध, अंडी, मांस, लोकर उत्पादन वाढविण्यासाठी नवीन योजना राबवावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nशेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीकरीता दूध, अंडी, मांस, लोकर उत्पादन वाढविण्यासाठी नवीन योजना राबवावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nBY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |\nराज्यात दूध, अंडी, मांस व लोकर उत्पादन वाढीसाठी नवीन योजना राबवावी, यामुळे राज्यात असणारी दूध, अंडी आणि मांसाची तूट भरून निघेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल. यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागांचा आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. यावेळी श्री.ठाकरे बोलत होते.\nमुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पशुपैदास धोरण राबवताना कृत्रिम रेतनाद्वारे पशुधनामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा. पशुधनाचे रोगराईपासून संरक्षण करून जास्त दूध उत्पादन, अंडी उत्पादन, मांस, लोकर ही पशुजन्य उत्पादने वाढवावीत. ग्रामीण गोरगरीब शेतकरी व गरजू लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे, शेळी गट, कुक्कुट पक्षी वाटप करून पूरक उत्पन्नाचे व स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून द्यावे. पशुधनास लागणारे वैरण व पशुखाद्याची उपलब्धता वाढवावी. पशुधनास लागणाऱ्या लसींची निर्मिती करावी अशा सूचना श्री.ठाकरे यांनी केल्या.लिंग वर्गीकृत मात्रांची निर्मिती करून त्याचा वापर करून ९० टक्के मादी वासरांची निर्मिती करावी. राज्यात वराह मांसाचे मागणी जास्त असून यासाठी अधिक उत्पादनाच्या विदेशी वराह पालनासाठीची योजना राबविण्यात यावी. शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची व्यापकता वाढवावी, असेही ते यावेळी म्हणाले.कोकणातील आनंदवाडी मत्स्य प्रकल्पाप्रमाणे राज्यात प्राधान्यक्रम ठरवून त्यांचा आराखडा तयार करावा. मत्स्य प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यात याव्यात. तसेच मासेमारीसाठी एलईडीचा वापर टाळण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.क्षेत्रीय स्तरावरील कृषी विकास योजनांमधून योजना सादर करून निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी केली.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेळी-मेंढी यांची रोगराईने होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी नवीन योजनेचा विचार करण्याची सूचना केली.दुग्धव्यवसाय विकास विभागाचा आढावा घेताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, दुग्धव्यवसाय विभागाच्या मालमत्तांचा सविस्तर अहवाल सादर करावा. दूध प्रकल्प बंद असलेल्या ठिकाणी आधुनिक दूध प्रकल्प सुरू करण्यासाठी आराखडा तयार करावा.या बैठकीस पशुसंवर्धन, व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, मत्सव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख, पदुम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, परिवहन आणि संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीस पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त राजू जाधव, पशुसंवर्धन आयुक्त नरेंद्र पोयाम, पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त डॉ. धनराज परकाळे, शेळी मेंढी महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश बनसोडे, सहसचिव माणिक गुट्टे उपस्थित होते.\nशेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीकरीता दूध, अंडी, मांस, लोकर उत्पादन वाढविण्यासाठी नवीन योजना राबवावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 15:00:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/krida/training-helps-personality-development-glenn-martins-4023", "date_download": "2021-08-02T06:15:37Z", "digest": "sha1:NMUMVVOMXNRY3S26MRGU4WF4TFNOM2FS", "length": 3669, "nlines": 20, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "व्यक्तिमत्त्व विकासातही प्रशिक्षण फायदेशीर : ग्लेन मार्टिन्स", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकासातही प्रशिक्षण फायदेशीर : ग्लेन मार्टिन्स\nसेझा फुटबॉल अकादमीच्या प्रशिक्षणार्थींशी राज्यातील व्यावसायिक फुटबॉलपटू ग्लेन मार्टिन्स याने आभासी व्यासपीठाद्वारे संवाद साधला. तो स्वतः या अकादमीचा माजी प्रशिक्षणार्थी आहे. अकादमीतील प्रशिक्षण व्यक्तिमत्त्व विकासातही फायदेशीर ठरल्याचे त्याने नमूद केले.\nई-मेंटॉरशिप सत्रात सेझा अकादमीच्या प्रशिक्षणार्थींना गोवा फुटबॉल असोसिएशनचे सचिव ज्योवितो लोपिस यांनीही मार्गदर्शन केले. कोविड-१९ महामारीमुळे उद्‍भवलेल्या परिस्थितीत युवा खेळाडूंचे उन्नतीकरण करणे हा या सत्राचा मुख्य उद्देश होता. या सत्राचे आयोजन करणाऱ्या चमूचे सेझा फुटबॉल अकादमीचे अध्यक्ष अनन्य अगरवाल यांनी कौतुक केले.\nसेझा फुटबॉल अकादमीतील प्रशिक्षणाचा आपल्याला केवळ फुटबॉल कौशल्य विकसित करण्यासाठीच नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकासातही खूप फायदेशीर ठरले, अशी कबुली ग्लेन याने सत्रात दिली. दीर्घकालीन विचार करून असामान्य प्रयत्नांद्वारे आणि प्रशिक्षण कालावधीचा कमाल मर्यादेपर्यंत वापर केल्यास नक्कीच लाभ होईल, असा सल्ला त्याने दिला.\nफुटबॉल केवळ पायांनीच नव्हे, तर ह्रदय आणि मनाने खेळणे आवश्यक आहे. यश हे अपघात नसून मेहनत, चिकाटी, त्याग, दृढनिश्चय, अधिकारिणीचा आदर, तसेच तुम्ही जे करता किंवा शिकता त्याप्रती प्रेम आणि आवड यांचे फळ असल्याचे लोपिस यांनी नमूद केले.\nसंपादन - अवित बगळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/66-sadashiv/", "date_download": "2021-08-02T04:59:52Z", "digest": "sha1:65YMJIZ5HKSFMUMPHV457NKELCTMRRDS", "length": 2918, "nlines": 83, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "66 sadashiv – Dainik Prabhat", "raw_content": "\nदिमाखदार सोहळ्यात ‘६६ सदाशिव’चे म्युझिक लाँच\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nमोहन जोशी दिसणार ईरसाल पुणेकराच्या भूमिकेत\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\nबीसीसीआयच्या दणक्‍यामुळे आफ्रीदी, गिब्जची चिडचिड\n जिल्ह्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ बाधितांचा मृत्यू\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाची आजपासून सुनावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/SWAYAMPAK-GHARATIL-NAVA-MITRA--col--MICROWAVE-OVEN/576.aspx", "date_download": "2021-08-02T05:32:37Z", "digest": "sha1:JQBIN6DDY4ZGBV4BSU25IZLI2G4NPBCH", "length": 21160, "nlines": 177, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "SWAYAMPAK GHARATIL NAVA MITRA : MICROWAVE OVEN", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nआज बहुसंख्य स्त्रियांना आपल्या नोकरी-उद्योग-व्यवसायाचा व्याप सांभाळतच घरादाराकडे बघावं लागतं. त्यामुळे साहजिकच कमीत कमी वेळात सर्वांना आवडणारे, स्वादिष्ट आणि घरातील सर्व वयोमानाच्या व्यक्तींच्या आरोग्याला पोषक असे पदार्थ कसे बनवता येतील, याचा त्यांना विचार करावा लागतो. यासाठी या दशकात ज्या सुखसोयी त्यांना लाभल्या, त्यांतील `मायक्रोवेव्ह ओव्हन` ही एक महत्त्वाची सोय आहे, असं म्हणायला हरकत नाही. ‘झटपट, स्वादिष्ट व आरोग्यास पोषक जेवण म्हणजेच मायक्रोवेव्ह कुकिंग’ असा निर्वाळा आज स्त्रियांनी तर दिला आहेच, पण स्वत: काहीतरी खास `पकवून` घरातल्यांना ‘खिलवणा-या’ चोखंदळ पुरुषांनाही ‘मायक्रोवेव्ह’ हे वरदान ठरले आहे. या पुस्तकात मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये करायच्या अनेक शाकाहारी व मांसाहारी पाककृती दिलेल्या आहेत. त्यात आपले रोजचे साधे पदार्थ आहेत, तसेच वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या देशातील खास पदार्थही आहेत. मायक्रोवेव्ह ओव्हन कसा निवडावा, तो वापरताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी लेखिकेनं दिलेल्या सविस्तर सूचना, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य ठरावं.\nअन्नपूर्णा या पाकक्रियांच्या पुस्तकामुळे गाजलेल्या मंगला बर्वे यांच्या कन्या राजश्री नवरे यांनीही आईचा वारसा पुढे चालवण्याचा निश्चय करून मायक्रोवेव्ह कुकिंगची माहिती देणारे मायक्रोवेव्ह ओव्हन हे पुस्तक तयार केले आहे. लग्नानंतर यजमानाच्या वेगळ्याच दुनयेत भरपूर हायफाय प्रयोग करता आले; आणि चवीने खाण्यापिण्याची चटक लागली. मायक्रोवेव्ह कुकिंग हे केवळ हायफाय वर्गासाठीच असते, हा भ्रम दूर व्हावा, सर्वसामान्य कुटुंबालाही त्यांचा नानाप्रकारे लाभ होऊ शकतो असे त्यांना वाटते. मायक्रोवेव्हमुळे वेळ वाचतो पदार्थातील अन्नसत्वे कायम राहतात, सुरक्षितता वाटते, विजेची बचत होते. सूप्स, चटण्या, कोशिंबिरी, स्नॅक्स (ढोकळा, सुरळीच्या वड्या, उपमा, पोहे, आम्लेट, पिझ्झा, साबुदाणा खिचडी) भाताचे प्रकार (जिरा राईस, पुलाव, खिचडी पिलाफ मशरूम काबुली चणे पुलाव, चिकन बिर्याणी, अननस भात), भाज्या (मखानी पनीर, मसालेदार भेंडी, जालफ्रेजी, भोपळी मिरचीचे कायरस, वालाचे बिरडे, सुखे आलू, आलूगोभी) सार, डाळ, कढी गोड पदार्थ, (बासुंदी, मोदक, गाजर हलवा, स्पाँज पुडिंग, क्रीमी कॅरमल, ड्रायफूट खीर) वगैरे प्रकारच्या डिशेस करण्याची माहितीही या पुस्तकात आहे. त्यामुळे मायक्रोवेव्ह ओव्हन घरी असावा प्रत्येक सुगरणीला वाटेल. ...Read more\nपाककृतींचे अनोखे संग्रह… ‘स्वयंपाकघरातील नवा मित्र - मायक्रोवेव्ह ओव्हन’ हे राजश्री नवरे यांचे आगळेवेगळे पुस्तक ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ ने नुकतेच प्रकाशित केले. ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ मध्ये करायच्या अगदी रोजच्या साध्या पाककृतींपासून वेगवेगळ्या प्रांतांील व देशांतील खास पाककृतींची माहिती तर यात आहेच, शिवाय ‘मायक्रोवेव्ह ओव्हन’ कसा निवडावा, इथपासून तो वापरताना घ्यावयाची काळजी व त्याच्या निरनिराळ्या पद्धतीने करावयाचा वापर, याचे सचित्र विश्लेषण लेखिकेने या पुस्तकातून केले आहे. जयश्री नवरे यांच्या आई व सिद्धहस्त पाककलातज्ज्ञ मंगला बर्वे यांच्या प्रेरणेने त्यांनी लिहिलेले हे पुस्तक गृहिणींना मोलाचे सहकार्य करणारे आहे. मायक्रोवेव्ह कुकिंगचा वारसा व अनुभव, वेगवेगळ्या देशांमध्ये फिरल्यामुळे तेथील नवनवीन पाककृतींचा झालेला परिचय या सर्वांचा लेखिकेने या पुस्तकासाठी उपयोग करून घेतला आहे. पुस्तकाचा हेतू ‘हाय-फाय’ पदार्थ हा भ्रम व त्याची भीती दूर व्हावी, हाच असल्याचे दिसते. ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_49.html", "date_download": "2021-08-02T06:44:08Z", "digest": "sha1:VNL2VOEWFZSQTTFD237372HUOHF3XN3C", "length": 7052, "nlines": 52, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "अमेरिकेचा बगदादवर दुसरा हवाई हल्ला - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Desh-Videsh / Slide / अमेरिकेचा बगदादवर दुसरा हवाई हल्ला\nअमेरिकेचा बगदादवर दुसरा हवाई हल्ला\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – बगदाद |\nअमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी इराकची राजधानी बगदादमध्ये हवाई हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री उशीरा अमेरिकेने बगदाद एअरपोर्टवर हल्ला करत इराणच्या लष्कराचे वरिष्ठ कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना ठार मारलं. अमेरिकेने हा हल्ला बगदादच्या महत्वाच्या शहरावर केला आहे. या हल्यामध्ये मारले गेलेले हे इराण समर्थक मिलिशिया हश्द अल-शाबी असल्याचे वृत्त आहे. हश्द अल-शाबी ईराण समर्थक हे प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे.\nअमेरिकेने केलेल्या हल्ल्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी आहेत. या हवाई हल्ल्यात इराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबीच्या काही लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हश्द अल शाबी हा इराण समर्थक प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे. बगदादमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यामध्ये दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे या वाहनातून प्रवास करणाऱ्या सहा जण ठार झाले. या हल्ल्यात हश्द अल शाबीच्या एका मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://adorecricket.com/pitch-perfect-england-need-a-sterner-test/?lang=mr", "date_download": "2021-08-02T06:16:25Z", "digest": "sha1:KA5OAIDBEMOWZMX7OIZILHKTYXGIUWAZ", "length": 21386, "nlines": 81, "source_domain": "adorecricket.com", "title": "Adore Cricket Pitch Perfect England Need a Sterner Test", "raw_content": "\n0 खेळपट्टीवर परिपूर्ण इंग्लंड Sterner कसोटी आवश्यक आहे\nप्रकाशित 23व्या मे 2016 करून मॅथ्यू वुडवर्ड & अंतर्गत दाखल इंग्लंड, कसोटी क्रिकेट. शेवटचे अद्यावत 3व्या ऑक्टोबर 2016 .\nत्यामुळे उन्हाळ्यात पहिल्या चाचणी शेवट आहे. खरोखर चांगले मुले विरुद्ध पुरुष एक सामना होती एक विजय इंग्लंड केले.\nश्रीलंका आहेत, पुष्कळदा आवाज-चाव्याव्दारे touted की वापरण्यासाठी, \"संक्रमण\" आणि मुलगा एक संघ ते दाखवा केले. हे लक्षात करणे आवश्यक आहे, मात्र, ते अंतर्गत एक किंचित एक मजबूत इंग्लंड फलंदाजांना ठेवले की 300 चिन्हांकित - आणि त्या धावा अर्धा उत्कृष्ट जोनाथन बेअरस्टॉ आले. Alex Hales ला एक सभ्य धावांची खेळी खूप चांगली होती आणि स्वत: kicking करणे आवश्यक तो एक टन मध्ये रूपांतरित नाही. त्या दोन कदाचित नसता जवळून धाव काम केले. आम्हाला कधीच कळणार नाही.\nम्हणून लवकरच अँडरसन आणि ब्रॉडच्या हातात लाल लेदरची बुलेट त्यांच्या वेबपृष्ठावर आली. श्रीलंका एक संधी उभे नाही. आणि असा अंदाज कोणी धरला असेल की दोन स्वयंचलितपणे दोन अदलाबदल करणारे असे झटपट निकाल येऊ शकतात (Note sar­casm – surely they must have thought about try­ing such ‘black magic’ previously\nपण इथे एक विस्तीर्ण बिंदू आहे - जागतिक इलेव्हन की खेळपट्टीवर कधी कठीण असते, त्या परिस्थितीत, त्या दोन गोलंदाजांविरूद्ध. तेथे एक जोरदार युक्तिवाद आहे की जेव्हा गोष्टी आवडतील तेव्हा ब्रॉड आणि अँडरसनपेक्षा चांगली जोडी कधीच नव्हती. हा खेळ तीन दिवसांपेक्षा जास्त काळ चालला नव्हता - आणि यामुळेच मला क्रिकेटचा चाहता म्हणून त्रास होतो. मी जगातील सर्वोत्तम खेळात दोन दिवस बाहेर नाही केले. My TV record­ing box which is set to record the high­lights on series link has instead been infes­ted with day-time TV rubbish.\nजर मी थोडासा पेड केलेला असेल तर हेडिंगले येथील बीन काउंटरचे काय दोन दिवस जेथे, सतत संघर्ष करणार्‍या कारभा from्यांकडून बिअर सर्प लपवून ठेवणा fans्या प्रशंसकांकडून ब्लॅक मेंढी कडूच्या हजारो छाप्यांऐवजी, जागा रिक्त आहेत. (वाटेवरून एखाद्याला उन्हाळ्याचा पहिला साप दिसला दोन दिवस जेथे, सतत संघर्ष करणार्‍या कारभा from्यांकडून बिअर सर्प लपवून ठेवणा fans्या प्रशंसकांकडून ब्लॅक मेंढी कडूच्या हजारो छाप्यांऐवजी, जागा रिक्त आहेत. (वाटेवरून एखाद्याला उन्हाळ्याचा पहिला साप दिसला हे परिपूर्ण सौंदर्य होते). कोणतेही पेस्टी किंवा जास्त किमतीचे बर्गर एकतर खाल्लेले नाहीत. आणि बॉयकॉट बिंगो ही एक दूरची आठवण आहे. कसोटी सामन्याचे मैदान मिळविण्यासाठी आणि ते तिथेच ठेवण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात - जे पैसे परत मिळविणे आवश्यक आहे. तीन दिवस बँक बॅलन्समध्ये जास्त मदत करणार नाहीत\nआणि ते केवळ पैसे-पुरुष आणि स्त्रियाच नाहीत ज्यांना खिशातून काही क्विड बाकी आहे. चाहत्यांनाही त्रास होतो. ठीक आहे ज्यांच्याकडे चार आणि पाच दिवसाचे तिकिट होते त्यांना परतावा मिळतो परंतु बहुतेक लोक त्या दिवशी काम सोडून जातील, काहींनी हॉटेल बुक केली असतील किंवा इतर वित्तीय वचनबद्ध केले असतील. जर तुम्हाला दिवसाचे क्रिकेट पहायला मिळाले तर सर्व काही ठीक आहे - परंतु कोणाकडेही चांगले कारण नसल्यास लीड्समध्ये रहायचे नाही..\nप्रत्येकासाठी थोडीशी ऑफर देणारी पिच तयार करणे यापेक्षा चांगली कल्पना असू शकत नाही फलंदाजीचा एक चांगला ट्रॅक जिथे आपण आपले डोके खाली ठेवले आणि एखादे चांगले तंत्र दर्शविले तर आपण धावा कराल परंतु गोलंदाजाला देखील आवडेल. फलंदाजीचा एक चांगला ट्रॅक जिथे आपण आपले डोके खाली ठेवले आणि एखादे चांगले तंत्र दर्शविले तर आपण धावा कराल परंतु गोलंदाजाला देखील आवडेल. या सामन्यात कोणत्या ठळक बातम्या आहेत या सामन्यात कोणत्या ठळक बातम्या आहेत ब्रॉड आणि अँडरसन रक्तरंजित चांगले गोलंदाजी करू शकतात - शेरलॉक नाही. कोणालाही इंग्लंड जुन्या-हुशार घराच्या भारतासारखे व्हावे अशी इच्छा नाही, धक्कादायक म्हणजे दूर - परंतु जर मुलांची हेडिंगले सारखी पृष्ठभाग राहिली तर आपण जोखीम वाढवितो.\nमहान टीएमएस भाष्यकाराच्या निधनाबद्दल ऐकून मला खूप वाईट वाटले, विन्स्टन अँटनी लॉयड “टोनी” कोझियर. त्याच्या बार्बडियन वृत्तीने मला बर्‍याच वेळेस करमणूक दिली आणि तो खूपच चुकला जाईल - खेळपट्टीवर आणि बाहेर. स्वागत करताना किंवा निरोप घेताना काढलेले उद्गार टोनी, सायकल धन्यवाद.\nइंग्लंडच्या संघाला बोलावले जाण्यासाठी चिन्हांकित करण्यासाठी ख्रिस वॉक्सने 9 ‑ फेरी घेतली. मला खात्री आहे की तो उच्च स्तरावर तो हॅक करू शकतो आणि वर म्हटल्याप्रमाणे श्रीलंकेविरूद्ध स्लॅप्सने भरलेल्या पिशव्या मला खूप कमी बोलतात.. बेन स्टोक्स अनुपलब्ध असल्यास इंग्लंडच्या संघातील संतुलनातील कमकुवतपणा देखील अधोरेखित करतो. परंतु श्री ब्रिटिश ते श्री वोक्स - एक चांगली कामगिरी केवळ त्याचे केस मजबूत करू शकते.\nकृपया खालील टिप्पणी करून आम्हाला आपले विचार पाठवा आपण सदस्यता करू इच्छित असल्यास कृपया वरच्या उजव्या मेनूवर सदस्यता दुवा वापरा. आपण खालील सामाजिक दुवे वापरून आपल्या मित्रांसह शेअर करू शकता. आणि आपण ते करतोय.\nटॅग्ज: बिअर साप, बेन स्टोक्स, बॉयकॉट ओळखपत्र, ख्रिस वोक्स, इंग्लंड, पहिल्या कसोटी, हेडिंग्ले, जिमी अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, TMS, टोनी Cozier\nखेळ - ऑस्ट्रेलियाचा संघ एक-शून्य\nनिर्दयी भारत डिस्पॅच पर्यटक\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द\nखाली आपला तपशील भरा किंवा प्रवेश करा चिन्ह क्लिक करा:\nई-मेल द्वारे फॉलोअप टिप्पण्या मला सूचना द्या. तुम्ही देखील करू शकता सदस्यता टिप्पणी न करता.\nया महिन्यात नेहमी सर्वाधिक टिप्पण्या\nट्रेंट ब्रिज - एक कसोटी जमिनीवर मार्गदर्शक (1.5k views)मालिका पहिल्या \"तेंडूलकर मार्गदर्शन\" आम्ही ग्राउंड लेआउट तपशील बसून सर्वोत्तम जागा ट्रेंट ब्रिज वैशिष्ट्य सुरुवात, येथे एक प्रतिमा आहे ...\nलाल-हिरवा रंग-आंधळे क्रिकेट खेळू शकतो (83 दृश्ये)खेळ थांबला बद्दल स्वत: ला कुरकुर जेव्हा (योग्य प्रकाश) काल रात्री, एक विचार अचानक मला आली - एक लाल चेंडू आणि हिरवा पीच, लाल, हिरवा रंग-अंध लोक क्रिकेट खेळू शकतो ...\nगोलंदाज च्या होल्डिंग ... वक्रोक्ती अजूनही मजबूत जात (68 दृश्ये)जवळजवळ प्रत्येक क्रिकेट चाहता प्रसिद्ध कोट ऐकले असेल, ब्रायन जॉन्स्टोनचा चेंडू गुणविशेष, \"गोलंदाज च्या होल्डिंग, फलंदाज Willey\". किंवा नाही हे खरोखर हवा वर लाइव्ह सांगितले होते एक उत्तम महत्त्वाचे यापुढे ...\nविश्रांती खेळाडू इंग्लंडच्या एका बाजूकडील सर्व तोफा (53 दृश्ये)मी टी -20 विचित्र शो ऐकत बसल्यावर (किरकोळ आधारित जे काही साबण कचरा पत्नी पहात आहे नाही) इंग्लंडने पाच महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर मी हा चर्चेचा विचार करीत आहे ...\nट्रेंट ब्रिज - एक कसोटी जमिनीवर मार्गदर्शक (40k views)मालिका पहिल्या \"तेंडूलकर मार्गदर्शन\" आम्ही ग्राउंड लेआउट तपशील बसून सर्वोत्तम जागा ट्रेंट ब्रिज वैशिष्ट्य सुरुवात, येथे एक प्रतिमा आहे ...\nगोलंदाज च्या होल्डिंग ... वक्रोक्ती अजूनही मजबूत जात (18.3k views)जवळजवळ प्रत्येक क्रिकेट चाहता प्रसिद्ध कोट ऐकले असेल, ब्रायन जॉन्स्टोनचा चेंडू गुणविशेष, \"गोलंदाज च्या होल्डिंग, फलंदाज Willey\". किंवा नाही हे खरोखर हवा वर लाइव्ह सांगितले होते एक उत्तम महत्त्वाचे यापुढे ...\nलाल-हिरवा रंग-आंधळे क्रिकेट खेळू शकतो (7.8k views)खेळ थांबला बद्दल स्वत: ला कुरकुर जेव्हा (योग्य प्रकाश) काल रात्री, एक विचार अचानक मला आली - एक लाल चेंडू आणि हिरवा पीच, लाल, हिरवा रंग-अंध लोक क्रिकेट खेळू शकतो ...\nसर्व नवीन इंग्लंड, केपी न (5.4k views)दिवस इंग्लंड घोषणा केली आहे सर्वात मोठा क्रिकेट वृत्त केव्हिन Pieterson यापुढे त्यांच्या योजना असेल, प्रभावीपणे त्यांच्या अग्रगण्य फलंदाज दणकट कापड. हे शेवटी माझ्या पहिल्या लेख लिहायला मला चालना आहे ...\nराख 2013: मालिका टीम (3 टिप्पण्या)गोष्टी मालिका दरम्यान मला आश्चर्य वाटले की एक पंडित संबंधित बळी पहारा तुलनेत किती होते - ब्रॅड हॅडिन एक अतिशय चांगला प्रेस मिळत, जेव्हा मॅट प्रायर थोडेसे नकारात्मक झाले ...\nविश्रांती खेळाडू इंग्लंडच्या एका बाजूकडील सर्व तोफा (2 टिप्पण्या)मी टी -20 विचित्र शो ऐकत बसल्यावर (किरकोळ आधारित जे काही साबण कचरा पत्नी पहात आहे नाही) इंग्लंडने पाच महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतर मी हा चर्चेचा विचार करीत आहे ...\nसर्व नवीन इंग्लंड, केपी न (2 टिप्पण्या)दिवस इंग्लंड घोषणा केली आहे सर्वात मोठा क्रिकेट वृत्त केव्हिन Pieterson यापुढे त्यांच्या योजना असेल, प्रभावीपणे त्यांच्या अग्रगण्य फलंदाज दणकट कापड. हे शेवटी माझ्या पहिल्या लेख लिहायला मला चालना आहे ...\nनाही स्टार एकतर साइड साठी चमकत (2 टिप्पण्या)मात आणि ऑस्ट्रेलिया त्यांच्या जागी लावण्यास त्यामुळे ऍशेस मालिकेत इंग्लंडला ओवरनंतर आहेत. एक 3-2 स्कोअरलाइन ग्रीन बॅगिज केलेल्या लोकांना थोडीशी चापटी मारते परंतु सत्यात शेवटची परीक्षा होती ...\nडेव्हिड कूक वर लाल-हिरवा रंग-आंधळे क्रिकेट खेळू शकतो: “लाल / हिरव्या रंगाच्या कमतरतेमुळे गुलाबी बॉल धूसर / निळा दिसतो, त्याच्या तीव्रतेवर अवलंबून. मी रंगाने अंधत्व असलेले एक नक्कल केले…”\nमॅथ्यू वुडवर्ड वर सर्वांना संतुष्ट एक साइड - जनतेला मनोरंजक, कदाचित: “सोबर्स झाल्यामुळे त्याला एक किंचित जुने द्राक्षांचा हंगाम असल्याने माझ्या बाजूला ommited होते. त्या व्यतिरिक्त, एक तो आहे…”\nJon Scaife वर सर्वांना संतुष्ट एक साइड - जनतेला मनोरंजक, कदाचित: “सुदैवाने क्रिकेट एक खेळ आहे 2 संघ, त्यामुळे ही भूमिका कशी, सर्वोच्च सह 7 फक्त अंतर्गत केल्या…”\nसमलिंगी बॉल वर सर्व नवीन इंग्लंड, केपी न: “आम्ही सर्व आपण लगेच बाजूला kp..but नाही हे इंग्लंड क्रिकेट संघाचे तरुण खेळाडू चांगली संधी आहे…”\nब्रायन लोहार वर यॉर्कशायर सीसी स्थळ - किंवा अभाव: “पूर्णपणे आपल्या भावना सहमत, मी फक्त स्कारबोरो जा, & यॉर्क च्या नाटक स्पर्धेत कुठेही सामने पाहिले नाही.…”\nकॉपीराइट © 2003-2021, जॉन पी Scaife & प्रेमात क्रिकेट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/crime/bihar-husband-gives-talaq-on-video-call-mhkk-507975.html", "date_download": "2021-08-02T04:59:35Z", "digest": "sha1:RN2AANKKEV3QILSREZE7KOV3C7AK2WYN", "length": 7049, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पत्नीच्या विरोधामुळे झाला काडीमोड, VIDEO कॉलवर पती म्हणाला, तलाक...तलाक...तलाक– News18 Lokmat", "raw_content": "\nपत्नीच्या विरोधामुळे झाला काडीमोड, VIDEO कॉलवर पती म्हणाला, तलाक...तलाक...तलाक\nव्हिडीओ कॉलवर पतीनं तलाक दिल्यानं पीडित महिलेनं न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पती मोईन अंसारीने तलाक तलाक तलाक म्हणत काडीमोड घेतल्याची फिर्याद पीडितेनं पोलिसांना दिली.\nव्हिडीओ कॉलवर पतीनं तलाक दिल्यानं पीडित महिलेनं न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पती मोईन अंसारीने तलाक तलाक तलाक म्हणत काडीमोड घेतल्याची फिर्याद पीडितेनं पोलिसांना दिली.\nभागलपूर, 24 डिसेंबर : तिहेरी तलाकविरोधात केंद्र सरकारनं कायदा आणला खरा मात्र कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अनेक तिहेरी तलाकच्या घटना समोर आल्याचं पाहायला मिळालं. तिहेरी तलाकची आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी विरोध करते या रागातून पतीनं तिला व्हिडीओ कॉलवर तलाक दिला आहे. या घटनेमुळे पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. व्हिडीओ कॉलवर पतीनं तलाक दिल्यानं पीडित महिलेनं न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पती मोईन अंसारीने तलाक तलाक तलाक म्हणत काडीमोड घेतल्याची फिर्याद पीडितेनं पोलिसांना दिली. ही धक्कादायक घटना बिहारच्या भागलपूर गावात घडली आहे. या संदर्भात पीडितेने सांगितले की लग्नानंतर काही दिवसांनी तिच्या सासरच्यांनी हुंड्याच्या मागणीसाठी तिला त्रास देणं सुरू केलं. तिच्या सासरच्यांव्यतिरिक्त पती आणि इतर नातेवाईकांनी देखील मारहाण केली. तिच्या सासरच्या लोकांना या पीडितेनं विरोध केला. हुंड्यासाठी नकार दिला आणि पती-सासरविरोधात विरोध केल्याच्या रागातून पतीनं व्हिडीओ कॉलवर तलाक दिला. दोन महिन्यांपासून पीडित महिला पोलीस ठाण्याच्या पायऱ्या न्यायासाठी झिजवत आहे. हे वाचा-हायटेक फंडे वापरुन करायचा ब्लॅकमेल, खंडणीची मागणी करणाऱ्या सुशिक्षित तरुणाला अटक पीडितेची फिर्याद ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळींविरोधात कारवाई करण्याऐवजी पीडितेलाच पोलीस ठाण्यातून हुसकाऊन लावलं. अखेर पीडित महिलेनं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेण्याचा निश्चय केला आणि DIG सुजीत कुमार आपली तक्रार मांडली. या प्रकरणी DIG यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत आरोपीविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.\nपत्नीच्या विरोधामुळे झाला काडीमोड, VIDEO कॉलवर पती म्हणाला, तलाक...तलाक...तलाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.aniruddhafoundation.com/compassion-eco-friendly-ganesh-idols-2/", "date_download": "2021-08-02T04:43:49Z", "digest": "sha1:O25LHFTXN7DDSCHJS57XH55DEGOXAQAT", "length": 25672, "nlines": 257, "source_domain": "marathi.aniruddhafoundation.com", "title": "श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन इको फ्रेंडली गणेशमूर्ती – श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन", "raw_content": "\nआमच्या विषयी | उपासना केंद्राचे स्थान | संपर्क\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\n ज्याला कोणीही रोखू शकत नाही\nपरमपूज्य सदगुरु श्रीअनिरुद्धांचे जीवनकार्य\nसद्‌गुरु श्रीअनिरुध्द उपासना केंद्रांचे उपक्रम\nअनिरुद्धाज्‌ युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nश्री जगन्नाथ अष्टतीर्थधाम महोत्सव\nसाईनिवास होळी पौर्णिमा उत्सव\nश्रीआद्यपिपा समाधी स्थान स्थापना सोहळा\nश्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)\nगोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nवैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन\nकोल्हापूर वैद्यकीय व आरोग्य शिबिर\nस्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र\n​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबल-विद्या (पुरुष व स्त्रियांसाठी)\nप्रत्यक्ष – दैनिक वृत्तपत्र\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुद्धाज् ऍकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट\nबारामास शेती चारा योजना (गोग्रास योजना)\nअनिरुध्दाज्‌ बॅंक फॉर दी ब्लाईंड\nरामराज्य व त्याची संकल्पना\nअनिरुध्दाज्‌ इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\n​अनिरुद्धाज इन्स्टिट्यूट ​ऑफ बोन्साय स्पोर्ट्स\nद एक्स्पोनंट ग्रुप ऑफ जर्नल्स\nविद्यांचा अधिपती व बुद्धिदाता म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘श्रीगणेशा’चा जन्मोत्सव अर्थात गणेशोत्सव हा संपूर्ण देशभरातच नाही तर जगभरात उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव भाद्रपद महिन्यातील श्रीगणेश चतुर्थीस आपण मनोभावे गणपतीची मूर्ती घरी घेऊन येतो. त्याची श्रद्धेने पूजा करतो. आरती, भजन, पूजन, प्रसाद, नैवेद्य अशा अनेक तर्‍हेने बाप्पाला साद घालतो आणि पूनर्मिलापाची वेळ येते तेव्हा मनात बाप्पाचं मनोहारी रूप साठवून जड अंत:करणाने निरोप देऊन पूनर्मिलाप करतो. पण पूनर्मिलाप केल्यानंतरची परिस्थिती काय असते भाद्रपद महिन्यातील श्रीगणेश चतुर्थीस आपण मनोभावे गणपतीची मूर्ती घरी घेऊन येतो. त्याची श्रद्धेने पूजा करतो. आरती, भजन, पूजन, प्रसाद, नैवेद्य अशा अनेक तर्‍हेने बाप्पाला साद घालतो आणि पूनर्मिलापाची वेळ येते तेव्हा मनात बाप्पाचं मनोहारी रूप साठवून जड अंत:करणाने निरोप देऊन पूनर्मिलाप करतो. पण पूनर्मिलाप केल्यानंतरची परिस्थिती काय असते ती मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळते का\nयाचं उत्तर नाही, असंच येईल\nमग, अशा स्थितीत शाश्‍वत व पर्यावरणास सहाय्य ठरेल, असा पर्याय काय हा प्रश्‍नही तात्काळ समोर येतो. तर मग या प्रश्‍नाचं उत्तर आहे, ‘इको-फ्रेंडली गणेश’\n‘इको-फ्रेंडली गणेश’मूर्तीची आवश्यकता आताच्या काळातच का निर्माण झाली\nपूर्वीच्या काळी लाकडाच्या व मातीच्या मूर्ती बनविल्या जायच्या ज्या विघटनशील असत. पण आताच्या काळात बनविल्या जाणार्‍या ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती आणि त्याचे रंगही अतिशय दुष्परिणाम घडवून आणणारे, आरोग्याला घातक असणारे, पाण्यात न विरघळणारे असतात. म्हणूनच विसर्जनानंतर ह्या मूर्तींमुळे पर्यावरणाची हानी होते. घातक रसायनांमुळे पाण्याचा आम्ल गुणधर्म वाढतो आणि त्याच बरोबरीने त्यात वापरलेल्या धातुच्या कणांमुळे जलजीवनही धोक्यात येते. तसेच हे पाणी दैनंदिन वापरात आले तर मानव व इतर सजीवही अनेक रोगांचे बळी ठरतात.\nहे दुष्परिणाम टाळण्यासाठी ‘सद्गुरु श्री अनिरुध्द उपासना फाऊंडेशन’ने आपल्या संलग्न संस्थांच्या सहकार्याने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याचा उपक्रम हाती घेतला. अशा मूर्ती विसर्जन केल्यानंतर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतात व पुढे होणारी हानी आटोक्यात येण्यास मदत होते.\n२००५ सालापासून ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ आणि ‘श्री अनिरुद्ध आदेश पथक’ यांच्यामार्फत सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याचे काम चालू आहे. श्रद्धावानांनी लिहून जमा केलेल्या रामनाम वहीच्या जप लिहिलेल्या कागदाचा वापर करून मूर्ती तयार केल्या जातात.\nयासाठी कागद भिजवून ठेवून त्याच्या लगद्यामध्ये पांढरी शाई, झाडाचा डिंक मिसळला जातो. संपूर्ण मिश्रण चांगल्या प्रकारे मळून साच्यामध्ये भरले जाते व मूर्ती बनविली जाते. मूर्ती पूर्णपणे वाळल्यानंतर नैसर्गिक रंगांचा (फूड कलर) वापर करुन त्यांना सुंदररित्या रंगविण्यात येते. विसर्जनानंतर अर्थातच हे सर्व पाण्यात पूर्णपणे विरघळून जाते आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास त्यामुळे मदत होते.\nअशा प्रकारे नाविन्य वापरून प्रथम पर्यावरणपूरक मूर्ती बनविल्याबद्दल संस्थेला पेटंट मिळत असूनही स्वतःच्या नावावर हक्क न ठेवता सर्वसामान्यांसाठी ही पद्धत सर्वांना खुली ठेवली व सर्वसामान्य जनतेला पर्यावरणाबाबत सजग करण्याचे कार्य केले. संस्थेच्या या उपक्रमाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे.\nसंस्थेतर्फे पहिल्या वर्षी २००५ साली ३३५ मूर्ती, नंतर काही वर्षे ३००० मूर्ती तर आता दरवर्षी ६००० ते ७००० मूर्ती तयार केल्या जातात. मागील वर्षी (२०१७ मध्ये) ६५०० भाविकांनी संस्थेची पर्यावरणपूरक मूर्ती पूजनास वापरली. भारतातील अनेक प्रांतात ह्या मूर्ती वापरतातच. परंतु अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड तसेच साऊथ आफ्रिका, श्रीलंका व आखाती देशांमधील भाविकांनीही या मूर्ती त्यांच्या-त्यांच्या परदेशातील घरी नेल्या व पूजन केले.\nआज अनेक स्तरांवरून इको-फ्रेंडली गणेश मूर्तीसाठी संस्थेला पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले आहे.\n१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) ‘Go Green Campaign’ अंतर्गत तसेच ‘पर्यावरणपूरक गणपती’ बद्दल २०१० ते २०१२ अशी सलग तीन वर्षे संस्थेला प्रशस्तिपत्रकाने सन्मानित करण्यात आले.\n२) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) तसेच ‘मुंबई मिरर असोसिएशन, टाईम्स रेड सेल’ यांच्यामार्फत ‘टाईम्स स्पेशल हरित गणपती अ‍ॅवॉर्ड २००९’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\n३) २००८ साली पवई येथे ‘निती’ (NITIE) मार्फत भरविलेल्या प्रदर्शनात मुंबईच्या महापौर श्रीमती डॉ. शुभा राऊळ यांनी आपल्या संस्थेला गौरविले.\nअशा प्रकारे निष्काम, नि:स्वार्थी प्रेरणेतून चाललेल्या उपक्रमामध्ये सर्व वयोगटातील पुरुष व स्त्रिया उत्साहाने सहभागी होतात. गणेशोत्सव पर्यावरण पूरकच असला पाहिजे असे आपल्या कृतीतून प्रत्यक्षरित्या दाखवून देणार्‍या श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनच्या कार्यात भाविकांनी पुढाकार घेतल्यास होणारा पर्यावरणाचा र्‍हास नक्कीच टाळता येईल.\nअनिरुध्दाज् इन्स्टिट्युट ऑफ ग्रामविकास (AIGV)\nश्री व्यंकटेश सप्तकोटी जप\nCategories Select Category १३ कलमी कार्यक्रम Latest Updates Uncategorized ​अध्यात्मिक यात्रा ​ ​अभ्यास, संशोधन आणि प्रशिक्षण ​ गरजूंना आधार ​जरूर वाचा ​ ​तीर्थक्षेत्र ​ त्यांचे साहित्य (लिखाण) ​पर्यावरणपूरक प्रोजेक्ट्स ​ प्रकल्प प्रपत्ती ​प्रशिक्षण वर्ग ​ रामराज्य वार्षिक उत्सव ​ विद्यार्थ्यांकरिता ​विशेष उत्सव ​ वैद्यकीय ​सुविधा आणि पुनर्वसन स्त्रियांचे सबलीकरण\nफोनः : ०२२ -२६०५७०५४\nमुख्य कार्यालय : Head Office: 702, लिंक अपार्टमेंट, ओल्ड खार, खारी गांव, खार (प ), मुंबई, महाराष्ट्र 400052\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t46/", "date_download": "2021-08-02T05:11:12Z", "digest": "sha1:FCZKHAMKPNNHAUT7OFNQZXO6PJEH3MYQ", "length": 5221, "nlines": 130, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-मैत्री", "raw_content": "\nमैत्री म्हणजे मायेची साठवण,\nमनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण\nहा धागा नीट जपायचा असतो,\nतो कधी विसरायचा नसतो\nकारण ही नाती तुटत नाहीत,\nती आपोआप मिटून जातात\nजशी बोटांवर रंग ठेवून\nफुलपाखरे हातून सुटून जातात\nइतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर\nआयुष्य खूप सुंदर आहे\nअश्रूंतही एक समाधान आहे\nफुलां कडूनही जख्म आहे\nअपयशातही नवी आशा आहे\nयश खूपच क्षणिक आहे\nमातीतच खरं सोनं आहे\nरत्नांची शेवटी मातीच होते\nवेदनांशी स्पर्धा करावी लागते\nहास्य चेहऱ्या मागे दडल्यावर\nकल्पना शक्तीचं प्रगती आहे\nविज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर\nप्रगतीच विनाशाचं कारण आहे\nइतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर\n\"त्यागा\" पुढे सारचं शुल्लक आहे\nविचारात गीतासार साठवला तर\nउदार वृत्ती कधी कधी घातक ठरते\nसुर्यपुत्र कर्ण आठवला तर....\nखरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं\nत्या भाग्यवंतांचं ठीक आहे\nउरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण\nअगणित उत्तरांचं पीक आहे\nतुझी कविता खूप सुंदर आहे\nअशाच कविता लिहित रहा\nहिच ईश्वर चरर्नी प्रार्थना\nपन्नास वजा दहा किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/national/corona-vaccination-lady-got-covishield-and-covaxin-both-same-day-patna-bihar-a584/", "date_download": "2021-08-02T06:36:21Z", "digest": "sha1:LZMDG4CISUDT5XEHM6FPVSAGOEJ64RRC", "length": 18103, "nlines": 134, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Corona Vaccination: आधी कोविशील्डचा डोस, नंतर ५ मिनिटांनी कोवॅक्सीन टोचली; बेजबाबदारपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था - Marathi News | Corona Vaccination Lady Got Covishield And Covaxin Both On Same Day In Patna Bihar | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nसोमवार २ ऑगस्ट २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nCorona Vaccination: आधी कोविशील्डचा डोस, नंतर ५ मिनिटांनी कोवॅक्सीन टोचली; बेजबाबदारपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था\nबिहारची राजधानी पाटण्यातील धक्कादायक प्रकार; महिलेची प्रकृती खालावली\nCorona Vaccination: आधी कोविशील्डचा डोस, नंतर ५ मिनिटांनी कोवॅक्सीन टोचली; बेजबाबदारपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था\nपाटणा: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा असल्यानं लसीकरण मोहीम थंडावली आहे. तर काही ठिकाणी लसीकरणादरम्यान कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर येत आहे. बिहारची राजधानी पाटण्यात एक गंभीर प्रकार घडला आहे.\nकोरोना लस घेतल्यानंतर किती दिवसांनंतर मिळतं 'सुरक्षा कवच'; जाणून घ्या महत्त्वाची माहिती\nपाटण्यातील पुनपुन परिसरात वास्तव्यास असलेल्या सुनिला देवी बुधवारी कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गेल्या होत्या. मात्र केंद्रावर त्यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. सुनिला यांना अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरानं कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले. विशेष म्हणजे दोन्ही डोस वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसींचे होते. सुनिला यांना पहिला डोस कोविशील्डचा, तर दुसरा डोस कोवॅक्सीनचा देण्यात आला.\nPfizer आणि Moderna लसीमुळे प्रजनन क्षमतेत घट होत नाही - स्टडी\nअवघ्या पाच मिनिटांच्या अंतरानं महिलेला दोन डोस देण्यात आले. त्याचा परिणाम थोड्याच वेळात तिच्या शरीरावर दिसू लागला. रात्रभर महिलेला ताप आला. मात्र तिच्या तपासणीसाठी डॉक्टर, नर्स यापैकी कोणीही आलं नाही. या घटनेमुळे लसीकरण केंद्राचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.\nमहिलेला अवघ्या ५ मिनिटांत दोन डोस देण्यात आल्याची चूक समोर येताच तिच्यावर २४ तास लक्षात ठेवण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र तिच्या देखरेखीसाठी लसीकरण केंद्रातून कोणीही आलं नाही. रात्री महिलेला अशक्तपणा जाणवू लागला. त्यावेळी तिच्या कुटुंबियांनी तिला ग्लुकोज दिलं. सुनिला यांच्यासोबत काहीतरी अघटित घडणार नाही, अशी भीती त्यांच्या कुटुंबियांना वाटत आहे. सुनिला यांच्या बाबतीत घडलेला प्रकार पाहून ग्रामस्थ धास्तावले आहेत.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Corona vaccinecorona virusकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या\nराष्ट्रीय :Coronavirus: तिसरी लाट टाळता येत नाही; ६ ते ८ आठवड्यांत धडकण्याची शक्यता; एम्सच्या प्रमुख डॉक्टरांनी केलं सावध\ncorona virus : मार्चअखेर सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या टप्प्यानंतर देशाच्या बर्‍याच भागात अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तज्ज्ञांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत इशारा दिला होता. ...\nपोस्ट कोव्हीड नंतर अनेक वेळा असं वाटत की, अनेक जुनी काम, व्यायाम परत सुरु करावा , थकवा आणि Organ Recovery न झाल्याने हे करणं थोडं कठीण असत , पण Covid Recovery साठी मनीषा केळकर आपल्याला अगदी सोपा योग दाखवत आहे , पहा आणि तुम्हीही नक्की तरी करा आणि ...\nठाणे :CoronaVirus News: ग्लोबल हॉस्पिटलमधील २०० नर्सेस आणि ५० डॉक्टरांचं काम बंद आंदोलन\nमध्यरात्री अचानक कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा; हॉस्पिटलच्या बाहेर स्टाफचा गोंधळ ...\nअकोला :चार महिन्यांत पहिल्यांदाच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या आत\nCorona Cases in Akola : जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९९८ वर आली आहे. ...\nअकोला :Corona Vaccine : ३० ते ४५ वर्षे वयोगटातील लसीकरणास आजपासून प्रारंभ\nCorona Vaccine : शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास ‘कोविन’च्या संकेतस्थळावर ऑनलाइन अपॉईन्मेंट सुरू करण्यात आली होती. ...\nआरोग्य :Pfizer आणि Moderna लसीमुळे प्रजनन क्षमतेत घट होत नाही - स्टडी\ncorona vaccine : फायझर, मॉडर्ना या कोरोना लसीमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नसल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. ...\nराष्ट्रीय :Corona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nCorona Vaccination: कोरोना विषाणू विरोधात केंद्र सरकारची देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. जानेवारी महिन्यापासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली. ...\nराष्ट्रीय :भाजप व्होट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही, अमित शाहंचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले...\n\"योगी सरकारमध्ये महिला सुरक्षित आहेत. त्या आधी नव्हत्या. उत्तर प्रदेशात नेहमीच दंगली व्हायच्या, मात्र, आता दंगली होत नाहीत. योगींनी राज्यात कायद्याचे राज्य कामय केले.\" ...\nराष्ट्रीय :Covid-19 Third Wave : कोरोना व्हायरसची तिसरी लाट कधी येणार\nCovid-19 Third Wave : सीएसआयआर प्रमुख डॉ शेखर सी मांडे म्हणाले की, लसीकरण आणि मास्क घालणे निश्चितपणे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत करेल. ...\nराष्ट्रीय :\"हम दो, हमारे दो की सरकार\", राहुल गांधींनी मोदींना दिल्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा; शेअर केला 'हा' खास Video\nCongress Rahul Gandhi And Narendra Modi : राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...\n UNSCचं अध्यक्षपद भूषवणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार नरेंद्र मोदी\nपंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक ...\nराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं सलग पाचव्या दिवशी 40 हजार नवे रुग्ण; 46 जिल्ह्यांत 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट\nCoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccination: सरकारनं कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणं लसीकरणाचं लक्ष्य गाठलं जातंय का\nPHOTOS: वरळीतील BDD चाळींच्या पुनर्विकासाचा शुभारंभ, असा असणार आलिशान फ्लॅट...\nUddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी\nMaharashtra Corona Updates: राज्यात आजही ६ हजारापेक्षा अधिक कोरोना रुग्णवाढ, तर १५७ जणांचा मृत्यू\n टीम इंडियाने ब्रिटनला 3-1 ने नमवले; सेमी फायनलमध्ये प्रवेश\nCoronavirus : पाकमध्ये एप्सिलॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, जाणून घ्या वेगाने पसरणाऱ्या या कोरोना व्हेरिएंटबाबत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-08-02T07:33:57Z", "digest": "sha1:QJULKU6AC5KJPYAQC32XKBI3BVOB57MQ", "length": 6746, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बिठूर - विकिपीडिया", "raw_content": "\nबिठूर येथील गंगा नदीवरील ब्रह्मावर्त घाट\nबिठूरचे उत्तर प्रदेशमधील स्थान\nजिल्हा कानपूर नगर जिल्हा\nयेथील नानसाहेब पेशवा स्मारक\nबिठूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक नगर आहे. कानपूर शहराच्या २५ किमी वायव्येस गंगा नदीच्या पश्चिम काठावर वसलेले बिठूर एक ऐतिहासिक स्थान असून श्रीरामामांच्या लव आणि कुश ह्या पुत्रांचा जन्म येथेच झाला होता असे मानले जाते.\n१८१७ साली घडलेल्या तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात पेशव्यांचा सपशेल पराभव झाला ज्याबरोबरच मराठा साम्राज्याचा अस्त झाला. तत्कालीन पेशवा दुसरा बाजीराव ह्यास इंग्रजांनी हाकलून लावले ज्यानंतर तो बिठूर येथे स्थायिक झाला. १८५१ साली बिठूरमधेच त्याचे निधन झाले. दुसऱ्या बाजीरावाचा दत्तक मुलगा नानासाहेबाने उत्तर भारतातील इतर स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई इत्यादींसोबत हातमिळवणी करून इंग्रजांविरुद्ध लढा चालू ठेवला होता. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान नानासाहेबाने येथूनच कानपूराला वेढा देऊन सुमारे ३०० ब्रिटिश सैनिकांची हत्त्या केली होती. ह्याचा बदला म्हणून ब्रिटिश राजवटीने बिठूर गाव जमीनदोस्त करून येथील अनेक मंदिरे व पेशव्यांचा राजवाडा पाडून टाकला.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०१७ रोजी १९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3897/index.html", "date_download": "2021-08-02T06:38:16Z", "digest": "sha1:OBXDKKE7Q6SQ2AOO4V753FPV6XGGGAAF", "length": 5498, "nlines": 78, "source_domain": "naukriadda.com", "title": "HEF अति स्फोटक कारखाना, खडकी येथे भरती 2021", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nHEF अति स्फोटक कारखाना, खडकी येथे भरती 2021\nइंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस या पदांसाठी अति स्फोटक कारखाना, खडकी (HEF) येथे एकूण १० रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.\nएकूण पदसंख्या : 10\nपद आणि संख्या :\n1) इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस\n2) टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस\nसंबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. (2019 किंवा नंतरच्या काळात उत्तीर्ण झालेले)\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nनोकरी ठिकाण : खडकी पुणे\nवयमर्यादा: अर्ज करतांना 18 ते 25 वर्षे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 15/02/2021.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://tumchigosht.com/two-friends-making-money-from-goat-farming/", "date_download": "2021-08-02T06:44:44Z", "digest": "sha1:4GLUMDETPV64XG4SCI3DFNJBTMUAIJI6", "length": 7665, "nlines": 81, "source_domain": "tumchigosht.com", "title": "सरकारी नोकरी सोडून शेळीपालनातून दोन मित्र कमावत आहेत महिन्याला ८ लाख आणि वर्षाला १२ कोटी – Tumchi Gosht", "raw_content": "\nसरकारी नोकरी सोडून शेळीपालनातून दोन मित्र कमावत आहेत महिन्याला ८ लाख आणि वर्षाला १२ कोटी\nसरकारी नोकरी सोडून शेळीपालनातून दोन मित्र कमावत आहेत महिन्याला ८ लाख आणि वर्षाला १२ कोटी\nगावातील मुले शहरात येतात आणि नोकरी, व्यवसाय करतात पण ती मुले साधारण किती कमावतात १० हजार, १५ हजार किंवा फार फार तर १ लाख रुपये. पण आज आम्ही तुम्हाला अशा दोन युवकांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी १२ कोटी रुपये कमावले आहेत.\nअहमदनगरमधील पाथर्डीसारख्या दुष्काळी भागातून दोन मित्र शहरात आले. १० वर्षांपूर्वी त्यांनी सरकारी नोकरी सोडली आणि शेळीपालन व्यवसाय सुरू केला. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण हे दोघे आज वर्षाला १२ कोटी ५४ लाख रुपये कमावतात.\nत्यांना शेळ्यांच्या विक्रीतून १३ कोटी आणि लेंडीखतातून १८ लाख रुपये मिळतात. तसेच शेळीपालन कसे करावे हे शिकवण्यासाठी ते मानधन घेतात त्यातून त्यांना ३६ लाख रुपये मिळतात. तुम्हाला हे अशक्य वाटत असेल पण हे खरे आहे.\nत्या दोन मित्रांची नावे आहेत राहुल खामकर आणि सतीश एडके. त्यातील राहुल खामकर हा कृषी सहाय्यक होता पण त्याने सरकारी नोकरी सोडली आणि आपल्या मित्राच्या साथीने शेळीपालन करू लागला.\nत्यांनी २० शेळ्यांपासून सुरुवात केली होती आणि आता त्यांच्याकडे १३ जातींच्या शेळ्या आहेत. तेरा जातींसाठी त्यांनी वेगवेगळे शेड उभारून त्यांचे भाग केले. करडे, शेळ्या आणि बोकडांसाठी वेगवेगळी व्यवस्था केली.\nआज फक्त आफ्रिकन भोर जातीच्या शेळ्यांचे उत्पादन करत आहेत आणि यातून ते कोट्यवधी रुपये कमवत आहेत. आज त्यांच्याकडे ७४० शेळ्या आहेत. जवळपास एक ते दीड हजार किलोच्या दरानं दरवर्षी तब्बल ४ हजार करडं विक्री हे दोघे करतात.\nते शेळीचे दूध आणि लेंडीखतही विकतात. शेळीपालन कसे करावे हे शिकवतानाही ते पैसे कमावतात. दोघेही महिन्याला ८ लाख रुपये कमावतात. कितीही मोठ्या कंपनीत काम केले तरी तुम्हाला कोणीही इतका पगार महिन्याला देणार नाही. गावाकडच्या या दोन मित्रांनी संधीचे सोने करून नवीन आदर्श उभा केला आहे.\ngoat farminglatest articlemarathi articletumchi goshtताजी माहितीतुमची गोष्टमराठी माहितीशेळीपालन\nइंटरनेटचा वापर करून हा चिमुकला महिन्याला कमावतोय लाखो रूपये, वाचा कसे…\nपोलिसवाल्या शेतकऱ्याची कमाल, शेतात असे काही केले की आता वर्षाला कमावतोय ३.३ कोटी\nनोकरी सोडून तरुणाने सुरू केला ‘हा’ व्यवसाय, पहिल्याच वर्षाची उलाढाल आहे…\nकचरा विकून हा पठ्ठ्या कमवतोय महिल्याला १५ लाख रुपये; वाचा कसं…\nशिक्षकाची नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय; आज महिन्याला कमवतेय लाखो रुपये..\n१२०० रुपयांची नोकरी करणारा गणेश आज करतोय कोट्यावधींची उलाढाल;वाचा कसं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/krida/pressure-gfa-president-meeting%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%8F", "date_download": "2021-08-02T05:31:33Z", "digest": "sha1:MMIQHL4RGNQEV3DBUF464IN27ZR3TZKV", "length": 5227, "nlines": 21, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "बैठकीसाठी जीएफए अध्यक्षावर दबाव", "raw_content": "\nबैठकीसाठी जीएफए अध्यक्षावर दबाव\nकोविड-१९ महामारीचे कारण देत गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) व्यवस्थापकीय समितीची बैठक अजून घेतलेली नाही. संघटनेच्या कार्यालयात बैठक घेणे शक्य नसल्यास ऑनलाईन माध्यमांद्वारे घ्यावी यासाठी सदस्य एकवटले असून त्यांनी अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांच्यावर दबाव टाकला आहे.\nजीएफएची निवडणूक २०१८ साली झाली होती. त्यावेळी निवडणून आलेल्या अध्यक्षांव्यतिरिक्त २० सदस्यीय व्यवस्थापकीय समितीतील १३ सदस्यांनी संयुक्त पत्रावर सही केली आहे. हे पत्र जीएफएचे सचिव ज्योवितो लोपिस यांना पाठविण्यात आले आहे. जीएफएच्या व्यवस्थापकीय समितीची शेवटची बैठक या वर्षी जानेवारीत झाली होती. विशेष बाब म्हणजे, पत्रावर सही केलेल्या १३ सदस्यांपैकी बरेच जण मागील निवडणुकीत चर्चिल आलेमाव यांच्या पॅनेलमधून निवडून आले होते.\nकोविड-१९ महामारीमुळे बैठक घेणे शक्य नाही हे जीएफए अध्यक्षांचे म्हणणे समजू शकतो, पण फिफा किंवा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणे शक्य आहे याकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. जीएफएने क्लब आणि प्रशिक्षकांसाठी उजळी कार्यशाळा, सामनाधिकाऱ्यांसाठी कृतिसत्र ऑनलाईन घेतले, मात्र या पद्धतीने व्यवस्थापकीय समितीची बैठक का शक्य नाही असा सवाल करताना १३ सदस्यांनी संयुक्त पत्राद्वारे आश्चर्य व्यक्त केले आहे.\nसंयुक्त पत्रावर जीएफएचे उपाध्यक्ष (दक्षिण) अँथनी पांगो, खजिनदार दिओनिसियो डायस यांच्यासह वेल्विन मिनेझिस, बाबली मांद्रेकर, एडलियर डिक्रूझ, जाजू फर्नांडिस, जॉन डिसिल्वा, अँथनी लिओ फर्नांडिस, जोनाथन डिसोझा, मिगेल गोन्साल्विस, प्रकाश देसाई, फ्रान्सिस नुनीस व कॉझ्मे ऑलिव्हेरा यांची स्वाक्षरी आहे.\nकोरोना विषाणू महामारीमुळे मागील २० मार्चपासून गोव्यात जीएफएच्या स्पर्धेतील एकही फुटबॉल सामना खेळला गेलेला नाही. नुकतेच जीएफए सचिवांना व्यवस्थापकीय सदस्य आणि संलग्न क्लबना पत्र पाठवून २०१९-२० मोसमा आटोपला असून २०२०-२१ मोसमाची तयारी करण्यासंदर्भात पत्र पाठविले होते. प्रो-लीगसह जीएफएच्या मागील मोसमातील बहुतेक स्पर्धा अपूर्ण असून काही स्पर्धा सुरू झाल्या नव्हत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/blog-post_15.html", "date_download": "2021-08-02T05:06:19Z", "digest": "sha1:RZF43JHFXHMM6BOUNEQF4SR2BWNDYSX6", "length": 6103, "nlines": 43, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "गूढ क्रीओल भाषा बोलणारे कोर्लई गाव ! | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nगूढ क्रीओल भाषा बोलणारे कोर्लई गाव \nअलिबाग-मुरुड या प्रसिद्ध पर्यटन स्थळाना वारंवार भेट देवूनही कोर्लई गावाजवळील किल्ला आणि त्या गावची चमत्कारीक भाषा याविषयी बर्याच जणांना माहिती नसते.अलिबागहून मुरुड कडे जाताना वाटेत लागणारा हा किल्ला समुद्रात घुसलेला किंवा समुद्राने वेढलेला दिसतो.\nया किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीय लोक रहातात. यातील ख्रिश्चन लोक जी भाषा बोलतात तिला ’क्रीओल\" असे संबोधले जाते, व स्थानिक लोक तिला \"नौ लिन्ग\" (आमची भाषा) असे म्हणतात. या भाषेचा उद्भव मराठी आणि पोर्तुगीज अशा मिश्रणातून झाला आहे.\nइ.स. १५२३ मध्ये पोर्तुगीजांनी चौल व रेवदंडा येथील किल्ले ताब्यात घेतले. त्यानंतर काही स्थानिक लोकांचे धर्मांतर झाले अथवा वांशिक मिश्रण होवून त्या लोकांचे सध्याचे वंशज आता ही पूर्णपणे वेगळी भाषा बोलतात.हे गांव मुख्य भूमीपासून समुद्राने अलग केलेले असल्याने रेवदंड्याच्या खाडीवर पूल होईपर्यंत या गावाचा आसपासच्या परिसराशी संबंध मर्यादित होता. त्यामुळे ही भाषा शेकडो वर्षे जतन झालेली आहे.मात्र अलिकडे या गावातील तरूण पिढी बाहेरच्या जगाशी वाढत असलेल्या संपर्कामुळे मराठी बोलू लागली आहे, आणि कदाचित भविष्यात ही \"क्रीओल\" भाषा नामशेष होण्याचीही शक्यता आहे.\nया कोर्लई गावच्या भाषा-वैशिष्ट्याबरोबरच येथे पोर्तुगीजकालीन किल्ला आणि चर्चही आहे.\nकिल्ला हा तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला असून त्यावर एक दीपगृह आहे.किल्ल्यावरून रेवदंडा, अलिबाग परिसराचे व समुद्राचे विलोभनीय दर्शन होते.येत्या सुट्टीत अलिबाग व मुरुड ट्रीप आखत असाल तर त्यात या कोर्लईच्या किल्ल्याचा अवश्य समावेश करा\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_(%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8)", "date_download": "2021-08-02T06:32:47Z", "digest": "sha1:LEDIIQTQY3T2E4H3RNRQJOZTHB5X4PBC", "length": 2685, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वार (गर्भाचे वेष्टन) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवार हा एक मादी प्राण्याच्या शरिरातील एक अवयव आहे. तो वाढणार्‍या गर्भाला आईच्या गर्भाशयाच्या भिंतीला जोडतो. याद्वारे रक्ताच्या माध्यमातून बाळाचे पोषण होते, टाकाऊ पदार्थ आणि वायू आईकडे वाहून नेले जातात.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०६:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vivektavate.blogspot.com/", "date_download": "2021-08-02T06:27:33Z", "digest": "sha1:A3H3UTUDRFZCCK4A3GIURRIMWGQAWXBO", "length": 188900, "nlines": 373, "source_domain": "vivektavate.blogspot.com", "title": "बेधुंद मनाच्या लहरी...", "raw_content": "\nराज्यातील शिक्षण मंडळाने दहावीचा अंतर्गत एकूण निकाल (मुल्यमापनाच्या आधारे) ९९.९५ टक्के लावला आहे.यावर्षी करोनाच्या संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. दहावीची परीक्षाच झाली नसताना शिक्षण मंडळाची निकाल लावण्याची ही पहीलीच वेळ होती. यावर्षी दहावीचा अभ्यासक्रम, अभ्यास व निकाल सर्वच ऑनलाईन होते.राज्यातील सगळ्या विभागांचा निकाल ९९ टक्के लागला आहे. २०२१च्या दहावीच्या परीक्षेत ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर ८३ हजार ९६२ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.सरसकट पास न करता प्रत्येक विद्यार्थ्यांला मुल्यमापनाच्या आधारे गुण मिळाले आहेत.\nयावर्षी दहावीच्या परीक्षेच्या निकालाला फारसे महत्व मिळाले नाही.निकाल कधी लागून गेला तेही कळलं नाही. दरवर्षी निकालाच्या तारखा आधी जाहीर व्हायच्या.निकालाचा दिवस जसा जवळ येऊ लागला की विद्यार्थ्यांची व पालकांची धास्ती वाढत असायची. निकालच्या रात्रीला विद्यार्थ्यांना झोपही लागत नसे.निकालाच्या दिवशी घाबरत घाबरत शाळेत जाऊन गुणपत्रिका घेऊन प्रथम गुण पाहिले जात.गुण किती मिळालेत यावर आंनद कसा साजरा करायचा ठरायचं. नातेवाईकांचे फोन येऊ लागलेले असायचे. अपेक्षेप्रमाणे\nगुण मिळाले असतील पालक खूष नाहीतर ’जरा जास्त अभ्यास केला असतास तर त्याच्या ऐवढे गुण मिळाले असते’ यासारखी वाक्य ऐकायला लागत होती. निकालानंतर दुस-या दिवशी वृतपत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे फोटो व मुलाखती प्रसिध्द होत असत. शाळा व खासगी क्लासवाले या विद्यार्थ्यांच्या नावाने जाहीरात करत असत.जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार होत असत.ते हुशार विद्यार्थ्यी शाळेत व चाळीत पेढे वाटायचे. कमी गुण मिळालेले विद्यार्थ्यी मात्र नाराज होत. यावर्षी जो विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाल्याचं व्हॉट्सअ‍ॅपवर कळतं त्या विद्यार्थ्यांच्या नावाने शुभेच्छा देण्यात येत आहे. यावर्षी शंभर गुण मिळालेल्या विद्यार्थ्यींना देखील मान मिळाला नाही.\nयावर्षी दहावीची परीक्षा देऊन असे गुण मिळवले असते तर विद्यार्थ्यीं जास्त आनंदी झाले असते. हुशार विद्यार्थ्यांचे या प्रकाराने मोठे नुकसान झाल्याने ते नाराज झाले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ’करोना’ हा शेरा न मिळाल्याने सर्व विद्यार्थ्यी व पालक खूष झाले आहेत. दहावीच्या विद्यार्थींना अकरावीच्या प्रवेशात प्राधान्य मिळवण्यासाठी परीक्षा द्यावी लागणार आहे.\nदहावीची परीक्षा हा उज्ज्वल भविष्याचा पाया मानला जातो. यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा \nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणानं आत्महत्या केली. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. राज्यभरात स्वप्निलने केलेल्या आत्महत्येचे पडसाद उमटले.\nएमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने महाराष्ट्रात आहेत.पुणे हे अशा स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं केंद्र बनलेलं आहे.या परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यी कर्ज घेतात. परीक्षा किंवा नोकरी मिळण्यास काही अडचणी आल्या की कर्ज वाढत गेल्याने विद्यार्थ्यी खचतात. नकारात्मकता वाढत गेल्यावर मनाने खंबीर नसलेले विद्यार्थ्यी आत्महत्या निर्णय घेतात.\nस्वप्निलने आत्महत्त्येला कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसल्याचे लिहून ठेवले आहे. तर मग यास कोण जबाबदार आहे आरक्षणावर तोडगा काढण्यात हतबल ठरलेले प्रशासन की कोविडची साथ की नैराश्यात गेलेला विद्यार्थ्यी\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. ३१ जुलै २०२१पर्यंत सर्व रिक्त पदे भरण्यात येतील, असं आश्वासन दिलं आहे. हे आश्वासन अगोदर का दिले नाही एक जीव तरी वाचला असता.पण स्वप्निलने केलेल्या आत्महत्येने इतर विद्यार्थांना नोक-या मिळतील.कोणाचा तर जीव गेल्याशिवाय शासनाला जाण का येत नाही एक जीव तरी वाचला असता.पण स्वप्निलने केलेल्या आत्महत्येने इतर विद्यार्थांना नोक-या मिळतील.कोणाचा तर जीव गेल्याशिवाय शासनाला जाण का येत नाही कोणाचा तरी बळी पाहिजे असतो का कोणाचा तरी बळी पाहिजे असतो का अशा प्रकारच्या घटना नियमित घडत असतात. अपघात झाल्यानंतर शहरातले रस्त्ये नवीन होतात.\nन्यायालयाने एमपीएससी परीक्षा झाल्यानंतर त्याला ठराविक दिवसात / महिन्यात नोकरी मिळाली पाहिजे. असा कालावधी ठरवून दिला पाहिजे. या परिक्षेच्या जाहीतीतच हा कालावधी नमूद करण्यात यावा. जर प्रशासनाला हा कालावधी वाढवायचा असल्यास त्याला न्यायालयाची परवानगी घेतली पाहिजे.\nनिवड झालेल्या उमेदवारांचे भवितव्य अधांतरी ठेवू नका.\nयावर्षीही करोनामुळे शाळा भरल्याच नाही. यंदाही शाळेची घंटा वाजलीच नाही.कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी राज्यातील शाळा ऑनलाईन माध्यमातूनच सुरू झाल्या आहेत. तिस-या लाटेमुळे राज्यातील शाळा सुरु करण्याची धाई करु नये.\nउन्‍हाळी सुटी संपली की शाळेचे वेध लागायचे. शाळेसाठी विद्यार्थ्यांची तयारी झालेली असायची. नवे दप्तर, गणवेश, पुस्तक व वह्या, डबा व रेनकोट काय मजा असायची. नवा वर्ग व नवे मित्र मैत्रीणी भेट व्हायची. नवे शिक्षक व त्यांची भिती असायची. पहिला दिवस तर खासच असायचा.पहिल्यांदा शाळेत जाणा-या लहान मुलांचे रडणे व बालगोपाळांचा किलबिलाट मजेशीर असायचा.यावर्षी लहान मुलांच्या शाळेची लगबग दिसली नाही.\n\"अरे उठ लवकर शाळेला उशीर होतोय्‌’’ इथपासून ते शाळेतील प्रार्थनेने सुरुवात व्हायची ती आपल्या शालेय दिवसांची त्यानंतर वेगवेगळे तास आणि वेगवेगळे शिक्षक त्यात काही आवडीचे, तर काही नावडीचे. लहानपणी ते शाळेचे सहा तास कधी संपतात, असं वाटायचं आणि त्यात असणारी ती मधली सुट्टी तिची वाट पाहण्याची मजाच काही और होती. शाळेत जितके विषय तितकेच शिक्षक, त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धती आणि स्वभाव यामुळे नकळतच काही विषय आवडीचे झाले, तर काही नावडीचे.. पण, प्रत्येक विषयाच्या तासाची मजा ही वेगवेगळी होती. शाळेत दंगामस्ती करायची व शिक्षाही भोगायची असा दिनक्रम असायचा.शाळेतील दिवस व मजा हवीहवीशी वाटायची.आपल्या जिगरी मित्रासोबत आवडीचा बेंच पकडण्याची लढाई लढायला ही फार मजा यायची.शाळेच्या पहिल्या दिवशी जाण्याची उत्सुकता फार जास्त असायची.\nपरीक्षा न होताच यंदा उन्‍हाळी सुट्टी लागली. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर या वर्षीही शाळा ऑनलाईन सुरु झाल्याने बच्चे कंपनी बरीच नाराज झाली आहेत. लॅपटॉपच्या सोबतीने सुरु झालेली शाळा, विद्यार्थ्यी नाकारत आहेत.हजारोंचा स्मार्ट फोन किंवा लॅपटॉपच्या समोर बसून शाळा शिकायचे दिवस आले आहेत.शाळा म्हटलं की, युनिफॉर्म घालून, बसची वाट पाहत, किंचित कंटाळलेल्या चेहऱ्यांनी जाणारी लहान मुलं दिसायची. तीच मुलं आता लॅपटॉप, आयपॅड किंवा स्मार्टफोनसमोर बसलेली दिसतात. शालेय शिक्षणाबरोबर लहान मुलांना मोबाईल, टॅब व लॅपटॉप चांगल्या प्रकारे हाताळायाला येऊ लागले आहेत. शाळेतल्या शिक्षणातील मजा डिजिटल शिक्षणपद्धतीत नाही. ही एक तात्पुरती सोय आहे. लॉकडाऊनच्या काळात डिजिटल शाळेची एक नवी पद्धत समाजाने अंगीकारली खरी. पण ती प्रत्यक्ष शाळेला पर्याय ठरेल का या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच ठरवेल. हे संकट दूर होऊ शाळा लवकरच सुरु होतील अशी आशा करूया.\nप्रत्येकाच्या जीवनात शाळा खूप महत्वाची असते.\nगेल्या वर्षापासून डॉक्टर व नर्स रात्रंदिवस अथक रुग्णांची सेवा करत करोनाच्या ससंर्गाशी लढत आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांवर प्रचंड कामाचा ताण आहे.रुग्णांच्या आरोग्य सेवेसह चाचण्या घेणे व लस देणे ही कामेही सुरु आहेत. आपले कर्तव्य बजावताना कित्येक डॉक्टर व नर्सेचा मृत्यु झाला आहे.सीमेवरील सैनिकाप्रमाणे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कार्यरत आहेत.\nछत्तीसगडच्या काबीरधाम जिल्ह्यातील लिमोमधून एक घटना समोर आली आहे. एक नर्स आपल्या आयुष्याची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णांची सेवा करत होती. ९ महिन्यांची गर्भवती असूनही, ती कोविड वॉर्डमध्ये ड्यूटी करत होती. परंतु याच काळात तिला करोनाचा संसर्ग झाला. एका मुलीला जन्म दिल्यानंतर तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला.खूप वाईट झाले.\nया नर्सने तिचा नवरा सांगत असताना देखील सुट्टी का घेतली नाही ९ महिन्यांच्या गर्भवती असूनही कोविड वॉर्डमध्ये का ड्यूटी करत होती ९ महिन्यांच्या गर्भवती असूनही कोविड वॉर्डमध्ये का ड्यूटी करत होती गर्भवती असल्याने दोन जीवाना धोका होता ते तिला कळले नसेल का गर्भवती असल्याने दोन जीवाना धोका होता ते तिला कळले नसेल का तिने हा धोका का पत्करला असेल तिने हा धोका का पत्करला असेल करोनापासून रुग्णांना वाचवत होती पण स्व:तला वाचवू शकली नाही. तिच्या मुलीला आता आई दिसणार नव्हती.त्या मुलीला आईची माया मिळणार नव्हती. नवजात बालकाची आई त्याला कायमची सोडून गेल्याचे मोठे दु:ख आहे.\nकोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक होती, या लाटेत अनेकांनी आपले आप्त तर गमावलेच, पण काही मातांना त्यांची जन्माला न आलेली बाळंही गमवावी लागली. गरोदरपणाच्या काळात आई जर कोरोना पॉझिटीव्ह निघाली तर आरोग्यविषयक अनेक समस्या उभ्या राहू शकतात. कोव्हिडच्या काळात नऊ महिन्यांचा काळ काढणं त्या महिलेसाठी, तिच्या घरच्यांच्यासाठी आणि तिच्या डॉक्टरांसाठी सगळ्यांसाठी सत्वपरिक्षेचा काळ आहे.\nगर्भवती असताना देखील आयुष्याची पर्वा न करता परिचारिका रुग्णांसाठी काम करीत आहेत याचे कौतुक आहे.त्या जसं पोटातल्या बाळाशी कनेक्ट होतात,तसंच रुग्णांशीही कनेक्ट झालेल्या असतात. गर्भवती असताना पीपीई किटमध्ये राहून करोना रुग्णांची सेवा करणे किती कठीण आहे.आरोग्य विभागाने गर्भवती असलेल्या परिचारिकांना रुग्ण सेवा देणे बंद केले पाहिजे.\n\" चहाला वेळ नसते .... पण वेळेला चहाच लागतो \"\nपाणी, चहा पावडर, साखर व थोडेसे दुध यांना उकळल्यानंतर बनतो ’चहा’\nचहाची वेळ नसते हो.... चहाची तलफ असते..... मग येताय ना तुमची चहाची तलफ भागवायला.\nवाफाळत्या गरमागरम अशा चहाचे तुम्ही दिवाने असालच दिवसाची सुरवातच एका मस्त चहाने होत असेल. दिवसभरातही अध्येमध्ये चहाचा आस्वाद घेऊन तुम्ही तुमचा कंटाळा आणि मूड ठिक करत असाल. सकाळी सकाळी गरमागरम चहा कपात घेऊन फुरकी मारत वर्तमानपत्र चाळणे म्हणजे स्वर्गानंद घेण्यासारखे आहे. बाहेर मस्त मुसळधार कोसळणारा पाऊस, जोडीला धुक्याची अलवार पखरण अशा वातावरणात हमखास आठवणारं पेय म्हणजे ग्लासातला चहा.\nआज चहा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसला आहे.चहा म्हणजे काही लोकांसाठी अमृतासारखं असतं. चहाविना जगणे अशक्य होईल अनेक लोकांना इतकी सवय असते.आपण चहा आपल्या ताणतणावाला कमी करण्यासाठी पीत असतो. बरेच लोक थंडीच्या काळात आपली थंडी पळवण्यासाठी चहाचा वापर करत असतात. दिवसाच्या कुठल्याही वेळी आणि कुठेही अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या चहाचे हमखास ठिकाण म्हणजे गल्लीतील टपरी.घरी आलेल्या पाहुण्यांना चहापान देऊन संतुष्ट केल्यावर पुढची बोलणी वा सोपस्कार पटकन पार पडतात. चहाचा अतिरेक आरोग्याला हानीकारकही आहे.\nचहा म्हणजे दोन मनांना एकत्र आणणारा दुवा होतो कधी कधी.समोरच्यासोबत चहा पिता पिता आपण खूप साऱ्या गप्पा मारतो. एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण खूप दिवसांनी भेटली कि \" चल , कुठेतरी बसून मस्त चहा पिऊ आणि गप्पा मारू. \" हे वाक्य अगदी ठरलेले असते. चहा फक्त बहाणा असतो , तो वेळ असतो जो आपल्याला समोरच्यासोबत घालवायचा असतो.\nलहानथोर, गरीब व श्रीमंत अशा सगळ्यांनी आपलंसं केलेला, माणसं जोडणारा, भूक भागवणारा, कधी भूक मारणाराही, नेहमीच्या टपरीवाल्याकडे कटिंग बनून येणारा आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नजाकतीने ’कस्टमर’ समोर ‘प्रेझेंट’ होणारा... हे समस्त गुणविशेष मिरवणारा चहा हे जगात पाण्याच्या खालोखाल प्यालं जाणारं पेय आहे.\nअनेक ठिकाणी खेडेगावांमध्ये गुळाचा चहा करतात, तो खमंग लागतो.तो पेल्यातून दिला जातो. ग्रामीण भागात तर प्रत्येकाच्या बागेत तुम्हाला गवती चहा ही औषधी वनस्पती सापडेल.गवती चहा औषधी समजला जातो. गवती चहाला एकप्रकारचा सुंगध असतो, ज्यामुळे गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं. मागे रेल्वेच्या प्रवासात कुल्लड्मध्ये चहा दिला जात होता.त्या चहाला भाजलेल्या मातीचा स्वाद येत होता.\nचुलीवरचा धुरकटलेला चहा, कमी दुधाचा किंवा बिगरदुधाचा काळा चहा, गुळाचा किंवा कमी साखरेचा कमी गोड चहा साखरेचा चहा अभावानेच मिळे. बहुदा गुळाचाच चहा घ्यावा लागे, पण त्या चहात प्रेमाचा, मायेचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा गोडवा भरपूर असे. सुटाबुटातील पाहुण्याने आपल्या घरचा घोटभर चहा घेतला तरी गावाकडील माणसे कृतकृत्य होत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो.\nआधुनिक काळात ग्रीन टी, लेमन टी असे चहाचे कितीतरी प्रकार आढळतात. गरम पाणी वा दुधात चहापत्तीचे छोटे पॅकेट बुडवून (डीप करून) झटपट चहा बनवला जातो. चहा-कॉफीची यंत्रेही आली आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या चहाची चवच न्यारी\nदैनदिन जीवनात चहाचं महत्व, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जगभर २१ मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जात आहे.\nतर चला मग चहाचा अस्वाद घेत आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करुया ,येताय ना \nमुलीचं सहजसुंदर निखळ हास्य मी पाहताच तीचे फोटो काढत राहिलो. निखळ व निरागस हास्य किती गोड दिसतं याचा मला त्यावेळी प्रत्यय आला. तिचे मोहक, लोभस हास्य. जशी हवेची मंद झुळूकच. सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक सुंदर, निरागस व मनमोहक मुलगी आंनदात झोपाळ्यावर बसून हळुवार झोके घेत होती. चेह-यावर हलकसं स्मित उमटल्याने सुंदरता अधिक वाढली होती.चेहर्‍यावरील हास्य ही निसर्गाने मानवाला दिलेली एक अनमोल व सुंदर देणगी आहे,याचा प्रत्यय आला. लहान मुलांना झोका घ्यायला खूप आवडते. तेथे आजुबाजुला दुसरी कोणी दुसरी मुलं नसल्याने ती शांतपणे झोका घेत स्व:तात रमली होती. बाकीच्या जगाचा जणू तिला विसर पडला होता. झोका घेताना ती स्वत: आंनदात दिसत होती. ती तिच्या खुशीत रमली होती. थंडगार हवेची झुळूक अंगावर घेत झोका घेण्यात सुखावली होती. तेव्हा तेथील वातावरण देखील प्रसन्न वाटले होते. बोलक्या डोळ्यांनी मोकळ्या मनाचे हितगुज साधत होती. जणुकाय स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी. तिच्यात अवखळपणा दिसत नव्हता. प्रत्येक झोक्यासह तीचे हास्य फुलत होतं. तिचे गोड स्मित बघत राहावेसे वाटत होतं. तिचे ते बोलके हास्य व चेह-यावरती कोमलता पाहून ती फुलांसारखी नित्य उमलावी व स्वच्छंदी बागेत बागडावी असे वाटलं. तीचे ते बालपणीचे सुंदर क्षण डोळ्यात साठवूनी ठेवावेत असे झालं होतं. तिला त्यावेळी पाहून कवीला नक्कीच कविता सुचली असती.\nनिखळ,निर्मळ हास्य हे मानवाला मिळालेलं वरदान आहे. हास्य हा मनाचा आरसा आहे. चेहऱ्यावर निखळ हास्य हीच तर आहे खऱ्या माणसाची ओळख असते.हसणारे चेहरे स्वत:सह इतरांचे चेहरेदेखील हसरे करून जातात, मने हलकी करून जातात.एका हास्याने समोरच्याचे हृदय जिंकता येते, मनातील मळभ दूर करता येते, मैत्रीचा हात पुढे करता येतो, शत्रूशी वैर संपविता येते, मनावरील ताण हलका करता येतो, अनेक मानसिक आजारांना दूर पळवून लावता येते अशी हास्याची महिमा सांगणारे गुण सर्वपरिचित आहेत. कदाचित म्हणूनच सर्वांनी हसलं पाहिजे.हसल्याने आयुष्य वाढत असल्याने कायम हसत रहा.\nवाऱ्याच्या वेगानं पसरत चाललेल्या करोनाला रोखण्यासाठी जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली, त्या दिवसाला आज वर्ष पूर्ण झालंय. २२ मार्च २०२० कसं गेलं एक वर्ष कसं गेलं एक वर्ष करोनापासून केव्हा मुक्ती या प्रतिक्षेत की प्रादुवार्भाच्या भीतीत करोनापासून केव्हा मुक्ती या प्रतिक्षेत की प्रादुवार्भाच्या भीतीत एक वर्षानंतरही करोनाची भिती दूर झालेली नाही. करोनाविरुध्दची लढाई सुरुच आहे.\nपंतप्रधानांनी जनता कर्फ्यूच्याच दिवशी ५ वाजून ५ मिनिटांनी लोकांना टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं.या वर्षपूर्तीनिमित्ताने जनता कर्फ्यूला उजाळा दिला जात आहे.पंतप्रधानांच्या एका आवाहनावर देश थांबला होता.करोनाची धास्ती नवीन असल्याने नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने या आवाहनाला प्रतिसाद दिला होता.त्यावेळी वाटले नव्हते करोनाविरोधात मोठी लढाई लढावी लागणार आहे.\nगेल्या वर्षी २२ मार्चला देशात ३३० रुग्ण बाधीत होते. आता देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १६ लाख इतकी झाली आहे.तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५९ हजार इतकी आहे. सध्या देशात ३ लाख ३४ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात करोनाने हाहाकार माजवला आहे.किती दिवस घरात राहून जीवन जगणार लोकांनी करोनाबद्द्ल सरकारने दिलेले सर्व नियमांचे पालन करीत जीवन जगण्यास सुरुवात केली आहे.काही भागात व लोकांमध्ये गांभीर्य दिसत नाही.\nविषाणू प्रतिबंधक लस निर्माण करण्यात यश आले.देशात लसीकरण वेगाने सुरु आहे. या लसीकरणावरच करोनाचे नियत्रंण अवलंबून आहे. लसीकरण करण्यात आलेल्यांची संख्या ४ कोटी ५० लाख झाली आहे.लसीकरण सुरु असल्याने करोनावर आपण नक्की मात करु असा दावाही काही तज्ज्ञांकडून आत्मविश्वासाने केला जातोय. मात्र लसीकरणानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.पुढील काही वर्षांसाठी आपल्या सर्वांनाच सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडावर मास्क घालून फिरावं लागेल, असंही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nआता देशात जनता करोनाच्या दुस-या लाटेला सामोरे जात आहे. पहिली लाट मागच्या वर्षात स्थिरावली होती.देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा होण्याची शक्यता आहे.\nपरिस्थिती बदलण्याची वाट पाहावी लागणार आहे.\n’अतुल’ तु जाऊ नकोस.\nमित्राचा सकाळीच फोन आला. आज सकाळी आपला मित्र ’अतुल’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मी ’काय’ असे मोठ्याने ओरडलो. क्षणभर काहीच कळले नाही. अत्यंत धक्कादायक बातमीने काहीच सुचत नव्हते. फोन सारखा वाजू लागला. बातमी खरी आहेत का अशी विचारणा होत होती. कोणाला विश्वास बसत नव्हता.\nअतुल हा माझा मित्र. मी वडाळ्याला कॉलनीत राहायला होतो तेव्हापासूनची आमची ओळख. मस्त देखणा व रुबाबदार व्यक्तिमत्व. अतुल, मुंबई पोर्ट ट्रस्टला माझ्या नंतर नोकरीला लागल्यावर आमची मैत्री आणखी वाढत गेली.त्यानंतर त्याचा लहान भाऊ ’अभय’शी ओळख झाली. दोघेही उंच व भारदस्त शरीरयष्‍टीचे मोटर सायकलने कामावर यायचे. या दोघांची आई देखील मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये काम करीत होत्या. त्यामुळे या दोघांची सर्वांशी लवकर ओळख झाली. कामात दोघेही हुशार होते. आई सेवानिवृत झाल्यावर कॉलनीतून अभय दादरला व अतुल ठाण्याला राहायला गेला. अतुल ठाण्याला आल्यानंतर रेल्वेत नेहमी भेट होत गेली. अतुल बरोबर काही सहली झाल्या.\nलहान भाऊ अभयचे आजारात निधन झाल्यावर त्यांच्या कुंटुंबावर मोठे संकट कोसळले.अभय नंतर अतुल व त्यांचा लहान भाऊ अनिकेत यांनी कुटुंबाला सावरले. काही दिवसाने आई आजारी झाली.अतुलने आईला ठाण्याला आणले होते.अतुल ऑफिसला गेल्यावर अतुलची पत्नी व आई दोघी घरी असायच्या.\nअतुल च्या निधनाची बातमी ऑफिसमध्ये गेल्यावर जवळच्या मित्रांनी ठाण्याच्या दिशेने धाव घेतली.सर्वांना दु:ख झाले होते.अंतिम दर्शनासाठी नातेवाईक जमत होते. घरी जाऊन त्याच्या भावाला व अतुलच्या पत्नीला भेटलो.त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. सांत्वन करणे शक्य नव्हते. सर्व कुंटुंबीय कालच रात्रीच सहलीहून परतले होते. सहलीत मजा करून घरी परतले होते आणि लगेच दु:खात गेले.\nसर्व नातेवाईक जमल्यावर अंतिम तयारीला वयस्कर मंडळी लागली. अतुल पार्थिव देहाला खाली आणण्यात आले.विधी झाल्यावर सगळ्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी अतुलची आई गॅलरीतून सर्व पाहत होती. प्रेतयात्रा सुरु झाली. त्यावेळी ती ’अतुल तु जाऊ नकोस’ अशी म्हणत होती. काय वाटले असेल त्यावेळी त्या माऊलीला माझा अतुल मला आता परत दिसणार नव्हता. माझी दोन्ही मुलं मला सोडून गेली, हे दु:ख तिला सहन करणे कठीण होतं.\nअजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवल्याने क्रिकेटप्रेमींना मोठा आंनद झाला. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवून मालिका जिंकणे हा पराक्रम विश्वचषक जिंकल्याचा आंनद देतो. नवोदितांनी प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मिळवलेला हा विजय ऐतिहासिक आहे. ऑस्ट्रेलियाच्या मजबूत संघाला नवख्या खेळाडूंनी दिलेल्या लढ्याने विजय संपादन केले हे विशेष आहे. भारतीय संघाने नवोदित खेळाडू आणि दुखापतींचे आव्हान पेलत हा मालिका विजयाचा अध्याय लिहिला.\nएकामागून एक येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरं जात त्यांनी ही मालिका जिंकून दाखवली आहे.भारतीय संघाने या मालिकेत संपूर्ण ताकदीनं उतरलेल्या मुरब्बी यजमानांना धूळ चारल्याने हा विजय अविस्मरणीय ठरला.\nऑस्ट्रेलियाने कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल की त्यांचा असा पराभव करीत चांगली जिरवली आहे.ऑस्ट्रेलियाच्या जेष्ठ खेळांडूची भाकित चुकीची ठरली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाची लाज काढली होती.भारताच्या युवा संघानं त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केल्याने भारतीय संघाचे कौतुक होत आहे.\nभारतीय संघाला कमी लेखण्याची चूक केल्याने ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आहे.ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंसह संपूर्ण मालिका खेळूनदेखील ऑस्ट्रेलियाला पराभव पत्कारावा लागल्यानं खेळांडूना धक्का बसला आहे. कसोटीतील सर्व निर्णायक क्षणाला भारतीय खेळाडूंनी आपला खेळ उंचावला, जे ऑस्ट्रेलियाला जमलं नाही. दोन्ही संघात फक्त हाच फरक होता.भारतीय संघाने कधी ३२८ धावा केशा केल्या हा प्रश्न सतावत आहे.\nतशी ही मालिका गाजली. ३६ धावात भारतीय संघ गारद झाल्याने पराभव, भारतीय संघाचे ९ खेळाडू दुखापतग्रस्त, बदली कर्णधाराचे कुशल व कल्पक नेतृत्व, पुजाराची झुंजार वृत्ती, नवोदीत गोलंदाजांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं, चौथ्या कसोटी सामन्यात संघाचा सांघिक व सकारात्मक खेळ व अनेक विक्रम नोंदवले गेले, नॅथन लायनला भारतीय संघातील खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली संघाची जर्सी खास भेट.\nऑस्ट्रेलियाच्या तीन वेगवान गोलंदाजांनी सातत्याने पुजाराच्या शरीराच्या जवळपास मारा केला.स्वत:ची विकेट वाचवताना एक चेंडू पुजाराच्या खांद्याजवळ येऊन आदळला. एक चेंडू तर अतिशय जोरदार उसळी घेऊन थेट त्याच्या हेल्मेटवर आदळला. पण अनेकविध फटके अंगावर झेलून पुजाराने अतिशय शांतपणे फलंदाजी सुरू ठेवली. एखाद्या भिंतीप्रमाणे अभेद्य असा तो यजमान संघापुढे उभा राहिला. त्याच्या याच गुणामुळे त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.\nपहिल्या कसोटीतील दारूण पराभवानंतर लढाऊ वृत्ती दाखवत भारताने केलेल्या या पुनरागमनाचे कौतुक अनेक दिग्गजांनी केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर इत्यादींनी ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाला ५ कोटी रुपयांचा बोनस देखील जाहीर करण्यात आला आहे.\nविजयासाठी आवश्यक ३२८ धावांचे लक्ष्य अत्यंत सुनियोजित पद्धतीने गाठून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रिकेट कसोटीमध्ये पाचव्या दिवशी तीन गडी राखून थरारक व अभूतपूर्व नोंदवलेला विजय अविस्मरणीय ठरला आहे .भारतीय युवा संघाने सामना वाचवायचा नाही तर तो जिंकून मालिकेचा शेवट धडाकेबाज करायचा बेत आखाला आणि सिध्द करुन दाखवले आहे​. याकरीता ’सलाम’ या युवा संघाला.\nलस कधी येणार याची आपण सगळेच आतुरतेने वाट बघत होतो. ती लस उपलब्ध होत आहे. सामान्यांना केव्हा मिळणार लस आली पण अनेक प्रश्न घेऊन आली. लस घ्यायची की नाही यावर चर्चा सुरु आहे. शरीरावर लसीचे दुष्परिणाम होऊ शकतात. लसीकरण ऐच्छिक केले आहे. मोफत देणार का लस आली पण अनेक प्रश्न घेऊन आली. लस घ्यायची की नाही यावर चर्चा सुरु आहे. शरीरावर लसीचे दुष्परिणाम होऊ शकतात. लसीकरण ऐच्छिक केले आहे. मोफत देणार का असे प्रश्न समोर येत आहेत.खोट्या बातम्या आणि गैरसमज यांचे पेव संपूर्ण जगभर फुटलेले आहे याचा परिणाम लस आणि लसीकरणाबाबत झालेला दिसून येत आहे.\nलसीबाबत लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. लसीबाबतची उदासिनता हे जगातील आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आव्हान आहे. कोविड१९ सारख्या वैश्विक महामारीचा एका देशातून दुसर्‍या देशात संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने संपूर्ण जगातील नागरिकांनी ही लस टोचून घेणे परिणामकारक आहे. यासाठी प्रत्येक देशाने प्रभावी नियोजन करून भविष्यात उद्भवणार्‍या आव्हानांना सामोरे जाणे गरजेचे आहे.\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ’कोविन’ नावाच्या कुठल्याही अ‍ॅपला बळी पडू नका, असा सावधानतेचा इशारा दिला आहे.लस नोंदणीसाठी अद्याप कोणतेही अ‍ॅप सुरू करण्यात आलेले नाही. ’कोविन’ या अॅपवर आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका, असा सावध राहण्याचा इशाराही दिला आहे.लसीकरणासाठी प्रत्येकाला सरकारकडे आपली नोंदणी करावी लागणार आहे.फक्त नोंदणी केलेल्या लोकांनाच लसीकरण केंद्रावर लस दिली जाईल.मुंबईतील कोव्हिड सेंटरचे जम्बो लसीकरण केंद्रात रुपांतर करणार आहेत.जम्बो कोव्हिड सेंटर्समध्ये फारसे रुग्ण नाहीत. त्यामुळे त्या सेंटरचा वापर लसीकरण केंद्रांसाठी केला जात आहेत.केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना लस देण्याची योजना आखली आहे.\nगेले काही दिवस लसीच्या चाचण्या व मंजुरी मध्ये गेले. प्रत्येक देश लस निर्मिती करण्यास लागला. आपली लस किती प्रभावी व दुस-या लसीचे दुष्परिणाम दाखवले जाऊ लागले. लसीला जगात मोठा बाजार असल्याने लस निर्मिती जोरात सुरु आहे. ब्रिटन आणि अमेरिकेतील नागरिकांना कोरोनावरील लस देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर जगातील इतर देश या लशीची आतुरतेने वाट पाहत आहेत.\nलसीकरण मोहीम कशी राबवायची यासाठीचे नियोजन करण्यात आलेले आहे. आरोग्य कर्मचारी,राज्य आणि केंद्रीय पोलीस, महानगरपालिका कर्मचारी, ५० वर्षावरचे लोक व ५० वर्षाखालील आजारी अशी क्रमवारी लावली आहे. वाहतुक, शितगृहे व प्रशिक्षणाची तयारी सुरु आहे. ड्राय रन घेण्यात आले. नागरिकांना लसीकरणादरम्यान कुठल्याही अडचणी येऊ नये आणि लसीकरण प्रक्रिया सहजरित्या पूर्ण व्हावी, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. लस घेतल्यानंतर होणा-या दुष्परिणामावर उपाय करणार आहेत.\nलशींना मान्यता मिळाल्यापासूनच्या दहा दिवसांत म्हणजे पुढच्या आठवडय़ापर्यंत लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार आहे.देशात करोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीत आणि मृतांच्या संख्येत घट होत आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या घटत आहे. तेव्हा प्रादुर्भाव असे पर्यत लसीकरण सुरु व्हावे. नाहीतर लस कोणी घेणार नाही.\n२०२१ मध्ये ही वैश्विक महामारी थांबवणे हे संपूर्ण जगासमोरील मोठे आव्हान असणार आहे. लस टोचून घेतलेल्या माणसाला जसा लसीचा फायदा होतो, त्याचप्रमाणे लसीमुळे रोगप्रसार मंदावल्याने, ती न घेतलेल्यांनासुद्धा लसीचे अप्रत्यक्ष फायदे मिळतात. याच कारणास्तव कोरोनासारख्या रोगावरील लस ही मानवतेच्या हिताची आहे.सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी किती प्रमाणात लसीकरण व्हायला हवे.\nएक बरं झालं ही लस नव्या करोना स्ट्रेनवर देखील प्रभावी ठरणार आहे. नाहीतर नव्या लसीची निर्मिती करावी लागली असती.\nरोगाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण करणे, आत्यंतिक गरजेचे आहे.\n’मदतीला धावून येणारा सखा’ हा माझा लेख महाराष्ट्र टाईम्स यावृतपत्रात दिनांक ०७ जानेवारी २०२१ रोजी प्रसिध्द झाला आहे.\nमुंबई पोर्ट ट्रस्ट मधला माझा एक जवळचा सहकारी \"एकनाथ मराठे\". अत्यंत साधे राहणीमान,तल्लख बुद्धी व स्पष्टवक्ता अशी एकनाथ मराठेची ओळख. बराच काळ आम्ही एकाच कार्यालयात एकत्र काम केल्याने आम्ही केव्हा मैत्रीच्या नात्यात गुंतलो ते कळचेच नाही. मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये प्रथम संगणक आणल्यापासून आम्हाला त्यावर काम करण्याची संधी मिळाली. संगणकातली कोणालाच काहीच माहीती नसल्याने आमच्यावर मोठी जबाबदारी होती. आम्हाला त्यातली माहीती घेऊन नंतर आमच्या कर्मचा-यांना शिकवून कामात संगणकाचा उपयोग करुन घेण्याचे काम आम्ही यशस्वीरित्या पार पाडले होते. त्यावेळी संगणकातील समस्यांचे निराकरण करीत कर्मचा-यांना कामात दिवसरात्र मदत करावी लागली.\nएकनाथ, कामात एकदम तत्पर आणि संगणक वापरात पारंगत असल्याने त्याच्यावर बरेच अवलंबून असत. त्याने संगणकीय प्रणालीत सोयीचे बरेच बदल केल्याने संगणक वापरणा-यांना सोयीचे झाले. नंतर तो वेगवेगळ्या प्रणालीवर कामे करु लागला व व्यवस्थापननेला मदत करु लागला. त्याची कामातली हुशारी पाहून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांच्या वैयक्तिक सचिव यापदावर त्याची नियुक्ती झाली.तेथेही कामे करुन अध्यक्षांची शाबासकी मिळवली. त्याच्या कार्यकाळात मुंबई पोर्ट ट्रस्टचे तीन अध्यक्ष बदलले.सर्व अध्यक्षांनी त्याच्या कामाची वाहवा केली.\nहल्ली कोविडच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी घरात राहून खुपजणांना मदत केली. तो व्यवस्थापन व कर्मचारी यांच्या मधला दुवा ठरला होता. कर्मच्या-यांना घराजवळील औषधांच्या दुकानातून औषधं मिळण्याची सोय केली. कोविड झालेल्यांना मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयात दाखल करून घेणे. डॉक्टर व मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिका-यांशी संपर्कात राहून त्यांना कामात येणा-या अडचणी दूर केल्या. दिवस रात्र घरातून तो फोनवरून सर्वांना मदत करत होता. घरातून कामे करणे कठीण होऊ लागल्यावर आठवड्यातून चार दिवस कार्यालयात येऊन कामे करु लागला. या काळात त्याच्यावर कामाचा ताण बराच वाढला होता. त्यावेळी घरी जाण्याच्या व येण्याच्या त्रासामुळे अध्यक्षांनी त्याची मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची सोय केल्याने त्याला कार्यालयातील कामावर लक्ष केंदीत करणे सोयीचे झाले. नेहमीच व्यवस्थापनच्या लोकोपयोगी उपक्रमाला सुचना देत असतो.ब-याच कर्मचा-यांची अडलेली काम निरपेक्ष वृत्तीने केली आहेत. कोणालाही मदत करण्यास तो नेहमीच तप्तर असतो. मी सेवानिवृत झालो तेव्हा त्याने पुढाकार घेऊन मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य दक्षता अधिकारी यांच्या हस्ते छोट्याश्या सोहळ्यात मला सन्मानित केले होते.\nअसा हा माझा मित्र ट्रेकिंग, ब्लॉगींग, वृतपत्रलेखन करीत स्वच्छंदी जीवनात रमला आहे. ब-याच ट्रेकना आम्ही दोघे एकत्र असतो. ’ब्लॉगींग’ मी त्याच्याकडून शिकलो.लोकांना कामात मदत करणा-या या माझ्या मित्राची सर्वांशी मैत्री आहे. पण आमच्यात मैत्रीचं एक आगळंवेगळं नातं जुळलं आहे. त्याच्या हातून निस्वार्थ भावनेने जनसेवा घडावी, हीच सदिच्छा.\nविवाह सोहळ्यांच्या नवा साज\nविवाह सोहळ्यांच्या नवा साज\nहल्ली लग्नसोहळ्यात बराच बदल झाला आहे. यजमान्यांना मोजक्याच नातेवाईक व पाहुण्यांच्या उपस्थितीत सोहळे पार पाडावे लागत आहेत. अनलॉक झाल्यानंतर आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर रेशीमगाठ बांधतांना करोनाच्या नियमावलीचे स्वागत करत त्यातूनही नवा ट्रेंड लग्नसराईत आता रुळण्यास सुरुवात झाली आहे.गेल्या काही दशकात समृद्धीमुळे वाढलेल्या लग्नसमारंभातील थाटामाटाच्या आणि डामडौली देखाव्याच्या पद्धतींनाही आळा बसला आहे. साध्या व सोप्या पद्धतीने लग्नकार्य पार पडत आहेत. असे छोटेखानी विवाहसोहळे समाजानेही स्वीकारले आहेत.तर नोंदणी पद्धतीने विवाह सोहळ्यांना अपरिहार्य म्हणून का होईना समाजाची स्वीकृती मिळाली आहे.\nदेशातील लॉकडाऊनचा लग्नासारख्या महत्त्वाच्या गोष्टवर परिणाम झाला आहे. कोणी आहे त्या परिस्थीतीत लग्न उरकून घेत आहे. ज्यांना साग्रसंगीत लग्न करायचं आहे त्यांनी मात्र आपले विवाह पुढे ढकलले आहेत. लॉकडाऊनमध्ये झालेल्या या लग्नांची चांगलीच चर्चा रंगली. पण या कोरोनाने लग्नाचा फॉरमॅट बदलला हे नक्की. शाही लग्नसोहळ्याचा थाटच बदलला आहे. कोरोनाने लग्नाचे पॅकेजच बदललं आहे.लग्न लावणा-या कुंटुबांची लाखो रुपयांची बचत झाली आहे.\nलग्नसराईतल्या संपूर्ण खरेदीत आणि ग्लॅमरस इव्हेंटमध्ये मास्कची फॅशन आता स्पष्टपणे दिसू लागली आहे.'मास्क' शिवाय लग्नसोहळे नाहीत, असे कधी कोणी स्वप्नातही पाहिले नसेल. वरवधूंच्या डिझायनर कपड्यांना साजेसे मास्क शिवण्यासह वऱ्हाडी मंडळांनीही खास मास्क परिधान करत आहेत.\nहॉल, कॅटरिंग, फ्लॉवर डेकोरेशन, फोटो, व्हिडिओ, फ्लोरल रंगोली डेकोरेशन, ब्रायडल मेकअप अँड ज्वेलरी, पुष्पहार, पंडित इथपर्यंत मर्यादीत असलेल्या पॅकेजमध्ये आता आणखी भर पडली आहे. आता कोरोनामुळे थर्मल स्क्रिनिंग, यूव्ही हँड सॅनिटायझेशन, एन-९५ मास्कची भर वेडिंग पॅकेजमध्ये पडली आहे. त्यामुळे कोरोनाने शाही लग्नसोहळ्याचा थाटच बदलला आहे.\nलग्नांचे आमंत्रण व्हाटसॅप मिळते. पूर्वी लग्नाच्या हॉलमध्ये गेल्यावर गुलाबाचे फुल व पेढा देऊन अंगावर अत्तर शिंपडले जायचे. हल्ली हँड सॅनिटायझर व मास्क देऊन थर्मल स्क्रिनिंग केले जाते.हॉलमध्ये शांतता असते.गोंगाट नसतो. समईचौघडा नसतो. हॉलमध्ये खुर्च्या लांब लांब ठेवलेल्या असतात. जेवणाला रांग नसते. काही जण तर जेवतही नाहीत. भेटवस्तू स्विकारल्या जात नाहीत. वरात नसते.\nहजारो लोकांच्या जेवणाचा खर्च, लग्नसमारंभातील गाजावाजा,ध्वनीप्रदूषणही नाही.एवढेच नव्हे तर रुसवे-फुगवे,मानापमानाचे प्रसंग नाही.शारीरिक, मानसिक, आर्थिक ताण नाही.सर्वात महत्वाचे म्हणजे, लग्नात गर्दी होत नसल्याने व-हाडी मंडळीची गैरसोयही टळत आहे. गरीब कुंटुब कर्जबाजारी होणार नाहीत. या बदलामुळे काही व्यवसाय मात्र बंद होतील.\nवाईटातून चांगले घडते या धड्याचा कोरोना महामारीने सुद्धा प्रत्यय दिला आहे. कोरोनामुळे होणारे हे बदल समाजात पुढेही चालू राहिले तर डामडौल आणि थाटामाटाच्या देखाव्याचे आकर्षण संपुष्टात येईल, निरर्थक थाटमाट थंडावेल ही अपेक्षा करावी का\nकरोनाने जसे शारीरिक स्वच्छतेचे धडे दिले तसेच जुनाट सामाजिक प्रथांना अव्हेरून नवे बदल स्वीकारण्याची संधी दिली आहे.\nभारताचा करोना रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) हा जगातील इतर सर्व देशांपेक्षा अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. जगाचा एकत्रित रिकव्हरी रेट हा ७०.२७ टक्के इतका आहे. यामध्ये भारताचा रिकव्हरी रेट हा ९५.३१ टक्के आहे. राज्यात करोना रुग्णांच्या तुलनेत करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यात चांगलेच यश येताना दिसत आहे.\nदेशात रिकव्हरी रेट वाढण्याची कारणे कोणती असतील योग्य औषध व उपचार पध्दती, बाधितांची रोगप्रतिकारक शक्ती व लढाऊ वृत्तीत वाढ, डॉक्टर व नर्सेस यांचे अथक प्रयत्न इत्यादी... की करोनाचा संसर्ग थोपवण्यासाठी आखलेली स्पष्ट रणनीती, सक्रियता तसेच आखले गेलेले कडक निकष याचा हा परिणाम.आरोग्य प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे.\nलस येण्या अगोदरच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा मिळाला आहे. भारतात कोरोना रिकव्हरी रेट वाढत असताना लसीकरणाने संकटावर मात करणे आणखी सोपे होईल, अशी आशा आहे.\nकोरोनाविरुद्धच्या या लढाईत आरोग्य खात्यातील परिचारिका डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि रुग्णांची काळजी घेत आहेत, त्यांची ही निस्वार्थ सेवा इतिहासात नोंदली जाईल आणि कायम स्मरणात राहील. संपूर्ण भारतभरात परिचारिका अनेकांचे जीव वाचवण्यास मदत करण्यासाठी चोवीस तास अथक प्रयत्न करत आहेत. कोविड१९ विषाणूविरुद्ध देशाच्या संरक्षण फळीत त्या फ्रंटलाईन सोल्जर ठरल्या आहेत. आरोग्य खात्यातील प्रत्येकाचे अथक परीश्रम, सेवाभावी वृत्ती, त्याग व निस्वार्थ सेवेमुळे रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहेत.\nकोरोना झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर वाढला आहे, तर लोकांना वाटू लागले आहे की हा विषाणू काही बाधा पोहोचवत नाही, हा तर कमकुवत झाला आहे. बरेचसे लोक असाही विचार करू लागले आहेत की जर आपण आजारी जरी पडलो तरी देखील बरे होऊ शकतो. याच कारणामुळे बेजबाबदारपणा ही वाढला आहे. रिकव्हरी रेट वाढल्याने लोकांमधली भिती कमी झाली आहे. निष्काळजीपणा वाढला आहे. हा बेजबाबदारपणा चिंता वाढवणारा आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे जगातील काही राष्ट्रात पुन्हा करोना रुग्णांची संख्या झपाट्यांने वाढत आहे.संक्रमणाला रोखण्यासाठी लोकांना मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन व सतत हात धुण्याची सवय अजून काही दिवस ठेवावी लागेल. रिकव्हरी रेट वाढल्याने धोका टळलेला नाही.याकरिता प्रत्येकाने सतर्क व सुरक्षित राहणे गरजेचे आहे. रिकव्हरी रेट बरोबर नव्या बाधितांचा रेट कमी व्हावा.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे भक्तांना दर्शनाकरीता खुली करण्यात आली.आपल्या लाडक्या देवाची भेट घेण्यासाठी भाविक अधीर झाले होते. राज्यातील मंदिरे उघडल्यानंतर भाविकांनी मंदिरांत दर्शनासाठी धाव घेतल्याचं पहायला मिळत आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर समितीने काही ठराविक संख्येत भाविकांना दर्शनासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.संकेत स्थळावर नोंदणी केलेल्या पास धारकांनाच दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षापर्यंतच्या मुलांना, गर्भवती, गंभीर आजारी नागरिकांना मंदिर प्रवेशास व दर्शनासाठी बंदी असणार आहे.\nपूर्वी देवाच्या दर्शनाला रांगा लावाव्या लागत होत्या.आता देवाला भेटण्याची नियोजित वेळ ठरवली जाणार आहे.देवाला भेटण्यास व दर्शनासाठी केव्हाही जाता येणार नाही. वेळ ठरवूनच जावे लागेल. भक्ताला देवाला भेटण्याची ओढ आहे तशी देवालाही आपल्या भक्ताला भेटण्याची ओढ आहे.पण ठराविक वेळेतच भेट होणार आहे. देवाला भेटण्यास इच्छा झाली आणि मी निघालो असे होणार नाही.\nमंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सॅनिटायझरची सोय, थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पूर्वी मंदिरात देवाच्या दर्शनाला जाताना हातपाय धुऊन स्वच्छ होऊन जात होतो. भाविक मंदीरात जाताना स्वच्छता राखत नव्हते, असे वाटते.\nमंदिरात दोन भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स राखला जाणार असल्याने देवळात ढकलाढकली होणार नाही. भाविकांना शांतपणे देवाच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.भाविकांच्या गर्दीला देव कंटाळलेला होता, असे वाटते.\nभक्तांनी मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आल्याने भक्तांनी देवाकडे कोणतेही मागणे करू नये,असे देवाचे म्हणणे असवे, असे वाटते.\nमंदीरातील देवाची मूर्ती भाविकांना स्पर्श करता येणार नाही.देवाने भाविकांना दोन हात दूरच ठेवले आहे, असे वाटते.\nमंदीर परिसराची वेळोवेळी स्वच्छता करण्यात यावी.मंदीर परिसरात खूप अस्वच्छता वाढलेली आहे, असे वाटते.\nमंदिर समितीने हे निर्णय कायम ठेवावेत. भाविकांच्या गर्दीच व्यवस्थापन केले तरच लोकांचे दर्शन वेळेत व शांततेत होईल.पण दानपेटी भरण्यास वेळ लागणार आहे.तेव्हा दानपेटीवर लक्ष ठेवून निर्णयात मंदिर समितीने शिथिलता आणू नये.\nविठू माझा लेकुरवाळा...संगे भक्तांचा मेळा या अभंगा प्रमाणे देवाला भक्ताची आणि भक्ताला देवाची भेट हि आनंद द्विगुणीत करणारी ठरेल जेव्हा भक्तगण सर्व नियमांचे पालन करतील तेव्हाच. भक्तांनी देवाच्या मनात काय ते ओळखावे. आणि तसे वागावे.\nदेवाने भाविकांना शिस्त लावली आहे. भाविकांनी शिस्त पाळली तरच देवाचे आशिवार्द मिळतील.\nआपल्या महाराष्ट्रात किल्ल्यांना एक आगळेवेगळे स्थान आहे. हे ऐतिहासिक किल्ले त्या काळातील राजे-महाराजांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देतात. इतिहासकालीन पराक्रम आणि संघर्षाची गडकिल्ले प्रतीके आहेत. दिवालीच्या सुट्टीत लहान मुलांनी किल्ले बनविणे ही आपल्या महाराष्ट्राची परंपराच आहे.दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे.या परंपरेतूनच आमचे गडकोटांविषयी प्रेम वाढते. पुढे दुर्गभ्रमंतीची आवड जडते. कल्पक निर्मितीसोबत शौर्याच्या कथांची उजळणी करणं, हीच तर खरी गंमत असते दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या किल्ल्यांची.गडकिल्ल्यांचा इतिहास मुलांना खरोखर समजवायचा असेल तर दगड-मातीचे किल्ले बनवणे ही उत्तम पर्याय आहे.\nमातीचे किल्ले आणि दिवाळी हे एक अतुट नातं आपल्याकडे दिसून येतं. दिवाळीच्या दिवसात आपल्या परिसरात फेरफटका मारल्यास प्रत्येक सोसायटी एक लहानसा किल्ला हा असतोच. मातीचा किल्ला बनविण्याची मजा काही औरच असते. बरेचदा या कामात आपल्या बच्चे कंपनीला सोसायटीतल्या मोठ्यांची मदत होत असते. फराळ, फटाके, रांगोळी आणि नव्या कपडय़ांबरोबरच दिवाळीचा अविभाज्य घटक म्हणजे घराबाहेर मुलांनी बनविलेले मातीचे किल्ले. लहान मुले इतिहासाच्या पुस्तकात असणारे किल्ले दिवाळीच्या सुट्टीत जशाच तशा स्वरूपात माती, दगड व वीटांनी बनवत आहेत. त्यांची हुबेहुब किल्ले बनविण्याची कला मोठयांना चकित व आचंबीत करणारी असते. आजची बच्चे कंपनी महाराष्ट्राचा मराठमोळया इतिहास संस्कृतीची आठवण दिवाळीच्या किल्ल्यांच्या स्वरूपात ताजी करत आहेत. किल्ल्याची ओळख करून देणारे छोटे माहितीपत्रक लावण्याबरोबरच या विद्यार्थ्यांनी येथे येणाऱ्या प्रत्येकाला किल्ल्याची परिपूर्ण माहिती देण्याचीही व्यवस्था केलेली असते.\nआजची बच्चे कंपनी तरूणाच्या चंगळवादी, पाश्‍चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍या तरूण पिढीला मात देत बच्चे कंपनी आपली परंपरा, संस्कृती व आपला इतिहास दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना आठवण करूण देत आहेत. किल्ला बनविण्यासाठी लहान मुलं दगड,माती, विटा, पाणी लाकडे मिळवण्यासाठी दुपारी उन्हा-तान्हात फिरत असतात. एरवी मोबाईल व संगणकीय पडद्यावर ऑनलाइन विश्वात दंग असणारी मुले किल्ले बनविण्याच्या निमित्ताने का होईना मातीत हात घालतात. विशेष म्हणजे विविध संस्थांच्या माध्यमातून किल्ले स्पर्धाचे आयोजन केले जात असल्याने आणि त्यात पारितोषिके मिळवण्यासाठी काल्पनिक आणि रेडिमेड किल्ल्यांपेक्षा प्रत्यक्ष किल्ल्यांची छोटी प्रतिकृती बनवण्याकडेच मुलांचा अधिक कल दिसून येत आहे. लहान मुलं किल्ल्यावर जाऊन न आल्याने त्या किल्ल्यांची माहिती गुगल मॅप आणि इमेजेसच्या साहाय्याने मिळवत किल्ला अधिक रेखीव कसा होईल यासाठी बच्चे कंपनीकडून प्रयत्न होत असतो. लहानमुलांना किल्ले बनविण्यात मोठयांनी मदत केल्यास मुलांचा आंनद वाढेल. देखणा किल्ला साकारल्यानतंर मुलांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहण्यासारखे असते.\nमहाराष्ट्राच्या गतवैभवाची साक्ष देणारे किल्ले शासकीय दुर्लक्षिततेमुळे ढासळू लागले असताना लहान मुलांच्या दिवाळीत किल्ले बनवण्याचा उपक्रमाला महत्व आले आहे. किल्ले बनवण्याचा उद्देश केवळ मनोरंजन किंवा खेळ नसून त्यामुळे आपल्यातील प्रयोगशीलतेला आणि कल्पकतेला वाव मिळतो आहे. त्या माध्यमातून अनेक नवनवीन क्लृप्त्या आपल्या डोक्यात येत असतात. या मुलांना शाबासकी देऊन कौतुक केल्यास ही मंडळी आनंदी होतात.\nदिवाळी सण मोठा, आनंदाला नाही तोटा​. दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे.भारतात साज-या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी. दिवाळी हा दीपोत्सव भारतातील उत्सवांमधील एक अतिशय महत्वाचा आणि अत्यंत सुंदर व आंनदाचा सण आहे. रोषणाई हे या सणाचं खास वैशिष्ट्य. सर्व प्रकारचे अंधकार दूर करून मनामनात आशेचे, सकारात्मकतेचे दीप उजळवण्याची प्रेरणा हा सण देतो.\nयावर्षी राज्यात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह सर्वधर्मियांचे सण यावर्षी साधेपणाने साजरे केले आहेत. त्यामुळेच येणारा दिवाळी सणही तशाच पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन आधीच राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.राज्य सरकारने दिवाळी सणासाठी मार्गदर्शक सूचना (गाइडलाइन्स) जारी केल्या आहेत.दिपावली सण पूर्ण खबरदारी घेऊन साधेपणाने साजरा करावा. नागरिकांनी गर्दी टाळावी, एकत्र येऊ नये, मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळावे.फटाके फोडणे टाळावे.दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करावी. सार्वजनिक उत्सव वा कार्यक्रम (उदा. दिवाळी पहाट) आयोजित करण्यात येऊ नयेत. आरोग्य विषयक उपक्रम-शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे,या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत यावर्षी दिवाळी साजरी करावी लागणार. संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा दिपावली उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे.\nदिवाळी सुरू होण्यापूर्वी लगबग सुरू होते ती खरेदीची. कंदीलापासून ते फटाक्यांपर्यंत विविध वस्तू विकत घेणासाठी ग्राहक गर्दी करतात आणि बाजारपेठा गजबजू लागतात. नवीन कपडे घालून एकमेकांना भेटून शुभेच्छा देत सणाला सुरुवात होते.दिवाळीत रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. दिवाळीच्या उत्साहात खऱ्या अर्थानं रंग भरते ती रंगबिरंगी रांगोळी. दारासमोरच्या रांगोळीमुळं सणाचं मांगल्य व पावित्र्य वाढते. दिवाळीत खरा उत्साह निर्माण होतो तो फटाक्यांच्या आतषबाजीनं. फुलबाज्या, पाऊस, भुईचक्रापासून ते अगदी लवंगी माळ, रस्सी बॉम्बसारख्या फटाक्यांनी आनंद द्विगुणित होतो. दिवाळी दरम्यान गोड पदार्थांची रेलचेल असते. सणाचं निमित्त पुढं करून सगळेच मिठाईवर ताव मारतात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. शुभेच्छा व भेट वस्तूंची देवाणघेवाण होते.\nआश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस साजरा होतो. आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी साजरी होते. आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी साजरा केला जातो.आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन होते.कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो.तो दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज होते.दिवाळी आंनदात व उत्साहात साजरी होते.\nदिवाळी तोंडावर आली की जिथे व्यावसायिकांना दुपारच्या जेवणाचीही उसंत नसते, अशी खास दिवाळीनिमित्त झगमगणारी बाजारपेठ यंदा टाळेबंदी आणि करोनाच्या झळा सोसत आहे. विजेवर चालणाऱ्या माळा, पणत्या, रांगोळी आदींचे विक्रेते यंदा ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळीला केवळ दहा दिवस शिल्लक असतानाही अद्याप म्हणावा तसा ग्राहक फिरकत नसल्याने दुकानदारांची निराशा झाली आहे.या वर्षी दिवाळी सण साजरा करताना नेहमीच सारखी खुषी व उत्साह नसणार आहे.कोण कोणाला भेटणार नाही की कोणाच्या घरी मिठाई घेऊन जाणार नाही. फक्त मोबाईल एकमेकांना शुभेच्छा देऊन दिवाळी साजरी होणार आहे. फटाके नसल्याने लहान मुलं खूपच नाराज झाली आहे. तरीही दिवाळी सण साजरा व्हायलाच पाहिजे आणि तो साजरा होणारच पण साधेपणाने.\nहा दिवाळीचा सण तुमच्यासाठी मंगलमय व आरोग्यमय असो. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि तुमचे आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीने जावो.\nअनलॉकच्या नव्या नियमावल्या जाहीर होत आहेत. नियमांमध्ये थिथिलता आणत काही बाबींना मान्यता दिली जात आहे.काही गोष्टी सशर्त सुरु झाल्यात तर काही अजून सुरु व्हायच्या आहेत.निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवताना व प्रत्येक निर्बंध मागे घेताना कमालीची सावधानता बाळगली जात आहे. थांबलेले आपले व्यवहार पुन्हा नव्याने सुरु होत आहे. अनलॉक मध्ये कसे जगायचे याची जबाबदारी तुमच्यावर आहे. अनलॉक झाले पण आपल्या प्रत्येकाचीच जबाबदारी वाढलेली आहे. जीवन पूर्वपदावर येत आहे.\nलोकांना एका नव्या आणि तितक्याच सकारात्मक पर्वाची सुरुवात करण्याची हाक दिली. हाकेला साद देत बराच काळ घरात अडकलेली माणसं घरातून बाहेर पडू लागली आहेत. घराबाहेरचे जग ते प्रथमच पाहत आहेत.सतत बाहेर पडण्याची,फिरण्याची सवय असणा-यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे.या परिस्थितीची वाट पाहणारे सुखावले आहेत.पण नियमांचे पालन करीत आपण आपली कामे करायची आहेत.अनलॉक झाले पण पूर्वीचे स्वातंत्र्य अजून मिळालेले नाही.मुखपट्टी लावूनच सर्व व्यवहार करायचे आहेत.\n'अनलॉक'ची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व व्यवहार, दैनंदिन जीवन हळूहळू रुळावर येते आहे; पण म्हणून गेल्या चार महिन्यांत शिकलेल्या गोष्टी विसरून चालणार नाही. परीक्षा संपल्यावर अभ्यास विसरला, तर काय उपयोग करोनाने आपल्या आधुनिक समाजाच्या मूल्यव्यवस्थेला लखलखीत आरसा दाखवला आहे आणि वेळ निघून जाण्यापूर्वीच या मूल्यव्यवस्थेची पुनर्रचना होणे किती आवश्यक आहे हेही सांगितले. प्रत्येकाने आत्मकेंद्रित मनोवृत्तीकडून सामाजिक भानाकडे, स्पर्धाशीलतेकडून सहकार्याकडे, आक्रमकतेकडून क्षमाशीलतेकडे आणि ऐहिक सुखांकडून ते अर्थपूर्ण आनंदाकडे जावे. तसेच निसर्गाला समृद्ध करीत जीव सृष्टीला सांभाळले पाहिजे.\nदेश आर्थिक संकटात असल्याने देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु करणे गरजेचे झाले होते. लोकांचे जीव वाचवणे किंवा सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था टिकवणे अशी दोन आव्हानं होती. पाश्चात्य देशांना अनलॉक प्रक्रिया राबवताना तितकीशी अडचण आली नाही कारण त्यांची कमी लोकसंख्या,राहणीमान आणि मुख्य म्हणजे नियम हे पाळण्यासाठीच असतात अशी तिथल्या जनतेची धारणा. आपल्याकडे तसे नसल्याने टप्याटप्याने अनलॉक करावे लागले.\"नियम हे मोडण्यासाठीच असतात\" असं मानून तो नियम खरोखरच मोडणाऱ्या भल्यामोठ्या जनसंख्येला तितकीच समर्थ साथ मिळते ती \"माझ्या एकट्याने नियम पाळून काय होणार आहे\" अशा पळवाटी, दोषी विचारांच्या जनतेची. बधितांच्या आकड्यांचा \"मेळ\" साधत अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे.सर्वांनी नियमांचे पालन केले तर अनलॉक ची प्रक्रिया यशस्वी झाली असे म्हणता येईल. पण नियमांचे उल्लंघन केल्यास पुढे काय होईल, हे सांगता येत नाही.\nनोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात पूर्ण अनलॉक होणार अपेक्षा करू शकतो.पण जेव्हा तोडांवरची मुखपट्टी निघेल तेव्हाच पूर्ण अनलॉक होईल.\nदरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. हा खरंतर टपाल विभागाचे अधिकारी आणि पोस्टमन यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे. कुठलाही ऋतू असो त्याचा सामना करीत टपाल कर्मचाऱ्यांनी निष्ठापूर्वक सेवा दिली आहे व देत आहेत. इंटरनेटच्या काळात आजही लोक टपालसेवेचा वापर करताना दिसतात. हा टपालसेवेवरचा विश्वास आहे.टपाल पाठवण्याचं सर्वात सोपं व स्वस्त साधन आहे ते म्हणजे टपाल सेवा. आज पत्रांची जागा ई-मेल आणि सोशल मीडियाने घेतली आहे.मात्र बदलत्या काळाबरोबरच आणि तंत्रज्ञानाबरोबर मोबाईल,सोशल मीडियामुळे क्षणात कोणाशीही संवाद साधता येत असल्याने टपाल सेवेचे महत्व कमी झालेले आहे.तीही संवाद माध्यमे शोधलीत तरी पत्राची किंवा एकंदरितच लिखाण माध्यमाची गोडी इतर कशालाही नाही हे बाकी खरचं.\nआजच्या युवा पिढीला पत्र, पोस्टकार्ड आणि ग्रिटिंगचे महत्त्व हवे तेवढे वाटत नाही. एकेकाळी लोकांसाठी पत्र म्हणजेच सर्वकाही असे. एक काळ असो होता जेव्हा लोक दिवस-रात्र पत्रांची वाट पाहत असे. लोक लांब असले तरीही पत्राद्वारे प्रेम व्यक्त करत असत. मात्र आज लोक आधुनिक तर होत असून मानसिकदृष्ट्या एकमेंकांपासून लांब जात आहेत. जेव्हा एखादे टेलीग्राम यायचे तेव्हा एक संकेत असायचा की, काहीतरी वाईट घडले आहे आणि जेव्हा एखादे पत्र यायचे तेव्हा लोक समजून जायचे की, काहीतरी आनंदाची बातमी आहे.\nकधी आनंदवार्ता यायची तर, कधी मनाला रुखरुख लावणारी, व्यथित करणारी बातमीही. कधी परीक्षेचा रिझल्टही कळायचा. तर कधी कुणाच्या तरी घरी नव्याने आगमन झालेल्या पाहुण्याबद्दल समजायचं. अनेक भावभावना तुझ्या एकाच रुपातून आमच्यापर्यंत पोहोचायच्या. त्यात पोस्टमन काकांशीही तुझ्यामुळे निर्माण झालेलं एक नातं.अविरतपणे चालणारे, न थकता. त्यांचा तो टिपिकल खाकी ड्रेस, खांद्याला ती त्यांची नेहमीची खाकी रंग असलेलीच बॅग, त्यातून प्रत्येक पत्र अगदी अचूक पत्त्यावर पोहोचवण्याच्या त्यांच्या कौशल्याला मनापासून नमस्कार. मला यावेळी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आठवतं. डाकियाँ डाक लाया....खुशी का पयाम कही....\nजुन्या काळातील पोस्ट ऑफिस आणि सध्याचे पोस्ट ऑफिस मधे अमुलाग्र बदल झाल्याचे अनुभवण्यास मिळते.इतर सेवां सोबत पोस्टाची बँकिंग सेवा सुद्धा चांगली आहे.आजही सुरक्षित ठेव ठेवायची असेल तर पोस्टासारखा उत्तम पर्याय नाही असे जाणकार आणि तज्ञ मंडळीचे मत आहे आणि ते खरेही आहे.कोरोना महामारीच्या काळातही ग्राहकांनी पोस्टाच्या विविध सेवांचा लाभ घेतला. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमध्ये पोस्टाच्या माध्यमातून अडीचशे कोटी रुपये इतर बँकेच्या आपल्या खात्यातून उलाढाल केली. टपाल खात्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी येथील प्रत्येक कर्मचारी कटिबद्ध आहे आणि तो तितक्याच प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपले योगदान देत आहे त्यामुळे आधुनिकतेची कास धरत माहीती तंत्रज्ञानाच्या युगात टपाल खातेसुद्धा तितक्याच समर्थपणे वाटचाल करीत आहे.\nजागतिक टपाल दिनाच्या पोस्टमन काकांच्या अथक सेवेला गाठोड्यासारख्या गाठोडभरुन शुभेच्छा.\n१० ऑक्टोंबरच्या महाराष्ट्र टाईम्सच्या पुरवणी मध्ये प्रसिध्द झालेला माझा लेख.\nआज सकाळी घरात काम करणा-या बाई खूप दिवसांनी आम्हाला भेटण्यास आल्या. ’मला बिनकामाचे पैसे देऊ नका’ असे त्या स्पष्ट सांगू लागल्या. घरातले आम्ही आश्चर्यचकीत झालो. आम्हाला वाटले आमचं काहीतरी चुकलं. ’मी आपल्याकडे मार्च महिन्यापासून काम करीत नाही तरीही तुम्ही मला सप्टेंबर महिन्यापर्यत दर महिन्याला पगार देत आहात. मी आता ब-याच जणांकडे काम सुरु केले आहे. त्यामुळे माझ्या पैशाचा प्रश्न सुटला आहे. आता मला काम न करता पैसे घेणे पटत नाही. मी जेव्हा तुमच्याकडे काम सुरु करेन तेव्हापासून मला पगार द्या.’ असे तिचे म्हणणे होते. त्यांच्या या विचाराने आम्ही प्रभावित झालो.\nमाझी कामे बंद झाल्यावर काहीनी मला दोन तीन महिने पगार दिला नंतर त्यांनी पगार देणे बंद केले. त्यावेळी मला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले. मला तुमच्याच पगाराचा फक्त आधार होता. ही मदत मी कधीच विसरणार नाही. मिस्टरांचे काम देखील बंद पडल्याने पगार येत नव्हता. दोन मोठी मुलं अशा कुटुंबाचा भार माझ्यावर एकटीवर होता.घराबाहेर पडण्यास भीती व पोलिसांचा धाक होता. कोणतीच कामे करु शकत नव्हते. मोठ्या अडचणीत सापडली होते. देवाच्य कृपेने आता माझे कुटुंब स्थिरावले आहे. त्यांचा संकटाकाळातील प्रवास ऐकून सत्यनिष्ठ, प्रामाणिक माणसं कामाच्या ओझ्याने दबून जात नाही,याचा प्रत्यय आला.\nघरात काम करणा-या सामान्य बाई, गरीब असून देखील त्यांना स्वाभिमान आहे. बिनकामाचे पैसे कसे घ्यायचे त्यांना हे चुकीचं वाटत होते. त्यांनी जर ही विनंती केली नसती तर आम्ही नियमित पैसे देत त्यांना मदत करीत राहीलो असतो.आम्ही केलेल्या मदतीचा गैरफायदा न घेण्याच्या त्यांच्या मानसिकतेने भारावून गेलो. या विंनतीच्या मागे त्यांचा चांगला हेतू दिसला. समाजात गरीब माणसं आहेत पण प्रामाणिक देखील आहेत. सकारात्मक विचारसरणीने त्यांना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक वेडेवाकडे वळण समर्थपणे पार करण्याची ताकद मिळत असेल.\nकरोनाच्या संकटात त्यांना आमच्या मदतीची गरज असेल या करीता त्यांच्याकडून कोणत्याही मदतीच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावाने आम्ही त्यांना मदत करीत होतो. आपण लावलेल्या छोट्याशा हातभाराने इतरांची अडचण दूर होऊ शकली, हे समाधानही फार मोठे असते. त्यांच्या प्रामाणिक विचारामुळे आमचे समाधान दुरावले गेले.\nकोरोनाच्या काळात एका सामान्य बाईकडून चांगली शिकवण मिळाली.सकारात्मक विचारांमुळे माणसाच्या जीवनात संपूर्ण परिवर्तन होऊ शकते.सकारात्मक विचारांचा पाया असणारी व्यक्ती स्वत:बद्दल कायम जागृत असते. स्वत:च्या गुण-दोषांबद्दल तिला जाणीव असते. स्वत:बद्दल चांगली भावना योग्य निर्णय घेण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यासाठी महत्त्वाची असते. सकारात्मक विचारांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. सकारात्मक विचारसरणी असणारी सृजनशील माणसे समाजात आपले योगदान प्रभावीपणे देऊ शकतात.\nआम्ही निर्णय घेतला आहे. त्यांचा स्वाभिमान न दुखवता त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुकही केले.\nरोगाच्या साथींनी जगाला शिकवलेला सर्वांत महत्त्वाचा धडा म्हणजे मास्कचा वापर. व्हायरसपासून स्वत:चा बचाव होण्यासाठी आणि आपल्यापासून दुसऱ्या कोणाला संसर्ग होणार नाही यासाठी वापरला जातो .सार्वजनिक स्थळे, खासगी कार्यालये, वाहनांत मास्क वापरणे बंधनकारक झाल्रे आहे.घराबाहेर पडल्यानंतर मास्कचा वापर केला नाही तर गुन्हा दाखल होतो व दंड भरावा लागतो. बाहेर जाताना जवळ वापरण्यांच्या वस्तूंमध्ये मास्कची नव्याने भर पडली आहे. तसेच मास्कला जपावे लागते आहे. मास्कमुळे घराबाहेर तुमचे तोंड बंद झाले व तुमची ओळख राहीलेली नाही. रस्त्यावरुन जाताना प्रत्येकांच्या चेह-यावरचे मास्क पाहून थोडे विचित्र वाटते. प्रत्येक जण दुस-याकडे संशयित नजरेने पाहत असतो.दुस-यांना टाळतो व दूस-यांपासून दूर राहतो.\nमास्क वाप-यातून कोणाची सुटका झाली नाही. पंतप्रधान ते सामान्य नागरिकापर्यत सर्वाना वापरण्याची गरज आहे.श्रीमंत व गरीब, स्त्री व पुरुष, तरुण व वयस्कर, नेते वे कार्यकर्ते, नट व नट्या, डॉक्टर व परिचारीका, पोलीस व सफाई कामगार यातील कोणालाही मास्क न वापरण्याची मुभा नाही.बोलायला लागलेल्या लहान मुलांची मास्क लावून बोलती बंद केली आहे.चष्मेधा-यांना तर या मास्कचा बराच त्रास सहन करावा लागत आहे. मास्कमुळे संवाद साधताना अनेक अडचणी येतात.चेहऱ्यावर मास्क असल्याने समोरच्या व्यक्तीला नेमके काय सांगायचे आहे हे लक्षात येणं अवघड जातं. अशावेळी समोरच्याकडून पुन्हा एकदा झालेल्या संवादाबद्दल खात्री करून घेतली पाहिजे. मास्क असल्याने लिपस्टिक कितीही आवडत असली तरी त्याचा उपयोग नाही हे मुलींना कळून चुकलंय.\nकाही जण फक्त पोलिसांची भीती किंवा बाहेर पडताना मास्कची सक्ती ह्याच विचारांनी मास्क वापरत असताना दिसतात. मास्क फक्त देखावा म्हणून घालतात, किंबहुना बाहेर अनेक जणांच्या गळयाभोवती हे मास्क लटकलेले दिसतात. क्वचितच कोणाचं लक्ष गेलं, किंवा उगाच रोखून पाहिल तर हा ‘मास्क’ लोक वर उचलतात, आणि पुन्हा मग पहिले पाढे पंचावन्न. लोकांना मास्कचे खरे महत्व किती समजले आहे का ह्यावर आजही प्रश्न चिन्ह आहे. लोकांनी स्वतःच्या आरोग्यासोबत इतरांचा देखील विचार करणं महत्वाचं आहे. जेव्हा मास्क न घालता बाहेर पडता, तेव्हा स्वत: बरोबर इतरांनाही अडचणीत आणता.\nबाजारात आणि ऑनलाईन मास्कमध्येही विविधता दिसून येत आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे मास्क मिळत आहेत. स्त्रियांसाठी आता प्रत्येक ड्रेसला मॅचिंग असलेले रंगीत मास्कही मिळू लागले आहेत.बाजारात ह्या नव्या वस्तुची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु आहे. संपूर्ण जगभरामध्ये कोरोनानं घातलेला धुमाकूळ पाहिल्यानंतर मास्क किती महत्वाचा आहे, याची जाणीव झाल्यानंतर या मास्कची निर्मिती करणाऱ्या उद्योजकांनी मास्कची किंमत अव्वाच्या सव्वा वाढवली आहे.\nलोकांची गरज लक्षात घेऊन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने बचतगटाना पुढाकार घेण्याचे आवाहन केले.राज्यातील बचतगट पुढे आले आणि त्यांनी तयार करण्याचे काम सुरु केले.या कामातून घरात बसून राज्यातील दहा हजार महिलांना रोजगार उपलब्ध झाला.हे आपत्तीच्या काळातील सर्वात मोठे यश आहे. वर्ध्याच्या ऑरगॅनिक कापसापासून तयार केलेले खादीचे मास्क इंग्लंडच्या बाजारात मागवले जात आहेत. एवढेच नाही तर शिस्तीत मास्क बांधणाऱ्या ब्रिटिशांना आता हा मास्क संरक्षक ठरत आहे.रोजगार गमावलेल्या काळात खादीने रोजगार मिळवून देण्यासाठी हातभार लावला आहे.\nमास्कला मराठीत ’मुखनाक संरक्षक जीवजंतूरोधक हवागाळ झाकोळ पट्टी’ असे मजेत म्हणतात.\nमास्क वापरुन माणसं कंटाळली आहेत. चेह-यावरून हा मास्क कधी उतरवला जाणार याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. मास्क पासून कधी रे सुटका होणार ज्या दिवशी ही सुटका होईल तो दिवस सगळ्यांसाठी खुपच आंनदाचा असेल.\nहल्ली लहान मुलांपासून देशाची कामे सर्व काही ऑनलाईन सुरु आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करीत आपण ब-याच गोष्टी ऑनलाईन करण्यास सुरुवात केली आहे.हे ऑनलाईन प्रकार आपण कधी आत्मसात केले ते कोणाला कळले नाही. जो तो सगळं काही ऑनलाईन करण्यासाठी धडपडत आहे. ऑनलाईन व्यवहार सर्वांना सोयीचे वाटू लागले, हा ऑनलाईन फायदा झाला. पण ऑनलाईनमध्ये फसवणूक सुरु झाल्याने लोकांचे पैसे लुबाडले गेल्याने ’ऑनलाईन’ गैरसोयीचे ठरले.ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात वाढ होतेय.वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवून ऑनलाईन फसवणूक होत आहे. नोकरदारवर्ग वेतन त्यांच्या खात्यात जमा झाल्याने तो वर्ग खुष झाले.\nसुरुवातीला बॅकेचे सगळे व्यवहार ऑनलाईन सुरु झाले. लोकांच्या व बॅकेसाठी खूपच सोयीचे झाले. पहिल्यांदा व्यवहार ऑनलाईन करायला ग्राहक घाबरत होते.नंतर सोपे व सोयीचे वाटू लागले.घरातू सगळी बीलं वेळेत भरली जाऊ लागली. शेअर मार्केटचे सर्व व्यवहार ऑनलाईन होतात. प्राप्तीकर भरण्यासाठी व्यवहारांची माहिती ऑनलाईन पडताळून पाहणे करदात्यांना सुलभ झाले.विमा पॉलिसी खरेदी किंवा नूतनीकरण करता येत आहेत.\nदेशाच्या कितीतरी गोष्टी ऑनलाईन सुरु झाल्या आहेत. सगळ्या मंत्र्याच्या सर्व मिटिंग ऑनलाईन झाल्याने नेत्यांचा वेळ व त्रास कमी झाला. देशाचा पैसा वाचला. कितीतरी उदघाटन लोकांनी ऑनलाईन घरात बसून पाहिले. सरकार शेतक-यांच्या खात्यात पैसा जमा करु शकले. निवडणुकातील उमेदवार उमेदवारीचा अर्ज ऑनलाईन भरु लागला. 'आपले सरकार' या वेब पोर्टलच्या माध्यमातून जनतेला तक्रारी आणि अभिप्रायासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले.\nअमेझॉन व फ्लिपकार्ड ह्यांच्याकडून काही गोष्टी ऑनलाईन खरेदी करु शकत होतो.आता तर बिल्डिंग खालचा वाणी देखील ऑनलाईन वस्तू पाठवू लागला. भाजीवाला, मच्छीवाला, केकवाला व हॉटेलवाला ऑनलाईन ऑर्डर घेऊन वस्तू घरी पाठवू लागले आहेत.लोकांना बाहेर न पडता सर्व गोष्टी दारावर येऊ लागल्या.ऑनलाईन खरेदी करताना या काही गोष्टी लक्षात ठेऊन खरेदी केल्यास घरबसल्या खरेदी करण्याचा आनंद आपण लुटू शकतो.\nशिक्षणाच्या बाबतीत शिक्षण संस्थेसाठी ऑनलाईन प्रवेश,ऑनलाईन क्लासेस व ऑनलाईन परिक्षा व निकाल सर्व काही ऑनलाईन सुरु झाले आहे.विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण केले आहे. पासपोर्ट व व्हिसा ऑनलाईन मिळू लागले.\nआजारपणात डॉक्टर देखील फोनवर किंवा व्हिडीयो कॉलवर रोग्याची माहीती घेऊन त्याला औषध देऊन बरा करीत होते.फार्मसीमधून औषधं ऑनलाईन मागवली की घराच्या दारात औषधं येऊ लागली.\nतरुणांना ऑनलाईन नोंदणी करून नौक-या मिळू लागल्या. ऑनलाईन लग्न जमू लागली.उंबरठे झिजवायची व शोधाशोधा करण्याची गरज नाही. लोकांना वृतपत्र ऑनलाईन वाचण्य़ाची सवय लागली. वाहतुक पोलीस वाहक चालकांच्या चुकांवर ऑनलाईन दंड भरण्याची शिक्षा करू लागला.एसटी पासून विमानापर्यत सर्व तिकिटं ऑनलाईन उपलब्ध झाली. पर्यटनातल्या सर्व गोष्टीच ऑनलाईन बुकिंग करु शकलो. जूने चित्रपट,नाटकं व जूने क्रिकेट किंवा इतर खेळांचे सामने ऑनलाईन पाहू शकतो.रम्मीचा खेळ ऑनलाईन खेळून कर्जबाजारी झाले आहेत.राज्यात ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे.\nगणेशविसर्जन करण्यासाठी ऑनलाईन तारीख, वेळ बुकिंग करावी लागणार. देवाला घरी आणण्यापासून देवाचे विसर्जनासाठी ऑनलाईन करावी लागत आही.देवदेवतांचे दर्शन व आरत्या रोज ऑनलाईन पाहू शकतो.प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही.घरात बसून देशातील मोठ्या देवस्थानाचे दर्शन घेऊन देवाला देणगी देखील ऑनलाईन भरू शकता.गणपतीला गावाला जाण्यासाठी मुंबईकरांना ई-पास ऑनलाईन काढावा लागत आहे.\nसगळ्यात वाईट शेवटी माणसाचं अंत्यविधी देखील लोकांना ऑनलाईन पहावे लागले.सगळ्यात वाईट गोष्ट घडली.\nअशाप्रकारे ब-याच गोष्टी ऑनलाईन करता येऊ लागल्या आहेत.पण जेव्हा निवडणुकीचे मतदान ऑनलाईन होईल तेव्हाच सर्व ऑनलाईन झाले असे मी मानतो.\nयावर्षी बाप्पाचे आगमन शांततेत झाले व काल गणेशभक्तांनी दिड दिवसाच्या बाप्पाला शांततेत व सुरक्षिततेत भावपूर्ण निरोप दिला.गणेशभक्तांना गणपतीबाप्पाला कसे आणायचे असा प्रश्न पडला होता.यापूर्वी असे कधीच घडले नव्हते.बाप्पा कधी आले आणि गेले ते कळलेच नाही. यंदा मात्र मनाला रुखरुख लागून गेली. दरवर्षी प्रमाणे बाप्पाचा आदरातिथ्य करता आले नाही. दरवर्षीप्रमाणे मिरवणुका,सजावट, आरत्या व जाणरणं झालेच नाहीत.गणेशोत्सवाच्या तयारीला खूप दिवसापासून सुरुवात व्हायची.सार्वजनिक गणेश मंडळाचे मंडप उभे राहून डोकेरेशन सुरु व्हायचे.कोकणात जाणा-यां चाकरमान्यांची तिकीटं बुक व्हायची.खरेदीची धावपळ सुरु असायची.\nयंदा बाप्पाच्या मुर्तीची ऑनलाईन बुकिंग झाली. गणपतीचे आगमन ढोलताश्याच्या मिरवणुकीने झाले नाही.तर ठरलेल्या वेळी बाप्पाची मुर्ती घरपोच झाली.सजावट घरातल्या वस्तूनेच केली.कागदी फुलं,वीजेची तोरण अशी साजेशी सजावट करण्यात आली.रात्री रात्री जागवून डेकोरेशन झाले नाही.वर्गणी जमा केली नाही.\nगुरुजीने ऑनलाईन पुजा सांगत प्राणप्रतिष्ठा केली. काही गुरुजीने तोंडाला मास्क लावून पुजा सांगितली.पुजेचे साहित्य,फुलं,फळं मिळाले तसे अपर्ण केले.पाहुणे मंडळी आली नाहीत.सुनेसुने वाटले.फक्त घरातल्याच मंडळीने पुजेत भाग घेतला.घरातल्या महिलांनी मात्र बाप्पाला नारज केले नाही. बाप्पाला आवडतात त्या उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला.यावर्षी मावा व खव्याचे मोदक बाप्पाला मिळाले नाही. काही नातेवाईकांनी कुरियरने प्रसाद पाठवला होता.\nफक्त आपल्या घरातच ठरविक आरत्या शांततेत झाल्या.दुस-यांकडे आरतीसाठी जाता आले नाही.ब-याच नातेवाईक व मित्रमंडळींनी ऑनलाईन दर्शन घेतले व आरत्या केल्या.महिलांना नटायला व सजायला मिळाले नाही.बाप्पाच्या दर्शनाला कोणीच आले नाही.\nढोलताशा व फटाल्यांच्या जल्लोषात होणारे बाप्पाचे विसर्जन यावर्षी सुरक्षितता राखत कृत्रीम तलावात तर काहींनी घरातच बालदीतच केले. गणेशोत्सवाला यंदा मजा आली नाही.पुढच्या वर्षी मोठ्या आनंदात सण साजरा करु असे सांगत बाप्पाला निरोप देताना गणेशभक्तांच्या डोळ्यात पाणी आले. ’काही चुकले असेल तर क्षमा कर’ हे सांगायल्या दोन्ही कर जुळले होते.\nनेहमी आनंदात साजरा होणारा बाप्पाचा सण गणेशभक्तांना सुरक्षा पाळत शांततेत साजरा करावा लागला.गणेशोत्सव सोहळा मनासारखा साजरा करता न आल्याने गणेशभक्त नाराज दिसले. गणेशोतसवाच्या इतिहासात यावर्षीच्या आगळ्यावेगळ्या गणेशोत्सवाची नोंद होईल.\nहजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारीतल्या वारक-यांनी साधेपणा दाखवला तसाच साधेपणा गणेशोत्सवात गणेशभक्तांनी दाखवला.अशा बदलाचे स्वागत व्हायला पाहिजे.\nयंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करीत जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करुन दाखवला.\nपाऊस म्हणजे अख्या सृष्टीला वेड लावणारा अद‍्भूत सोहळा. आपण पावसाच्या आगमनाची वाट पाहत असतो. पावसाचा अंदाज वर्तवला जातो.पाऊस आला की सर्वांना आंनद होतो.पाऊस आपल्यासोबत काहीतरी नविन घेऊन येतो. सुरुवातील येताना पाऊस मोठ्याने गडगडाट करत येतो तर कधी वादळाच्या रुपात गरजतो. आकाश भरून येत आणि मेघ आनंदाने गरजतात आणि आपल्यावर पावसाच्या जलधारा कोसळू लागतात.पाऊस पडायला लागल्यावर सामान्य माणसंही आपपाल्या पध्दतीने त्यांचं स्वागत करतात व आस्वाद घेतात. पावसात मनमुराद भिजायला माणसं बाहेर पडतात. तरूण बाईक काढून मस्त भिजत लाँग ड्राईव्हला जातात. चहा आणि गरमागरम कांदा भजी खातात. रोमँटिक कविता सुचतात.लिंबू मारके कणीस खातात.जुन्या आठवणीत रमतात.पावसाची गंमत ही वेगळीच असते.पाऊस कधी रिमझिम, कधी मुसळधार तर कधी अचानक धुंद करणार असतो.झिमझिमणारा पाऊस,टिपटिपणारा पाऊस,धो धो कोसळणारा पाऊस व टप टप पडणारा पाऊस.मना-मनात नवा उत्साह, नवा तजेला फुलवितो.\nवेगवेगळ्या वयात पावसाची मजा घेण्याचे प्रकार वेगळे असतात.प्रत्येक वयात पावसाबद्दलची ओढ तशीच कायम टिकून राहते.शालेय जीवनात 'ये रे ये रे ..पावसा’ म्हणत पाण्यात कागदाच्या होड्या सोडायच्या तर कॉलेजच्या काळात विंडशिटर घालून किंवा भिजत मोटर सायकलवर प्रेयसीसह भिजायचे. लग्नानंतर एका छत्रीत पत्नीसह हिंदी चित्रपटातील गाणी गात बगीच्यात भिजायचे. उतार वयात एखादा पेग किंवा औषधाच्या गोळ्या खात आठवणीत जगायचे.\nसृष्टीवर सर्वत्र सृजनाचा चमत्कार घडत असतो.धरती तर किती विविधतेनं नटते. आटलेल्या नद्या, विहिरी, ओढे पाण्याने तुडुंब भरतात. प्रत्येकाच्याच चेहर्‍यावरचा आनंद द्विगुणित करत पाऊस बरसत असतो. निसर्ग बहरलेला दिसतो. निसर्गाचा अस्सल अनुभव घेण्यासाठी मात्र पावसाळ्यासारखा मोसम नाही. निसर्ग अगदी जर्द हिरवा शालू नेसून नटलेला दिसतो. दर्‍या-खोर्‍यातून नितळ पाण्याचे झरे वाहत असतात.विविध रानफुलं निसर्गात विविध रंगांची उधळण करतात.धुक्यात हरवलेल्या वाटा शोधव्या लागतात. तर कधी झुडपांवरचे दवबिंदू न्याहाळावे लागतात.कडेकपारीतून लहान मोठे ओहोळ आणि धबधबे कोळसतात.हिरव्या छटांची जणू चढाओढ असते.श्रावणातला पावसाचा रंग काही निराळाच असतो. कधी आकाशात क्षणात काळे-निळे ढग, क्षणात श्रावणसरींची मुलायम रिमझिम, सोनेरी उबदार उन्हं यांचा लपाछपीचा खेळ मस्त रंगतो\nशेतकरी डोळ्यात तेल घालून वरुण देवाची आतुरतेने वाट पाहताना दिसतात. शेतकर्‍यांना तर पावसाचाच आधार असतो. भरपूर पीक यावे यासाठी नाही पण निदान एक वेळचे पोट भरता यावे यासाठी तरी पावसाने पडण्यासाठी देवाकडे प्रार्थना करीत असतो.पाऊस अत्यंत लहरी आहे. तो कधी रिमझिम तर कधी उग्र रूप धारण करतो. शेतक-यांच्या मनात उद्याचे पीक फुलवणारा.त्याच्या कष्टावर\nसमाधानाचं शिंपण करणारा हा पाऊस.\nमुंबईत पाऊस पडून पणी साचून रेल्वे व बस सेवा बंद पडली.वाहतुक कोंडी व रस्त्यावर खड्डे पडले की पाऊस सुरु झाल्याचे लोकानुमते जाहीर होते.कार्यालये व शाळा,कॉलेज बंद झाल्यावर घरात बसून पावसाचा आंनद घेता येतो.मुंबईकरांचे पावसावर आणि पावसाचे मुंबईकरांवर किती प्रेम आहे हे शब्दात व्यक्त करणे कठीण असले तरी दोघांचा लहरीपणा मात्र सारखाच आहे.मुंबईतील पाऊस हा देशातील इतर भागातील पावसापेक्षा निश्चितच वेगळा असतो कारण मुंबईतील पाऊस सर्वांनाच हवा असतो.\nकित्येकांच्या नव्या आयुष्याची साक्ष म्हणजे हा पाऊस तर काहींच्या दुःखावर पांघरूण ओढणारा हा पाऊस. नव्या जिवाला पालवी देऊन, अंकुर आणणारा हा पाऊस, सहवासाची ओढ वाढवाणारा पाऊस, सर्वाना हवाहवासा वाटणारा हा पाऊस.\nमैत्री कधी होते ते कधीच कळत नाही. दोघांची मनं व मतं जुळली की मैत्री झालीच.मैत्रीत काय जादू आहे मैत्री म्हणजे मुकी भावना, मनाच्या गोष्टी मनाला पोहचवणारी. मैत्रीचे बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत. मनाला जोडणारी मैत्री, हे एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं. प्रत्येक व्यक्तिला सर्वात जवळचा असा कुणी वाटत असेल तर तो म्हणजे मित्र. मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो\nमैत्री म्हणजे एक रोपट असतं जे जमीनीत पुर्णपणे रुजलेल असतं.जमिनीवर दिसत त्याच्या दुप्पट जमिनीत असतं ज्याचा गाभा शोधण केवळ अशक्य असतं. “पाणी रे पाणी तेरा रंग कौसा” हे कधी कुणी सांगू शकेल का तसचं मैत्रीच आहे. ती कशी असते, कधी होते, कुणासोबत व का होते तसचं मैत्रीच आहे. ती कशी असते, कधी होते, कुणासोबत व का होते हे कुणालाच कधीच कळत नाही. पण जेव्हा मैत्री होते तेव्हा मात्र आपण वेगळेच कुणीतरी होऊन स्वच्छंदी पाखराप्रमाणे आकाशात तरंगत असतो. मैत्रीमध्ये रंगीत धुंदी असते. यामध्ये वय, वेळ, समाज कशाचच बंधन रहात नाही. मैत्री एक हळुवार कोमल संवेदना आहे.याला शब्दात बांधण कठीण आहे व बांधण्याचा प्रत्यत्न करु नये. खरचं ज्या नात्याला उगम नाही ज्याचा जन्मच नाही तरीही हे नात इतक दृढ का होतं\nमैत्री अशी असावी, भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी, एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी, शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,सुख दु:खात साथ देणारी, संकटात दिलासा देणारी, न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी,जीवाला जीव लावणारी,काळजी घेणारी,साद घातल्यावर धावत येणारी व प्रेमळ हात हातात घेऊन मैत्रीचे नाते जपणारी.\nलहानपासून वाढत्या वयाप्रमाणे आपल्याला नवे मित्र मिळत जातात.पण सर्वांशी मैत्री कायम राहते. ती आयुष्यभर पुरते.मैत्री हि अशी सहज विसरता येत नाही. जगात काही गोष्टी अशा आहेत की ज्याचं मोल करता येत नाही, त्यापैकी एक म्हणजे मैत्री. मैत्री हा अनमोल ठेवा आहे.अखंड विश्वाची अनुभूती म्हणजे मैत्री होय.\nरक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते. मैत्री म्हणजे माणसाने कुटुंबापलिकडे बनवलेलं पहिलं आणि एकमेव नातं. माणसाला वैयक्तिक आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची अशी ही दोनच नाती.या दोनपैकी माणसाला जास्त महत्त्वाचं नात कुठलं तर ते मैत्री. कोणत्याही शब्दांच्या चौकटीत न मावणारं नातं म्हणजे मैत्री होय. जेवढं रक्ताच्या नात्याजवळ व्यक्त होता येत नाही तेवढं आपण या रेश्मी बंधात व्यक्त होतो. म्हणूनच की काय रक्ताच्या नात्याच्या बंधापेक्षा मैत्रीच्या नात्याचे बंध अधिक घट्ट असतात.\nफ्रेंडशिप, रिलेशनशिप हे इंग्रजी शब्द थोडा वेळ बरे वाटतात ऐकायला; पण थेट हृदयाला स्पर्श करतो तो शब्द म्हणजे ’मैत्री’. या शब्दांचा गोडवा कायम ठेवण्यासाठी, मित्रांशी असलेलं नातं आणि नात्यांमधली मैत्री जपण्याकरता आपण मग जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी काय फरक पडतो मनापासूनची ओढ असेल तर सारं काही शक्य होते.\nएक मैत्री कधीही न विसरता येणारी गोड आठवणीतली...... नेहमी ह्रदयाच्या कप्पात साठवलेली.\nखूप दिवसात मित्रमंडळींची व नातेवाईकांची भेट झालेली नसल्याने सर्वांना एकमेकांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली आहे.प्रत्येकजण फोनवर, व्हिडीयो कॉलवर किंवा चॅट करतो तरी देखील सर्वजण एकत्र भेटण्यासाठी आतुर झालेले दिसतात.प्रत्येकाला भेटीची ओढ लागलेली दिसते.ही प्रतिक्षा कधी संपणार आपण कधी भेटणार अशी सारखी विचारणा होत आहे.प्रियजणांना प्रत्यक्ष भेटण्याची मजा काही औरच असते नाही..\nमनात असलेली भेटण्याची अंतरीक ओढ व मनात होत असलेली घालमेल प्रत्येकजणा बोलून दाखवत आहे. आठवणीवर सगळे जगत आहेत. मित्रांना भेटण्याची ओढ,प्रेमी प्रेमिकाला भेटण्यास आतुर, महिलांची मैत्रिणींना भेटण्याची इच्छा,ज्येष्ठांना आपल्या मित्रांची आठवण येत असल्याने भेट घेणे गरजेचे झाले आहे. सर्वात जास्त लहान मुलांना त्यांच्या संवगड्यांच्या भेटीपासून दूर ठेवणे पालकांना कठीण जात आहे. जवळचे मित्र व नातेवाईक यांच्याशी फक्त फोनवर बोलून समाधान होत नाही. त्यांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्यात जो आनंद मिळतो तो फोनवर नसल्याने अनेकांची नाराजी आहे.\nबदलत्या काळानुसार जडणघडण बदलत आहे पण भावना मात्र त्याच आहेत यात शंका नाही.प्रत्यक्ष भेटता येत नसलं म्हणून ऑनलाइन माध्यमांचा वापर करून भेट घडवली जात आहे.वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत.ऑनलाइन भेटी होत असल्या तरीही भेटण्याची इच्छा कमी न होता ती सतत वाढत आहे. मित्रमैत्रिणींना प्रत्यक्ष भेटता येत नसल्यामुळे सोशल लाइफ सुद्धा पूर्णपणे विस्कटले आहे. तरुणाईचा जास्तीत जास्त वेळ हा इंटरनेट वर वाया जात आहे.तंत्रज्ञानाचा उपयोग करून मैत्री जपण्याच्या आजच्या पिढीचा मार्ग जरी सोपा असला तरी प्रत्यक्ष मित्रांची भेट घेण्याचा आनंद वेगळाच आसतो.\nभेट हेत नसल्याने मानसिक तणावाखाली प्रेमभंग झाले आहेत. ज्येष्ठ मंडळी आजारी पडली आहेत. पर्यटन नसल्याने पर्यटक भ्रमिष्ठ झाले आहेत.महिला वादावादी विसरल्या आहेत. लहान मुलं मोबाईलचा गेममध्ये गुंतली आहेत. व्यसन करणा-यांना एकट्याने व्यसन करायला लागणे हे मोठे दू:ख झाले आहे.काही सण साजरे झाले तेही घरातल्या घरातच आणि आपल्या कुटुंबातच.कोणाला भेटताही आले नाही. कौटुंबिक सोहळे देखील ऑनलाईन साजरे झाले. भेटणे दूरच राहिले.\nब-याच वर्षांनी, एकत्र काम केलेले आणि आता लांबलांब राहणारे आम्ही मित्र परवा ऑनलाईन भेटलो. पूर्वी केलेल्या मस्तीच्या आठवणीने सर्वजण सुखावले.त्या सोनेरी दिवसांची आठवण काढीत जुने क्षण जिवंत केले. काही मित्रांची आठवण काढली. पुढच्या भेटीत त्यांनाही सामिल करणार आहोत. या ऑनलाईन भेटीने सुखावलो पण मन भरले नाही. म्हणुनच आम्ही प्रत्यक्ष भेटणार आहोत.\nनिकटवर्तीयांसोबत सुख दु:खाच्या शेअरिंग साठी प्रत्यक्ष भेटणे जरुरीचे झाले आहे.\nआपण भेटीची वाट पाहत असलो तरीही अजून काही दिवस प्रत्यक्ष भेटण्याचा मोह आवारला पाहिजे.\nप्रथम परिक्षा व नंतर निकाल.प्रत्येक परिक्षेला निकाल असतोच.परीक्षेपेक्षा निकाल महत्वाचा असतो. या निकालाने त्या विद्यार्थ्याचे भवितव्य ठरत असते. निकाल काय लागेल याचा ताण विद्यार्थ्याच्या मनावर सतत असतो.हा निकाल इतरांसाठी अभिनंदन करण्यासाठी किंवा नापास झाल्यास सहानुभूती दाखवण्यासाठी फक्त असतो. परिक्षेचा निकाल त्या विद्यार्थ्यी, त्याचे पालक व त्याच्या घरासाठी अत्यंत महत्वाचा असतो. पुढची वाटचाल ठरवणारा व दिशा दाखवणारा हा निकाल आयुष्यात मोठा बदल देखील घडवणारा ठरतो.निकालानंतर काही विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त होताना दिसतात तर काहीनी आकाशाला गवसणी घातलेली दिसते. हा निकाल विद्यार्थ्याला कोठे घेऊन जाईल ते त्यावेळी त्या विद्यार्थ्यालाही माहित नसते.या निकालानंतर काहींना पूरस्कार व बक्षीसं मिळतात.मुलाखती होतात.काहींना चांगल्या कॉलेजमध्ये दाखल होण्याची संधी मिळते. तर काही निकालानंतर जग सोडून जातात. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीनुसार त्याचा निकाल लागत असतो. निकालापेक्षा विद्यार्थ्यांनी त्यांच्या कर्तुत्वाला महत्व दिले पाहिजे व कर्तुत्वावर विश्वास ठेवले पाहिजे.\nविद्यार्थ्यांना निकालाचे महत्व निकाल लागल्यानंतरच खरं कळतं.विद्यार्थीदशेत असताना विद्यार्थ्यी निकालाबद्दल विचार करीत नाही,ही मोठी चुक करतो. ज्या विद्यार्थ्यांला निकालाचे महत्व अगोदरच कळतं तो त्या दिशेने तयारी करीत योग्य निकाल आपल्या खिशात घालत असतो.\nलाखो विद्यार्थी व पालक परीक्षेच्या निकालाच्या तारखेकडे लक्ष लावून असतात.वर्षभर अभ्यास करुन दिलेल्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्याची प्रगती कळते. अभ्यास मनापासून करणारे विद्यार्थी परिक्षेत पास होतात आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारे विद्यार्थी परिक्षेत अयशस्वी होतात.परिक्षेच्या काळातच अभ्यास न करता वर्षभर नियमित अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांची प्रगती दिसते. विद्यार्थ्यांना जीवनातील विशिष्ट ध्येय गाठण्यास परिक्षा द्याव्याच लागतात. परीक्षेत मिळालेले उत्तम यशच विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यात कारणीभूत ठरते.\nपरीक्षा म्हटलं की थोडी भीती वाटणे व ताण येणे स्वाभाविक आहे. परंतु वेळेचे व्यवस्थापन, नियोजनबद्ध अभ्यास व तब्येतीची काळजी घेऊन आत्मविश्वासाने विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातात. शैक्षणिक करियरमध्ये यश मिळवायचं असेल तर आपण ज्या परीक्षा देतो त्यामध्ये चांगले गुण मिळवणे आणि अव्वल दर्जाने उत्तीर्ण होणे गरजेचे असते. अर्थातच, अव्वल येण्यासाठी अभ्यास करणं, तो लक्षात ठेवणं आणि परीक्षेत तो नीटपणे मांडणं तितेकचं महत्वाचं असतं. हे ज्या विद्यार्थ्याला जमलं तो कायम यशस्वी होत जातो.\nआपल्याला जर सुखी जीवन जगायचे असेल तर परीक्षेत प्राविण्य मिळविणे गरजेचे आहे.शिक्षणाद्वारे समाजात नावलौकिक, आदरसन्मान मिळून जीवनात समाधान मिळते.परीक्षा आणि परीक्षांच्या निकालाच्या काळात घडणार्‍या आत्महत्या आणि नैराश्य यांना हद्दपार करण्यासाठीच परिक्षांना आपल्या जीवनातील एक सण-उत्सव समजावे.\nआयुष्यभर माणसाला परिक्षा देत राहावे लागते.निकालाची वाट पाहत असतानाच दुस-या परिक्षेची तयारी करत जीवन जगावे लागते.\nहल्ली मुलं कोठेच दिसत नाहीत. मुलं गेली कोठे ह्या जगात मुलं नव्हती असे वाटायला लागलं आहे.गेल्या तीन महिन्यात लहान मुलं दिसलीच नाहीत.घरात बंदीस्त झालेली आहेत. बगीचे ओस पडले आहेत.बिचारी खिडकीत बसून बाहेरच जग पाहत असतात. हे द्द्श्य पाहायला खूप वाईट वाटते.देवा ह्या मुलांना अशी शिक्षा का दिलीस ह्या जगात मुलं नव्हती असे वाटायला लागलं आहे.गेल्या तीन महिन्यात लहान मुलं दिसलीच नाहीत.घरात बंदीस्त झालेली आहेत. बगीचे ओस पडले आहेत.बिचारी खिडकीत बसून बाहेरच जग पाहत असतात. हे द्द्श्य पाहायला खूप वाईट वाटते.देवा ह्या मुलांना अशी शिक्षा का दिलीस मुलांची शाळा संपली, परीक्षा झाली नाही, सुट्टीही संपली आणि नव्याने शाळा सुरु झाली तरीही मुलं घरातच आहेत.हे सगळे मुलांनी घरातच राहून अनुभवले.\nमुलं म्हणजे फुलपाखरं ,त्यांना हवं तसं उडू द्यावं, त्यांच्या पंखांत लपलेलं आभाळ, त्याचं त्यांना शोधू द्यावं. मुलं म्हणजे निखळ हास्य, चैतन्य व उत्साहाचे झरे. प्रत्येक लहान मूल अत्यंत निरागस आणि निष्पाप असते. लहानपण हे खरंच सुंदर आणि निरागस असते. लहान मुलांचे विश्वच खूप वेगळे असते.\nआईबाबा बाहेर सोडत नाहीत.संवगडी भेटत नाहीत व दिसतही नाहीत.बागडणारी मुलं कोडली गेली आहेत.शाळा नाही,मॉल नाही,हॉटेल नाही,चित्रपट नाही,पिकनिक नाही,काहीच नाही.फक्त घर ऐके घर. काय हे मुलांच विश्व त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करता येत नाही,हे मोठे दु:ख आहे.खायला देखील रोज विशेष नसतं.केव्हातरी शेजारच्या मित्राबरोबर खिडकीतून किंवा गॅलरीतून गप्पा होतात..मुलांच्या आईबाबांनी या मुलांना समजावून थोपून धरले आहे. किती गेम खेळणार त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करता येत नाही,हे मोठे दु:ख आहे.खायला देखील रोज विशेष नसतं.केव्हातरी शेजारच्या मित्राबरोबर खिडकीतून किंवा गॅलरीतून गप्पा होतात..मुलांच्या आईबाबांनी या मुलांना समजावून थोपून धरले आहे. किती गेम खेळणार किती चित्रपट पाहणार घरात एकच मुलं असेल तर त्याची कुचंबणा जास्त होते. मुलांना त्यांच्या बरोबरच्या मुलांबरोबर खेळायला व मस्ती करायला मिळत नसल्याने आंनदी नाहीत.आईबाबा तरी किती वेळ खेळणार थोड्या वेळाने ते त्यांच्या मोबाईलमध्ये आम्हाला विसरून जातात. मग लहान मुलं आजीआजोबांची सोबत शोधतात. काही पालकांनी मुलांशी संयमाने वागत चांगल्या पद्धतीने नात विकसित केले आहे. मुलाचे लहानपण सुखी आणि समृद्ध होण्यासाठी आजचे पालक अगदी मनापासून जीवतोड प्रयत्न करतात. मुलांच्या निकोप वाढीसाठी पालकांचा वेळ, लक्ष, संवाद आणि प्रेम या अत्यंत महत्त्वाच्या चार गोष्टींची गरज आहे.\nघराची खिडकी हे मुलांच्या आवडीचे ठिकाण झाले आहे.तेथेच बसून असतात.बाहेरची हालचाल न्याहळत असतात.त्यांचा एकटेपणात घालवण्यासाठी खिडकी जणूकाय त्यांची मैत्रिणी झाली आहे. खिडकीतच जेवतात. पक्षांचा खायला घालतात. पक्षांशी बोलतात. वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर झेळतात.खिडकी बसून जग पाहत असतात.मुलांच ऑनलाईन शिक्षण सुरु झाल्याने त्यांचा थोडा वेळ त्यांचा ऑनलाईन अभ्यास जातो.पण वर्गातील मजा घरात येत नाही. मुलं घरात बंदीस्त असल्याने चिडचिडी झाली आहेत.\nखेळण्यांविषयी लहान मुलांना एक वेगळंच आकर्षण असतं. ही खेळणी म्हणजे या लहान मुलांची निरागसता होती. ती खेळणी खेळताना मुल दिसत नाहीत. अलिकडे मात्र या खेळण्यांची जागा डिजीटल खेळण्यांनी घेतल्याने मुलं घरात पडलेली असतात. मुलं मोबाईल किंवा संगणकावरच्या खेळात गुंतली की पालकांना कमी त्रास होतो. मुलांनी मोबाईल, व्हिडिओ गेम्स सारख्या खेळांकडे न वळता निरागसता जपणारे खेळ खेळावेत.\nखरंतर उन्हाळ्यातील सुट्टी म्हणजे बच्चे कंपनी साठी मौज मस्ती करण्याचे दिवस पोहणे, मामाच्या गावाला जाणे,खेळणे,खूप गप्पा मारणे, मित्राशी भांडणे आदी चा आनंद घेण्यासाठी मुलं या सुट्टीची आतुरतेने वाट पाहत असतात पण हे सर्व मृगजळच या सर्वांवर कोरोना या महमारीने पाणी फिरवले आणि सर्व काही लॉक डाऊन झाले.\nडॉक्टर व परीचारीका,पोलिस यांना आपल्याला मुलांना भेटता देखील येत नाही.हे तर खूपच दुःखदायक आहे.\nलहान निरागस मुलांना या महामारीचे काय गांभीर्य\nपण यावर्षी त्यांचा सर्व आनंदावर पाणी फिरल्याने दु:ख झाले आहे.\nटाइम्स ऑफ इंडीया-ठाणे प्लस (20)\nठाण्यातील स्वागत यात्रेतील काही फोटो (1)\nप्रसिद्ध न झालेली पत्रे (1)\nलोकमत - २०१० (1)\nवृतपत्र लेखन या माझ्या ब्लाँगला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/11/blog-post_25.html", "date_download": "2021-08-02T05:24:32Z", "digest": "sha1:ZZPWDTEDXRKM7PDLRCKNA2ARO4QSW2OP", "length": 2979, "nlines": 49, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "ज्योती | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nअंतरीचा दिवा मालूवू देऊ नको\nप्रजवलीत ठेव ती ज्योत अंतापर्यंत\nतीच देईल तुला आधार .\nकार्यकरण्यास होशील तू तयार\nप्रगती पथावरून ती नेते\nवाट ती किती बिकट अडथळ्याची\nखाच ,खळगे .काटे किती असती त्यावरी\nप्रयत्न ,कष्ट ,आत्मविश्वाचा मार्ग ,\nदाखवी ती ज्योत वाटसरूस\nअसाध्य ते साध्य कराया सायास .\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t1607/", "date_download": "2021-08-02T05:29:00Z", "digest": "sha1:ZCCEFF5WFD3UITZYIVTHNDS2AABLCXBV", "length": 3841, "nlines": 91, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-ती मैत्री म्हणजे फक्त", "raw_content": "\nती मैत्री म्हणजे फक्त\nती मैत्री म्हणजे फक्त\nएक एक दगड मोलाचा\nपण माणुस हा कवडीमोलाचा....\nना त्याला कशाची भ्रांत,ना उसंत\nअसाच मनी तो सदा अशांत अशांत...\nअशात एक हात मैत्रीचा\nबनवी त्याला दगड सोन्याचा,चांदीचा\nमैत्रीचा मुलामा कधी पाण्याने निघत नाही\nत्याचा रंग अस्सल,कधी बेरंग होत नाही\nजो ही दगड उचलला\nएक माणुस दबला दिसतो\nमैत्रीचा रंग कसा हा\nदगडाचा रंग जसा हा\nउन वारा पाऊस कधीच\nकाहिच त्याचे बिघडवत नाही\nतो तसाच आसतो सदा\nजसा असतो आधी तसा\nम्हणुन प्रत्येक दगडाचा रंग\nकाळाच्या पाण्याने पांढरा होत नाही\nतशीच असते ही मैत्री..\nतरी ती बदलत नाही\nआणि जर बदलली तर...\nती मैत्री म्हणजे फक्त\nती मैत्री म्हणजे फक्त\nती मैत्री म्हणजे फक्त\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t1904/", "date_download": "2021-08-02T06:00:23Z", "digest": "sha1:77FVGRJGX53T6HE2X2P4OCVIXNCPB6UD", "length": 3328, "nlines": 83, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मला स्मरशील तू....", "raw_content": "\nमाझ्या वरी प्रेम किती करशील तू\nपाहशील मला तेव्हा लाजशील तू\nतुझ्या भोवती किती येर झ~या मारू\nनाही म्हणून टोमने मारशील तू\nआज दिवस प्रेमाचा उगवला तर\nप्रेमा साठी किती झुरशील तू\nप्रेम किती खोल माझे जानने आहे\nबुडशील तेव्हाच प्रेमात तरशील तू\nलाजुन पाहने हे तुझे नखरे आहेत\nदुखात मी असता किती रडशील तू\nआवाज येता माझा बहरतेस तेव्हा\nहरवलोच मी कुठे मला शोधशील तू\nमी आहे सूर्य बेखौफ किरणांचा राजा\nकिरणांची राणी माझी होशील तू\nजमलेच नाही मला तुझे होने जरी\nमाझ्या सवे मला स्मरशील तू\nRe: मला स्मरशील तू....\nजमलेच नाही मला तुझे होने जरी\nमाझ्या सवे मला स्मरशील तू\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/814127", "date_download": "2021-08-02T07:19:42Z", "digest": "sha1:QQSR3DKQ7HKFXCNPA4VNW7WZQCYNHMLH", "length": 2241, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १८८२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १८८२\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:०२, २२ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती\n१९ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:1882 жыл\n१५:२१, २ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\n२०:०२, २२ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:1882 жыл)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/News/4060/ZP-Shikshak-Bharti-2021.html", "date_download": "2021-08-02T04:49:54Z", "digest": "sha1:SMXYXKCU6KJLRHWWBYCIZLGWYM2RYBUH", "length": 5761, "nlines": 63, "source_domain": "naukriadda.com", "title": "ZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nजिल्हा परिषदेच्या शाळांमधील १२५ केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची ८० पदे रिक्त असल्यामुळे शालेय व्यवस्थापनावर परिणाम होत आहे. जिल्हा परिषेदेच्या जिल्ह्यात 2 हजार 789 शाळा आहेत. या शाळांमध्ये 9 हजार 847 शिक्षकांची नियुक्ती आहे. विषय शिक्षक व मुख्याध्यापकांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत.\nकोरोना महामारीची भर पडल्याने गेले वर्षभर शिक्षकांचे प्रश्न सुटले नाहीत. सध्यस्थिती केंद्रप्रमुख १२५ व मुख्याध्यापकांची ८० जागा रिक्त आहेत. अशात आता ३१ मे अख्तर शिक्षक मोठ्या प्रमाणावर सेवानिवृत्त होणार आहेत. केंद्रप्रमुखची पदे मजूर असून फक्त ७५ जण कार्यरत आहेत.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://satymevjayate.com/?cat=19", "date_download": "2021-08-02T04:45:37Z", "digest": "sha1:KDBCQPQAZMWQKHRZDXMWPNIHBZM4Z3JH", "length": 5449, "nlines": 86, "source_domain": "satymevjayate.com", "title": "लैंगिक शिक्षण Archives - सत्यमेव जयते", "raw_content": "\n‘शब्दवेडी दिशा’ ची मुलाखत- भाग २\n‘शब्दवेडी दिशा’ मुलाखत- भाग १\nमी ‘गे’ मुलाचा बाप…(उत्तरार्ध) आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ४\nमी ‘गे’ मुलाचा बाप…पूर्वार्ध : आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ३\nआगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग २: ना मी बाई ना मी पुरुष – उत्तरार्ध\nना मी बाई ना मी पुरुष – पूर्वार्ध : आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग १\nसेक्स–कवी व संकलन-अरुण सुमनबाई कवरसिंग चव्हाण\nभाग ३ : पीडोफिलिया – उपचार\nभाग २ : पीडोफिलीया – एक मनोलैंगिक आजार\nभाग १ : पीडोफिलीया – एक मनोलैंगिक आजार\nकामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी तक्रार निवारण समिती स्थापण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश\nलैंगिक शिक्षण व लैंगिक आरोग्य काळाची गरज\nसुलज येथे Covishild आणि Covaxin कोरोना लसीकरण शिबिर संपन्न – डॉ. जीवन भारती\nईनरव्हिल क्लब आँफ जळगाव यांनी म.रा.म.पत्रकार संघाच्या माध्यमातून दिला कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात\n“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप\nदानिश देशमुख इंजिनियर कृती समितीच्या धरणगाव तालुका सचिव पदी निवड\nजिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार आढावा\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nमहारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nसदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.\nसत्यमेव जयते वेब न्युज दिनदर्शिका – २०२१\nसत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/desh/kumbh-mela-2021-court-has-given-big-blow-chief-minister-tirath-singh-rawat-corona-test-11685", "date_download": "2021-08-02T05:34:31Z", "digest": "sha1:343BG7SR4X3GMD6CVSEQCBICO5E4CORK", "length": 5358, "nlines": 21, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Kumbh Mela 2021: न्यायालयाचा मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांना मोठा झटका!", "raw_content": "\nKumbh Mela 2021: न्यायालयाचा मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांना मोठा झटका\nदेहरादून: मुख्यमंत्री बनताच कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक कोविड चाचणी अहवालाचे बंधन मुख्यमंत्री तिरथ यांनी काढून टाकले होते.एक मोठा निर्णय घेत तीरथसिंग रावत यांनी कुंभात येणाऱ्यांसाठी कोरोना नियमांमध्ये सुट दिली होती. मात्र बुधवारी देहरादूनच्या सेक्रेटरींनी कोरोना अहवाल दाखविण्याच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे अजूनही कुंभ मेळ्यातील तीन शाही स्नान बाकी आहेत, ज्यात लाखो लोक उपस्थित राहणार आहे.\nहल्ली वादात सापडलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत याच्या निर्णयाला निषेध करत उत्तराखंड उच्च न्यायालयाने पुन्हा कुंभात सामील होण्यासाठी कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल आणणे बंधनकारक केले आहे. कोर्टाने म्हटले आहे की, राज्यातील बिघडलेली कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता कुंभमध्ये सामील होणाऱ्या लोकांना आरटीपीसीआरचा नकारात्मक अहवाल आणणे अनिवार्य असणार आहे. याशिवाय कुंभमेळात येणाऱ्या भक्तांना कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य आहे. केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. सर्व अभ्यागतांसाठी कोरोना चाचणी अहवालाचा नकारात्मक अहवाल आणणे बंधनकारक आहे आणि ते सर्वांच्याच हिताचे आहे. असे हायकोर्टाने सांगितले आहे.\nभारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी मंगळवारी दोन्ही देशांमध्ये सिंधू जल करारावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली\nस्वतः तीरथसिंग रावत यांना संसर्ग झाला\nउत्तराखंडचे सीएम तीरथसिंग रावत यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत प्रोग्राममध्ये सामील असलेल्या बर्‍याच लोकांना अलिप्त ठेवण्यात आले आहे आणि त्यांची चाचणी घेण्यात येत आहे. राज्यात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारनेही चिंता व्यक्त केली होती, त्यानंतर लसीकरण आणि तपासणीचा वेग राज्यात वाढविण्यात आला आहे. राज्यात दररोज पाच हजार आरटीपीसीआर चाचण्या घेतल्या जात आहे.\nउद्यापासून ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले; बागेत 64 प्रजातीचे 15 लाख फुले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/112031/", "date_download": "2021-08-02T06:51:00Z", "digest": "sha1:J3XXWOB34DDU4SGMFWISC4UBKGP52QGS", "length": 21105, "nlines": 99, "source_domain": "www.inmarathi.com", "title": " ' वय बदललं तरी व्यायाम तोच? सावधान, तुमची ही सवय सर्वात मोठी चूक ठरू शकते", "raw_content": "\nवय बदललं तरी व्यायाम तोच सावधान, तुमची ही सवय सर्वात मोठी चूक ठरू शकते\nआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\n‘फिटनेस’- सध्याचा प्रत्येकाच्या आवडीचा विषय. आज प्रत्येकाला ‘फिट’ रहायचं आहे, दिसायचं आहे. वय कोणतंही असो, फिटनेससाठी सध्या सगळेच जागरूक असतात.\nकाही वर्षांपर्यंत तरुणांमध्ये लोकप्रिय असणारा फिटनेसचा विषय कधी आपल्या घरात शिरला आणि घरचाच होवून गेला हे कळलंही नाही.\nव्यायाम करण्याचे प्रकार, गरज वेगळी असेल; पण, आज कोणालाही फिटनेसचं महत्व सांगायची गरज नाही.\nमागच्या काही वर्षांपासून सेल्फी, विडिओ, फिटनेस मोबाईल app या गोष्टी आल्याने पासून फिटनेससाठी आपल्यावर एक सोशल प्रेशर सुद्धा आहे असं म्हणता येईल. कारण, कोणताही फोटो बघितल्यावर किंवा भेट झाल्यावर “जाड झालास…” किंवा “तब्येत सुधरली… लग्न, जागा बदल मानवलं” अशा प्रतिक्रिया आधी येतात.\nकाही लोक यामुळे फक्त नाराज होतात. पण, काही लोक यातून प्रेरणा घेतात, स्वतःला पूर्ण आरश्यात बघायला लागतात आणि दुसऱ्या दिवशी पासून सुरू होणारा फिटनेस कार्यक्रम जाहीर करतात.\nनुकतंच नवीन वर्ष सुरू झालं आहे, त्यानिमित्ताने कित्येक लोकांनी बरेच संकल्प केले असतील आणि कामाला सुद्धा लागले असतील.\nफिटनेस अॅपच्या आकडेवारीचे फोटो जेव्हा पासून अपलोड व्हायला सुरुवात झाली, तेव्हा पासून एखादी स्पर्धा सुरू आहे असा फार भास होतो. ‘हेल्दी स्पर्धा’ जर आपल्या फिटनेससाठी होत असेल तर चांगली गोष्ट आहे. फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्यावी की, आपलं वय काय आहे कोणता व्यायाम आपल्यासाठी योग्य आहे, हे बघणं यासाठी गरजेचं आहे.\nकित्येक लोकांना मनाने केलेल्या व्यायामाचे साईड इफेक्ट्स सुद्धा बघायला मिळत आहेत. आपल्यालापैकी अनेकांना ही बाब ठाऊक नसणं स्वाभिवाक आहे कारण अशा गोष्टी कोणी अपलोड करून सांगत नाही. आपणच सतर्क राहणं आवश्यक आहे.\nघरात तरुण नातवाकडून प्रेरणा घेत आजोबांनी त्याच्यासारखाच व्यायाम करणं, किंवा मॉर्निंग वॉकला गेल्यावर ओपन जीममध्ये मिळेल त्या साधनांवर प्रयोग करणं ही बाब अत्यंत चुकीची आहे. यामध्ये केवळ ज्येष्ठ नागरिकचं नव्हे तर तरुण, मध्यमवयीन, महिला या सगळ्यांचाच समावेश होतो.\nतुम्ही योगा प्रशिक्षक किंवा जीम ट्रेनरचा सल्ला घेत असला तर योग्यच मात्र जर स्वतःच्या मनाला वाटेल तो व्यायाम, वाटेल तेवढा आणि जमेल त्या वेळेत करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे.\nयातून केवळ हाडांची दुखणीच नव्हे तर ह्रदयविकारापासून थेट रक्तदाब वाढीपर्यंत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.\nसकाळी फिरायला जाणे, आहारावर नियंत्रण ठेवणे या सर्वांना उपयोगी गोष्टींसोबत वयानुसार कोणता व्यायाम योग्य याबद्दल काही काही आरोग्यविषय संस्था आणि वेबसाईट्स यांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आलेली माहिती जाणून घेऊयात.\n१. वयोगट – १३ ते २० वर्ष\nसाधारणपणे ते वय जेव्हा मुलांना एका ठिकाणी बसून अभ्यास करावा लागतो, या वयात प्रत्येकाने निदान १ तास तरी व्यायाम करण्यासाठी दिला पाहिजे असं ‘फिजिओथेअरपी’ सांगते.\nया वयात हाडांची मजबुती वाढेल याकडे लक्ष देऊन मुलामुलींना पोहायला शिकणे, मैदानी खेळ जसं की फुटबॉल खेळणे यासाठी पालकांनी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.\nस्मार्ट टीव्हीमुळे मुलं स्मार्ट तर होत आहेत. पण, त्यांना भविष्यासाठी ‘फिट’ करणं ही जबाबदारी या वयात पालकांकडे असते. सांघिक खेळांमध्ये भाग घेतल्यास या वयात काही मुलांमध्ये होणारी चिडचीड कमी होऊ शकते.\n२. वयोगट – २० ते ३० वर्ष:\nकॉलेज, नवीन नोकरीच्या या वयोगटात प्रत्येकजण हा बरीच धावपळ करत असतो. बरीच स्वप्न बघितलेली असतात, त्यामागे धावणं सुरू असतं. तुम्ही जर मुंबईत राहत असाल तर तुमचा अर्धा व्यायाम हा स्टेशनवर चालण्यात आणि लोकल पकडण्यातच खरं तर होऊन जातो.\nतो फिटनेस, स्टॅमिना कायम ठेवण्यासाठी ‘कार्डिओ – हृदयाशी निगडित’ व्यायाम करावेत हे डॉक्टर्स सांगतात. दोरीवरच्या उड्या, सूर्यनमस्कार, मसल्स हे या वयासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे.\nसाधारणपणे ३० ते ४५ मिनीटे व्यायाम करण्यासाठी या वयात द्यावेत असं तज्ञ सांगतात. वातावरणातील ऑक्सिजन आपलं शरीर हे या वयात शोषून घेत असतं.\nव्यायाम तर करावाच. पण, आठवड्यातून एक दिवस शरीराला आराम सुद्धा द्यावा असं फिटनेस तज्ञ सांगतात.\nहे देखील वाचा – जिममध्ये व्यायाम करताना लोक ह्या १५ चुका करतात आणि तब्येतीचे नुकसान करून घेतात\n३. वयोगट – ३० ते ४०:\nकरिअर आणि कुटुंब यासाठी सर्वात महत्वाचा हा काळ असतो. स्वतःचं घर घेणे, नव्यानेच सुरू झालेले कर्जाचे हफ्ते यामुळे या वयात आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होऊ शकतं.\nजर तुमची नोकरी ही जास्त ‘बैठक’ असणारी असेल तर तुम्ही या वयात ‘पायऱ्या चढून जाणे, मोबाईलवर बोलतांना चालणे, अधून मधून ब्रेक घेणे या सवयी लावणं आवश्यक आहे.\nनुकत्याच ‘आई’ झालेल्या मुलींनी या वयात योगासन करणे हे इष्ट मानलं जातं. अधूनमधून ट्रेकिंग, रोज व्यायामासाठी १ तास हा दिनक्रम या वयात असावा.\nकार्डिओ व्यायामावर या वयात सुद्धा भर द्यावा आणि आठवड्यातून एक दिवस विश्रांती नक्की घ्यावी.\n४. वयोगट- ४० ते ५०\nकौटुंबिक जबाबदारीतून थोडी मोकळीक मिळायला या वयात सुरुवात होत असते. आयुष्यात थोडा ‘ठेहराव’ येणाऱ्या, समाधानी वृत्ती असणाऱ्या या वयात वजन नियंत्रणात ठेवणं हे एक आव्हान असतं.\nपाठदुःखीचा त्रास सुरू होऊ शकणाऱ्या या वयात धावणे हा सर्वात चांगला व्यायाम मानला जातो. डंबेल्स उचलणे हा सुद्धा या वयात चांगला व्यायाम मानला जातो.\nव्यायामाचे प्रकार वाढवण्यापेक्षा ‘व्यायाम करण्यात सातत्य राखणे’ हे या वयात जास्त अपेक्षित आहे. अर्थात हे करताना केवळ फिटनेसच्या वेडापायी अतिरिक्त ताण येत नाही ना हे पाहणं गरजेचं आहे.\nहे देखील वाचा – व्यायामाशिवाय वजन आटोक्यात ठेऊन ‘सुपर फिट’ राहण्यासाठी या १० टिप्स वाचाच\n५. वयोगट – ५० ते ६०:\nआजारांपासून स्वतःला लांब ठेवणे हे या वयाचं प्राधान्य असतं. डायबेटिस, छातीत दुखणे, हृदयविकार हे या वयात जास्त प्रकर्षाने जाणवत असतं.\nया वयात ‘जास्तीत जास्त चालणे’ हा सर्वात चांगला व्यायाम मानला जातो. चालतांना गती जास्त असावी जेणेकरून घाम येईल याची काळजी घ्यायला हवी.\nशरीराच्या हालचाली मंदावण्याची सुरुवात झालेल्या या वयात योगासन करून स्वतःला फिट ठेवावं.\n६. वयोगट – ६० ते ७०\n‘ज्येष्ठ नागरिक’ या प्रकारात मोडायला सुरुवात झालेल्या या वयोगटात ‘कॅन्सर’ सारख्या आजारांचा धोका जास्त असतो. जास्तीत जास्त शारीरिक कामं वाढवून स्वतःला या वयात ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं असतं.\nन पटणाऱ्या गोष्टी सोडून देऊन आनंदी राहणे हा सुद्धा या वयातील एक व्यायाम म्हणता येईल.\nआठवड्यातून दोन वेळेस तरी स्ट्रेचिंग करावं असं डॉक्टर सांगतात. चालणे हा वयाचा उपयुक्त व्यायाम आहे. अर्थात या वयात कोणता आणि किती व्यायाम करायचा यासाठी तज्ञांची मदत सर्वोत्तम ठरेल, कारण केवळ एखादा चुकीचा व्यायाम तुमच्या निरोगी आयुष्याला ब्रेक लावू शकतो.\n७. वयोगट- ७० पासून पुढे\nघसरून पडणे हा वयाचा सर्वात मोठा धोका समजला जातो. शरीर जितकं चलनात राहील तितकं ते निरोगी राहील हे या वयाचं गणित आहे.\nजास्तीत जास्त कुटुंब, मित्रांसोबत वेळ घालवणे, आनंदी राहणे हा या वयातील सर्वोत्तम व्यायाम म्हणता येईल. कोणताही व्यायाम हा डॉक्टरला विचारल्याशिवाय करू नये हे वयातील सर्वात मोठं पथ्य म्हणता येईल.\n‘फिटनेस’ म्हणजे तंदुरुस्त राहणे, निरोगी आयुष्य जगणे, जास्तीत जास्त कामात राहून स्वतःला मग्न ठेवणे हे एकदा लक्षात आलं की, कुठे थांबायचं हे प्रत्येकाच्या लक्षात येतं. वयानुसार सातत्याने व्यायाम करा, सुंदर जीवनाचा आनंद घ्या.\nमहत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\nइनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप\nआता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi\nआमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम \n← एका शब्दामुळे अर्थाचा अनर्थ झाल्याने बॉलिवूडची ही ६ गाणी सापडली वादाच्या भोवऱ्यात\nअसा संबंध आहे ‘चिकन 65’ मधील 65 क्रमांकाचा डिशच्या नावाशी\nकोरोना: रक्तातील ऑक्सिजन मोबाईलवर मोजताय गंभीर चूक टाळण्यासाठी हे वाचा\nकोरोनाचं गंभीर लक्षण असलेला कफ ‘या’ कारणांमुळे शरीरात साठत जातो\nही १२ लक्षणे म्हणजे मधुमेहाची सुरुवात असू शकते, नक्की वाचा आणि मात करा\nMay 5, 2021 इनमराठी टीम 0\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.narendramodi.in/mar/prime-minister-narendra-modi-unveils-schemes-for-tribal-development-in-limkheda-gujarat-522833", "date_download": "2021-08-02T05:07:39Z", "digest": "sha1:34DXZ26SXCTKIO5BSQCSWH4QQDVQY6LP", "length": 47515, "nlines": 237, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील -लिमखेडा येथे केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद (17-09-2016)", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील -लिमखेडा येथे केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद (17-09-2016)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील -लिमखेडा येथे केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद (17-09-2016)\nदाहोद जिल्हा आदिवासी जिल्हा आहे. आदिवासीबहुल क्षेत्र आहे. ‘सन 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामातील गुजरातची भूमिका’ याविषयावर चर्चा करावयाची असेल तर त्याचा प्रारंभ दाहोदपासून करावा लागेल. आपण स्वातंत्र्य संग्रामाला, स्वातंत्र्याच्या लढ्याला खूपच मर्यादा घालून ठेवल्या आहेत. स्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्या आदिवासी बांधवांचं आपल्याला विस्मरण झाले आहे. मित्रांनो, या देशातल्या प्रत्येक गावातल्या लाखो लोकांनी शंभर शंभर वर्षे स्वातंत्र्यासाठी अविरत त्याग आणि बलिदानाची मशाल प्रज्वलित ठेवली. हिंदुस्तानमध्ये एकही असे आदिवासी क्षेत्र नाही की, त्यांच्यावर इंग्रजांकडून विटेने हल्ला झाला असेल तर त्याला दगडाने प्रत्युत्तर दिले गेले नाही. गेल्या काही दिवसांपासून लोकांना बिरसा मुंडा या नावाचा परिचय होऊ लागला आहे. आमच्या गुरू गोविंदांनी स्वातंत्र्यासाठी किती मोठी लढाई केली होती. याच भूमीवर स्वातंत्र्यासाठी युद्ध झाले होते. 1857 च्या स्वातंत्र संग्रामामध्ये संपूर्ण दाहोद क्षेत्रातील आदिवासी बंधू आणि भगिनी म्हणजे इंग्रजांसाठी सगळ्यात कठीण परीक्षा बनले होते. आज आता आपण स्वातंत्र्याचा 70 वा वर्धापनदिन साजरा करीत आहोत, त्यावेळी स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी झालेल्या आदिवासी योध्दयांना, त्या महान स्वातंत्र्य सेनानींना, मी आदिवासींच्या पवित्र, पावन भूमीवरून शत शत नमन करतो.\n1960 मध्ये गुजरातची स्थापना झाली. विशाल महाराष्ट्रापासून वेगळे होऊन गुजरातची एक स्वतंत्र राज्य म्हणून स्थापना करण्यात आली. त्यावेळी सगळीकडे एकच चर्चा सुरू होती; ती म्हणजे, गुजरातकडे पाणी नाही, गुजरातकडे स्वतःचे असे उद्योग नाहीत, गुजरातमध्ये खनिज नाहीत. हे राज्य संपून जाणार. गुजरात आपल्या पायावर कधीच उभे राहू शकणार नाही. अशा काही गोष्टी लोकांच्या डोक्यात घर करून बसल्या होत्या. महागुजरात आंदोलनाच्यावेळी असेच तर्कवितर्क मांडले जात होते. आज बंधू आणि भगिनींनो, संपूर्ण राष्ट्राला गुजरातबद्दल गर्व वाटतो. या राज्याने, या राज्याच्या लोकांनी कठीण परिस्थितीमध्ये, अनेक संकटांना तोंड देत, नैसर्गिक साधन संपत्तीची मर्यादा असतानाही आव्हानांशी दोन हात करत, आव्हानांनाच आव्हाने देत आणि एकामागोमाग एक यश मिळवले. विकासाचे नवेनवे मापदंड प्रस्थापित केले. आम्ही आव्हानांना सामोरे गेलो आणि प्रयोग यशस्वी करून दाखवले.\nपाण्याचे दुर्भिक्ष्य, हे आमच्यासमोरचे सर्वात मोठे आव्हान होते. जिथे पाणी पोहोचले, तिथल्या लोकांनी आपल्यामधील अमाप क्षमतेचे जणू प्रदर्शन केले. आमच्या गुजरातच्या पूर्व क्षेत्राकडे पाहा; अगदी उमरगांवापासून ते अंबाजीपर्यंत पाहा. आपल्याला सगळीकडे दगडांची जमीन, छोटे-छोटे पर्वत दिसतील. त्यामुळे पाऊस पडतो, पाणीही मिळते. परंतु ते वाहून जाते. पाण्याचा संचय होत नाही. जमिनीमध्ये पाणी मुरत नाही, की त्याचा संचयही होत नाही. त्यामुळे माझ्या या आदिवासी बांधवांना आपली जमीन पाण्याने नाही, तर घामाने ओली करावी लागत होती. रोजच्या दोनवेळच्या खाण्यासाठी त्यांना खूप घाम गाळावा लागत होता. 40 ते 50 अंश तापमान असताना आणि आकाशातून आग बरसत असताना, अशा तापदायक उन्हामध्ये आदिवासी बांधवांना गावांसाठी रस्ते बनवावे लागत होते. त्यांच्या पायाला भेगा पडत होत्या. अशा पध्दतीने जीवन ते कंठत होते. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही एक दूरदर्शी अभियान राबवले; आणि पाणी समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले. गुजरात सरकारच्या अंदाज पत्रकामध्ये सर्वात जास्त खर्च पाण्यावर होत होता. आणि आज मला आनंद वाटतो की, पाणी समस्या आता संपुष्टात आली आहे. आज एका पाठोपाठ एक लोकार्पण, शिलान्यास असे कार्यक्रम होत आहेत. हजारो कोटी रुपये काही किरकोळ रक्कम नाही. हजारो कोटी रुपये पाणी प्रश्न सोडविण्यासाठी खर्च झाले. आदिवासींच्या स्वयंपाकघरातल्या नळाला पाणी येऊ शकते, असा विचारही एक दशकापूर्वी आम्ही केला नव्हता. परंतु आम्ही मोहीम सुरू केली. कारण समाजाच्या तळागाळातील माणसाला जर शक्ती दिली, सामर्थ्य दिले तर तो माणूस वेगाने प्रगती करतो. एवढेच नाही तर आपल्याबरोबर आपल्यासारख्याच, आपल्या साथीदारांनाही आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न करतो.\nज्यावेळेपासून दिल्लीमध्ये आमचे सरकार सत्तेवर आले आहे, त्यावेळेपासून आत्तापर्यंत आम्ही उपेक्षित गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. बँक होती, परंतु त्यामध्ये गरिबांना प्रवेश नव्हता. विविधा विमा योजना होत्या, परंतु त्याचा लाभ गरिबांना मिळत नव्हता. रुग्णालये होती, परंतु गरीब लोकांना रुग्णालयाच्या दरवाजाबाहेर उभे रहावे लागत होते. विजेचे उत्पादन होत होते, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 व्या वर्षीही 18000 गावांमधील लोकांना 18 व्या शतकातील स्थितीमध्ये नाइलाजाने राहावे लागत होते. त्यांनी कधी वीज पाहिलीही नव्हती. यापेक्षा वाईट स्थिती आणखी काय असू शकते. म्हणूनच बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळी आपण, या देशातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी या धरतीपुत्राला, ज्याला आपण मोठे केले आहे. ज्याचे पालनपोषण आपणच केले आहे, ज्याला आपण सांभाळले आहे, त्याला प्रधानसेवक म्हणून पंतप्रधान म्हणून निवडले, त्यावेळी संसदेमध्ये मी सर्वात पहिल्या भाषणात सांगितले होते की, माझे सरकार गरिबांचे सरकार आहे. माझे सरकार दलित, पीडित, वंचितांचे सरकार आहे. आमच्या समाजातील हा मोठा वर्ग, जर विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला , तर देशाच्या विकासाची नवीन व्याख्या निर्माण होऊ शकते. या देशाच्या शेतकऱ्याला काय पाहिजे या देशाच्या शेतकऱ्याला पाणी मिळाले तर, तो मातीतून सोने निर्माण करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. म्हणूनच पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत आम्ही मोहीम सुरू केली आहे. एका भगीरथ कार्याचा आरंभ केला आहे. आम्ही लाखो, करोडो रुपये खर्च करून आगामी वर्षांमध्ये देशाच्या गावा-गावांमध्ये पाणी पोहोचवू इच्छितो. आधी सांगितले जायचे की, या देशातील शेतकऱ्यांना, गरिबांना तीन पायाभूत गोष्टींची आवश्यकता आहे. वीज, पाणी आणि रस्ते आम्ही याला आणखी दोन गोष्टींची जोड दिली आहे. शिक्षण आणि आरोग्य या देशाच्या शेतकऱ्याला पाणी मिळाले तर, तो मातीतून सोने निर्माण करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. म्हणूनच पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत आम्ही मोहीम सुरू केली आहे. एका भगीरथ कार्याचा आरंभ केला आहे. आम्ही लाखो, करोडो रुपये खर्च करून आगामी वर्षांमध्ये देशाच्या गावा-गावांमध्ये पाणी पोहोचवू इच्छितो. आधी सांगितले जायचे की, या देशातील शेतकऱ्यांना, गरिबांना तीन पायाभूत गोष्टींची आवश्यकता आहे. वीज, पाणी आणि रस्ते आम्ही याला आणखी दोन गोष्टींची जोड दिली आहे. शिक्षण आणि आरोग्य जर या पाच गोष्टींना प्राधान्य दिले आणि त्या सर्वांना सुलभतेने मिळतील अशी व्यवस्था केली तर रोजगाराच्या संधी आपोआप निर्माण होतील. आणि आमच्या भावी पिढीच्या कल्याणाचा पाया मजबूत होईल. म्हणूनच आज हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यात एकच मंत्र गुंजतोय- ‘‘सबका साथ सबका विकास’’ आम्ही हा मंत्र जपत विकासाची नवीन उंची गाठण्याचा प्रयत्न करीत आहोत.\nआम्ही पाहिले की, काही राज्यांमध्ये सरकार सत्तेवर आले की, 100, 200, किंवा 500 कोटींच्या योजनांचा प्रारंभ मोठया जल्लोषामध्ये केला जातो. वृत्तपत्रांमध्ये ठळक, मुख्य बातमी बनते. राज्याची जनताही त्यावर चर्चा करते. चांगली गोष्ट आहे. परंतु खूपच कमी लोकांना माहीत असते की, अनेक योजनांमुळे सरकारचा खजिना भरत असतो. राज्य सरकारांचा खजिना नाही. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत सगळ्यांचा खजिना भरतो. आत्ता काही वेळापूर्वी मुख्यमंत्री विजयभाई एलईडी बल्बविषयी बोलत होते. ही गोष्ट दिसायला तशी किरकोळ, लहान वाटते. गुजरातने दोन-तीन महिन्यांपासून एक मोहीम सुरू केली आहे. गुजरातने सव्वा दोन कोटी एलईडी बल्ब लावून यामध्ये हिंदुस्तानामध्ये क्रमांक एक पटकावला आहे. इथे मुद्दा बल्बचा नाही तर गोष्ट फायद्याची आहे. आपल्याला माहिती नाही, एलईडी बल्बचा वापर केल्यामुळे गुजरात वर्षाला 1000 कोटी रुपयांची बचत करू शकणार आहे. या बचतीचा उपयोग गरिबांच्या कल्याणासाठी होणार आहे. या खजिन्याचा उपयोग कशा पध्दतीने करायचा, त्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत निर्णय घेऊ शकते. या संपूर्ण योजनेच्या केंद्रस्थानी गांव आहे, गरीब आहे. आणि शेतकऱ्यांचे कल्याण आहे.\nआता वनबंधू कल्याण योजनेविषयी बोलु. अनेक दशकांमध्ये 9000कोटी आणि एका दशकामध्ये 60,000कोटी रुपये. आम्ही एका दशकामध्ये 60,000कोटी रुपये आदिवासींसाठी खर्च करण्याची योजना तयार केली आहे. कारण आम्ही या देशातील आदिवासींचे पुनरोत्थान करायचे आहे. वनबंधू कल्याण योजना या विचारमंथनातूनच तयार झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून एक प्रयोग करण्यात येत आहे, त्याचा प्रारंभ गुजरातमध्ये झाला होता. आज हा प्रयोग संपूर्ण देशामध्ये श्रीमान जशवंतसिंह भाभोर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. ही योजना यशस्वी होईल, या योजनेचा लाभ होईल, असा विश्वासही लोकांमध्ये निर्माण झाला आहे.\nज्यावेळी दाहोदमध्ये मी संघटनेचे कार्य करीत होतो, त्यावेळी बहुतांश काळ मी स्कूटरवर फिरत होतो. आज आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या अनेक लोकांच्या घरी मी चहा प्यायलो आहे, भोजन केले आहे. त्याकाळी मी ज्यावेळी स्कूटरवरून जात होतो, त्यावेळी लोक म्हणायचे, तुम्ही खूप अगदी- आत आडगावांमध्ये जात जाऊ नका. कधी कुठल्या दिवशी संकटात सापडू शकता. ते मला थांबवत होते. त्यावेळी मी कधी परेले जात होतो, तर कधी मी दाहोदला जात होतो. परेलला पाहून माझ्या मनात विचार येत होते की, हे स्थान खूप महत्त्वपूर्ण आहे. परंतु कुणालाच याची पर्वा नाही. हे एक खूप मोठे ठिकाण आहे. परंतु लोक रोजीरोटीच्या शोधासाठी बाहेर पडत आहेत. भूतकाळातील सरकारांनी खूप योजना बनवल्या, परंतु त्या सर्व कागदावरच होत्या. त्यांची अंमलबजावणी कधी झाली नाही. मित्रांनो, परेल या जिल्ह्याची सर्वात मोठी ताकद आहे, शक्ती आहे. परेल रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याची मोहीमच आम्ही आता सुरू केली आहे. आम्ही मोठ्या प्रमाणावर काम सुरू केले आहे. मी विचार करीत होतो, दाहोद मुख्य मार्गावरील अति महत्त्वपूर्ण स्थानक आहे. सरकारकडे सगळी व्यवस्था आहे, प्रणाली आहे. परंतु कुणालाही काही चांगले करण्याची इच्छाच नाही. हे जनतेचे उत्पन्न, जनतेचा पैसा वाया घालवण्याचे सगळ्यात मोठे उदाहरण बनले होते.\nबंधू आणि भगिनींनो, योजनांच्या अंमलबजावणीला आता प्रारंभ झाला आहे. तीन टप्प्यामध्ये संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईल. आपल्या डोळ्यासमोर परेलच्या रेल्वे यार्डामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील. इथल्या अर्थव्यवस्थेमध्ये नवीन उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. मला माहीत आहे, दाहोद जिल्ह्यामधले आदिवासी शेतकरी प्रगतीशील आहेत. ते परंपरा मोडीत काढण्याचे, नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याचे धाडस दाखवू शकतात. बहुतांश गुजरातमध्ये ‘शेतीवाडी’ या शब्दाचा वापर केला जातो. अगदी ऊमरगांवापासून ते अंबाजीपर्यंत लोक ‘शेतीवाडी’ असा शब्द वापरतात. मला अभिमान वाटतो की, दाहोद जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी शेतीचे ‘फूलवाडी’ मध्ये परिवर्तन केले आहे. आज दाहोदमधल्या शेतांमध्ये अनेकानेक प्रकारच्या फुलांची शेती केली जात आहे. दाहोद जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी याचे नेतृत्व केले आहे. हे शेतकरी शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. मक्याचे उत्पादन घेण्यात तर हे शेतकरी क्रमांक एकवर आहेत. दाहोद जिल्ह्यातील आदिवासींकडे शेतजमीन कमी आहे, पण या शेतकऱ्यांकडे साहस, हिंमत खूप आहे. ते बाहेर जातात, नवीन शिकतात आणि पुन्हा आपल्या गावी येऊन तो प्रयोग करून पाहतात.\nऊमरगावापासून ते अंबाजीपर्यंत आदिवासी क्षेत्रामध्ये पेयजल पोहोचविण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. उपसा जलसिंचनच्या माध्यमातून सिंचनाची व्यवस्था करावी लागणार आहे. सध्या आम्ही या कामावर जास्त भर देत आहोत. भविष्यात त्याचे चांगले परिणाम अनुभवता येणार आहेत. सौर पंप ही क्रांतिकारी ठरणार आहे. सौरपंपामुळे विजेसाठी शेतकऱ्यांना सरकारवर विसंबून रहावे लागणार नाही. सौरपंपासाठी सरकार गुंतवणूक करणार आहे. सूर्याच्या प्रकाशावर, सूर्याच्या उर्जेवर हे पंप चालतील. सध्या प्रयोग सुरू आहेत, पण आगामी काही दिवसातच एक मोठी क्रांती घडून येणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण ठिबक सिंचन तंत्रज्ञानातही आपल्या आवश्यकतेनुसार बदल करू शकणार आहे. याचा लाभ आदिवासी शेतकऱ्यांना आगामी दिवसात घेता येईल. हिंदुस्तानातील शेतकऱ्यांना मिळेल.\nआम्ही एक स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. आमची इच्छा आहे की, ज्यावेळी 2022 मध्ये देश स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन साजरा करेल, त्यावेळी हिंदुस्तानच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेले असले पाहिजे. अलिकडेच काही दिवसांपूर्वी मी गुजरातमधल्या दूध उद्योगातील उत्सुक, उत्साही उत्पादकांना दिल्लीला बोलावले होते. त्यांची आणि माझ्या आधिकाऱ्यांची भेट घडवून आणली. मी सांगितले की, प्रत्येक गावांमध्ये मधमाशी संवर्धन आणि मध उत्पादन करा. ज्याप्रमाणे गावांत लोक दुधाचा कॅन घेऊन येतात. त्याप्रमाणे लोक दुसऱ्या छोट्या कॅनमधून मध घेवून येतील. लोकांना दुधाबरोबरच मधाचेही उत्पन्न मिळेल. दुग्धालयामध्ये दुधावर प्रक्रिया केली जाते, त्याचबरोबर मधावरही प्रक्रिया होऊ शकेल. कारण संपूर्ण जगामध्ये मधाला जास्त मागणी आहे. गुजरातच्या शेतकऱ्यांला त्याचा फायदा मिळू शकतो. आगामी काळात याचा खूप मोठा लाभ देशाला मिळेल.\nबंधू आणि भगिनींनो, शिक्षण असेल, आरोग्य असेल, कृषी असेल, आज जे जमिनीचे पट्टे दिले आहेत, या भगिनी काही फक्त छायाचित्र काढून घेण्यासाठी आलेल्या नाहीत. गुजरात सरकारने त्यांना जमिनीचे तुकडे-पट्टे दिले आहेत. ते शेतीसाठी आहेत. त्यावर सगळ्यात पहिले नाव माझ्या आदिवासी भगिनींचे आहे. दुसरे नाव त्यांच्या पतीदेवांचे आहे. शेकडो वर्षांपासून आदिवासी जमिनींचे मालक नव्हते. आज एक आदिवासी माता जमिनीची मालकीण बनली आहे, यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असू शकते\nमी अनेक वर्षे गुजरातमध्ये राहिलो आहे. परंतु मी कधीच वाढदिवस साजरा नाही केला. आजही साजरा करीत नाही. परंतु माझ्या आईसोबत काही काळ व्यतीत करण्याचा प्रयत्न अवश्य करीत असतो. मी आज माझ्या आईचे आशीर्वाद घेतले आहेत. परंतु गुजरात सरकार मला असेच मोफत परतू देण्यास तयार नव्हते. त्यांचा आग्रह होता की, तुम्ही तर गुजरातमध्ये येतच आहात तर थोडा काळ आम्हालाही द्यावा. गुजरात सरकारने दोन खूप चांगल्या कार्यक्रमांचे आयोजन केले. एक कार्यक्रम नवसारीमध्ये आहे. तो भारत सरकारचा आहे. माझे नशीब खूप चांगले आहे, मला आदिवासी बंधूंचा आशीर्वाद मिळाला. जुन्या मित्रांना पाहता आले. त्यांना भेटण्याची संधी मिळाली. आपण माझे स्वागत केलेत, माझा सन्मान केला, आशीर्वाद दिला, अगदी भरभरून प्रेम दिलेत. मी आपला ऋणी आहे, आणि आभार व्यक्त करतो. मी गुजरात सरकारचा आभारी आहे. गुजरातन विकासाचे नवीन मापदंड प्रस्थापित करावेत. फक्त आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी आणि नेहमीच क्रमांक एकवर रहावे, अशी सदिच्छा व्यक्त करतो, त्याचबरोबर आपल्याला धन्यवाद देतो..\nभारत माता की जय \nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\nमयूर विहार जिला के कोंडली मंडल में आयोजित कार्यकारिणी की बैठक में शामिल हुआबैठक में संगठन से जुड़े कई अहम मुद्दों पर व आगामी रणनीति को लेकर चर्चा हुई और @BJP4Delhi द्वारा चलाये जा रहे #NAMOAPPAbhiyaan में अधिक से अधिक सदस्य जोड़ कर एक बेंचमार्क स्थापित करने के लिए प्रेरित किया pic.twitter.com/mxYLw5qiXG\nआज सीतापुरी मंडल युवा मोर्चा की बैठक पश्चिमी जिलाध्यक्ष भाई अंकित गुप्ता जी के साथ दिल्ली प्रदेश द्वारा #NaMoAppAbhiyaan चलाये जा रहे के विषय पर चर्चा कीइस अभियान में युवा मोर्चा अपनी अहम भूमिका निभाते हुए हर युवा के फोन में मोदी जी के एप्प को डाउनलोड करवाएगा\nआज मयूर विहार जिला के अंतर्गत कल्याणपुरी मंडल में आयोजित कार्यकारिणी बैठक में उपस्थित पदाधिकारीयों एवं कार्यकर्ताओं को संबोधित किया निवेदन किया साथ ही मा.माननीय श्री @narendramodi जी से नागरिकों को सीधे जोड़ने के #NaMoAppAbhiyaan को नए आयाम देने के लिए आग्रह किया pic.twitter.com/7bOkQZOCX8\nनवीन शाहदरा ज़िला युवा मोर्चा अध्यक्ष @ashish_poonia_ द्वारा आयोजित #NaMoAppAbhiyaan कार्यक्रम में युवाओं को #NamoApp डाउनलोड कराया साथ में @BJP4Delhi प्रदेश महामंत्री श्री @kuljeetschahal जी उपस्थित रहे साथ में @BJP4Delhi प्रदेश महामंत्री श्री @kuljeetschahal जी उपस्थित रहे प्रधानमंत्री @narendramodi जी से जुड़ने का युवाओं में अलग ही उत्साह दिखा प्रधानमंत्री @narendramodi जी से जुड़ने का युवाओं में अलग ही उत्साह दिखा\nमेरे साथी, @BJP4Delhi के उपाध्यक्ष @karamsinghbjp1 जी ने #NaMoAppAbhiyaan में महत्वपूर्ण योगदान देते हुए, सबसे अधिक सदस्य जोड़ने वालों में अपना स्थान बनाया है\nप्रधानमंत्री @narendramodi जी से जनता को सीधे जोड़ने के इस अभियान में उन्होंने अभूतपूर्व ऊर्जा दी है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://anujnainmarathi.wordpress.com/2017/05/27/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2021-08-02T05:25:07Z", "digest": "sha1:3FWBTQ6KCCORJUK5OMBCWS2FBYSPC4BE", "length": 15585, "nlines": 120, "source_domain": "anujnainmarathi.wordpress.com", "title": "समुद्रावरचे बंधारे… | मनगुज", "raw_content": "\nअस्तित्वात नसलेल्या प्रिय “तुला”,\nमाफ कर हं, खूप दिवसांत, नव्हे, खूप वर्षांत मी काही लिहिलं नाही तुझ्यासाठी. तू कोण आहेस, कसा दिसतोस, मी वेड्यासारखं लिहिते ते तू वाचतोस की पान उलटून टाकतोस, हे काहीच माहिती नाही मला. पण जेव्हापासून मी स्वत:ला “मी” म्हणायला शिकले तेव्हापासूनच, तू, “तू” झालास. तेव्हापासून सतत अखंड बोलतेच आहे नं तुझ्याशी. तुला ही असली पत्रं लिहिणं तर माझा एकमेव आवडता चाळा\nतर, रागावू नकोस, मी लेखणी जरा टाकून दिल्याबद्दल…. तुला किस्से सांगण्यासाठीच तर आयुष्याचा विचित्र खेळ डोळे विस्फारून, जटा पिंजारून खेळते आहे नं\nलिहित नव्हते ती काही लिहिण्यासारखं काही नव्हतं म्हणून नव्हे. उलट या गेल्या काही वर्षांतच खरं आयुष्य जगायला शिकलेय…. शिकतेय. हे शिक्षण इतक्यात पुरं होईल अशी काही सुतराम शक्यता नाही. इथे मृत्यू हाच माझा पदवीग्रहण समारंभ\nतर, लिहित नव्हते कारण, असं उगाच वाटत होतं की, माझे अजब अनुभव, त्यातून उचंबळून इतस्तत: विखुरणाऱ्या माझ्या भावना हे सगळं माझं गुप्त, व्यक्तिगत आयुष्य आहे. तुला अन पर्यायाने सगळ्या जगाला उघड्या करून दाखवाव्या अशा काही या गोष्टी नव्हेत.\nप्रवाहाविरुद्ध वगैरे असली कितीही लेबलं लावली लोकांनी तरी तशी जनाची लाज बाळगूनच होते आजवर. माझे नियम, माझी मूल्यं…. लहानपणीपासून आजूबाजूच्या लोकांना पाहून बनवलेली, तरीही माझी स्वत:ची म्हणून ठामपणे धरून ठेवलेली मतं…. मतं कसली, माझे हट्टच तर या सगळ्यांना अधुनमधून सुरुंग लागलाच पाहिजे. व्यस्त होते, ती या विस्फोटक कामांमधे…. तरीही तुझ्याशी संवाद सुटला नाही. थोडीशी लाज वाटत होती, म्हणून फक्त मनातच बोलत होते…. बौद्धिक चर्चा हिरिरीने करणारी वावदूक मी, भावनांच्या, माणसांच्या विश्वात मात्र पुरती भांबावून गेले रे…. शब्दच फुटत नव्हते इतके दिवस तर या सगळ्यांना अधुनमधून सुरुंग लागलाच पाहिजे. व्यस्त होते, ती या विस्फोटक कामांमधे…. तरीही तुझ्याशी संवाद सुटला नाही. थोडीशी लाज वाटत होती, म्हणून फक्त मनातच बोलत होते…. बौद्धिक चर्चा हिरिरीने करणारी वावदूक मी, भावनांच्या, माणसांच्या विश्वात मात्र पुरती भांबावून गेले रे…. शब्दच फुटत नव्हते इतके दिवस कधीमधी खूपच उधाण आलं मनाला तर रडायचे, भांडायचे तुझ्याशी… तू उत्तर नाहीच द्यायचास, मग इतरांशी ही भांडायचे. मग फक्त मनातलं वादळ डोळ्यात आणून पहायचे तुझ्याकडे, मुक्यानेच. तुला काय कपाळ कळत असणार तूच जाणे कधीमधी खूपच उधाण आलं मनाला तर रडायचे, भांडायचे तुझ्याशी… तू उत्तर नाहीच द्यायचास, मग इतरांशी ही भांडायचे. मग फक्त मनातलं वादळ डोळ्यात आणून पहायचे तुझ्याकडे, मुक्यानेच. तुला काय कपाळ कळत असणार तूच जाणे कधीकधी तुझ्या नजरेत धीर असायचा, मला तात्पुरता, उसना देण्यासाठी…. कधी तसंच अफाट प्रेम, मी तुझ्यावर करते तसलं….. कधी हसायचास माझ्या रडवेल्या तोंडाकडे पाहून…. मग अजूनच चिडायचे नं मी\nआता कदाचित माझ्याच भरती-ओहोटीला कमी घाबरायला शिकते आहे, म्हणून शब्द गवसताहेत. असे खवळलेले किनारे सगळ्यांच्याच मनाला असतात का हे नाही माहिती मला. पण, त्यात लज्जास्पद, गुप्त ठेवण्यासारखं काही असलंच पाहिजे का व्यक्तिगत गोष्टी, आपल्या भल्या-बुऱ्या भावना या लपवूनच का ठेवायच्या\n“राग, दु:ख, असूया, चीड यांची अभिव्यक्ती संयत, समाजमान्य शब्दातच करावी. प्रेम, आकर्षण, वेड, भक्ती यांना तर व्यक्त करूच नये.”\nबुद्धीला आकळणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत सर्वमान्य गृहितकांना धुडकावून लावणारी मी, मनाला वाटणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत बावळटपणे लोकांच्या मताने का बरं वागले आजवर मनाला बांध घालून त्याचं प्रवाही अस्तित्वच सपवून टाकलं असतं “त्यांच्या”सारखी वागत राहिले असते तर…. पण जसं माझ्या बुद्धीला पटेल तेच केल्याशिवाय मला राहवतच नाही, मग भले ते समाजमान्य असो वा नसो, तसंच मनाच्या बाबतीतही होतंय. ते तर माझ्या बुद्धीपेक्षाही अनावर रासवट ताकदीने फुरफुरणारं आहे मनाला बांध घालून त्याचं प्रवाही अस्तित्वच सपवून टाकलं असतं “त्यांच्या”सारखी वागत राहिले असते तर…. पण जसं माझ्या बुद्धीला पटेल तेच केल्याशिवाय मला राहवतच नाही, मग भले ते समाजमान्य असो वा नसो, तसंच मनाच्या बाबतीतही होतंय. ते तर माझ्या बुद्धीपेक्षाही अनावर रासवट ताकदीने फुरफुरणारं आहे इतक्या सगळ्या बंधाऱ्यांना धडका देत, उसळ्या खात विध्वंस करत आहे…..\nसगळे म्हणतात की बांध गरजेचे असतात, विध्वंस टाळण्यासाठी. मीही घालून घेतले शहाण्यासारखे. मात्र एखाद्याचं मन नसतंच नं झुळझुळणाऱ्या ओढ्यागत निमूट. काहीकाही मनं अशी असतात खवळलेल्या समुद्रासारखी कुठल्याच धरणांनी न धरली जाणारी…. बांधायला गेलं नं त्यांना तर अधिकच विध्वंस करणारी ही जंगली मनं फारच भयंकर.\nत्या धरणातल्या भगदाडांनी झोप उडवली आहे माझी. अन तरीही भरतीच्या लाटा धडका मारतच आहेत… असा न तसा विध्वंस तर होणारच आहे हे दिसतंय की स्पष्टच तर आता हळूहळू तुझं ऐकणार आहे मी अन हे सगळे बांध अन धरणं हळूहळू उतरवणार आहे. सोपं नाही ते काम कळतंय मला. पण आजवर धाडस कमी पडलं म्हणून माघार घेऊन कधी घरी येऊ दिलं नाही माझ्या जिवलगांनी…. तुझी नजर टाळून घाबरटपणा करत लपून बसले, तर मरेपर्यंत पुन्हा डोळे वर करून तुझ्याकडे पाहता येणार नाही. अन असली भयंकर शिक्षा मी काही मला देऊ शकत नाही.\nप्रयत्न करेन…. धाडस करेन लिहायचं…. तू उत्तर द्यावंस अशी मुळीच अपेक्षा नाही, कधीच नव्हती. माझ्या विचित्र शब्दांनी, माझ्या उद्रेकांनी कधी तू दुखावून घेऊ नकोस स्वत:ला प्लीज. तेवढं एकच वचन दे मला. माझ्या विध्वंसक कल्लोळाच्या मध्यात तू असाच अविचल, अभंग रहा. पहात रहा असाच माझ्याकडे तुझ्या मऊशार डोळ्यांनी….\nहजार भानगडी करूनही सदैव तुझीच,\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\n← पर्यावरण रक्षणासाठी नव्हे तर मानवी अस्तित्वासाठी…\nइथल्या पानांवरती खूप धीर करुन फक्त माझ्या मनाची सुरावट मांडण्याचा प्रयत्न करत आहे... कधी सुरात...कधी एकदम बेसूर जर तुमचाही सूर जुळला तर मला जरूर कळवा.\nअवर्षण अश्रू आठवण आर्किटेक्चर इतिहास उत्तर कर्नाट्क खेळ गगनचुंबी गजरा गरीब गाणी गुरुकुल ग्रामपरी घर चिकाटी जमीन जीवनशैली झाडं तडजोड तुंगभद्रा देव देश देह धीर निराशावादी निसर्ग पर्यावरण पहाट पाचगणी पुणे पेट्रोल प्रगती प्रदूषण प्रवास प्रवाह प्रश्न प्रेम फूल बस बहर बांबू बिशिस्त भातशेती भारत भ्रष्टाचार महागाई माणसं माती माया मिठी राग रात्र रेषा वसंत वादळ वाळू विकास विद्युत-रेघ वीज शब्द शहर शाळा श्रीमंत संसार सदरा सह्याद्री सुख सोयी स्नेह स्पर्श हट्टी हरिहरपूर हात हिंम्मत\nजुनी पुरा्णी चार अक्षरे…\n« जून जुलै »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/tag/jobs-in-solapur/", "date_download": "2021-08-02T05:14:57Z", "digest": "sha1:LWUQLQRQU35AY7EBCWVU5P6H3RRLC3YE", "length": 5003, "nlines": 105, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती\nसोलापूर महानगरपालिकेत मुलाखती आयोजित | Solapur Mahanagarpalika Recruitment 2021\nLabhkshetra Vikas Pradhikaran Solapur Bharti 2021 | लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर येथे विविध…\nजिल्हा परिषद सोलापूर मध्ये सनदी लेखापाल पदांची भरती\nVMGMC सोलापूर भरती सुरु; त्वरित अर्ज करा\nSolapur University Bharti 2021 | सोलापूर विद्यापीठ येथे 88 पदांची भरती सुरु\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर येथे निदेशक पदांची भरती सुरु\nसोलापूर जनता सहकारी बँक भरती 2021- नवीन जाहिरात\nसोलापुरमध्ये 14 जूनपासून ऑनलाइन रोजगार मेळावा – 438+ Posts\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n इंडियन नेव्हीत आजपासून भरती प्रक्रिया सुरु\nNHM मुंबई भरती विविध पदांचा निकाल जाहीर\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nजळगाव येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन | Jalgaon Job Fair 2021\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 117\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/upsc-exam-details/", "date_download": "2021-08-02T05:19:28Z", "digest": "sha1:NC42AQTBBFC4KJKWCGBLLZI7OQSAFYMG", "length": 40089, "nlines": 219, "source_domain": "mahabharti.in", "title": "UPSC Exam Details - परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nUPSC Civil Services Prelims 2021: परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी\nUPSC Civil Services Prelims 2021: परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी\nया आहेत महत्त्वाच्या तारखा -Interview Date\nUPSC Exam : पूर्व परीक्षा अन् मुलाखत तयारीसाठी प्रशिक्षण\nUPSC Exams Postponed – मुलाखती आणि वैयक्तिक चाचणी स्थगित\nUPSC भारतीय नागरी सेवेतील परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता मुदतवाढ\nUPSC CGS परीक्षा 2020 व्यक्तिमत्व चाचणी वेळापत्रक\nNCERT पुस्तकांपासून तयारी करा\nमॉक टेस्ट ठरतात फायदेशीर\nनोट्स स्वत: तयार करा\nUPSC CAPF DAF 2020: परीक्षेसाठी जारी झाला DAF अर्ज\nUPSC CSE Prelims 2021: यूपीएससी पूर्व परीक्षेबाबत मोठी अपडेट\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\nयूपीएससी नागरी सेवा प्रिलिम्स परीक्षा २०२१ (UPSC Civil Services Prelims 2021) च्या उमेदवारांना आपले परीक्षा केंद्र बदलता येणार आहे. यूपीएससीने यासंदर्भात एक अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकणार आहे.\n✅डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री\n✅नवीन जाहिरात- सशस्त्र सीमा बल हेड कॉन्स्टेबल भरती 2021\n✅10 वी & पदवीधरांना फील्ड दारुगोळा डेपोत नोकरीची उत्तम संधी\n✅7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021\nUPSC अंतर्गत 376 पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु\nUPSC Civil Services Prelims 2021: परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी\nUPSC NDA & NA (II) परीक्षा 2020 अंतिम निकाल जाहीर\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\n१२ जुलैपासून होणाऱ्या विंडोमध्ये उमेदवार आपल्या परीक्षा केंद्रामध्ये बदल करु शकतात. १९ जुलैपर्यंत हे बदल होतील. यूपीएससीने यासंदर्भात एक अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. परीक्षा केंद्रामध्ये बदल करण्यासंदर्भात पहीला अर्ज करणाऱ्यास पहिले प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय आधी देण्यात आलेल्या नियम आणि अटींमध्ये कोणता बदल होणार नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपले परीक्षा केंद्र बदलायचे नाही त्यांना लॉगिनमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता नाही. परीक्षा केंद्र बदलण्याची प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे.\nयानुसार पहिला टप्पा १९ जुलैनंतर २६ जुलै दरम्यान सुरु होणार आहे. उमेदवार ३० जुलै २०२१ संध्याकाळी ६ पर्यंत परीक्षा केंद्रात बदल करु शकतात. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर मिळू शकेल.\nसंघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत अंमलबजावणी अधिकारी – लेखा अधिकारी, EPFO, 2020 भरती परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. परीक्षेची तारीख 5 सप्टेंबर 2021 आहे. अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.\nपरीक्षेचे नाव – अंमलबजावणी अधिकारी – लेखा अधिकारी, EPFO, 2020\nपद संख्या – 421 जागा\nपरीक्षेची तारीख – 5 सप्टेंबर 2021\nUPSC नागरी सेवा परीक्षा 2021 मुलाखतीचे सुधारित वेळापत्रक. यूपीएससी सिव्हिल सर्विस परीक्षेसाठी मुलाखतीच्या फेऱ्या २ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होणार आहेत. ही प्रक्रिया २२ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. इंटरव्ह्यू शेड्युल कसे करायचे डाऊनलोड… जाणून घ्या.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.\nज्या उमेदवारांनी UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे, ते UPSC CSE 2020 मुलाखतींना उपस्थित राहण्यास पात्र आहेत.\nया आहेत महत्त्वाच्या तारखा -Interview Date\nमुलाखती सुरू होण्याची तारीख- २ ऑगस्ट २०२१, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत\nमुलाखती संपण्याची तारीख – २२ सप्टेंबर २०२१, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत\nUPSC प्रिलीमनरी परीक्षेच्या तारखेत बदल. UPSC 2021 ची प्रिलीमनरी परीक्षा 27 मे 2021 ऐवजी या तारखेला होणार- UPSC 2021 ची प्रिलिमनिरी परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही परीक्षा 27 मे 2021 रोजी होणार होती. मात्र आता ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी अनेक राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. त्यामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता UPSC 2021 (Union Public Service Commission) ची प्रिलिमनिरी परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही परीक्षा 27 जून 2021 रोजी होणार होती. मात्र आता ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय UPSC ने घेतला आहे\n कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम २०२१ (UPSC CMS Exam 2021) चे नोटिफिकेशन ५ मे २०२१ रोजी जारी केले जाणार होते. पण आता ही तारीख बदलण्यात आली आहे. नोटिफिकेशन आता कधी जारी होणार… वाचा\nकंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम २०२१ (UPSC CMS Exam 2021) चे नोटिफिकेशन ५ मे २०२१ रोजी जारी केले जाणार होते. पण आता ही तारीख बदलण्यात आली आहे. आयोगाने सांगितले आहे की नोटिफिकेशन पुढील आदेशानंतर जारी केले जाईल. जे उमेदवार यूपीएससी सीएमएस परीक्षा २०२१ साठी अर्ज करू इच्छितात त्यांनी आयोगाची वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी. अर्ज upsconline.nic.in द्वारे केले जाणार आहेत.\nUPSC Exam : पूर्व परीक्षा अन् मुलाखत तयारीसाठी प्रशिक्षण\nUPSC Exam : पूर्व परीक्षा अन् मुलाखत तयारीसाठी प्रशिक्षण – राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांच्या तयारीसाठी खाजगी नामवंत संस्थांमधून पूर्व परीक्षा ते मुलाखत या सर्व टप्प्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आता राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने नवीन योजना जाहीर केली आहे. यामध्ये 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना दिल्ली अथवा महाराष्ट्रातील संस्थांमध्ये यूपीएससीच्या तयारीसाठी प्रशिक्षण घेता येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी दिली.या योजनेकरिता वार्षिक एकूण रु. ४ कोटी ०९ लाख ०६ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.\nअशी असेल प्रशिक्षणार्थी निवड प्रक्रिया :-\nमहाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या व सदर प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छित असणाऱ्या व नमूद सर्वसाधारण पात्रता पूर्ण करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडून अर्ज मागविले जातील.\nयाकरिता आदिवासी संशोधन व प्रशिक्षण या संस्थेमार्फत सर्वदूर पोहोचणाऱ्या तसेच सर्वाधिक खपाच्या महत्त्वाच्या दैनिकांमध्ये जाहिरात देण्यात येईल.\nजर उमेदवारांची संख्या १०० पेक्षा जास्त असेल तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका तयार केली जाईल व प्रवेश परीक्षा घेऊन गुणानुक्रमे निवड यादी व प्रतीक्षा यादी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था स्तरावरून प्रकाशित केली जाईल.\nया निवड यादीतील प्रथम १०० प्रशिक्षणार्थींची या योजनेखाली निवड केली जाईल. जास्त अर्ज आल्यास परीक्षा घेऊन 100 जणांची निवड केली जाईल.\nप्रशिक्षणार्थ्यांना या योजनेचा फायदा केवळ एकदाच घेता येईल.\nयाशिवाय इतर अटींची पूर्तता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. या योजनेची अंमलबजावणी आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या मार्फत करण्यात येणार असून प्रशिक्षणसंस्थांची निवड यादी (empanelment) आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.\nUPSC Exams Postponed – मुलाखती आणि वैयक्तिक चाचणी स्थगित\nUPSC Interviews Postponed: करोना व्हायरस संक्रमणामुळे बिघडलेल्या परिस्थितीचा परिणाम केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) काही भरतींवर देखील झाला आहे. यूपीएससी ने काही भरतींसाठी होणाऱ्या मुलाखती आणि वैयक्तिक चाचण्या लांबणीवर टाकल्या आहेत. आयोगाने आपली वेबसाइट upsc.gov.in वर यासंबंधीची माहिती दिली आहे.\nसोमवार, १९ एप्रिल २०२१ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार यूपीएससीने कळवले आहे की २० एप्रिल २०२१ पासून नियोजित सर्व थेट भरतीच्या मुलाखती आणि वैयक्तिक चाचण्या स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या सुधारित तारखा आयोग लवकरच जारी करणार आहे.\nआयोगामार्फत आयईएस (UPSC IES) आणि आयएसएस (UPSC ISS) परीक्षा २०२० च्या मुलाखती २० एप्रिल ते २३ एप्रिल या कालावधीत होणार होत्या. पण आता पुढील आदेश येईपर्यंत त्या स्थगित करण्यात आल्या आहेत.\nUPSC भारतीय नागरी सेवेतील परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता मुदतवाढ\nUPSC Exam Details : Maha Jyoti UPSC Pre Training Registration – महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे कार्यरत असून Union Public Service Commission च्या भारतीय नागरी सेवेतील या परीक्षांच्या निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष, मागास प्रवर्ग या समाज घटकातील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील मण्यात प्राप्त विद्यापीठाची पदवी व त्यापेक्षा उच्च शिक्षित उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज Union Public Service Commission च्या 2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांकरिता आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 31 मार्च 2021 (मुदतवाढ) आहे.\nया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .\nहे प्रशिक्षण Union Public Service Commission च्या भारतीय नागरी सेवेतील विविध संवर्गातील भरती करिता पूर्ण तयारी म्हणून देण्यात येईल. यासंदर्भातील अधिक माहिती करिता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.\nअधिक मोहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nUPSC CGS परीक्षा 2020 व्यक्तिमत्व चाचणी वेळापत्रक\nUPSC Exam Details : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी संयुक्त भौगोलिक वैज्ञानिक परीक्षा 2020 चे व्यक्तिमत्व चाचणी वेळापत्रक जाहीत करण्यात आलेले आहेत. व्यक्तिमत्व चाचणी वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.\nव्यक्तिमत्व चाचणी वेळापत्रक – https://bit.ly/3dZLfea\nUPSC Exam Details : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारी पूर्व परीक्षा अर्थात यूपीएससीची पूर्व परीक्षा येत्या २७ जूनला होणार आहे. तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पूर्व परीक्षेच्या काही खास टिप्स या ठिकाणी देत आहोत.\nयूपीएससीच्या परीक्षेत देशात आठवी आलेल्या वैशाली सिंगने पूर्व परीक्षेसाठी खास टिप्स दिल्या आहेत. पूर्वपरीक्षेसाठी तिने कशी तयारी केली होती, त्यासाठी कोणती खास तयारी केली होती का याबाबत वैशालीनं माहिती दिली आहे.\nNCERT पुस्तकांपासून तयारी करा\nUPSC २०१८च्या परीक्षेत देशात ८वी आलेली वैशाली सिंग म्हणाली, यूपीएससी पूर्वपरीक्षेची तयारी करण्यासाठी एनसीईआरटीच्या पुस्तकांपासून सुरवात केली पाहिजे. पूर्वपरीक्षेला एनसीआरटीच्या पुस्तकातील प्रश्न विचारतात असं नाही, पण यामुळे तुमचा पाया पक्का होतो. यूपीएससीची तयारी करणारे बरेचसे उमेदवार एनसीईआरटीची पुस्तके वाचण्याकडे दुर्लक्ष करतात, पण एनसीईआरटीची पुस्तके वाचल्यानंतर एप्लीकेशन बेस अशा प्रकारचे प्रश्न सहज सोडवू शकता.\nमॉक टेस्ट ठरतात फायदेशीर\nवैशाली पुढे म्हणाली की, ‘पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर मॉक टेस्ट सर्वात जास्त फायदेशीर ठरतात. मी परीक्षेच्या आधी २ महिने दररोज १ मॉक टेस्ट देत होती, ज्याचा मला परीक्षेमध्ये फायदा झाला होता.’\nनोट्स स्वत: तयार करा\nतसेच तिने आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला. वैशाली म्हणाली की, यूपीएससी परीक्षेची तयारी करताना नोट्स तयार करायला विसरू नका. कारण मी स्वत: नोट्स तयार करण्याला प्राधान्य दिले होते, यामुळे लिहता लिहता ते लक्षात राहण्यास मदत होते. तसेच तुम्ही एखाद्याकडून नोट्सदेखील घेऊ शकता.\nUPSC CAPF DAF 2020: परीक्षेसाठी जारी झाला DAF अर्ज\nUPSC Exam Details : upsc capf daf 2020 released, here is direct link – UPSC CAPF DAF 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) शुक्रवारी आपल्या अधिकृत वेबसाइटवर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) परीक्षा २०२० च्या उमेदवारांसाठी विस्तृत अर्ज (DAF) जारी करण्यात आला आहे.\nजे उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, ते यूपीएससी CAPF परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज २५ फेब्रुवारी २०२१ किंवा त्यापूर्वी सायंकाळी सहा वाजेपर्यंत UPSC CAPF परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरू शकतात.\nआयोगाने लेखी परीक्षा २० डिसेंबर २०२१ रोजी आयोजित केली होती. परीक्षेचा निकाल ८ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर करण्यात आला. UPSC CAPF मध्ये सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव सुरक्षा बल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये निवड होण्यासाठी परीक्षेचे आयोजन केले जाते.\nभरती अभियान २०९ पदांवर भरती करण्यासाठी आयोजित केले जात आहे. यापैकी ७८ रिक्त पदे बीएसएफची, ६९ पदे सीआयएसएफची, २७ आयटीबीपीसाठी, २२ एसएसबीसाठी आणि १३ सीआरपीएफसाठी आहेत.\nUPSC CSE Prelims 2021: यूपीएससी पूर्व परीक्षेबाबत मोठी अपडेट\nUPSC Exam Details : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी सनदी अधिकारी पदाची पूर्व परीक्षा येत्या २७ जून रोजी होणार आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी निर्धारीत केल्याप्रमाणे पूर्व परीक्षा २७ जून रोजी घेण्यात येईल. आणि याबाबतची सविस्तर अधिसूचना लवकरच यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.\nनेहमीप्रमाणे पूर्व परीक्षेचे दोन पेपर असतील. हे दोन्ही पेपर वैकल्पिक असतील. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिले जातील. त्यापैकी योग्य पर्यायाची निवड उमेदवाराला करावी लागेल. एकूण ४०० गुणांची ही परीक्षा असेल. उमेदवाराचे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा करण्यात येतील. जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये किमान ३३ टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे.\nपेपर-१ मध्ये विविध ७ विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान, इतिहास आणि संस्कृती, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, पर्यावरण, चालू घडामोडींचा समावेश असेल. पूर्व परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर कटऑफ लिस्ट प्रसिद्ध केली जाते. ज्या विद्यार्थ्यांना कटऑफमध्ये स्थान मिळते, ते मुख्य परीक्षेस पात्र ठरू शकतात.\nत्यानंतर मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवार मुलाखतीची फेरी गाठतात. मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्हींच्या आधारे अंतिम पात्र उमेदवारांची निवड केली जाते.\nदरम्यान, कोरोना व्हायरस महामारीमुळे गेल्या वर्षी यूपीएससीच्या वार्षिक वेळापत्रकात बदल झाला होता. काही परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या. यंदाही परीक्षेच्या तारखांमध्ये बदल होण्याबाबत चर्चा सुरू होती, पण यूपीएससीने पूर्वी जाहीर केलेल्या वार्षिक वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा\n💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा\n📥 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा\n🔔सेंट्रल गव्हर्मेंट जॉब अपडेट्स हिंदी अँप\n👉 युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nआपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nटेस्ट सुरु – महाभरती जनरल नॉलेज टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 116\nबोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी…\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ourakola.com/2021/07/13/46358/z-p-invited-applications-from-farmers-to-avail-the-benefit-of-cess-scheme/", "date_download": "2021-08-02T06:42:32Z", "digest": "sha1:DHIZTORHS4PPFJINWAYPVCT3EMECMDLG", "length": 8676, "nlines": 136, "source_domain": "ourakola.com", "title": "जि.प. उपकर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले - Our Akola", "raw_content": "\nजि.प. उपकर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले\nअकोला– जिल्हा परिषद अकोला यांच्या कृषी विभागामार्फत जिल्हा परिषद उपकर योजना २०२१-२२ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबविण्यात येतात; त्यासाठी शेतकऱ्यांकडून पंचायत समितीस्तरावर दि.३१ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.\nयाअंतर्गत सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी ९० टक्के अनुदानावर एचडीपीई पाईप पुरविणे, ९० टक्के अनुदानावर सोयाबिन स्वच्छ करण्याकरीता स्पायरल सेपरेटर/ ग्रेडर पुरविणे, ९० टक्के अनुदानावर बॅटरी चलित पॉवर स्प्रेअर पुरविणे, ९० टक्के अनुदानावर प्लास्टिक ताडपत्री(४५० जी.एस.एम.) पुरविणे. या योजना राबविण्यात येतात.\nAkola: अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३ हजार ७९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान\nवाण धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ सद्यास्थितीत ४१ टक्के जलसाठा\nयासाठी शेतकऱ्यांनी आपले अर्ज पंचायत समितीस्तरावर दि.३१ जुलै पर्यंत द्यावे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समितीतील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी विभाग जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ आणि कृषी विकास अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे यांनी केले आहे.\nTags: जिल्हा परिषद उपकर योजना २०२१-२२\n‘उमेद’ची जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शनीय परसबाग: परसबागेतील भाजीपाला उत्तम आरोग्यदायक आहार- सौरभ कटीयार\nविशेष लेखः पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याची पुनर्भरणाद्वारे साठवणूक\nAkola: अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ३३ हजार ७९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान\nवाण धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ सद्यास्थितीत ४१ टक्के जलसाठा\nअकोला : कर्जाच्या चिंतेने शेतकरी जोडप्याची आत्महत्या\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेस या तारखेपर्यंत मुदतवाढ\nखुशखबर, ठाकरे सरकारने दिली ‘या’ ४५ हजार विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत\nप्रधानमंत्री पीक विमा योजना: १५ जुलै पर्यंत सहभागाचे आवाहन; तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक\nविशेष लेखः पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याची पुनर्भरणाद्वारे साठवणूक\nजल पुनर्भरण उपाययोजनांच्या जनजागृती पोस्टर्सचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन\nदोन दिवसांत आपत्तीग्रस्तांना मदत वितरण सुरु करा पालकमंत्र्यांचे निर्देश\nजवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दि. ११ ऑगस्टला\nSSC बोर्डाच्या गलथान कारभाराविरोधात आमदार सावरकर अग्रवाल यांचा भाजपातर्फे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा\nनुकसानीची माहिती तातडीने विमा कंपनीला द्या- कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.chinimandi.com/every-citizen-in-mumbai-is-a-soldier-no-army-needed-in-marathi/", "date_download": "2021-08-02T07:12:31Z", "digest": "sha1:X22P7MJ2RM675H4NWI2SLBWDJGACBBLS", "length": 17477, "nlines": 237, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "मुंबईत प्रत्येक नागरिक हाच जवान; लष्कराची गरज नाही:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - ChiniMandi", "raw_content": "\nHome Marathi Hot News in Marathi मुंबईत प्रत्येक नागरिक हाच जवान; लष्कराची गरज नाही:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबईत प्रत्येक नागरिक हाच जवान; लष्कराची गरज नाही:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई, दिनांक 9: महाराष्ट्र हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट असून मुंबईत लष्कराची गरज नाही. येथील प्रत्येक नागरिक हाच जवान आहे. त्यामुळे मुंबईत लष्कर आणणार किंवा, लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तुंची सर्व दुकाने बंद होणार या अफवा असून लोकांनी यावर विश्वास ठेऊ नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले तसेच ते पुढे म्हणाले की, लोकडाऊन संपवणे आपल्या हातात आहे. आपण जेवढी शिस्त पाळु, संयम ठेऊन वागू तेवढी आपल्याला कोरोनाची साखळी तोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत केले तसेच सहकार्य यापुढे ही करावे, शिस्त पाळावी आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी.\nआज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमातील थेट प्रक्षेपणाद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते.\nअस्वस्थ होऊ नका मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nऔरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर झालेल्या अपघाताने व्यथीत झाल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यातील मजुर-कामगार आणि लोकांना महाराष्ट्र शासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, तुमच्या राज्याबरोबर, केंद्र सरकारबरोबर बोलणी सुरु असून तुम्हाला तुमच्या घरी,तुमच्या राज्यात सुखरूप पाठविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, रेल्वे, बसची व्यवस्था करण्यात येत आहे त्यामुळे संयम सोडू नका, अस्वस्थ होऊ नका,गर्दी करू नका आणि अफवेला बळी पडू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nकोरोनाचे संकट मोठे होत आहे तशा आपण आरोग्य सुविधाही वाढवत आहोत, रेसकोर्स मैदान, वांद्रा-कुर्ला संकुल, गोरेगावचे एक्झिबिशन सेंटर येथे आपण रुग्णांच्या विलगीकरणाची, उपचाराची व्यवस्था करत आहोत. हे करतांना तोंडावर येऊन पोहोचलेल्या पावसाचा ही विचार करावा लागत आहे. ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी रेल्वे, बीपीटी आणि लष्कराची रुग्णालये वापरण्याची परवानगी आपण केंद्र शासनाकडे मागितली आहे. त्यास केंद्राने मान्यता ही दिली आहे. सध्या सगळी यंत्रणा तणावाखाली आहे. पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार हे आपल्यासाठी लढत आहेत, आजारी पडत आहेत, दुर्देवाने काही पोलीसांचे मृत्यू देखील झाले आहेत. ते आजारी पडल्यानंतर त्यांना बाजूला करणे चुकीचे आहे, त्यांना थोड्या काळासाठी विश्रांती मिळावी म्हणून, पोलीसांना आलेला थकवा जावा म्हणून केंद्र सरकारकडे अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची विनंती आपण करत आहोत.\nहॉस्पिटलमध्ये गलथानपणा चालणार नाही\nहॉस्पीटलधील गलथानपणा अजिबात सहन केला जाणार नाही असा इशारा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस, डॉक्टर हे आपल्यासाठी देव आहेत, त्यांच्यावर हल्ला करू नका, कडक कारवाई होईल. पण हे करतांना डॉक्टरांनीही गलथानपणे काम करू नये, कारवाईची वेळ आणू नये. टास्कफोर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, आपल्यासोबत आहेत, ही लढाई आपण एकमेकांच्या सहकार्याने सक्षमपणे लढत आहोत. तरी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आयुष, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनी पुढे येऊन सर्वसामान्य रुग्णांना सेवा देण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\nरेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये राज्याची विभागणी केली आहे रेड झोनमधील नियम अधिक कडक करतांना इतरत्र काही अटी आणि शर्थीच्या अधीन राहून आपण व्यवहार सुरु केले आहेत. लॉकडाऊन हे गतिरोधक आहे, त्यामुळे गती कमी झाली परंतू साखळी तोडण्यात अजून यश आले नाही. अजून काही ठिकाणी लोक शिस्त पाळताना दिसत नाहीत, तसे होऊ नये, आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे. आपण सर्व मिळून एकदाच कडक बंधने पाळू आणि ही साखळी तोडू असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nपरदेशातून येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन केले जाणार आहे अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, दोन लाखाच्या आसपास राज्यात कोरोना चाचण्या झाल्या आहेत. काही जण अगदी शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होत आहेत त्यामुळे इच्छा असूनही त्यांना वाचवता येत नाही. जर सर्दी, पडसे आणि खोकला असेल तर न घाबरता फिव्हर रुग्णालयात स्वत: येऊन तपासणी करून घ्या असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केले.\nसव्वा तीन हजार रुग्ण बरे होऊन घरी\nराज्यात कोरोनाच्या १८ हजार केसेस पैकी सव्वातीन हजार लोक बरे होऊन घरी गेले आहेत. ही संख्या वाढते आहे काही गर्भवती महिला ज्या कोरोना पॉझेटिव्ह आहेत त्या प्रसुत झाल्यानंतर बाळाला कोरोनाची लागण नाही हा चमत्कारही दिसून येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.\nहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.\nचीनी मिल में ट्रकों के ड्राइवर्स व कंडक्टर्स को बीना कोविड वैक्सीन प्रमाण पत्र...\nकोविड वैक्सीन को लेकर अब जागरूकता दिखती हुई नजर आ रही है अब कई जगहों पर कोविड वैक्सीन लागए हुए व्यक्तियों को ही आने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.rangmaitra.com/778-gosta-tashi/", "date_download": "2021-08-02T06:57:25Z", "digest": "sha1:CIACQOJ4TLHRU3VIV73WZQCZ3KPVSJUI", "length": 14995, "nlines": 114, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘गोष्ट तशी गमतीची’चा पार्ट- २ येतोय | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome नाटक आगामी नाटक ‘गोष्ट तशी गमतीची’चा पार्ट- २ येतोय\n‘गोष्ट तशी गमतीची’चा पार्ट- २ येतोय\nसोनल प्रॉडक्शनची यशस्वी घोडदौड\nअल्पावधीतच रंगभूमीवर विशेष ओळख निर्माण केलेल्या सोनल प्रॉडक्शनने यशात वाटेकरी असणा-यांना धन्यवाद देण्यासाठी एक खास सोहळा साजरा केला. या आनंदाच्या क्षणीच सोनल प्रॉडक्शनने ‘गोष्ट तशी गमतीची पार्ट- २’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांसमोर येणार असल्याची घोषणा केली.\nसोनल प्रॉडक्शनच्या या यशस्वी प्रवासात नाट्यकलाकार, लेखक आणि दिग्दर्शकांसोबतच बॅकस्टेज आर्टिस्ट यांचा खास सत्कारही सोनल प्रॉडक्शनच्यावतीने दादरच्या सूर्यवंशी सभागृहात करण्यात आला.\nनाट्यसृष्टीत नवनवीन विषयांवर भाष्य करणारी नाटके सादर करणाऱ्या नाट्यनिर्मिती संस्थेत सोनल प्रॉडक्शनचे नाव आवर्जून घेतले जाते. ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘डोंट वरी बी हॅप्पी’, ‘परफेक्ट मिसमॅच’ यांसारख्या दर्जेदार नाटकांची निर्मिती करणाऱ्या या संस्थेने अल्पावधीतच रंगभूमीवर विशेष ओळख निर्माण आहे.\nसोनल प्रॉडक्शन निर्मित सध्या गाजत असलेल्या नाटकातील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सेलिब्रेशन सोहळ्याचे प्रास्ताविक लीना भागवत यांनी केले. मंगेश कदम यांनी सोनल प्रॉडक्शनसोबतचे आपले ऋणानुबंध उपस्थितांसमोर मांडले. विशेष म्हणजे या कार्यक्रमामार्फत बेकस्टेज आर्टिस्टचा सत्कार करण्याचा हा पहिलाच उपक्रम सोनल प्रॉडक्शनने नाट्यसृष्टीत रुजू केला आहे. या संस्थेच्या यशस्वी घोडदौडीत मोलाचा हातभार लावणारे कमल शेडगे, समीर हंपी आणि सतीश खौतोडे या पडद्यामागील कलाकार तसेच व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रतीकात्मक सत्कार करण्यात आला.\nगुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच ११ एप्रिल २०१३ रोजी सोनल प्रॉडक्शनची स्थापना झाली होती. या संस्थेने अखियोंके झरोखोंसे या ऑर्केस्ट्रापासून सुरुवात केली. या ऑर्केस्ट्राची खासियत म्हणजे हा शो संपूर्णपणे अंध कलाकारांनी सादर केला होता. गायक, वादक असे मिळून २० अंध कलाकारांनी मिळून सादर केलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळाला. या ऑर्केस्ट्रापासून सोनल प्रॉडक्शनची झालेली यशस्वी सुरुवात आजपर्यंत अखंड चालू आहे.\nया नंतर ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक ३ ऑगस्ट २०१४ रोजी रंगभूमीवर आणले गेले. शशांक केतकर, मंगेश कदम आणि लीना भागवत यांची प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाचे आतापर्यंत यशस्वी ३११ प्रयोग झाले आहेत. शिवाय कॅनडा, लाॅस अँजेलिस, दोहा, दुबई, ऑस्ट्रेलिया, मस्कत अशा ठिकाणी ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकांचे परदेश दौरेही झाले असून येथील सर्व प्रयोग हाऊसफुल ठरले. या नाटकाला वर्षभरात झी गौरव, झी कॉमेडी अवार्ड्स, मिफ्ता तसेच संस्कृती कलादर्पण असे एकूण १९ पुरस्कार मिळाले आहेत. त्यानंतर २० डिसेंबर २०१५ रोजी सोनल प्रोडक्शन निर्मित ‘परफेक्ट मिसमॅच’ हे नाटक रंगभूमीवर आणलं गेलं. वेगळ्या विषयाचा धाडसी प्रयोग म्हणून परीक्षक आणि प्रेक्षकांकडून विशेष कौतुक झाले असून आतापर्यंत या नाटकाचे एकूण ५० प्रयोग झाले आहेत, या नाटकालादेखील ११ पुरस्कार मिळाले.\nसध्या गाजत असलेल्या ‘डोंट वरी बी हॅप्पी’ या नाटकाचा २५ डिसेंबर २०१५ रोजी थाटात शुभारंभ करण्यात आला. इतर नाटकांप्रमाणे या नाटकाला देखील रसिकांचे भरभरून प्रेम लाभले असून आतापर्यंत त्याचे ७५ प्रयोग झाले आहेत. या नाटकाला एकूण १३ पुरस्कार लाभले असून, यात महाराष्ट्र राज्य शासन आणि संस्कृती कलादर्पणच्या सर्वोत्कृष्ट दोन पुरस्कारांचा समावेश आहे.\nसोनल प्रॉडक्शनशी जोडल्या गेलेल्या या सर्व कलाकारांची एक माहितीपर चित्रफीत या कार्यक्रमात दाखवण्यात आली. या चित्रफितींमार्फत संस्थेने दिलेल्या दर्जेदार नाटकांच्या निर्मितीचे खुमासदार किस्से उपस्थितांसमोर मांडण्यात आले. शशांक केतकर, उमेश कामत, अमृता सुभाष, किरण माने, मंगेश कदम, प्रिया बापट, सिद्धार्थ मेनन या कलाकारांसोबतच अशोक सराफ, प्रशांत दामले, अनंत जोग या ज्येष्ठ कलाकारांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम संध्याकाळच्या प्रहरी आणखीनच बहरत गेला.\nविशेष म्हणजे, ‘अखियोंके झरोकेसे’ ऑर्केष्ट्राचा ‘गजलमय’ नजराणा देखील याप्रसंगी सादर करण्यात आला. या ऑर्केष्ट्रामधील अंधकलाकारांच्या सुमधुर संगीताने कार्यक्रमात जाण ओतली.\nशशांक केतकर, उमेश कामत, अमृता सुभाष, स्पृहा जोशी, किरण माने, मंगेश कदम या नामवंत कलाकारांना विशेष ओळख देणाऱ्या सोनल प्रॉडक्शनने अंशतः कालावधीतच रसिकांच्या मनात जागा मिळवली आहे. अर्थात याचे सारे श्रेय या सर्व कलाकारांना जाते. सोनल प्रॉडक्शनने अशीच यशस्वी घोडदौड करत राहावे अशा शुभेच्छा उपस्थित कलाकारांनी यावेळी दिल्या.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mazespandan.com/2021/01/26/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-08-02T06:03:02Z", "digest": "sha1:ULBCVTQRUGX3DJ54M4OD2HQ6KKH6GS3Z", "length": 6362, "nlines": 173, "source_domain": "mazespandan.com", "title": "प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! – स्पंदन", "raw_content": "\nमराठी मन, मराठी स्पंदन..\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nप्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\n🤏 शंभर रुपयाची नोट..💵😢\nOne thought on “प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nमनात तेच लोकं बसतात\nस्व. रवींद्रनाथ टागोर – सुंदर कविता\nडालडा आणि मराठी माणूस\nशिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..\nवपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.\nGood Thoughts Google Groups Life Technology Uncategorized Whatsapp आध्यात्मिक ऐतिहासिक कविता कुठेतरी वाचलेले.. जरा हटके जागतिक राजकारण प्रेम प्रेरणादायी मराठी सण राशिभविष्य २०२१ राशीचक्र वपु विचार विनोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/News/4072/Recruitment-for-3064-professor-posts.html", "date_download": "2021-08-02T06:22:10Z", "digest": "sha1:BEH6U6VJJ2LZ3FKDFM7LALB4TBUXKBZ5", "length": 3401, "nlines": 48, "source_domain": "naukriadda.com", "title": "3064 प्राध्यापक पदांसाठी भरती", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\n3064 प्राध्यापक पदांसाठी भरती\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/tag/photography", "date_download": "2021-08-02T05:16:20Z", "digest": "sha1:LDHYK5U6RQQNBF7HGWIW3MQ4E2V6AAUP", "length": 9233, "nlines": 130, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "photography – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/politics/hamirpur-bjp-leader-pramod-agrawal-old-mother-wandering-vrindavan-gets-viral-social-media-a629/", "date_download": "2021-08-02T07:04:57Z", "digest": "sha1:PR5S2TRE5344LXPARDV6M3KSZAX2M3DC", "length": 18875, "nlines": 132, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अचानक टीव्हीवर LIVE आली भाजपा नेत्याची आई, कसा केला मुलानं छळ?; वेदना ऐकवल्या, लोक संतापले - Marathi News | UP hamirpur bjp leader Pramod Agrawal old mother wandering in vrindavan gets viral in social media | Latest politics News at Lokmat.com", "raw_content": "\nशुक्रवार ३० जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nअचानक टीव्हीवर LIVE आली भाजपा नेत्याची आई, कसा केला मुलानं छळ; वेदना ऐकवल्या, लोक संतापले\nही वृद्ध आई दारोदारी खाण्यासाठी भीक मागत असल्याचं विदारक चित्र समोर आलं. कोणीतरी या महिलेचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला.\nअचानक टीव्हीवर LIVE आली भाजपा नेत्याची आई, कसा केला मुलानं छळ; वेदना ऐकवल्या, लोक संतापले\nठळक मुद्देहा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनीही भाजपावर आगपाखड करण्यास सुरूवात केली. सगळीकडून टीका होऊ लागल्यानंतर प्रमोद अग्रवाल यांनी या प्रकरणाशी हात झटकला आहे. स्थानिक वृत्तवाहिनीने ही वृद्ध आई कशारितीने वृदांवनच्या वृद्धाश्रमात भटकत होती त्याची कहाणी सांगितली.\nहमीरपूर – उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात भाजपा नेत्याने स्वत:च्या वृद्ध आईला घराच्या बाहेर काढलं आहे. त्यानंतर ही आई वृदांवन येथे भटकत होती. जेव्हा याबाबत एका स्थानिक वृत्तवाहिनीला समजलं असता त्यांनी या हतबल आईची कहाणी जगासमोर आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपा नेत्याची आई अचानक टीव्ही आली आणि तिने जे काही सांगितले ते ऐकून सगळ्यांना धक्का बसला.\nमाहितीनुसार, वृद्ध महिलेच्या मुलाचं नाव प्रमोद अग्रवाल असं आहे. तो भाजपा मंडल अध्यक्ष आहे. या वृद्ध आईला ३ भाऊ आहेत आणि ते संपत्तीनंही समृद्ध आहे. तरीही तिघांनीही या वृद्ध आईला घरात ठेऊन तिचा सांभाळ करणं योग्य मानलं नाही. त्यामुळे सध्या वृद्ध आई वृदांवनमध्ये दारोदारी भटकत आहे. ज्यावेळी वृद्ध आई परिसरात भटकत होती तेव्हा एका पत्रकाराने तिला पाहिलं. त्याने त्या महिलेची विचारपूस केली. त्यानंतर त्याला जे समजलं त्याने तो चक्रावला.\nभाजपा नेत्याच्या आईनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराच्या वेदना ऐकवल्या आणि सगळ्यांना संताप आला. स्थानिक वृत्तवाहिनीने ही वृद्ध आई कशारितीने वृदांवनच्या वृद्धाश्रमात भटकत होती त्याची कहाणी सांगितली. त्यांनी सांगितले की, या वृद्ध आईला ३ मुलं आहेत. या मुलांनी तिला फक्त घराबाहेर काढलं नाही तर तिला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. आता ही वृद्ध आई दारोदारी खाण्यासाठी भीक मागत असल्याचं विदारक चित्र समोर आलं. कोणीतरी या महिलेचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला.\nसध्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यानंतर ही महिला हमीरपूरच्या मंडल भाजपा अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांची आई असल्याचं उघड झालं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनीही भाजपावर आगपाखड करण्यास सुरूवात केली. सोशल मीडियात प्रमोद अग्रवाल यांच्याविरोधात युजर्सने संताप व्यक्त केला. सगळीकडून टीका होऊ लागल्यानंतर प्रमोद अग्रवाल यांनी या प्रकरणाशी हात झटकला आहे. या प्रकरणी ते म्हणाले की, ही महिला माझी आई आहे हे खरं आहे परंतु ती माझ्या बहिणीच्या घरी राहत होती. तिच्यासोबत असं का घडलं याबाबत मला काहीच माहिती नाही असा दावा प्रमोद अग्रवाल यांनी केला.\nमुंबई :मानखुर्दच्या नव्या उड्डाणपुलाला ‘सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाब’ नाव द्या; शिवसेनेची मागणी, भाजपाचा विरोध\nमानखुर्द येथील उड्डाणपुलाच्या नावावरून शिवसेना-भाजपात वाद रंगला आहे. ...\nराजकारण :\"आम्ही चुकलो, भाजपा फ्रॉड पार्टी\"; कार्यकर्ते गावभर फिरत मागताहेत जनतेची माफी; 'हे' आहे कारण\nWest Bengal BJP Workers Public Apology : तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसी केली आणि आता काही भाजपा कार्यकर्ते भाजपा फ्रॉड पक्ष आहे म्हणत लाऊडस्पीकरवरुन ओरडत, गावभर फिरत जनतेची माफी मागत असल्याची घटना समोर आली आहे. ...\nपुणे :भाजपाच्या बॅनरवर झळकले शिवसेनेचे नेते, एमआयएम, काँग्रेस अन् राष्ट्रवादीसुद्धा\nयेत्या वर्षभरात पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून तयारी सुरू करण्यात आली आहे ...\nकल्याण डोंबिवली :मुलांच्या हॉस्पिटलसाठी कपिल पाटील यांच्याकडून 1 कोटीचा निधी\nकल्याणच्या वसंत व्हॅलीमध्ये हॉस्पिटल उभारणार ...\nराजकारण :भाजपनं देशाला अधोगतीकडे नेलं; काँग्रेसचा विचारच देशाला, संविधानाला वाचवू शकतो : नाना पटोले\nNana Patole : नाना पटोले यांनी साधला भाजपवर निशाणा. २०२४ मध्ये काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, पटोले यांचं वक्तव्य. ...\nराजकारण :प्रशांत किशोर बनणार सोनिया गांधींचे सल्लागार; काँग्रेसच्या सरचिटणीस पदासाठीही विचार\nप्रशांत किशोर यांच्याशी १५ जुलै रोजी नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत घेतलेल्या व्हर्च्युअल बैठकीनंतर सोनिया गांधी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत ...\nराजकारण :झारखंड सरकार पाडण्याचा कट प्रकरणी महाराष्ट्रातील माजी मंत्र्यासह 'या' ६ भाजपा नेत्यांना नोटीस\nरांची पोलीस या सहा लोकांचे बयाण नोंदविणार असून, रांची पोलिसांचे पथक मुंबईत तळ ठोकून आहे. ...\nराजकारण :Robert Vadra: जावई ज्या दिवशी तुरुंगात जाईल, तेव्हा मोदी सरकार पडेल; दिल्ली विधानसभेत निघाले रॉबर्ट वड्रांचे नाव\nDelhi Government against Rakesh Asthana: अस्थाना यांच्या नियुक्तीविरोधात दिल्ली विधानसभेत आज प्रस्ताव संमत करण्यात आला. हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. ...\nराजकारण :Mamata Banerjee: मोदींना नकार, पण नितीन गडकरींना होकार; ममतांचे मुख्य सचिव उद्या दिल्लीला येणार\nMamata Banerjee meets Union Transport Minister Nitin Gadkari: गडकरी यांच्या भेटीनंतर ममता यांनी सांगितले की, बंगालमध्ये इलेक्ट्रीक बस, ऑटो, स्कूटरचे उत्पादन केल्यास चांगले होईल. आपले राज्य बांग्लादेश, भूतान, नेपाळ आणि पूर्वोत्तर राज्यांना जोडलेले आहे ...\nराजकारण :उल्हासनगरातील मोर्यानगरी रस्त्यावरून भाजपा- शिवसेना आमने सामने, नागरिकांत असंतोष\nUlhasnagar : उल्हासनगर कॅम्प नं-४, मार्केटमधून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने, महापालिकेने काही वर्षांपूर्वी श्रीराम चौक ते व्हिटीसी मैदान मार्गे मोर्यानगरी रस्ता विकसित केला. ...\nराजकारण :Jharkhand government : 'मी झारखंडच काय रांचीही पाहिली नाही', चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकार पाडण्याचे आरोप लावले फेटाळून\nJharkhand government : मी झारखंडला कधीही गेलो नाही, हे संपूर्ण प्रकरण हस्यास्पद आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona Vaccine: भारतीयांना दिलासा मिळणार, लवकरच Covishield अन् Covaxin मिक्सिंग डोसची चाचणी होणार\nTokyo Olympics: दीपिका कुमारीने रचला इतिहास, रोमांचक विजयासह गाठली उपांत्यपूर्व फेरी\nझारखंड सरकार पाडण्याचा कट प्रकरणी महाराष्ट्रातील माजी मंत्र्यासह 'या' ६ भाजपा नेत्यांना नोटीस\nआजचे राशीभविष्य - ३० जुलै २०२१; घर आणि संतती संबंधी शुभ वार्ता मिळतील, आर्थिक लाभ होईल\nMumbai: डिलिव्हरी बॉयचा शिवसैनिकांवर मारहाणीचा आरोप; पोलिसांकडून चार कार्यकर्त्यांना अटक\nक्षणभर देवेंद्र फडणवीस बॅकफूटवर गेल्याचं वाटलं; नारायण राणेंचं दडपण BJP नेत्यांनाही वाटत राहील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/400-vehicles-were-submerged-in-the-municipal-parking-lot-in-mumbai-due-to-rains-nrkk-158277/", "date_download": "2021-08-02T05:56:03Z", "digest": "sha1:YNBQGN37Y4Q4XF6V4WUPOK4K5QFK4IUG", "length": 12728, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | कांदिवलीत पालिकेच्या पार्किंगमधील ४०० गाड्या पाण्याखाली | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nमुंबईकांदिवलीत पालिकेच्या पार्किंगमधील ४०० गाड्या पाण्याखाली\nमिळालेल्या अधिक माहिती नुसार मुंबईच्या कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमधल्या 400 पेक्षा जास्त गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. मुसळधार पावसामुळे कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं. त्यामुळे पार्किंगमध्ये असलेल्या 400 हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पार्किंगमधलं पाणी कमी झालं. अन् गाड्यांची झालेली दुरावस्था पाहून धक्काच बसला.\nकांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये पालिकेच्या अंडरग्राउंड पार्किंगमध्ये पावसांचे पाणी शिरल्याने येथील ४०० हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. सोमवारीही पावसाने संततधार कायम ठेवल्याने या गाड्या अद्याप पाण्यातच राहिल्या असून काही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.\nशनिवारी मध्यरात्रीनंतर कोसळणा-या पावसामुळे सखल भागात पाणी तुंबले होते. कांदिवलीतील पालिकेच्या पार्किंग भागातही रविवारी पाणी तुंबल्याने येथे सुमारे ४०० गाड्या पाण्यात अडकल्या. सोमवारीही पावसाने संततधार कायम ठेवल्याने पार्किंगमधील पार्क केलेल्या गाड्यांना बाहेर काढण्यास अडचण येत आहे. त्यामुळे या गाड्या अजूनही पार्किंगमध्येच पाण्याखाली आहे. दरम्यान पार्किंगमधील साचलेले पाणी पंपाच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले.\nमिळालेल्या अधिक माहिती नुसार मुंबईच्या कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमधल्या 400 पेक्षा जास्त गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. मुसळधार पावसामुळे कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधल्या बीएमसीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं. त्यामुळे पार्किंगमध्ये असलेल्या 400 हून अधिक गाड्या पाण्याखाली गेल्या. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पार्किंगमधलं पाणी कमी झालं. अन् गाड्यांची झालेली दुरावस्था पाहून धक्काच बसला.\nमुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पावसनं धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला. एकीकडे प्रशासनासह मुख्यमंत्र्यांकडूनही गरजेशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पण नागरिकांनी कोरोनासह सर्व नियम धाब्यावर बसवत फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांचा अतिउत्साहीपणा नागरिकांना चांगलाच महागात पडला आहे.\nदरम्यान, मुसळधार पावसात गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं स्वतः मुख्यमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणांकडूनही सातत्यानं आवाहन केलं जात आहे.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-new-evidence-founded-in-javkhede-case-search-committee-today-put-true-4876620-NOR.html", "date_download": "2021-08-02T04:42:47Z", "digest": "sha1:DD7AKZ77SWTEGSCZXXISRCV7GNTZYMMP", "length": 6148, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "New Evidence Founded In Javkhede Case, Search Committee Today Put True | जवखेडेप्रकरणी सत्यशोधन समिती आज मुंबईत करणार गौप्यस्फोट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजवखेडेप्रकरणी सत्यशोधन समिती आज मुंबईत करणार गौप्यस्फोट\nमुंबई - अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथील दलित हत्याकांडाने नवे वळण घेतले आहे. मुंबई उच्च न्यायालयातील निष्णात वकिलांच्या मार्गदर्शनाखाली जातीय अत्याचारविरोधी समितीने या प्रकरणाचे पुन्हा सत्यशोधन करून नवे पुरावे गोळा केले असून त्याचा गौप्यस्फोट सोमवारी मुंबईतील जाहीर सभेमध्ये केला जाणार आहे.\n२० ऑक्टोबर रोजी पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथे जाधव कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा यांची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यामुळे आघाडी सरकारची मोठी बदनामी झाली होती. भाजपचे नवे सरकार आल्यानंतर गुन्हेगारांना पकडण्याची मोहीम तीव्रही झाली होती. पाच डिसेंबर रोजी पोलिसांनी हत्याकांडांचे गूढ उकलल्याचा दावा केला.\nजाधव कुटुंबातील चुलत भावांनीच हे हत्याकांड घडवून आणल्याचे सांगत याप्रकरणी पोलिसांनी मृत संजय जाधवचा चुलत भाऊ व त्याच्या दोन पुतण्यांना अटक केली आहे. मात्र अटक केलेले आरोपी खरे नाहीत. पोलिसांनी दलित आंदोलने दडपण्यासाठी हे नाटक केल्याचा आरोप दलित संघटनांनी केला आहे. त्याची दखल घेत जातीय अत्याचारविरोधी संघटनांनी या हत्याकांडाचे संपूर्ण संशोधन केले. त्याचे पुरावे गोळा करून पोलिसांचा हा बनाव असल्याचा आरोप करत तो सिद्ध करण्याचे आव्हानही दलित संघटनांनी स्वीकारले आहे.\nया प्रकरणात पोलिसांची खेळी उघडी पाडण्यासाठी उच्च न्यायालयातील मिहिर देसाई, उत्तम जहागीरदार, राजेश गायकवाड, बी. जी. बनसोड या नामवंत वकिलांची फौज उभी राहिली आहे.\n‘फोन टॅप होतात’ सोनार सत्यशाेधन समिती या प्रकरणात आपला भंडाफोड करण्याच्या प्रयत्नात असल्याची कुणकुण अहमदनगर पोलिसांना लागली आहे. त्यामुळे आमचे फोनसुद्धा टॅप होत आहेत, असा आरोप दलित अत्याचारविरोधी कृती समितीचे श्याम सोनार यांनी केला आहे.\nआघाडी सरकारच्या काळात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. या प्रकरणातील आरोपींचा अद्याप शोध लागला नाही; परंतु जवखेडे हत्याकांडाचे असे होऊ देणार नाही. यातील परिस्थितीजन्य पुरावे आमच्या हाती आले असून पोलिस उघडे पडतील.\nसुधीर ढवळे, विद्रोही मासिकाचे संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/the-teaser-and-poster-release-of-the-horror-film-kaal-126392809.html", "date_download": "2021-08-02T05:00:09Z", "digest": "sha1:H46UUKRB2M7E6LPQ445SU364B5LP3P5D", "length": 4807, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The teaser and poster release of the horror film Kaal | 'काळ' या हॉरर चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर रिलीज, या तारखेला प्रेक्षकांना घेता येणार थरारक अनुभव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'काळ' या हॉरर चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर रिलीज, या तारखेला प्रेक्षकांना घेता येणार थरारक अनुभव\nएंटरटेन्मेंट डेस्कः मराठीमध्ये वेगळी वाट चोखाळणाऱ्या 'काळ' या हॉरर चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर अलीकडेच प्रकाशित झाले आहे. मराठीमध्ये अनेक हॉरर चित्रपट तयार झाले आहेत, पण 'काळ'च्या सादरीकरणाची पठडी वेगळी आहे आणि त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरणार आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.\nकाळाचं ग्रहण फार वाईट, एकदा लागलं की सहजा सहजी सुटत नाही, या वेगळ्या प्रकारच्या आणि तुम्हाला घाबरवून टाकेल असा या चित्रपटाच्या थरारक अनुभवासाठी 24 जानेवारी 2020 पासून तयार रहा, असेही दिग्दर्शक डी संदीप यांनी म्हटले आहे. या चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनच्या हेमंत रूपारेल आणि रंजीत ठाकूर, नितिन वैद्य (नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि डी संदीप (कांतिलाल प्रॉडक्शन्स), प्रवीण खरात आणि अनुज अडवाणी यांची आहे.\nपीएमसी बँक संचालकाने धर्मांतर करून दुसरे लग्न केल्याचे उघडकीस\nराजकुमार रावने दिग्दर्शकाला पाहून 'मेड इन चायना' चित्रपटात केला जोडलेल्या भुवयांचा लूक, वाढवले 8 किलो वजन\nअजय देवगणने सोडला दिग्दर्शक लव रंजनचा चित्रपट, दीड वर्षांपूर्वी झाली होती चित्रपटाची घोषणा\n'गली बॉय'ऐवजी 'द ताश्कंद फाइल्स' ऑस्करमध्ये जायला हवा होता- विवेक अग्निहोत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%88.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2021-08-02T07:33:33Z", "digest": "sha1:BDN5YSFGNBYXOAB5JTWMZRJX5APZJRJA", "length": 6206, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९१९ - विकिपीडिया", "raw_content": "\n(ई.स. ९१९ या पानावरून पुनर्निर्देशित)\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ८९० चे - ९०० चे - ९१० चे - ९२० चे - ९३० चे\nवर्षे: ९१६ - ९१७ - ९१८ - ९१९ - ९२० - ९२१ - ९२२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ९१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०१:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://ourakola.com/2021/05/07/43963/distribution-of-497-remedicivir-injections-to-28-hospitals-in-the-district/", "date_download": "2021-08-02T06:55:29Z", "digest": "sha1:MQRZL5UXBSERAD2ULPW7NFUNMACC6E6J", "length": 11603, "nlines": 165, "source_domain": "ourakola.com", "title": "जिल्ह्यातील २८ रुग्णालयांना ४९७ रेमडिसीविर इंजेक्शन्सचे वाटप - Our Akola", "raw_content": "\nजिल्ह्यातील २८ रुग्णालयांना ४९७ रेमडिसीविर इंजेक्शन्सचे वाटप\nअकोला,दि. ७ (जिमाका)- जिल्ह्यातील २८ रुग्णालयांना ४९७ इंजेक्शन्सचे वाटप करण्यात आले आहे. वाटप करण्यात आलेल्या रेमडिसीविर इंजेक्शनस शासनाने निश्चित केलेल्या दराने वितरण करण्याचे आदेश संबंधित रुग्णालयांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.\nहॉटेल रिजेन्सी यांना २९,\nनवजीवन मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल १७,\nदेशमुख मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल १३,\nहार्मोनी मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल १८,\nयकीन मल्टीस्पेशलीटी हॉस्पिटल १७,\nअकोल ॲक्सीडेंट हॉस्पिटल आठ,\nक्रिस्टल सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल सहा,\nके.एस. पाटील हॉस्पिटल २४,\nवोरा क्रिटीकल हॉस्पिटल २०,\nइनफिनीटी हेल्थ केअर ११,\nव राजेंद्र सोनोने हॉस्पिटल २०,\nअसे एकूण ४९७ रेमडिसीविर इंजेक्शनसचे वाटप करण्यात आले आहे.\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nरुग्णालयांना रेमडिसीवीर प्राप्त झाल्यानंतर रुग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीनेच फोटो व ओळखपत्र घाऊक विक्रेताकडे सादर करुन औषधाचे वितरण मुदतीत व शासकीय दरात करावे. याबाबत कोणतेही सबब, दिरंगाई, टाळाटाळा व कसूर होणार नाही यांची दक्षता रुग्णालय प्रशासन व घाऊक विक्रेतांनी घ्यावी.\nकोरोना काळात फ्रंटलाईनवर काम करणारेआरोग्यसेवा, महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस, महसूल, ग्रामविकास, नगरविकास, अन्न व औषध प्रशासन व परिवहनसह विविध आस्थापना इ.) अधिकारी व कर्मचाऱ्यांना रेमडिसीवीरचा १० टक्के कोटा राखीव ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध विभागाने दिले आहे. रुग्णालय निहाय वाटप करण्यात आलेले रेमडिसीवीर इंजेक्शनची यादी akola.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद, औषध व प्रशासन, संबंधित आरोग्य यंत्रणेचे आरोग्य अधिकारी यांनी रेमडिसीवीर औषधीचा योग्य वाटप होत असल्याची खातरजमा करुन अनियमीतता आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.\nनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून गहू खरेदीस प्रारंभ\nअकोला : आणखी ११ मृत्यू ,531 पॉझिटीव्ह, 488 डिस्चार्ज\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nखराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन\nराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम: तालुका व गावस्तरीय समित्या कार्यान्वित करा- अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांचे निर्देश\nजवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दि. ११ ऑगस्टला\nअकोला : आणखी ११ मृत्यू ,531 पॉझिटीव्ह, 488 डिस्चार्ज\nअकोला : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; जिल्ह्यात दि.९ ते १५ दरम्यान कडक लॉकडाऊन, पहा काय सुरु काय बंद \nSSC बोर्डाच्या गलथान कारभाराविरोधात आमदार सावरकर अग्रवाल यांचा भाजपातर्फे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\nईसापुरचे भूमिपुत्र सहाय्यक आयुक्त अण्णासाहेब बोदडे यांची उपायुक्त पदी पदोन्नती\nआजी माजी सैनिकांकडून “कारगिल विजय” दिवस मोठ्या उत्साहात साजरा\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/video-story?page=1", "date_download": "2021-08-02T07:33:13Z", "digest": "sha1:WZHC2XSKMEB3MZYHLLNBIQNSXQJMZYLB", "length": 8245, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | eSakal | Latest & Breaking Marathi Videos News | Live VideosMarathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper", "raw_content": "\nपुण्यातील व्यापाऱ्यांचा राज्य सरकारला इशारा, दुकानं सुरु करा नाहीतर...; पाहा व्हिडिओ\nवेळेच्या बंधनाविरोधात पुण्यातील व्यापारी आता आक्रमक झाले आहेत....व्यापारी महासंघाने उद्या घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय...सरकारने आमचं ऐकलं नाही तर चार तारखेपासून दुकानं संध्याकाळी सातपर्यंत उघडी ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय.....पुणे व्यापारी संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय....शहरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी असतानाही वेळेचे नियम लादले जात असल्यान\n100% लसीकरण झालेलं देशातील पहिलं शहर...; पाहा व्हिडिओ\n100% लसीकरण झालेलं देशातील पहिलं शहर... : भूवनेश्वरमध्ये शंभर टक्के लसीकरण भुवनेश्वर महापालिका उपयुक्तांचा दावा........लाखभर स्थलांत\nPimpri-Chinchwad : 16 कोटीचे झोलगेन्स्मा हे इंजेक्शन घेतलेल्या वेदिका शिंदेचे निधन; पाहा व्हिडिओ\nBhosari येथील ११ महिन्यांच्या Vedika Saurabh Shinde हिला Spinal Muscular Atrophy (SMA) Type 1 हा दुर्मिळ आजार झालेला होता. त्यावर उप\nCM's Visit To Sangli : मुख्यमंत्र्यांचा आज सांगलीत दौरा; पाहा व्हिडिओ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्त सांगली दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना झालेत...सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुराने झालेल्या नुकसानी\nचक्क विषारी सापाला किस; पाहा हा व्हायरल व्हिडीओ\nसध्या सोशमिडियावर (SoiclaMedia)प्रसिध्दीसाठी कोणी काय करेल याचा काय नेम नाही. वर्ध्यातील तरुणाचा असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल (vira\nपरभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचं नाट्य; पाहा व्हिडिओ\nपरभणीमध्ये (parbhani) जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून नाट्य रंगलयं. परभणी जिल्हाधिकारी (Parbhani Collector) म्हणून आंचल गोयल यांची\nभारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक;पाहा व्हिडिओ\nTokyo Olympics टोक्यो: ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरीचा इतिहास असलेल्या भारतीय पुरूष हॉकी संघाने (indian-mens-hockey-team)आपल्या लौ\nसकाळ चे अधिक व्हिडियो\nनागरिकांनी सतर्क राहण्याच्या हवेली तहसीलदारांच्या सूचना; पाहा व्हिडिओ\nलसीकरण केंद्रावरील गर्दी टळली...;पाहा व्हिडिओ\nपुण्यातील पहिले लहान मुलांचे कोविड सेंटर सुरु;पाहा व्हिडिओ\nखासगी लसीकरणासाठी पुण्यात रांगा;पाहा व्हिडिओ\nसात पाणबुड्यांनी केली ४० वर्षांपूर्वीची जलवाहिनी दुरुस्त;व्हिडिओ\nकरोनाग्रस्त मुलांसाठी आनंददायी वातावरणातील रूग्णालय;पाहा व्हिडिओ\n50 वर्षापूर्वीचे झाड इमारतीवर कोसळले;पाहा व्हिडिओ\nपुण्यातील रिक्षाचालकांची 'जुगाड ऍम्ब्युलन्स' धावतेय मदतीसाठी;पाहा व्हिडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.rangmaitra.com/645-lal-ishq/", "date_download": "2021-08-02T05:46:03Z", "digest": "sha1:55SXBGIFUU5TUU2DN4KG3X2N2WR7KGAA", "length": 7647, "nlines": 107, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘लाल इश्क़’चा पाडवा | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट ‘लाल इश्क़’चा पाडवा\n२७ मे रोजी गुपित जगजाहीर होणार\nस्वप्ना जोशी-वाघमारे दिग्दर्शित ‘लाल इश्क…गुपित आहे साक्षीला’ या सिनेमात स्वप्नील जोशी आणि अंजना सुखानी हे दोन कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या सिनेमातल्या कलाकारांनी पारंपारिक वेशभूषेत जुहुच्या भन्साळी प्रोडक्शनमध्ये गुढीपाडवा साजरा केला.\nमराठी सिनेमांतील आशयसमृद्ध विषय आणि बांधणीमुळे अनेक दिग्गजांना मराठी चित्रपटसृष्टीची भुरळ पडत आहे. दर्जेदार कथानकावर आधारित चित्रपटांचे प्रेक्षकांकडून स्वागत होत असल्यामुळे अनेक हिंदी निर्माते मराठी सिनेमात गुंतवणूक करू पाहत आहेत. बॉलीवूडमधील भव्य दिव्य चित्रपट करणारे दिग्दर्शक म्हणून प्रचलित असलेले दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ही मराठी सिनेसृष्टीपासून दूर राहू शकले नाहीत. मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यास इच्छुक असणा-या संजय लीला भन्साळींनी आपली हि इच्छा ‘लाल इश्क’ चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण केली आहे.\nशिरीष लाटकर लिखित हा सिनेमा भन्साळी प्रॉडक्शनची निर्मिती असून शबिना खान हया सिनेमाच्या सहनिर्मात्या आहेत. लाल इश्क़ हा मराठी सिनेमांमधला सर्वात उत्सुकता वाढवणारा चित्रपट आहे. येत्या २७ मे रोजी ‘लाल इश्क़’च गुपित जगजाहीर होणार आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.rangmaitra.com/671-ek-albela/", "date_download": "2021-08-02T05:10:57Z", "digest": "sha1:RWOLWBJTVKXRWKQDA5RRUD6DBIDSN6RK", "length": 9073, "nlines": 110, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "२४ जूनला येतोय ‘एक अलबेला’ | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome चित्रपट आगामी चित्रपट २४ जूनला येतोय ‘एक अलबेला’\n२४ जूनला येतोय ‘एक अलबेला’\nमंगेश देसाई साकारणार भगवानदादा\nविद्या बालनचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण\nभगवान आबाजी पालव म्हणजेच आपले भगवान दादा यांचा जीवनपट उलगडणारा मराठी सिनेमा ‘एक अलबेला’ २४ जूनला रसिकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ‘एक अलबेला’च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत असून, भगवानदादांची भूमिका मंगेश देसाई साकारणार आहे.\nबऱ्याच यशस्वी हिंदी चित्रपटांचे यश गाठीला घेऊन दगडी चाळ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी मंगलमूर्ती फिल्म्स ही चित्रसंस्था आता अजून एक जीवनपट घेऊन येत आहे. भगवान आबाजी पालव म्हणजेच आपले भगवान दादा यांचा जीवनपट मंगलमूर्ती फिल्म्स प्रस्तुत आणि किमया मोशन पिक्चर्स निर्मित ‘एक अलबेला’…\nशोला जो भडके दिल मेरा धडके… दर्द जवानी का सताये बढबढके म्हणत सगळ्यांनाच साध्या सरळ नृत्याकडे आकर्षित करणाऱ्या भगवान दादांच्या जीवनावर चित्रपट येऊ घातला आहे.\nगेले कित्येक दिवस हा चित्रपट विविध कारणांनी चर्चेत आहे. भगवान दादांची भूमिका मंगेश देसाई साकारत आहे. त्यांनी आत्मसात केलेला भगवान दादांचा लूक, अभिनय आणि त्यांची नृत्यशैली याची चर्चा सिनेसृष्टीत सुरू आहे. या चित्रपटाचा अजून एक चर्चेचा विषय म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन…एक अलबेला च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. “प्रसिध्दीपासून लांब असलेल्या या नटाची जादू प्रेक्षकांच्या मनात नक्की घर करेल असा आशावाद मंगलमूर्ती फिल्म्स च्या संगीता अहिर यांनी व्यक्त केला. तर भगवान दादांसारख्या दिग्गज कलाकाराचा जीवनपट पुन्हा एकदा आताच्या पिढीसमोर उभारण्याची संधी मिळाल्यामुळे आनंदी असल्याचे त्या म्हणाल्या.”\nशेखर सरतांडेल यांच्या दिग्दर्शनाने सजलेला असा ‘एक अलबेला’ हा जीवनपट येत्या २४ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/06/blog-post_12.html", "date_download": "2021-08-02T04:57:04Z", "digest": "sha1:2KXW4FK57XJUQVKA6V75JI2AQW2USW6I", "length": 8919, "nlines": 51, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "निरा देवघर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे निर्देश - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / निरा देवघर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे निर्देश\nनिरा देवघर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे निर्देश\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nनिरा देवघर प्रकल्पातील पात्र प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळवून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. धोमबलकवडी, निरा देवघर प्रकल्प, भाटघर धरण या प्रकल्पांसंबंधीच्या विविध प्रश्नांबाबत आज विधानपरिषदेचे मा.सभापती रामराजे निंबाळकर नाईक यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.धोमबलकवडी, निरा देवघर प्रकल्प, भाटघरधरण या प्रकल्पांसंबंधीच्या विविध प्रश्नांबात विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले, प्रकल्पासाठी संपादन केलेल्या जमिनींच्या बदल्यात संबंधित प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यास आपण बांधील असतो आणि तो त्यांचा हक्कही आहे. त्यामुळे निरा देवघर प्रकल्पातील ज्या पात्र प्रकल्पग्रस्तांना अद्याप जमिनी मिळाल्या नाहीत त्यांना त्या मिळतील यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, तसेच कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत ज्या अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर झाला असेल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, असे निर्देशही श्री.पाटील यांनी दिले. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर कायदे करण्यात आले आहेत, त्यामुळे पुन्हा शासनाच्या निर्देशांची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तातडीने कार्यवाही करून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे, असेही जलसंपदामंत्री म्हणाले.\nनिरा देवघर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे निर्देश Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:21:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/sushant-singh-rajput-aiims-rules-out-murder-suicide-cbi", "date_download": "2021-08-02T04:58:36Z", "digest": "sha1:FYOIWIXBXIVCXKJ2TJ2TH4623YNQ4WUC", "length": 6139, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सुशांत सिंगची आत्महत्याच: एम्सचा अहवाल - द वायर मराठी", "raw_content": "\nसुशांत सिंगची आत्महत्याच: एम्सचा अहवाल\nनवी दिल्लीः हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा नायक सुशांत सिंह यांचा खून नव्हे तर ती त्यांनी केलेली आत्महत्याच असल्याचा अहवाल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) ने शनिवारी दिला. या अहवालामुळे सुशांत सिंह यांची हत्या झाली हा अनेक टीव्ही न्यूजनी चालवलेला प्रचार खोडसाळ, बनावट व तपास यंत्रणांची दिशाभूल करणारा निघाला आहे.\nसुशांत सिंह यांनी गळफास लावून आत्महत्याच केली आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचे विष दिलेले नाही किंवा विष देऊन त्यांचा गळा आवळलेला नाही. सुशांत सिंह यांच्या गळ्याशिवाय अन्य शरीरावर कोणतीही इजा वा मारल्याच्या खुणा नाहीत, तसेच झटापट झाल्याचेही आढळलेले नाही, असे या सहा तज्ज्ञ फोरेन्सिक डॉक्टरांनी अहवालात म्हटले आहे. हा अहवाल आता सीबीआयकडे देण्यात आला आहे.\nदरम्यान सुशांतच्या शरीरात कोणतेही अमली पदार्थ आढळले नाही असे मुंबई एफएसएल व एम्सच्या टॉक्सॉकॉलॉजी प्रयोगशाळेनेही म्हटले आहे. त्यांच्या गळ्याला फास लागल्याच्या खुणाच आढळल्याचे या संस्थांचे म्हणणे आहे.\nमुंबई पोलिसांचा दावा खरा ठरला\nसुशांतने आत्महत्याच केली होती असा दावा मुंबई पोलिसांकडून पहिल्यांदाच झाला होता. पण तरीही भाजपच्या राजकीय दबावातून हे प्रकरण बिहार पोलिसांकडे नेण्याचा व तेथून ते सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.\nव्होडाफोन प्रकरणः एक फसलेली खेळी\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1710", "date_download": "2021-08-02T06:19:29Z", "digest": "sha1:YLT7ZC3WCUMWCIOLZ6UWXVTHCZIROWT4", "length": 9625, "nlines": 88, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 20| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nपैसा म्हणजेच सर्व काही नव्हे. उत्कृष्ट वस्तू पैशाने विकत घेता येत नाहीत. मनाचे व हृदयाचे समाधान, सुख व शांती, सदभाव व सदिच्छा या वस्तू बाजारात मिळत नाहीत. धनाच्या राशी ओतल्या तरी त्या लाभत नाहीत. आणि याच वस्तू सर्वांना हव्या असतात. सर्वांना यांची इच्छा असते. जीवनात केवळ उपयुक्ततावाद नसतो. माणसे म्हणजे का संपत्ती निर्मिणारे माणसे म्हणजे का केवळ हमाल व मजुर माणसे म्हणजे का केवळ हमाल व मजुर आपण आधी मनुष्य आहोत, मानव आहोत. आणि म्हणूनच सौंदर्याचे प्रेम, मनाचा विकास वगैरे गोष्टी आपणास ओढतात. जोपर्यंत मनाचे समाधान नाही, मनाचे स्वातंत्र्य नाही, तोपर्यंत बाह्य सोंगढोंगे काय कामाची आपण आधी मनुष्य आहोत, मानव आहोत. आणि म्हणूनच सौंदर्याचे प्रेम, मनाचा विकास वगैरे गोष्टी आपणास ओढतात. जोपर्यंत मनाचे समाधान नाही, मनाचे स्वातंत्र्य नाही, तोपर्यंत बाह्य सोंगढोंगे काय कामाची बाहेरचे रागरंग काय किंमतीचे बाहेरचे रागरंग काय किंमतीचे मनुष्याचे भौतिक जीवन सुधारण्यासाठी आपण हपापलो आहोत. आणि म्हणून आज बदलत्या संस्थांवर आपले सारे लक्ष केंद्रित झाले आहे. अर्वाचीन जीवन यंत्रमय व गुंतागुंतीचे झाले आहे आणि त्यातच आपण गुरफुटलो आहोत. त्यात सुधारणा कशी करायची मनुष्याचे भौतिक जीवन सुधारण्यासाठी आपण हपापलो आहोत. आणि म्हणून आज बदलत्या संस्थांवर आपले सारे लक्ष केंद्रित झाले आहे. अर्वाचीन जीवन यंत्रमय व गुंतागुंतीचे झाले आहे आणि त्यातच आपण गुरफुटलो आहोत. त्यात सुधारणा कशी करायची या बदलत्या काळात सुखसमाधान कसे निर्मावयाचे या बदलत्या काळात सुखसमाधान कसे निर्मावयाचे काय फेरफार हवे जोपर्यंत मनुष्यांच्या गरजा वाढत नाहीत, त्या गरजांचे स्वरुप बदलत नाही, तोपर्यंत सामाजिक संस्थात व यांत्रिक संघटनांत कितीही सुधारणा केल्या तरी उपयोग नाही. भौतिक व आर्थिक गरजा, सामाजिक व आध्यात्मिक गरजा जोपर्यंत नीट भागविल्या जात नाहीत, तोपर्यंत काय जीवनातील रामरगाड्यापासून शास्त्र मुक्त करील; जीवनातील ओसाडपणा, भकासपणा शास्त्रामुले दूर होईल; शास्त्रामुळे रिकामा वेळही मिळेल. परंतु आपल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आपण शिकू या. नीट शिक्षण दिले तर हे होईल.\n समाजाने आपला कारभार स्वतः हाकणे म्हणजे लोकशाही. समाजाचे स्वराज्य म्हणजे लोकशाही. सर्वात चांगली राज्यपद्धती कोणती जी कामात कमी राज्य करते ती. मनुष्यस्वभाव मुळचा चांगला आहे अशी ध्येयवादी दृष्टी जे पत्करीत नाहीत, ते शासनपद्धतीची अधिक सत्ता असावी असे प्रतिपादितात. ‘सक्तीने मनुष्यस्वभाव दबला जाईल’ असे मनुष्यस्वाभावाची ज्याला काही प्रतिष्ठा वाटते असा मनुष्य तरी म्हणणार नाही. मनुष्य म्हणजे रानटी पशू असे ज्याला वाटत असेल तो मात्र म्हणेल की, जरब दाखविली की सारे ठीक होईल. कोणत्याही राज्यशासनाचा हेतू असा असावा, की शेवटी मनुष्य एक दिवस स्वयंशासित होईल.\nलोकशाही म्हणजे ‘बहुजनसमाजाची इच्छा सार्वभौम’ असे समजायचे. परंतु विशिष्ट तांत्रिक गोष्टी बहुजनसमाजाच्या इच्छेला झेपणार नाहीत. हिंदुस्थानची राज्यघटना कशी असावी, आयात-निर्यात करांतील सुधारणा, अशासारखे प्रश्न तज्ज्ञांसमोरच ठेवावे लागतात. ब-याचशा देशांत लोकशाही यशस्वी झाल्यासारखी दिसते, कारण ती खरी लोकशाही नाही म्हणून लोकशाही अद्याप कोठेच नाही. ती अद्याप दूर असलेले, अप्राप्त असे ध्येयच आहे. परंतु एक चालचलाऊ तत्त्व म्हणून लोकशाहीचा आपण आधार घतो, ‘लोकशाही’ तत्त्वाचा स्वीकार करतो. याचा अर्थ इतकाच की मनुष्याच्या व्यक्तित्वाचे काही जन्मजात हक्क असतात, या हक्कांचे दुस-यांशी वागताना कधीही अपहरण होता कामा नये, हे हक्क सदैव आदरिले गेले पाहिजेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tcnvend.com/mr/the-beginning-of-the-new-year-195.html", "date_download": "2021-08-02T05:28:24Z", "digest": "sha1:5QBWGTGRF5A3RSMSH6BL6W2UF2EICVMX", "length": 5664, "nlines": 93, "source_domain": "www.tcnvend.com", "title": "नवीन वर्षाची सुरूवात - टीसीएन", "raw_content": "\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nबराच वेळ दिसत नाही\nआमच्या ग्राहकांच्या हक्क आणि हितसंबंधांची हमी देण्यासाठी\nआणि शक्य तितक्या लवकर सामान्य जीवनात परत येण्यास सक्षम\nइंटेलिजेंट रिटेलचा \"झिरो टच\" सर्व्हिस अनुभवाचा आनंद घ्या\nटीसीएन अधिकृतपणे कार्यवाही झाली\nअग्रभागी असलेल्या सर्व कामगारांना मी श्रद्धांजली वाहू इच्छित आहे\nटीसीएन टीम एकत्र दृढपणे एकत्र पुढे जात आहे\nआरोग्याकडे लक्ष द्या आणि वैज्ञानिकरित्या रोगाचा प्रतिबंध करा\nमी प्रत्येकास सुरक्षित आणि निरोगी जीवन आणि साथीवर लवकर विजय मिळावे अशी मी शुभेच्छा देतो\nसाथीची परिस्थिती केवळ विषाणूपासून दूर ठेवते, सेवा आणि प्रेम वेगळ्या ठेवत नाही\nटीसीएनचा मूळ हेतू अजूनही बदललेला नाही\nआमच्या ग्राहकांसाठी चांगली सेवा प्रदान करा\nसमाजाच्या विकासासाठी हातभार लावा\nजोपर्यंत आपल्यास आवश्यकता आहे तोपर्यंत आम्ही प्रतिसाद देऊ\nसर्व अडचणी दूर करण्यासाठी बाहेर जा\nसंपूर्ण देशासह \"महामारी\" विरूद्ध लढा द्या\nमागीलटीसीएन: 2019 कडे परत पहात आहात आणि 2020 ची आशा आहे\nपुढील इंटेलिजेंट मेडिसिन वेंडिंग मशीन मार्केट\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\n17 वर्षे विकणारी मशीन निर्माता\nघर\tउत्पादन\tआमच्याबद्दल बातम्या\tFAQ\tसमर्थन\tआर अँड डी\tआमच्याशी संपर्क साधा\nकॉपीराइट TC 2018TCN सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-UTLT-infog-astrological-effects-about-dreams-in-marathi-5826938-PHO.html", "date_download": "2021-08-02T07:15:08Z", "digest": "sha1:IGF2ERCBHMVC6TVNGWU43IKFL25E5N6K", "length": 2448, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Astrological Effects About Dreams In Marathi | ​असे स्वप्न पडल्यास समजावे, होणार आहे अचानक धनलाभ आणि भाग्योदय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n​असे स्वप्न पडल्यास समजावे, होणार आहे अचानक धनलाभ आणि भाग्योदय\nज्योतिष शास्त्रामध्ये भविष्य जाणून घेण्यासाठी विविध विद्या सांगण्यात आल्या आहेत. यामधीलच एक विद्या स्वप्न ज्योतिष आहे. या विद्येच्या मदतीने स्वप्नात दडलेले भविष्याचे संकेत समजू शकतात. स्वप्नामध्ये शुभ संकेत मिळाल्यास भविष्यात अचानक धनलाभ आणि भाग्योदय होऊ शकतो. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांनी स्वप्नाचे सांगितलेले असेच काही शुभ संकेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/zp-jalna-bharti-results/", "date_download": "2021-08-02T06:24:26Z", "digest": "sha1:FGLZUBXBG4JXLNUCNPCCYP7PFC25447N", "length": 9104, "nlines": 133, "source_domain": "mahabharti.in", "title": "ZP Jalna Bharti Results - ZP जालना वॉचमन पदभरती मुलाखत यादी जाहीर", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nZP जालना वॉचमन पदभरती मुलाखत यादी जाहीर\nZP जालना वॉचमन पदभरती मुलाखत यादी जाहीर\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\nजिल्हाधिकारी कार्यालय जालना अंतर्गत वॉचमन पदभरती ची मुलाखत यादी जाहीर करण्यात आलेली आहे. मुलाखतीची तारीख 30 जून 2021 आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.\n✅डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री\n✅नवीन जाहिरात- सशस्त्र सीमा बल हेड कॉन्स्टेबल भरती 2021\n✅10 वी & पदवीधरांना फील्ड दारुगोळा डेपोत नोकरीची उत्तम संधी\n✅7 वी व 10 वी उत्तीर्णांना संधी – अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती 2021\nZP Jalana Selection List : जिल्हा परिषद जालना नि वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nZP Jalna Bharti Results : जिल्हा परिषद जालना नि तांत्रिक सहाय्यक आणि एमटीएस (शिपाई) पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nमहाभरती सोबत जॉईन व्हा :\n✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा\n💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा\n📥 टेलिग्राम चॅनेल जॉईन करा\n🔔सेंट्रल गव्हर्मेंट जॉब अपडेट्स हिंदी अँप\n👉 युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nआपल्या जिल्ह्यातील जाहिराती पहा.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 117\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nटेस्ट सुरु – महाभरती जनरल नॉलेज टेस्ट सिरीज वर जिंका बक्षिसे\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 116\nबोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या पुरवणी, श्रेणीसुधार परीक्षा अर्जांसाठी…\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1143796", "date_download": "2021-08-02T05:14:24Z", "digest": "sha1:ZHF2COZV3C5XHGFZZY3PUQ5BPMQJSXPR", "length": 2641, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हरियाणा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हरियाणा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:३०, २७ मार्च २०१३ ची आवृत्ती\n१४ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n०२:२०, २२ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: vec:Haryana)\n०३:३०, २७ मार्च २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://ourakola.com/2021/07/21/46543/remarks-to-district-collector-akola-for-grant-for-tired-libraries/", "date_download": "2021-08-02T06:35:17Z", "digest": "sha1:TYUWI5P3UOFGOQ3AGSFCK3W3JU364KGK", "length": 10492, "nlines": 134, "source_domain": "ourakola.com", "title": "ग्रंथालयांच्या थकीत अनुदानाकरिता जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन... - Our Akola", "raw_content": "\nग्रंथालयांच्या थकीत अनुदानाकरिता जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन…\nin अकोला, अकोला जिल्हा\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nअकोला(आनंद बोदडे)- संगणकाच्या युगात वाचन संस्कृतीचं जतन करणारे केंद्रे म्हणजे ग्रंथालयेच आहेत,ग्रंथांनिच महापुरुष घडविले हे सिध्द झालेल आहे,परंतु आज शासनाच्या ऊदासिन धोरणांमुळे ग्रंथालयांची अवस्था बिकट होत चालली आहे,महाराष्ट्र राज्यात सद्ध्या शासनमान्य अ.ब.क.ड दर्जाची सुमारे बारा हजार एकशे साठ,तर अकोला जिल्ह्यात चारशे त्र्याहत्तर ग्रंथालये अस्तीत्वात असुन ,शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे राज्यातील सर्व ग्रंथालयांचे सन २०१९-२०चे मार्च २०२१अखेर मिळणारे अनुदान अजुनपर्यंत न मिळाल्यामुळे ग्रंथालयाचे कर्मचारी वेतन,ग्रंथ खरेदी,मासिके,पाक्षीके,साप्ताहीके,ईमारत भाडे व ईतर खर्च करणे अशक्य झाले आहे,म्हणुन मा.माजी आमदार गंगाधरजी पटणे साहेब यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.२०-७-२०२१पासुन “आमरण ऊपोषण”करन्याचा निर्धार केला असुन,त्यांना पाठींबा देन्यासाठी नांदेडला जाणे शक्य होत नसले तरी,आम्ही अकोला जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मा.शामरावजी वाहुरवाघ यांचे मार्गदर्नात,तेल्हारा तालुका ग्रंथालय कृती समितीच्या वतीने मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना अकोला जिल्हाधिकारी यांचे मार्फत,मा.संजयजी खडसे साहेब ऊपजिल्हाधिकारी यांना माजी आमदार मा.गंगाधरजी पटणे साहेब यांना पाठींबा देऊन ग्रंथालयाचे थकीत अनुदान त्वरीत देन्यासाठी दि.१९-७-२०२१रोजी निवेदन सादर केले असुन,यावेळी,प्रदिप तेलगोटे,जिवन बोदडे,राजु ईंगळे,विनोद गव्हांदे,पंजाब तायडे,मिलींद दांडगे,प्रमोद ताथोड,बाबुराव वानखडे,सदानंद मोरे,श्यामशिल भोपळे,तेजराव कुकडे,बाळाभाऊ पाथ्रिकर,ईत्यादी तेल्हारा तालुक्यातिल ग्रंथालय कार्यकर्ते ऊपस्थित होते,थकीत अनुदान न मिळाल्यास आम्ही सुद्धा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण ऊपोषण करु असा सुद्धा निवेदनाद्बारे ईशारा दिला आहे…\ncorona pandamic : देशात कोरोनामुळे १.१९ लाख मुले झाली अनाथ\n21 ते 23 जुलै कालावाधीत श्री. दादाजी धूनीवाले समाधी स्थळ बंद; खण्डवा प्रशासनाचे आदेश\nतेल्हाऱ्यातील त्या दोन बालकांची ‘चाईल्ड लाईन’ ने केली वडिलांच्या त्रासातून मुक्तता\n412 अहवाल प्राप्त, चार पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह\nखराब संपर्क रस्त्यांची माहिती कळवा; पालकमंत्री ना.बच्चू कडू यांचे आवाहन\nराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम: तालुका व गावस्तरीय समित्या कार्यान्वित करा- अपर जिल्हाधिकारी खंडागळे यांचे निर्देश\nजवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दि. ११ ऑगस्टला\n21 ते 23 जुलै कालावाधीत श्री. दादाजी धूनीवाले समाधी स्थळ बंद; खण्डवा प्रशासनाचे आदेश\nराज कुंद्रा पोर्न फिल्म : मला ३० लाख देत होता, मी त्याचे २० प्रोजेक्ट केले\n ऑनलाईन गेम खेळण्यापासून वडिलांनी रोखलं म्हणून मुलांनी उचललं टोकाचं पाऊल; केली आत्महत्या\nपोस्ट ऑफिसची सर्वोत्तम योजनाः दरमहा 2000 रुपये जमा करा अन् मिळवा 6.31 लाखांचा फायदा\nजिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन केली पाहणी\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1711", "date_download": "2021-08-02T06:07:09Z", "digest": "sha1:62WXX32NWT4IXWWF7FBZ53IYLXZIICGQ", "length": 10626, "nlines": 85, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 21| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमग ते हक्क स्त्रीचे असोत वा पुरुषांचे असोत. ‘स्त्री-पुरुष’ भेद येथे नाही. व्यक्ती कोणता धंदा करते, या गोष्टीलाही य़ेथे महत्त्व नाही. व्यक्तीत्व पवित्र आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या विशिष्टत्वाचा विकास करायला वाव असला पाहिजे. जे जे उत्कृष्टत्व मिळविण्याची प्रत्येकात पात्रता असेल, त्या त्या उत्कृष्टत्वाच्या जवळ जाणे मनुष्यास शक्य असले पाहिजे, ते ते पूर्णत्व, त्याला मिळविता येईल असे करता आले पाहिजे. लोकशाहीचा असा अर्थ नव्हे की, तत्त्वज्ञान, साहित्य, कला, शास्त्र, कायदा, राजकारण यांतील मुल्यांचा निर्णय करण्याची पात्रता सर्वांजवळ सारखी असते, ती कमीअधिक असते. कोणाचा एखाद्या बाबतीत अधिक विकास झालेला असतो, कोणाचा कमी झालेला असतो. प्रत्येकाचे प्रयत्न निराळे, गुणधर्म निराळे. आन्स्टाइनचा शोध बरोबर की चूक हे आपण सर्वींची मते घेऊन ठरवू शकणार नाही. मनुष्य म्हणजे विचार करणारा प्राणी अशी जरी व्याख्या असली, तरी सारे बुद्धीचा उपयोग करतातच, विचारपूर्वक वागतातच असे नाही आणि त्यांची बुद्धी सर्वच क्षेत्रांत अंकुठितपणे चालेल असेही नाही. लोकशाहीचा असा अर्थ नाही की, आपण सर्व बाबतीत समान आहोत. मनुष्यांत असमानता सदैव राहणारच. कोणी लठ्ठ असतील, कोणी काटकुळे असतील; कोणी उंच असतील, कोणी बुटबैंगण असतील; कोणी मोठे असतील, कोणी छोटे असतील. भेद कधीही नष्ट करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे कोणत्याही सामाजिक संस्थेला वस्तुनिरपेक्ष अशी सर्वांना अगदी काटेकोर व तंतोतंत समान अशी संधी देता येणे शक्य नाही. मनुष्य कोणत्या सामाजिक स्थितीत आहे, त्या स्थितीची त्याच्यावर क्रिया-प्रतिक्रिया काय झाली आहे, होत आहे, या सर्वांवर दिलेल्या संधीचा तो कितपत उपयोग करुन घेईल हे अवलंबून राहिल. संधी मिळणेही या अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असते. ‘परंतु सर्वांना समान संधी’ हे सामाजिक ध्येय निर्दोष आहे. अज्ञानाचे व दारिद्र्याचे अडथळे आपण दूर केले पाहिजेत. थोर कला व वाङमय यांना मनुष्याच्या हृदयात खोल जाण्यास अवसर दिला पाहिजे. त्यांची पाळेमुळे खोलवर जातील असे केले पाहिजे. देशाचा सांस्कृतिक दर्जा आपण वाढविला पाहिजे. प्रत्येकाला स्वतःचे स्व-स्वरुप पाहता येईल, स्वतःचा विकास करुन घेता येईल असे केले पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात भावना, विचार व कृती यांची एकता राहील असे वातावरण निर्मिले पाहिजे. लोकशाही म्हणजे काही सहजस्थिती नव्हे. हे ध्येय आहे; आणि हे ध्येय प्रयत्नाने व शिक्षणाने साध्य करायचे आहे. राजकीय दृष्ट्या लोकशाही आज तितकीशी यशस्वी नाही, याचे मुख्य कारण मतदार आपले मत विचारपूर्वक व प्रामाणिकपणे देत नाहीत हे आहे. मतदारांची बुद्धी वाढली पाहिजे व पुढा-यांचा प्रामाणिकपणा वाढला पाहिजे. असे होईल तर लोकशाही अधिक यशस्वी होईल. ध्येयभूत पूर्णतेच्या दृष्टीने आजची लोकशाही जरी हिणकस ठरली, तरी भूतकालीन राज्यपद्धतीपेक्षा ती शतपटीने बरी. अर्थातच काही अनियंत्रित राजे असेही झाले की, ते अति उदार होते; त्यांच्या कारकीर्दीत लोकांना सुख व शांती यांचा लाभ झाला. परंतु ते अपवाद आपण सोडून देणेच बरे. लोकशाहीत सार्वजनिक शांती व सुस्थिती अधिक राहते. कारण मतदारांना राज्यकारभाराला दिशा दाखविण्याची जी सत्ता असते, तीमुळे ते आपले असमाधान प्रकट करतात. मनातील कुरुबुरी, असंतोष चर्चेच्या वेळेस प्रकट होतात. मनातील सारे ओकले जाते. मनातील जमलेल्या वृत्तींना व विचारांना प्रकट होण्यास हा जो वाव मिळतो, त्याने सार्वजनिक आरोग्य राहायला मदत होते. समाज नीटनेटका व जरा सुखासमाधानाने राहतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/bajrangdal-ganesh-idol", "date_download": "2021-08-02T06:51:02Z", "digest": "sha1:5ETANT7NE6RIFZPB32XG5QG3H3KM3UNB", "length": 13529, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "बजरंग दलाद्वारे ‘विवादास्पद’ गणेशमूर्तीचे जबरदस्तीने विसर्जन - द वायर मराठी", "raw_content": "\nबजरंग दलाद्वारे ‘विवादास्पद’ गणेशमूर्तीचे जबरदस्तीने विसर्जन\nही मूर्ती नदीच्या प्रदूषणाबाबत जागृती करण्यासाठी बनवण्यात आली होती.\nनागपूर येथील बजरंग दल कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने एका गणेश मंडळाला गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास भाग पाडले. ही मूर्ती गंगा नदीच्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी बनवण्यात आली होती, परंतु बजरंग दलाच्या म्हणण्यानुसार ती अनादर करणारी होती, असे टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटले आहे.या वर्षी नागपूरच्या जरीपटका येथील रुद्र गणेशोत्सव मंडळाने एक विशेष मूर्ती तयार केली होती. यामध्ये गणेशाला रुद्र या शंकराच्या एका अवताराच्या स्वरूपात दाखवण्यात आले होते. मूर्तीच्या एका बाजूला गंगा नदीचे प्रदूषण करणारा एक मनुष्य होता, तर दुसरीकडे गणेश गंगा वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असे दाखवण्यात आले होते.\nबजरंग दलच्या कार्यकर्त्यांना गणेशाचे हे रूप पसंत पडले नाही. त्यांनी मंडळाच्या संयोजकांना ताबडतोब मूर्तीचे विसर्जन करण्यास सांगितले. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा दावा होता की एका स्त्रीला – गंगेला –हाताने पकडणारी ही मूर्ती “अत्यंत अयोग्य” होती.\nबातमीमध्ये असेही म्हटले आहे, की जरीपटका येथील पोलिसांनी मंडळाच्या संयोजकांना संरक्षण दिले असले, तरीही काही पोलिस अधिकाऱ्यांनी मंडळाच्या सदस्यांना ताबडतोब मूर्तीचे विसर्जन करण्यास सांगितले.\nटाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना बजरंग दलाच्या राजकुमार शर्मा यांनी सांगितले, गंगेला अयोग्य प्रकारच्या कपड्यांमध्ये दाखवले होते हे अत्यंत चुकीचे होते. त्यामुळे गणेशाच्या या मूर्तीने त्यांच्या भावना “कमालीच्या दुखावल्या” आहेत. “भगवान शंकराचा अवतार असलेल्या रुद्राला गणपती म्हणून कसे दाखवले जाऊ शकते ही हिंदू धर्माची चेष्टा आहे,” असे ते म्हणाले.\nअसे समजते, की बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासूनच या मूर्तीला विरोध दर्शवला होता आणि काही दिवसांपूर्वी तलवारी घेऊन मूर्तीकाराच्या घरी जाऊन त्यांनी त्याला धमकावले होते. “त्यांनी मूर्तीकाराला सांगितले होते, की ते त्याच्या घरातून मूर्ती मंडळापर्यंत पोहोचूच देणार नाहीत. पण आम्ही कशीबशी ती इकडे आणण्याची व्यवस्था केली,” असे संयोजकांपैकी एकाने सांगितले.\nमूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जरीपटका पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी मंडळाच्या संयोजकांना पोलिस स्थानकामध्ये बोलावले. “पोलिसांनी आम्हाला संरक्षण दिले असले तरीही त्यांनी बजरंग दलाचीच बाजू घेतली. पोलिसांनी आम्हालाच ते म्हणतात तसे करा आणि मूर्ती विसर्जित करून टाका असे सांगितले,” असे संयोजकांपैकी एकाने सांगितले. त्यांनी पुढे असेही सांगितले, की ३ सप्टेंबर रोजी मूर्ती जागेवरून हटवण्यात आली आणि ४ सप्टेंबरला अगदी पहाटे तिचे विसर्जन करण्यात आले.\nमंडळाच्या संयोजकांनी नंतर कोणताही विवाद टाळण्याकरिता बाहुबली गणेशाची मूर्ती स्थापन केली.\nमंडळाच्या आणखी एका संयोजकाने सांगितले, की हिंदू धर्माची चेष्टा करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता आणि उजव्या संघटना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानतच नाहीत. “आम्हाला तर केवळ प्रदूषणाबद्दल जागृती करायची होती. दर वर्षी शहरातील अनेक गणेश मूर्ती पोलिस वगैरेंच्या रूपात दाखवल्या जातात, त्यांना बजरंग दल कधी विरोध करत नाही,” ते म्हणाले.\nएका फेसबुक पोस्टमध्ये, रुद्र गणेश उत्सव मंडळाने गणेशमूर्ती लवकर विसर्जन करावी लागल्याबद्दल लिहिले आहे.\nमंडळाने सांगितले, त्यांनी त्यांचा हेतू स्पष्ट करून सांगितला असला तरीही त्यांना “प्रचंड दबावाखाली आणि त्यांची इच्छा नसताना” मूर्तीचे विसर्जन करणे भाग पडले. या पोस्टमध्ये पुढे गणेश चतुर्थीचा सण हा “केवळ आपल्या मनोरंजनाकरिता” कधीच नव्हता असेही म्हटले आहे.\nभारताच्या नद्यांमध्ये “प्रचंड बदल होत आहेत” आणि धोक्यात असलेल्या नद्यांपैकी गंगा ही “सर्वात पवित्र नदी आहे” याकडे लक्ष वेधून मंडळाच्या संयोजकांना नद्या, तलाव, भूजल आणि पेयजल यांचे प्रदूषण किती गंभीर आहे त्याबाबत जागरूकता वाढवायची होती. “आपण आपल्या नद्या इतक्या प्रदूषित केल्या आहेत की आता गणपती बाप्पालाच येऊन प्रदूषित करणाऱ्या माणसांपासून गंगा नदीचा बचाव करावा लागत आहे, असा संदेश आम्हाला द्यायचा होता,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.\nगणपतीला रुद्र देवाच्या स्वरूपात दाखवणाऱ्या राकेश पाठराबे या मूर्तीकाराने यापूर्वीही ‘पेट्रोल वाचवा’ आणि ‘मुलींना वाचवा’ अशा विविध सामाजिक विषयांवर मूर्ती बनवलेल्या आहेत. “भारतामध्ये एखाद्या चांगल्या संदेशाचा प्रसार करायचा असेल तर तो देवाच्या माध्यमातून करणे खूपच उपयुक्त ठरते,” असेत्यांचे निरीक्षण आहे.\nझीरो बजेट नैसर्गिक शेतीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह\nउत्पादकाच्या दिशेने जाणारा भारत-रशिया करार\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/489810", "date_download": "2021-08-02T07:17:55Z", "digest": "sha1:5TQ3JHLMAFXMBTKT3MT6YRVU4GETBSAY", "length": 3669, "nlines": 58, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"झाकिर हुसेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"झाकिर हुसेन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:११, १० फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती\n२५ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n२१:४६, ८ ऑगस्ट २००९ ची आवृत्ती (संपादन)\nApabhijit (चर्चा | योगदान)\n०२:११, १० फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:इ.स. १८९७ मधील जन्म|हुसेन,झाकिर,डॉ.]]\n[[वर्ग:इ.स. १९६९ मधील मृत्यू|हुसेन,झाकिर,डॉ.]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%88", "date_download": "2021-08-02T07:28:42Z", "digest": "sha1:YSVEBYZSQRBI2KIHYYEZUXVIV3UA7LUY", "length": 4871, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुलाम मुस्तफा जटोईला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nगुलाम मुस्तफा जटोईला जोडलेली पाने\n← गुलाम मुस्तफा जटोई\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गुलाम मुस्तफा जटोई या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nबेनझीर भुट्टो ‎ (← दुवे | संपादन)\nचौधरी मुहम्मद अली ‎ (← दुवे | संपादन)\nझुल्फिकार अली भुट्टो ‎ (← दुवे | संपादन)\nशौकत अझीझ ‎ (← दुवे | संपादन)\nफिरोजखान नून ‎ (← दुवे | संपादन)\nइब्राहिम इस्माइल चुंदरीगर ‎ (← दुवे | संपादन)\nख्वाजा नझीमुद्दीन ‎ (← दुवे | संपादन)\nलियाकत अली खान ‎ (← दुवे | संपादन)\nमुहम्मदमियां सूम्रो ‎ (← दुवे | संपादन)\nनवाझ शरीफ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:पाकिस्तानाचे पंतप्रधान ‎ (← दुवे | संपादन)\nमुहम्मद अली बोग्रा ‎ (← दुवे | संपादन)\nहुसेन शाहीद सुर्‍हावर्दी ‎ (← दुवे | संपादन)\nनूरुल अमीन ‎ (← दुवे | संपादन)\nमुहम्मदखान जुनेजो ‎ (← दुवे | संपादन)\nयुसफ रझा गिलानी ‎ (← दुवे | संपादन)\nबलखशेर मझारी ‎ (← दुवे | संपादन)\nमोइनुद्दीन अहमद कुरेशी ‎ (← दुवे | संपादन)\nराजा परवेझ अश्रफ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://satymevjayate.com/?p=17621", "date_download": "2021-08-02T06:57:54Z", "digest": "sha1:AJQLRS4QZLUS5XDQQCLAAC3FKQXZMLDQ", "length": 7118, "nlines": 83, "source_domain": "satymevjayate.com", "title": "राहुल शिंदे यांची पाचोरा काॅग्रेस च्या सोशल मिडीया विधानसभा अध्यक्षपदी निवड - सत्यमेव जयते", "raw_content": "\nराहुल शिंदे यांची पाचोरा काॅग्रेस च्या सोशल मिडीया विधानसभा अध्यक्षपदी निवड\nपाचोरा – (प्रतिनिधी) – येथील कॉग्रेस च्या सोशल मीडिया विधानसभा अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.\nसोशल मीडिया चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अभिजीत सपकाळ आणि उत्तर महाराष्ट्र से सोशल मीडिया संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मान्यता दिल्या नंतर जळगाव जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघातील अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड केली आहे.\nसदरचे नियुक्ति पत्र उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आ. प्रणतीताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. येणाऱ्या काळात कॉग्रेस पक्षाची विचार धारेला घराघरात पोहचविण्यासाठी सोशल मीडिया या प्लॅटफॉर्म्सवर आपण जोरदार काम करु असा संकल्प नुतन अध्यक्ष श्री. शिंदे यांनी घेतला आहे. या निवडीबद्दल कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष अॅड संदीप पाटील, जेष्ठ नेते प्रदिप पवार, पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शोभाताई बच्छांव , शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.\nहरितक्रांति चे प्रणेते कै.वसंतरावजी नाईक यांची १०८’वी जयंती पिंपळगाव कमानी येथे साजरी\nऋषिकेश (आप्पा) मोहन देवरे यांची धनगर समाज सेवा संस्थेच्या चाळीसगांव शहर युवक अध्यक्ष पदी निवड\nऋषिकेश (आप्पा) मोहन देवरे यांची धनगर समाज सेवा संस्थेच्या चाळीसगांव शहर युवक अध्यक्ष पदी निवड\nबचत गटांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन;गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उपक्रम; खर्ची खु. येथे वृक्षारोपण\nसुलज येथे Covishild आणि Covaxin कोरोना लसीकरण शिबिर संपन्न – डॉ. जीवन भारती\nईनरव्हिल क्लब आँफ जळगाव यांनी म.रा.म.पत्रकार संघाच्या माध्यमातून दिला कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात\n“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप\nदानिश देशमुख इंजिनियर कृती समितीच्या धरणगाव तालुका सचिव पदी निवड\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nमहारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nसदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.\nसत्यमेव जयते वेब न्युज दिनदर्शिका – २०२१\nसत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/desh/west-bengal-election-2021-bjp-wave-west-bengal-12169", "date_download": "2021-08-02T06:52:26Z", "digest": "sha1:E5BLHTRL53AQWCGVNZDIUD6T2TZQC62V", "length": 5908, "nlines": 24, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "West Bengal Election 2021: ''पश्चिम बंगालमध्ये भाजपचीच लाट''", "raw_content": "\nWest Bengal Election 2021: ''पश्चिम बंगालमध्ये भाजपचीच लाट''\nकुचबिहार: पश्चिम बंगालमध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. बंगालसह अन्य तीन राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कूचबिहारमध्ये एक सभा घेतली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी पहिल्या टप्प्यतील मतदान झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सत्तेतून जाणार असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या 41 व्या स्थापना दिनानिममित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्य़ा कार्यकर्त्यांना संबोधित केले.\nपंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचीच लाट असल्याचा दावा केला आहे. या लाटेने ममता बॅनर्जी आणि त्यांच्या गुंडांना चारही बाजूंनी घेरले आहे. असही मोदी यावेळी म्हणाले. तसेच मोदींनी ममता बॅनर्जी त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला आहे. ‘’पहिल्या दोन टप्प्याच्या मतदानामध्येच ममता बॅनर्जी सत्तेतून बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेक मतदारांनी घराबाहेर पडत आमच्या पक्षाला मतदान केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचीच लाट आहे. या लाटेमध्य़े ममता बॅनर्जींंचे गुंड आणि त्यांच्या भाच्याला घेरलं आहे,’’ असं मोदी म्हणाले. (West Bengal Election 2021 BJP wave in West Bengal)\nचार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदानाला सुरुवात\nपुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय होईल असा दावा केला आहे. ‘’2 मे रोजी बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर येथे विकास कामं अधिक वेगाने होतील. तुमचा आशिर्वाद माझ्यासाठी खूप मोठी शक्ती असणार आहे. तुम्ही मला जे काही अफाट प्रेम देत आहात ते तुम्हाला 2 मे रोजी बंगालमध्ये सत्ता आल्यानंतर व्याजासकट परत करणार आहे. ते मी या भागाचा विकास करुन त्याची परतफेड करेन,’’ असंही मोदी यावेळी म्हणाले.\nतसेच पुढे बोलताना मोदींनी, ‘’याच केंद्रीय निवडणुक आयोगाने दोन वेळा निवडणुका घेऊन तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं. आज तुम्हाला त्याच निवडणुक आयोगाचा त्रास होत आहे. यावरुनच दिसून येत आहे की, तुम्ही निवडणुक हरला आहात,’’ असं म्हटलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/pune/i-will-ask-organizers-take-strict-action-pune-deputy-cm-ajit-pawar-apologizes-a642/", "date_download": "2021-08-02T05:56:14Z", "digest": "sha1:IPPSHQBPPVFUJH6PC3XE3P5WI5GO3VA3", "length": 21009, "nlines": 134, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'मी आयोजकावर कडक कारवाई करण्यास सांगणार'; अजित पवारांनी व्यक्त केली दिलगिरी - Marathi News | I will ask the organizers to take strict action In Pune; Deputy CM Ajit Pawar apologizes | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n'मी आयोजकावर कडक कारवाई करण्यास सांगणार'; अजित पवारांनी व्यक्त केली दिलगिरी\nअजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले.\n'मी आयोजकावर कडक कारवाई करण्यास सांगणार'; अजित पवारांनी व्यक्त केली दिलगिरी\nपुणे: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, याप्रसंगी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाली. अजित पवारांच्या उपस्थितीतील ही तोबा गर्दी कोरोनाचे संक्रमण वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळेच, विरोधकांनीही या कार्यक्रमावरुन राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली.\nअजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना नियमाला हरताळ फासल्याचे दिसून आले. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर अजित पवारांना येथील गर्दी विषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, कार्यक्रमाच्या आयोजकांवर कडक कारवाई करण्यासाठी मी पोलिसांना सांगणार आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला. मात्र कार्यकर्यांचा हिरमोड झाला असता, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो, असं पवार अजित म्हणाले. दिमाखदार कार्यक्रम होत असताना तुम्ही नियम पाळले नाहीत त्यामुळे मनात खंत वाटते, असं कार्यकर्त्यांना उद्देशून अजित पवार म्हणाले.\nएकीकडे पुण्यात शनिवार आणि रविवारचा विकेंड लॉकडाऊन पुन्हा सुरू केला आहे. त्यामुळे, गर्दी टाळणे आणि सार्वजनिक कार्यक्रम न घेणे हे सातत्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीतील कार्यक्रमाला मोठी गर्दी झाल्याने महाविकास आघाडी सरकारवरही टीका होत आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन अतिशय साध्या पद्धतीने ऑनलाईन बैठक घेऊन साजरा केला. मात्र राष्ट्रवादी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करुन कोरोना संक्रमणाचा धोका वाढणण्यास कारणीभूत ठरु शकते.\nदरम्यान, अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला गेला. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली. कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं चित्रं पाहायला मिळालं. अजितदादा नेहमी गर्दी टाळण्याचे आवाहन करत असताना राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला मात्र तुफान गर्दी पाहायला मिळाली.\nपुणेकरांच्या संकटात भर टाकणारी गर्दी- भाजपा\nभाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गोळा केलेली गर्दी ही पुणेकरांच्या संकटात भर टाकणारी आहे. तसेच या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियमांची पायमल्ली करत जगताप यांनी गोळा केलेली गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रित करणारी आणि पुणेकरांच्या जीवाशी खेळणारी आहे. एकीकडे शेकडो वर्षांची शिस्तबध्द परंपरा असणाऱ्या वारकरी संप्रदायाला पायी पालखीसाठी परवानगी नाकारणे आणि दुसरीकडे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बेशिस्तीचे प्रदर्शन करणे बेजबादारपणाचे आहे. असे आयोजन टाळायला हवे होते. यांच्या चमकोगिरीमुळे खुद्द अजितदादांना दिलगिरी व्यक्त करावी लागली असेही मुळीक यांनी यावेळी म्हटले आहे\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Ajit PawarNCPCoronavirus in MaharashtraPuneअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसपुणे\nसंपादकीय :जोडीवरून शाल ‘जोड्या’वर का गेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nसत्तेसाठी कोणाची लाचारी पत्करणार नाही या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानाकडे मित्रपक्षांचा दिलेला सूचक इशारा म्हणून बघता येईल. सरकारमध्ये निर्णय घेताना काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या दबावाला आपण बळी पडणार नाही असे त्यांना म्हणायचे असावे असा एक तर्क आ ...\nमहाराष्ट्र :गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर टीका | Gopichand Padalkar On Ajit Pawar | Maharashtra News\nभारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका का केली आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...\nमहाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला नागरिकांची प्रचंड गर्दी | Rush In Ajit Pawar Programme At Pune | Covid\nमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुण्यामध्ये एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये चक्क कोरोना व्हायरसच्या नियमांचे उल्लंघन केले गेले असल्याचे आता समोर आले आहे. ...\nमहाराष्ट्र :सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची अजित पवारांची घोषणा | Ajit Pawar And Sambhajiraje Meeting | Pune\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वायत्तता देण्यात येत आहे. सारथी संस्थेचे सबलिकरण व विविध उपक्रमासाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. सारथी संस्थेचे आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करण्यात येणार आह ...\nमहाराष्ट्र :अजित पवारांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी | Rush In Ajit Pawar Programme At Pune | Sharad Pawar | NCP\nराष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला उसळली गर्दी, नेतेही हजर ...\nमुंबई :अजित पवारांना नैतिक अधिकार उरला नाही, पुण्यातील गर्दीवरुन भाजपाची टीका\nपुण्यातील कार्यक्रमाला झालेली गर्दी टीकेची धनी होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे खुद्द अजित पवारांनी देखील आपणच नियम करायचे आणि मोडायचे हे काही पटत नव्हते असे सांगतानाच तुम्ही नियमांचे पालन केले नाही, अशी खंतही या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली. ...\nपुणे :टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाचा आविष्कार; १६ वर्षांनी महिलेने दिला लक्ष्मी, सरस्वती अन् पार्वतीला जन्म\nबारामतीतील दाम्पत्याला लग्नानंतर १६ वर्षे त्यांना मुल झाले नाही. अपत्य प्राप्तीसाठी वैद्यकीय उपचार त्यांच्यावर सुरू होते... ...\nपुणे :कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बारामतीतील विकासकामांवर परिणाम होऊ देऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार\nबारामती तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी. ...\nपुणे :ज्येष्ठ मंडळींनो, तुम्हाला मुलं सांभाळत नाहीत आता राज्य सरकारने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय\nमागील काही वर्षात वृद्ध नागरिकांचे अनेक प्रश्न मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. ...\nपुणे :'व्यर्थ न हो बलिदान' मोहिमेतून काँग्रेस देणार भाजपाला प्रत्युत्तर; पुण्यातील टिळक वाड्यातून १ ऑगस्टला सुरुवात\nभाजपाकडून वारंवार होणाऱ्या टीकेला काँग्रेसकडून स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर दिले जाणार आहे. ...\nपुणे :मंगलदास बांदल याच्यावर पाचवा गुन्हा दाखल; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जमिनीचे करुन घेतले गहाण खत\nशिवाजीराव भोसले बँकेतील अधिकार्‍याचाही सहभाग ...\nपुणे :फुकटची बिर्याणी पडणार डीसीपीला महागात गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश\nPune News: या संभाषणाची ध्वनिफित समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या फुकटात बिर्याणी प्रकरणाची गंभीर दखल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nBabul Supriyo: भाजपाला मोठा धक्का माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला रामराम, खासदारकीही सोडणार\nनितीन गडकरींचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांना आठवले युती सरकारचे दिवस\nNew Labour Code: मोदी सरकार 1 ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत, PF मध्येही होणार फायदा\nTokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधू 'सुवर्ण' पदकाच्या शर्यतीतून बाद; ताय झूनं अडवली भारतीय खेळाडूची वाट\n पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेल्या जैशच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा\nElectric vehicle: आता ईलेक्ट्रीक वाहने बिनधास्त घ्या HP पेट्रोलपंपांवर उभारणार चार्जिंग स्टेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/GHAR/1686.aspx", "date_download": "2021-08-02T06:59:29Z", "digest": "sha1:UTTPOA3CNMJSKI5MQTIHW6D34XFVZRIU", "length": 24273, "nlines": 189, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "GHAR", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nआजचं युग हे विज्ञानयुग आहे. विज्ञानाची घोडदौड सर्व क्षेत्रांमध्ये चालू आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपलं जीवन दिवसेंदिवस अधिकाधिक सुखकर, आरामदायी, वेदनारहित होत आहे. असं असलं तरी अजूनही कित्येक गोष्टी अशा आहेत, की ज्यांचं स्पष्टीकरण आजच्या विज्ञानाला देता येत नाही. असं स्पष्टीकरण कदाचित उद्या मिळेल. पण आज तरी त्यांच्याभोवती गूढतेचं धुवं आहे. या धुक्यात दडलेल्या सत्याचं स्पष्ट आणि वास्तव दर्शन होत नाही आणि त्यामुळे त्याविषयी अनेक प्रकारचे समज आणि गैरसमज निर्माण होतात. गूढ आणि विलक्षण गोष्टींचं माणसाला नेहमीच आकर्षण असतं. असं असेल का, असं खरंच घडेल का अशा विचारांनी तो भारला जातो. अशा काही भारणाNया कथांचा हा संग्रह. शुभदा गोगटे या विज्ञानकथा लेखिका म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या विज्ञानकथांप्रमाणेच या गूढकथा वाचकाला खिळवून ठेवतात.\nपुणे मराठी ग्रंथालय राजेंद्र बनहट्टी पुरस्कार २००९\nकधी काळी मराठी साहित्यात गूढ कथांना खूपच मागणी होती. कोणत्याही दिवाळी अंकात एखादी गूढकथा असल्याशिवाय अंकाला परिपूर्णता येत नाही असे समजले जाई. विशेषत: रत्नाकर मतकरी यांची गूढकथा असलेल्या दिवाळी अंकाला प्रचंड मागणी असे. अलीकडच्या काळात गूढकथेविषयी औत्ुक्य काही प्रमाणात कमी झाली आहे हे खरे असले तरी याच काळात शुभदा गोगटे यांचे घर हे पुस्तक याच गूढकथा घेऊन आलेले आहे. मागच्या पन्नास वर्षात विज्ञानाने प्रचंड प्रगती केली. माणसाची पावले चंद्रावर पडली. आरोग्य तंत्रज्ञान या क्षेत्रातली प्रगती विचार करण्याच्या पलीकडची आहे. मानवी स्वभाव, मानवी विचार याबद्दलही संशोधन झाले. डॉ. सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्राचा पाया घातला. आज मानसशास्त्रातही प्रचंड प्रगती झाली आहे. माणसाचे जगणे, जगण्याचा उद्देश याबद्दल असंख्य ग्रंथ बाजारात दिसतात. तरीही अजूनपर्यंत कोणत्याही माणसाला माणसाच्या मनाचा अचूक वेध घेता आलेला नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण सर्वश्रुत आहे. जगातल्या एका माणसाचा चेहरा दुसऱ्या माणसाच्या चेहऱ्याशी मिळत नाही. मानवी स्वभावाचेही तसेच असते. एका माणसाचा स्वभाव दुसऱ्या माणसाच्या स्वभावाशी जुळत नाही. माणसाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. आजच्या या प्रगतकाळातही काही माणसांना विज्ञानाच्या पलीकडे खूप काही असते असे वाटत असते. माणसाचा जन्म, त्याची वाढ आणि मृत्यू याचे चक्र अटळ असले तरी मृत्यूनंतरही एक वेगळे जग असते असा समज असलेली किंवा त्या दृष्टीने विचार करणारा एक मोठा वर्ग समाजात असतो. भारतीय माणसालाच गूढतेचे आकर्षण आहे असे नाही. जगभरातील माणसे रंगरुपाने वेगळे असू शकतात परंतु त्यांची विचार करण्याची पद्धत सारखीच असते. अत्यंत प्रगत समजल्या जाणाऱ्या राष्ट्रातूनही गूढकथा साहित्यांना चांगली मागणी असते. माणसाला जन्मापासून मृत्यूची भीती असते. कोणताही सजीव आयुष्यातला बहुतांशी वेळ मृत्यू कशाला म्हणता येईल त्याच विचारात घालवतो. बऱ्याच लोकांना मृत्यूनंतरचे जग कसे असेल, भारतीय परंपरेत तर पुनर्जन्माला खूपच महत्त्व दिले जाते. भारतीय तत्वज्ञान किंवा वैज्ञानिक परंपरा कोणताही सजीव ८४ लाख योनीचक्रातून फिरतो असे सांगत असते. माणसाला पुनर्जन्म मिळाला तर तो कशाचा असेल याबाबतही चर्चा होत असते. या पार्श्वभूमीवर शुभदा गोगटेंच्या या पुस्तकाकडे बघता येईल. या पुस्तकात असलेल्या पाचही कथातून माणसाला अमूर्त असे काही तरी दिसत असते. कथातील पात्रे आहेत त्यांच्यासोबत गूढतेची सावली आहे. शुभदा गोगटे या विज्ञानकथा लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कधीकधी कथानकातील काही घटनांना विज्ञानाचा पाया असल्याचे जाणवते. गूढकथेसाठी काही शब्द ठरलेले आहेत. भाषा विशिष्ट पद्धतीची पाहिजे. पात्रनिर्मिती करताना प्रचंड कल्पकता दाखवावी लागते. एक भासमान जग प्रत्यक्षपणे उभे करणे सोपे नसते. या कामात शुभदा गोगटे या यशस्वी झाल्या आहेत असे म्हणावे लागेल. गूढकथांना साहित्यिक मूल्य असते का या प्रश्नाबद्दल चर्चा करण्याचे कारण नाही. अशा कथा वाचणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांची तशी गरज आहे. हे लोक गूढकथा फक्त एकाचवेळी वाचतात असे नाही तर एकच पुस्तक अनेक वेळाही वाचतात आणि त्यातून त्याना मानसिक स्तरावर त्यांना पाहिजे असते तसे समाधान मिळते. या बाबींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. वास्तववादी साहित्य लिहिणे काहीसे सोपे असते. दैनंदिन आयुष्यात दिसणारी माणसे, घडणाऱ्या घटना यांच्याविषयी कथेची फ्रेम तयार झाली की आतील त्रुटीच्या जागा कल्पनेने भरून काढायच्या असतात. गूढकथेबद्दल मात्र तसे म्हणता येणार नाही. अशा कथातील जवळपास सर्व पात्रे काल्पनिक असतात. गूढकथा लिहिताना प्रचंड अशा कल्पनाशक्तीच्या वापर करावा लागतो. हे सर्व जमले तरच कथा जमते अन्यथा वाचक दहा-वीस ओळी वाचल्यानंतर पुस्तक बाजूला ठेवून मोकळा होतो. ‘घर’मधील कथा खूपच चांगल्या आहेत. वाचक एकदा पुस्तक हातात घेतले की ते पूर्ण करूनच बाजूला ठेवतो ...Read more\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/12/pattagad-vishramgad-marathi-information-map.html", "date_download": "2021-08-02T06:05:37Z", "digest": "sha1:HXDGXIWIDXWGVOD5PI46QPGNH6DEZNT2", "length": 6516, "nlines": 43, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "पट्टागड ऊर्फ विश्रामगड | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nपट्टागड ऊर्फ विश्रामगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा गड नगर-नाशिक जिल्ह्य़ांच्या हद्दीवर असणार्‍या अकोले तालुक्यातील ’पट्ट्याची वाडी’जवळ आहे.\nया किल्ल्याचे बांधकाम बहामनी सल्तनतच्या काळात(इ.स. १३४७]]-इ.स. १४९०) झाले. त्यानंतर याचा ताबा येथील स्थानिक रहिवासी आदिवासी कोळी महादेव जमातीकडे गेला त्यानंतर त्याचा ताबा अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला. इ.स. १६२७मध्ये मुगलांनी किल्ला जिंकला.\nइ.स. १६७१मध्ये पट्टा हा किल्ला मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरिता जिंकला व स्वराज्यात सामील झाला. इ.स. १६७९ मध्ये आपल्या दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात महाराजांनी जालन्याची (तेव्हाचे जालनापूर) लूट केली. सोनेनाणे, जडजवाहीर घेऊन महाराज रायगडाकडे निघाले. दरम्यान, महाराज सोनेनाणे घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मुघल सरदार रणमस्तखानाला लागली. दहा हजारांची मोठी फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. संगमनेरजवळच्या रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली. दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. खानाच्या दिमतीला औरंगाबादेहून मोठी कुमक रवाना झाल्याची खबर आली. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची, अशी रणनीती निश्चित करण्यात आली. निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराज पट्टा किल्ल्याकडे रवाना झाले. संगमनेरजवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून शिवाजीमहाराज २१ नोव्हेंबर इ.स. १६७९ या दिवशी नगर-नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असणार्‍या अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावर आले. त्यांचे वास्तव्य १७ दिवस या किल्ल्यावर होते. ते विश्रांतीसाठी थांबले म्हणून या किल्ल्याचे नामांतर नंतर ‘विश्रामगड’ असे पडले. विश्रांती घेऊन ते पुढे कल्याणमार्गेरायगडावर पोहोचले.\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/954150", "date_download": "2021-08-02T07:29:47Z", "digest": "sha1:HFGANRQWQ3CQNMLTDGJWJNDAWBSH4SHO", "length": 3224, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सदस्य चर्चा:HiW-Bot\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"सदस्य चर्चा:HiW-Bot\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:५९, ११ मार्च २०१२ ची आवृत्ती\n४७४ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०५:५६, २ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन)\n१८:५९, ११ मार्च २०१२ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1713", "date_download": "2021-08-02T05:36:59Z", "digest": "sha1:Q43QELYAC7ZZVEKFP6GSLWOE6ZMF53EI", "length": 9246, "nlines": 85, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 23| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआपण एक आहोत, मानवी हृदय व मन एक आहेत. ही भावना ज्याप्रमाणे वाढली पाहिजे, त्याचप्रमाणे युद्धासंबंधी जी एक राष्ट्रीय अशी मनोवृत्ती निर्माण करण्यात येते, तिच्यातही बदल झाला पाहिजे. हे राष्ट्रीय मानसशास्त्र फिरुन लिहिले पाहिजे. मानवजात आजपर्यंत लढत आली व पुढेही लढतच राहील, असे संशयात्म्याप्रमाणे आपण मानलेच पाहिजे असे नाही. राक्षसी वृत्तीचे पुरस्कर्ते, मनुष्यभक्षक लोकही एके काळी असेच म्हणत असत. मनुष्याने आजपर्यंत मनुष्याला खाल्ले आहे व पुढही तो खाईल. गुलामांच्या व्यापाराचे पुरस्कर्ते, द्वंद्वयुद्धाचे पुरस्कर्ते, सारे आपापली तुणतुणी अशीच वाजवीत. पूर्वी असे होते म्हणून पुढेही असेच असणार, हाच एक त्यांचा सनातन मुद्दा असे. परंतु मनुष्याचे मन हळुहळू बदलता येते. युद्धविन्मुखता, शांतीवाद, आतरराष्ट्रीय भावना या गोष्टी म्हणजे काही बिनतारी तारायंत्र नव्हे. या गोष्टी म्हणजे काही टेलिफोन नव्हे, की रेडिओ नव्हे. जगात आपले एकदम सारे गेले, असे ‘झटपट रंगा-या’चे हे काम नाही. तेथे धीर धरायला हवा. हे फार नाजूक रोपटे आहे. हे वाढायला बराच वेळ लागतो. क्षमा व सहनशीलता, परस्पर-समजुतदारपणा, परस्परांबद्दल आदराची भावना, यांचे खत घालू तर हे रोपटे झपाट्याने वाढेल. ‘मानव जात सारी एक’ हा मंत्र बालपणापासून कानांवर जायला हवा. शांतता स्थापण्याची वृत्ती त्यांच्यात रोविली पाहिजे. आम्ही जगात खरी शांती आणू असा संकल्प त्यांच्यासमोर ठेवला पाहिजे. युद्धाने मानवजातीचे तुकडे तुकडे केले आहेत, युद्ध हे स्वतःच स्वतःशी भांडण्याप्रमाणे आहे, ही गोष्ट त्यांच्या मनावर बिंबविली पाहिजे. निसर्गाने तुम्हास एक होण्यासाठी निर्मिले. परंतु ही युद्धे खोटे भेद निर्माण करुन माणसामाणसास अलग करतात. तुम्ही जर भाऊभाऊ आहात तर एकमेकांचा का नाश करता युद्धाची ही वृत्ती मानवजातीच्या बाल्यावस्थेत शोभली. आज ती शोभत नाही. परंतु काही या युद्धवृत्तीभोवती भ्रामक भव्यता निर्माण करतात, तिच्या भोवती भावनांचे तेजोवलय निर्मितात. परंतु या युद्धाने काय साधते युद्धाची ही वृत्ती मानवजातीच्या बाल्यावस्थेत शोभली. आज ती शोभत नाही. परंतु काही या युद्धवृत्तीभोवती भ्रामक भव्यता निर्माण करतात, तिच्या भोवती भावनांचे तेजोवलय निर्मितात. परंतु या युद्धाने काय साधते थोड्यांची चंगळ होते. परंतु लक्षावधींना हायहाय करीत बसावे लागते. प्राण ही पवित्र वस्तू आहे. कोणाचीही हत्या होणे म्हणजे देवाचा अपराध आहे. जीवनाची पवित्रता सर्वांच्या मनावर सारखी बिंबविली पाहिजे. युद्धामुळे आपणास हिंसेची सवय होते. ज्या द्वेषमत्सरांना संस्कृती गाडू पाहते, तेच युद्धे पसरवितात. मनुष्यांच्या हृदयांत त्यांच्याकडून द्वेषाची बीजे पेरली जातात, कोट्यवधी लोकांच्या मनात परस्परद्वेषाचे गराळे पुन्हा निर्मिले जातात. अत्याचारत, मग तो शारीरिक असो किंवा अन्य प्रकारचा असो, क्षुद्र वृत्तीतूनच जन्मत असतो. आपला स्वार्थमूलक स्वभाव आहे त्यातून हिंसा जन्मते. कामातून क्रोधाचा संभव, स्वार्थातून संहार. अशा या हिंसेत ना तथ्य, ना महत्त्व थोड्यांची चंगळ होते. परंतु लक्षावधींना हायहाय करीत बसावे लागते. प्राण ही पवित्र वस्तू आहे. कोणाचीही हत्या होणे म्हणजे देवाचा अपराध आहे. जीवनाची पवित्रता सर्वांच्या मनावर सारखी बिंबविली पाहिजे. युद्धामुळे आपणास हिंसेची सवय होते. ज्या द्वेषमत्सरांना संस्कृती गाडू पाहते, तेच युद्धे पसरवितात. मनुष्यांच्या हृदयांत त्यांच्याकडून द्वेषाची बीजे पेरली जातात, कोट्यवधी लोकांच्या मनात परस्परद्वेषाचे गराळे पुन्हा निर्मिले जातात. अत्याचारत, मग तो शारीरिक असो किंवा अन्य प्रकारचा असो, क्षुद्र वृत्तीतूनच जन्मत असतो. आपला स्वार्थमूलक स्वभाव आहे त्यातून हिंसा जन्मते. कामातून क्रोधाचा संभव, स्वार्थातून संहार. अशा या हिंसेत ना तथ्य, ना महत्त्व सर्व सामाजिक मूल्यांचा विनाश अशा स्वार्थमुलक हिंसेने होत असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/type/gallery", "date_download": "2021-08-02T06:56:12Z", "digest": "sha1:3HAQ4UCPB6URXDUSRAF3Q3WTEWD3TMU3", "length": 14668, "nlines": 141, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "Gallery – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nराष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे. राज ठाकरे\nमुंबई :- महाराष्ट्रातील राजकीय सत्ता स्थापनेसाठी ज्या भाजप शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री पदाच्या हवासापोटी अस्थिरता निर्माण केली आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा शिवसेनेचे सरकार आणण्यासाठी जी दिरंगाई केली त्यामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट भाजपच्या गमिनि काव्यातून लावण्यात आली.त्यामुळे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया देतांना \"राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजे या नतद्रष्टांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा केलेला घोर अपमान आहे\" असे म्हटले आहे.\nधनाजी जगदाळे यांनी माणुसकी दाखवून परत केले ४० हजार \nमाणुसकीचा विजय : खरं तर आता माणुसकी शिल्लक राहिली नाही ही ओरड सर्वत्र बघावयास मिळते पण स्वार्थाने बरबटलेल्या या समाजात काही माणुसकी सुद्धा शिल्लक आहे याचे उदाहरण नुकतेच सातारा येथे बघावयास मिळाले आहे. धनाजी जगदाळे हे ग्रुहस्थ जे अत्यंत गरीब आहे ते सातारा बस स्टँड येथे आपल्या खेडेगावाला परत जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या गावाला जाण्यासाठी १० रुपये तिकीट करिता हवे होते पण त्यांच्या जवळ केवळ 3 रुपयेच होते. मात्र त्यांच भाग्य खूब बलत्तर होतं कारण त्यांना बस स्टँडवर तब्बल ४० हजार रुपयाची थैली सापडली होती. कदचित दुसरे व्यक्ती असते तर ते पैसे स्वता जवळ ठेवले असते. पण माणुसकीचे दर्शन घडवून धनाजी जगदाळे यांनी पैशाची चणचण असतांना तब्बल ४० हजार हे मूळ मालकाला परत करण्यासाठी पोलिस प्रशासनाला ती रक्कम सोपवली आणि त्यांना\nनायब तहसीलदार भास्करवार यांनी अधिकाराचा केला दुरुपयोग आणि दिला अजब आदेश.\nचंद्रपूर प्रतिनिधी :- चंद्रपूर तहसील कार्यालय मागील अनेक वर्षांपासून अनोख्या वादात सापडले आहे. कारण इथे सत्ताधारी यांचीच मर्जी चालत असून तहसीलदार खांडरे ते आता सद्ध्या हयात असलेले नायब तहसीलदार अजय भाष्करवार यांच्या पर्यंत सर्वच जणू सत्ताधारी भाजपचे मांडलिक आहेत की काय असाच प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेला पडला आहे. प्रश्न होता चंद्रपूर शहरातील एका महानगर पालिकेच्या जागेवर सुरभी महिला बचत गटाचे स्वस्त धान्य दुकान बांधण्याचा. यासाठी बाकायदा महानगर पालिकेने सुरभी महिला बचत गटाला शहरातील बगड खिडकी पीएच नगर येथील मनपाच्या हद्दीत असलेली जागा दिली आणि त्याचे बांधकाम पोलिसांच्या संरक्षणात सुरू होते मात्र काहींना हे बांधकाम होऊ द्यायचे नव्हते त्यामुळे त्यानी आक्षेप घेतला आणि त्यांनी मनपा महापौर यांच्या मदतीने ते बांधकाम ज्याला महानगर पालिकेनेच परवानगी दिली ते थांबवण्यासाठी नायब तहसीलदार अजय\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ANDHALYACHE-DOLE/287.aspx", "date_download": "2021-08-02T06:10:45Z", "digest": "sha1:METZ54OAJ76T7QIQQNPDH5QS63YF2HVQ", "length": 15251, "nlines": 160, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "ANDHALYACHE DOLE", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nवेद मेहता, एका पंजाबी डॉक्टरचा मुलगा. वयाच्या चौथ्या वर्षी वेदचे डोळे आले आणि तो आंधळा झाला. पंचेंद्रियांतले एक अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे दृष्टी. तीच हरपल्यावर वेदच्या विकासाचे सारे मार्गच खुंटले. पण वेद निसर्गत: बुद्धिमान होता आणि ज्ञानाची त्याची भूक विलक्षण तीव्र होती. पंजाबी घरात जन्मलेला वेद मुंबईमधील दादरच्या अंधशाळेत येऊन दाखल झाला. तिथे प्राथमिक शिक्षण घेतल्यावर अनेक अमेरिकन विद्यापीठांशी संपर्क साधण्याची त्याने धडपड केली. शेवटी एका विद्यापीठाने त्याला प्रवेश दिला. आंधळा वेद आपल्या व्यंगावर मात करून जिद्दीने अमेरिकेत पोहोचला. तिथे शिकून सवरून मोठा झाला; आणि आज तो तिथला एक नामांकित वृत्तपत्रकार बनला आहे. ‘आंधळ्याचे डोळे’ हा वेदच्या ‘फेस टु फेस’ या आत्मचरित्राचा अनुवाद आहे. वेधक आणि रसाळ. कादंबरीहून चित्ताकर्षक आणि काव्याहून हृदयस्पर्शी. अदम्य आत्मविश्वास, तीव्र ज्ञानलालसा आणि अनावर जीवनासक्ती यांची ही प्रेरक आणि सुंदर गाथा आहे.\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/category/maharashtra/vidarbha/gondia", "date_download": "2021-08-02T06:39:13Z", "digest": "sha1:INVD53YDSDD7UZ72GC33CAL7Y7UJK24C", "length": 5263, "nlines": 155, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "गोंदिया Archives | Mumbai Manoos", "raw_content": "\nप्रशासकीय इमारतीमुळे एकाच छताखाली लोकांची कामे गतीने होणार – पालकमंत्री डॉ.परिणय फुके\nग्रामीण रुग्णालय सडक/अर्जुनी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते सीबी-नॅट मशिनचे लोकार्पण\nभंडारा-गोंदिया लोकसभेसाठी भाजपाकडून हेमंत पटलेंना उमेदवारी\nनाना पटोलेंच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीला हिरवा कंदील\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.newsmaker.live/archives/48833", "date_download": "2021-08-02T06:51:05Z", "digest": "sha1:TASFH5L63CQ7HHWLQJETH6O2TLMSCOO2", "length": 9861, "nlines": 143, "source_domain": "www.newsmaker.live", "title": "युरो कप इटलीने 53 वर्षांनी दुसऱ्यांदा पटकावला - Newsmaker", "raw_content": "\nHome क्रीडा युरो कप इटलीने 53 वर्षांनी दुसऱ्यांदा पटकावला\nयुरो कप इटलीने 53 वर्षांनी दुसऱ्यांदा पटकावला\nवेम्बली: घरच्या मैदानावर अखेर इंग्लंडला विजेतेपदाने हुलकावणी दिली. नियोजित आणि नंतर अतिरिक्त अशा 120 मिनिटांच्या खेळात सामना 1-1 असा बरोबरीत राहिल्यानंतर इटलीने पेनल्टी शूट आऊटमध्ये इंग्लंडला 3-2 असे पराभूत केले आणि दुसऱ्यांदा युरो कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.\nप्रथम बोनुची आणि नंतर विजेतेपदावर शिक्कामोर्तब करणारा गोलरक्षक गिआनलुईगी इटलीचे गेमचेंजर ठरले. होम की रोम ही सोशल मिडीयावरील चर्चा शूट आऊटने संपवली. युरो करंडक अखेर रोमला गेला. फुटबॉलसाठी स्पशेल ठरलेल्या रविवारी सकाळी अर्जेंटिनाले ब्राझीलचा पराभव करून विजेतेपद मिळविले. या विजयाने आपली सलग 34 सामन्यातील विजयी मालिका कायम राखली.\nअधिक वाचा शिराढोण येथील महारक्तदान शिबिरास ‘रेकॉर्ड ब्रेक’ प्रतिसाद\nफुटबॉलसाठी स्पशेल ठरलेल्या रविवारी सकाळी अर्जेंटिनाने ब्राझीलचा पराभव करून विजेतेपद मिळविले. कालच्या रविवारचे आणखी एक विशेष म्हणजे लंडनमध्येच एक स्वप्न साकार झाले, तर दुसऱ्याचे तुटले. विंबल्डनमध्ये नोव्हाक जोकोविचने 20व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या फेडरर आणि नदालच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचे स्वप्न साकार केले. त्यानंतर वेम्बलीत इंग्लंड फुटबॉल संघाचे युरोचे पहिले वहिले विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न भंग पावले.\nPrevious articleज्ञानोबा – तुकारामांच्या गजरात मंदिराच्या आवारात रंगला पहिला गोल रिंगण सोहळा\nNext articleमुरूडचा पूल कोसळला; रायगडमध्ये जोरदार पाऊस\nपूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nपुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद\nपीएमआरडी मेट्रो विस्तारणार; ‘हा’ मार्ग प्रस्तावित\n महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत\nपुणे लसीकरण: ६० लाखांचा आकडा पार\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती स्मारकाचे जागेत व्हावी – झोंबाडे\nवैज्ञानिकाने वीज कनेक्शन तोडलं, यापुढे स्वत:च करणार वीज निर्मिती\nतंत्रज्ञान March 1, 2021\nपवारांना प्रशांत किशोर भेटले, मोदींना उद्धव, कोण कुणीकडे का जातंय\nताज्या बातम्या June 12, 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आदिवासी मुले, महिलांसाठी महत्त्वाची घोषणा\nस्वारगेट उड्डाणपुल रेलिंगवर “हातोडा’\nताज्या बातम्या August 27, 2020\nआधी ‘डीपी’, हद्दीत २३ गावे समाविष्ट; मगच प्रभाग रचना होणार\nताज्या बातम्या June 9, 2021\n\"न्युजमेकर\" हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी वर्तमानपत्र आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'न्युजमेकर'चा प्रयत्न आहे. Mail Us :: newsmakerpune1@gmail.com\n© २०१८ न्यूजमेकर सर्व अधिकार सुरक्षित\nयुरो कप इटलीने 53 वर्षांनी दुसऱ्यांदा पटकावला\nby Team NewsMaker वाचण्यासाठी लागणारा वेळ <1 min\nताज्या बातम्या मुरूडचा पूल कोसळला…\nताज्या बातम्या ज्ञानोबा – तुकार�…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.newsmaker.live/archives/49427", "date_download": "2021-08-02T07:04:50Z", "digest": "sha1:ONJ5RAET2KA6ML6LLSCHIAEZUTU2QPJM", "length": 10850, "nlines": 145, "source_domain": "www.newsmaker.live", "title": "विकासासंदर्भातील चर्चेसाठी राज ठाकरेंकडून महापौरांना निमंत्रण - Newsmaker", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या विकासासंदर्भातील चर्चेसाठी राज ठाकरेंकडून महापौरांना निमंत्रण\nविकासासंदर्भातील चर्चेसाठी राज ठाकरेंकडून महापौरांना निमंत्रण\nपुणे : शहर विकासाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रित केले आहे. राज ठाकरे यांच्या या महिनाअखेरीस होणाऱ्या पुणे दौऱ्यात ही चर्चा होण्याची शक्यता आहे.\nमहापालिके च्या आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याचा समारोप बुधवारी झाला. कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या शेकरू प्रजनन के ंद्र आणि रान मांजर के ंद्राचे उद्घाटन बुधवारी राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे, बाबू वागसकर यांच्यासह मनसेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या दरम्यान, सर्पमित्र नीलमकु मार खैरे यांनी उद्यानात राज ठाकरे यांची भेट घेतली.\nअधिक वाचा पुणे लसीकरण: ६० लाखांचा आकडा पार\nराज ठाकरे यांचा पुढचा दौरा महिनाअखेरीस होणार आहे, असे मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सांगितले. ३० जुलै, १ ऑगस्ट या कालावधीत हा दौरा होणार आहे. यावेळी शहर विकासाच्या प्रश्नावर राज ठाकरे या दौऱ्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. तसे निमंत्रणही राज ठाकरे यांनी महापौरांना दिल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.\nदरम्यान, तीन दिवसांच्या दौऱ्यात राज ठाकरे यांनी शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पक्ष संघटन बळकट करण्यासंदर्भात त्यांनी पदाधिकारी, माजी नगरसेवकांबरोबर चर्चा केली.\nPrevious articleभारतीयांचा तिरस्कार किती सिद्दीकींना कसं मारलं डोकं सुन्न करणारा घटनाक्रम\nNext articleसिद्धू समर्थक आमदारांवर मुख्यमंत्र्यांची कारवाई\nपूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nपुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद\nपीएमआरडी मेट्रो विस्तारणार; ‘हा’ मार्ग प्रस्तावित\n महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत\nपुणे लसीकरण: ६० लाखांचा आकडा पार\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती स्मारकाचे जागेत व्हावी – झोंबाडे\nचीनच्या कुशीतल्या या देशाची कमाल; महिन्याभरात एकही करोनाग्रस्त नाही\nतंत्रज्ञान May 11, 2020\nमोदी यांच्यावर ३०२चा गुन्हा दाखल करा- आंबेडकर\nताज्या बातम्या May 20, 2020\nकोरोनाचा एकही मृत्यू नाही, या देशाने लढाई अशी जिंकली\nतंत्रज्ञान May 31, 2020\nभारतात न्यूक्लिअर हल्ल्यातही ट्रम्प यांना खरचटणारही नाही; खास कार दाखल\nपुण्यात करोनाबाधितांची संख्या ४ हजारांवर\nताज्या बातम्या May 18, 2020\n\"न्युजमेकर\" हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी वर्तमानपत्र आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'न्युजमेकर'चा प्रयत्न आहे. Mail Us :: newsmakerpune1@gmail.com\n© २०१८ न्यूजमेकर सर्व अधिकार सुरक्षित\nविकासासंदर्भातील चर्चेसाठी राज ठाकरेंकडून महापौरांना निमंत्रण\nby Team NewsMaker वाचण्यासाठी लागणारा वेळ <1 min\nताज्या बातम्या सिद्धू समर्थक आमदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/youth-killed-in-amravati-crime-news-sml80", "date_download": "2021-08-02T06:57:15Z", "digest": "sha1:LQCAQZ6S52P5AWM65U4L3KTDJFWXDWVH", "length": 3651, "nlines": 23, "source_domain": "www.saamtv.com", "title": "महादेव खोरी परिसरात युवकाचा निर्घृण खून; पाेलिसांचे पथक रवाना", "raw_content": "\nमहादेव खोरी परिसरात युवकाचा निर्घृण खून; पाेलिसांचे पथक रवाना\nअमरावती : अमरावती शहरातील महादेव खोरी परिसरात एका युवकाचा बुधवारी सायंकाळच्या सुमारास खून झाला आहे. प्रणय मधुकर सातनूरकर असे मृत युवकाचे नाव आहे. या खूनाच्या तपासासाठी फ्रेजरपुरा पोलिसांची दोन पथके संशयितांच्या शोधात रवाना करण्यात आली आहे. (youth-killed-in-amravati-crime-news-sml80)\nया घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. आज (गुरुवार) सकाळपासून पाेलिस संशियतांचा कसून तपास करीत आहेत.\nयाबाबतची अधिक माहिती अशी : प्रणय सातनूरकर हा महादेव खोरी परिसरात रहायचा. ताे सुतार काम करीत होता. त्याचा काही युवकांसोबत जुना वाद होता. बुधवारी सायंकाळच्या सुमारास तो महादेव खोरी येथून जात असताना पाच जणांनी त्याला अडविले.\nजुन्या वादावरून त्याच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली. यावेळी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविण्यात आला. प्रणय याच्या मानेवर गंभीर वार करण्यात आले. धारदार शस्त्रांनी हल्ला चढविल्यानंतर पाचही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.\nदेवा सारखं धावून आलात भाऊ पूरातून 17 जणांचा वाचला जीव\nदरम्यान माेठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रणयचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरविली Crime News आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.prasadsjoshi.in/2016/02/blog-post.html", "date_download": "2021-08-02T06:28:42Z", "digest": "sha1:MFQL7XZBM24IOZX5CQN7DLIOJDOSAB56", "length": 14360, "nlines": 61, "source_domain": "www.prasadsjoshi.in", "title": "अभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार - दर्पण", "raw_content": "\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे . प्रत्येक नागरिक स्वत:च्या इच्छेनुसार बोलू, लिहू शकतो. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला प्रदान केलेला तो अधिकार आहे. म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याशिवाय लोकशाही ही कल्पनाच करता येत नाही. यामुळेच भारतात विविध मतप्रवाह, वेगवेगळ्या वैचारिक भूमिका यांच्यात खंडन-मंडन चालू असते. सत्ताधारी पक्षाच्या मता विरुध्द वैचारिक मांडणी ,भाषणे देणे, विरोध करणे, मोर्चे, रास्ता रोको करणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होता येते. लोकशाही व्यवस्था प्रगल्भ असल्याचे हे लक्षण आहे. लोकशाही मतालाही व्यक्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे झाले अधिकाराचे पण कर्तव्याचे काय \nजेव्हा नागरिक कर्तव्याचा विचार न करता केवळ अधिकारांसाठी आततायीपणा करतात तेव्हा लोकशाही ही तकलादू बनत जाते. आणि लोकशाहीला धोका निर्माण होतो ज्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला जातो. येथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्या सोबत सारासार विवेक अत्यंत महत्वाचा आहे. सारासार विवेकाशिवाय केला जाणारा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग हा देशहिताला बाधा निर्माण करणारा ठरतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे स्वत:ला योग्य वाटेल ते मत मांडण्याची परावानगी नव्हे . जे वर्तन देशहिताला, समाजहिताला बाधा निर्माण होईल अशी विवेकहीन अभिव्यक्ती निश्चितच आक्षेपार्ह आहे.\nसध्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादाच्या निमित्ताने हा मुद्दा चर्चेत आला आहे.अफजल गुरु ला फाशी दिल्याच्या निषेध करण्यासाठी काही विद्यार्थी जमले होते व तेथे देशविरोधी घोषणा दिल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमातून फिरत आहेत. त्या विद्यार्थ्यानी देशाच्या विरोधात घोषणा दिल्या अथवा नाही हा पोलिस तपासाचा विषय असला तरी मुळात ते विद्यार्थी ज्या कारणासाठी तेथे जमले होते तेच आक्षेपार्ह नव्हे का ज्या दहशतवाद्याला न्यायालयात आरोप सिद्ध होऊन मा. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्याचा निषेध करण्यासाठी ही मंडळी तिथे जमली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान नव्हे का ज्या दहशतवाद्याला न्यायालयात आरोप सिद्ध होऊन मा. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्याचा निषेध करण्यासाठी ही मंडळी तिथे जमली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान नव्हे का हा निश्चितच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग आहे. अशा प्रकारणातील चिंता निर्माण करणारी बाब म्हणजे ज्या उच्च शिक्षण संस्थांमधून भविष्यातील सुजाण नागरिक निर्माण होतात त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या मनामध्ये स्वदेशाबद्दल अशा प्रकारची भावना निर्माण होणे. अफजल गुरूबद्दल सहानुभूती निर्माण करणारी व्यक्ती,संस्था व संघटना यांचा कसून शोध घेतला पाहिजे.विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यामागे सक्रीय असलेल्या शक्तींचा हेतू निसंशय राष्ट्रहिताला बाधा निर्माण करण्याचाच असला पाहिजे व देशातील एकूण वातावरण बघता तो हेतू काही प्रमाणात सफल होत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने जी अत्यंत गंभीर असलेली बाब समोर आली आहे ती म्हणजे राजकीय प्रगल्भतेचा अभाव. अशा प्रकरणात राजकीय पक्षांनी, नेत्यांनी पक्षीय अभिनिवेश विसरून सारासार विवेकबुद्धीने देशहिताची भूमिका घेणे अपेक्षित होते. परंतु सारासार विवेकबुद्धी वापरण्याच्या बाबतीत राजकीय पक्ष नेहमीच निराशा करतात. किमान पत्रकारितेने तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मांडणी करणे अपेक्षित आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाट्टेल ते व्यक्त करणे असे नव्हे हे ठामपणे सांगणे गरजेचे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सारासार विवेकाची चौकट आहे हे समाजमनाला सांगणे हे माध्यमांचे नैतिक कर्तव्य आहे. मात्र राजदीप सरदेसाई यांच्यासारखे ज्येष्ठ माध्यमकर्मी जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानेच ‘ होय, मी राष्ट्रद्रोही आहे’ असे विचार मांडतात तेव्हा अशा व्यक्तींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समजुतीवर मोठेच प्रश्नचिन्ह कोणी निर्माण केले तर त्यास दोष देता येणार नाही. लोकशाहीच्या अस्तित्वासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवेच. पण त्याला सारासार विवेकाची जोड हवी. देशहित, समाजहित दृष्टीसमोर हवे. अन्यथा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रहिताला बाधा उत्पन्न होऊ शकेल व जेथे राष्ट्रच सुरक्षित नसेल तेथे लोकशाहीचे अस्तित्व टिकूच शकणार नाही. देशहिताचा बळी देऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपले जाऊ लागले तर लोकशाहीचा पराभव अटळ आहे. ज्यामुळे देश अराजकतेच्या खाईत लोटला जाऊ शकतो. याकरिता लोकशाहीचे अस्तित्व टिकवण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सारासार विवेकबुद्धीची साथ हवी.\nTags JNU, उमर खालेद\nगिधाडानो आणखी किती लचके तोडाल \nप्रत्येक प्राणीमात्राला पोटाची आग शमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. निसर्गाची अन्नसाखळी कार्यरत असते. काही प्राण्यांना जीवंत र...\nकधी थांबणार ही अनागोंदी.....\nएका पत्रकार मित्राच्या वडीलांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. चाचणी केल्यावर अपेक्षेप्रमाणे कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाला. कोरोन...\nएक दिन तो गुजारो गुजरात में.........\nकाकासाहेब राज्यातील स्थिती बाबत अगोदरच चिंतातुर होते . टीव्ही वर वृत्त बघत असतानाच एक जाहिरात आली . अमिताभ बच्चन यांच...\nउत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वासिम रिझवी यांनी कुराणातील २६ आयत या अन्य धर्मियांविरुध्द द्वेष निर्माण करणाऱ्या असून ...\nगुलामगिरी अजून कशी जात नाही \nजगात सर्वात वाईट काय असेल तर गुलामगिरीची भावना. आपला मालक जे सांगेल तसे वागायचे, काम करायचे अन तो जेव्हा तुकडा फेकेल त्याला आवडी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/pragya-thakur-parliamentary-defence-panel", "date_download": "2021-08-02T05:22:25Z", "digest": "sha1:TMBMV3EWANUFTPC22ECTSSUITO3VDYUU", "length": 7737, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "प्रज्ञा सिंह ठाकूर संरक्षण सल्लागार समितीवर - द वायर मराठी", "raw_content": "\nप्रज्ञा सिंह ठाकूर संरक्षण सल्लागार समितीवर\nनवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी व सध्या जामीनावर सुटलेल्या भाजपच्या भोपाळमधील खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संसदेच्या संरक्षण सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीवर अन्य २१ सदस्य असून या समितीचे अध्यक्ष केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आहेत.\nकाँग्रेसने या नियुक्तीवर आक्षेप घेत प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नियुक्तीमुळे देशाच्या सैन्यदलाचा व प्रत्येक नागरिकाचा अपमान झाल्याचा आरोप केला आहे.\nप्रज्ञा सिंह ठाकूर यांना प्रकृतीच्या कारणावरून एप्रिल २०१७मध्ये जामीन मिळाला होता. त्यानंतर भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना भोपाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंग यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत प्रज्ञा सिंह ठाकूर तीन लाखापेक्षा अधिक मताने निवडून आल्या होत्या.\nएप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म. गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणून संबोधले होते. त्यावर देशभर संताप व्यक्त झाला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘ गांधी, गोडसेंबाबत ज्या काही चर्चा सुरू झाल्यात, जी काही विधाने केली गेली आहेत ती अत्यंत बेजबाबदार, घृणास्पद व टीकेच्या लायकीची असून सभ्य समाजात अशी भाषा चालत नाही. अशी मानसिकता समाजात चालू शकत नाही. यापुढे अशी विधाने करण्याअगोदर शंभरवेळा विचार करण्याची गरज आहे. त्यांनी जरी माफी मागितली असली तरी त्यांना मी मनापासून माफ केलेले नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली होती.\nमोदींच्या या प्रतिक्रियेनंतर भाजपने प्रज्ञा सिंह यांना पक्षाच्या शिस्तपालन समितीकडून नोटीस पाठवली होती. पण त्यांच्यावर काय कारवाई झाली हे अद्याप उघडकीस आलेले नाही.\nकेवळ प्रज्ञा सिंहच नव्हे भाजपच्या अनेक नेत्यांकडून गोडसेंची प्रशंसा करण्याची चढाओढ सुरू असते आणि त्यावर भाजप कोणतीही कारवाई करत नाही, असा सिद्ध करणारा एक लेख द वायरने प्रसिद्ध केला होता.\nगती राखता न आल्याने विक्रम लँडर चंद्रावर आदळले\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1714", "date_download": "2021-08-02T05:18:29Z", "digest": "sha1:TNEZL7ONMXDGWPG4V4BMYI22WO2J5OPA", "length": 9977, "nlines": 87, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 24| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nज्या देशभक्तीला प्रथम, शेवटी, नेहमी, स्वतःच्या देशाशिवाय दुसरे काही दिसतच नाही, ती देशभक्ती मानवजातीच्या उच्च ध्येयाची दृष्टी आपणास देऊच शकत नाही. देशभक्तीने आपण एक प्रकारे आंधळे होतो. जणू डोळ्यांवर एक प्रकारची झापड येते, नशा चढते. ‘शिकागो ट्रिब्यून’ या नावाचे एक अमेरिकन पत्र आहे. त्याच्यावर कोणते ब्रीदवाक्य आहे, माहीत आहे \n दुस-या राष्ट्रांशी व्यवहार करताना माझा देश नेहमी बरोबर असू दे, त्याच्या होतून चूक न होवो परंतु शेवटी चूक होवो की न होवो, माझा देश तो माझा देश परंतु शेवटी चूक होवो की न होवो, माझा देश तो माझा देश\nस्वतःच्या राष्ट्राबद्दल योग्य तो अभिमान नसावा, असे नव्हे. परंतु दुस-याबद्दल तुच्छता दाखविणे यात मात्र धोका असतो. अभिमान असू दे, घमेंड नको, स्वतःची प्रतिष्ठा ठेवा; परंतु दुस-याची अप्रतिष्ठा करु नका. आपले ते सारेच चांगले, आपले सारे बरोबर, आपल्या कृत्याचे नेहमी समर्थन करणे, ही भ्रामक देशभक्ती होय. नैतिक कायद्याचे डोक्यावर राष्ट्राला बसवू नये. राष्ट्रीय सरकार हे सर्वतंत्र-स्वतंत्र असते, अशी एक विचारसरणी निघाली आहे. राष्ट्रीय सरकार कधी चूक करु शकतच नाही, त्यांच्यावर टीका करता येत नाही, त्याने केलेली युद्धे ही नेहमी न्याय्यच असतात, अशी ही विचारसरणी म्हणजे शुद्ध अधर्म आहे. परंतु हा अधर्मच अर्वाचीन जगाचा धर्म झाला आहे आणि हा धर्म आपल्या अनुयायांपासून काय काय तरी अपेक्षितो कोणत्याही धर्माने मानवजातीचा असा एकजात अकारण संहार करायला लावले नाही; परंतु हा आजचा राष्ट्रधर्म मात्र अशा निष्कारण कत्तली आपल्या अनुयायांपासून अपेक्षितो. बोल्शेव्हिक लोक सर्व मानवजातीचा उद्धार करु बघत आहेत. ते वंश किंवा राष्ट्र बघत नाहीत. रशियाकडेही राष्ट्र या दृष्टीने ते बघत नाहीत. ऱशिया म्हणजे नव श्रद्धेच्या प्रसाराचे एक साधन. अंध देशभक्तीला बोल्शेव्हिक चाट देतात हे ठीक आहे. त्या बाबतीपुरते त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. लेसिंग हा जर्मन तत्त्वज्ञ म्हणाला होता, ‘देशभक्ती म्हणजे दुबळेपणा होय. या दुबळेपणात दिव्यता असली तरी शेवटी तो दुबळेपणाच. हा दुबलेपणा दूर केला तरच बरे.’ दंडुक्यापेक्षा श्रेष्ठतर असा दुसरा कायदा आहे; देशभक्तीच्या अहंकाराहून श्रेष्ठ असे दुसरे प्रेम आहे. देशप्रीती सर्व मानवजातीच्या प्रीतीशी अविरोधाने राहू शकेल. दोघीत विऱोध येण्याची जरुरी नाही. मानवजातीवर प्रेम करुनही देशावर प्रेम करता येईल. देशावर प्रेम करुनही मानवजातीवर प्रेम करता येईल. राष्ट्रे म्हणजे तरी मानवजातीचेच घटक ना कोणत्याही धर्माने मानवजातीचा असा एकजात अकारण संहार करायला लावले नाही; परंतु हा आजचा राष्ट्रधर्म मात्र अशा निष्कारण कत्तली आपल्या अनुयायांपासून अपेक्षितो. बोल्शेव्हिक लोक सर्व मानवजातीचा उद्धार करु बघत आहेत. ते वंश किंवा राष्ट्र बघत नाहीत. रशियाकडेही राष्ट्र या दृष्टीने ते बघत नाहीत. ऱशिया म्हणजे नव श्रद्धेच्या प्रसाराचे एक साधन. अंध देशभक्तीला बोल्शेव्हिक चाट देतात हे ठीक आहे. त्या बाबतीपुरते त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. लेसिंग हा जर्मन तत्त्वज्ञ म्हणाला होता, ‘देशभक्ती म्हणजे दुबळेपणा होय. या दुबळेपणात दिव्यता असली तरी शेवटी तो दुबळेपणाच. हा दुबलेपणा दूर केला तरच बरे.’ दंडुक्यापेक्षा श्रेष्ठतर असा दुसरा कायदा आहे; देशभक्तीच्या अहंकाराहून श्रेष्ठ असे दुसरे प्रेम आहे. देशप्रीती सर्व मानवजातीच्या प्रीतीशी अविरोधाने राहू शकेल. दोघीत विऱोध येण्याची जरुरी नाही. मानवजातीवर प्रेम करुनही देशावर प्रेम करता येईल. देशावर प्रेम करुनही मानवजातीवर प्रेम करता येईल. राष्ट्रे म्हणजे तरी मानवजातीचेच घटक ना प्रत्येक राष्ट्राला त्याच्या त्याच्या विशिष्ट ऐतिहासिक परंपरेतून एक प्रकारची प्रेरणा मिळत असते. प्रत्येकाचा विकास त्या त्या परीने होईल. परंतु म्हणून प्रत्येकाने इतरांपासून अहंकाराने अलग राहण्याची जरुरी नाही. माझीच प्रेरणा काय ती खरी, माझीच दिशा बरोबर, असे म्हणण्यानेच सारे बिघडते. आत्मश्लाघा ज्याप्रमाणे आपण गर्ह्य मानतो, त्याप्रमाणे स्वतःच्या राष्ट्राची स्तुती करीत बसणेही गर्ह्यच मानले पाहिजे. फिरस्ते आपल्या मालाची स्तुती करीत हिंडतात, त्याप्रमाणे आपल्या संस्था, आपली मते यांची स्तुती करीत बसणे बरे नव्हे. ते हीनतेचे, दुरभिरुचीचे लक्षण समजावे. वृथा गौरव, आत्मश्लाघा, दुस-यास तुच्छ लेखणे म्हणजे राष्ट्रधर्म नव्हे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikgomantak.com/global/international-support-farmers-movement-10200", "date_download": "2021-08-02T05:12:00Z", "digest": "sha1:ZPOE3HWU46GIQ3WOFDXTWR2PRRHLCECX", "length": 5006, "nlines": 21, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरुन पाठींबा", "raw_content": "\nशेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरुन पाठींबा\nवाशिंग्टन: गेल्या दोन महिन्यांपासून केंद्र सराकरने बनवलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु आहे. सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या मात्र योग्य तो तोडगा निघू शकला नाही. आता शेतकरी आंदोलनाला अंतरराष्ट्रीय स्तरावरुन पाठींबा मिळत आहे. जगप्रसिध्द पॉपस्टार रिहाना यांनी ट्विट करुन आंदोलनाला पांठिबा दिला. त्यानंतर आता अनेक प्रसिध्द सेलिब्रेटी आंदोलनाला पाठिंबा देण्य़ासाठी पुढे येवू लागले आहेत.\nदिल्ली हिंसाचाराबद्दल माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे रोख बक्षीस\nअमेरिकेच्या नवनिर्वाचीत उपाध्याक्षा कमला हॅरिस यांच्या भाचीने पुढे येत दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यापासून सुरु असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मीना हॅरिस यांनी शेतकऱ्यावर केंद्र सरकारकडून मनमानी पध्दतीने होत असलेल्या कारवाईच्या विरोधात ट्विट करत या अन्याया विरोधात सर्वांनी आवाज उठवावा असे आवाहन केले आहे. कृषी कायद्यावरुन होत असलेल्य़ा आंदोलनावरुन केंद्रसराकर आणि शेतकरी यांच्यात दिल्लीच्य़ा सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. टिकरी, सिंघू, गाझीपूर या सीमांवर देशभरातून शेतकरी जमला असून या सीमांवर युध्दभूमीचे वातावरण तयार झाले आहे.\nFarmer Protest: \"शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच पोलिसांचा बंदोबस्त\"\n‘’हा किती मोठा योगायोग आहे की, जगातील सर्वात मोठी लोकशाहीवर गेल्या काही दिंवसापासून हल्ला होत आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. भारतात आंदोलक शेतकऱ्यांविरुध्द दिल्ली पोलिसांचा वापर आणि आंदोलनस्थळी होत असणारा मूलभूत सुविधांच्या प्रश्नाविरुध्द आपण सर्वांनी एकत्र येवून आवाज उठवला पाहिजे’’ असं आवाहन कमला हॅरिस यांच्या भाची मीना हॅरिस यांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/national/bharat-biotech-and-world-health-organisations-pre-submission-meeting-june-23rd-covaxin-a607/", "date_download": "2021-08-02T07:00:05Z", "digest": "sha1:55M7WAQGJZU5KU3MRZ4OTVCRUAE7Y3AI", "length": 17220, "nlines": 132, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Covaxin घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कोविशिल्डच्या यादीत घेण्यासाठी WHO सोबत बैठक ठरली - Marathi News | Bharat Biotech and World Health Organisation's pre-submission meeting on June 23rd, Covaxin | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nगुरुवार २२ जुलै २०२१\nमुंबई मान्सून अपडेटराज कुंद्राचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतदेवेंद्र फडणवीस\nCovaxin घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कोविशिल्डच्या यादीत घेण्यासाठी WHO सोबत बैठक ठरली\nगेल्या महिन्यात जेव्हा भारत बायोटकची कोव्हॅक्सिन लस सोडून अन्य साऱ्या लसींना डब्ल्यूएचओने परवानगी दिल्याने खळबळ उडाली होती.\nCovaxin घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कोविशिल्डच्या यादीत घेण्यासाठी WHO सोबत बैठक ठरली\nहैदराबादच्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (Covaxin) ला लवकरच जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) ची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी भारत बायोटेकची २३ जूनला WHO च्या अधिकाऱ्यांसोबत प्री सबमिशन मिटिंग आहे. या बैठकीत स्वदेशी कोरोना लसीचे आपत्कालीन वापराच्या यादीसाठी (ईयूएल) मुल्यांकन केले जाणार आहे. (Bharat Biotech and World Health Organisation's (WHO) pre-submission meeting on June 23rd, says a WHO document. )\nस्वदेशी Covaxin एवढी महागडी कशी सर्वाधिक किंमत, कारण जाणून घ्या...\nगेल्या महिन्यात जेव्हा भारत बायोटकची कोव्हॅक्सिन लस सोडून अन्य साऱ्या लसींना डब्ल्यूएचओने परवानगी दिल्याने खळबळ उडाली होती. यामुळे ही लस घेतलेल्या नागरिकांना परदेशात विमान प्रवास करता येणार नव्हता. यामुळे कंपनीने लगेचच हालचाली करून या यादीतील समावेशासाठी ९० टक्के कागदपत्र, पुरावे डब्ल्यूएचओकडे जमा केले होते. यानंतर काही दिवसांनी उरलेली कागदपत्रेही जमा केली होती. परराष्ट्र मंत्रालयाने देखील कंपनीला मोठी मदत केली होती.\nकोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेक आणि पुण्यातील सरकारी संस्था आयसीएमआरने विकसित केली आहे. ही लस घेतलेले नागरिक काही देशांमध्ये प्रवास करू शकत नाहीएत. भारतात सध्या दोन लसी मोठ्या प्रमाणावर टोचण्यात येत आहेत. यामध्ये कोव्हिशिल्ड देखील आहे. परंतू ती ब्रिटनची लस असल्याने तिचा आपत्कालीन वापराच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला काही प्रयत्न करावे लागले नाहीत. कोव्हॅक्सिनला मात्र यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Corona vaccineWorld health organisationकोरोनाची लसजागतिक आरोग्य संघटना\nआरोग्य :कोरोना झाल्यानंतर तोंडाची चव किंवा वास घेण्याची क्षमता पुन्हा मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या पाककृती व उपाय...\nHealth Tips : अमेरिकेतील एका प्रमुख मासिकाच्या मते, सौम्य ते मध्यम स्वरूपाचा संसर्ग झालेल्या जवळजवळ 86% रुग्णांनी वास घेण्याची क्षमता गमावल्याचे सांगितले आहे. ...\nमहाराष्ट्र :CoronaVirus : ...तर राज्यात 2 ते 4 आठवड्यांत धडकू शकते कोरोनाची तिसरी लाट, कोवीड-19 टास्क फोर्सचा इशारा\nया बैठकीत सादर केलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेदरम्यान राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होऊ शकते. तसेच, सक्रीय रुग्णांची संख्या 80 लाखवर पोहोचू शकते. (Corona Virus Third wave) ...\nसंपादकीय :Corona Virus : आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण गरजेचे...\nHealth system : कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे पाहता आतापर्यंत लावले गेलेले निर्बंध हळूहळू शिथिल केले जात आहेत. उद्योग, व्यवसाय, व्यवहार देखील अनलॉक होत असून जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने आरोग्य यंत्रणेनेही सुस्कारा सोडला आहे; पण निर्धास्त होता ...\nक्राइम :कांदिवली बोगस लसीकरणाची मुंबई महापालिकेमार्फत चौकशी\nपोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात; अहवाल सादर करण्याचे निर्देश ...\nराष्ट्रीय :गर्भवती महिलांसाठी कोरोनाची दुसरी लाट ठरली अधिक धोकादायक - ICMR स्टडी\nCorona Virus : पहिल्या लाटेपेक्षा गंभीर लक्षणे आणि मृत्यूची प्रकरणे देखील या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जास्त असल्याचे समोर आले आहे. ...\nराष्ट्रीय :कोव्हॅक्सिन लसीमध्ये वासराच्या रक्तद्रावाचा काँग्रेस नेत्याचा दावा\nकेंद्र सरकारने आरोप फेटाळले . गौरव पांधी यांनी माहिती अधिकाराखालील प्रश्नाला केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्थेने (सीडीएससीओ) जे उत्तर दिले त्याची प्रतही टि्वटरवर झळकवली आहे. ...\nराष्ट्रीय :Gulabchand Katariya: 'लस काय झाडाला लागल्यात का हव्या तितक्या तोडून द्यायला हव्या तितक्या तोडून द्यायला'; भाजपा नेत्याचं अजब विधान\nGulabchand Katariya: राजस्थानात कोरोना लसींची कमतरता आणि राज्य सरकारकडून केंद्राकडे केली गेलेली लसींची मागणी यावर राजस्थान भाजपचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ...\nराष्ट्रीय :Coronavirus: “जोपर्यंत देशातून कोरोना विषाणू नष्ट होणार नाही तोपर्यंत मी अन्न सेवन करणार नाही”\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याचा दौरा केला. ...\nराष्ट्रीय :शेजाऱ्याचा कोरोनानं झाला मृत्यू, कुटुंबानं स्वतःला 15 महिने घरात केलं कैद\nAndhra Pradesh News:त्यांची ती परिस्थिती पाहून पोलिसांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं. ...\nराष्ट्रीय :'हा तर लोकशाही दडपण्याचा प्रयत्न', दै. भास्कर वृत्तसमुहाच्या कार्यालयावर IT चा छापा\nकरचोरी प्रकरणी आयकर विभागाने भारत समाचार आणि दैनिक भास्कर समुहाच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. ...\nराष्ट्रीय :सहा महिन्यानंतर राजधानीत पुन्हा शेतकऱ्यांची एंट्री, केंद्र सरकारविरोधात जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचे आंदोलन\nFarmers Protest: दिल्ली सरकारकडून 9 ऑगस्टपर्यंत दररोज 200 शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलनाची परवानगी ...\nराष्ट्रीय :CoronaVirus: जगभरात कोरोना लाट पुन्हा तीव्र; एकाच आठवड्यात वाढले 12% रुग्ण, भारतातील 13 राज्यांनी टेन्शन वाढवलं\nभारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर झालेल्या एका सिरो सर्व्हेनुसार अद्यापही जवळपास 40 कोटी लोकांना कोरोनाचा धोका... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\n फिजिकल टेस्टच्या नावाखाली कोचने खेळाडूंना सांगितले, सर्व कपडे उतरवा\nPoonam Pandey: 'राज कुंद्रानं माझा नंबर अ‍ॅपवर लिक करुन अश्लिल मेसेज केला', पूनम पांडेचा खळबळजनक आरोप\nगरोदर राहिल्यानंतर उघड झाला गुन्हा; १४ वर्षीय मुलीवर ६ नराधमांनी वारंवार केला बलात्कार\nCoronaVirus News: ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर नवा धोका; कोरोनामुक्त झालेल्यांसमोर गंभीर संकट\nमध्य रेल्वे मार्गावर २१ ठिकाणी रुळांखाली भूस्खलन; रेल्वेसेवा सुरळीत करण्याचं प्रयत्न सुरू\nGulabchand Katariya: 'लस काय झाडाला लागल्यात का हव्या तितक्या तोडून द्यायला हव्या तितक्या तोडून द्यायला'; भाजपा नेत्याचं अजब विधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/mumbai-pune/raju-patil-aditya-thackeray-thanks-dvj97", "date_download": "2021-08-02T05:06:15Z", "digest": "sha1:PS45FN3VQRRMS5PFQTLFWDNAFOS37PCX", "length": 3599, "nlines": 25, "source_domain": "www.saamtv.com", "title": "राजू पाटील यांनी मानले आदित्य ठाकरे यांचे आभार", "raw_content": "\nराजू पाटील यांनी मानले आदित्य ठाकरे यांचे आभार\nआदित्य ठाकरे यांचे आभार\nराजू पाटील यांनी मानले आदित्य ठाकरे यांचे आभारप्रदीप भणगे\nडोंबिवली : मनसे MNS आमदार MLA राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री यांचे आभार मानले आहेत. यापुढे पण प्रदूषण Pollution करणाऱ्या कंपनी Company विरुद्ध अशीच कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत ट्विट Tweet केले आहे.\nडोंबिवली Dombivli मधील गांधीनगर Gandhinagar नाल्यामध्ये सकाळच्या सुमारास केमिकलचे Chemical पाणी सोडले होते. यामुळे संपूर्ण नाल्याचे रूपांतर हिरव्या पाण्यात झाले होते. स्थानिक रहिवासी राहुल कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ Video काढला आणि हीच बातमी सगळ्यात पाहिले साम टीव्हीने दाखवली आहे. बातमीची दखल घेत मनसे आमदारांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट केले.\nआदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम बेगडी, अतुल भातखळकर यांचे टीकास्त्र\nयानंतर केडीएमसी KDMC आयुक्तांनी सुद्धा यांची प्रकरणाची दखल घेत एमपीसीबी MPCB अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास विनंती केली आहे. यानंतर एमपीसीबीने सुद्धा साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत प्रदूषणकारी कंपनी रायबो फार्म Raibo Farm या कंपनीवर कारवाई केली आहे. त्यांनतर मनसे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री याचे ट्विट द्वारे आभार मानले आहे, प्रदूषण करणाऱ्या कंपन्यावर अशीच कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://talukadapoli.com/festivals/dapoli-hanuman-jayanti/", "date_download": "2021-08-02T06:04:20Z", "digest": "sha1:PRE5H5NWYXBYKHO7WDXIDGAF6QI5QRLK", "length": 14365, "nlines": 224, "source_domain": "talukadapoli.com", "title": "Hanuman Jayanti In Dapoli", "raw_content": "\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nHome सण-उत्सव दापोलीतील हनुमान जयंती- एक आनंदमय उत्सव\nदापोलीतील हनुमान जयंती- एक आनंदमय उत्सव\nदापोली शहरात मुख्य बाजारपेठेत स्थित असलेल्या श्री स्वयंभू मारुती मंदिरात हनुमान जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी अगदी उत्साहाने साजरा होतो. जोग नदीच्या काठावर स्थित असलेलं हे श्री स्वयंभू मारुती मंदिर सुमारे २५० वर्षे जुनं आहे. मंदिरात असलेली हनुमानाची हि स्वयंभू मूर्ती पंचमुखी आहे. दापोलीतील लोकांची या मारुतीवर अनन्य श्रद्धा असल्यामुळे येथील हनुमान जयंती उत्सव दापोलीतील उत्सवाचा मानबिंदू असतो.\nश्रीराम नवमीपूर्वीच मंदिरात छताच्या भागास सुंदर पताकांची आरास करण्यात येते, गाभाऱ्यातील श्रींची मूर्ती अतिशय सुंदर प्रकारे सजविली जाते, संपूर्ण मंदिराला आकर्षक अशा रोषणाईचा झगमगाट असतो. चैत्र शुद्ध पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंती दिवशी पहाटे श्रींची आरती केली जाते.\nप्रथेप्रमाणे बरोबर सकाळी ५ वाजता हनुमान जयंतीच्या कीर्तनाची सुरुवात होते. पहाटेच्या या किर्तनाला दापोलीकर अगदी मोठ्या संख्येने येतात. सूर्योदयाच्या वेळी जन्मकाळ साजरा होतो आणि हनुमंताची न्हाणी व पाळणा पार पडतो. देवभेट व आरती झाल्यावर लगेचचं श्रीं च्या रथाची मंदिरास प्रदक्षिणा होऊन भव्य मिरवणुकीस प्रारंभ होतो. मिरवणुकीत खालु बाजा, धावजीचा बाजा, ढोल-ताशे, भजनाची दिंडी सामील असते. श्रीं चा रथ प्रथम प्रभू आळीतील श्री राम मंदिरात जातो. श्री राम मंदिरात भगवंताची पूजा व आरती केली जाते. लोकांच्या चहा-पाण्याची देखील श्रीराम मंदिरात व्यवस्था केलेली असते. श्री राम मंदिरातून रथ बाहेर पडल्यानंतर ही मिरवणुक मध्यरात्री मारुती मंदिरात परत येते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लळीत किर्तन पार पडते.\nदापोलीकर प्रत्येक उत्सवा प्रमाणे हनुमान जयंतीचा उत्सव देखील अगदी थाटामाटात आणि तितक्याच उत्साहाने साजरा करतात. दोन दिवस चालणारा दापोलीतीला हा उत्सव अतिशय नयनरम्य असतो.\nकोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील\nPrevious articleदापोलीतील वैद्य कुणीताई – भावे आजी\nNext articleजालगाव मधील भैरीची जत्रा\nतालुका दापोली - July 10, 2021\nकोकणातील निसर्ग जैव विविधतेने समृद्ध आहे. कोकणाला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभल्याने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व प्राणी कोकण प्रांतात आढळतात. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस अनेक...\nलोकसाधना- कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणारे विद्यालय\nतुणतुणे – पारंपारिक तंतुवाद्य\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nउन्नत भारत अभियान (दापोली)19\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1715", "date_download": "2021-08-02T04:59:25Z", "digest": "sha1:4FTG3UAXWYTNZUC2PUAJB2RWS4KEIUC3", "length": 10338, "nlines": 85, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 25| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजागतिक ऐक्याचे दोन मार्ग आहेत; जागतिक सत्ता किंवा जागतिक राष्ट्रसंघ. एकाचीच सत्ता सर्व जगावर होणे हे अशक्य आहे. कारण राष्ट्रवाद हा नेहमी आडवा येणार. तसे करु पाहणे म्हणजे रक्तमांसाच्या चिखलातून सदैव जाणे होय. अशा मारणमरणाच्या लढायांत मानवजातच कदाचित नष्ट व्हायची, जगाचाच अंत व्हायचा. एखाद्या मानववंशाची सर्वश्रेष्ठता सिद्ध व्हावी म्हणून बाकी या जगाचा का बरे नाश व्हावा आजकालची युद्धेही महाग होत आहेत. भीषण होत आहेत. कोणत्याही एका साम्राज्यात इतर सर्व जग पादाक्रांत करण्याची शक्ती नाही आणि ईश्वराने का मानवजात एकाच ठशाची निर्मिली आहे आजकालची युद्धेही महाग होत आहेत. भीषण होत आहेत. कोणत्याही एका साम्राज्यात इतर सर्व जग पादाक्रांत करण्याची शक्ती नाही आणि ईश्वराने का मानवजात एकाच ठशाची निर्मिली आहे नाना जातीजमातींची व नाना वंशाची, नाना राष्ट्रे त्याने निर्मिली आहेत. जागतिक ऐक्याचा दुसरा एक सुकर मार्ग आहे: आपण आपल्या राष्ट्रवादास थोडी मुरड घालून उच्चतर अशा एकीकरणाचा, आंतरराष्ट्रीय सहकार्याचा प्रयत्न करु शकू. आशिया युरोपचे यशस्वी अनुकरण करु लागला, आपली आर्थिक पिळवणूक बंद करु लागला, दुस-यांची सत्ता रोखू लागला तर युरोपच्या सुस्थितीला धोका आहे, असे म्हणणे म्हणजे मोठे चमत्कारिक व विचित्र तर्कशास्त्र होय. आमचा देशाभिमान दैवी, इतरांचा मात्र आसुरी नाना जातीजमातींची व नाना वंशाची, नाना राष्ट्रे त्याने निर्मिली आहेत. जागतिक ऐक्याचा दुसरा एक सुकर मार्ग आहे: आपण आपल्या राष्ट्रवादास थोडी मुरड घालून उच्चतर अशा एकीकरणाचा, आंतरराष्ट्रीय सहकार्याचा प्रयत्न करु शकू. आशिया युरोपचे यशस्वी अनुकरण करु लागला, आपली आर्थिक पिळवणूक बंद करु लागला, दुस-यांची सत्ता रोखू लागला तर युरोपच्या सुस्थितीला धोका आहे, असे म्हणणे म्हणजे मोठे चमत्कारिक व विचित्र तर्कशास्त्र होय. आमचा देशाभिमान दैवी, इतरांचा मात्र आसुरी आजच्या चालू असलेल्या आर्थिक शोषणाला जर कोणत्या देशाने विरोध केला तर संकट आले, असे आम्ही ओरडू लागतो आजच्या चालू असलेल्या आर्थिक शोषणाला जर कोणत्या देशाने विरोध केला तर संकट आले, असे आम्ही ओरडू लागतो काही राष्ट्रांना गुलाम ठेवून जगात शांती नांदवू पाहाल तर ते शक्य नाही. सर्वांच्या स्वातंत्र्यातच जगाचे रक्षण आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य होण्यासाठी प्रत्येक राष्ट्र आधी स्वतंत्र होणे आवश्यक आहे; त्याशिवाय सारे फोल आहे. प्रत्येक राष्ट्राच्या विशिष्टत्वाला मान दिला पाहिजे. प्रत्येकाची अपूर्वता मान्य केली पाहिजे. सर्व राष्ट्रांना आम्ही स्वातंत्र्य देऊ अशा प्रकारचे ध्येय व अशा प्रकारचा प्रयत्न सर्व जगाचा असला पाहिजे. जगातील काही भाग इतरांपेक्षा मागसलेले असतील; परंतु ‘त्यांचा दुबळेपणा म्हणजे आमची संधी’ असे नाही होता कामा. एखाद्या मनुष्याने दुबळ्या शेजा-याला दरडावणे किंवा त्याच्या दुबळेपणाचा फायदा घेणे हे जितके वाईट, तितकेच एखाद्या प्रबळ राष्ट्राने दुस-या दुबळ्या राष्ट्राला घशात पाहणेही वाईट असेच सर्व प्रामाणिक माणसे म्हणतील. व्यक्तींप्रमाणे राष्ट्रांनाही सहानुभूतीची जरुरी असते. परंपरागत चालत आलेल्या पूर्वग्रहांपासून, रुढींपासून, बौद्धिक गुलामगिरीपासून मुक्त होण्यासाठी जी राष्ट्रे धडपडत आहेत, त्यांना सहानुभूती दाखविणे, त्यांना त्यांच्या त्या कामात मदत करणे, हे सुधारलेल्या राष्ट्रांचे कर्तव्य आहे. त्या धडपडणा-या राष्ट्रांवर उडी घालून त्यांचे धनी होऊ नका किंवा त्यांना आपल्या पंखाखाली घेऊ नका. पौर्वात्यांची जागृती म्हणजे युरोपवर संकट नव्हे. चीन धडपडत आहे; तेथे उलथापालथ होत आहे. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य हा थोड्या कालावधीचा प्रश्न आहे. तुर्कस्थान, इराण, अफगाणिस्थान झपाट्याने अर्वाचीन व अद्ययावत् होत आहेत. हे सारे तर जगाच्या ब-यासाठीच आहे. दुस-यांचा विचार न करता कोणाही राष्ट्रास जगता येणार नाही. राष्ट्रांचे परस्परावलंबन प्रत्यही वाढत आहे. आणि जेथे जेथे अन्याय व जुलूम असतील तेथे तेथे त्यांच्याशी झगडावयास ‘मानवजातीच्या भवितव्या’ वरील अढळ श्रद्धेच्या जोरावर आपण उभे राहिले पाहिजे. पेटू दे ती ‘मानवजातीच्या भवितव्या’ वरील अढळ श्रद्धेची मंगल ज्योत सर्वांच्या हृदयात व होऊ दे सारे दास्य-दारिद्रय खाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/blow-to-bjp-in-west-bengal-mukul-roy-rejoins-trinamool-congress/", "date_download": "2021-08-02T06:34:21Z", "digest": "sha1:4HFQONUMFGWI3SHN7ENQQ4YEP6S6TG2X", "length": 9200, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पश्चिम बंगालमध्ये भाजपला झटका; मुकुल रॉय यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये पुनःप्रवेश – Dainik Prabhat", "raw_content": "\nपश्चिम बंगालमध्ये भाजपला झटका; मुकुल रॉय यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये पुनःप्रवेश\nकाेलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळी तृणमूल काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेले मुकुल राॅय यांची अखेर घरवापसी झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल राॅय व त्यांचा मुलगा शुभ्रांशू यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\nमुकुल राॅय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. मुकुल राॅय यांनी ३ नाेव्हेंबर २०१७ राेजी भाजपमध्ये प्रवेश केला हाेता. त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले हाेते. विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसला माेठी गळती लागली हाेती. मात्र, आता वारे विरुद्ध दिशेने वाहू लागले आहेत. भाजपमध्ये गेलेले अनेक जण घरवापसीसाठी इच्छुक आहेत.\nमुकुल राॅय यांचे पक्षात स्वागत केल्यानंतर ममता म्हणाल्या, राॅय यांना भाजपमध्ये धमक्या मिळत हाेत्या. त्यामुळे त्यांची प्रकृतीही खालावली हाेती. ते आता पक्षात महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत. निवडणुकीच्या ताेंडावर भाजपमध्ये गेलेले गद्दार असून, त्यांना पक्षात परत घेणार नसल्याचे ममतांनी स्पष्ट केले.\nशुभेंदू अधिकारी यांना विराेधी पक्षनेतेपद देण्यात आले. त्यांचे भाजपमध्ये प्रस्थ वाढल्यामुळे बाजूला सारल्याची भावना राॅय यांना हाेती.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nलस घेण्याबाबत तुमच्या मनात भीती आहे का\nपुण्यातील करोनाबाधितांच्या नमुन्यांचे जनुकीय सर्वेक्षण\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी;…\n गुजरातमध्ये शुद्ध सोन्या, चांदीच्या राख्या लाँच; पहा एका राखीची किती आहे…\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप…\n ऑगस्ट महिन्यातच येणार करोनाची तिसरी लाट; महाराष्ट्राला सर्वाधिक धोका तर…\n देशातील ‘या’ शहराचे १०० टक्के लसीकरण पूर्ण; एक लाख प्रवासी…\nनागपुरमध्ये भाजप-कॉंग्रेस कार्यकर्ते भिडले\nयोगींच्या कार्याचे अमित शहांकडून कौतुक\nआश्रमशाळा उद्यापासून होणार सुरू\nप्रसाद लाड यांच्या त्या विधानावर संजय राऊतांचा सणसणीत टोला\n करोनाचा ‘हा’ नवा व्हेरियंट सर्वाधिक घातक; 3 पैकी एकाचा होईल…\nएमपीएससी रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\n गुजरातमध्ये शुद्ध सोन्या, चांदीच्या राख्या लाँच; पहा एका राखीची किती आहे किंमत\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.newsmaker.live/archives/49429", "date_download": "2021-08-02T04:42:45Z", "digest": "sha1:C7CM6EPYT5HYACQ3FKNO5OO723YSLBHV", "length": 12280, "nlines": 144, "source_domain": "www.newsmaker.live", "title": "सिद्धू समर्थक आमदारांवर मुख्यमंत्र्यांची कारवाई? - Newsmaker", "raw_content": "\nHome ताज्या बातम्या सिद्धू समर्थक आमदारांवर मुख्यमंत्र्यांची कारवाई\nसिद्धू समर्थक आमदारांवर मुख्यमंत्र्यांची कारवाई\nचंदीगड- पंजाब काँग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेत नाहीये. दोन्ही गट माफीनाम्याप्रकरणी अडून बसले आहेत. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कठोर पवित्रा घेतला असून सिद्धू यांच्याप्रकरणी शांततेत घेण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यातच सिद्धू यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. त्यांच्या अमृतसर येथील निवासस्थानी 62 आमदारांची उपस्थिती होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अमरिंदर काही सिद्धू समर्थक आमदारांविरोधात कारवाईच्या तयारीत आहेत.\nदर्शन बराड सिद्धू समर्थक आहेत. ते मोगातील बाघापुरानामधून आमदार आहेत. इंडिया टुडेच्या माहितीनुसार, दर्शन बराड यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी होशियारपूरमध्ये सहकारी जमीनमध्ये अवैध पद्धतीने खनन करुन कोट्यवधी रुपयांचा सरकारला चूना लावला आहे. याप्रकरणी बराड यांना सप्टेंबर 2020 मध्येच खनन विभागाने नोटिस पाठवली होती आणि 1.65 कोटींचा दंड ठोठावला होता. कॅप्टन अमरिंद सिंग बराड यांची फाईल पुन्हा उघडण्याची शक्यता आहे. सिद्धू समर्थकांना लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.\nअधिक वाचा पाण्याची चिंता मिटली..... कुठल्या विभागात सध्या किती पाणी \nदरम्यान, काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी बुधवारी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सुवर्णमंदीराला भेट दिल्यानंतर त्यांनी घरी आमदारांना आमंत्रित केले. किमान ६२ आमदार त्यावेळी उपस्थित होते. सिद्धू यांनी ऐतिहासिक सुवर्णमंदिराला भेट दिली तेव्हा अनेक आमदार त्यांच्याबरोबर होते. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा विरोध झुगारून सिद्धू यांच्याकडे सूत्रे सोपविली आहेत. अमरिंदर यांची भूमिका अजूनही ताठर असून सिद्धू यांनी आपली जाहीर माफी मागावी या मागणीवरही ते ठाम आहेत.\nसिद्धू यांच्या गटातील आमदारांनीच अमरिंदर यांना प्रत्यूत्तर दिले. सिद्धू यांनी माफी मागण्याची गरज नसल्याचे अनेक आमदारांनी स्थानिक पत्रकारांना सांगितले. सिद्धू शुक्रवारी सकाळी ११ वाजता चंडीगड येथील काँग्रेस भवनमध्ये प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. कार्याध्यक्ष कुलजीतसिंग नाग्रा यांनी ही माहिती दिली.\nPrevious articleविकासासंदर्भातील चर्चेसाठी राज ठाकरेंकडून महापौरांना निमंत्रण\nNext article41 हजार 383 दिवसभरात नवे रुग्ण; 507 मृत्यू\n महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत\nपुणे लसीकरण: ६० लाखांचा आकडा पार\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती स्मारकाचे जागेत व्हावी – झोंबाडे\nघरोघरी ‘स्वच्छ’ चे कर्मचारी नको पण कारभार मात्र ‘स्वच्छ’ द्या- पियुषाताई दगडे\nभाजप आळंदी शहराध्यक्ष ओबीसी मोर्चापदी ज्ञानेश्वर बनसोडे यांची फेरनियुक्ती\n‘फुकटची बिर्याणी’ पोलीस अधिका-याविरोधात पतित पावन संघटनेचे निषेध आंदोलन\n भारतात दाखल होणार रशियन लस\nराजाच्या अर्थसंकल्पात ‘या’ घोषणेची शक्यता\nपडळकरची ही औकातीच्या बाहेर वायफळ बडबड …. दिपाली धुमाळ\nताज्या बातम्या June 24, 2020\nविरोधी पक्षांनी जबाबदारीनं वागायला हवं होतं; राज ठाकरे\nताज्या बातम्या August 1, 2020\n‘कोरोना रोखण्यासाठी समन्वय ठेवा, रिपोर्ट वेळेत द्या’, पुणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे आदेश\nताज्या बातम्या July 31, 2020\n\"न्युजमेकर\" हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी वर्तमानपत्र आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'न्युजमेकर'चा प्रयत्न आहे. Mail Us :: newsmakerpune1@gmail.com\n© २०१८ न्यूजमेकर सर्व अधिकार सुरक्षित\nसिद्धू समर्थक आमदारांवर मुख्यमंत्र्यांची कारवाई\nby Team NewsMaker वाचण्यासाठी लागणारा वेळ <1 min\nताज्या बातम्या 41 हजार 383 दिवसभरात न�…\nताज्या बातम्या विकासासंदर्भातील �…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.prasadsjoshi.in/2019/03/blog-post_25.html", "date_download": "2021-08-02T06:34:38Z", "digest": "sha1:BXMMY5KCEKJZ5HVVAKLWT3V4ECTPIDIM", "length": 17563, "nlines": 66, "source_domain": "www.prasadsjoshi.in", "title": "लोकशाहीच्या नावानं........ - दर्पण", "raw_content": "\nभारतीय लोकशाही हा आता केवळ अभ्यासाचा विषय न राहता चिंतनाचा व चिंतेचा विषय होउ लागला आहे. निवडणूक ही प्रक्रिया लोकप्रतिनिधी निवडण्यापुरती मर्यादित राहिली नसून अनेकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न झाला आहे. निवडणूक लढवण्यासाठी आपण कार्यकर्ते असलेल्या पक्षाचे उमेदवारी मिळाली तर ठीक अन्यथा जो पक्ष संधी देईल त्या पक्षाची उमेदवारी मिळवणारांची संख्या आश्चर्यकारक आहे. निवडणूकीचे रुपांतर आर्थिक उलाढालीच्या मोठ्या इव्हेण्टमध्ये झाल्यालाही बराच काळ लोटला. म्हणजे लोकसभा, विधानसभा निवडणूक असली तर उमेदवारी मिळवण्यापासून ते मतदान व अन्य बाबी याचे बजेट काही कोटींमध्ये खात्रीने असले पाहिजे.\nयात महत्वाचा मुद्दा आहे तो राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याचा. मोफत कम्प्युटर, वीज ई आश्वासने व अशाच प्रकारच्या मागण्या आता नेहमीच्याच झाल्या आहेत. नुकतीच एका पक्षाने वार्षिक ७२००० रु देऊ अशी घोषणा करून टाकली. अशा प्रकारे पैसे वाटप करण्याची क्षमता आपल्या अर्थव्यवस्थेत आहे का या प्रश्नाचे उत्तर शोधायला कोणाही अर्थशास्त्रज्ञाची गरज नाही. आणि असलीच तरीही असे पैसे वाटावेत का हा खरा प्रश्न आहे. जर अर्थव्यवस्थेला फासावर लटकावून अशी योजना अमलात आणली गेलीच तर कोणाही व्यक्तीला कष्ट करण्याची गरजच पडणार नाही. आणि समजा पुर्ण केली गेली नाही तर दबावगटाच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी तोडफोड करणे, हिंसक मार्गांनी लोकशाही सरकार उलथवून टाकनाऱ्या घटना, घडामोडी या ओघाने आल्याच. हे सर्व प्रकार कुपोषित लोकशाहीचे निदर्शक आहेत.\nकल्याणकारी राज्य संकल्पनेचा दुरुपयोग\nलोकशाही ही कल्याणकारी राज्यव्यवस्था आहे. शासनाने हे कर्तव्य आहे की, जनतेला विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देणे. मात्र कल्याणकारी योजनेच्या नावाखाली जनतेला खुश ठेवण्याचे, लांगुलचालन करण्याचे प्रकार सुरु होणे हे लोकशाही कमकुवत करण्याचे प्रयत्न आहेत. हजारो वर्षे विदेशी,स्वदेशी गुलामगिरीच्या जगण्याला झिडकारून भारताने लोकशाहीचे रोपटे लावले. परंतु वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाप्रमाणे त्याची गत होण्याची चिन्हे दिसत आहेत. म्हणजे कार्यक्रमाप्रमाणे रोपटे लावले की नंतर त्याच्या वाढीसाठी, त्याला खतपाणी घालून वाढवण्यासाठी कोणतीही काळजी घेतली जात नाही तसेच काहीसे लोकशाहीबद्दल होत आलेले आहे. लोकशाहीच्या वाढीसाठी योग्य काळजी घेतली गेली असती तर ते रोपटे वाढले असते. ६० वर्षांच्या कालखंडानंतर त्याची मुळे परिपक्व होऊन रुजली असती. मात्र कल्याणकारी राज्य संकल्पनेच्या नावाखाली लोकशाहीचे कुपोषित होत असल्याचे दिसून येते.\nनागरिकांचे कर्तव्य आणि जबाबदारी\nदेशातील नागरिक सार्वजनिक ठिकाणी कशा पध्दतीने आचरण करतात यावरून तेथील लोकशाहीच्या परिपक्वतेची स्थिती लक्षात येते. भारतातील नागरिकांचे सार्वजनिक ठिकाणचे आचरण सर्वज्ञात आहे. नियम मोडण्यास उत्सुक असणारा, अस्वच्छता करण्यास जराही मागेपुढे न पाहणारा, देशातील सर्व समस्यांवर केवळ सरकार हेच जबाबदार आहे म्हणून स्वतःवर कशाचीही जबाबदारी न घेणारा ही आपल्या देशातील नागरिकांची सर्वसाधारण प्रतिमा आहे. प्रत्येक घटनेस केवळ आणि केवळ शासनच जबाबदार आहे ही वृत्ती लोकशाहीला कुपोषित करते. या देशाचा नागरिक म्हणून माझी काही कर्तव्ये आहेत आणि ती प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत याची बहुतेकांना जाणीव नसते आणि असलीच तरी त्याबद्दल फार काही विचार करून कृती होत नाही. किमान आपण उदरनिर्वाहासाठी करत असलेल्या नौकरी, व्यवसायाच्या ठिकाणी आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडायला हवीत ही जाणीव निर्माण झाली तरी खूप प्रश्न कमी होतील. शहरी भागात मतदानाचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा कमीच असते. ही बाब अभ्यासक्रमाविषयी चिंतन करण्यास पुरेशी आहे.\nदेशाचा उद्याचा नागरिक हा आजचा शालेय, महाविद्यालयातील विद्यार्थी असतो. म्हणून देशाचा प्रगल्भ नागरिक तयार होण्यासाठी येथील शिक्षण व्यवस्था त्यादृष्टीने विकसित होणे गरजेचे आहे. लोकशाही परिपक्व होण्यासाठी प्रामुख्याने येथील शिक्षण पध्दतीवर लक्ष केंद्रित करायला हवे होते किंबहुना आजही त्याची तितकीच आवश्यकता आहे. येथील शाळा, महाविद्यालयामधून शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी हा रोजगार अथवा स्वयंरोजगार करण्यास किती प्रमाणात पात्र होतो हा संशोधनाचा विषय आहे. मात्र त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न हा आहे की तो देशाचा प्रगल्भ नागरिक म्हणून विकसित होत आहे अथवा नाही. आजचा विद्यार्थी हा उद्याचा प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील, अभियंता, राजकीय नेता, अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, पोलीस, शिक्षक, प्राध्यापक, उद्योगपती असणार आहे. त्यामुळे तो ज्या क्षेत्रात जाईल तेथे त्याने कार्य करत असताना देशाचा नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजे. उत्तम शिक्षक, प्राध्यापक चांगली पिढी घडवेल, राजकीय नेता, प्रशासकीय अधिकारी सुशासन निर्माण करू लागतील. हे सर्व होण्यासाठी त्यांना शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून नागरीकशास्त्राचे शिक्षण दिले गेले पाहिजे. जे आता प्रामुख्याने दिले जात नाही. त्याचे स्थान अत्यंत दुय्यम स्वरूपाचे आहे. एकीकडे महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी निवडणुकीचा आग्रहधरला जातो तर दुसरीकडे नागरीकशास्त्राचे शिक्षण दिले जात नाही.\nनागरिकशास्त्र हा विषय पाचवी ते पदवीपर्यंत प्रत्येक विद्याशाखात एक प्रमुख विषय म्हणून शिकवला गेला पाहिजे. ज्यामुळे शिक्षण घेत असतानाच त्याच्या व्यक्तीमत्वात राष्ट्रीय चारित्र्य विकसित होऊ शकेल. ज्यामुळे आपले उदरनिर्वाहाची जबाबदारी पार पाडत असतानाच त्याने एक प्रगल्भ नागरिक म्हणून कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. मानवी समाजजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अशा प्रकारची व्यक्तीमत्वे विकसित झाली तर भ्रष्टाचार, गुंडगिरी यासारख्या अनेक समस्यावर मोठ्या प्रमाणात अंकुश बसेल. जी प्रतिज्ञा शालेय परिपाठात वदवून घेतली जाते त्यातील भावनेची रुजवण नागरिकशास्त्राच्या अभ्यासक्रमातून केली गेली पाहिजे. आपल्या हक्काविषयी जागृत असणाऱ्या नागरिकाना कर्तव्याची जाणीव झाली तर त्याने लोकशाही अधिक बळकट होईल.\nगिधाडानो आणखी किती लचके तोडाल \nप्रत्येक प्राणीमात्राला पोटाची आग शमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. निसर्गाची अन्नसाखळी कार्यरत असते. काही प्राण्यांना जीवंत र...\nकधी थांबणार ही अनागोंदी.....\nएका पत्रकार मित्राच्या वडीलांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. चाचणी केल्यावर अपेक्षेप्रमाणे कोरोना पॉझीटीव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाला. कोरोन...\nएक दिन तो गुजारो गुजरात में.........\nकाकासाहेब राज्यातील स्थिती बाबत अगोदरच चिंतातुर होते . टीव्ही वर वृत्त बघत असतानाच एक जाहिरात आली . अमिताभ बच्चन यांच...\nउत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वासिम रिझवी यांनी कुराणातील २६ आयत या अन्य धर्मियांविरुध्द द्वेष निर्माण करणाऱ्या असून ...\nगुलामगिरी अजून कशी जात नाही \nजगात सर्वात वाईट काय असेल तर गुलामगिरीची भावना. आपला मालक जे सांगेल तसे वागायचे, काम करायचे अन तो जेव्हा तुकडा फेकेल त्याला आवडी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/News/2887/Twelfth-grade-condition-for-IIT-admission-canceled-this-year.html", "date_download": "2021-08-02T06:28:11Z", "digest": "sha1:AJPI6JMUFNZ5OZ7JWJWXMM7R3YFLNHBY", "length": 11795, "nlines": 60, "source_domain": "naukriadda.com", "title": "आयआयटी प्रवेशासाठीची बारावीतील गुणांची अट यंदा रद्द", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nआयआयटी प्रवेशासाठीची बारावीतील गुणांची अट यंदा रद्द\nमुंबई - 'आयआयटी'मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देताना यंदा त्यांना बारावीच्या परीक्षेत किती गुण मिळाले आहेत, याचा विचार केला जाणार नाही. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे देशातील काही शिक्षण मंडळांच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. तर काही मंडळांनी सरासरी गुण दिले आहेत. यामुळे देशातील सर्व 'आयआयटी'च्या संयुक्त परीक्षा मंडळाने यंदा प्रवेशासाठी बारावीचे गुण विचारात न घेण्याचा निर्णय घेतला आहे.\n'आयआयटी'मधील प्रवेशांसाठी जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स्ड या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. जेईई मेन उत्तीर्ण झालेले दीड लाख विद्यार्थी अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरतात. ही परीक्षा देणारे विद्यार्थी देशातील सर्व आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतात. असे असले तरी या विद्यार्थ्यांना मिळालेले बारावीचे गुण त्यासाठी ग्राह्य धरले जातात. 'आयआयटी'मध्ये प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्डच्या गुणांबरोबरच बारावीत ७५ टक्के किंवा टॉप २० पर्सेंटाइल गुण आवश्यक असतात. यावर्षी ही अट शिथिल करण्यात आली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. मात्र विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. तसेच जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षाही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याबाबत नुकतीच देशातील मुंबईसह सर्व 'आयआयटी'च्या संचालकांची बैठक झाली. त्यानंतर संयुक्त परीक्षा मंडळाने याबाबतचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनीही ट्वीटद्वारे माहिती प्रसिद्ध केली आहे.\nसर्वसाधारणपणे 'आयआयटी' प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त बारावीत किमान ७५ टक्के गुण किंवा टॉप २० पर्सेंटाइल अनिवार्य असते. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीत किमान ६५ टक्के गुण आणि टॉप २० पर्सेंटाइल अनिवार्य आहे. मात्र यावर्षी करोनामुळे सीबीएसई, आयसीएसई बोर्डांनी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दोन्ही शिक्षण मंडळांनी निकाल लावताना अन्य परीक्षांच्या गुणांच्या आधारे मूल्यांकनाच्या विशिष्ट पद्धतींचा अवलंब केला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणांवर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे संयुक्त परीक्षा मंडळाने बारावी गुण ग्राह्य न धरण्याचा निर्णय घेतला.\nकरोनाच्या गंभीर स्थितीमुळे जेईई मेन परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. नव्या वेळापत्रकानुसार जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत तर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://tumchigosht.com/amma-ki-thali-youtube-channel/", "date_download": "2021-08-02T06:15:49Z", "digest": "sha1:EBRJQDKWGJXAIRI7ZFYNHZ5YBJF3JALK", "length": 8512, "nlines": 83, "source_domain": "tumchigosht.com", "title": "प्रेरणादायी! ४६ वर्षीय अम्मा युट्यूबवरून कमावतात लाखो रूपये, वाचा कसे… – Tumchi Gosht", "raw_content": "\n ४६ वर्षीय अम्मा युट्यूबवरून कमावतात लाखो रूपये, वाचा कसे…\n ४६ वर्षीय अम्मा युट्यूबवरून कमावतात लाखो रूपये, वाचा कसे…\nयुट्यूब असा सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आहे ज्याच्याद्वारे आपण भरघोस कमाई करू शकतो. तसे पाहायला गेले तर प्रयत्न करणाऱ्याला आणि इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस कोणत्याही यशाची पायरी चढू शकतो.\nअशाच एका महिलेबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. ही कहाणी आणि जौनपुरच्या शशिकला चौरसिया यांचीय ४६ वर्षीय शशिकला युट्यूबवर विविध प्रकारच्या खायचे पदार्थ जौनपुरिया अंदाजात बनवलेल्या पदार्थांचे व्हिडीओ अपलोड करत असतात.\nत्या विविध प्रकारच्या डिशेज आणि रेसिपी सांगतात. त्यांचा एक युट्यूब चॅनेल आहे ज्याचे नाव आहे अम्मा की थाली. या युट्यूब चॅनेलवर १.३७ मिलियन म्हणजे १३ लाख ७० हजार सब्सक्राइबर आहेत.\nत्यांनी आतापर्यंत २२ व्हिडीओज अपलोड केल्या आहेत आणि त्यांच्या २२ व्हिडीओजला १ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. शशिकला यांचा मोठा मुलगा चंदन आणि लहान मुलगा सूरज हे दोघेही त्यांना या कामात मदत करतात.\nसूरज हा व्हिडीओ एडिटींगचे काम करतो आणि चंदन हा व्हिडीओ रेकॉर्डिंगचे काम करतो. त्यांनी ८ नोव्हेंबर २०१७ ला हे चॅनेल सुरू केले होते. ते त्यांच्या आईला अम्मा म्हणत असत. मग त्या दोघांनी विचार केला की आपण आपल्या चॅनेलला अम्मा की थाली हे नाव देऊया.\nत्यांनी पहिला व्हिडीओ सुप्रसिद्ध बुंदी खीरचा टाकला होता. पण या व्हिडीओला जास्त प्रतिसाद आला नाही. त्यांनी सहा महिने व्हिडीओ बनवले. परंतु त्यांना जास्त यश आले नाही. त्यानंतर त्यांनी कैरीचे लोणचे कसे बनवायचे याचा व्हिडीओ टाकला होता.\n३१ मे २०१८ ला त्यांनी हा व्हिडीओ टाकला होता. त्यांच्या व्हिडीओला खुप चांगला प्रतिसाद आला. त्यावेळी त्यांचे ३ हजार सब्सक्राईबर होते. पण नंतरच्या तीन महिन्यात त्यांचे १ लाख सब्सक्राइबर झाले\n. मग त्यांच्या व्हिडीओजला खुप लोक पाहू लागले आणि त्यांचे आज १३ लाख ७० हजार फॉलोवर्स झाले आहेत. त्यांच्या मुलांनी सांगितले की, जसजसे आमची कमाई वाढत गेली तसतसे आम्ही नवीन डिएसएलआर कॅमेरा घेतला, एडिटिंग सॉफ्टवेअर आणि नवीन लॅपटॉप घेतला.\nआम्ही प्रत्येक आठवड्यात ५ व्हिडीओ बनवत होतो. आतापर्यंत आमच्या चॅनेलवर ४५० पेक्षा जास्त व्हिडीओज अपलोड झाले आहेत. लवकरच आम्ही एक स्टुडिओ तयार करणार आहोत. त्या ठिकाणी आम्हाला अधिक पद्धतशीरपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल.\nmarathi articletumchi goshtअम्मा की थालीताजी माहितीतुमची गोष्टमराठी माहिती\n१० हजारांच्या नोटांवर झोपवून बारसं, पत्नीला सोन्याचे जोडवे, वाचा आनंद शिंदेचे भन्नाट किस्से\nगेम खेळून या ८ वर्षांच्या चिमुकल्याने कमावले २४ लाख रुपये, त्याची आई म्हणाली…\nगरीब कुटुंबात जन्म घेऊन झाली ‘ही’ महिला जगातील सगळ्यात तरुण प्रधानमंत्री;…\n६४ वय असतानाही ‘या’ आजी देताय शेअर मार्केटच्या टिप्स; एकदा वाचाच…\nदेविता सराफ: ४० पेक्षा कमी वयात १२०० कोटी कमावणारी देशातली सगळ्यात श्रीमंत महिला\nतीन महिन्यात ७६ बेपत्ता मुलांना शोधून ‘अशी’ बनली हेड कॉन्स्टेबलची सहाय्यक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1716", "date_download": "2021-08-02T07:06:43Z", "digest": "sha1:A3ZQ3QWYPALVRCX43IWTA52KVQ5U46SF", "length": 10807, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 26| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकेवळ ध्येये थोर ठेवून भागत नाही. त्या ध्येयांना प्रत्यक्ष सृष्टीत आणण्यासाठी साधनेही हवी. काही तरी एखादे नवीन कामचलाऊ तंत्रही निर्मायला हवे. बहुजनसमाजाला शिक्षण देण्यासाठी म्हणून राष्ट्रसंघ किंवा केलॉग-करार अशा गोष्टी उपयोगाच्या असतात. परंतु राष्ट्रसंघाविषयी खोल गेलेला असा संशय सर्वांच्या मनात आहे. जगात आज जी स्थिती आहे तीच कायम ठेवण्यासाठी निर्माण केलेले एक साधन म्हणजे हा राष्ट्रसंघ. राष्ट्रसंघ म्हणजे दोस्त राष्ट्रांच्या हातातील एक बाहुले सर्व राष्ट्रांच्या संरक्षण व स्वातंत्र्य देण्यासाठी हा संघ अवतरला आहे, असे कोणाला फारसे वाटतच नाही. आणि केलॉग-कराराचे महत्त्वही नष्ट झाल्यासारखेच आहे. कारण ज्याने या कराराला जन्म दिला, तो म्हणाला, ‘स्वसंरक्षणार्थ शेवटी युद्धाशिवाय गत्यंतर आहे की नाही हे ठरविण्यास ते ते राष्ट्रच अंती अधिक समर्थ असणार.’ जगात केवळ न्याय्य असे युद्ध कधी असूच शकत नाही. राष्ट्राराष्ट्रांतील प्रश्न सोडविण्याचे साधन म्हणून अतःपर युद्ध स्वीकारु नये. युद्धाचा मार्ग सोडूनच द्यावा. युद्ध हा खरा उपाय नव्हे. स्वसंरक्षणार्थ म्हणूनही अंगिकारल्या युद्धाचे समर्थन आपण करु नये. स्वसंरक्षण म्हटले म्हणजे कोठून तरी धोका येणे शक्य आहे हेही आले, तो धोका टाळण्यासाठी अमुक एक प्रदेश जिंकून घेणे अवश्य आहे हेही आले मग स्वसंरक्षणाच्या नावाखाली होणारी दुस-यावची स्वारीही समर्थनीयच ठरायची सर्व राष्ट्रांच्या संरक्षण व स्वातंत्र्य देण्यासाठी हा संघ अवतरला आहे, असे कोणाला फारसे वाटतच नाही. आणि केलॉग-कराराचे महत्त्वही नष्ट झाल्यासारखेच आहे. कारण ज्याने या कराराला जन्म दिला, तो म्हणाला, ‘स्वसंरक्षणार्थ शेवटी युद्धाशिवाय गत्यंतर आहे की नाही हे ठरविण्यास ते ते राष्ट्रच अंती अधिक समर्थ असणार.’ जगात केवळ न्याय्य असे युद्ध कधी असूच शकत नाही. राष्ट्राराष्ट्रांतील प्रश्न सोडविण्याचे साधन म्हणून अतःपर युद्ध स्वीकारु नये. युद्धाचा मार्ग सोडूनच द्यावा. युद्ध हा खरा उपाय नव्हे. स्वसंरक्षणार्थ म्हणूनही अंगिकारल्या युद्धाचे समर्थन आपण करु नये. स्वसंरक्षण म्हटले म्हणजे कोठून तरी धोका येणे शक्य आहे हेही आले, तो धोका टाळण्यासाठी अमुक एक प्रदेश जिंकून घेणे अवश्य आहे हेही आले मग स्वसंरक्षणाच्या नावाखाली होणारी दुस-यावची स्वारीही समर्थनीयच ठरायची जेथे सारेच अंधुक आहे, तेथे प्रकाश व अंधार यांत फऱक कोठे काढणार जेथे सारेच अंधुक आहे, तेथे प्रकाश व अंधार यांत फऱक कोठे काढणार आणि हिंसेवर प्रतिहिंसा ठेवलेलीच असल्यामुळे सत्याला विजयी होण्यास वेळच नसतो. जोपर्यंत राष्ट्रे स्वतःच्या भोवताली फिरत राहणार तोपर्यंत सदैव विग्रह राहणार, युद्धे राहणार आणि हिंसेवर प्रतिहिंसा ठेवलेलीच असल्यामुळे सत्याला विजयी होण्यास वेळच नसतो. जोपर्यंत राष्ट्रे स्वतःच्या भोवताली फिरत राहणार तोपर्यंत सदैव विग्रह राहणार, युद्धे राहणार प्रत्येकाला नवीन बाजरपेठा हव्या. त्या धुंडताना एकमेकांच्या गाठी पडायच्याच व शेवटी युद्धाची ठिणगीही पडायची प्रत्येकाला नवीन बाजरपेठा हव्या. त्या धुंडताना एकमेकांच्या गाठी पडायच्याच व शेवटी युद्धाची ठिणगीही पडायची परंतु कलागती विवेकाने शांतवू या. शक्तीने प्रश्न सोडवू पाहणे माणसास शोभत नाही. सर्वांना बंधनकारक असे जागतिक कायदेशास्त्र निर्मु या. सर्व जगाचे असे एक सर्वश्रेष्ठ न्यायमंदिर स्थापू या. तेथील निकाल सर्वजण मानतील असे करु या. त्या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस नेमू या. परंतु जोपर्यंत मोठी राष्ट्रे थोडेही सोडावयास तयार नाहीत, आपल्या साम्राज्यसत्तेला जराही धक्का लावू द्यावयास तयार नाहीत, तोपर्यंत आशा नाही. जोपर्यंत साम्राज्य-सरकारे आपापली साम्राज्ये तलवारीने सांभाळण्यासाठी सदैव उभी आहेत, तोपर्यंत हे राष्ट्रसंघ, केलॉग-करार म्हणजे केवळ थट्टा आहे, केवळ वंचना आहे.\nजगात शांतता स्थापण्यासाठी एकच साधन आहे. ते म्हणजे धर्मयुक्त ध्येयवाद. हेच खरे राजकीय साधन. या साधनातच आशा आहे. ‘हे आमचे कर्तव्य, हे आमचे हक्क,’ ही भाषा जोपर्यंत आहे, तोपर्यंत परस्परविरोधी हितसंबंधांचा मेळ घालता येणार नाही. तह व मुत्सद्यांची परस्पर समझौता करणारी कारस्थाने, यांनी प्रक्षोभ क्षणभर शांत होईल. परंतु पुन्हा भडका उडेल. उसळलेल्या व पेटलेल्या भावना तहांनी तात्पुरत्या शमतात, परंतु कायमच्या विझत नसतात. मानवजातीविषयी प्रेम सर्वांच्या हृदयात भरेल तरच आशेस आधार आहे. ते प्रेम जगात भरु दे. असे धर्मात्मे, महात्मे आज हवे आहेत की जे सर्व जगाच्या सुधारणेची वाट न पाहता पृथ्वीवर एक ‘कुटुंब-वसुधैवकुटुम्बकम्’ हे तत्त्व जरुरी पडली तर स्वतःच्या आत्मसमर्पणानेही सिद्ध करतील; असे महात्मे व वीर पाहिजे आहेत, की जे म्हणतील, ‘आम्हाला फळाची आशा नाही, प्रयत्न करणे एवढेच आमचे काम. कोणी सुधारतील या आशेने आम्ही कर्मप्रवृत्त होत नसतो; आम्हाला राहवत नाही म्हणूनच आम्ही उद्योग आरंभितो.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/tag/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2021-08-02T06:04:09Z", "digest": "sha1:WPFQQYXUIVFUDUJMLQ2ZDBQYHVXXX6GT", "length": 6806, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉंग्रेस – Dainik Prabhat", "raw_content": "\nविधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेसकडून निरीक्षकांची नियुक्ती\nमुकूल वासनिक, नितीन राऊत यांचाही समावेश\nप्रभात वृत्तसेवा 7 months ago\nकॉंग्रेसशासित राज्यांमध्ये नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी नाही\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nशशी थरूर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nमोदींच्या टीकेनंतर मायावतींचे कॉंग्रेसला समर्थन\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nदेशाचे लष्कर ही मोदींची खासगी मालमत्ता नाही – राहुल गांधी\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकॉंग्रेस आणि आपची आघाडी झाली असती भाजपला सोपे गेले असते – केंद्रीय मंत्री हर्षवर्धन\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nनैराश्‍यातून राहुल गांधी यांची मोदींवर टीका – भाजप\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\n‘आप’ला दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये हादरा\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकॉंग्रेसचे महत्व कमी झाल्याचे प्रियंकांना मान्य – अरूण जेटली\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nनिकालाच्या दिवशी जनता मोदींना संदेश देईल – प्रियंका गांधी\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nराहुल यांच्या सभांना अनुपस्थिती हा रणनीतीचा भाग\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकॉंग्रेसमधून अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nव्हिडीओतील व्यक्ती ओळखा ; एक लाख रूपये मिळवा\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nएकीकडे शाब्दिक युद्ध; तर दुसरीकडे वाटाघाटी\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nप्रियांकांचा आसामात सिलचर येथे रोड शो\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nमोदींचे केंद्रातील सरकार हे टक्केवारी घेणारे सरकार – कुमारस्वामी\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nवाराणसीच्या जागे विषयी कॉंग्रेसचा सस्पेंस कायम\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nमोदींच्या हेलिकॉप्टर मधून संशयास्पद बॉक्‍स\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकॉंग्रेस सोडून गेलेले सर्व नेते सत्ता आल्यावर पुन्हा कॉंग्रेसमध्ये येतील – सुशीलकुमार शिंदे\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nसर्व चोरांचे आडनाव मोदीच का असते\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/india-news-india-education-news-research-india-indian-universities-48551", "date_download": "2021-08-02T06:15:11Z", "digest": "sha1:7TFTDGQNYUBZ4FYUCA6HSDIOE5XJ4X56", "length": 9105, "nlines": 135, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भारतीय विद्यापीठांत संशोधनाचे प्रमाण अल्पच", "raw_content": "\nसंशोधनाच्या दृष्टीने अयोग्य पायाभूत सुविधा\nनिधी मिळविताना होणारा त्रास\nविद्यापीठांमधील कालबाह्य प्रशासकीय व्यवस्था\nभारतीय विद्यापीठांत संशोधनाचे प्रमाण अल्पच\nनवी दिल्ली : भारतातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमधून प्रसिद्ध झालेल्या एकूण संशोधन अहवालांची संख्या केंब्रिज आणि स्टॅनफोर्ड या केवळ दोन विद्यापीठांनी प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालांच्या तुलनेत कमीच असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासानंतर काढण्यात आला आहे.\nदेशातील शास्त्रीय संशोधनाच्या स्थितीवर या अभ्यासाद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतातील विविध विद्यापीठांमधील संशोधकांनी यामध्ये आपले मत नोंदविले आहे. संशोधनासाठी अपुऱ्या पायाभूत सुविधा, अपुरा निधी आणि संशोधनासाठी अत्यल्प मदत ही भारतीय विद्यापीठांच्या खराब कामगिरीमागील काही कारणे असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या संशोधकांनी भारतातील 39 केंद्रीय विद्यापीठांच्या संशोधनामधील कामगिरीचे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या एकूण संशोधनाच्या आधारावर मूल्यमापन केले. याची तुलना त्यांनी जागतिक क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या केंब्रिज (ब्रिटन) आणि स्टॅनफोर्ड (अमेरिका) या विद्यापीठांमधील संशोधनाशी केली. भारतात जागतिक दर्जाची दहा विद्यापीठे स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर हा अभ्यास करण्यात आल्याचे बनारस हिंदू विद्यापीठातील संशोधक विवेककुमार सिंह यांनी सांगितले.\nनव्या विद्यापीठांपेक्षा दिल्ली विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठांची कामगिरी बरी असली तरी त्यांच्यापेक्षा तुलनेने आकाराने छोट्या असलेल्या हैदराबाद विद्यापीठासारख्या काही विद्यापीठांची संशोधनातील कामगिरी उजवी असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, तरीही या सर्व विद्यापीठांची एकत्र कामगिरी केंब्रिज आणि स्टॅनफोर्डपेक्षा अल्पच आहे. सध्या दिल्ली विद्यापीठाची कामगिरी सर्वांत चांगली असून, 39 केंद्रीय विद्यापीठांमधील एकूण संशोधनात दिल्ली विद्यापीठाचा वाटा 21 टक्के आहे.\nकाही तुरळक भारतीय शिक्षण संस्था वगळल्या तर येथील विद्यापीठांना जागतिक यादीत कोणतेही स्थान नाही. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन शास्त्रांमध्येच संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्याकडे भारतीयांचा कल असून यामध्ये गेल्या दोन दशकांत बदल झालेला नाही. अर्थात, गेल्या वर्षीच्या एका अहवालानुसार, दर्जेदार संशोधनात वेगाने वाढ होत असलेल्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक असून, यात फक्त चीन आपल्यापुढे आहे.\nसंशोधनाच्या दृष्टीने अयोग्य पायाभूत सुविधा\nनिधी मिळविताना होणारा त्रास\nविद्यापीठांमधील कालबाह्य प्रशासकीय व्यवस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1690", "date_download": "2021-08-02T05:34:17Z", "digest": "sha1:VIZ3VJ24UC2AK6QSAWUFNC4HBAHEHPEX", "length": 9461, "nlines": 90, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | प्रश्न 10| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nज्या संस्कृतीचा स्पर्धा हा पाया आहे, जी संस्कृती काही विरोध उत्पन्न झाला असता शक्तीनेच त्या प्रश्चाचा सोक्षमोक्ष लावू पाहते, शक्तीलाच जी न्यायाधीश करते, शक्ती हेच जिंच उपास्य दैवत असते, ज्या संस्कृतीचा अभिमानी समाज फक्त एक अर्थशास्त्र जाणतो, ज्या संस्कृतीत उथळ विचारालाच महत्त्व मिळते, कला केवळ वासना-विकारात्मक असते, ज्या संस्कृतीत नीती शिथिल होते, संयमाला स्थान नसते, ती संस्कृती रजोगुणात्मक होय. ती सत्वगुणात्मक नव्हे. आणि म्हणून ती टिकू शकणार नाही. विनाशाच्या दरीकडे दुनिया झपाट्याने जात आहे. अशा वेळेस आपण आध्यात्मिक पायावर पुनर्रचना, पुनर्घटना करु तरच तरणोपाय आहे. पैगंबराचे शब्द अशा वेळेस आठवतातः\n‘अरे, नका रे मरु. मागे वळा, मागे वळा. का उगीच मरता\nहेगेल या थोर तत्त्वज्ञान्याने एके ठिकाणी म्हटले आहे, ‘मानवजात इतिहासापासून काहीएक शिकत नाही, ही एक गोष्ट मात्र आपण इतिहासापासून शिकतो.’ हेगेलचे हे म्हणणे आपण खोटे पाडणार का त्याच्या म्हणण्याला आपण आपल्या कृतीने आणखी पुरावा पुरविणार संस्कृतीचे भवितव्य-अखिल मानवजातीचेच भवितव्य संकटात आहे. ह्या भवितव्याला अजूनही आपण मनात आणू, तर वाचवू.\n{* अर्थ एव अभिजनहेतुः, धनमेवाशेषधर्महेतुः, अभिरुचिरेव दांपत्यसंबंधहेतुः, अनृतमेव व्यवहारहेतुः, स्त्रीत्वमेवोपभोगहेतुः, ब्रह्यसूत्रमेव विप्रंत्वम्, लिंगधरणमेव आश्रमहेतुः\nअजून तुकडे पडण्याइतके कठीण ते नाही झाले. अजून ते आकार देता येईल असे आहे. अजून ओले आहे, जरा मऊ आहे. मानवजात वाचेल अशा प्रकारचे जग करणे आपल्या हातात आहे.\nनिराश होण्याची जरुरी नाही. पृथ्वीवर आपण जन्मून काही फार काळ झाला नाही. आपण अर्धवट सुधारलेले आहोत यात आश्चर्य नाही. अनंत भविष्यकाळ समोर उभा आहे. सूर्य अजून एक कोट वर्षे तरी थंड होणार नाही. या पृथ्वीवर तोपर्यंत आपण राहू शकू अशी ग्वाही शास्त्रज्ञ देत आहेत. आपण जर प्रगती करीत जाऊ, केवळ भौतिकदृष्ट्या नव्हे. केवळ यांत्रिकदृष्ट्या नव्हे, तर मानसिक व आध्यात्मिक दृष्ट्याही जर प्रगत होत जाऊ, तर मानवजातीला उज्ज्वल भविष्य आहे. आजच्या वेदनांतून व उलथापालथीतून काही तरी मंगलच निर्माण होईल, असे मानण्याइतका आशावादी मी आहे. परंतु कोणतीही सुधारणा करण्यापूर्वी निःपक्षपातीपणे निरीक्षण-परिक्षण करणे अगत्याचे असते. पृथक्करणाची जरुरी असते. मोकळेपणाची रास्त टीका होणे हिताचे असते. जे न हलणारे असे आळशी गोटे असतात, अहंप्रज्ञ व अहंपूर्ण असे जड-जरठ वृत्तीचे हटवादी असतात, अशांना जर कोणी जोराजोराने धक्केचपेटे दिले, तर त्या गोष्टीचे अभिनंदनच केले पाहीजे. रुढींना जे आव्हान देतात, वाढत्या मताच्या मानगुटीस भूतकाळचे भूत बसविणा-यांवर जे जोरदार हल्ला चढवितात, त्यांचे कौतुक कसे पाहिजे. प्रामाणिकपणे चूक कबूल करणे म्हणजेच सुधारणेचा आरंभ. जरी भविष्यकाळाच्या पोटात काय आहे हे आपण फारसे पाहू शकणार नाही, तरी जेथपर्यंत विचाराची दृष्टी जाऊ शकते, तेथपर्यंतचा तरी मार्ग आखता येणे शक्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/03/blog-post_93.html", "date_download": "2021-08-02T06:17:38Z", "digest": "sha1:JKOK3JUKOFULKK7SEVG3VLZPC2IKWR7Y", "length": 3124, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "ताकत लोकशाहीची | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ८:१६ PM 0 comment\nऊगीच ना झुकत आहे\nहि कुण्या व्यक्तीची नव्हे\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/actress-lisa-haydon-gives-birth-to-baby-girl-nrst-149920/", "date_download": "2021-08-02T06:25:39Z", "digest": "sha1:AR6FK52P3YFUDIQXSWVDIUFDKVMQQOXS", "length": 10677, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुलगी झाली हो.... | अभिनेत्री लिसा हेडन तिसऱ्यांदा झाली आई, फॅन्सच्या प्रश्नामुळे 'असा' झाला खुलासा! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nमुलगी झाली हो.... अभिनेत्री लिसा हेडन तिसऱ्यांदा झाली आई, फॅन्सच्या प्रश्नामुळे ‘असा’ झाला खुलासा\nलिसा हेडनने ‘आयशा’, ‘हाऊसफुल ३’, ‘क्वीन’ सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवली. ‘क्वीन’ चित्रपटात कंगनासोबत लिसाने केलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.\n‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आलेली अभिनेत्री लिसा हेडनच्या घरी नव्या पाहूण्याचं आगमन झालंय. लिसा तिसऱ्यांदा आई झाली आहे. एका गोंडस मुलीला तिनं जन्म दिलाय. ही गोड बातमी लिसानं अजुन तरी जाहीररीत्या सोशल मीडियावर शेअर केली नाही. एका चाहत्याच्या कमेंटला करताना दिलेल्या रिप्लायनंतर ही बातमी सर्व चाहत्यांना कळली.\nअभिनेत्री लिसाने सुरवातीला स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून जूनमध्ये ती आई होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामूळे तिचे चाहते नवा पाहूण्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होते. परंतू जून उलटला तरी तिने सोशल मीडियावर कोणतीही बातमी कळवली नाही. अखेर एका फॅनने तिच्या पोस्टवर कमेंट करत विचारलं, “आपले तिसरे लहान मुल आता कुठे आहे, ते मला सांगू शकता का”. फॅनने विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना अभिनेत्री लिसाने ‘माझ्या हातांमध्ये’ असं उत्तर दिलं.\nलिसा हेडनने ‘आयशा’, ‘हाऊसफुल ३’, ‘क्वीन’ सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखवली. ‘क्वीन’ चित्रपटात कंगनासोबत लिसाने केलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. लिसाने तिचा बॉयफ्रेण्ड डिनो लालवानीसोबत लग्नगाठ बांधली होती.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/bihar-election-result-2020-analysis-news-127904706.html", "date_download": "2021-08-02T07:17:47Z", "digest": "sha1:USMCLIOID3YNHVNCBGYEOQW7W5KCXNJQ", "length": 11579, "nlines": 76, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bihar Election Result 2020 Analysis News | नितीश पुन्हा आले, मॅन ऑफ द मॅच मात्र तेजस्वी यादव; चिराग पासवान, ओवेसी व मायावतींचा महाआघाडीच्या मतांवर डल्ला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबिहार निवडणूक निकाल:नितीश पुन्हा आले, मॅन ऑफ द मॅच मात्र तेजस्वी यादव; चिराग पासवान, ओवेसी व मायावतींचा महाआघाडीच्या मतांवर डल्ला\nकाँग्रेसची सुमार कामगिरी, मात्र डाव्या पक्षांनी 16जागा जिंकून महाआघाडीला स्पर्धेत आणले\nबिहारची निवडणूक हे एक कोडेच ठरले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यात ठोस निकाल स्पष्ट होऊ शकले नाहीत. दुपारपासूनच एनडीए सातत्याने आघाडीवर दिसत होती. पाठोपाठ महाआघाडीही दोनच पावले मागे होती. अखेर मध्यरात्री १२ च्या सुमारास स्पष्ट झाले की नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएच बहुमताच्या जादुई आकड्यांपर्यंत पोहोचली. कोरोनाकाळात स्थलांतराचे सर्वाधिक चटके सोसणाऱ्या बिहारच्या नागरिकांनी पुन्हा एनडीएवरच विश्वास टाकल्याचे यातून स्पष्ट झाले. तथापि, सीएमपदाचे उमेदवार नितीशकुमार यांच्या जदयूची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. तरीही ते मुख्यमंत्री होतील, मात्र आता सरकारमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत भाजप असेल, हेही स्पष्ट झाले. जदयूपेक्षा संख्याबळ वाढल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आता मुख्यमंत्रीही आमचाच हवा, अशी मागणीही लगोलग करून टाकली. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी मात्र बिहारमध्ये नितीशच मुख्यमंत्री असतील, याचा पुनरुच्चार केला. नितीशकुमार यांच्या पीछेहाटीस चिराग पासवान कारणीभूत ठरले. ३० मतदारसंघांत त्यांच्यामुळे जदयूचा पराभव झाला.\nभाजप, राजद व जदयू या तिन्ही पक्षांनी विजयाचे दावे केले. शेवटच्या टप्प्यात तणाव इतका वाढला की नितीश यांच्या निवासस्थानी दोन-अडीच तास एनडीएच्या नेत्यांची खलबते सुरू होती. तथापि मध्यरात्री दोन वाजेपर्यंत निकालांची अधिकृत घोषणा झालेली नव्हती. दुसरीकडे, राजद व काँग्रेसने रात्रीच निवडणूक आयोगाकडे मतमोजणी प्रक्रियेत गैरप्रकाराच्या तक्रारी केल्या.\nचिराग : लोजपने वेगळी चूल मांडली नसती तर एनडीएला आणखी ३० जागा\n> चिराग यांनी ११२ उमेदवार जदयूच्या विरोधात उभे केले. यातील ३० जागी जदयूचा पराभवाचा फरक लोजपला मिळालेल्या मतांपेक्षा कमी होता.\nओवेसी : २० जागांवर महाआघाडीला फटका, यापैकी १२ एनडीच्या वाट्याला\n> मुस्लिमबहुल २० जागांवर भाजपने २०१५ ला केवळ ३ जागा जिंकल्या होत्या. यंदा मतांचे विभाजन झाल्याने भाजपला फायदा झाला.\nमायावती : ७४ जागांवर उमेदवार, एक विजयी, इतरांकडून मतविभाजन\n> बसपाने उमेदवार दिलेल्या ७४ जागांवर एनडीएने ६०% पेक्षा जास्त जागा जिंकल्या. किंवा रात्री उशिरापर्यंत आघाडी कायम होती.\nनितीश : शेवटच्या निवडणुकीचा डाव यशस्वी, अखेरच्या टप्प्यामुळे दिलासा\n> तिसऱ्या टप्प्यातील ७८ जागांच्या मतदानापूर्वी ही माझी अखेरची निवडणूक असल्याचे नितीश म्हणाले. यातील ४७ जागांवर एनडीएचा विजय.\nजदयू-भाजपशी संबंधित ५ प्रश्न\n> या विजयाचे सर्वात मोठे कारण काय\nपीएम नरेंद्र मोदी आणि सीएम नितीशकुमार यांची प्रतिमा. त्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा परिणाम बऱ्याच मर्यादेपर्यंत रोखता आला.\n> हे जदयू-भाजपचे मोठे यश आहे का\nनाही. कारण महाआघाडीने काट्याची लढत दिली. राजकारणात फक्त ५ वर्षांपूर्वी आलेल्या तेजस्वींमुळे निकाल शेवटपर्यंत गुलदस्त्यात.\n> काट्याची लढत होण्याचे कारण काय\nतेजस्वींचा रोजगाराचा मुद्दा. युवावर्ग जोडला. भाजपच्या १५ वर्षे जुन्या जंगलराजच्या मुद्द्याशी २० वर्षांचा युवा मतदार कनेक्ट झाला नाही.\n> जदयूच्या जागा कमी कशा झाल्या\nत्याचे सर्वात मोठे कारण लोजप. दुसरे मोठे कारण लोकांना नितीश सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत.\n> नाराजी सरकारबाबत होती, भाजपबाबत नाही\nनितीशविरोधातच जास्त नाराजी होती. त्यामुळे मोदी मंचावरून म्हणाले की, आमची आणि नितीश यांची सोबत साडेतीन वर्षांचीच आहे.\n> महाआघाडीचे सरकार का स्थापन झाले नाही\nकाँग्रेस सर्वात कमकुवत बाजू ठरली. असदुद्दीन ओवेसींच्या पक्षामुळे सीमांचलमध्ये ११ जागांवर महाआघाडीला फटका बसला.\n> तेजस्वीची नाेकरीची ऑफर चालली नाही\nबिहारमध्ये नाेकरी हाच यशस्वी फॉर्म्युला आहे. तेजस्वींनी तर थेट १० लाख नाेकऱ्यांचे पॅकेज दाखवले. परिणामी राजद सर्वात माेठा पक्ष ठरला.\n> तेजस्वींच्या हाती काहीच लागले नाही का\nनाही. ते एक परिपक्व नेता म्हणून पुढे आले. एकट्या तेजस्वीच्या चेहऱ्याच्या बळावर १११ जागा जिंकणे हे माेठे यश आहे.\n> लालू तुरुंगाबाहेर असते तर सत्ता आली असती\nकदाचित नाही. हाेऊ शकते एनडीए लालूंचा चेहरा दाखवून लाेकांना समजावण्यात यशस्वी झाले असते की जंगलाराज पुन्हा परत येईल.\n> मोदींबद्दल तेजस्वी का बाेलले नाही \nपंतप्रधानांच्या प्रतिमेबद्दल बाेलले तर उलट परिणाम हाेईल याची जाणीव तेजस्वींना हाेती. माेदींची टीकाही त्यांनी आशीर्वाद मानली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/ichhadhari-vishleshakanchya-bhaugardit", "date_download": "2021-08-02T06:19:37Z", "digest": "sha1:TJOH5EH6FKR6XY5LGP6F4727IWP6QWUK", "length": 22101, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "इच्छाधारी विश्लेषकांच्या भाऊगर्दीत... - द वायर मराठी", "raw_content": "\nयावेळी प्रथमच सात टप्प्यात निवडणूक घेतली गेल्यानं मतदानाच्या प्रक्रियेचा कालावधी वाढला आणि त्यामुळे राजकीय आभाळात अंदाजांची पंतंगबाजी चालू ठेवायला दीर्घकाळ मिळाला. सगळ्यांनाच आपल्या पांडित्याचा भ्रम कायम ठेवायचा असतो; माध्यमांची, त्या त्या विश्लेषकाची आणि प्रेक्षकांचीही ती गरज असते. तरीही इच्छाधारी विश्लेषणाकडून आपण वास्तववादी विश्लेषणाकडे इंचं इंच का होईना पण सरकायला हवे.\nलक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी\nएक्झिट पोल आल्यावर सगळ्या चर्चा साहजिकच त्याभोवती फिरत आहेत, परंतु गेले जवळपास चार ते पाच महिने सगळीकडेच राजकीय चर्चांना बहर आला होता. अंतिम निकाल येण्याआधी त्यावर थोडे मंथन केलं पाहिजे. देशात विविध राजकीय मतांची माणसं असणं हे सुदृढ लोकशाहीचं लक्षणच आहे, त्यामुळे मतामतांचा गलबला असेल तर तो नैसर्गिकच आहे. शेकडो चॅनेल्स, शेकडो संकेतस्थळे, हजारो वृत्तपत्रे, लाखो फेसबुकर्स, लाखो ट्विटर्स आणि करोडो व्हाट्सॅपयुजर्स असल्यावर तर हा धुरळा जास्तच उडणार आहे. प्रत्येक लोकसभा निवडणूक, प्रत्येक विधानसभा निवडणूक ही कुणाच्या ना कुणाच्या दृष्टीने कळीची असतेच. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीच्या आधी राजकीय विश्लेषक न चुकता ‘यावेळची निवडणूक किती महत्वाची आहे’, असे सांगत असतात तसे ते यावेळीही सांगत आले आहेत. कारण असे सांगितल्याशिवाय, पुढे तो जे काही सांगणार आहे, त्याचं महत्व अधोरिखित होत नाही.\nत्याचप्रमाणे २३ तारखेला काय होईल याबाबतचे अंदाज, त्याची विश्लेषणे सांगण्याचीही नेहमींप्रमाणे लाट आलेली होतीच. २०१४च्या तुलनेत समाजमाध्यमांनी आता अधिक हातपाय पसरलेले आहेत, सर्वच राजकीय पक्षही दरम्यानच्या काळात या नव्या माध्यमाशी परिचित झाले, त्यामुळे तर चर्चा, अंदाज, एकेमकांना खोडून काढणे, झोडून काढणे याला पूर आलेला होता. पण या अंदाजांना आधार काय असतो\nयावेळी प्रथमच सात टप्प्यात निवडणूक घेतली गेल्यानं मतदानाच्या प्रक्रियेचा कालावधी वाढला आणि त्यामुळे राजकीय आभाळात अंदाजांची पंतंगबाजी चालू ठेवायला दीर्घकाळ मिळाला. आता तर एक्झिट पोल बाहेर आले आहेत, त्यांचा आधार घेऊन २३ तारखेपर्यंत मोठमोठ्या आकारांचे पतंग आपण सगळेच उडवत राहणार आहोत. अधिकृतपणे मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यास बंदी असल्याने वैयक्तीक पातळीवर, छोट्या छोट्या गटांच्या पातळीवर अथवा एखाद्या खाजगी संस्थेचा हवाला देत अपेक्षित निकाल आणि संभाव्य गठबंधनांच्या शक्यता सोशल मीडियावर गेले दोन महिने इकडून तिकडे विहरत होत्या. त्यात भाजपला १२० पासून तर ३०० पर्यंत जागा देण्यात आलेल्या होत्या तर काँग्रेसला ८० पासून तर १८० पर्यंत जागा दिल्या जात होत्या. भाजपचा पराभव अथवा मोठा विजय या दोन्हीची कारणमीमांसा करता येते, परंतु काँग्रेसच्या खासदारांची संख्या किमान दुपटीने अथवा अधिक वाढण्याची कारणे मात्र कोणालाच नीट देता येत नव्हती.\nथोडक्यात, आपल्याकडील समाजमान्य, माध्यममान्य राजकीय पंडीत, पत्रपंडीत, पॅनेलपंडीत यांच्या तर्कांना आधार कमी आणि स्व-इच्छेचा रेटा जास्त असतो. क्रिकेटचे सामने जेंव्हा रेडीओवर ऐकले जात होते तेंव्हा, एखाद्या गोलंदाजाने अपील केले आणि अंपायरने ते फेटाळले तर शैलीदार हिंदी समालोचक सुशील दोशी म्हणायचे, ‘गेंदबाजने अपील जरुर की, पर उस अपीलमे उत्साह ज्यादा और विश्वास कम था… अगली गेंद…’ तर आपले राजकीय विश्लेषकही साधारणतः असेच असतात. कारण, काय होणार आहे, याचा अंदाज येणं कठीण असतं आणि ते साहजिक असतं. परंतु सगळ्यांनाच आपल्या पांडित्याचा भ्रम कायम ठेवायचा असतो, माध्यमांची, त्या त्या विश्लेषकाची आणि प्रेक्षकांचीही ती गरज असते.\nराजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते जर आपल्या पक्षाच्या विजयाचा दावा करत असतील, सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त करत असतील तर ते साहजिकच म्हटले पाहिजे. त्यांनी जर ‘आमच्या पक्षाचा पराभव होणार आहे’, असं सांगितलं तर त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्ची होईल. त्यांना स्वतःलाही लढण्याचं बळ राहणार नाही. शिवाय ‘काही तरी चमत्कार होईल, आपण योग्य मार्गानं चाललो आहोत, आपल्याला नक्कीच विजय मिळेल’, या आशेवरच तर हजारो उमेदवार रिंगणात असतात. त्या त्या क्षणी वाटणारा हा विश्वास हेच तर राजकीय चिवटपणाचे लक्षण असते. परंतु ज्यांची निवडणुकीत थेट आर्थिक अथवा मानसिक गुंतवणूक नसते, त्यांचे सगळे अंदाज भावनिक गुंतवणुकीवर आधारलेले असतात. ज्याला इंग्रजीत आपण विशफुल थिंकिग (म्हणजे आपल्याला जे व्हायला हवं आहे, तेच होणार आहे अशी खात्री व्यक्त करणं) म्हणतो, तसे ते असतात.\nलेख लिहिणारे, छापणारे, चर्चेत सहभागी होणारे, चर्चांचे सूत्रसंचालन करणारे, चॅनेल चालवणारे आणि सोशल माध्यमातील विविध व्यासपीठांवर व्यक्त होणारे या सगळ्यांचीच राजकीय मते काय आहेत, राजकीय कल काय आहे हे आपल्याला साधारण माहिती असतं. त्यामुळे त्यांचे राजकीय अंदाज काय असतील याची कल्पनाही आपण करु शकतो. खरे तर राजकारणात नसलेले, निवडणुकीतील जय-पराजयाचा ज्यांच्या आयुष्यावर लगोलग काहीही मोठा परिणाम होणार नाही अशा व्यक्तींनी, अभ्यासकांनी, आपल्याला जे व्हायला हवे आहे ते होणार नाही असे दिसत असेल तर ते सांगितले पाहिजे. एखादी व्यक्ती भाजपची पाठराखी असेल आणि भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता असेल तर त्या व्यक्तीला तसे सांगता आले पाहिजे (इथे उदाहरण देताना, मी भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता विचारात घेतली याचे कारणही तेच आहे… माझी इच्छा) पण तसे होताना आधीही कधी दिसले नाही आणि आताही दिसत नाही.\nअमुक एखाद्या व्यक्तीला ज्या पक्षाच्या विजयाची शक्यता अधिक दिसते, तो त्या पक्षाचा पाठीराखा आहे अस समजावे, हे सांगण्याचीही गरज नाही, तसे आपण समजतोच किंवा गृहितच धरतो. याचे एक कारण असेही आहे की, आपलं मत वाया जाऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. वस्तूतः पराभूत उमेदवाराला पडलेले मतही एकप्रकारे विजयी उमेदवारावर वचक ठेवण्यासाठी आणि पर्यायाने लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठीच उपयोगी असते. परंतु पराभूताला पडलेले मत वाया गेले, असा आपला गैरसमज असतो आणि म्हणून, ज्याला मत दिले तोच विजयी होण्याची शक्यता आपण बोलून दाखवतो.\nविश्लेषणांची सर्वात मोठी गंमत तर विजयानंतरच असते. कालपर्यंत आपण काय म्हटले होते हे विसरून सगळे राजकीय पंडित, पत्रपंडित, पॅनेलपंडित निकालांवर अधिकारानं बोलू लागतात. जो पक्ष हरला आहे त्याने आपल्या पराभवाचे चिंतन करावे, जनतेला गृहित धरू नये वगैरे उपदेश करू लागतात. हरलेला पक्ष निवडणुकीआधी जर सत्ताधारी असेल तर त्याला जनतेने योग्य धडा शिकवला आहे, असा निकाल पंडितमंडळी देऊन टाकतात. सत्तेत आलेल्या पक्षाने आता लोकांच्या हिताची कामे करावीत आणि जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवावा, असे सांगायलाही ते विसरत नाहीत. म्हणजे ‘चित भी मेरी, पट भी मेरी..’\nमतदानानंतर मतांच्या शक्यता-अशक्यतांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करणार्‍यांना इंग्रजीमध्ये सेफॉलोजिस्ट (psephologist) म्हणतात. ग्रीक निवडणुकांमध्ये गोटयांचा वापर करत असत त्यावरून (psephos म्हणजे गोट्या ) हा शब्द तयार झाला आहे. गणित, संख्याशास्त्र आणि विकसित तंत्रद्यान यांच्या सहाय्याने अंदाजांची सापेक्षता कमी होणे शक्य असते जरी अचूक नसू शकले तरी एखाद्या नेत्याची जूनी रेकॉर्डेड वक्तव्ये, व्हीडीओ क्लिप्स दाखवून त्याला जाब विचारला जातो तसेच राजकीय पंडित, पत्रपंडित, पॅनेलपंडित यांच्याबाबतही करायला हवे. याचा अर्थ त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करावे असे नव्हे, तर आधी व्यक्त केलेल्या अंदाजात नेमके काय आणि कुठे चुकले याचा जाहीर उच्चार व्हावा यासाठी ते केले पाहिजे. वृत्तपत्रे, वाहिन्या, संकेतस्थळे, फेसबुक प्रवक्ते या सगळ्यांच्या बाबतीत अशा निकालोत्तर कबुलीजबाबाची प्रक्रिया झाली पाहिजे. अंदाज चुकण्यात काहीच वावगे नाही. आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम, सहानुभूती आहे, ज्यांची विचारसरणी आपल्याला जवळची वाटते त्यांचाच विजय होईल अशी इच्छा करण्यातही काही वावगे नाही. परंतु सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना एका जबाबदारीची, अभ्यासाची आणि तथ्याधारित तर्क मांडण्याची शिस्त जर आपल्या सार्वजनिक राजकीय वर्तनाला लागायची असेल तर आपल्याला हा विचार केला पाहिजे. परिपक्व लोकशाहीत केवळ नेतेच नव्हे तर लोकही परिपक्व होणे गरजेचे आहे. इच्छाधारी विश्लेषणाकडून आपण वास्तववादी विश्लेषणाकडे इंचं इंच का होईना पण सरकायला हवे.\n(टिप – अर्थातच हे सर्वसाधारण प्रवृत्तीवर लिहिलेले आहे. नियम सिद्ध करण्यापुरते काही अपवाद याला असू शकतात)\nअगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून, लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.\n…आता PVC फलकांचे काय करणार\nकॅमेरा फ्रेम, मोदी आणि दगाबाजी\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ourakola.com/category/national/", "date_download": "2021-08-02T05:39:54Z", "digest": "sha1:D6W2W2L2KHGIHLC25PPV2CZRN6B63YUZ", "length": 10423, "nlines": 170, "source_domain": "ourakola.com", "title": "राष्ट्रीय Archives - Our Akola", "raw_content": "\nबाबूल सुप्रियो यांचा भाजपसह राजकारणालाही Goodbye\nCBSE 12वीचा निकाल जाहीर; 99.37% विद्यार्थी पास, मुलींनी सलग सहाव्या वर्षी मारली बाजी\nJEE परीक्षा : पावसामुळे परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळणार\nमुलांची Immunity चांगली, राज्यानं विशेष रणनीती आखून शाळा सुरु कराव्यात; AIIMSच्या संचालकांचा सल्ला\nआता लष्कराच्या जमीन सुद्धा विकल्या जाणार २५० वर्षांपूर्वीचा कायदा मोदी सरकार बदलणार\nनवी दिल्ली : भारतीय लष्‍कर जमीन धोरणात केंद्र सरकार बदल करणार आहे. या बदलानंतर भारतीय लष्‍कर जमिनीवर खासगी प्रकल्‍प उभारण्‍यास परवानगी...\nआषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईची मुख्यमंत्र्यांहस्ते शासकीय महापूजा\nपंढरपूर दि. २० – पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु...\nसंभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वोतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज,उद्योगांवर परिणाम होऊ देणार नसल्याची दिली ग्वाही\nमुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने धार्मिक, सामाजिक कारणे तसेच ...\nT20 World Cup: भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा भिडणार; क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला\nमुंबई: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा सर्वांसाठी केवळ सामना आणि मैदानापुरता उरत नाही तर देशप्रेमापर्यंत जातो. क्रिकेटप्रेमींसाठी आता एक मोठी...\nकेंद्र सरकार लवकरच सुरू करणार १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण\nनवी दिल्ली – देशातील कोरोनाविरोधातील लसीकरण मोहीमेला आता जोर धरू लागला आहे. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण तर वेगात सुरू...\nBSF Recruitment 2021: 10वी -12 वी पास उमेदवारांसाठी बीएसएफमध्ये नोकरीची संधी\nBSF Recruitment 2021 : सीमा सुरक्षा दलातर्फे भरतीद्वारा उमेदवारांची निवड लेखी आणि शारीरिक परीक्षांच्या आधारावर होणार आहे. सीमा सुरक्षा दलातर्फे...\nलोकसंख्या नियंत्रण कायदा मोदी सरकार आणण्याच्या तयारीत\nनवी दिल्ली: लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने कायदा आणण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. लोकसंख्या नियंत्रण...\nJEE Main Exam 2021 : जेईई मेन परीक्षेसाठी आजपासून नोंदणी सुरु, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर\nJEE Main Exam 2021 नवी दिल्ली: जेईई मेन परीक्षा 2021 च्या चौथ्या सत्रासाठी नोंदणी सुरु झाली आहे. जेईई मेन परीक्षेची...\nमाजी IAS अधिकारी रेल्वे मंत्री बनतो तेव्हा; पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना लावलं कामाला\nनवी दिल्ली - देशाचे नवनिर्वाचित केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पदभार स्विकारताच माहिती तंत्रज्ञान खात्याकडून कंपन्यांना इशारा दिला आहे. मावळते मंत्री...\n‘या’ बारा केंद्रीय मंत्र्यांना राजीनामे देण्याची ही आहेत कारणे\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी जुन्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची लडच बुधवारी लागली. सायंकाळी शपथविधी सोहळा सुरू होण्यापूर्वीच 12 मंत्र्यांनी...\nईसापुरचे भूमिपुत्र सहाय्यक आयुक्त अण्णासाहेब बोदडे यांची उपायुक्त पदी पदोन्नती\nअतिवृष्टी झालेल्या भागात कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली पाहणी\nआसेगाव बाजार येथे जीवनावश्यक वस्तूंच्या किट व मदत अनुदान वाटप\n“वाघ वाचवा” जनजागृतीसाठी चिमुकले सरसावले किड्स पॅराडाईजच्या विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम\nबातमी आमची विश्वास तुमचा\n आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]\nव्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा\nव्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर\nक्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.\nआम्हाला सोशल मिडीया सोबत जुळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1691", "date_download": "2021-08-02T05:16:44Z", "digest": "sha1:V7ELC35Z6R2YWH22WZZWOMYXSJKGINPX", "length": 9489, "nlines": 87, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 1| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nधर्माची पुनर्रचना करण्याचा मोठा प्रयत्न होण्यापूर्वी आधी संशयवादाची प्रचंड लाट येत असते. धर्माची पुनर्घटना करण्याचे सारे प्रसंग पाहा, त्या त्या वेळेस तुम्हाला या गोष्टीचे प्रत्यंतर मिळेल. श्रद्धेचे नवीन बी पुन्हा पेरण्यासाठी परंपरेची जमीन उखळून, नांगरुन ठेवावी लागते. एक महान आंदोलन सुरु होते आणि पडापड सुरु होते. अशा या पडापडीत, अशा या सर्व संसार धांडुळला जाण्याच्या वेळीच जे अचल असते, जे शाश्वत व सत्य असते. जे कशानेही नष्ट होत नाही, उद्ध्वस्त होत नाही, ते डोळ्यांसमोर उभे राहते. सर्व अस्थिराच्या पसा-यात ती स्थिर वस्तू समोर दिसते. धर्मावर टीका होऊ नये असे म्हणण्यात अर्थ नाही. मनाचा कोंडमारा केल्यामुळे मन सुधारेल अशी आशा करु नये. मनाला मोकळपणा द्यावा. यांत्रिक सनातनी धर्म किंवा केवळ धर्मशून्यता यांना भविष्यकाळात स्थान नाही. धर्माची भविष्यकाळात गरज भासणार नाही असे कोणी म्हणतात; परंतु धर्म सदैव राहील. धर्माला दूर करता येणार नाही. ती जी अज्ञात सत्यता, ते जे अननुभूत ब्रह्म, त्याच्याशी संबंध जोडावा असे मानवी हृदयास सदैव वाटत असते. त्या अमूर्तापाशी बसावे, त्या निराकाराजवळ हसावे, अशी भूक मानवी मनास नेहमी राहणार. जोपर्यंत मनुष्य मनुष्य आहे, तो मनन करणारा मानव आहे, जोपर्यंत त्याला जीवनासंबंधी जिज्ञासा आहे, आशा आहे, जोपर्यंत उच्चतर जीवनाची त्याला आकांक्षा आहे व जीवनाच्या कर्तव्यांची जाणीव आहे, तोपर्यंत धर्माच्या नाशाची भीती नाही. तोपर्यंत धर्म आहे. धर्माचे स्वरुप फार तर बदलेल, तो नवीन स्वरुपात मांडावा लागेल. अर्वाचीन ज्ञानाशी व विचारांशी, आजच्या शोधक व डोळस बुद्धीशी ज्या विश्वव्यापक सत्यांचा विरोध नाही, ती सत्ये नवीन स्वरुपात नवीन पद्धतीने मांडावी लागतील. आपले कार्य दुहेरी आहे. आपणास रुढींची बंधनेही तोडावयाची आहेतच. परंतु त्याचबरोबर कशात काही नाही, असे बेछूटपणे म्हणणारी जी स्वच्छंदी अराजक वृत्ती, तिच्याशीही झगडावयाचे आहे.\nप्रत्येक वस्तुला काही तरी कारण असते, म्हणून कार्यकारणभावात्मक अशा या सृष्टीलाही काही आदिकारण असेलच, या साखळीच्या सुरुवातीला कोणता तरी आरंभीचा दुवा असलाच पाहिजे, असे जर कोणी म्हटले तर त्याच्या सत्यतेसंबंधी आपण शंका घेऊ शकू; परंतु या विश्वाच्या मुळाशी काही तरी आधारभूत सत् असले पाहिजे, काही तरी मूळ प्रकृती असली पाहिजे, असे जर आपण म्हटले, तर संशय बराचसा कमी होतो. ‘या विश्वाला आदिकारण आहे की नाही, या सर्व पसा-याच्या पाठीमागे काही शक्ती आहे की नाही’ काही काही तत्त्वज्ञानी अशा प्रश्नांची टिंगलच करतात. व्हॉल्टेअर उपहासाने म्हणे, ‘नाक कशासाठी’ काही काही तत्त्वज्ञानी अशा प्रश्नांची टिंगलच करतात. व्हॉल्टेअर उपहासाने म्हणे, ‘नाक कशासाठी चष्मा ठेवण्यासाठी ’ अशाच प्रकारची ही कारणमीमांसा आहे. परंतु खरोखरच का सारे उपहासास्पद आहे जर कोणी म्हटले की या विश्वाची व्यवस्था, रचना, गती हे सर्व पाहून असे वाटते की याच्या पाठीमागे काही तरी योजना असावी, कोणता तरी हेतू असावा, हे उगीच, आपाततः सुदैवाने सारे चालले आहे असे नाही, तर त्याच्या म्हणण्याचा विचार नको का करायला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/international/many-people-are-digging-south-african-village-discover-mysterious-stones-a597/", "date_download": "2021-08-02T06:35:36Z", "digest": "sha1:WIH627KDSJFHQ3ZLPT7HKHKBA6NN7SBE", "length": 19607, "nlines": 132, "source_domain": "www.lokmat.com", "title": "काय सांगता? 'या' ठिकाणी मातीत सापडताहेत हिरे; नशीब आजमावण्यासाठी हजारो लोकांची गर्दी - Marathi News | many people are digging in this south african village to discover mysterious stones | Latest international News at Lokmat.com", "raw_content": "\nबुधवार २१ जुलै २०२१\nमुंबई मान्सून अपडेटराज कुंद्रापंढरपूरउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतदेवेंद्र फडणवीस\n 'या' ठिकाणी मातीत सापडताहेत हिरे; नशीब आजमावण्यासाठी हजारो लोकांची गर्दी\nMysterious Stones : रहस्यमयी दगड सापडल्यानंतर गावातील तब्बल 1000 हून अधिक लोकांनी आपलं नशीब आजमवण्यासाठी हिऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.\n 'या' ठिकाणी मातीत सापडताहेत हिरे; नशीब आजमावण्यासाठी हजारो लोकांची गर्दी\nकोणाचं नशीब कधी आणि कसं चमकेल हे सांगता येत नाही. एका रात्रीत एखादी व्यक्ती श्रीमंत, मालामाल झाल्याच्या अनेक घटना या चित्रपटामध्ये आपण पाहत असतोच. पण अशीच एक घटना आता समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका छोट्याशा गावात हिरे शोधण्यासाठी हजारो लोक एकत्र आल्याची घटना घडली आहे. क्वाजुलु-नताल प्रांतातील क्वाह्लथी गावात लोक हिऱ्याचा शोध घेत आहेत. परिसरात काही वेगळे रहस्यमयी दगड सापडल्यानंतर गावातील तब्बल 1000 हून अधिक लोकांनी आपलं नशीब आजमावण्यासाठी हिऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. रहस्यमयी दगड सापडत असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे.\nरहस्यमयी दगड हे क्वार्ट्ज क्रिस्टल (Quartz Crystal) असल्याचं म्हटलं जात आहे. ही माहिती समोर आल्यानंतर मोठ्या संख्येने लोक हिऱ्यांचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले असून खोदण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मेंडो सबेलो नावाच्या व्यक्तीने या शोधाला जीवनात येणारा मोठा बदल असं म्हटलं आहे. आता त्याला छोटी कामे करावी लागणार नाहीत आणि त्याचे आयुष्य बदलू शकेल. त्याच्यासारखे बरेच लोक आहेत जे हिरे शोधण्याच्या आशेने येथे खोदत आहेत असं म्हटलं आहे.\nएका व्यक्तीने आपण आपल्या आयुष्यात हिरे कधीचं पाहिले नसल्याचं म्हटलं आहे. तसेच काहींनी जे काही दगड आहेत ते विकायला देखील सुरुवात केली आहेत. येथील दगडांची विक्री देखील सुरू झाली आहे. 100 ते 300 आफ्रिकन रँड म्हणजे (7.29 ते 25 डॉलर) असा दर दगडाला मिळतो आहे. सापडत असलेले दगड हे खरंच हिरे आहेत की नाही हे माहीत नाही. मात्र तरी देखील लोक जमीन खोदत आहेत. हिरे मिळतील या आशेने लोक - महिला, मुलांसह दूरवरून कुदळ-फावडं घेऊन गावात येत आहेत.\nदक्षिण आफ्रिकेच्या खनिज संशोधन विभागाने हे हिरे असल्याला अद्याप पुष्टी दिलेली नाही. भूगर्भशास्त्रज्ञ आणि उत्खनन तज्ज्ञांचं एक पथक येथे पाठवलं जाईल आणि नमुने गोळा करून अभ्यास केला जाईल, असं सरकार सांगत आहे. हिरे मिळतील आणि नशीब बदलेल या आशेने रात्रंदिवस लोक येथे येऊन खोदत आहेत. त्यांना काहीतरी नक्की मिळेल ही आशा आहे. मात्र मोठ्या संख्येने लोक जमा झाल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका देखील आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :South Africaद. आफ्रिका\nक्रिकेट :WIvsSA : वेस्ट इंडिजचे पराभवाचे द्विशतक, दक्षिण आफ्रिकेचा डावानं दणदणीत विजय\nवेस्ट इंडिज संघाला घरच्याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून एक डाव व 63 धावांनी पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील त्यांचा हा 200वा पराभव ठरला. ...\nआंतरराष्ट्रीय :१,२,३...९ नव्हे तर तब्बल १० मुलांना दिलाय जन्म; महिलेचा दावा, नवा जागतिक रेकॉर्ड बनणार \nयाआधीच जुळ्या मुलांची आई असलेल्या सिथोलेने ७ मुलं आणि ३ मुलींना जन्म दिला आहे. ...\nआंतरराष्ट्रीय :महात्मा गांधींच्या पणतीला सात वर्षांचा तुरुंगवास; द. आफ्रिकेत ६० लाख रुपयांची फसवणूक\nSouth Africa : आशीष लता रामगोबिन या महात्मा गांधी यांची पणती आहेत. रामगोबिन यांना डरबनच्या न्यायालयाने ६२ लाख रुपये फसवणुकीच्या आरोपात ही शिक्षा सोमवारी सुनावली. ...\n HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस राहिला कोरोना, 32 वेळा Mutation; रिसर्चमधून मोठा खुलासा\nCoronaVirus Marathi News and Live Updates : HIV पॉझिटिव्ह महिलेमध्ये तब्बल 216 दिवसांपर्यंत कोरोना इन्फेक्शन राहिल्याचं पाहायला मिळालं. धक्कादायक बाब म्हणजे याच दरम्यान व्हायरसमध्ये 32 वेळा म्यूटेशन (Mutations) झालं. ...\nआंतरराष्ट्रीय :Mansa Musa: गेट्स, अदानी, अंबानींच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त श्रीमंत; पृथ्वीवर एक धनकुबेर होऊन गेला\nMansa Musa, world richest man. Half of gold in his Empire: 2012 मध्ये अमेरिकेच्या एका सेलिब्रिटी वेबसाईटने मुसाची संपत्ती 400 अब्ज डॉलर्स म्हणजेच 300 खरब एवढा अंदाज लावला होता. मात्र, इतिहासकारांनुसार मुसाची संपत्ती मोजण्याच्या पलिकडची होती, असे म्हट ...\nक्रिकेट :जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ कोणते BCCIची कमाई जाणून उडेल झोप\nTop 10 richest cricket boards in the world भारतात क्रिकेटचं वेड केवढं आहे, हे संपूर्ण जगाला माहित्येय. जगातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) ही सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. पण, त्यांचे नेमकं उत्पन्न किती, हे तुम ...\n तब्येल्यात घुसून घोड्याशी शरीर संबंध; सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती उघड\nही घटना गुरूवारी घडली. सीसीटीव्हीमद्ये कैद आरोपी व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. टर्नल हिल इक्वेस्ट्रियन सेंटरची मालक हिलेरी स्वार म्हणाली की, 'आरोपी व्यक्तीने फारच घाणेरडं कृत्य केलं आहे'. ...\nआंतरराष्ट्रीय :CoronaVirus: कोरोना काळात जगभरातील 15 लाख चिमुकले अनाथ, भारतातूनही समोर आला धक्कादायक आकडा\nतज्ज्ञांच्या मते, भारतात मार्च 2021 ते एप्रिल 2021दरम्यान अनाथालयांतील मुलांचे प्रमाण 8.5 पट वाढले आहे. या काळात येथील अनाथ मुलांची संख्या 5,091 वरून 43,139 वर पोहोचली आहे. ...\nआंतरराष्ट्रीय :आधी गोळी मारली नंतर गाडीखाली डोकं चिरडलं, दानिश यांच्या मृत्यूबाबत अफगाणी कमांडरचा मोठा खुलासा\nDanish Siddiqui Death : 16 जुलै रोजी दानिश सिद्दीकी यांची अफगाणिस्थानमध्ये हत्या करण्यात आली. ...\nआंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या परराष्ट्रखात्याने शिथिल केले भारतातील प्रवासासाठीचे निर्बंध\nकोविड रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अमेरिकन नागरिकांना आता भारतात प्रवास करण्याबाबत असलेले निर्बंध अमेरिकेच्या परराष्ट्रखात्याने कमी केले आहे. ...\nआंतरराष्ट्रीय :Flood in china : चीनमध्ये पुराचा कहर, 12 जणांचा मृत्यू, 100000 लोकांचे रेस्क्यू; शाओलिन मंदिरालाही पावसाचा तडाखा\nसिन्हुआ या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या पावसामुळे एकूण 12 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1,00,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ...\nआंतरराष्ट्रीय :भारतामध्ये दीड वर्षात कोरोनाने तब्बल ५० लाख लोकांचा मृत्यू झाला असावा; अमेरिकेतील अध्ययन\nअमेरिकेतील नवीन अध्ययनानुसार भारतात जानेवारी २०२० ते जून २०२१ दरम्यान कोरोनाने जवळपास ५० लाख लोकांचा मृत्यू झाला असावा. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nCorona death : ... तर जीव वाचला असता, ऑक्सिजन मुद्द्यावरुन मोदी सरकारवर भडकले 'राज'\nसलमान खानचं लग्न झाल्याचा दावा, दुबईत नूर नावाची पत्नी अन् १७ वर्षाची मुलगी; ‘भाईजान’चं सडेतोड उत्तर\nचीनच्या वाढत्या आर्थिक आणि सैन्य ताकदीचं अमेरिकेला 'टेन्शन', आता भारताबाबत घेणार मोठा निर्णय\n\"एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तात्त्पुरती ठिगळं नको; विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना मदत करा\"\nमायलेकींच्या घरातून येऊ लागली दुर्गंधी; शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावताच समोर आला धक्कादायक प्रकार\n“अल्पमतात येऊन केंद्र सरकार कोसळेल अन् देशात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/mehuli-ghosh-dashaphal.asp", "date_download": "2021-08-02T05:36:17Z", "digest": "sha1:WARLLQFW3ZMCAHVUHZMKGNFA3MF3VEQH", "length": 20464, "nlines": 319, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मेहुली घोष दशा विश्लेषण | मेहुली घोष जीवनाचा अंदाज mehuli ghosh, shooting", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » मेहुली घोष दशा फल\nमेहुली घोष दशा फल जन्मपत्रिका\nरेखांश: 88 E 20\nज्योतिष अक्षांश: 22 N 30\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nमेहुली घोष प्रेम जन्मपत्रिका\nमेहुली घोष व्यवसाय जन्मपत्रिका\nमेहुली घोष जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nमेहुली घोष 2021 जन्मपत्रिका\nमेहुली घोष ज्योतिष अहवाल\nमेहुली घोष फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nमेहुली घोष दशा फल जन्मपत्रिका\nमेहुली घोष च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर November 28, 2015 पर्यंत\nया काळाच्या सुरुवातीपासून तुमची कारकीर्दी काही स्फोटक किंवा दिशाहीन होईल. करिअरमध्ये नवे प्रकल्प किंवा मोठे बदल करणे टाळा. तुमचे मित्र आणि नातेवाईक यांच्याशी जुळवून घेणे कठीण होईल. अनिष्ट परिस्थिती उद्भवेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात वाद निर्माण होतील. जलद आर्थिक लाभासाठी अनैतिक काम करू नका. नोकरीच्या ठिकाणी समाधान लाभणार नाही. अपघाताची शक्यता आहे. अवघड परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. खोकला, श्वासोच्छवासाचे विकार किंवा संधिवाताचा त्रास होऊ शकतो.\nमेहुली घोष च्या भविष्याचा अंदाज November 28, 2015 पासून तर November 28, 2031 पर्यंत\nतुम्ही तुमच्यात असलेल्या संगीताच्या गुणांचा आनंद घेऊ शकाल. त्याचप्रमाणे एखादी नवी सांगीतिक रचना सुचण्याचीही शक्यता आहे. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल.\nमेहुली घोष च्या भविष्याचा अंदाज November 28, 2031 पासून तर November 28, 2050 पर्यंत\nया काळ तुमच्यासाठी फार अनुकूल नाही. आर्थिक बाबतीत समस्या जाणवतील. तुमच्या मेहुली घोष ्तेष्टांसोबत आणि नातेवाईकांसोबत असलेल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमच्या दैनंदिन आचरणाकडे लक्ष द्या. व्यवसायामध्ये फार धोका पत्करण्याचा हा काळ नाही कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमच्या पालकांच्या आजारपणामुळे तुम्ही त्रासलेले असाल. तुमच्या कुटुंबाच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकणार नाही.\nमेहुली घोष च्या भविष्याचा अंदाज November 28, 2050 पासून तर November 28, 2067 पर्यंत\nप्रवासात तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तींना भेटाल आणि त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद घडेल. तुमच्या व्यावसायिक आणि कौंटुबिक आयुष्याचा चांगल्या प्रकारे समतोल साधाल आणि दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडाल. तुमच्या इच्छा खूप कष्टांनंतर पूर्ण होतील पण अखेर त्यातून तम्हाला समृद्धी, लोकप्रियता आणि चांगले उत्पन्न व लाभ मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. वरिष्ठांकडून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.\nमेहुली घोष च्या भविष्याचा अंदाज November 28, 2067 पासून तर November 28, 2074 पर्यंत\nतुमचे वरिष्ठांसोबत तुमचा सुसंवाद राहील आणि पुढील वाटचालीमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. या काळात तुमचा हुद्दा जाण्याची शक्यता आहे. तुमच्या मनात सध्या अनेक कल्पक आणि नवनवीन कल्पना येत असतील, पण त्यांच्या चांगल्या वाईट बाजू पाहिल्याशिवाय त्यांची अंमलबजावणी करू नका. तुम्ही तुमच्या घराकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. प्रवासाचा योग आहे आणि प्रवास लाभकारक ठरेल. तुमच्या कुटुंबियांच्या प्रकृतीच्या तक्रारी असतील, त्यामुळे त्यांच्या आणि तुमच्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या.\nमेहुली घोष च्या भविष्याचा अंदाज November 28, 2074 पासून तर November 28, 2094 पर्यंत\nतुम्हाला सत्ता मिळेल, या सत्तेची फळं कदाचित तुम्ही या पूर्वी अनुभवलेली नसतील. व्यक्तिगत आय़ुष्यात तुमच्या जवळची माणसे तुमच्यावर अवलंबून असतील. तुम्हाला या काळात खूप प्रसिद्धी मिळेल. तुम्ही मानसिक दृष्ट्या कणखर राहाल. तुमच्या पत्नीसोबतचा तुमचा संवाद आणि तुमचे संबंध प्रेमाचे राहतील. अपत्यप्राप्ती संभवते. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य देतील. एकूणच हा अत्यंत आनंददायी समय असेल.\nमेहुली घोष च्या भविष्याचा अंदाज November 28, 2094 पासून तर November 28, 2100 पर्यंत\nहा तुमच्यासाठी आरामदायी कालावधी आहे. तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असाल आणि दृष्टिकोनही सकारात्मक राहील. तुमचे कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. पण तुमच्या भावाच्या प्रकृतीच्या कुरबुरींची शक्यता आहे. या काळात प्रवास संभवतो. कमी अंतराचा प्रवास फलदायी ठरेल आणि नशीब फळफळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटाल. आरोग्य निरोगी राहील आणि शत्रुवर विजय मिळवाल.\nमेहुली घोष च्या भविष्याचा अंदाज November 28, 2100 पासून तर November 28, 2110 पर्यंत\nतुमच्या कारकिर्दीमध्ये एक पुढचे पाऊल टाकण्यासाठी आणि मोठी झेप घेण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. भागिदार किंवा सहकाऱ्यांकडून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला आनंदाचे क्षण मिळतील. प्रेम आणि रोमान्स या दोन्ही प्रकारात सुख लाभेल. व्यवहार आणि परदेशी प्रवासातून लाभ होईळ. आरोग्याच्या तक्रारीमुळे मन:शांती ढळेल. रोजच्या जीवनात स्वयंशिस्त, स्वयंनियंत्रण अंगी बाणवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. ताप आणि संधीवातापासून सावध राहा आणि काळजी घ्या. या काळात तुमच्या जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ होण्याची शक्यता आहे.\nमेहुली घोष च्या भविष्याचा अंदाज November 28, 2110 पासून तर November 28, 2117 पर्यंत\nया कालावधीत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या धाडसी असाल. तुमच्या नातेवाईकांसाठी विशेषत: जोडीदारांसाठी हा अनुकूल कालावधी आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता कारण यश निश्चित आहे. भौतिक वस्तुंचा तुमच्या आयुष्यात समावेश होईल. तुमचे विरोधक यात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमचा विजय निश्चित आहे.\nमेहुली घोष मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nमेहुली घोष शनि साडेसाती अहवाल\nमेहुली घोष पारगमन 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/the-most-venomous-manyar-snake-found-near-the-shivaji-maharaj-statue-of-dombivli-mhss-493185.html", "date_download": "2021-08-02T06:10:12Z", "digest": "sha1:W3U6LCZVS5NVHH2AJZ75CZKDH2RPY2VD", "length": 10461, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डोंबिवलीत शिवरायांच्या पुतळ्याजवळ आढळला सर्वात विषारी साप, VIDEO– News18 Lokmat", "raw_content": "\nडोंबिवलीत शिवरायांच्या पुतळ्याजवळ आढळला सर्वात विषारी साप, VIDEO\n'अत्यंत आक्रमक जातीचा मण्यार साप हा भारतातील सर्वांत चार विषारी सापांपैकी एक आहे. हा साप कोब्रा आणि पायथॉनपेक्षाही अधिक विषारी आणि धोकादायक आहे'\n'अत्यंत आक्रमक जातीचा मण्यार साप हा भारतातील सर्वांत चार विषारी सापांपैकी एक आहे. हा साप कोब्रा आणि पायथॉनपेक्षाही अधिक विषारी आणि धोकादायक आहे'\nडोंबिवली, 02 नोव्हेंबर : डोंबिवली (Dombivali) पूर्वेकडे मानपाडा रोडला (Manpada Road) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ संजीत वायंगणकर यांच्या स्टॉलजवळ विषारी जातीचा साप (manyar snake)आढळून आला. शहरी भागात हा साप आढळून आल्याने परिसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर अचानक अवरतलेल्या या सापाला पाहून व्यापाऱ्यांसह पादचाऱ्यांचीही घाबरगुंडी उडाली होती. शिवरायांच्या या पुतळ्याजवळ काही प्रमाणात झाडे आहेत. त्यामुळे या ठिकाणी छोटे पक्षी, पाली, सरडे, उंदरांचेही वास्तव्य आहे. हा साप अचानक या भागात वळवळताना आढळून आल्यानंतर स्टॉलधारक संजीत वायंगणकर यांनी तात्काळ सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व सर्पमित्र सौरभ मुळे यांना कळविले. सर्पमित्र मुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सापाला पकडले. त्यानंतर कल्याण-डोंबिवलीच्या वनविभागाला कळविल्यानंतर 24 तासांच्या आत हा साप घनदाट जंगलात सोडला जाईल, असं मुळे यांनी सांगितलं. या सापाचे नाव कॉमनक्रेट (मण्यार) आहे. अत्यंत आक्रमक जातीचा मण्यार साप हा भारतातील सर्वांत चार विषारी सापांपैकी एक आहे. हा साप कोब्रा आणि पायथॉनपेक्षाही अधिक विषारी आणि धोकादायक आहे, अशी माहिती वॉर रेस्क्यू फाऊंडेशनचे सचिव सुहास पवार यांनी दिली. विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर पवार पुढे म्हणाले की, हे साप रात्रीचे असतात. म्हणजेच रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. त्याचे रक्त थंड आहे, म्हणून ते उबदार ठिकाण शोधत असतात. जेणेकरून हे साप आपले रक्त उबदार ठेऊ शकतात. खेड्यांमधील लोक जमिनीवर झोपतात. अंगावर ओढण्यासाठी ते चादर किंवा कांबळीचा वापर करतात. अशावेळी जर त्या व्यक्तीनेही आपली बाजू (कुस) बदलली तर हा साप त्या व्यक्तीला दंश करतो. एखाद्या व्यक्तीस मच्छर चावल्यासारखे वाटते, कारण या सापाचे दात खूपच लहान असतात. विष संपूर्ण शरीरात हळूहळू पसरते आणि सकाळी त्या व्यक्तीचा झोपेतच मृत्यू होतो. म्हणून या सापाच्या दंशामुळे मनुष्य सकाळचा सूर्य पाहू शकत नाही. सुहास पवार पुढे म्हणाले की, 'हाजीमलंगच्या जंगलात अजगर साप मोठ्या प्रमाणात आढळतात. पण डोंबिवलीच्या टेकड्यांमध्ये मण्यार मोठ्या संख्येने आढळतात. गेल्या अनेक वर्षात डोंबिवली एमआयडीसीच्या कॅम्पसमध्ये मण्यार साप आढळले आहेत. सर्वात विषारी सापांपैकी मण्यार सापाला लहान दात आहेत. हे कमी प्रमाणात अधिक नुकसान करते. पट्टेरी मण्यार अतिशय विषारी असून त्याचे विष नागाच्या विषापेक्षा तब्बल सोळा पटींनी जास्त जहाल असते. हा साप बराच मोठा व दिसायला सुबक असतो. लांबी सुमारे 170 सेंमी किंवा त्याहूनही जास्त असते. शरीरावर एकाआड एक असे काळे व पिवळे पट्टे असतात. प्रत्येक पट्ट्याची (दोन्ही प्रकारच्या) रुंदी सरासरी 5 सेंमी. असते. मानेवर एक काळीखूण असून ती डोळ्यापर्यंत पसरलेली असते. एकनाथ खडसेंची भाजपवर पहिली 'सर्जिकल स्ट्राईक', 60 जण राष्ट्रवादीत दाखल कधीकधी टोक्याच्या मध्यावर काळे टिपके असतात. शरीराच्या वरच्या पृष्ठावर मधोमध एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत गेलेला एक वरंबा (उंचवटा) असून त्याच्यावर मोठ्या षट्कोणी खवल्यांची ओळ असते. शेपटाचे टोक जाड व बोटके असते. इतर साप खाऊन हा आपली उपजीविका करतो. पण बेडूक, उंदीर, सरडेही खातो. या सापात विषाच्या 0.2 मात्रेच्या प्रमाणात 10 माणसांना मारण्याची क्षमता असल्याची माहिती वॉर रेस्क्यू फाऊंडेशनचे सचिव सुहास पवार यांनी दिली.\nडोंबिवलीत शिवरायांच्या पुतळ्याजवळ आढळला सर्वात विषारी साप, VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/money/money-control-insider-all-you-need-to-know-about-indian-corporate-gh-493275.html", "date_download": "2021-08-02T06:15:15Z", "digest": "sha1:JNBPMXZYU7RHNDFPUGHJRGSNJ3EHOZLJ", "length": 22301, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "MC Insider : भारतीय उद्योग जगातल्या बित्तंबातम्या; कॉर्पोरेटचा पॉवर प्ले– News18 Lokmat", "raw_content": "\nMC Insider : भारतीय उद्योग जगातल्या बित्तंबातम्या; कॉर्पोरेटचा पॉवर प्ले\nसिनेमा जगतातल्या आतल्या बातम्या सांगणाऱ्या खूप वेबसाइट्स आहेत. पण उद्योग जगतातली आतली पक्की खबर सांगण्यासाठी मनी कंट्रोलने MC Insider सदर सुरू केलं आहे. त्याचाच हा आजचा भाग..\nसिनेमा जगतातल्या आतल्या बातम्या सांगणाऱ्या खूप वेबसाइट्स आहेत. पण उद्योग जगतातली आतली पक्की खबर सांगण्यासाठी मनी कंट्रोलने MC Insider सदर सुरू केलं आहे. त्याचाच हा आजचा भाग..\nमनी कंट्रोलने सांगितलेल्या उद्योग जगतातल्या बातम्या : WFHची जोखीम आली अंगाशी वर्क फ्रॉम होम WFHमुळे भारतीय उद्योग जगताला विशेषत: आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. नेहमी ऑफिसमध्ये असतानाही सीनिअर्सना आपल्या ज्युनियर्सच्या कामावर लक्ष ठेवणं जमत नाहीच आता WFH मुळे तर त्यांना आश्चर्याचे धक्के बसत आहेत या अग्रगण्य टेक फर्मचा विचार करा ज्यांना त्यांच्या एका मोठ्या प्रकल्पासाठी त्वरित डॅमेज कंट्रोल करावं लागलंय. का या अग्रगण्य टेक फर्मचा विचार करा ज्यांना त्यांच्या एका मोठ्या प्रकल्पासाठी त्वरित डॅमेज कंट्रोल करावं लागलंय. का क्लाएंटचा संवेदनशील डाटा ‘जवळपास’ लिक झाला आहे. इथं घडलं असं : एका नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्याने सर्वांना अक्सेस असलेल्या इंटरनल टूलच्या माध्यमातून क्लायंटचा सोर्स कोड (ज्यामध्ये संवेदनशील माहिती होती) कॉपी करण्याचा प्रयत्न केला. मॅनेजर्सना लगेच अलर्ट गेला. या यंत्रणेचे चेक्स व्यवस्थित चालत होते हे बरं झालं. या अतिसाहसी नव्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकलं. तो नवा कर्मचारी प्रशिक्षितही असेल पण ऑफिसच्या सेटिंगमध्ये असा स्लिप अप टाळता आला असता का क्लाएंटचा संवेदनशील डाटा ‘जवळपास’ लिक झाला आहे. इथं घडलं असं : एका नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्याने सर्वांना अक्सेस असलेल्या इंटरनल टूलच्या माध्यमातून क्लायंटचा सोर्स कोड (ज्यामध्ये संवेदनशील माहिती होती) कॉपी करण्याचा प्रयत्न केला. मॅनेजर्सना लगेच अलर्ट गेला. या यंत्रणेचे चेक्स व्यवस्थित चालत होते हे बरं झालं. या अतिसाहसी नव्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकलं. तो नवा कर्मचारी प्रशिक्षितही असेल पण ऑफिसच्या सेटिंगमध्ये असा स्लिप अप टाळता आला असता का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. आणि हे खरंच WFHमुळे निर्माण झालेलं संकट आहे का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. आणि हे खरंच WFHमुळे निर्माण झालेलं संकट आहे का खेळामधील 'दादागिरी' गेल्या वर्षी देशात झपाट्याने वाढणाऱ्या गेमिंग कंपन्यांच्या यादीत सहभागी होणारी ही कंपनी भारतातील पहिली गेमिंग कंपनी ठरली. 2020 च्या वर्षात आणखी एक चांगली बातमी आली. या कंपनीने देशातील सर्वात मोठ्या वार्षिक स्पोर्टिंग एक्सट्रावेगॅन्झाचं प्रायोजकत्व मिळविले. परंतु एवढी मोठी गुंतवणूक केलेल्या या कंपनीला आपण निर्णयाचा फेरविचार करायला हवा होता असं वाटतंय. कारण खेळामधील 'दादागिरी' गेल्या वर्षी देशात झपाट्याने वाढणाऱ्या गेमिंग कंपन्यांच्या यादीत सहभागी होणारी ही कंपनी भारतातील पहिली गेमिंग कंपनी ठरली. 2020 च्या वर्षात आणखी एक चांगली बातमी आली. या कंपनीने देशातील सर्वात मोठ्या वार्षिक स्पोर्टिंग एक्सट्रावेगॅन्झाचं प्रायोजकत्व मिळविले. परंतु एवढी मोठी गुंतवणूक केलेल्या या कंपनीला आपण निर्णयाचा फेरविचार करायला हवा होता असं वाटतंय. कारण प्रतिस्पर्धी गेमिंग कंपनीने एका वरिष्ठ स्पोर्ट्स अडमिनिस्ट्रेटरला घेऊन जाहिरात केली असून त्यांना या जाहिरातीचा जबरदस्त फायदा होत आहे. यात कोणताही कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा मुद्दा उद्भवणार नाही असं त्या अडमिनिस्ट्रेटरने म्हटलं आहे. पण जेव्हा चिनी कंपनीकडून या स्पर्धेचं प्रायोजकत्व काढून घेण्यात आलं तेव्हा ही स्पर्धा अडचणीत असताना ती वाचवण्यासाठी या कंपनीने हजारो कोटी रुपये खर्चून त्याचं प्रायोजकत्व मिळवलं पण त्याऐवजी या अडमिनिस्ट्रेटरला घेऊन जाहिरात केली असती तर बरं झालं असतं असं कंपनीला आता वाटत असावं. व्यवसायातील गेममध्ये ही कंपनी कमी पडली. KBC 12 ला कोणी अडचणीत आणलं प्रतिस्पर्धी गेमिंग कंपनीने एका वरिष्ठ स्पोर्ट्स अडमिनिस्ट्रेटरला घेऊन जाहिरात केली असून त्यांना या जाहिरातीचा जबरदस्त फायदा होत आहे. यात कोणताही कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा मुद्दा उद्भवणार नाही असं त्या अडमिनिस्ट्रेटरने म्हटलं आहे. पण जेव्हा चिनी कंपनीकडून या स्पर्धेचं प्रायोजकत्व काढून घेण्यात आलं तेव्हा ही स्पर्धा अडचणीत असताना ती वाचवण्यासाठी या कंपनीने हजारो कोटी रुपये खर्चून त्याचं प्रायोजकत्व मिळवलं पण त्याऐवजी या अडमिनिस्ट्रेटरला घेऊन जाहिरात केली असती तर बरं झालं असतं असं कंपनीला आता वाटत असावं. व्यवसायातील गेममध्ये ही कंपनी कमी पडली. KBC 12 ला कोणी अडचणीत आणलं महामारी असो किंवा महामारी नसो, क्रिकेट हा भारतातील एक धर्म आहे आणि यावर्षी पुन्हा आयपीएलने हे सिद्ध केलं आहे. या वार्षिक क्रिकेटिंग एक्सट्रावेगॅन्झाने क्विझ शो कौन बनेगा करोडपती किंवा केबीसीची व्ह्युवरशीप पूर्णपणे खाऊन टाकली असून त्यामुळे या शोच्या कमाईत मोठी घट झाली आहे, असे एका उद्योगातील आतील सूत्रांनी सांगितलं. शोचा हा 12 वा सिझन आहे आणि असं म्हटलं जातंय की व्ह्युवरशीप कमी झाल्यामुळे स्पॉट अडसाठी आणि प्रायोजकत्वासाठी प्रीमियम दरही शोला मिळू शकला नाही. या वर्षी केबीसी को पॉवर्ड स्पॉन्सरशीपसाठी सुमारे 35-40 कोटी रुपये आणि असोसिएट स्पॉन्सरसाठी 25 कोटी रुपये घेऊन काम करीत आहे. अड इन्व्हेंटरीसाठी 3.5-4 लाख रुपये दर आहे. हे सर्व दर गेल्या वर्षीप्रमाणेच आहेत. तरीही शोच्या निर्मात्यांनी या सर्व गोष्टी बाजूला सारून कार्यक्रम \"पूर्वीप्रमाणेच चांगला सुरू आहे\" या म्हणण्यावर जोर दिला आहे. मोहक शांतता जरा कडवट वळणावर येऊन संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेल्या या कॉर्पोरेट लढाईच्या गीअर्समध्ये सध्या काहीसा बदल होताना दिसत आहे. यापैकी एख पक्ष आपला POV पुढे ठेवण्यासाठी माध्यमांमध्ये आक्रमक अभियानं राबवत आहे त्यामुळे नजीकच्या भविष्यात या दोन्ही कॉर्पोरेट्समध्ये शांतपणे तडजोड होणं दुरापास्तच दिसतंय. हं, आता एखाद्याने सर्व कटुता मिटवून शांततेसाठी उत्सुकता दाखवली तर ठीक आहे, पण ते अशक्य दिसतंय. आणि एका पक्षाने अलीकडेच सादर केलेला ‘साधा तोडगा’ खरोखरच सावधगिरीने पुढे जाण्यास उत्सुक असलेली दुसरी बाजू मान्य करण्याची शक्यता कमी आहे. स्पष्टपणे, हा कलह अपेक्षेपेक्षा जास्त काळ वाढू शकेल, जोपर्यंत न्यायालय हस्तक्षेप करून त्याची डेडलाइन ठरवत नाही तोपर्यंत तो चालू राहील असं वाटतंय. आरोग्यदायी कल्पना आयटी उद्योगातील काही विशिष्ट लोकांसह आपल्या नावाचं साधर्म्य असणारा एक अग्रगण्य हेल्थकेअर गुप अचानकच एक आरोग्य योजना बाजारात आणू इच्छितो. महागाईमुळे अडचणीत सापडलेल्या कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मदत करण्यासाठी स्वत: ची आरोग्य सेवा सुरू करण्याचा विचार हा ग्रुप करत आहे. देशात कोणतीही सामाजिक सुरक्षा योजना किंवा सार्वत्रिक आरोग्य विमा नसताना असा विचार करणं खरोखरच प्रशंसनीय आहे. ही योजना लो सबस्क्रिपश्न मॉडेल असेल जे लवकर निदान आणि उपचारांना प्रोत्साहित करेल. आम्ही खात्रीपूर्वक आशा करतो की या फर्मच्या कल्पनेती त्या क्षेत्रातील इतर कंपन्याही काही शिकतील. रेकॉर्डवर असलेलं/नसलेलं केंद्रीय मंत्रालयं व विभागांकडील बातमी प्रसिद्ध करण्याची कार्यप्रणाली व्यवस्थित कार्यरत आहे. बहुतेक मंत्रालयांचे प्रवक्ते भारतीय माहिती सेवेतील (आयआयएस) आहेत. बहुधा मंत्र्यांचे मीडिया सल्लागार असतात. परंतु रायसीना हिलवरील महत्त्वाच्या मंत्रालयाच्या एक शक्तिशाली आणि प्रभावी नोकरशहाने स्वत: साठी मीडिया सल्लागार नेमून आपलं वेगळेपण दाखवायचा प्रयत्न केला आहे. हा गृहस्थ बहुधा अशी लक्झरी असलेला केंद्र सरकारमधील एकमेव सचिव असेल. आयआयएस केडरमध्ये अनेक दु:खी चेहरे आहेत यात आश्चर्य नाही. बरेचदा माध्यम सल्लागाराने अधिकृत प्रवक्त्यास न विचारताच थेट पत्रकारांना प्रेस रिलिझ पाठवल्या आहेत. ही 'प्रेस स्टेटमेन्ट्स' अत्यंत विलक्षण आहेत कारण ती 'ऑफ द रेकॉर्ड' म्हणजे जाहीर न करण्याजोगी आहेत. यातला मजकूर असा आहे की जो कधीच प्रसिद्ध केला जाऊ शकत नाही. ही जगावेगळी प्रेस स्टेटमेंट्स 'सरकारमधील सर्वोच्च सूत्रांनी सांगितलं ...' किंवा ' सरकारीमधील अनेक सूत्रांनी सांगितलं...' अश वाक्यांपासून सुरू होतात आणि त्यानंतर संबंधित मंत्रालयाच्या कामगिरीविषयी स्पष्टपणे माहिती देतात. पत्रकारांच्या अधिकृत प्रवक्त्यांकडे तक्रारी जाऊनही, या सचिवाच्या बॉसना त्यांची कार्यपद्धती मान्य असल्यामुळे यावर काही कारवाईच होत नाही. लो-प्रोफाइल CEO या मोठ्या बँकेची इन-हाऊस कम्युनिकेशन्स टीम आणि पीआर टीम आता वैतागल्या आहेत. कंपनीच्या महत्त्वाच्या इव्हेंटसाठी तरी माध्यमांपुढे या हे समजवून सांगून त्यांच्या माध्यम टीम्स थकल्या आहेत. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सीईओनी प्रेसशी बोलणं महत्त्वपूर्ण आहे असा त्यांचा तर्क ऐकण्याच्या मनःस्थितीतच हे सीईओ महाशय नाहीत. मुलाखती विसराच, पण त्यांनी तिमाहीतील आर्थिक निकाल जाहीर करण्याच्या पत्रकार परिषदेतही चार शब्द बोललेले नाहीत. खरं सांगायचं तर, बँक चांगली प्रगती करत आहे आणि अप्रिय भूतकाळातील आठवणी मोठ्या प्रमाणात विसरल्या गेल्या आहेत. सीईओ ठामपणे सांगतात की त्यांना बँकेचा चेहरा म्हणून माध्यमांसमोर येण्याची गरज नाही. या दृष्टिकोनाने त्यांच्या बर्‍याच सहकाऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे, कारण अगोदर जे सीईओ होते ते मीडिया सॅव्ही होते आणि नियमितपणे सर्व माध्यमांना दीर्घ मुलाखती द्यायचे. त्यांचे उत्तराधिकारी दुसरं टोक गाठत आहेत. कदाचित सर्वांत आघाडीच्या बँकांपैकी हे एकमेव सीईओ असतील जे मागे राहून बँकेचं नेतृत्व करत आहेत. कॉन्फिडेन्शियल डील नाही फॉरेन ब्रोकरेजच्या मुद्द्यामुळे भारतातील सिमेंट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये शेअर बाजारात जोरदार स्पर्धा लागली असून बरेचसे शेअर वर जात आहेत. या सर्व आशांदरम्यान, आम्हाला असं कळतंय की मिड-कॅप सिमेंट प्लेयर या लाटेवर आरूढ होऊन शेअर पैशांत रुपांतरित करू इच्छितो आहे. अनेक HNI हे शेअर विकत घेण्याची तयारी चालवली आहे. सिमेंट क्षेत्रातील शेवटचा महत्त्वाचा करार म्हणजे जेव्हा निरमा समूहाने इमामी समूहाच्या मालमत्तेच्या खरेदीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी इतर बड्या प्रतिस्पर्धींना स्पर्धेतून बाहेर काढलं होतं. या सिमेंट कंपनीला तिच्या स्पर्धकांप्रमाणेच कोविड-19 महामारीचा आर्थिक फटका बसला आहे. पण त्यांची मोठी बचत गुंतवणूकदारांना आकर्षित करेल. तुंबलेलं शॉपिंग कार्ट Covid - 19 आणि लॉकडाऊनने ग्राहक इंटरनेट स्पेसला बूस्टर डोस दिला आहे. जसजशी मागणी वाढत जाते तशीच ग्रोथ कॅपिटलचीदेखील आवश्यकता असते. ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या क्षेत्रातील एक कंपनी मोठी डील करण्याच्या तयारीत आहे. आता या कंपनीचा ऑनलाइन बिझनेस बहरला असल्याने ही बडी कंपनी व्यवसाय वृद्धीच्या दिशेने पाऊल टाकत आहे. पण एवढंच नाही. सध्यातरी ग्राहकांचं वर्तन थोड्या काळासाठी बदललं नाही तर जागतिक स्तरावरील मोठा गुंतवणूकदारही या कंपनीत गुंतवणूक करेल आणि त्या गुंतवणुकीला ‘बास्केट’ म्हणता येईल.\nMC Insider : भारतीय उद्योग जगातल्या बित्तंबातम्या; कॉर्पोरेटचा पॉवर प्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahabharti.in/category/10th-pass-jobs/", "date_download": "2021-08-02T06:20:49Z", "digest": "sha1:7Q2KW6ZSATA6TLNMFBKX2WQCLO4JRH5F", "length": 6472, "nlines": 118, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n इंडियन नेव्हीत आजपासून भरती प्रक्रिया सुरु\nजळगाव येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन | Jalgaon Job Fair 2021\nBSF Recruitment 2021 | सीमा सुरक्षा दल अंर्तगत 451 रिक्त पदांची भरती…\nअर्ज सुरु – 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; 25,271…\n4 थी, 10 वी आणि 12 वी उत्तीर्णांना संधी – कॅन्टोन्मेंट बोर्ड…\nउत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1,664 रिक्त पदांची भरती | NCR Recruitment…\nPune Job Fair 2021 | पुण्यात ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन\n10 वी, 12 वी उत्तीर्णांनकरिता सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय…\nTMC Recruitment 2021 | टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत 53 पदांची भरती\n10 वी उत्तीर्णांना ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कामठी येथे…\nNPCIL अंतर्गत 189 पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित\nमत्स्यव्यवसाय संचालनालय, गोवा भरतीकरिता नवीन जाहिरात\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\n इंडियन नेव्हीत आजपासून भरती प्रक्रिया सुरु\nNHM मुंबई भरती विविध पदांचा निकाल जाहीर\nMPSC मार्फत 15,500 रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा; शासननिर्णय जारी…\nजळगाव येथे ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन | Jalgaon Job Fair 2021\nजिल्हा परिषद भरती सराव प्रश्नसंच 117\nAnganwadi Staff Recruitment 2021: गुणांकनाच्या आधारे होणार अंगणवाडी…\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2021 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T07:20:36Z", "digest": "sha1:7GQSJPFHRBLGYXKUCLTAKJWRFI2VUW3K", "length": 9072, "nlines": 316, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nया चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही\nमूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: vec:Haryana\nr2.7.3) (सांगकाम्याने बदलले: sa:हरियाणाराज्यम्\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: pl:Hariana\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: oc:Haryana\nसांगकाम्याने काढले: as:হাৰিয়ানা (deleted)\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: as:হাৰিয়ানা\nr2.6.5) (सांगकाम्याने बदलले: or:ହରିୟାଣା\nr2.7.2) (सांगकाम्याने बदलले: or:ହରିଆଣା\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: af:Harjana\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: tr:Haryana\nr2.5.2) (सांगकाम्याने काढले: fj:Haryana\nr2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: bo:ཧ་རི་ཡཱ་ཎཱ།\nr2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: br:Haryana\n[r2.6.4] सांगकाम्याने वाढविले: fj:Haryana\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1692", "date_download": "2021-08-02T04:57:32Z", "digest": "sha1:ESPY2S4SS3UCSOYK7Z2QSFBX4HUWGBEZ", "length": 10995, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 2| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nते म्हणणे विचार करण्याच्या लायकीचे नाही का या विश्वाकडे शास्त्रीय दृष्टीने पाहूनही आस्तिकता राहते. शास्त्रीय दृष्टी नास्तिकच करते असे नाही. सत्यार्थाने पाहिले तर जगाचे शेवटी काय होणार आहे ह्या मुलभूत प्रश्नाशी शास्त्राला काहीएक कर्तव्य नाही. शास्त्र जीवनातील काही स्वरुपांचा विचार करते आणि इतर प्रश्न धर्म व तत्त्वज्ञान यांच्यावर सोपविते. या विश्वाच्या विकासासंबंधी दोन तुल्यबल अशा विचारप्रक्रिया जर समोर मांडण्यात येत असतील, त्या दोन्हीही दृष्टी जर सत्य वाटत असतील, तर ज्या विचारप्रक्रियेमुळे, जी दृष्टी घेतल्यामुळे मनुष्यांचा परमोच्च विकास होण्याची शक्यता दिसेल ती प्रक्रिया, ती दृष्टी आपण का मान्य करु नये या विश्वाकडे शास्त्रीय दृष्टीने पाहूनही आस्तिकता राहते. शास्त्रीय दृष्टी नास्तिकच करते असे नाही. सत्यार्थाने पाहिले तर जगाचे शेवटी काय होणार आहे ह्या मुलभूत प्रश्नाशी शास्त्राला काहीएक कर्तव्य नाही. शास्त्र जीवनातील काही स्वरुपांचा विचार करते आणि इतर प्रश्न धर्म व तत्त्वज्ञान यांच्यावर सोपविते. या विश्वाच्या विकासासंबंधी दोन तुल्यबल अशा विचारप्रक्रिया जर समोर मांडण्यात येत असतील, त्या दोन्हीही दृष्टी जर सत्य वाटत असतील, तर ज्या विचारप्रक्रियेमुळे, जी दृष्टी घेतल्यामुळे मनुष्यांचा परमोच्च विकास होण्याची शक्यता दिसेल ती प्रक्रिया, ती दृष्टी आपण का मान्य करु नये शास्त्रीय दृष्टीशी जर निष्ठावंत राहावयाचे असेल, तर आपणास असे कबूल करावे लागते की या विश्वाच्या भौतिक पसा-याच्या पाठीमागे काही तरी आध्यात्मिक सत्यता आहे. त्या सत्यतेचे यथार्थ आकलन होणे कठीण आहे. त्या सत्यतेची व्याख्या नाही करता येणार. परंतु ती सत्यता आहे हे मात्र खास. वस्तुला चैतन्याची जोड मिळाली व मन, बुद्धी, आत्मा अशा प्रकारे त्यांतून वाढते गुणधर्म प्रकट होऊ लागले. मधून मधून प्रगती खुंटते, अधःपात होतो, निर्दयता व मूर्खता उत्कटत्वाने प्रतीत होतात, तरीही पुढे पाऊल पडत आहे. चैतन्ययुक्त प्रकृतीच्या प्रगतीची दिशा सदैव वाढत्या परिपूर्णतेकडे आहे. मनोधर्माची सुधारणा, सामुदायिक वृत्तीची वाढ, सहन करण्याची शक्ती, निरनिराळ्या भागांचा मेळ घालणे वगैरे जे मौलवान सदगुण, ते उत्तरोत्तर वाढत आहेत. प्रकृतीत मुळचीच नैतिक गती आहे, असे वाटते. विश्वाच्या विकासाकडे अशा नैतिक व आध्यात्मिक दृष्टीने बघणे म्हणजे केवळ कल्पना नव्हे. ही एखाद्या व्यक्तीची आवड किंवा लहर नाही. व्हाइटहेड, थॉम्सन, ऑलिव्हर लॉज, लॉइड मॉर्गन अशा शास्त्रीय तत्त्वज्ञान्यांच्याही लेखांतून ही दृष्टी मांडली गेली आहे.\nत्या अज्ञात चिरंतन सत्याकडे आपण इतके दिवस आंधळेपणाने धडपडत जात होतो. परंतु शास्त्रीय ज्ञानाने आज नवीन दृष्टी दिली आहे. प्राचीन धर्मातील सत्यतेवर जरी शास्त्र हल्ला करीत नसले, तरी त्या जुन्या जरठ हटवादीपणाला ते धक्के दिल्याशिवाय राहत नाही. विश्वरचनेच्या पाठीमागे काही तरी शक्ती, ज्ञानमय शक्ती असली पाहिजे, असे शास्त्र म्हणते. परंतु त्याचबरोबर मनुष्याने आजपर्यंत ईश्वरासंबंधी ज्या इतर नाना कल्पना उभारल्या आहेत, जे भारुड निर्माण केले आहे, त्या सर्वांचा शास्त्र उच्छेद करते. ईश्वर म्हणजे मातीची मडकी घडविणारा कुंभार, स्वर्गात बसणारा देवाधिदेव, आपल्या लेकरांचे कौतुक करणारा बाप, वगैरे ईश्वरासंबंधी ज्या कल्पना आहेत, त्या कल्पनांशी विश्वाच्या पाठीमागे असणा-या त्या अनंत शक्तीला काहीएक करावयाचे नाही. ते सारे काव्य आहे. प्रत्येकाच्या त्या त्या कुलदैवताशी, त्या नाना मूर्तींशी व आकारांशी त्या विच्छक्तीचा संबंध नाही. मग ईश्वर म्हणजे काय ईश्वर म्हणजे विश्वव्यापक चैतन्य, विश्वव्यापक जीवन-तत्त्व. ते आपल्यात आहे, या सर्व चराचरात आहे. ते तत्त्व या सर्व विश्वाला आधार देते, या विश्वात ओतप्रोत भरुन राहते, विश्वाच्या पलीकडेही ते सत्ता चालविते. समुद्रात मीठ मिसळलेले आहे, फुलात सुगंध भरलेला आहे, तसे ते तत्त्व या चराचरात भरुन राहिले आहे. या विश्वाचा कारभार शाश्वत व निश्चित अशा योजनेनुसार चालला आहे. विश्वविकासाचे नियम आहेत. या किंवा त्या व्यक्तीसाठी ते नियम थांबणार नाहीत. आपण चूक केली व खड्ड्यात पडलो तर कोणीही हात धरुन काढायला येणार नाही. मोडलेल्या कायद्याबद्दल तेथे दयामाया नाही. जे बोलला ते बोलला, जे पाऊल टाकले ते टाकले जे पेरले ते पेरले. भूतकाळ निश्चित झाला, भविष्याचे काय ते पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.matrubharti.com/book/19896594/rajkumarichi-bhuk", "date_download": "2021-08-02T06:09:37Z", "digest": "sha1:NZ5Y62BSALWQINSI54OXGDVXDH53BOCL", "length": 4450, "nlines": 103, "source_domain": "www.matrubharti.com", "title": "Rajkumarichi bhuk by राहुल पिसाळ (रांच) in Marathi Motivational Stories PDF", "raw_content": "\n गजबजलेल्या गावांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक राहतात.त्यांना जमेल असं आपलं जीवन जगत असतात.आपल्याला आयुष्य सुखकर जगण्यासाठी नवीन काम धंदे शोधत आपलं जीवन सुखी करण्याचा त्यांचा प्रमाणिक प्रयत्न असतो.अशाच एका गावाची गोष्ट आहे.त्यागावामध्ये रामू नावाचा एक तरूण राहत ...Read Moreत्याच लग्न झाले होते.आणि त्यांच्या घरात आनंदाची बातमी येणार होती.तशी त्याची परिस्थिती हलाखीची होती.पण अशा काळात सुद्धा आपल्याला संसाराचा गाडा ओढत जाणे हा त्याचा नित्य नियम झाला होता.त्याच्या बायकोचे नाव आशा होती.ती पण आपल्या नवऱ्याला कधीच कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करत नव्हती.असच त्याच दररोज नित्य नियम चालू होतं. असंच एकदा रामू रानात काम करत असताना त्याच्या बायकोला कळा चालू झाल्या Read Less\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.natutrust.org/anjanwel-contactmar", "date_download": "2021-08-02T04:51:11Z", "digest": "sha1:ASZ2DD4LAPNXAEGC66WJCUT43FDADBSE", "length": 1994, "nlines": 24, "source_domain": "www.natutrust.org", "title": "अंजनवेल संपर्क | NATU PRATISHTHAN", "raw_content": "डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र\nदुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय व भागिर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् , कॉमर्स (संयुक्त) अंजनवेल, ता- गुहागर,जिल्हा-रत्नागिरी.\nशाळेची स्थापना - 01 -जुन -1999 यु डायस नं. - 27320301002 शाळा सांकेतांक - 25.03.022\nदुर्गाबाई हरि वैद्य माध्यमिक विद्यालय व भागिर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस् , कॉमर्स (संयुक्त) अंजनवेल, ता- गुहागर,जिल्हा-रत्नागिरी.\nशाळेचा पत्ता - अंजनवेल, ता- गुहागर,जिल्हा-रत्नागिरी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-HDLN-sanjay-sonawanee-write-about-marathi-language-5828267-NOR.html", "date_download": "2021-08-02T05:14:57Z", "digest": "sha1:ZEX3XTOOUYXNLPPDPQFEHFHHPMYCFUU5", "length": 20288, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sanjay Sonawanee write about Marathi language | संस्कृत नव्हे, मराठीच अभिजात भाषा! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंस्कृत नव्हे, मराठीच अभिजात भाषा\nरंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील अभिजात मराठी समितीने बनवलेल्या २०१३ च्या अहवालात काही त्रुटी आहेतच आणि समितीमधील काही संस्कृतनिष्ठ विद्वानांमुळे त्या निर्माण झाल्या असाव्यात, अशी शंका यायला बरीच जागा आहे. उदाहरणार्थ वि. वा. मिराशींनीच स्पष्ट केलेले असूनही नाणेघाट शिलालेखातील ‘महारठी’ हा शब्द भाषावाचक नसून पदवाचक आहे हे समितीने लक्षात घेतलेले नाही.\nमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली पाच-सहा वर्षे मराठी भाषाप्रेमी व भाषा अभ्यासक मागणी करीत आहेत. संस्कृत हीच आर्यभाषांची जननी आहे असे मानणारे काही भाषिक वर्चस्ववादी अर्थातच या मागणीला मोठी खीळ घालत आहेत. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी एक कोटीच्या वर मराठी भाषकांनी समर्थन दिले आहे. तरी अभिजाततेचा दर्जा अद्याप दृष्टिपथात नाही. कोणतीही भाषा अभिजात आहे याचा अर्थ ती प्राचीन, स्वतंत्र आणि साहित्यसंपन्न असते. अभिजाततेचा दर्जा मिळणे म्हणजे भाषिक व सांस्कृतिक न्यूनगंडापासून व दुय्यमपणापासून सुटका होणे. मराठीला संस्कृतच्याच वर्चस्वतावादी मानसिकतेत ठेवण्याचे प्रयत्न नवीन नाहीत. संत एकनाथांनीही संस्कृत भाषा देवांपासून झाली, मग प्राकृत चोरांपासून झाली का, हा रोकडा प्रश्न विचारला होता. भाषिक व म्हणूनच सांस्कृतिक न्यूनगंडास दूर हटवण्यासाठी नेमका हाच प्रश्न महत्त्वाचा होता व आहे.\nखरे तर मराठी अथवा महाराष्ट्री प्राकृताच्या उगमाबद्दल अनेक विद्वानांनी चर्चा केलेली आहे. जे. ब्लॉख यांनी १९१४ साली लिहिलेल्या “फॉर्मेशन ऑफ मराठी लँग्वेज’ या पुस्तकात फार महत्त्वाची निरीक्षणे नोंदवलेली आहेत. थोडक्यात ती अशी : ऋग्वेदाच्या प्राचीन संपादकांनी अन्य बोलीभाषांना आत्मसात करत अथवा त्यापासून उधारी करत ऋग्वेदाची वैशिष्ट्यपूर्ण भाषा घडवली आहे. (पृ.२) मराठी ही सरळ महाराष्ट्री प्राकृताशी नाते सांगते. अन्य प्राकृत भाषांचा प्रभाव नगण्य आहे. मराठीचे ध्वनिशास्त्र गुंतागुंतीचे व अन्य आर्यभाषांपेक्षा स्वतंत्र आहे. (पृ ४५), अनेक प्राकृत घाट संस्कृतात घुसले आहेत. संस्कृत ही स्वतंत्र भाषा नसून मिश्र भाषा आहे. (पृ. ४८) हेमचंद्र ज्यांना अपभ्रंश भाषा म्हणतो त्या भाषांचा मराठीशी काहीही संबंध नाही तर मराठीचा संबंध थेट प्राचीन प्राकृताशीच आहे. (पृ. ३०-३१) प्राकृत म्हणजेच महाराष्ट्री प्राकृत. शौरसेनी, मागधी, अर्धमागधी वगैरे अन्य प्राकृत भाषा दुय्यम आहेत. मराठीचा पाया स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन बोलींचा आहे जो अन्य भाषांत समांतरपणे आढळत नाही. (पृ.३२) सातवाहन काळात स्थानिक प्राकृत राजभाषा व साहित्यभाषा बनली व तिला वैभव आले. भारतातील कोणतीही भाषा कोणावर लादली गेल्याचे भाषाशास्त्रीय उदाहरण मिळत नाही. (पृ. ४४). मी येथे ब्लॉख यांनी दिलेली अत्यंत थोडकी उदाहरणे घेतली आहेत, पण ती मराठी भाषेच्या स्वतंत्र वास्तवावर प्रकाश टाकण्यास पुरेशी आहेत.\nखुद्द ऋग्वेदात अनेक प्राकृत प्रयोग आलेले आहेत. किंबहुना प्राकृत आणि अवेस्तन शब्दांचेच सुलभ ध्वनीबदल करीत वैदिक संस्कृत व नंतरचे संस्कृत बनले आहे. अहुरऐवजी असुर, मिथ्रऐवजी मित्र अशी अवेस्तन शब्दांचे ध्वनीबदल केल्याची असंख्य उदाहरणे देता येतील. इंद्रऐवजी इंद, वृंद ऐवजी वुंद असे मूळचे प्राकृत प्रयोग ऋग्वेदात जसेच्या तसेच राहिलेले आहेत. व्याकरणाचा पायाही प्राकृतच असल्याचे अनेक उदाहरणांवरून आढळून येते. उदा. देवास:, सत्यास: ऐवजी देवा:, सत्या: इ. खरे तर ऋग्वेदाची भाषा अवेस्तन (प्राचीन पर्शियन) आणि भारतातील स्थानिक प्राकृत यांचे मिश्रण आहे. एवढेच नव्हे तर ऋग्वेदातील ६% शब्द द्रविड व मुंड भाषेतून वैदिक संस्कृतात उधार घेतलेले आहेत. “भाषेचं मूळ’ या माझ्या पुस्तकात मी संस्कृत भाषा इसपू पहिले शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळात कशी क्रमश: विकसित होत गेली हे ग्रांथिक, शिलालेखीय व नाणकशास्त्रीय पुराव्यांवरून साधार दाखवले आहे. त्या दृष्टीने संस्कृत हीच आधुनिक भाषा ठरत असून प्राचीन प्राकृत भाषांवर संस्कार करत ही नवी भाषा बनवलेली आहे. परंतु ती आधुनिक असूनही तिला अभिजात दर्जा आणि ज्यापासून ती बनली त्या महाराष्ट्री प्राकृताला व त्या भाषेची थेट वंशज असलेल्या मराठीला मात्र अभिजात दर्जा नाकारणे हे कर्मदरिद्रीपणाचेच नव्हे तर भाषाशास्त्रीय दृष्टिकोनही नसल्याचे निदर्शक आहे.\nत्यामुळे संस्कृत भाषा अपभ्रंश स्वरूपात येऊन प्राकृत (पाअड) भाषा बनल्या हे इंडो-युरोपीय भाषा सिद्धांत मांडणाऱ्या या पाश्चात्त्य व एतद्देशीय संस्कृतनिष्ठ विद्वानांचे मत टिकत नाही. उलट मूळ प्राकृत शब्दांचेच उच्चारसुलभीकरण करीत संस्कृत विकसित होत गेली हे बुद्धिस्ट हायब्रीड संस्कृत ग्रंथ, शिलालेखीय ते नाण्यांवरील भाषेतून सिद्ध होते. महाराष्ट्री प्राकृतात हालाचा ‘गाथा सतसई’ हा अनमोल काव्यसंग्रह जसा उपलब्ध आहे तसेच ‘अंगविज्जा’ हा तत्कालीन समाजजीवनावर प्रकाश टाकणारा इसवी सनाच्या पहिल्या शतकातील गद्य ग्रंथही उपलब्ध आहे. या भाषेतील शब्द व व्याकरण पूर्णतया स्वतंत्र असून ते संस्कृताचे रूपांतरण नव्हे. समजा तसे असते तर या प्राकृत शब्दांआधीचा त्यांच्या मूळ संस्कृत स्वरूपाचा लिखित अथवा शिलालेखीय पुरावा अस्तित्वात असला असता. पण अगदी वैदिक धर्माचे आश्रयदाते असलेल्या शुंग कालातील शिलालेखही स्वच्छ प्राकृतात आहेत. ‘गाथा सप्तशती’चे संपादक स. आ. जोगळेकरांनाही सातवाहनांनी केलेल्या यज्ञांचे वर्णन प्राकृतात कसे, हा प्रश्न पडला होता व त्यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत तो नमूदही केला. शुंगांच्याही अश्वमेध यज्ञाचे वर्णन प्राकृतात आहे. मुळात जी भाषाच अस्तित्वात नव्हती त्या संस्कृत भाषेत त्यांचे वर्णन कसे करणार आणि मग संस्कृत शब्दांचे अपभ्रंश म्हणजे प्राकृत असा अर्थ पुराव्यांच्या अभावात कसा काढता येईल आणि मग संस्कृत शब्दांचे अपभ्रंश म्हणजे प्राकृत असा अर्थ पुराव्यांच्या अभावात कसा काढता येईल संस्कृत भाषा व तिचे पाणिनीकृत व्याकरण गुप्तकाळात सिद्ध झाले. तिसऱ्या शतकानंतर मात्र आधी द्वैभाषिक (प्राकृत लेख व त्याचा संस्कृतमधील अनुवाद) व नंतर संस्कृत शिलालेख/ताम्रपटांचा विस्फोट झालेला दिसतो हे येथे लक्षात घ्यायला पाहिजे. असंख्य प्राकृत ग्रंथांची भाषांतरे अथवा छाया याच काळात झाल्या. गुणाढ्याच्या ‘बृहत्कथे’चेच काय पण “प्राकृतप्रकाश” या वररुचिकृत प्राकृत व्याकरणाचेही संस्कृत अनुवाद झाले. याचे कारण संस्कृत ही ग्रंथव्यवहाराची मुख्य भाषा बनली. असे असले तरी प्राकृतातही समांतरपणे ग्रंथनिर्मिती होतच राहिली, त्यामुळे प्राकृत व्याकरणाचाही अभ्यास गरजेचा बनला.\nरंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील अभिजात मराठी समितीने बनवलेल्या २०१३ च्या अहवालात काही त्रुटी आहेतच आणि समितीमधील काही संस्कृतनिष्ठ विद्वानांमुळे त्या निर्माण झाल्या असाव्यात, अशी शंका यायला बरीच जागा आहे. उदाहरणार्थ वि. वा. मिराशींनीच स्पष्ट केलेले असूनही नाणेघाट शिलालेखातील ‘महारठी’ हा शब्द भाषावाचक नसून पदवाचक आहे हे समितीने लक्षात घेतलेले नाही. या अहवालात आधी संस्कृत शब्द व नंतर त्यांची प्राकृत रूपे दिल्याने मराठी ही संस्कृतोद्भवच आहे की काय, अशी शंका निर्माण होते. मुळात जुन्या काळातील संस्कृत हीच आद्य भाषा या समजाखाली असलेल्या विद्वानांचेच लेखन संदर्भ म्हणून वापरल्याने व अन्य उपलब्ध पुराव्यांकडे पठारे समितीतील संस्कृतनिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने अशा अनेक त्रुटी निर्माण झाल्याचे दिसते. संस्कृत ही अतिप्राचीन भाषा हा समज बाळगणे काहींसाठी सोयीचे असले तरी तसे प्रत्यक्ष पुरावेच उपलब्ध नाहीत आणि स्वसंतुष्टीकरण करणारे (गैर)समज म्हणजे पुरावे नव्हेत, याचे भान ठेवले गेलेले नाही.\nपाअ पडिस्स (पाया पडतो), दिअर (दीर, हिंदीत देवर), खखरात वंस निर्वंस करस (क्षहरात वंश निर्वंश केला) असे असंख्य प्राचीन प्राकृत भाषाप्रयोग व शब्द आजतागायत नैसर्गिक ध्वनीबदल स्वीकारत पण अर्थ तोच ठेवत चालत आले आहेत. यातील एकही शब्द मूळ संस्कृतमधील नाही तर असे अनेक शब्द संस्कृतनेच ध्वनीबदल करत उधार घेतल्याचे दिसते. महाराष्ट्री प्राकृताचा प्रभाव आजच्याही भाषेवर प्रामुख्याने असून याच (व अन्य प्राकृत/द्रविड) भाषेतून संस्कृतची निर्मिती झाली असल्याने प्राकृत भाषाच संयुक्तरीत्या संस्कृतच्या जनक ठरतात. संस्कृतची निर्मिती ग्रांथिक कारणासाठी झाल्याने संस्कृत भाषेत कालौघातील अपरिहार्य असलेले कसलेही बदल दिसत नाहीत. महाराष्ट्री प्राकृत ते आजचे प्राकृत हा प्रवाहीपणा ठेवला असल्याने मराठी भाषाच तामिळप्रमाणे भारतातील खऱ्या अर्थाने अभिजात भाषा आहे, संस्कृत नव्हे, याचे भान ठेवले गेले पाहिजे. मराठी भाषकांना भाषिक व सांस्कृतिक गुलामीच्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी कंबर कसावी लागेल.\n- संजय सोनवणी (सामाजिक विश्लेषक)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-today-57th-convocation-of-the-university-5610182-NOR.html", "date_download": "2021-08-02T06:39:15Z", "digest": "sha1:ZVY4NKPAZPGIP3D7MPUUDDBJ3F7MPAB4", "length": 12670, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "today 57th Convocation of the University | आज विद्यापीठाचा 57 वा दीक्षांत समारंभ, दिमाखदार व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी हेल्पडेस्कची सुविधा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआज विद्यापीठाचा 57 वा दीक्षांत समारंभ, दिमाखदार व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी हेल्पडेस्कची सुविधा\nऔरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ मंगळवारी (३० मे) सायंकाळी चार वाजता विद्यापीठ नाट्यगृहात होणार असून भारताच्या माजी राजदूत तथा माजी परराष्ट्रीय सचिव निरुपमा राव यांची प्रमुख उपस्थिती राहील. या समारंभात १६ हजार पदवीधर आणि ४५० पीएचडीधारकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने हेल्प डेस्क, पदवी प्रमाणपत्र वितरणासाठी ४४ आणि गाऊनसाठी स्टॉल्स उभारले आहेत. पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मात्र थेट नाट्यगृहात नोंदणी करता येईल.\nसमारंभाच्या यशस्वितेसाठी २० समित्या स्थापन करून १३३ जणांना कामांची जबाबदारी दिली आहे. सर्व सदस्य प्रमुखांची आढावा बैठक सोमवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. दीक्षांत समारंभात जवळपास १६ हजार जणांना पदवी प्रदान करण्यात येईल. शिवाय ४५० पीएच.डी. धारकांनी समारंभात पदवी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नोंदणी केली आहे. यात कला, सामाजिक शास्त्रे, ललित कला यांच्यासाठी निळा गाऊन राहील. वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्रासाठी चॉकलेटी, विज्ञान-केसरी, विधी-हिरवा, अभियांत्रिकी तंत्रज्ञान-जांभळा, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण-पिवळ्या रंगांचे गाऊन उपलब्ध करून दिले आहेत. पदवी प्रमाणपत्र वितरणासाठी ४४ डेस्क असतील. सर्वाधिक १५ अभियांत्रिकीसाठी असतील. एम.ए.- ५, बीएस्सी- ७, बीकॉम-४, एमकॉम-२, एमएस्सी-२, बीकॉम (ओल्ड)-१ डेस्क उभारले आहेत. त्याशिवाय फार्मसी, विधी, व्यावसायिक अभ्यासक्रम, बीबीए, एमसीए, बीसीएसाठी प्रत्येकी एक डेस्क असेल.\n४४ डेस्कवर प्रत्येकी तीनशे पदवी प्रमाणपत्रे\nराजर्षी शाहू महाराज परीक्षा केंद्राच्या परिसरात ४४ स्वतंत्र डेस्क उभारण्यात आले आहेत. यापूर्वीच्या दीक्षांत समारंभाच्या वेळी फक्त २७ डेस्क उभारण्यात आले होते. यंदा वाढवून डॉ. राजेश रगडे यांनी ४४ केले आहेत. मंगळवारी सकाळी आठपासूनच पदवी प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे. प्रत्येक डेस्कवर तीनशे पदवी प्रमाणपत्रे वितरणासाठी ठेवण्यात आली आहे. यामुळे गर्दी आटोक्यात येण्याची शक्यता कुलगुरूंनी वर्तवली आहे.\nजालना, उस्मानाबाद, बीड आणि औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आठ माहिती सुविधा केंद्रे (हेल्प डेस्क) उभारण्यात आले आहेत. या केंद्रांवर माहिती देण्यासाठी प्रत्येक हेल्प डेस्कला दोन कर्मचारी आणि तीन विद्यार्थी असतील. विद्यापीठ गेट, कुलगुरू निवासस्थान, नाट्यगृह, वाय पॉइंट, इतिहास वस्तुसंग्रहालय, परीक्षा भवन, प्रशासकीय इमारतीसमोरील झेरॉक्स सेंटर येथे ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊन त्यांचे समाधान करण्यात येईल, असे डॉ. सुहास मोराळे यांनी सांगितले.\nविद्यार्थ्यांच्या माहितीसाठी 8 हेल्पडेस्कची सुविधा\nदीक्षांत’नंतर विद्यापीठात बदल्यांचे सत्र\nचौका येथील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर परीक्षा मूल्यमापन मंडळातील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्यानंतर पूर्ण प्रशासनात फेरबदलाचे संकेत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिले आहेत. दीक्षांत समारंभानंतर अनेक कर्मचाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या करणार आहोत, त्यासाठी माहिती घेण्याचे काम अधिकाऱ्यांवर सोपवले असल्याचे त्यांनी सांगितले.\nदीक्षांत समारंभाच्या तयारीनिमित्त पत्रकारांनी सोमवारी (२९ मे) कुलगुरूंशी संवाद साधला. परीक्षा विभागातील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्यांव्यतिरिक्त आणखी काही जणांच्या बदल्यांचे नियोजन आहे का, या प्रश्नावर त्यांनी होकार्थी उत्तर दिले.\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अक्षय पाटील यांनी परीक्षा विभागातील कर्मचारी-अधिकाऱ्यांचे पाल्य विविध अभ्यासक्रमांची परीक्षा देत असल्याचे कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले होते. कुलगुरूंनी प्रभारी परीक्षा संचालक डॉ. राजेश रगडे यांना पाटील यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने माहिती घेण्यास सांगितले होते. डॉ. रगडे यांनी तीन दिवसांत माहिती संकलित करून कुलगुरूंना सादर केली. त्यांच्या विभागात १६ ते १७ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पाल्य परीक्षार्थी असल्याचे डॉ. चोपडे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.\nमंगळवारी होणारा दीक्षांत समारंभानंतर या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. मात्र त्यांच्या जागी प्रशासकीय इमारतीत काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना नेमण्यापूर्वी त्यांचे पाल्यही परीक्षार्थी असण्याची शक्यता कुलगुरूंना वाटते. त्यामुळे सर्वांचीच माहिती काढून प्रशासकीय इमारत आणि परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे सत्र जूनच्या पहिल्या आठवड्यात राबवले जाणार आहे. अास्थापना विभागाने त्यासाठी तयारी केली आहे. फक्त दीक्षांत समारंभ आटोपण्याची प्रतीक्षा केली जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-IFTM-VART-jdu-leader-son-made-girl-to-dance-on-gun-fire-in-jharkhand-viral-video-5909626-PHO.html", "date_download": "2021-08-02T07:07:45Z", "digest": "sha1:I5GDBAOXHIN3XEB7HLHUZETROUAHMR2K", "length": 5195, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "JDU Leader Son Made Girl To Dance On Gun Fire In Jharkhand, Viral Video | तमंचे पे Disco: नवरदेवाने फारिंगवर नाचवली डान्सर, JDU नेत्याच्या मुलाचे रिसेप्शन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतमंचे पे Disco: नवरदेवाने फारिंगवर नाचवली डान्सर, JDU नेत्याच्या मुलाचे रिसेप्शन\nधनबाद - झारखंडमध्ये संयुक्त जनता दल (JDU) नेत्याच्या मुलाचा रिसेप्शन पार्टीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात जदयू नेत्याचा मुलगा आपल्याच लग्नाच्या रिसेप्शनमध्ये बंदूकीच्या फायरिंगवर डान्सर नाचवताना दिसून येते. नवरदेवाच्या फायरिंगवर सुरुवातीला कलाकार प्रचंड घाबरली. यानंतर तो डान्सरला बंदूक दाखवतो आणि पुन्हा नाचण्यास सांगतो. या प्रकरणात नवरदेवासह एकूण 4 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.\nअटक व जामीनावर सुटका\n- धनबाद जिल्ह्यातील लोयाबाद परिसरात 24 जून रोजी जदयू नेता संदेश चौहाणचा मोठा मुलगा राहुलच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा पार पडला. यात चौहाण कुटुंबियांनी स्टेजवर डान्सर बोलावून नाचवल्या.\n- स्टेजवर कलाकार डान्स करत होती, त्याचवेळी नवरदेव अचानक आपल्या भाऊ आणि मित्रांसोबत बंदूक घेऊन चढला. त्याने आपल्या खिशातून बंदूक काढून फायरिंग सुरू केली.\n- बंदूकीचा आवाज ऐकूण डान्सर प्रचंड घाबरली. तिने वेळीच डान्स थांबवला. मात्र, नवरदेव राहुलला हे आवडले नाहीत. त्याने बंदूक डान्सरकडे वळवली आणि कुत्सित हास्यासह पुन्हा नाचण्यास सांगितले. घाबरलेली असतानाही तिने डान्स सुरू केला आणि नवरदेव पुन्हा फायरिंग करायला लागला.\n- या घटनेचा व्हिडिओ स्थानिकांनी रेकॉर्ड केला. 24 जूनचा हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की पोलिसांपर्यंत पोहोचला. जदयू नेत्यावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली. प्रकरण वाढत असल्याने पोलिसांनी सुद्धा दोन दिवसांपूर्वी नवरदेव आणि त्याच्या भावांना अटक केली. यानंतर ते जामीनावर सुटले आहे. या व्हायरल व्हिडिओचा सविस्तर तपास केला जात आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE", "date_download": "2021-08-02T07:35:50Z", "digest": "sha1:M3CZS2QAQFDMHVAJGIEWBJ5EO2KIGDOP", "length": 3316, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अष्टदिशा - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1693", "date_download": "2021-08-02T07:05:55Z", "digest": "sha1:FII3SCAEZD37ZFBXYL2JQFKVSB6C3DE3", "length": 9545, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 3| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nअसे जे परम तत्त्व, त्याचा मानवी मनाला नाना रुपांनी साक्षात्कार होतो. हिंदूधर्मातील देवतांची विविधता पाहा. त्याचप्रमाणे ‘या सर्वांपाठीमागे एक तत्त्व आहे किंवा ते तत्त्व स्थिरचरात भरुनही देशांगुळे उरले’ हा विचार पाहा. बुद्ध धर्मामध्ये अमंग असा निष्ठुर कायदा आहे, तरी त्या धर्मातही कोणी अवतार येतो व वाचवितो हा विचार आहेच. मिसर, बाबिलोन, ग्रीस वगैरे देशांतील त्या नाना देवदेवतांचे खेळ पाहा. आणि हिब्रंचा तो कठोर न्यायप्रिय प्रभू. कॅथॉलिकांचा प्रत्यक्ष देव जरी दूर असला, तरी इतर देवदूत हात देण्यासाठी उभे आहेतच. देवाचे आवडते भक्तही तेथे आहेत. प्रॉटेस्टंट आपला देव आपल्या मनात आणतात. मुस्लिस बंधूंचा तो एकेश्वरी पंथ. अशा या नानाविध मार्गांनी त्या अदृश्य शक्तींशी आपला संबंध जोडण्याचा मानवी मनाने आजपर्यंत प्रयत्न केला आहे. ती शक्ती व्यक्तीपेक्षा महान आहे, अधिक सत्य, शिव व सुंदर आहे, असे सर्वांनी मानले आहे. मानवी स्वभाव विविधतेने नटलेला आहे आणि म्हणून ईश्वराचे स्वरुप विविध असे दिसणे साहजिकच आहे. आपलाच अनुभव खरा किंवा आपलेच म्हणणे खरे, असे जर हे सारे म्हणतील तर त्यांची एकवाक्यता कशी घडवायची या सर्व विविध कल्पनांच्या मुळाशी एक अंतिम सत्यता आहे एवढे बारीक खरे. ती अंतिम सत्यता काय आहे, किंरुप आहे, ते आजपर्यंत कोणी सांगितले नाही, पुढेही कोणी सांगेल असे वाटत नाही.\nधर्मातील वैवध्य हे पुष्कळ वेळा विरोधाचे निमित्त केले जाते. ही विविधता नष्ट करुन सर्व मानवांचा एक धर्म व्हावा, एतदर्थ प्रयत्न केले गेले व केले जातात. परंतु अशा प्रयत्नांनी भले तर झाले नाहीच, उलट जगातील अशांती व दुःख ही मात्र वाढली. स्वतःचे मत दुस-यावर लादू पाहण्याचा धर्मवेडेपणा काही स्वार्थी लोकांचा स्वभावच असतो. सत्य काय ते फक्त आपणाला मिळाले, विश्वाचा आपण जो अर्थ करु तोच काय खरा, असे मानणे अहंकार आहे. अहंकारामुळे अशी भूल मानवाच्या हातून होते. त्या त्या धर्मातून त्या त्या लोकांचा आत्मा प्रकट होतो. त्या त्या लोकांच्या आंतरिक जीवनाचे स्वरुप त्या त्या धर्मात प्रतिबिंब होते. प्रत्येक जाती किंवा वंश आपापल्या आंतरिक धर्माप्रमाणे विकास करुन घेतो. दिव्यत्व सर्वत्रच आहे. त्या त्या ठिकाणी त्या त्या विशिष्ट रुपात ते प्रकट होते. ज्या वेळेस दिव्यत्वाचे असे दोन भिन्न आविष्कार समोरासमोर येतात, त्या वेळेस ते एकमेकांवर परिणाम करतात. दोघांतही नवता व भव्यता येते. दुस-यांजवळून जसेच्या तसे घेऊ नये, त्याचे कलम करावे. ते आपणात मिळवून घ्यावे, त्याचे स्वरुप बदलावे. जनाचा धर्म एक करु पाहण्याचा अर्थ नाही. जगाची विविध अशी श्रीमंती, त्याचे हे बहुविध वैभव त्यामुळे कमी होईल. मन जर वांझोटे व्हावयास नको असेल, मनाचा विकास जर स्थगित व्हावयास नको असेल, मानवजातीचा आत्मा डबक्यात पडून राहू नये असे जर वाटत असेल तर कोणत्याही धर्माला नाकारु नका, कोणत्याही धर्माला खोडून काढण्याचा खटाटोप करु नका. राहू देत हे सारे महान धर्म. ‘ईश्वराने ज्यांना ज्यांना रस्ता दाखविला, ते ते सारे त्याचेच आहेत.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/satara/satara-crime-news-phaltan-youth-mother-arrests", "date_download": "2021-08-02T07:32:39Z", "digest": "sha1:MNCUSHSXCOGDW6K6UZ47KY5A6XLVNYZO", "length": 6645, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आईला मारल्याने मुलाने केला युवकाचा खून; एकास अटक", "raw_content": "\nआईला मारल्याने मुलाने केला युवकाचा खून; एकास अटक\nफलटण शहर (जि. सातारा) : आईशी भांडण करून तिला मारहाण करणाऱ्या एका 35 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना सस्तेवाडी (ता. फलटण) (sastewadi) येथील दाते वस्ती येथे घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी (phaltan police) एकास अटक (arrests) केली असून, एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. गणेश हणमंत सावंत (वय 35) असे खून झालेल्याचे नाव आहे. satara crime news phaltan youth mother arrests\nयाबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी, की गणेश सावंत (रा. दातेवस्ती, सस्तेवाडी) याने अविनाश मल्हारी सावंत यास शेळीचे दूध काढण्याकरिता बोलाविले होते; परंतु तेथे अविनाश हा गेला नाही. त्या कारणावरून गणेश सावंत याने अविनाशच्या आईशी भांडण करून तिला मारहाण केली. आईशी भांडण व तिला झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून बुधवारी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास दातेवस्ती येथे गणेश सावंत यास त्याच्या घरासमोर अविनाश मल्हारी सावंत (वय 23) व एक अल्पवयीन (दोघेही रा. दातेवस्ती) यांनी पाणी सोडण्याच्या लोखंडी पान्याने व सत्तुराने वार करत मारहाण केली.\nहेही वाचा: `मम्मी पप्पांना चटके बसत आहेत`, अंत्यसंस्कारात सातव यांच्या चिमुकलीचा आक्रोश\nया मारहाणीत गणेश सावंत याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस तातडीने घटनास्थळी हजर झाले. तपास चक्रे वेगाने फिरवीत या प्रकरणातील संशयित अविनाश सावंत यास अटक केली, तर अन्य अल्पवयीन यास ताब्यात घेतले. या प्रकरणी कल्पना हणमंत सावंत (वय 37) यांनी फिर्याद नोंदविली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे करीत आहेत.\nहेही वाचा: 'नरेंद्र मोदी केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत, असे वागत आहेत'\nहेही वाचा: न लिहिलेली बातमी...\nब्लाॅग वाचण्यासाठी क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.jagrukta.org/news-today/young-boy-arrested-for-threatening/", "date_download": "2021-08-02T06:11:21Z", "digest": "sha1:YYZ4L4QYMLR76GM4E2ONLRQV2JJSVK4G", "length": 5339, "nlines": 48, "source_domain": "www.jagrukta.org", "title": "धोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्या तरुणाला अटक - Jagrukta", "raw_content": "\nधोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्या तरुणाला अटक\nधोनीच्या मुलीला धमकी देणाऱ्या तरुणाला अटक\nअहमदाबाद : देशात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे धक्कादायक घटना थांबण्याचे नावच घेत नाही. कोरोनाच्या या काळात उत्तर प्रदेशातील हाथरस येथील तरुणीवरील सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि पिडित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत क्लेशदायक, संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या 16 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आले आहे.\nकच्छ पोलीस अधीक्षक सौरभ सिंह म्हणाले, काही दिवसांपूर्वी धोनीची पत्नी साक्षी धोनीच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या अश्‍लील धमकीसंदर्भात बारावीच्या विद्यार्थ्याला रविवारी गुजरातमधील मुंद्रा येथे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सौरभ यांनी पुढे सांगितले की, रांची पोलिसांनी या मुलाबद्दची माहिती कच्छ (पश्चिम) पोलिसांसोबत शेअर केली असून त्याने धमकी देणारे मेसेज पोस्ट केले आहेत की नाही याची सत्यता पडताळण्यास सांगितले आहे.\nआयपीएलच्या मैदानात कोलकात्याविरुद्धचा सामना हरल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीसोबत विचित्र प्रकार घडला. एका ट्रोलरने थेट धोनीच्या पत्नीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंट करत त्याच्या 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. त्यावरुन अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांनी पंतप्रधान मोदींना सवाल केला होता. तर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्रोलर्सच्या या विकृत मानसिकतेकडे केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले होते.\nजागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nराजकीय हस्तक्षेप आंचल गोयल यांच्या नियुक्तीच्या आड\nराज्यात पुढील आठवडाभर पावसाचा जोर कमी होणार\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक जारी\nदहावीची गुणपत्रिका 9 ऑगस्टपासून शाळांमध्ये मिळणार\nआता घरबसल्याच पिकांची नोंदणी करता येणार\nलोकसहभागातील विकासाचे आदर्श ग्रामपंचायती ठरतील : नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-WATCHMAN/811.aspx", "date_download": "2021-08-02T05:55:36Z", "digest": "sha1:H6A4Y2CN7KG5GC3Y2HWMXGGLRREQ33XW", "length": 15732, "nlines": 186, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THE WATCHMAN", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nन्यूयॉर्क टाइम्सच्या मते जो पाईक - मरीन, भाडोत्री सैनिक, पोलीस आणि शेवटी एल्व्हिस कोल या खाजगी डिटेक्टिव्हचा व्यवसायातला भागीदार - याच्या कादंबर्या म्हणजे एक स्फोटक रसायन असते. एका रात्री लॉस एन्जलीसमधील एका धनाढ्य कुटुंबाची वारस असणारी लार्किन कॉनर बार्कले हिची अॅश्टन मार्टिन गाडी दुसर्या गाडीवर आदळते आणि त्या रहस्यमय गाडीमधल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी ती स्वत:हून पुढे होते, तेव्हा अशा भानगडीत अडकते की, अफाट संपत्तीचाही त्यामधून निसटायला उपयोग होत नाही... फेडरल चौकशीमधली ती एकमेव साक्षीदार ठरते आणि खुनी तिचा काटा काढायला तिच्या मागे लागतात. तिला तिच्या बीव्हर्ली हिल्समधल्या ऐषारामी जगामधून बाहेर काढून तिचे रक्षण करण्याची जबाबदारी जो पाईकवर पडते. खोटेपणा, विश्वासघात यांच्यामुळे कोंडीत सापडल्यावर जो पाईक आपल्या पद्धतीप्रमाणे तिचा जीव वाचवण्यासाठी प्रतिहल्ले चढवत अव्याहतपणे त्या खुन्यांच्याच मागे लागतो. अत्यंत चित्तथरारक शोध, पाठलाग आणि शेवटही\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/varsha-usgaonkar-sadesati-report.asp", "date_download": "2021-08-02T07:23:45Z", "digest": "sha1:BX2W5IJQXJJR4PP46KNK5PAR2Z2NPKAU", "length": 17108, "nlines": 334, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "वर्षा उसगावकर शनि साडे साती वर्षा उसगावकर शनिदेव साडे साती Bollywood, Actor", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nवर्षा उसगावकर जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nवर्षा उसगावकर शनि साडेसाती अहवाल\nलिंग स्त्री तिथी त्रयोदशी\nराशि मकर नक्षत्र श्रवण\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n1 साडे साती कुंभ 01/28/1964 04/08/1966 अस्त पावणारा\n2 साडे साती कुंभ 11/03/1966 12/19/1966 अस्त पावणारा\n11 साडे साती कुंभ 03/06/1993 10/15/1993 अस्त पावणारा\n13 साडे साती कुंभ 11/10/1993 06/01/1995 अस्त पावणारा\n14 साडे साती कुंभ 08/10/1995 02/16/1996 अस्त पावणारा\n21 साडे साती कुंभ 04/29/2022 07/12/2022 अस्त पावणारा\n23 साडे साती कुंभ 01/18/2023 03/29/2025 अस्त पावणारा\n33 साडे साती कुंभ 02/25/2052 05/14/2054 अस्त पावणारा\n34 साडे साती कुंभ 09/02/2054 02/05/2055 अस्त पावणारा\n41 साडे साती कुंभ 04/12/2081 08/02/2081 अस्त पावणारा\n43 साडे साती कुंभ 01/07/2082 03/19/2084 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nवर्षा उसगावकरचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत वर्षा उसगावकरचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, वर्षा उसगावकरचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nवर्षा उसगावकरचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. वर्षा उसगावकरची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. वर्षा उसगावकरचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व वर्षा उसगावकरला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nवर्षा उसगावकर मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/singer-pandit-dinkar-panshikar-death-brother-of-prabhakar-panshikar-mhaa-493228.html", "date_download": "2021-08-02T06:28:29Z", "digest": "sha1:S3ECWMPJWXCJ2PQDHERGNJJMBVIZ4PUR", "length": 6239, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संगीत विश्वातील तारा निखळला; पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन– News18 Lokmat", "raw_content": "\nसंगीत विश्वातील तारा निखळला; पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन\nजयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे संगीतसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.\nजयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे संगीतसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.\nमुंबई, 02 नोव्हेंबर: जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन झालं आहे. अंबरनाथ इथल्या खासगी रुग्णालयात सोमवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. पंडित दिनकर पणशीकर हे नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे धाकटे बंधू होते. 1936 साली त्यांचा जन्म झाला. घरामध्येच कलेचं वातावरण असल्यामुळे त्यांचा ओढाही कलेकडेच होता. सुरुवातीच्या काळात गुजरातमध्ये दत्तात्रय कुंटे यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले. त्यानंतर दिनकर पणशीकरांनी पंडित निवृत्तीबुवा सरनाईक यांच्याकडून तब्बल 10 वर्ष शिक्षण घेतलं आणि जयपूर घराण्याची गायकी आत्मसात केली. शास्त्रीय गायक असलेल्या पणाशीकरांनी 'कट्यार काळजात घुसली' या नाटकातही भूमिका केली होती. 'आडा चौताला' सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या 200 बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो. गोवा कला अकादमीचे ते 'संगीत विभाग प्रमुख' होते. शेकडो शिष्य त्यांनी घडवले. पंडित दिनकर पणशीकर यांचे पुरस्कार गोवा राज्य पुरस्कार, कोलकाता संगीत रिसर्च अकादमी पुरस्कारासह षडाक्षरी गवई, गानवर्धन, चतुरंग संगीत कला पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन 2017 साली केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे त्यांना पाठ्यवृत्ती (fellowship) प्रदान केली होती. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nसंगीत विश्वातील तारा निखळला; पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/farm-bills-opposition-bjp-rajya-sabha", "date_download": "2021-08-02T06:41:00Z", "digest": "sha1:FACSMBTXHJ5HQR5YGKVDYQYCW5ZAQIQS", "length": 10691, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "शेतकऱ्यांसाठी ‘डेथ वॉरंट’ : विरोधकांची टीका - द वायर मराठी", "raw_content": "\nशेतकऱ्यांसाठी ‘डेथ वॉरंट’ : विरोधकांची टीका\nनवी दिल्लीः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, २०२० आणि शेतमाल हमी भाव करार व शेती सेवा (सबलीकरण आणि संरक्षण) विधेयक, २०२० ही दोन वादग्रस्त विधेयके रविवारी राज्यसभेत प्रचंड गोंधळात आवाजी मतदानाने संमत करण्यात आली. या दोन विधेयकांवर मतविभाजन घ्यावे, अशी मागणी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व डाव्या पक्षांनी मागणी केली होती. पण या मागणीकडे राज्यसभेच्या उपसभापतींनी दुर्लक्ष केले व प्रचंड गोंधळात आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर झाल्याचे सांगितले.\nया दोन शेती विधेयकांवर चर्चा व्हावी म्हणून रविवारी राज्यसभेचे कामकाज सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत बोलवण्यात आले होते. नंतर ही विधेयके संमत करून घेण्यासाठी उपसभापतींनी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. या एकतर्फी निर्णयावर राज्यसभेतील विरोधी पक्षांतील खासदारांनी जोरदार आक्षेप व्यक्त केला. या दरम्यान माकपचे के. के. रागेश, तृणमूलचे डेरेक ओब्रायन, काँग्रेसचे वेणुगोपाल यांनी सिलेक्ट समितीकडे ही विधेयके पुनर्विचारासाठी पाठवावीत असा मुद्दा उपसभापतींपुढे ठेवला पण या खासदारांची मागणी व विरोध डावलून उपसभापतींनी आवाजी मतदानाद्वारे ही दोन विधेयके मंजूर करून घेतली. राज्यसभा उपसभापतींच्या या वर्तनावर विरोधीपक्षांनी अविश्वासाचा ठराव आणला आहे.\nहे विधेयक पटलावर मंजुरीसाठी आणले असता ही दोन्ही विधेयके शेतकर्यांसाठी डेथ वॉरंट असून त्या विधेयकांना आम्ही मंजूर करू देणार नाही, अशी विरोधकांची भूमिका होती. सर्व विरोधी पक्षांनी ही दोन्ही विधेयके सिलेक्ट समितीकडे पुन्हा विचारविमर्श करण्यासाठी पाठवावीत. पण सरकारने विरोधकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत विरोधकांकडून शेतकर्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला.\nतृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी या दोन विधेयकांची संसदेत विस्तृत चर्चा होणे गरजेचे आहे, असा मुद्दा मांडत तुमच्याकडे आकडे असतील तर तुम्ही आमची भूमिका समजून घेतली पाहिजे व हीच संसदीय लोकशाही असते. सिलेक्ट समिती ही काही विधेयके रोखणारी नाही तर तिचे योगदान असते. त्यामुळे हे विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठवले जावे, हे आपले मत असल्याचे सांगितले.\nओब्रायन यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींवरही टीका केली. शेतकर्यांची विरोधक दिशाभूल करत आहेत, असे पंतप्रधान म्हणतात, पण वास्तविक यांनीच २०२२मध्ये शेतकर्याचे उत्पन्न दुप्पट होईल असे आश्वासन दिले होते. सध्याची परिस्थिती पाहता २०२८पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट होणार नाही. मोदींनी दरवर्षी २ कोटी रोजगार देऊ अशी घोषणा केली होती प्रत्यक्ष या देशात सर्वाधिक बेरोजगारी आहे, असा आरोप केला.\nकाँग्रेसचे नेते प्रताप सिंह बाजवा यांनी ही दोन्ही विधेयके फेटाळून लावावी, अशी प्रतिक्रिया दिली. ही विधेयके शेतकर्यांची डेथ वॉरंट आहेत, याने संघराज्य प्रणाली उध्वस्त होईल. कृषी उत्पन्न बाजार समित्या, किमान आधारभूत किंमत यांची गरज कायमस्वरुपी नष्ट होईल आणि हळूहळू सरकार यातून आपले अंग काढून घेईल व शेती अंबानी-अडानी व अन्य बड्या कॉर्पोरेट कंपन्यांकडे जाईल असा आरोप त्यांनी केला. ही दोन्ही विधेयक शेतकर्यांच्या हिताच्या विरोधात असून देशाला अन्न देणारा पंजाब-हरियाणातील शेतकरी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरल्याचे त्यांनी सांगितले.\nरुथ बेडर गिंझबर्ग : लिंगसमानतेच्या पुरस्कर्त्या\nप्लेटोची गुहा आणि आंखो देखी\n१० सेकंदांची “शो केस रेस”\n‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग अखेर मोकळा\nमोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी\nबीडीडी चाळ पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू\nयंदाही स्वातंत्र्यदिन साधेपणात साजरा होणार\nतिच्या पदकाचा रंग बदलला… पण\nअफगाणिस्तान : दीर्घ यादवीची तयारी\nइंडो-पॅसिफिक राजकारणातील बदलते रंग\nनेहरू, भारतीय लष्कर आणि पसरवलेल्या अफवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9C_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2021-08-02T06:31:59Z", "digest": "sha1:R6XZX37PGYAZMZ4FSUMW7MJPGYELIHWL", "length": 5035, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डोमारीगंज (लोकसभा मतदारसंघ)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nडोमारीगंज (लोकसभा मतदारसंघ)ला जोडलेली पाने\n← डोमारीगंज (लोकसभा मतदारसंघ)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख डोमारीगंज (लोकसभा मतदारसंघ) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची ‎ (← दुवे | संपादन)\nचौदावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nतेरावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nबारावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nअकरावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nदहावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nनववी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nआठवी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nसातवी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nसहावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nपाचवी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nचौथी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nतिसरी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nदुसरी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nपहिली लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nडोमारियागंज (लोकसभा मतदारसंघ) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\n१६ व्या लोकसभेचे सदस्य ‎ (← दुवे | संपादन)\nडोमारियागंज लोकसभा मतदारसंघ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\n१७व्या लोकसभेचे सदस्य ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://tumchigosht.com/women-invest-1-crore-and-now-his-company-is-25-crore/", "date_download": "2021-08-02T06:52:56Z", "digest": "sha1:B5MHV2J6PXIVVHAIN7DXFEXCPN4IRIAJ", "length": 9543, "nlines": 86, "source_domain": "tumchigosht.com", "title": "प्रेरणादायी! सुरूवातीला फक्त एवढ्या रूपयांची गुंतवणूक करून सुरू केलेली कंपनी दीड वर्षात झाली २५ कोटींची – Tumchi Gosht", "raw_content": "\n सुरूवातीला फक्त एवढ्या रूपयांची गुंतवणूक करून सुरू केलेली कंपनी दीड वर्षात झाली २५ कोटींची\n सुरूवातीला फक्त एवढ्या रूपयांची गुंतवणूक करून सुरू केलेली कंपनी दीड वर्षात झाली २५ कोटींची\nआज महिला कोणत्याही बाबतीत मागे नाहीत. महिला उद्योजक स्वत: साठी आणि इतरांसाठी नवीन रोजगार उपलब्ध करून देत आहेत. भारतात, गोष्टी डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. परंतु आजही लोकांना त्यांच्या पारंपारिक दुकानांची आवड आहे.\nजिथे ग्राहक आपल्या भावनेने आणि पारंपारीक पद्धतीने उत्पादने खरेदी करतात. अशीच एक ऑनलाइन वेबसाइट चालविणार्‍या मुलीच्या यशोगाथेची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपण आज जाणून घेणार आहोत की एक कोटीपासून सुरू करून कशा प्रकारे तिने आपल्या कंपनीची ब्रॅन्ड ऍसेट व्हॅल्यू २५ कोटी रूपये केली आहे.\nसंभावी सिन्हा यांनी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म उघडला आहे जिथे उत्पादने ऑनलाईन बुक केली जातात. परंतु यामध्ये खास गोष्ट अशी आहे की ग्राहक त्यांना जवळच्या दुकानातून खरेदी करुन तपासू शकतो. संभावीच्या वेबसाइटला शॉपमॅट.इन असे म्हणतात.\nअशाप्रकारे सुरू केली स्वताची कंपनी:\nया वेबसाइटवर आपण सर्वोत्तम किंमतीवर उत्पादन ऑनलाइन खरेदी करू शकता आणि आपल्या जवळच्या दुकानातून घेऊ शकता. त्याद्वारे संभावीने काही लोकांना रोजगारही दिला आहे. ८ लोक तिच्या कंपनीत काम करतात. संभावी सिन्हा यांनी डिसेंबर २०१५ मध्ये १ कोटी रुपये गुंतवून या कंपनीची सुरूवात केली.\nहा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी आई-वडील आणि काही मित्रांची मदतही घेतली. त्यांची कंपनी शोपमेट प्रायव्हेट लिमिटेड असून कंपनीची एकूण मालमत्ता सुमारे 25 कोटी आहे. कंपनीचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपये आहे.\nफक्त एक ते दोन टक्के कमिशन:\nसंभावी सिन्हा या कामातून केवळ १ ते २ टक्के कमिशन मिळवतात. त्यांची कंपनी दिल्ली, गुडगाव, फरीदाबाद, गाझियाबाद आणि नोएडा येथे कार्यरत आहे. आगामी काळात ती इतर शहरांमध्ये आपल्या कंपन्यांचा विस्तार करेल. कोणताही ग्राहक कंपनीच्या वेबसाइट http://www.shopmate.in येथे जाऊन उत्पादने खरेदी करू शकतो.\nवयाच्या 25 व्या वर्षी व्यवसाय सुरू केला:\nवाणिज्य पदवीधर संभावी सिन्हा 25 वर्षांची आहे. तिने अमेरिकेतून शिक्षण घेतले आहे. शॉपमेट एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जिथे इलेक्ट्रॉनिक, आयटी, बाईक, इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे की लॅपटॉप, टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशीन आणि कार इत्यादींचे बुकिंग केली जाते. यामध्ये खरेदीदार आणि उत्पादनांचा विक्रेता दोघांनाही फायदा होतो.\nयाद्वारे, ग्राहकांना त्यांच्या जवळच्या दुकानातून त्यांच्या आवडीची कोणतीही वस्तू अधिक चांगल्या किंमतीत मिळते. आज तिच्या या कामाचे पुर्ण देशातून खुप कौतुक केले जात आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.\nlatest articlemarathi articletumchi goshtताजी माहितीतुमची गोष्टमराठी माहिती\n एका छोट्या गावातील मुलगी कसल्याही सुविधा नसताना पहिल्याच प्रयत्नात बनली IAS\nभारत-पाक विभाजन रेखा आखणारे रॅडक्लिफ कोण होते रेखा आखल्यानंतर ते दुखी का झाले होते\nनोकरी सोडून तरुणाने सुरू केला ‘हा’ व्यवसाय, पहिल्याच वर्षाची उलाढाल आहे…\nगरीब कुटुंबात जन्म घेऊन झाली ‘ही’ महिला जगातील सगळ्यात तरुण प्रधानमंत्री;…\nकचरा विकून हा पठ्ठ्या कमवतोय महिल्याला १५ लाख रुपये; वाचा कसं…\n६४ वय असतानाही ‘या’ आजी देताय शेअर मार्केटच्या टिप्स; एकदा वाचाच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1694", "date_download": "2021-08-02T06:51:07Z", "digest": "sha1:T5MGZRUXSULGML5J64ZWC7EXH2BJR5C5", "length": 9442, "nlines": 87, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 4| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआध्यात्मिक क्षेत्रात, ज्याने त्याने स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीला प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येकाने असे स्वातंत्र्य घेणे म्हणजे चुकाही होणारच. परंतु या चुका मुद्दाम केलेल्या नव्हत्या. या चुका दुःखकारक असल्या तरी सत्यशोधनाचेच ते प्रामाणिक प्रयत्न होते. अधिक खोल असलेल्या गहन-गंभीर प्रश्नांचा सतत अभ्यास करीत राहिल्याने या चुका कमी होत जातील, दुरुस्त करता येतील.\nभविष्यकाळातील धर्म अत्यंत उदार व व्यापक हवा. जे जे धार्मिक प्रवृत्तीचे आहेत त्या सर्वांचा उद्याच्या धर्मात समावेश झाला पाहिजे. पंथस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य सर्वास दिले गेले पाहिजे. प्रत्येकाला आपापल्या मनात काढू दे विचार-चित्रे, खेळवू दे स्वप्न. धर्म म्हणजे अतिन्द्रिय वस्तुविषयाची एखादी सांगोपांग मांडलेली विचारप्रणाली नव्हे. व्यापक अर्थाने पाहिले तर धर्म म्हणजे मनाची विशिष्ट वृत्ती, प्रत्येकाच्या आत्माचा कल.\nतुमची मते काय, तुमचे मंत्र कोणते, तुमचे तंत्र कोणते यावरुन तुमची परीक्षा नाही करावयाची. तुमची परिक्षा शेवटी तुमच्या जीवनावरुन केली जाईल. तुम्ही कसे वागता, तुमचे चारित्र्य काय, याला महत्त्व आहे. कोणत्याही धर्माचे लोक असोत, जे खरे धर्मिक असतात त्यांची दृष्टी वा वृत्ती सर्वत्र तीच दिसून येते. संत कोणत्याही धर्माचा असो. सा-या संतांचे जीवन एकरुपच आढळेल. अशा धर्मात्म्यांची मनःशांती कालत्रयीही भंगत नाही. आपत्तीचे डोंगर कोसळोत, दुर्दैव पाठीस लागो, ते स्थितप्रंज्ञच असतात. आणीबाणीच्या वेळीही जे शांत राहतात, कितीही संकटे आली तरी ज्यांचा आत्मा अजिंक्य राहतो, त्याच्याजवळच स्वतः मोठेपणा आहे. सर्व आध्यात्मिकांचे सार ते हेच. अविचल श्रद्धेचे लोक ज्या जगाला जिंकून घेतात, त्या जगाहून ते मोठे असतात, श्रेष्ठ असतात. गोळ्यांचा वर्षाव होत असला तरी ते सत्यच सांगतील. त्यांना क्रॉसवर चढवा, जाळा, फाशी द्या, ते सत्यापासून परावृत्त होणार नाहीत. व्यापक अशी त्यांची दृष्टी असते. त्यांच्या दृष्टीला स्वार्थ ओंगळ दिसतो, आसक्ती त्यांना शिवत नाही. सर्वांच्या हितात स्वतःचे हित आलेच, निराळे स्वतःचे हित ते काय पाहायचे, असे ते म्हणतात. त्यांच्या त्यागाला मोजमाप नसते, तेथे हिशेबीपणा नसतो. त्यांचा त्याग निरपेक्ष असतो. मोबदला मिळावा अशी इच्छा चुकूनही त्यांच्या मनात नसते. त्यांचे जीवन असे यज्ञमय झालेले असते. तो त्यांचा स्वभावच बनतो. स्वतःला शून्य करणारा हा त्याग, ही धीरवीरता, ही शांती, सर्वसाधारण मनुष्यास शक्य नाही, असे म्हणून आपण मोकळे होत असतो. पराभूत झालेल्या गॅलिलिच्या कोळ्यांना अशा त्यागाने समाधान लाभत असेल, दुबळ्या हिंदी मनाला अशा आत्मसमर्पणाचे कौतुक वाटत असेल, परंतु आम्हाला नको हे निर्वाण, असे कोणी कोणी म्हणतात. संयमी जीवनावर धर्माने भर दिला आहे. प्रत्येक धर्माने त्यागाची शिकवण दिली आहे, स्वतःला विसरायला सांगितले आहे. धर्म म्हणजे काही एखादी गोरीगोमटी वस्तू नव्हे, फुकाफुकी लाभणारी समाधाने धर्मिक नव्हेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/no-rebate-in-gst-on-corona-vaccine/", "date_download": "2021-08-02T06:14:41Z", "digest": "sha1:BN7CZQJP6RBCRSUBVJ4AODBVAZU3RSF5", "length": 9428, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "करोना लसीवर जीएसटी माफ का नाही? सरकार असंवेदनशील? – Dainik Prabhat", "raw_content": "\nकरोना लसीवर जीएसटी माफ का नाही\nकरोना लसीवरील जीएसटी कर अद्याप कायमच ठेवण्यात आल्याने देशभर आश्‍चर्य व्यक्त होत आहे. वास्तविक जीवनरक्षक औषधे अर्थात लाईफ सेव्हिंग ड्रग्ज करमुक्त असण्याचे धोरण असताना अद्यापही कोव्हिड-19 च्या लसीवर जीएसटी कर माफ होणे आवश्‍यक होते.\nमात्र, केंफ्रिय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेत लसीवरील कर माफ करण्यात न आल्याने चर्चेला नवा विषय मिळाला आहे.\nजीएसटी परिषदेच्या 44व्या बैठकीत लशीवर 5 टक्के जीएसटी कायम राखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोव्हिडवरील उपचार आणि त्यासाठी आवश्यक उपकरणांवर लागू होणाऱ्या करात सवलत देण्यात आली आहे. वित्त सचिव तरुण बजाज यांच्या मते दरांमध्ये कपात एक-दोन दिवसात लागू करण्यात येईल.\nनवे दर सप्टेंबरअखेरीपर्यंत लागू असतील. केंद्र सरकार लशी विकत घेत आहे आणि नागरिकांना मोफत लस देण्यात येईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. लशीकरणावर जीएसटी लागू होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.\nकोव्हिडशी निगडीत सेवा आणि उपकरणांवरील जीएसटीत घट\nविद्युतदाहिनीवरील जीएसटी घटून पाच टक्क्यांवर आणण्यात आला आहे.\nरुग्णवाहिकेवरील जीएसटी घटून 12 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.\nरेमडेसीविर इंजेक्शनवरील जीएसटी 12हून 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.\nमेडिकल ग्रेड ऑक्सिजनवरील जीएसटीसुद्धा 12वरून 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.\nबीआयपीएपी मशीन, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, पल्स ऑक्सिमीटरवरील जीएसटी दरही 12वरून 5 टक्क्यांवर आणण्यात आले आहेत.\nटॉक्सीलिजुमाब आणि एंफोटेरीसिन यांच्यावर जीएसटी लागू होणार नाही.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे – लसीकरणाची लगबग…\n पुढील 24 तासांत मुसळधार पडणार\nदुसऱ्या लाटेचा फटका GST संकलनावरही\nलसीचा दुसरा डोस प्राधान्याने द्यावा : गृहमंत्री वळसे पाटील\nजीएसटी भरू नका, मोदीही तुमच्या दारात येतील; पंतप्रधानांचे बंधु प्रल्हाद मोदींचेच…\nपुणे शहरात आज फक्‍त “कोवॅक्‍सिन’\nपुण्यात आज कोविशील्डचे प्रत्येक केंद्रावर 100 डोस उपलब्ध\nपुण्यात दिवसभरात सुमारे 42 हजार जणांचे लसीकरण\nआभूषण उद्योग पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर : सरकारचे ढिसाळ धोरण कारणीभूत\nजगातील सर्वांत मोठा अभ्यास; लसीमुळे संसर्ग, मृत्यूदर लक्षणीय घटला\nPune : कोविशील्डचे डोस वाढवले, प्रत्येक केंद्रावर 200 जणांना लस\nठेवीदारांसाठी मोदी सरकारकडून खुशखबर बँक दिवाळखोरीत निघाली तरी ९० दिवसांत…\nएमपीएससी रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना\nइम्रान खान यांचे भूगोलासह गणितही कच्चे; भारताची लोकसंख्या केली 1 अब्ज 300 कोटी; व्हिडिओ व्हायरल\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nदुसऱ्या लाटेचा फटका GST संकलनावरही\nलसीचा दुसरा डोस प्राधान्याने द्यावा : गृहमंत्री वळसे पाटील\nजीएसटी भरू नका, मोदीही तुमच्या दारात येतील; पंतप्रधानांचे बंधु प्रल्हाद मोदींचेच व्यापाऱ्यांना आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.dainikprabhat.com/why-three-different-prices-for-vaccines-in-the-same-country-priyanka-gandhis-question-to-the-government/", "date_download": "2021-08-02T06:05:42Z", "digest": "sha1:AGZG7E26XU7DHMW3IUO57GZVNK5IRYU2", "length": 11224, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का?”; प्रियांका गांधी यांचा सरकारला सवाल – Dainik Prabhat", "raw_content": "\n“एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का”; प्रियांका गांधी यांचा सरकारला सवाल\nनवी दिल्ली : देशात करोनाला रोखण्यासाठी लसीकरण सुरू आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच दरम्यान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी करोना लसीवरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. करोना लस देशातील सर्व नागरिकांनाच दिली जाणार आहे तर लसींच्या किंमतीत भेदभाव का एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का असा थेट प्रश्न प्रियंका गांधी यांनी सरकारला विचारला आहे.\n“केंद्र सरकार भारतातील तीन टक्के लोकसंख्येचेही लसीकरण पूर्ण करू शकलेले नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदी सरकारने लस वितरण व्यवस्था आणखीन मजबूतीने आपल्या हाती घेण्याची गरज होती, मात्र या वेळेस सरकारने आपल्या जबाबदारीतून हात झटकले आणि लस वितरणाची जबाबदारी राज्यांवर ढकलली” असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केला आहे.\nमोदी सरकार की वैक्सीन वितरण नीति\n👉खुदकी जिम्मेदारी से मुंह मोड़ा\nराज्य सरकारों पर ठीकरा फोड़ा\n👉इंटरनेट व अन्य डॉक्यूमेंट्स से वंचित लोगों के लिए कोई व्यवस्था नहीं\n👉एक देश, तीन दाम\nपरिणाम: देश की मात्र 3.4% आबादी का फुल वैक्सीनेशन और आगे की योजना भी ढुलमुल#ZimmedarKaun pic.twitter.com/3qBaReqQrQ\nतसेच “केंद्र सरकारने एप्रिलपर्यंत जवळपास 34 कोटी लसींचीच मागणी केली होती. लसीकरणाचा सध्याचा दर लक्षात घेता प्रत्येक दिवशी जवळपास 19 लाख नागरिकांचे लसीकरण पार पडत आहे.” “सरकारकडून डिसेंबर 2021 पर्यंत देशातील सर्व नागरिकांना लस उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. परंतु, यासाठी प्रत्येक दिवशी 70-80 लाख लसीचे डोस देण्याची कोणतीही योजना सरकारने देशासमोर ठेवलेली नाही.\nकरोना लस देशातील सर्व नागरिकांनाच दिली जाणार असेल तर लसींच्या किंमतीत भेदभाव का एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का एकाच देशात लसीच्या तीन वेगवेगळ्या किंमती का” असा शब्दांत प्रियंका यांनी निशाणा साधला आहे. तसेच “लसीच्या वितरणासंबंधी केंद्र सरकार दिशाहीन आहे. केंद्र सरकारच्या दिशाहीन नीतीमुळे अनेक राज्यांना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढावं लागलं.”\n“आज मॉडर्ना, फायजर यांसारख्या लस कंपन्यांनी राज्यांशी थेट व्यवहार करण्यास नकार देत केंद्राशी चर्चेचा प्रस्ताव मांडला आहे. ग्लोबल टेंडर काढायला लावून राज्यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनण्याची वेळच का आली” असे अनेक प्रश्न प्रियंका यांनी केले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nतमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकरांच्या कुटुंबातील आणखी दोन जणांचा करोनामुळे मृत्यू\n चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा केला खून, पतीनेही केली आत्महत्या\n गुजरातमध्ये शुद्ध सोन्या, चांदीच्या राख्या लाँच; पहा एका राखीची किती आहे…\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप…\n ऑगस्ट महिन्यातच येणार करोनाची तिसरी लाट; महाराष्ट्राला सर्वाधिक धोका तर…\n देशातील ‘या’ शहराचे १०० टक्के लसीकरण पूर्ण; एक लाख प्रवासी…\nपेगॅसस हा खोटा आणि रचलेला विषय – नक्वी\nआश्रमशाळा उद्यापासून होणार सुरू\n करोनाचा ‘हा’ नवा व्हेरियंट सर्वाधिक घातक; 3 पैकी एकाचा होईल…\nGold Silver Price : भारतात सोन्याची मागणी वाढू लागली\nदेशभरात आज मुस्लीम महिला हक्‍क दिवस\n बेलसरमध्ये झिका विषाणूचा संसर्गित\nपीएफ खातेधारकांना एक लाखांचा फायदा; कसे मिळवाल पैसे\nपंड्या, चहल व गौतमच्या अडचणीत वाढ\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\nमाजी आमदार सिद्रमप्पा आलुरे गुरुजी यांचे निधन\nप्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर\n गुजरातमध्ये शुद्ध सोन्या, चांदीच्या राख्या लाँच; पहा एका राखीची किती आहे किंमत\n“देशातील सर्व मुस्लीम शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांचे वंशज”; भाजप खासदाराचा अजब…\n ऑगस्ट महिन्यातच येणार करोनाची तिसरी लाट; महाराष्ट्राला सर्वाधिक धोका तर ऑक्टोबरमध्ये…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/sports/first-time-in-cricket-history-100-ball-match-pmd98", "date_download": "2021-08-02T05:56:58Z", "digest": "sha1:RE2DXS6DCXL66NMNRKRVTSERPK6WQNKP", "length": 5643, "nlines": 28, "source_domain": "www.saamtv.com", "title": "क्रिक्रेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, 5 चेंडूंचे षटक तर...!", "raw_content": "\nक्रिक्रेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, 5 चेंडूंचे षटक तर...\nक्रिक्रेटच्या इतिहासात पहिल्यांदाच (Cricket History) एक अद्धूत सामना खेळला गेला आहे. हा अद्भूत सामना एका स्पर्धेत खेळला गेला.\nक्रिक्रेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, 5 चेंडूंचे षटक तर...\nक्रिक्रेटच्या इतिहासात पहिल्यांदाच (Cricket History) एक अद्धूत सामना खेळला गेला आहे. हा अद्भूत सामना एका स्पर्धेत खेळला गेला. या स्पर्धेचे नाव आहे 'द हंड्रेड' (The Hundred Tournament) त्यात १०० चेंडूचा सामन खेळला गेला आहे. या स्पर्धेत एका षटकात ६ चेंडू टाकण्याचा नियम काढून टाकण्यात आला होता. एक गोलंदाज एका षटकात एक तर ५ चेंडू टाकू शकतो किंवा १० चेंडू टाकू शकतो. या स्पर्धेत ५ चेंडूचे एक षटक समजले जाईल त्याला 'फाईव' म्हटले गेले. या नविन नियमानूसार क्रिक्रेट इतिहासातला पहिला १०० चेंडूंची सामना खेळला गेला. हा सामना ओव्हल इनव्हिजीबल (Oval Invincibles Women) आणि मँचेस्टर ऑरजिनल्स वुमेन (Manchester Originals Women) यांच्यात खेळला गेला आहे.\nया सामन्यात मँचेस्टर ऑरजिनल्स वुमेन संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १०० चेंडूमध्ये मँचेस्टर ओरजिनल्स वुमेन संघने ६ गड्यांच्या मोबदल्यात १३५ धावा केल्या. मँचेस्टर कडून खेळताना लिजेल ली ने ३९ चेंडूत ४२ धावा केल्या, ज्यात ८ चैकारांचा समावेश होता. भारतीय फलंदाज हरमनप्रित कौरने तिचा संभाव्या खेळ करत तूफानी १६ चेंडूत २९ धावा बनवल्या, ज्यात ६ चैकारांचा समावेश होता. ओवलकडून ताश फॅरेंटने २० चेंडूत ३ बळी घेतले तर मरिजाने कॅपने २ बळी घेतले.\nरैनाच्या 'ब्राह्मण' वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रचंड संताप\nत्याचबरोबर 100 चेंडूच्या या सामन्यात 136 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना ओव्हल महिला संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही. परंतु या संघाने हे लक्ष्य 98 चेंडूमध्ये 5 गडी शिल्लक असताना पुर्ण केले. ओव्हलसाठी कर्णधार डॅन व्हॅन निकेरकने 42 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या तर मारिजणे कॅपने 27 चेंडूत 38 धावा केल्या. मॅडी विलियर्सने 16 धावा केल्या. त्याचवेळी जॉर्जिया अ‍ॅडम्सने 12 धावा केल्या. मॅनचेस्टरकडून कर्णधार कॅट क्रॉसने 3 गडी बाद केले, तर सोफी इक्लेस्टोन आणि लॉरा जॅक्सनने 1-1 अशी बळी घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nagrikvarta.com/2021/07/blog-post_34.html", "date_download": "2021-08-02T06:52:42Z", "digest": "sha1:NQDLWHN3KZXF2QCFMINEXIC7UHYMRETO", "length": 25882, "nlines": 256, "source_domain": "www.nagrikvarta.com", "title": "वर्ध्यात मंत्री उदय सामंत यांच्या समोरच शिवसैनिकांचा राडा | Marathi News, मराठी बातम्या | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai,", "raw_content": "\nवर्ध्यात मंत्री उदय सामंत यांच्या समोरच शिवसैनिकांचा राडा\nवर्धा - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना भेटण्याच्या कारणावरून शिवसेनेच्या दोन गटात वादाची घटना घडली. दरम्यान एकमेकांच्या अंगावर धावून जाण्य़ासह शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओसोबत शिवसेनेची अंतर्गत गटबाजीही बाहेर आली आहे. शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत वर्धा दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसैनिक सीताराम भुते यांनी माजी खासदार अनंत गुडे यांच्या कानशिलात लगावल्याचा दावा केला आहे. वर्धा येथे मास्क न लावल्याचा कारणावरून शिवसैनिकांमध्ये भांडण झाले, त्यामध्ये शिवसैनिक सिताराम भूते यांनी माजी खासदार अनंत गुडे यांच्या कानशिलात लगावली. उदय सामंत दौऱ्यावर आलेले असताना त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. यावेळी सामाजिक अंतरचा नियम गर्दीत पायदळी तुडवल्याचे दिसून आले. दरम्यान, या गर्दितच शिवसैनिकांत राडा झाला. विश्रामगृहावर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंत्री सामंत यांची भेट घेतली. यावेळी हिंगणघाट येथील सिताराम भूते मंत्री सामंत यांना निवेदन देण्यास आले. तेव्हा, त्यांनी मास्क न लावल्याने मास्क लावण्यासाठी सांगितल्यानंतर वादाला सुरूवात झाल्याचे जिल्हाप्रमुख बाळा शहागाडकर सांगतात. तर, बोलताना चुकीचे शब्द वापरल्याने गुडे यांच्या कानशिलात लगावल्याचे भुते सांगत आहेत.'वरच्या सुरात बोलल्याने कानशिलात लगावली'हा बदनाम करण्याचा प्रकार आहे. यामध्ये संपर्क प्रमुखांना बदमान करण्याचा कट असल्याचे जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर म्हणाले आहेत. तर, सीताराम भुते म्हणतात काही तीन चार पदाधिकऱ्यांना घेऊन पक्षाचे मंत्री यांना भेटण्यासाठी जात असतांना माजी खासदार तथा संपर्क प्रमुख अनंत गुडे यांनी आपल्याला वरच्या सुरात बोलल्याने त्यांना दोन कानशिलात लागवल्याचा दावा भुते यांनी केला. मी शिवसैनिक आहे, माझा मतदार संघाचा प्रश्न मांडताना तुम्ही कोण अडवणारे, असाही प्रश्नही भुते यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.\nमलायका अरोरा झळकणार ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन २’मध्ये\nबिग बॉस ओटीटीची पहिली स्पर्धक जाहीर ; प्रसिद्ध गाय...\nअनिल देशमुख यांना पाचव्यांदा 'ईडी'चे समन्स\nबेस्ट कामगारांना हक्काची घरे मिळावीत - कोळंबकर\nराज्यातील १४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nपनवेल महापालिकेच्या सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये...\nवसई-विरारमध्ये खासगी लस महोत्सव\nकर्ज फेडण्यासाठी बँक लुटण्याचा कट ; आरोपीला अटक\nनोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या बोगस...\nखंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांच्यासह २८ जणांवर गुन...\nएमआयडीसीकडून २५ हजार पूरग्रस्त कुटुंबियांना मदतीचा...\n२५ जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथिलता, ११ जिल्ह्यांम...\nश्रीमती वैदेही वाढाणा आणि पालघर जिल्हा कृषी सभापती...\nमुंबईत बांधकाम सुरु असणारी इमारत पडली\nउत्तर प्रदेशात भीषण अपघात ; १८ जणांचा जागीच मृत्यू\nपोर्नोग्राफी प्रकरण ; आरोपींमध्ये अभिनेत्री गहना व...\nपूरग्रस्तांना तांदूळ, गहू, डाळ आणि रॉकेल मोफत देणा...\nमराठा आरक्षणासाठी खासदारांना अशोक चव्हाण यांचे आवाहन\nतळीये दुर्घटनाग्रस्तांचा मुख्यमंत्र्यांपुढे आक्रोश\nपूरसद्यस्थिती आढावा बैठकीत जयंत पाटील यांनी प्रशास...\nमायावतींचे ‘मिशन ब्राह्मण’उत्तर प्रदेशात कम बॅक कर...\nममता बॅनर्जींची संसदीय दल नेतेपदी निवड\nइस्रो हेरगिरीप्रकरण ; सीबीआयने दिला सिल बंद लिफाफ्...\nजम्मू काश्मीरसहीत देशात ४० ठिकाणी सीबीआयचे छापे\nजम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nचैनल २४ न्यूजमध्ये प्रतिनिधी म्हणून योगिता तांबोळी...\nतळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘म्हाडा’ने स्व...\nरायगड, रत्नागिरीसाठी २ कोटी, अन्य जिल्ह्यांना ५० लाख\nराज कुंद्राच्या सर्व कामांची माहिती आहे का\nकरण जोहर होस्ट करणार ‘बिग बॉस ओटीटी’\nव्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या गवळी गँगमधील...\nठाण्यातही परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा\nचीनमधून विमानप्रवासाला बंदी असल्याने ‘मेट्रो’ डब्य...\nछायाचित्र नसल्याने मतदारांची नावे वगळली; ७१ हजार म...\nशिल्पा शेट्टीच्या घरावर मुंबई पोलिसांनी टाकला छापा\nराज्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आ...\nपाच अधिकाऱ्यांची इस्रायल वारी प्रकरणी सरकारने मागव...\nमुंबईत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज\nपेगासस प्रकरण खरे असल्यास पंतप्रधानांनी राजीनामा द...\nचीनबरोबरील सीमावादाचा विषय संसदेत गाजण्याची शक्यता\nपंकजा मुंडे जर शिवसेनेमध्ये आल्या तर त्यांचे स्वाग...\nपंढरीत सात दिवसाची संचारबंदी लागू, पोलिसांकडून नाक...\nउत्तर प्रदेशातील कावड यात्रा रद्द\nदानिश सिद्दीकी हत्येमागे आमचा हात नाही, 'तालिबान'च...\nधर्मांतरण प्रकरणी युपी एटीएसकडून तिघांना अटक\nसोशय निडियावर ‘तूफान’चित्रपटाचे कौतुक\nआणि बिग बी झाले ट्रोल\nसचिन वाझे यांची एनआयएच्या विशेष न्यायालयात जामीन य...\nविधान परिषदेच्या १२ सदस्यांची नियुक्तीबाबत भूमिका ...\nसरकार स्थापनेचा देवेंद्र फडणवीसांचा दावा\nपाणी खरेदीसाठी ठाणे पालिकेवर १३० कोटींचा बोजा\nकर न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई\nकोकणात गणेशोत्सवासाठी २५० एसटी बस\nमेट्रोचा एलआरटी प्रकल्प रद्द ; ठाण्यात धावणार रेग्...\nपालघर जिल्हा परिषदेमधील राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्...\nमिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली\nपंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना, जेपी नड्डांशी कर...\nदिल्लीत ध्वनी प्रदूषण कायदा आणखी कठोर\nमाथेरानमध्ये तपासणी करूनच पर्यटकांना प्रवेश\nवर्ध्यात मंत्री उदय सामंत यांच्या समोरच शिवसैनिकां...\nनागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी\nदिल्लीत २५०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त\nउत्तर प्रदेशात लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचा मसुदा ...\nदहशतवादी संघटनांसाठी काम करणारे काश्मीर प्रशासनाती...\nमोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ४२ टक्के मंत्र्यांवर ...\nदेशात डेल्टा प्लसनंतर 'कप्पा व्हेरिएंट'चा धोका\nहृतिक रोशन आणि दीपिका 'फाइटर' चित्रपटासाठी सज्ज\n'अकेले हम अकेले तुम' आमिरच्या भावाचाही झाला घटस्फोट\nमुंबई महापालिकेच्या माजी आयुक्तांचा होरपळून मृत्यू\nकोकणाला तीन हजार कोटींचा निधी मंजूर\nनोकरीचे अमिष दाखवून तरुणाची फसवणूक\nहॅकरने कंपनीचा ईमेल हॅक करून दोन कोटींचा घातला गंडा\nउद्योग केंद्राला वसईतील नागरिकांचा विरोध\n१५ ऑगस्टपर्यंत दिल्ली सोडू नका, मोदींच्या मंत्र्या...\nईडीकडून एकनाथ खडसे यांची ९ तास चौकशी\nमोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना मोठे खाते, भ...\n४ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश\nनवीन केंद्रीय मंत्रिमंडळात 'या' सात नवीन महिला मंत...\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात 'या' राज्यमंत्र...\nअनधिकृत बांधकामावर म्हाडाची कारवाई\nभोसरी जमीन घोटाळा ; खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईड...\nदिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन\nमराठी भाषेसाठी जिल्हास्तरीय समिती नेमणार ; विधीमंड...\nराज्यपालांनी १२ रोखले तर भास्कर जाधवांनी १२ ‘बाद’ ...\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचा ७ जुलैला विस्तार ; महाराष्ट...\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचे मुंबईत आंदोलन\nएमपीएससीच्या परीक्षा लवकर घ्या,रोहित पवारांची ठाकर...\nअर्धवट काम झालेल्या भुयारी मार्गाचे आमदार रवी राणा...\nकोरोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन ; वारीला पायी निघाल...\nएमपीएससीच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या\nसीएए विरोधी आंदोलनाला पुन्हा सुरुवात करणार, अखिल ग...\n१९ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन होणार सुरू\n‘ओबीसीं’साठी स्वतंत्र मंत्रालयाची अपना दलची मागणी\nसिरिशा बांडला ठरणार अंतराळात जाणारी दुसरी भारतीय व...\nउत्तर प्रदेश जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत...\nसेन्ट्रल बँक ऑफ इंडिया द्वारा 'अखिल भारतीय राजभाष...\nतीरथसिंह रावतांचा राजीनामा; आता कोण होणार मुख्यमंत...\nव्हिडीओ पोस्ट करत कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत...\nअभिनेता आमिर खानचा किरण रावसोबत १५ वर्षांनी काडीमोड\nमुंबई महानगरपालिकेने शिवम रुग्णालयाला ठोकले टाळे\nमुंबईतील युवकांनी साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती\nमुंबई - आत्ताची तरूण पिढी मोबाईल, कंप्युटर सारख्या गोष्टीत सतत व्यग्र असल्याने अनेक मैदानी खेळां बरोबरच विटी दांडू, भोवरा, पतंग, लगोरी, गो...\nमुंबई-गोरेगावमध्ये तृतीयपंथीयांच्या प्रमुखाची भरदिवसा हत्या\nमुंबई - गोरेगाव पश्चिमेकडे लिंक रोड वर ३८ वर्षीय तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी बांगूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली...\nराज्य सरकारला झटका ; मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द\nनवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द...\nआजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन ; काँग्रेस-भाजपचे आमदार आमनेसामने\nमुंबई - आजपासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प ८ मार्चला मांडला जाणार असून १० मार्चला अधिवेशनाची सांगत...\nपुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग\nपुणे - कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मार्केटमधील २५ दुकाने जळून भस्मसात झाली आहे....\nएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर एनआयएचा छापा\nमुंबई - मनसूख हिरेन हत्या‌ प्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनआयएकडून रात्री उशिरा प्रदीप शर्मा यांच्...\n‘तौत्के’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार, महाराष्ट्रात अलर्ट जारी\nमुंबई - अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्म...\nसुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया मॅप, स्फोटक प्रकरणाबाबत एनआयएचा खुलासा\nमुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकर...\nआरेतील सर्व स्टॉलच्या सर्व्हेक्षणाचे सुनील केदार यांचे आदेश\nमुंबई - दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श...\n'ब्लू अम्ब्रेला डे' मोहिम ; मुलांच्या लैंगिक शोषणावर जनजागृती\nमुंबई - 'हमारा फाउंडेशन' संस्था गेली ती ३२ वर्ष मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे. हमारा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-budhwar-peth-richest-man-commercial-sex-workers-bill-gates-4310835-PHO.html", "date_download": "2021-08-02T05:19:28Z", "digest": "sha1:3E6UN3J6DKJA7CQJX5IIK553A5P7HFLD", "length": 3063, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Budhwar Peth Richest Man Commercial Sex Workers Bill Gates | बील गेट्स यांनाही येण्याची इच्छा झाली, असे काय आहे या पुण्यातील बदनाम गल्लीत! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबील गेट्स यांनाही येण्याची इच्छा झाली, असे काय आहे या पुण्यातील बदनाम गल्लीत\nपुणे - महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्याची नवी ओळख आयटी सिटी झाली असली, तरीही बुधवार पेठेमुळे या शहराची वेगळी ओळख राज्यात आणि देशातही आहे.\nबुधवार पेठ हा भाग शहरातील प्रमुख बाजारपेठेचा आहे. येथे प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय बुधवार पेठ देशातील तिसरे मोठे देहविक्रीचे ठिकाण आहे. जवळपास पाच हजार महिला येथे दहविक्रीच्या दलदलीत फसलेल्या आहेत. अनेकदा येथे छापे पडतात आणि महिला व मुलींना येथून मुक्त केले जाते. मात्र अनेक प्रयत्नानंतरही ही सामाजिक समस्या येथे दिवसेंदिवस वाढतच आहे.\nपुढील स्लाइडमध्ये, का आले होते बील गेट्स या बदनाम गल्ल्यांमध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-ncp-supremo-sharad-pawar-supports-to-dhangar-samaj-agitation-4714815-NOR.html", "date_download": "2021-08-02T07:18:46Z", "digest": "sha1:SR6NOLAOHBDLBK4VJNBVPF3KZJQE42UC", "length": 8162, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ncp supremo sharad pawar supports to dhangar samaj agitation | धनगर व धनगड एकच, धनगरांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा- शरद पवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nधनगर व धनगड एकच, धनगरांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा- शरद पवार\nपुणे- धनगर समाजाच्या कृती समितीने जे म्हणणे मांडले आहे ते योग्य आहे. धनगर आणि धनगड हे एकच आहे. त्यामुळे कृती समितीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. याचबरोबर धनगर समाजाच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचा अपप्रचार जो सुरू आहे तो चुकीचा असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.\nगेली महिनाभर धनगर समाजाने एसटी या प्रवर्गात टाकण्यासाठी आंदोलन तीव्र केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 2009 साली आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात धनगर समाजाला एसटीत टाकण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त सरकारने चार दिवसापूर्वी धनगर समाजाला तिस-या सूचीत टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, धनगर समाजाने याबाबत तीव्र प्रतिक्रिया देताना गुरुवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले होते. त्यानंतर कृती समितीच्या नेत्यांनी गुरुवारी रात्री शरद पवार यांची भेट घेऊन घटनेतील माहिती, विविध कागदपत्रे यासह विविध राज्यांत हा समाज एससी/एसटी प्रवर्गात असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.\nपवार म्हणाले, धनगर समाजाच्या मागणीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कधीही नव्हती. आमच्या पक्षाने 2009 सालीच जाहीरनाम्यात या मागणीला प्राधान्य दिले होते. मात्र, आदिवासींवर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. मात्र, जे घटनेनुसार आहे व तशी मागणी संबंधित समाजाने केली तरी त्यांची भूमिका चुकीची आहे असे म्हणता येणार नाही. धनगर समाज कृती समितीने आमच्यासोबत ही भूमिका मांडली ती योग्य आहे. राज्य सरकारने चार दिवसापूर्वी धनगर समाजाला तिस-या सुचीत टाकण्याबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत पवारांना छेडले असता ते म्हणाले, ती राज्य सरकारची भूमिका आहे. राज्य सरकारच्या प्रत्येक भूमिकेशी मी किंवा माझा पक्ष समर्थन करेल असे नाही.\nबबनराव पाचपुते यांनी धनगर समाजाच्या मागणीच्या मुद्यांवरून पक्ष सोडला नसल्याचेही पवारांनी स्पष्ट केले. पाचपुते यांनी का पक्ष सोडला माहित नाही पण त्यांनी माझी उपेक्षा झाल्याचे म्हटले आहे. ज्या व्यक्तीला 9 वर्षे कॅबिनेटमंत्रीपद दिले व पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद दिले तरी त्यांची उपेक्षा केली वाटत असेल तर पक्षांत हजारो कार्यकर्ते असतात याची जाणीव ठेवायला पाहिजे असा चिमटा पवार यांनी काढला. मोदी सरकारच्या कामगिरीबाबत प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, दोन महिन्यावरून एखाद्या सरकारची कामगिरी मोजणे अशक्य आहे. नियोजन आयोगाच्या बरखास्तीचा निर्णय मोदींनी घेतला असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, या जागी ती कोणती यत्रंणा उभी करतात त्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरेल.\nशरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहले धनगरांना 'एसटी' प्रवर्गात टाकण्याबाबत पत्र...\nराष्ट्रवादीने धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा का दिला वाचा पुढे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/after-film-now-deepikas-advertisements-also-boycott-remove-deepikasave-lux-is-trending-126508377.html", "date_download": "2021-08-02T07:03:25Z", "digest": "sha1:Y4GP3AI2FBAWBIDSJ34CXOMSXUKHYTKN", "length": 7148, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "After film now Deepika's advertisements also Boycott, '#Remove Deepika_Save LUX' is trending | 'छपाक' नंतर आता दीपिकाच्या जाहिरातींनाही बॉयकॉट, '#दीपिका हटवा LUX वाचवा' करत आहे ट्रेंड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'छपाक' नंतर आता दीपिकाच्या जाहिरातींनाही बॉयकॉट, '#दीपिका हटवा LUX वाचवा' करत आहे ट्रेंड\nबॉलिवूड डेस्क - दीपिका पदुकोणच्या जेएनयू व्हिजिटला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी 'छपाक' च्या रिलीजपूर्वी उचलेले हे पाऊल धाडसी असल्याचे म्हणाले आहे तर सोशल मीडियावर लोकांनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणत तिची निंदा केली आहे. 'छपाक' आणि दीपिकाला बॉयकॉट करण्याचा ट्रेंडदेखील सोशल मीडियावर खूप चालला. आता हा वाद केवळ 'छपाक' चित्रपटापर्यंतच मर्यादित राहिलेला नाही. दीपिका जे ब्रँड्स प्रमोट करते, तेदेखील बॉयकॉट करण्याची मोहीम सोशल मीडियावर सुरू झाली आहे.\nइकॉनोमिक टाइम्समध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार, जे ब्रँड्स दीपिका प्रमोट करते ते काही दिवस त्याच्या जाहिराती दाखवणे टाळत आहेत किंवा त्या अगदी कमी दाखवल्या जात आहेत.\n#दीपिका_हटवा_LUX_वाचवा करत आहे ट्रेंड\nदीपिका ब्यूटी सोप लक्सची ब्रँड अॅम्बेसीडर आहे. अशात सोशल मीडियावर तिला लक्समधून हटवण्याची मोहीमही सोशल मीडियावर सुरू झाली आहे. सोशल मीडियावर #दीपिका_हटवा_LUX_वाचवा ट्रेंड करत आहे. अनेक यूजर्स मीम शेअर करत आहेत आणि दीपिकाला लक्समधून हटवण्याची मागणी करत आहेत.\n23 ब्रँड्स एंडोर्स करते दीपिका...\nदीपिका लक्सव्यतिरिक्त अॅक्सिस बँक, रॉयल अॅटमस, विस्तारा, केलॉग्स, नेस्कॅफे, ब्रिटानिया, जिलेट व्हीनस, गोआयबीबो, कोका-कोला, तनिष्क, ओप्पो, जेगुआर लायटिंग, लोरियाल पॅरिस, जिओ, नेस्ले फ्रुइटा व्हायटल्स, टेटली ग्रीन टी, लायड एसी, मिंत्रा-ऑल अबाउट यू यांसारखे अनेक ब्रँड्स एंडोर्स करते. ती जाहिरातींसाठी 8-10 कोटी रुपये चार्ज करते.\n'छपाक'साठी घेतली 26 कोटींची फी\nदीपिका सध्या सर्वात जास्त फी घेणारी अभिनेत्री आहे. 'छपाक' चित्रपटासाठी तिला 26 कोटी रुपये फी मिळाली आहे. 2018 मध्ये फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, तिचे नेटवर्थ सुमारे 100 कोटी रु. होती.\nकॉलेजच्या पहिल्याच दिवशी 28 विद्यार्थ्यांची विवस्त्र करुन रॅगिंग, जळगावमधील ईकरा युनानी कॉलेजात घडला धक्कादायक प्रकार\nजळगावमधील ईकरा युनानी कॉलेजात 28 विद्यार्थ्यांची विवस्त्र करत रॅगिंग, कॉलेज प्रशासनाने 3 विद्यार्थ्यांना केले रस्टिकेट\nवर्धा हिंदी विद्यापीठाने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे केलेले निलंबन संतापनक काँग्रेसची राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार\nजनजागृती अभियानातून चिमुकल्यांनी झाडाच्या पानाद्वारे दिला मतदान करण्याचा संदेश; ग्रामस्थांना मतदान करण्याचे केले आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9C", "date_download": "2021-08-02T06:38:13Z", "digest": "sha1:GFSKUJLN4JIXES5WFJJSWVV3HEXK5UXX", "length": 6578, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लंडन ब्रिज - विकिपीडिया", "raw_content": "\nलंडन ब्रिज नावाचे अनेक पूल लंडन आणि साउथवार्क शहराच्या दरम्यान थेम्स नदीवर पसरले आहेत. सध्याचा पूल , जो 1973 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला तो काँक्रिट आणि स्टीलपासून बांधलेला एक बॉक्स गर्डर पूल आहे.ह्या पुलाने 19व्या शतकातील दगड-कमानीच्या पुलाची जागा घेतली, ज्याने 600 वर्षे जुन्या मध्ययुगीन बांधकामाची जागा घेतली होती. त्यापूर्वी लंडन ब्रीज ची जागा अनेक लाकडी पुलांनी घेतली होती ज्यापैकी पहिला पूल लंडनच्या रोमन संस्थापकांनी बांधला होता. सध्याचा पूल हा पूल ऑफ लंडनच्या पश्चिम टोकाला आहे आणि पूर्वीच्या बांधकामापेक्षा 30 मीटर (9 8 फूट) वरच्या बाजूस उभा आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nc. late १८९० च्या दशकातील\nलंडनमधील इमारती व वास्तू\nइ.स. १२०९ मधील निर्मिती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1695", "date_download": "2021-08-02T06:36:16Z", "digest": "sha1:HCUTDKYG4FQUVA3AVOPBYVPO767L46Y4", "length": 9848, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 5| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसदैव सुखोपभोगासाठी धडपडणे म्हणजेच जीवन असे मानणे अधर्म होय. दुःख ही आकस्मिक गोष्ट नसून जीवनात ती ओतप्रोत भरलेली आहे. कष्टाने व त्यागानेच महत्त्वाच्या वस्तू संपादाव्या लागतात. वेदनांशिवाय वैभव नाही. जीवनाचे प्राप्तव्य प्रेयस् नसून श्रेयस आहे. ‘आनंदी जीवन’ नि ‘जीवनातील आनंद’ ह्या दोन निराळ्या गोष्टी आहेत. त्यागाने, दुःखमय जीवनाने जर ध्येयप्राप्ती होत असेल, तर तो त्याग, ते कष्ट आनंददायकच असतात. एखाद्याला सुखाचे जीवन जसे वाटत असेल, तसेच ध्येयार्थीला हे कंटकमय जीवन आनंदाचे वाटते. स्वतःच्या ध्येयाचा साक्षात्कार करुन देणारे असह्य असे दुःखही मनुष्य हसत सहन करतो. महाकवी गटे म्हणतो, ‘शिखरे मनाला आकर्षितात, तेथे नेणारा रस्ता नव्हे.’ त्या उच्चतेकडे आपले लक्ष असते. मग मार्ग कठीण व सुळक्याचा का असेना. रोजच्या बारीकसारीक गोष्टींतही हा न्याय दिसून येतो. शरीराला त्रास झाला तरी तो पत्करुन बायका नटतील, थटतील. पायांना सहन होत नसले तरी बूट घालतील. सौंदर्य प्रसाधनासाठी नाना सोस करतील. मनुष्य मनात आणील ते करतो. स्वतःची इच्छा चालविणे हेच जीवनातील पहिले महत्त्वाचे अंग असते. जीवनातील महत्त्वाची जरुरी ती हीच. परंतु ही स्वेच्छा विश्वतंत्राशी जुळवून घ्यावी. स्वतःची इच्छा व विश्वेश्वराची इच्छा यांत अविरोध निर्माण करावा. परंतु यामुळेच झगडे उत्पन्न होतात, मनाची धडपड सुरु होते. ‘रात्रंदिवस आम्हां युद्धाचा प्रसंग’ असे म्हणावे लागते. आपल्या रोजच्या जीवनात असे हे कुरुक्षेत्र हरघडी दिसून येते.\nप्रत्येक व्यक्ती म्हणजे अविकसित गोळा आहे. सर्वांची वाढ व्हावयाची आहे. पशूवृत्ती आपणातून सर्वस्वी गेली आहे असे नाही. या पशूवृत्तीला आपण वळण देऊ शकू. तिचे दुस-या कोणत्या तरी उच्च वृत्तीत पर्यवसान करु. आत्माची मागणी आधी मान्य करावयास आपण शिकले पाहिजे. आत्मारामाचा हक्क आधी. यासाठी इतर वृत्तींवर नियंत्रण ठेवावे लागेल. अशा तपश्चर्येंतून व संयमातूनच विकास होत असतो. आपण देहवृत्ती असतो. आपणास विदेही व्हावयाचे असेल, आत्मसंस्थ व्हावयाचे असेल, तर आपण आपल्या आवडीनावडींना निराळे वळण दिले पाहिजे. आपल्या आंतर मनाचे नीट विनयन केले पाहिजे. यालाच निग्रह म्हणतात, वैराग्य म्हणतात. प्रत्येक पायरी चढताना मोह आडवे येतात. उच्च जीवनाकडे जाणे म्हणजे युद्ध आहे, खरोखरच झगडा आहे. परंतु उच्च जीवनाकडे गेले तर पाहिजेच. एरव्ही आपल्या व्यक्तीत्वाची परिपूर्णता नाही. अपरंपार त्याग करावा लागेल; परंतु फळही मोठे मिळेल. जसे मोल द्याल तसे फळ मिळेल. सर्व प्रकारच्या प्रगतीत खालचे सोडून वरचे घेणे हाच मार्ग आहे. क्षुद्राचा त्याग व उच्चाचा स्वीकार. अत्यंत क्षुद्र जंतूपासून तो आत्मार्थी पुरुषापर्यंत आपण पाहिले तरी हे दिसून येईल. हेतूपुरस्सर क्रमवार अखंड प्रयत्न किडीपासून तो महात्म्यापर्यंतच्या सर्व जीवांचे चालले आहेत. सर्वांच्या समोर ध्येय असते. प्रत्येकाचे काही करी गंतव्य-प्राप्तव्य असते. त्या त्या ध्येयानुरुप आपण साधने योजितो, प्रयत्न करतो. इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्याच्या प्रयत्नांत ही हेतुपुरस्सरता, जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची वृत्ती अधिक स्पष्टपणे प्रतीत होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/9390", "date_download": "2021-08-02T05:45:28Z", "digest": "sha1:KY3ZW2WOYBICNULHC552H33LCO3BZCKV", "length": 4866, "nlines": 96, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | जीवितसाफल्य| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसुफलित झालें गे सखि जीवित ध्रु०\nयुगानुयुग ज्या त्रिभुवनिं शोधीं निधान तें तव नयनिं मिळालें. १\nजन्मजन्मिंचें क्षुधाव्यथितमन लाभुनि तुज आकंठचि धालें. २\nकंटकमय या अनंत समयीं श्रमुनि दमुनि मन सुखीं निमालें. ३\nनयनद्वारीं शिरुनि गगनिं मन रविशशिउडुंतुनि अमृतचि प्यालें. ४\nकाय भय जरी मरण ये अतां विषवृक्षा फल अमृताचि आलें \nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2932", "date_download": "2021-08-02T04:58:49Z", "digest": "sha1:E6BZW2257IZG2HBVOWHBGDIK3S7MLWAI", "length": 13346, "nlines": 141, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "लॉक डाऊनचा गैरफायदा घेणाऱ्या रेती तस्करांच्या तहसीलदारांनी आवळल्या मुसक्या ! – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > कोरपणा > लॉक डाऊनचा गैरफायदा घेणाऱ्या रेती तस्करांच्या तहसीलदारांनी आवळल्या मुसक्या \nलॉक डाऊनचा गैरफायदा घेणाऱ्या रेती तस्करांच्या तहसीलदारांनी आवळल्या मुसक्या \nअवैध रेती करणाऱ्या ट्रक व ट्रक्टर मालकांवर लाखोंचा ठोठावला दंड \nप्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-\nकोरपना तालुक्यातील रेतीच्या अवैध वाहतूकीवर आळा घालण्यासाठी मार्चपर्यंत २० अवैध रेती ट्रक व ट्रॅक्टर जप्त करून ५३ लक्ष ८८ हजार रुपया चा दंडाच्या स्वरूपात महसुल वसुल करण्यात आला, १९ मार्च पर्यंत अवैध रेती वाहतुक वाहनावर दंडात्मक कार्यवाही करुण २४ लक्ष ८ हजार दंड आकारूण वाहन जप्त करण्यात आले आहे, २२ मार्च जनता कर्फ्यू व २४ मार्च संचारबंदी व लॉक डाऊन कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर सर्व यंत्रणा कामात गुंतल्याने रेती तस्कर यांचे अवैध व्यवसायिकांनी जोर धरला होता मात्र . तहसिलदार वालकेकर यांनी रेती तस्करी होणाऱ्या नदी घाटावर नाली खोदुन रस्ते बंद पाडले. मात्र महसुल यत्रणां कोराना कार्यात पथक नेमून परिस्थीती हाताळण्यात गुंतु असल्याने धान्य पुरवठा मजुर नोंदी गावपातळीवर संक्रमण विषयी कामाला प्राधान्य देत शासनाच्या महसुलीला चुना लावण्यात गुंग असलेल्या ट्रक्टर धारक अधारांचा फायदा व महसुल पोलीस प्रशासन सेवेत असल्याने वनोजा गाडेघाट पिपरी ईरई येथुन रेती तस्करी होत होती ही बाब तहसीलदार यांच्या लक्षात येताच तहसिलदार व त्यांच्या चमूने लॉक डाऊन परिस्थीत सुद्धा रात्रौला गस्त करुण अवैध रेती वाहतुक करणाऱ्या तस्कराचे रेतीसह ६ ट्रक्टर जप्त करूण ६ लक्ष ६५ हजार दडं आकारून वाहन ताब्यात घेतले सर्व यत्रणां कोरानाच्या धामधुमीत असताना सुद्धा महसुल अधिकारी गस्त करताना शासनाच्या महसुल चोराना व रेती तस्कराना आवर घालीत असल्याने रेती तस्कराचे धाबे दणाणले आहे\nभुमीपुत्राची हाक प्रतिनिधि प्रमोद गिरटकर यांची कोरपना विदर्भ कोकन ग्रामीण बैंक येथे जनजागृती \nब्रेकिंग न्यूज :- लोकमत समाचार चे प्रतिनिधी प्रणय कुमार बंडी यांच्यावर रेती माफियांचा हमला \nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbaimanoos.com/manoranjan/malaika-arora-get-special-gift-from-arbaaz-khan.html", "date_download": "2021-08-02T06:37:47Z", "digest": "sha1:EIAVW6S6XIW6NSRN2FR5RYBTTL7VX5KW", "length": 7718, "nlines": 179, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "अरबाजने मलायकाला पाठवले खास गिफ्ट, हे आहे कारण | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome मनोरंजन अरबाजने मलायकाला पाठवले खास गिफ्ट, हे आहे कारण\nअरबाजने मलायकाला पाठवले खास गिफ्ट, हे आहे कारण\nअभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमची सक्रिय असते. ती सोशल मीडियावर सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मलायका तिच्या ग्लॅमरस लूक आणि कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. पुन्हा एकदा मलायकाने शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये पुर्वाश्रमाचा पती अरबाज खानने तिला ते गिफ्ट दिल्याच मलायकाने सांगितले आहे.\nमलायकाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आंबे दिसत आहेत. हे आंबे मलायकाला अरबाजने पाठवले आहेत. “आंबे पाठवण्यासाठी धन्यवाद अरबाज” अशा आशयाचे कॅप्शन मलायकाने त्या व्हिडीओला दिले आहे. आता मलायका आणि अर्जुन हे रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांना एकत्र पाहून त्यांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करण्यासाठी तर अरबाजने हे केले नाही ना असे प्रश्न अनेकांच्या समोर आले आहेत.\nPrevious articleनिकिता तोमर हत्या प्रकरणी कोर्टाने ठरवलं तौसिफ आणि रेहानला दोषी\nNext articleचिंताजनक: मुंबईत २४ तासांत ५ हजार १८५ नवे रुग्ण आढळले\nनेहा कक्करने कुटुंबीयांसोबत साजरी केली होळी, पाहा व्हिडीओ\nअभिनेते धर्मेंद्र यांच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण\n‘थलायवी’साठी कंगनाने वाढवला होता 20 किलो वजन\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.rangmaitra.com/rajapur-atithi-bhavan/", "date_download": "2021-08-02T04:50:10Z", "digest": "sha1:VIQJHFXREDS7O2MBP3ZMZH2FWY4U73Y4", "length": 12295, "nlines": 109, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "राजापूरमध्ये साकारले अतिथी भवन | Rangmaitra", "raw_content": "\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nदेवदत्त कर्जतच्या निसर्गरम्य वातावरणात\nचित्रीकरणासाठी जीव झाला येडापिसा\nझी टॉकीजवर उघडणार ‘नागराजचा पिटारा’\nअमिताभ बच्चन म्हणतात डॉक्टर्स हेच ईश्वर\nHome अवांतर राजापूरमध्ये साकारले अतिथी भवन\nराजापूरमध्ये साकारले अतिथी भवन\non: May 13, 2018 In: अवांतर, चालू घडामोडी, पर्यटन, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन\nक्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ या मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एक इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षामध्ये रुपांतर केले. तावडे मंडळाच्या कार्यकर्त्यांची जिद्द आणि चिकाटीमुळे तावडे अतिथीभवन सारखी दिव्य भव्य वास्तू आज दिमाखात उभी राहीली. भविष्यात तावडे मंडळाच्या युवा पिढीने पुढाकार घेऊन तावडे मंडळाच्या युवकांची शाखा अथवा मंडळ निर्माण करावे. युवकांच्या या मंडळाने मुंबई आणि राज्यापुरते मर्यादीत न राहता या युवा मंडळाने आपल्या समाजाचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.\nक्षत्रिय मराठा हितवर्धक मंडळाला ७५ वर्ष झाली असून क्षत्रिय मराठा हितवर्धक विवाह मंडळाला ५० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून राजापूर तालुक्यातील आडीवरे गावी नव्याने बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचा लोकार्पण सोहळा अलीकडेच विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार भास्करराव जाधव, माजी आमदार बाळ माने, क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळचे अध्यक्ष दिनकर तावडे, सरचिटणीस सतीश तावडे, खजिनदार शंकरराव तावडे, उपाध्यक्ष सुहास तावडे, उपाध्यक्ष राजेंद्र तावडे, अतिथी भवनाचे शिल्पकार आर्किटेक्ट संतोष तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.\nत्रिवेणी संगम आणि तावडे समजण्याचा आठशे वर्षाचा इतिहास असलेल्या वास्तूत सुमारे पंधरा हजार चौ.फूट. बांधकाम असलेली बेसमेंट आणि दोन मजली इमारत असून येथे राहण्यासाठी सुसज्ज आठ रूम, समोर सुंदर उद्यान सांस्कृतिक व सामाजिक केंद्र इत्यादी सुविधा आहेत. येथे निसर्गाने केलेली मुक्त उधळण केलेली असून, पुरातन महाकाली मंदिर आणि निवासाची उत्तम सोय या वास्तुमुळे उपलब्ध झाल्याने येथे येणाऱ्या पर्यटकाना व भाविकांना एक पर्वणी ठरणार आहे. यापुढे ही वास्तू सर्वांसाठी मार्केट दराने तर तावडे बंधूंसाठी माफक दारात उपलब्द करून देण्यात येणार आहे असे तावडे हितवर्धक मंडळांचे अध्यक्ष दिनकर तावडे म्हणाले.\nतावडे हितवर्धक मंडळाच्या मार्फत युवकांनी आता पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने उद्योजक म्हणून पुढे यावे आणि उद्देशाने नवीन उद्योगाजकाना पुढे आणण्यासाठी तावडे मंडळ प्रयत्नशील असेल व आपला प्रसार आणि आपले कार्य युवकांनी उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात उमटवावे, अशा शुभेच्छा श्री. तावडे यांनी याप्रसंगी दिल्या. ही वास्तू म्हणजे एक आजच्या युवकांसाठी आदर्श आहे. तावडे कुटुंबियांनीही आपल्या घरातील प्रत्येक शुभकार्य या तावडे अतिथी भवनात साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तसेच ही वास्तुचा दिमाखदारपणा जास्तीत लोकापर्यंत पोहचिविण्याच्या दृष्टीने या वास्तुचे चांगल्या पध्दतीने मार्केटिंग करुन जास्तीत जास्त लोक या ठिकाणी कसे पोहचतील याचा विचार करावा असेही विनोद तावडे यांनी सांगितले.\nयाप्रसंगी सतीश तावडे यांनी प्रास्तिवक केले. खासदार राऊत, आमदार जाधव यांचीही याप्रसंगी भाषणे झाली. तर आर्किटेक्ट संतोष तावडे व अध्यक्ष दिनकर तावडे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२० रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/divyamarathi-editorial-on-new-year-new-kingdom-126408484.html", "date_download": "2021-08-02T07:05:47Z", "digest": "sha1:DJ2GMDECFYFX4QDHT2SC2MX3CCPBBLGS", "length": 8171, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Divyamarathi editorial on New Year, New Kingdom! | नवे वर्ष, नवे राज्य! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनवे वर्ष, नवे राज्य\nदेशात सध्या अराजकाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही नवे घडते आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला नवे सरकार खऱ्या अर्थाने स्थापन झाले. आता त्याचा बहुचर्चित विस्तार पार पडला. मंत्रीमंडळ विस्ताराने ठाकरे सरकारला एकप्रकारे स्थैर्य प्राप्त झाले आहे. तीन तिघाडीचे हे सरकार अल्पावधीत कोसळेल, अशी भिती विरोधक व्यक्त करत होते. पण, ठाकरे सरकार आत्मविश्वासाने पावले टाकतंय हे मंत्रीमंडळ विस्तारातून दिसले. ४३ सदस्यांच्या या मंत्रीमंडळात राज्याच्या सहा विभागांना प्रतिनिधीत्व लाभले आहे. सर्व जात समूहांना सामावून घेण्याचा प्रयत्न आजच्या मंत्रीमंडळ विस्ताराने झाला. कौशल्याने मंत्रीमंडळ विस्तार केलेला दिसतो. त्यामुळे ठाकरे सरकार जनतेला आपले वाटेल, यात संशय नाही. एकदोन दिवसात मंत्र्यांना खातेवाटप होईल़. आणि, टिम ठाकरे राज्यकारभाराच्या प्रत्यक्ष कामाला लागेल. ठाकरे मंत्रीमंडळात जसे अनुभवी मंत्री आहेत, तसे १६ नवे चेहरे या मंत्रिमंडळात आहेत. एकप्रकारे प्रस्थापित मंडळींना बाजूला करण्यात या मंत्रिमंडळ विस्तारात प्रयत्न केलेला दिसतो आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे ठाकरे सरकारात चार मंत्री मुस्लीम धर्मीय आहेत. आघाडीतील तिन्ही पक्षांनी मुस्लीम समुदायाला या मंत्रीमंडळात स्थान दिलेले दिसतेे. मागच्या फडणवीस सरकारात अल्पसंख्यांक मंत्रीपदसुद्धा बहुसंख्यांक समाजातील मंत्र्यांकडे होते. देशात सध्या मुस्लिम समुदायांकडे संशयाने पाहिले जात आहे़. मुस्लिम समाजासाठी हा काळ अंधारुन आलेला असाच आहे. अशा काळात चार मुस्लिम आमदारांना मंत्रीमडळात स्थान देऊन जाणत्या धुरिणांनी राज्याचा पुरोगामीपणाच अधोरेखीत केला. खरे तर राज्य सरकारचे अधिकार तसे मर्यादितच असतात. केंद्राचा पाठिंबा असल्याशिवाय राज्याचा गाडा नीट चालणे मुश्कील असते. केंद्रातले मोदी सरकार ठाकरे सरकारला पुरेशी मदत करेल, अशी शक्यता नाही. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. पण, कायदा व सुव्यवस्था हा कळीचा विषय राज्यसूचीत आहे. त्याचा मोठा दिलासा या सरकारसाठी आहे. अर्थात ठाकरे सरकार हे आघाडीचे सरकार आहे. पण, जमेची बाजू म्हणजे या सरकारला कोणी बाहेरुन पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे हे सरकार पाच वर्ष चालेल, असे म्हणायला मोठा वाव आहे. त्यात सर्वात जमेची बाजू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. सौम्य प्रकृतीचे व मध्यममार्गी म्हणून उद्धव ओळखले जातात. त्यामुळे तीन पक्षांमध्ये काही बेकी होईल, असे वाटत नाही. काही शंका आहेत, पण आम्ही आज त्या उपस्थित करत नाही. सरकारने सावध असावे, एवढेच सूचित करतो आणि राज्याच्या हितापेक्षा मोठे काही नाही, एवढे सुचवतो. आघाडी झाली, किमान समान कार्यक्रम बनला. सरकार स्थापन झाले, मंत्रीमंडळ विस्तारही झाला. आता प्रत्यक्ष कामाला लागण्याची वेळ आहे़. सारा महाराष्ट्र आशेने नव्या सरकारकडे पाहतो आहे. रयतेचे राज्य स्थापन करावे. महाराष्ट्र धर्माचे रक्षण करावे, अशी महाराष्ट्राच्या भूमीतल्या जनतेची मनीषा आहे. ही पहाट लवकर होवो, यासाठी ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाला शुभेच्छा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1696", "date_download": "2021-08-02T06:25:11Z", "digest": "sha1:MIC6FHY3TX566JNSEDALWO7AYIYY2IID", "length": 10641, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 6| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमनुष्य परिस्थितीचा गुलाम नाही, ईश्वराच्या हातातील बाहुले नाही. परिपूर्णतेकडे जाणारी विश्ववृत्ती मनुष्यात जागृत अशी असते. विश्वाचा स्वभावच परिपूर्णतेकडे जाण्याचा आहे. परंतु हा स्वभाव मानवात आंधळा न राहता डोळस होतो. तिर्यग्योनीत प्रगती घडते; परंतु मानव ती घडवितो. मनुष्य पुरुषार्थपूर्वक, प्रयत्नपूर्वक प्रगतीकडे पावले रोवीत जातो. मनुष्येतर सृष्टीत अजाणता फेरफार होतात, मानवी व्यवहारात जाणीवपूर्वक हेतू असतो. मी आज असा आहे, परंतु मी तसा होऊ शकेन, अशा प्रकारची धडपड आणि या धडपडीमुळे वाटणारी अस्वस्थता ही मानवातच दिसून येतात. इतर प्राण्यांत व मनुष्यांत जर कोणता फरक असेल तर तो हा, की मनुष्य जीवनाचा कायदा शोधू पाहत असतो, प्रगतीचे तत्त्व शोधू पाहत असतो.\nआपण स्वतःला बदलू तर आपण जग बदलू. स्वतःला सुधारुनच आपण जग सुधारु शकू. स्वतःला सुधारणे हा सुधारणेचा पाया आहे असे जे म्हटले जाते ते अक्षरशः खरे नाही. नवीन संस्कृतीची उभारणी दैवावर सोपविण्याची जरुरी नाही. आपणही काही काम करु शकू. पुष्कळ करावयाचे आहे. किती तरी बाबतीत हे जग अपूर्ण आहे. किती तरी ठिकाणी बांधकाम करायचे आहे. प्रगती झपाट्याने करायची की मुंगीच्या पावलाने करायची हे आपणावर आहे. उत्क्रांतीची शिकवण स्पष्ट आहे. काही ठराविक कार्यक्रमानूसार जीवन जात नसते. प्रगतीची ती ती इच्छित शिखरे जीवन कधी गाठू शकत नाही. जीवनाची नदी कधी सरळ जाते, कधी वाकडी जाते. कधी उथळ असते, कधी गंभीर असते. कधी ती नदी वाळवंटात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. जीवन कधी इकडे जाते, कधी तिकडे. कधी प्रगती खुंटते व पुन्हा पूर्वपदावर गाडी येते. निसर्गाच्या कामात हिशेबीपणा नाही. पुन्हा पुन्हा तेच तेच प्रयोग करावे लागतात. भूतकालीन इतिहास सांगतो की, जरा जर चुकीचा मार्ग घेतला गेला, तर एकदम अदृश्यच व्हावे लागेल, जगातून नष्ट व्हावे लागेल. आपणापैकी प्रत्येकाला अधिक चांगले जग निर्मिण्याच्या प्रयत्नात भाग घेता य़ेईल. प्रत्येकाला काही तरी करता येईल. विश्वाचा हेतू जर आपण लक्षात घेऊ व त्याच्याशी एकरुप होऊ तर हे करता येईल. प्रत्येक व्यक्तीत काही तरी अपूर्वता असते. प्रत्येकाचे विशिष्ट गुणधर्म असतात. प्रत्येकाला जगाच्या कल्याणात काही विशेष भर घालता येईल. ती शक्यता सर्वांच्या ठायी आहे. स्वतःचा स्वधर्म ओळखणे हे सर्व परिपूर्णतेचे सार आहे. मी काय करु शकेन, मला काय होता येईल, माझे ईश्वरी देणे कोणते म्हणजेच स्वतःच्या विकासाचे सूत्र हाती येणे. जीवनाचा शांतपणे व स्थिरपणे विचार करुन जीवनातील आपले स्थान आपण शोधू शकतो. जीवनाचा अर्थात सर्वांगीण विचार केला पाहिजे. प्रत्येक मनुष्य म्हणजे काही विवक्षित गुणांचा व घटनांचा गोळा असतो. प्रत्येकाच्या जीवनातील मध्यबिंदू निरनिराळा असेल. कोणाचा खाली, कोणाचा वर. त्या मध्यबिंदूवर आपले चरित्र अवलंबून असते. मनुष्य उथळ स्वभावाचा आहे की गंभीर वृत्तीचा आहे, हे त्याच्या जीवनातील मध्यबिंदूवरुन दिसून येते. कितीही चुका झाल्या, तरी पण मध्यबिंदू जर काळजीपूर्वक घेतलेला असेल, तर आधार आहे; आपल्या सर्व जीवनात एकसूत्रीपणा आहे. त्या मध्यबिंदूशी सा-या अंतर्बाह्य क्रिया संबद्ध हव्या. जीवनातील एकसूत्रीपणा देणारा हा जो मध्यबिंदू तो आपण शोधून काढला पाहिजे, म्हणजे विश्वातील आपले विशिष्ट स्थान आपणास कळेल. मग आपली भूमिका नीट पार पाडण्यास लागणारा उत्साह आपणास मिळेल. ती भूमिका मग लहान असो वा अति कष्टाची, दगदगीची असो. यासाठी शांतपणे चिंतन व मनन करण्याची, एकाग्र करणा-या एकांताची आवश्यकता असते. त्यामुळे जीवनात मेळ येतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-university-issued-important-notification-about-ty-exams-and-declared-moth-exam-294731", "date_download": "2021-08-02T07:19:55Z", "digest": "sha1:V76H3CKD45RIZYCRIESEB4YBPE7Q5NIW", "length": 14024, "nlines": 136, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मोठी बातमी - मुंबई विद्यापीठाने जारी केलं परीक्षेचे परिपत्रक, 'या' महिन्यात होणार परीक्षा", "raw_content": "\nमुंबई विद्यापीठाने पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या व अंतिम सत्रातील परीक्षांच्या नियोजनासाठी मार्गदर्शक तत्वे निर्गमित केली आहेत.\nमोठी बातमी - मुंबई विद्यापीठाने जारी केलं परीक्षेचे परिपत्रक, 'या' महिन्यात होणार परीक्षा\nमुंबई, ता. 18 : मुंबई विद्यापीठाने पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या व अंतिम सत्रातील परीक्षांच्या नियोजनासाठी मार्गदर्शक तत्वे निर्गमित केली आहेत. यानुसार अंतिम सत्राच्या, वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत. त्यानुसार पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा, ग्रेडींग पद्धतीनुसार विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करुन निकाल जाहीर करणे, पीएचडी आणि एमफिलच्या विद्यार्थ्यांना प्रबंध सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यासह विविध माहितीचे परिपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे.\nदहावी बारावी निकालांबाबत मोठी अपडेट, स्वतः राज्य मंडळ अध्यक्षा डॉ शकुंतला काळे यांची माहिती\nया परिपत्रकानुसार सत्र पद्धतीतील दोन वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी चौथ्या सत्राची परीक्षा, तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी सहाव्या सत्राची परीक्षा, चार वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी आठव्या सत्राची परीक्षा, पाच वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी दहाव्या सत्राची परीक्षा घेण्यात येईल.\nतसेच वार्षिक पद्धतीतील एक वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी पहिल्या वर्षाची परीक्षा, दोन वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी दुसऱ्या वर्षाची परीक्षा, तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी तिसऱ्या वर्षाची परीक्षा आणि चार वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी चौथ्या वर्षाची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.\nअंतिम वर्षाच्या अंतिम सत्रासाठी प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांच्या एटीकेटीच्या परीक्षा या सुद्धा जुलै महिन्यातच घेण्यात येणार आहेत. विशेष बाब म्हणजे जुलै 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या 13 मार्च 2020 पर्यंत शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार आहेत.\nरोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या 'या' गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, तज्ज्ञांचे आवाहन\nअंतिम वर्षाचे विद्यार्थी सोडून इतर विद्यार्थ्यांचे मुल्यमापन ग्रेडींग पद्धतीनुसार ( 50 टक्के अंतर्गत व 50 टक्के मागील सत्रातील गुण ) करुन निकाल जाहिर करण्यात येईल व त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल.\nअनुत्तीर्ण विषयांची परीक्षा ही महाविद्यालय, विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग सुरू झाल्यानंतर 120 दिवसाच्या आत घेण्यात येईल.\nज्या विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या नियमामुळे शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये प्रवेश मिळाला नव्हता अशा विद्यार्थ्यांना सुद्धा पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल व त्यांच्या अनुत्तीर्ण विषयांची परीक्षा महाविद्यालय, विद्यापीठ विभाग सुरू झाल्यानंतर 120 दिवसाच्या आत घेण्यात येईल.\nशैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये अंतिम वर्ष सोडून इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या सम सत्राच्या (2,4,6,8) या परीक्षांच्या निकालाची कार्यवाही सरकार आदेशान्वये 50 टक्के चालू सत्रातील अंतर्गत गुण व 50 टक्के मागील सत्रातील गुण ग्राह्य धरून करण्यात येईल.\nवार्षिक पद्धतीच्या अभ्यासक्रमांमध्ये अंतर्गत गुणांची पद्धत असल्यास अंतिम वर्ष वगळून इतर परीक्षांचा निकाल हा अंतर्गत परीक्षेचे गुण हे 100 टक्के ग्राह्य धरून जाहीर करण्यात येईल.\n पुढच्या ३ महिन्यात कोरोनाचा हाहाकार वाढणार तब्बल 'इतके' लाख रुग्ण\nज्या अभ्यासक्रमांना अंतर्गत गुणांची पद्धती नसेल अशा अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना मागील सत्रातील मिळालेल्या गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येईल. तसेच 50 टक्के अंतर्गत गुण व 50 टक्के मागील सत्रातील गुण याबाबत अवलंबविण्याच्या कार्यपद्धतीबाबत विद्यापीठाकडून स्वतंत्रपणे परिपत्रक निर्गमित करण्यात येणार आहे.\nअंतिम सत्रातील/ वर्षातील विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्रातील परीक्षा किंवा मागील सत्रातील अनुत्तीर्ण विषयांची परीक्षांच्या पद्धती, कालावधी इत्यादी बाबतही स्वतंत्ररित्या परीपत्रकान्वये जाहिर करण्यात येईल.\nज्या परीक्षांच्या परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च 2020 होती, अशा परीक्षांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यापीठ सुधारीत तारखा नमूद करून परिपत्रक जाहिर करणार आहे.\nपीएचडी आणि एमफीलचे व्हायवा-व्होसे ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठीही कार्यप्रणाली विद्यापीठाकडून जाहीर करण्यात येणार आहे. स्वायत्त महाविद्यालये आणि विभाग यांना सुद्धा परीक्षेत एकरुपता येण्यासाठी वरील कार्यपद्धती अवलंबिता येणार असल्याचे परिपत्रामध्ये नमूद करण्यात आले असल्याचे संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.\nदूर व मुक्त अध्ययन संस्थेतील (आयडॉल) प्रविष्ठ विद्यार्थ्यांबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.natutrust.org/mundharmar", "date_download": "2021-08-02T04:46:09Z", "digest": "sha1:UKBHFS5HWXCL2W46MQV2T6WZBAO3QOZE", "length": 11595, "nlines": 70, "source_domain": "www.natutrust.org", "title": "मुंढर | NATU PRATISHTHAN", "raw_content": "डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,\nता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र\nश्रीसिध्दिविनायक विद्यामंदिर मुंढर, ता. गुहागर जि. रत्नागिरी\nशाळेची स्थापना - 06 -जुन -1996 यु डायस नं. - 27320307002 शाळा सांकेतांक - 25.03.019\nकुमार ऋतिक उदय बाईत\nसर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार २०१७ संस्थांतर्गत चित्रकला स्पर्धा प्रथम\nकुमारी संजना संदीप नितोरे\nगुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित कथाकथन स्पर्धा व्दितीय २)\tसंस्थांतर्गत कथाकथन स्पर्धा व्दितीय ३)\tसंस्थांतर्गत वक्तृत्व स्पर्धा व्दितीय\nगुहागर तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धेम\nगुहागर तालुका स्तरीय कब्बडी स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील मुले उपविजेता\nकुमार ऋतिक उदय बाईत\nसर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार २०१७ संस्थांतर्गत चित्रकला स्पर्धा प्रथम\nशाळेची मुलभूत माहिती -\nशाळेचे व्यवस्थापन :- खाजगी मान्यताप्राप्त\nमान्यता दिनांक :- 06/04/1996\nस्थापनेचे वर्ष :- 06/06/1996\nया योजने अंतर्गत शाळा सुरु झाली :- नियमित\nशाळेचा प्रवर्ग:- उच्चप्राथमिक आणि माध्यमिक\nशाळेचा सर्वात खालचा वर्ग :- 8 वी,\nशाळेचा सर्वात वरचा वर्ग :- 10 वी.\nचतुरंगप्रतीष्ठानचा सर्वोत्तम गोडबोले पुरस्कार आतापर्यंत आठ वेळाप्राप्त .\nगुहागर तालुका विज्ञान प्रदर्शन 2017-18 मधील शिक्षक मॉडेलसाठी प्रथम पारितोषिक.\nमार्च 2017 पर्यंत S.S.C.च्या 19 बॅचेसपूर्ण .\nएकूण प्रविष्ठ विद्यार्थी - 890\nमुख्याध्यापक- 1 ,शिक्षक - 4 , लिपिक - 1 , शिपाई - 2\nमाध्यमिक स्तरावर मुंढर पंचक्रोशिमधील विद्यार्थ्यांसाठी कोणतीही शैक्षणिक सुविधा नव्हती. ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी शिक्षणांची सोय व्हावी म्हणून मुंढर येथे 1996 मध्ये हे विद्यालय सुरू करण्यात आले. प्रथम शाळा प्रतिष्ठान द्वारे एका छोट्याशा भाड्याच्या जागी सुरु करण्यात आली.\nदोन वर्षांत प्रतिष्ठानने आपली स्वतःची इमारत पूर्ण केली. नोव्हेंबर 1997 मध्ये शाळेला नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. नातू प्रतिष्ठानला श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास प्रभादेवी मुंबई यांचे कडून 15 लक्ष रूपयांची आर्थिक मदत मिळाली. मुंढर शाळेचे 20 नोव्हेंबर 2000 रोजी 'श्री सिद्धिविनायक विद्यामंदिर मुंढर' असे नामकरण करण्यात आले.\nश्री. शेखर गाडगीळ यानी शिक्षक प्रबोधिनी करिता रूपये 25 लक्षची भव्य आर्थिक मदत प्रतिष्ठानला दिली सदर देणगीतून शिक्षक प्रबोधिनी व छंद कार्यशाळेसाठी प्रशस्त हॉलसहित शाळेच्या दुस-या मजल्याचे काम करण्यात आले.\nशिक्षक प्रबोधिनी हॉलमध्ये शिक्षण विभागाच्या सहकार्याने विविध प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.तसेच ग्रामीण भागातील होतकरु बेरोजगार युवक- युवती व महिलांना व्यवसाय प्रशिक्षण मिळण्यासाठी प्रतिष्ठानने बॅंक ऑफ इंडियाच्या स्टार स्वयंरोजगार योजनेच्या मदतीने व पुढाकाराने मुलांसाठी टु - व्हिलर आणि मोबाईल दुरुस्ती व देखभाल आणि मुलींसाठी ड्रेस डिझायनिंग व मसाला बनविणे असे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.येथे विद्यार्थ्यांच्या छंद वर्गाची देखील सुविधा आहे. आमच्या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर गेलेले विद्यार्थी सध्या विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहेत.\nविद्यालयामध्ये थोर भारतीय व्यक्तींच्या जयंती उत्सव साजरा करणे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या महान कार्याशी परिचित करणे, योग प्रशिक्षण कार्यशाळा आयोजन आणि जागतिक योग दिन साजरा करणे, ओझोन दिन, वन्यजीव सप्ताह , जागतिक रक्तदान दिन आणि जागतिक एड्स दिन साजरा करणे,. आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करणे व तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणे. वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धा यासाठी मार्गदर्शन,एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट चित्रकला ग्रेड परीक्षा मार्गदर्शन, वैयक्तिक स्वच्छतेविषयी मार्गदर्शन तसेच प्रती वर्षी दि. (25 जुलै) रोजी विविध कार्यशाळा व स्पर्धा आयोजित करून 'तात्यासाहेब नातू स्मृती दिन' साजरा केला जातो.\nविद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणे. रेखांकन आणि चित्रकला कार्यशाळा आयोजित करणे , विद्यार्थ्यांसाठी वर्षा सहल व शैक्षणिक सहल आयोजित करणे इत्यादी उपक्रम घेतले जातात.\nपालक - शिक्षक गट स्थापन करून विद्यार्थ्यांच्या प्रगती बद्दल मार्गदर्शन केले जाते. सरकारी आणि स्थानिक संस्थांनी आयोजित केलेल्या विविध सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेतला जातो.\nविद्यालयाच्या भौतिक व इतर सुविधा-\nपुरेशी इमारत व प्रशस्त हवेशीर वर्गखोल्या व नीटनेटका परिसर.\nभरपूर प्रयोगसाहीत्यासह विज्ञान प्रयोगशाळा.\nमुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह.\nव्हरांडा व बोलक्या भिंती.\nवर्गसजावट व आकर्षक मांडणी.\nएल.सी.डी. प्रोजेक्टरचा प्रभावी वापर.\nप्रशस्त क्रीडांगण व मुबलक क्रीडा साहित्य.\nमध्यान्ह भोजन स्वयंपाक गृह.\nगरीब, गरजू, विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्याची मदत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/to-set-up-a-hospital-for-cancer-treatment-in-thane-state-government-approval-nrpd-145484/", "date_download": "2021-08-02T07:12:47Z", "digest": "sha1:AGOJOASFCBHCR6VWKV4M4EQJ42CVXEBD", "length": 13292, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ठाणे | ठाण्यात कर्करोगावरील उपचारांसाठी रुग्णालय उभारण्यास - राज्य सरकारची मंजुरी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\n‘तारक मेहता…’ मधील भिडेच्या कन्येची चर्चा, सोशल मीडियावर झालाय कल्ला\n 27 सप्टेंबरनंतर ‘या’ अँड्रॉइड फोनवर Youtube, Gmail चालणार नाही\nशिवसेना भवनावर येताना खांदेकरी सोबत घेवून या, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय – सामना\nथिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा\n नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार\nहे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nचिंता करण्याची गरज नाही झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी\nठाणेठाण्यात कर्करोगावरील उपचारांसाठी रुग्णालय उभारण्यास – राज्य सरकारची मंजुरी\nकर्करुग्णांचे वाढते प्रमाण, महागडे उपचार आणि मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयावर येणारा ताण या बाबी लक्षात घेऊन ठाण्यात अत्याधुनिक उपचारांची सोय असलेले सुसज्ज असे कॅन्सर हॉस्पिटल असावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते.\nठाणे: ठाणे व परिसरातील नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार आणि किफायतशीर उपचार मिळावेत, यासाठी ठाण्यात सुसज्ज असे कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे महापालिकेच्या प्रयत्नांना राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. ठाणे महापालिका, टाटा मेमोरिअल सेंटर आणि जितो एज्युकेशनल व मेडिकल ट्रस्ट यांच्या माध्यमातून साकारणाऱ्या या प्रकल्पासाठी नाममात्र दराने भूखंड देण्यास नगर विकास विभागाने मंजुरी दिली असून त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच ठाणे महापालिका, टाटा मेमोरिअल सेंटर आणि जितो एज्युकेशनल व मेडिकल ट्रस्ट यांच्यातील त्रिपक्षीय सामंजस्य करारावर अंतिम मोहोर उमटवण्यात येणार आहे.\nकर्करुग्णांचे वाढते प्रमाण, महागडे उपचार आणि मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयावर येणारा ताण या बाबी लक्षात घेऊन ठाण्यात अत्याधुनिक उपचारांची सोय असलेले सुसज्ज असे कॅन्सर हॉस्पिटल असावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते. त्यांच्या सूचनेवरून ठाणे महापालिकेने टाटा मेमोरिअल सेंटर समवेत अशा प्रकारचे रुग्णालय उभारण्याबाबत चर्चा केली. टाटा मेमोरिअल सेंटरने याबाबत स्वारस्य दाखवले. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने याबाबतचा ठराव करून माजीवडे येथील रुस्तमजी गृहसंकुलातील सुविधा भूखंडाअंतर्गत प्राप्त झालेला भूखंड या प्रकल्पासाठी देण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने या प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती नगरविकास विभागाला केली होती.\n१ रूपया नाममात्र दराने भूखंड\nनगरविकास विभागाने सदरचा भूखंड ३० वर्षांच्या कालावधीसाठी १ रुपया नाममात्र दराने देण्यास ठाणे महापालिकेला मंजुरी दिली आहे. ठाणे महापालिका, टाटा मेमोरिअल सेंटर आणि जितो एज्युकेशनल व मेडिकल ट्रस्ट संयुक्तरित्या या रुग्णालयाची उभारणी करणार आहेत. टाटा मेमोरिअल सेंटरसारख्या, देशातील सर्वोत्तम कॅन्सर रुग्णालय चालवण्याचा अनुभव असलेल्या रुग्णालयाच्या माध्यमातून या नव्या रुग्णालयाचे परिचालन होणार असल्यामुळे नागरिकांना दर्जेदार व अद्ययावत उपचार किफायतशीर दरात उपलब्ध होतील, असा विश्वास नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.\nTokyo Olympic ऑलम्पिकमधील 'या' खेळाडूंच्या रोमँटिक लव्हस्टोरी\n#GanpatraoDeshmukhलोकनेत्याच्या अखेरच्या दर्शनासाठी लोटला जनसमुदाय ; कार्यकर्ते भावूक\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nपण लक्षात कोण घेतो हे सहज शक्य आहे हे सहज शक्य आहे विरोधक आक्रमक; संसद ठप्प\nयालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबाआता तर हद्दच झाली राव चीन कोणत्या तोंडाने देतोय लोकशाहीचे धडे\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nसोमवार, ऑगस्ट ०२, २०२१\nयुती करण्याची इच्छा तर आहे पण आपला हेका सोडायचा नाही हा मनसेचा निर्णय योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-pathans-are-guarding-our-borders-shahid-afridi-warns-indian-army-5431906-PHO.html", "date_download": "2021-08-02T04:51:42Z", "digest": "sha1:TBCK7LNBPONCP4CRTGD2CNXLWZJT3NQR", "length": 5047, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pathans-Are-Guarding-Our-Borders-Shahid-Afridi-Warns-Indian-Army | आफ्रिदीची भारताला धमकी, म्हणाला- पाक सीमेवर आहेत पठाण, जरा जपून! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआफ्रिदीची भारताला धमकी, म्हणाला- पाक सीमेवर आहेत पठाण, जरा जपून\nएके- 47 सह क्रिकेटर शाहिद आफ्रिदी...\nस्पोर्ट्स डेस्क- भारतातील सर्जिकल स्ट्राईकनंतर शांततेचे आव्हान करणारा पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने आता भारताविरोधात विष ओकायला सुरुवात केली आहे. आफ्रिदीने भारताला धमकी वजा इशारा देताना म्हटले की, पाकिस्तान सीमेवर पठाण तैनात आहेत आणि त्याच्यापासून जरा संभाळून राहा...\nआफ्रिदी स्वत: आहे पठाण-\n- एक क्रिकेट शोमध्ये आफ्रिदीला जेव्हा भारतीय लष्कराच्या भीतीबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्याने वरील उत्तर दिले.\n- 36 वर्षाच्या या क्रिकेटरने म्हटले की, भारत देश पाकिस्तान लष्कराला अजून पुरेश ओळखत नाही. यात पठाण तैनात आहेत. सा-या पाकिस्तानच्या सीमेवर पठाण सुरक्षा करत आहेत.\n- भारताने त्यांच्यापासून जरा सावध राहावे.\n- शाहिद आफ्रिदी स्वत: एक पठाण आहे.\n- याआधी आफ्रिदीने सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेक ट्वीट केली होती तसेच पाकिस्तान शांतताप्रिय देश असल्याचे म्हटले होते.\n- त्याच्या या ट्वीटनंतर त्याची जोरदार खिल्ली उडवली गेली होती. लोकांनी म्हटले होते की, आफ्रिदी भारतीय लष्कराला घाबरला.\n- आफ्रिदीने म्हटले होते की, जेव्हा चर्चेतून एखादा प्रश्न सुटू शकतो तेव्हा अशी मोठी पावले उचलण्याची काय गरज आहे.\nपुढे स्लाईडद्वारे पाहा, जेव्हा आफ्रिदीने घेतला कश्मीरचा सहारा...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t15/", "date_download": "2021-08-02T05:56:32Z", "digest": "sha1:IUDGE5LIFLWKDLVGTJBIVNFDFQ4DN7DX", "length": 7758, "nlines": 179, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-कुणावर इतकेही प्रेम करु नये-1", "raw_content": "\nकुणावर इतकेही प्रेम करु नये\nकुणावर इतकेही प्रेम करु नये\nकुणाच्या इतक्याही जवळ जावू नये\nकी आपल्याला त्याची सवय व्हावी\nतडकलेच जर ह्रुदय कधी\nजोडताना असह्य वेदना व्हावी\nडायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये\nकी पानांना ते नाव जड व्हावे\nएक दिवस अचानक त्या नावाचे\nडायरीत येणे बन्द व्हावे\nस्वप्नात कुणाला असेहि बघु नये\nकी आधाराला त्याचे हात असावे\nतुटलेच जर स्वप्न अचानक\nहातात आपल्या काहिच नसावे\nकुणाला इतकाही वेळ देऊ नये\nकी आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा\nएक दिवस आरशासमोर आपनास\nआपलाच चेहरा परका व्हावा\nकुणाची इतकीही ओढ नसावी\nकी पदोपदि आपण त्याची वाट बघावी\nआणि त्याची वात बघता बघता\nआपलीच वाट दीशाहीन व्हावी\nकुणाचे इतकेही ऐकू नये\nकी कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा\nत्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा\nकुणाची अशीही सोबत असू नये\nकी प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी\nती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने\nडोळ्यात खळकन अश्रु जमावेत\nकुणाला इतकीही माझी म्हनू नये\nकी त्याचे मीपण आपन विसरून जावे\nत्या संभ्रमात त्याने आपल्याला\nठेच देऊन जागे करावे\nकुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये\nकी आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे\nदूर दूर आवाज दिला तरी\nआपले शब्द जागीच घूमवेत\nआपले शब्द जागीच घूमवेत...............\nकुणावर इतकेही प्रेम करु नये\nRe: कुणावर इतकेही प्रेम करु नये\nRe: कुणावर इतकेही प्रेम करु नये\nRe: कुणावर इतकेही प्रेम करु नये\nRe: कुणावर इतकेही प्रेम करु नये\nRe: कुणावर इतकेही प्रेम करु नये\nकुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये\nकी आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे\nदूर दूर आवाज दिला तरी\nआपले शब्द जागीच घूमवेत\nआपले शब्द जागीच घूमवेत...............\nRe: कुणावर इतकेही प्रेम करु नये\nRe: कुणावर इतकेही प्रेम करु नये\nRe: कुणावर इतकेही प्रेम करु नये\nकुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये\nकी आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे\nदूर दूर आवाज दिला तरी\nआपले शब्द जागीच घूमवेत\nआपले शब्द जागीच घूमवेत...............\nRe: कुणावर इतकेही प्रेम करु नये\nकुणावर इतकेही प्रेम करु नये\nएकावन्न अधिक पाच किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/News/4040/Mumbai-High-Court-Bharti-2021.html", "date_download": "2021-08-02T05:47:01Z", "digest": "sha1:H333DP5NCUBBXLEW6PO3EUB4GODVSZS2", "length": 9326, "nlines": 57, "source_domain": "naukriadda.com", "title": "मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींची विविध पदे रिक्त", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींची विविध पदे रिक्त\nमुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींची ३३ पदे रिक्त आहेत. त्यात १५ कायम न्यायमूर्ती, तर १८ अतिरिक्त न्यायमूर्ती पदांचा समावेश आहे. ही माहिती केंद्रीय न्याय विभागाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.\nपुणे जिल्हा न्यायालय भरती 2021-\nमुंबई उच्च न्यायालयात कायम न्यायमूर्तींची ७१ व अतिरिक्त न्यायमूर्तींची २३ अशी एकूण ९४ पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या या न्यायालयात ५६ कायम व ५ अतिरिक्त असे केवळ ६१ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. प्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे विधि क्षेत्रात बोलले जात आहे.\nमुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींची ३० पदे रिक्त\nनागपूर : मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींची ३० पदे रिक्त असून, वकिलांचे नवीन नियुक्त्यांकडे लक्ष लागले आहे. नवीन नियुक्त्या गेल्या अनेक महिन्यापासून झाल्या नाहीत. केंद्रीय न्याय विभागाच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात माहिती जाहीर करण्यात आली. त्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयातील ३० रिक्त पदांमध्ये कायम न्यायमूर्तींच्या २२ तर, अतिरिक्त न्यायमूर्तींच्या ८ पदांचा समावेश आहे. या उच्च न्यायालयाला कायम न्यायमूर्तींची ७१ व अतिरिक्त न्यायमूर्तींची २३ अशी एकूण ९४ पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या केवळ ६४ (कायम-४९, अतिरिक्त-१५) न्यायमूर्ती कार्यरत आहेत.\nमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील ज्येष्ठ वकील एड. शशिभूषण वहाणे यांनी याविषयी ‘लोकमत’शी बोलताना प्रलंबित प्रकरणे वेगात निकाली काढण्यासाठी न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. न्यायमूर्तींची पदे जास्त काळ रिक्त राहिल्यास न्यायालयीन कामकाज प्रभावित होते. पक्षकारांना वेळेत न्याय मिळत नाही. एवढेच नाही तर, रिक्त पदांवर केवळ पात्र विधिज्ञांचीच नियुक्ती केली गेली पाहिजे, असे एड. वहाणे यांनी सांगितले.\nहायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे उपाध्यक्ष एड. पुरुषोत्तम पाटील यांनी न्यायमूर्तींची पदे रिक्त असल्यामुळे प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास विलंब होत असल्याचे नमूद केले. तसेच, रिक्त पदांमुळे सध्या कार्यरत न्यायमूर्तींवर कामाचा ताण आहे. यापुढे न्यायालयीन कामकाज झपाट्याने होण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरणे अपेक्षित आहे. वकिलांना त्याची प्रतीक्षा आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1697", "date_download": "2021-08-02T06:11:32Z", "digest": "sha1:GT2WP7WZIYNDJCQJ3VE6GGIPUAUYQI23", "length": 10287, "nlines": 87, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 7| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nदैनिक जीवनाला विशिष्ट अर्थ असतो व त्याला सार्वजनिक, सामाजिक महत्त्व असते. ज्या क्रियेत हेतुपुरस्सरता नाही, जी क्रिया सहजधर्म म्हणून झाली, ती नैतिक म्हणता येणार नाही. स्वाभाविक क्रिया, प्रतिक्रिया यांना नैतिक मूल्य नाही. ज्यांना आपण नैतिक क्रिया म्हणतो, त्यांतून कोणता तरी विचार प्रकट होत असतो. त्या क्रिया कोणत्या तरी उद्देशाला मूर्त करीत असतात. त्या क्रिया विशेष अर्थाने होत असतात, म्हणूनच महत्त्वाच्या असतात. मानवी प्रकृती ओबडधोबड असते. तिला आकार द्यायचा असतो. आपल्या आडमुठ्या स्वभावाला वळण देऊन आध्यात्मिक ध्येये मिळवावयाची असतात. आत्मोन्नतीची, आत्मप्राप्तीची साधने आपापल्या या मातीतून घडवावयाची असतात. आपण वळण कोणते देतो, आकार कसा देतो ही गोष्ट महत्त्वाची आहे. मानवी जीवनाचे सारे आविष्कार अर्थपूर्ण आहेत. प्रत्येकाची किंमत त्यातील हेतूवरुन, त्यातील तत्त्वावरुन होत असते. आपणास एकच ठराविक ठसा किंवा साचा मिळणे अशक्य आहे. प्रत्येक व्यक्ती अपूर्व आहे. प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोण इतरांपेक्षा निराळा असतो. ध्येय कोणतेही असो; त्या ध्येयाचे स्वरुप काय, ते शक्य आहे की नाही हे आधी नीट लक्षात घेणे जरुर आहे. नंतर त्या ध्येयप्राप्तीचा मार्ग नीट आखून, कष्ट करीत हालअपेष्टा सोशीत, संकटाशी झुंजत त्या ध्येयाला भेटण्यासाठी निघाले पाहिजे. दुसरे असे की, आपली वर्तवणूक नैतिक ठेवण्यासाठी ती सामाजिक हिताची असली पाहिजे. आपल्या वर्तनाने समाजाची सुस्थिती राहीली पाहिजे. समाजाची विघटना नाही होता कामा. समाजाचे रक्षण झाले पाहिजे. आपल्या कर्माने समाजात मेळ राहील, अविरोध राहील असे झाले पाहिजे. समाजात संगीत निर्माण करणे, समाजाचा विध्वंस होऊ न देणे हे उत्क्रातीतत्त्वाचे रहस्य आहे. मानवजातीचे उच्चाटन करील असे कोणतेही कृती नैतिक असू शकणार नाही. समाजात उगीच विरोध वाढवणारी कोणतीही कृती नैतिक नाही. समाजात उगीच आपला आणखी एक तिसरा सूर काढू नये. विघटना नको, संग्राहक संघटना हवी. प्रत्येक व्यक्तीचे विशिष्टत्व आदरिणे म्हणजेच नैतिक जीवन. दुस-यांच्या भावना, वृत्ती या तुच्छ नाही लेखता कामा.\nदुस-यांच्या मोठेपणाची जाणीव असणे, तो मोठेपणा कबूल करणे, त्यांच्याशी संबंध जोडणे म्हणजेच सदाचार. अशानेच खरोखर मानवी जीवन वैभवशाली होते, विविध व श्रीमंत होते. फोनिशियन माता स्वतःचीच मुले खाऊ लागल्या. त्यांना मोलॉकने प्रतिबंध केला. मोलॉकने ती गोष्ट नसती, तर दुस-या कोणत्या तरी देवाने थांबविली असती. सारी माणसे अपूर्व आहेत. एकजण दुस-यासारखा नाही. ही अपूर्वाई, ही नवलाई हा आपला सर्वांचा विशेष धर्म आहे. या जागतिक उत्कांतीचे ध्येय काय ध्येय हे की, सर्व विविधतेतून एक सुंदर एकता निर्माण व्हावी. लहान-मोठ्या अनेक शिखरांमिळून एक हिमालय शोभावा. प्रत्येकाच्या जीवनाचे विशिष्ट फूल फुलावे व विविध रंगांच्या व गंधांच्या फुलांचा एक भव्य ताटवा जगात फुलावा व खुलावा.\nजे आहे त्याचा स्विकार करुन त्यातून सौंदर्य निर्मिण्यासाठी प्रयत्नपूर्वक झटणे म्हणजेच नैतिक प्रगती. एखादी व्यक्ती घ्या. किती भिन्नभिन्न वृत्ती, प्रवृत्ती त्या व्यक्तीच्या ठायी असतात. किती राग-द्वेष, किती वासना – विकार, किती चंचलता, किती लहरीपणा परंतु अशांतूनच सौंदर्य निर्मावयाचे आहे. या मातीतूनच मांगल्याचा साक्षात्कार करुन घ्यावयाचा आहे. हीच आपली सामुग्री, हेच साहित्य.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/9392", "date_download": "2021-08-02T05:09:21Z", "digest": "sha1:FGVUHEQOY2KQ2P22KCYL3VDENCSFYACO", "length": 6759, "nlines": 118, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | स्वारी कशी येईल ?| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकुणास ठाउक कवणे रूपीं येइल माझ्या घरीं \n कशी मी अंगणि घालूं दरी \nका वार्‍यावरि परिमळापरी अवतरेल तो तरी \nका ढगावरी गर्जनेपरी येइल भूमीवरी \nकाय विजेवरि लखलख येइल जशि सोन्याची सरी \nनदीपुरावरि येइल का तो तरल तरंगापरी \nघन राइमधिल का गोड लकेरीपरी \nका स्मितसा निजल्या बाल-कपोलावरी \nका मधुसा फुलल्या कमलदलाभीतरीं \nयापरि करितां विचार साजणि, होतें मी बावरी. १\nमाळ गळां तार्‍यांची, रविशशि तळपति मुकुटावरी,\nकर्णिं कुंडले; प्रभा न मावे सार्‍या भुवनांतरीं;\nशंख, चक्र आणि गदा, पद्म हीं झळकति चारी करीं,\nकोटिमदन ओवाळा ऐशी छबी शरीरावरी,\nशंख-शिंग शिणखिणति, दणाणे चोप नौबतीवरी,\nआणि पुढे ललकार 'इत इतो' चोपदारही करी;\nश्यामकर्ण लखलख रथास खिंकाळती,\nदो बाजु चामरें ध्वजा तशा फडकती,\nगडगडाट चाले रथहि, दिशा कांपती,\nकाय दणाणत येइल ऐशी स्वारी दारावरी \nतारे सारे डोळे मिटती, सूर्यचंद्र धावती,\nहाहाकारहि करिति दशदिशा, दिग्गज भांबावती,\nचळचळ कांपति वारे, सागर जागजागिं गोठती,\nजिकडे तिकडे शाइ फासली ब्रह्मांडाभोवती,\nका सकळ काळिमा घनीभूत जाहली,\nअति भयाण अस्फुट, उंच रोड साउली\nकरिं पाश-दंड, ही महिषावर बैसली \nशांत शुक्ल का यापरि येइल नेण्या तो नोवरी \nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://huasheng.marathitrade.com/", "date_download": "2021-08-02T06:17:22Z", "digest": "sha1:LFC3G2WRIBWCAH7Y5DR5MNLNFYPS3AMO", "length": 9324, "nlines": 168, "source_domain": "huasheng.marathitrade.com", "title": "फोल्डिंग खरेदी गाड्या, दुमडणे सामान गाड्या, बाळ उच्च खुर्च्या, बाळ धुवा खोरे, बाळ पॉटी - निंग्बो झियानशान वाहसन प्लास्टिक आणि रबर उत्पादने कं, लिमिटेड आहे अ prच्याessionअl उत्पादन च्या dअily गरजा अnd mअternअl अnd मूल उत्पादने", "raw_content": "निंग्बो झियानशान वाहसन प्लास्टिक आणि रबर उत्पादने कं, लिमिटेड\nफोल्डिंग गाड्या आणि ट्रॉली\nमोप झाडू धारक आणि हँगर\nआंघोळ खोली आणि स्वयंपाकघर उत्पादने\nमातृ आणि मूल उत्पादने\nनिंगबो झियांगशान वॅहसन प्लॅस्टिक अँड रबर प्रॉडक्ट्स कंपनी लिमिटेडची स्थापना १ was 1998 in मध्ये झाली होती, हे २,000,००० चौरस मीटर क्षेत्राचे क्षेत्र आहे, जे रोजच्या उत्पादनांचे व्यावसायिक उत्पादन आणि फोल्डिंग शॉपिंग कार्ट्स, फोल्डिंग बॅगेज कार, फोल्डिंग स्टूल यासारख्या मातृ व बाल उत्पादनांचे उत्पादन आहे. , फोल्डिंग कंटेनर, फोल्डिंग बास्केट, मल्टीफंक्शनल मॅजिक सॅनिटरी अप्लायन्स हॅन्गर, कपड्यांची हॅन्गर, वाहनांसाठी मल्टीफंक्शनल डिनर प्लेट्स, सुपरमार्केट शॉपिंग बास्केट आणि बेबी हाय चेअर, बेबी वॉशबेसिन, बेबी पोटीबाबी टेबलवेअर आणि इतर दैनंदिन गरजा - एकूण जास्त शेकडो उत्पादनांपेक्षा.\nवहासूनकडे जवळपास 100 घरगुती प्रथम श्रेणी आणि उद्योगातील अग्रगण्य इंजेक्शन मोल्ड उपकरणे आहेत, व्यवस्थापन बळकट करण्यासाठी, गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आणि बाजारपेठेतील क्षमता वाढविण्यासाठी, आम्ही यापूर्वीच आयएसओ 9001 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र आणि आयएसओ 14001 आंतरराष्ट्रीय पर्यावरण व्यवस्थापन डबल सिस्टम लागू केले आहे. . आमच्याकडे मातृ आणि बाल उत्पादनांसाठी डस्ट-फ्री वर्कशॉपची नवीनतम क्यूएस आवश्यकता आहेत, धूळ रहित उत्पादनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आणि परिपूर्ण गुणवत्ता नियंत्रण प्रणाली सुधारणे - आणि बीएससीआय, सेडेक्स आणि वॉलमार्टचे फॅक्टरी तपासणी प्रमाणपत्र यशस्वीरित्या पारित केले. उत्पादने ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतात हे सुनिश्चित करण्यासाठी हे कच्चा माल खरेदी आणि उत्पादनांच्या प्रक्रियेचे परीक्षण करते. संपूर्ण व्यवस्थापन संरचना आणि विभागांमधील जवळचे सहकार्य उत्पादन प्रक्रिया सुकर करते आणि उच्च उत्पादनाची गुणवत्ता आणि जलद आणि वेळेवर वितरण सुनिश्चित करते.\nफोल्डिंग गाड्या आणि ट्रॉली\nमोप झाडू धारक आणि हँगर\nआंघोळ खोली आणि स्वयंपाकघर उत्पादने\nमातृ आणि मूल उत्पादने\nपत्ता: नाही 9 फुयुआन पश्चिम रस्ता, झिजो औद्योगिक पार्क, झियानशान परगणा, निंग्बो शहर चीन 315722\nप्लास्टिक अन्न वितरण दुमडणे कंटेनर बॉक्स प्लास्टिक बाळगणे कपडे साठवण बिन बॉक्स कंटेनर\nबाळ चार-पाने क्लोव्हर अन्न वाडगा\nबाळ उंच खुर्ची जेवताना सीवाय-बी\nभिंत आरोहित मोप झाडू धारक स्नानगृह साठवण\nपॉलीप्रोपायलीन पीपी नालीदार बिन\nदुर्बिणी प्लास्टिक फोल्डिंग खरेदी ट्रॉली कार्ट\nमोठा प्लास्टिक कंटेनर प्लास्टिक फोल्डिंग फोल्डिंग भाजी कंटेनर\nकॉपीराइट © © निंग्बो झियानशान वाहसन प्लास्टिक आणि रबर उत्पादने कं, लिमिटेड सर्व उजवे आरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/anurag-kashyap-shared-chat-with-sushant-singh-rajput-manager-saying-why-he-did-not-want-to-work-with-ssr-mhjb-478443.html", "date_download": "2021-08-02T07:00:16Z", "digest": "sha1:LLNDQMBVAG2Y3QFU2NSJN3EJP77O2I6P", "length": 9441, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...आणि म्हणून त्याच्याबरोबर काम करायचे नव्हते, अनुराग कश्यपने शेअर केले SSRच्या मॅनेजरसोबतचे चॅट– News18 Lokmat", "raw_content": "\n...आणि म्हणून त्याच्याबरोबर काम करायचे नव्हते, अनुराग कश्यपने शेअर केले SSRच्या मॅनेजरसोबतचे चॅट\nदिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurah Kashyap) याने सुशांतबाबत एक खुलासा केला आहे. त्याने ट्विटरवर असे म्हटले आहे की सुशांतबरोबर काम न करण्याची त्याची काही कारणं होती.\nदिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurah Kashyap) याने सुशांतबाबत एक खुलासा केला आहे. त्याने ट्विटरवर असे म्हटले आहे की सुशांतबरोबर काम न करण्याची त्याची काही कारणं होती.\nमुंबई, 09 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा (Sushant Singh Rajput Death Case) तपास एका वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचला आहे. मनी लाँड्रिंग, ड्रग्ज असे विविध अँगल या प्रकरणात समोर येत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूनंतर काही गोष्टींची वारंवार चर्चा झाली होती, त्या म्हणजे नेपोटिझम आणि आउटसायडर्सना इंडस्ट्रीमध्ये मिळणारी वागणूक. यामध्ये करण जोहर, आदित्य चोप्रा, संजय लीला भन्साळी, अनुराग कश्यप या सर्वांवर आरोप करण्यात आले होते. काहींवर त्यांनी मुद्दाम सुशांतला डावलले असा आरोप देखील करण्यात आला होता. दरम्यान दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurah Kashyap) याने याबाबात एक खुलासा केला आहे. त्याने ट्विटरवर असे म्हटले आहे की सुशांतबरोबर काम न करण्याची त्याची काही कारणं होती. त्याने सुशांंतच्या मॅनेजरबरोबरच्या चॅटिंगचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. अनुराग कश्यपने दिलेल्या माहितीनुसार हे चॅट सुशांतच्या मृत्यूच्या तीन आठवडे आधीचे आहे. (हे वाचा-'ड्रामा गरजेचा आहे का' कंगनाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर रेणुका शहाणेंचा सवाल) अनुरागने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मला माफ करा कारण मी हे करत आहे पण त्याच्या मृत्यूच्या 3 आठवडे आधीचे हे चॅट आहे. त्याच्या मॅनेजरबरोबर 22 मे रोजी चॅट केले होते. आतापर्यंत हे शेअर करावेसे वाटले नाही पण आता गरज वाटते आहे. हो मला त्याच्याबरोबर काम करायचे नव्हते, त्यासाठी माझी स्वत:ची काही कारणं होती'.\nया ट्वीटमध्ये शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये अनुराग कश्यपने एक संभाषण शेअर केले आहे. सुशांतच्या मॅनेजरबरोबरचे हे संभाषण 22 मे चे असल्याचे अनुराग कश्यपने म्हटले आहे. या संभाषणामध्ये असे म्हटले आहे की- मॅनेजर-आशा करतो की तुम्ही ठीक आहात अनुराग कश्यप- हो, तुम्ही ठीक आहात मॅनेजर- हो मी माझ्या होमटाऊनमध्ये आहे. इथे शेत तयार केले होते. अखेर त्याचा वापर होत आहे त्यामुळे आनंदात आहे. मला माहितेय तुम्हाला असे लोकं आवडत नाहीत जे अभिनेत्यांची शिफारस करतात. मला असे वाटते की मी तुमच्याबरोबर हा एक चान्स घेता येईल. जर तुम्हाला वाटते की, तुमच्याबरोबर सुशांत कुठेही फिट होत असेल तर कृपया त्याच्याबाबत ध्यानात ठेवा. एक प्रेक्षक म्हणून, मला तुम्हाला दोघांना काहीतरी ग्रेट क्रिएट केलेलं पाहायला आवडेल. अनुराग कश्यप- तो खूप प्रॉब्लेमेटिक आहे, मी त्याला सुरूवातीपासून ओळखतो. (हे वाचा-वाढदिवशी अक्षय कुमारचे चाहत्यांना खास गिफ्ट, 'बेलबॉटम'मधील लुक रिव्हील) अनुरागने हे चॅट शेअर केल्यानंतर त्याने सुशांतच्या चाहत्यांचा कमालीचा रोष सोशल मीडियावर ओढावून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारे अनुराग कश्यपवर टीका केली जात आहे.\n...आणि म्हणून त्याच्याबरोबर काम करायचे नव्हते, अनुराग कश्यपने शेअर केले SSRच्या मॅनेजरसोबतचे चॅट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://talukadapoli.com/places/devacha-dongar/", "date_download": "2021-08-02T05:19:38Z", "digest": "sha1:VDZGDP6RM7SI67JHUZFVS5IKDPUPCXGK", "length": 11978, "nlines": 222, "source_domain": "talukadapoli.com", "title": "Devacha Dongar Dapoli", "raw_content": "\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nHome ठिकाणे देवाचा डोंगर\nदापोली तालुक्यात गगनाला भिडणारं, अतिशय सुंदर आणि भविष्यात पर्यटकांना खूप आकर्षित करेल असं एक ठिकाण आहे, ते म्हणजे ‘देवाचा डोंगर’. समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर उंचावर असलेलं हे ठिकाण चार तालुक्यांचं केंद्रस्थान आणि दोन जिल्ह्यांच्या सीमा जोडणारं आहे. डोंगरावरच्या चार वाड्या दापोली, खेड, महाड, मंडणगड या चार तालुक्यांमध्ये विभागलेल्या आहेत. चारही वाड्यांमधून समस्त धनगर समाज राहतो. डोंगराच्या मध्यवर्ती शंकराचं स्वयंभू स्थान आहे, या स्थानामुळेचं डोंगराला ‘देवाचा डोंगर’ असे म्हटलं जातं. शिवमंदिर अगदी साधेसुधं आहे; पण मंदिराच्या परिसरातून चौफेर जे निसर्गाचे अप्रतिम, विहंगम दृश्य दिसतं, ते डोळ्यांना आणि मनाला अतिशय सुखद करणारं असतं. थंडीच्या दिवसात तर हे ठिकाण अनुभवण्याची निश्चितच एक वेगळी मजा आहे.\nपालगड किल्ला - दापोली\nकोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील\nPrevious article‘शेतीचे अर्थशास्त्र’ पुस्तिका\nNext articleगोरखचिंच ( बाओबाब )\nदापोली कोळबांद्रे येथील श्री डिगेश्वर मंदिर\nपालगड किल्ला – दापोली\nतालुका दापोली - July 10, 2021\nकोकणातील निसर्ग जैव विविधतेने समृद्ध आहे. कोकणाला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभल्याने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व प्राणी कोकण प्रांतात आढळतात. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस अनेक...\nलोकसाधना- कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणारे विद्यालय\nतुणतुणे – पारंपारिक तंतुवाद्य\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nउन्नत भारत अभियान (दापोली)19\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1698", "date_download": "2021-08-02T05:58:18Z", "digest": "sha1:Y4O6RSXYR4NKBO5BGRIMTYQ6BM5V2OC3", "length": 10207, "nlines": 85, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 8| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nएखादा नीतिशास्त्रज्ञ जर ही मिळालेली पुंजी भिरकावून देईल किंवा तिचा नाश करील तर ते योग्य नाही होणार. जे मिळालेले आहे ते स्वीकारले पाहिजे. जे आहे त्याचा आधारावर उच्च इमारत बांधावयास हिंमतीने उभे राहिले पाहिजे. जे आहे त्याचा स्वीकार करणे व त्याचीच नीट व्यवस्था लावणे एवढ्याने मनुष्याला कधीही समाधान नसेत. त्याला पुढे नेऊ पाहणारी, उच्चतर जीवनाकडे नेणारी एक अमर, प्रबळ प्रेरणा त्याच्या अंतरंगात असते. ही प्रेरणा, ही आतील ऊर्मी मनुष्याला स्वस्थ बसू देत नाही. जे आहे ते सांभाळणे एवढेच जीवनाचे साध्य नाही. जे आहे ते उदात्त करणे हा जीवनाचा अंतिम हेतू आहे. ही जीवनाची उदात्तता आहे. प्रत्येकाला अधिकाधिक अर्थ समजून घ्यावयाचा असतो. अधिकाधिक पूर्णपणे जगावे असे त्याला वाटत असते. तो वाढत असतो. स्वतःच्या पलीकडे जातो. बीजाचा विशाल वृक्ष होतो. तो काही तरी होत जातो, बनत जातो, हेच त्याचे व्यक्तीत्व; हेच त्याचे विशेष अस्तित्व; हेच विकसन. परिस्थितीशी जमवून घेणे म्हणजे नैतिक जीवन असा जर आपण अर्थ केला, तर जोपर्यंत परिस्थिती बदलत आहे, तोपर्यंत हे नैतिक जीवनही थांबणार नाही. तेही बदलत राहील आणि म्हणूनच जीवनाची जी बाह्य रुपे प्राचीन काळात दिसत ती आज नाही दिसणार. जीवनाच्या त्या स्वरुपाची पुनरावृत्ती नाही होणार. तसेच्या तसे भूतकालीन जीवन आजही आम्ही जगू असे म्हटले, व समजू या की ते शक्य झाले, तरी ते इष्ट होणार नाही. आजच्या काळी पूर्वीचे रजपूत योद्धे किंवा मध्ययुगातील वीर पुरुष शक्य नाहीत. ते नमुने आजच्या परिस्थितीत असंभाव्य आहेत आणि परिस्थिती बदलतच नसेल तर सदा सर्वदा तीच परिस्थिती सभोवती सर्वत्र असेल तर सदा सर्वदा तीच परिस्थिती सभोवती सर्वत्र असेल तर तरीही प्रश्न सुटत नाही. कारण आपली ध्येये नेहमी बदलत असतात. केवळ परिस्थितीशी जुळवून घेण्यात खरे नैतिक जीवन नाही. आपल्या ध्येयांना परिस्थिती अधिकाधिक अनुकूल करणे यातच खरोखर नैतिक जीवनाचा आत्मा आहे. परिस्थितीला असा आकार द्यायचा, की तिच्यातून आपली ध्येये उत्तरोत्तर अधिक प्रकट व्हावी. जे आहे त्याचा नम्रपणे स्वीकार करणे, जी परिस्थिती आहे तिच्याशी जुळवून घेणे यातही एक प्रकारची शांती आहे, हीही एक प्रकारची पूर्णता आहे; परंतु ही मानवी जीवनाची परिपूर्णता नव्हे, हा मनुष्यत्वाचा विकास नव्हे. ही शांती खरी आध्यात्मिक नव्हे. जे आहे ते घेऊन त्यातून हिंमतीने नवीन निर्मिले पाहिजे. जी परिस्थिती आहे, तिला आपल्या हेतूच्या पूर्ततेसाठी अनुकूल करुन घेतले पाहिजे. हा पुरुषार्थ आहे. एखाद्या गोगलगाईप्रमाणे कठीण कवच अंगावर घेत परिस्थितीशरण असे राहणे हे वीराचे काम नाही. जो जगाला वर उचलतो तो खरा वीर. जग ज्या त-हेचे असावे असे आपणास वाटते, त्या त-हेचे ते थोडेफार करण्यासाठी खटपट करणे. हे मनुष्याचे खरे काम. जग आहे त्यापेक्षा अधिक चांगले करणे, अधिक उच्च पातळीकडे ते नेणे यात खरे भूषण. परिस्थितीशी सम्यक मेळ घालणे यात सौंदर्य नाही असे नाही. परंतु बदलत्या व विविधतेने नटलेल्या बहुरुपी जगात अशी सुंदरता फार वेळ टिकू शकणार नाही. ती तडजोडही टिकणार नाही. बालकाचे निष्पाप सौंदर्य तडफदार तारुण्याला जागा देते. हे कर्मोत्सुक उत्साही तारुण्य पोक्त पावन वृद्धत्वाला वाव देते. आणि असे हे सर्वत्र चालले आहे. जीवनाच्या मार्गावर मुक्काम नाही. येथे विश्रांती नाही. एक संपले की त्यातूनच नविनाचा आरंभ होतो. मरणातून जीवनाची कळी वर येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/maharashtra/bandatatya-karadkars-followers-have-arrived-in-pandharpur", "date_download": "2021-08-02T05:05:15Z", "digest": "sha1:3RJ7FWF5VENWR4G7ICJU6M2KKSBMW2JW", "length": 5297, "nlines": 23, "source_domain": "www.saamtv.com", "title": "बंडातात्या कराडकर पोलिसांच्या नजरकैदेत; अनुयायी पंढरीत दाखल!", "raw_content": "\nबंडातात्या कराडकर पोलिसांच्या नजरकैदेत; अनुयायी पंढरीत दाखल\nयंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये नियमांचे पालन करून वारकऱ्यांना पंढरपूर-आळंदी पायी वारी करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केली होती.\nबंडातात्या कराडकर यांचे अनुयायीभारत नागणे\nपंढरपूर: ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर (Banda Tatya Karadkar) सातारा पोलीसांच्या (Satara Police) नजर कैदेत असले तरी त्यांच्या अनुयायींनी मात्र पोलीसांना चकवा देत आळंदी पंढरपूर ‌आषाढी‌‌ पायी वारी पूर्ण केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (coronavirus) यंदाचा आषाढी पालखी सोहळा प्रशासनाने रद्द केलेला आहे.\nराज्य शासनाने यासंदर्भात आषाढी पालखी सोहळा आणि आषाढी यात्रे संदर्भात नियमावली तयार केली आहे. यामध्ये आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी मानाच्या दहा पालख्यांना पंढरपूरमध्ये येण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार प्रमुख दहा संतांच्या पालख्यांमधील सुमारे चारशे वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा प्रतिकात्मक पद्धतीने सोहळा साजरा केला जाणार आहे.\nतेरणा नदी पात्रात आढळला समीरचा मृतदेह; लासोन्यातील रसाळांचा शाेध सुरुच\nयंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये नियमांचे पालन करून वारकऱ्यांना पंढरपूर-आळंदी पायी वारी करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी ज्येष्ठ किर्तनकार बंडा तात्या कराडकर यांनी केली होती. परंतु, राज्य सरकारने त्यांची ही मागणी धुडकावून लावत, वारीवर ‌निर्बंध घातले आहेत. तरी ही बंडातात्या कराडकर हे पायी दिंडी काढण्यावर ठाम होते. त्यांनी पायी दिंडी काढण्याचा प्रयत्न ही केला. पण पोलीसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर पोलीसांनी कराडकर यांना‌ ताब्यात घेतले. सध्या बंडा तात्या कराडकर हे पोलिसांच्या नजर कैदेत आहेत.\nतरी ही त्यांच्या अनुयायी व व्यसन मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पायी आषाढी वारी पूर्ण केली.‌आज सकाळी बंडा तात्या कराडकर यांचे अनेक अनुयायी व वारकरी पंढरीत दाखल झाले.‌ चंद्रभागा नदीचे स्नान, नामदेव पायरीचे आणि कळसाचे दर्शन घेवून बंडा तात्या कराडकर यांच्या अनुयायांनी वारी पूर्ण केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.saamtv.com/sports/team-india-rishabh-pant-corona", "date_download": "2021-08-02T06:19:00Z", "digest": "sha1:WXGZRU65G4PW5QO4VLT4DZE7KEQRQSR4", "length": 6523, "nlines": 26, "source_domain": "www.saamtv.com", "title": "टीम इंडियाला मोठा झटका ऋषभ पंतला कोरोनाची लागण", "raw_content": "\nटीम इंडियाला मोठा झटका ऋषभ पंतला कोरोनाची लागण\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप नंतर इंग्लंड विरुद्धचे कसोटी सामने सुरुवात होण्यास बराच कालावधी असल्याने, भारतीय क्रिकेटपटू इंग्लंड मध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत.\nटीम इंडियाला मोठा झटका ऋषभ पंतला कोरोनाची लागण Saam Tv\nब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई\nलंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप नंतर इंग्लंड England विरुद्धचे कसोटी सामने सुरुवात होण्यास बराच कालावधी असल्याने, भारतीय India क्रिकेटपटू इंग्लंड मध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. यावेळी संघामधील एका महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची Corona बाधा झाली आहे. इंग्लंडच्या संघामध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाचे शिरकाव झाल्यावर सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय संघाची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.\nयावेळी भारताचा कीपर फलंदाज ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती यावेळी समोर आली आहे. इतर खेळाडूंप्रमाणे ऋषभही गेल्या काही दिवस इंग्लंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत होते. पीटीआयने सांगितलेल्या माहितीनुसार ऋषभ लंडन मध्येच त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी आयसोलेशन करण्यात आले आहे. यामुळे गुरुवारी डरहमला जाणाऱ्या भारतीय टीमसोबत तो जाणार नाही. सुदैवाने टीममधील इतर खेळाडूंना कोरोनाची झाले नसल्याचे समोर आले आहे.\nभारतीय संघ ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार ऋषभ पंत गेल्या ८ दिवसांपासून आयसोलेशनमध्ये असून, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. मात्र, तरी देखील सुरक्षेचा उपाय म्हणून आणखी काळ विश्रांती करणार आहे. भारतीय संघ डरहमला खेळायला जाणाऱ्या सराव सामन्यासाठीही पंत टीम बरोबर यावेळी नसणार आहे.\nवर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का..\nपंतची प्रकृती व्यवस्थित होण्याकरिता किती दिवस लागणार, या विषयी कोणतीच माहिती समोर आली नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून युकेमधील आढळणारा डेल्टा वेरियंटचे पंतमध्ये आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यामनी युके मध्ये कोरोना परिस्थितीमुळे खेळाडूंना इमेलद्वारे सूचना दिले आहेत. ज्यामध्ये त्यांनी खेळाडू आणि टीमच्या इतर सदस्यांना युरो चषक २०२० विम्बल्डनसारख्या स्पर्धांना हजेरी न लावण्याबाबत सतर्क केल आहे.\nमात्र, इतर खेळाडूंप्रमाणेच पंतने देखील इंग्लंड विरुद्ध जर्मनी या सामन्यात लंडनच्या वेम्बली मैदानात हजेरी लावली होती. यामुळे त्या ठिकाणी त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली आहे. ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्याजागी टीम मध्ये कोणाला स्थान मिळणार, या विषयी टीम व्यवस्थापन अभ्यास करत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/samudra/", "date_download": "2021-08-02T06:48:43Z", "digest": "sha1:AKBEYOK5XYHBP5SCLPSTJZN4Q7LPGFSG", "length": 13270, "nlines": 193, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-samudra समुद्र -1", "raw_content": "\nसमुद्रावर जायला खूप आवडतं मला . फेसाळत्या लाटा ,भणाणता वारा , सरकती वाळू आणि क्षणाक्षणाला रंग बदलणारे असीम , अफाट आकाश .\nसगळ्याचीच एक न ओसरणारी जादू पसरलेय मनावर . कायामसाठीच . कदाचित इतक्या जवळ समुद्र असुन देखील , आयुष्यात फार उशीरा बघितल्यामुळे असेल . आणि प्रथामाच बघितला तोही तुझ्या सोबतीने ,म्हणूनच कदाचित हे गारुड ओसरलं नसेल अजून . कुणास ठाऊक \nथोडके काही दिवस गेले कि , मन उसळ्या मारू लागतं. अगदी लहान पोरांसारखा , “च्यल भुर्र” तसंच ..”चला समुद्रावर ”.काहीतरी अस्वस्थ वाटू लागतं .ही अस्वस्थता ,ही तळमळ आता फक्त समुद्राच्या दर्शनानेच थांबेल हे पक्कं माहित असतं.\nमग सुरु होतं, ''चल न समुद्रावर \" ,\"जायचं'' ,\"आज जाऊयात न '' ,\"आज जाऊयात न \".जायचं, जायचं, अगदी जांयच्चचय.सातात्तच्या पाठ पुराव्याने तुही तयार होतोस. एखादी संध्याकाळ मग सोनेरी होऊन जाते. तू बाईक काढतोस .तू किक माराय्च्याही अगोदर मी उडी मारून मागच्या सीटवर बसलेली असते .तू हसून मान हलवतोस. मी एक हात तुझ्या खांद्यावर ठेवते .झाड झपाट्याने मागे पडू लागतात .रस्ता पुढे पळू लागतो .वाऱ्याचा वेग कानात भरायला सुरुवात होते.\n\" कतरा कतरा मिलती है\nकतरा कतरा जीने दो\nजिन्दगी है , बहने दो\nप्यासी हूँ मैं , प्यासी रहने दो\nरहने दो ना .. ..\"\nओठावर गाणं येतंच आपसूक .डोळे मिटू मिटू होतात. मी हट्टाने ते उघडेच ठेवते ,वर आकाशाकडे बघत बघत .\n\"कल भी तो कुछ एसा ही हुआ था\nनींद में फिर तुम ने ज़ब छुआ था\nगिरते गिरते बाहों में बची मै\nसपने पे पाँव पड़ गया था\nसपनों में बहाने दो ....\"\nक्षितिजावर उमटणारी नखभर चंद्रकोर माझ्याकडे हसून बघते .चटोर चांदणी डोळे मिचकावून दाखवते .मीही तिला डोळा घालते .\nइतक्यात तुझे मऊ मऊ केस गालाला गुदगुल्या करतात. माझी बोटं तुझ्या पाठीवर आणखी रुततात .लाबवरन समुद्राची गाज ऐकू\nयेते. हलकस धुक जाणवायला लागतं. अंगावर अलगद शिर्शिरायला लागतं .\n'' हलके हलके कोहरे के धुए में\nशायद आसमान तक आ गयी हूँ\nतेरी दो निगाहों के सहारे\nदेखू तो कहा तक आ गयी हूँ\nकोहरे में बहाने दो ''\nआणि.. आणि.. तो दिसतो .अचनक समोर उभा ठाकलेला.अखाच्या अखा.समुद्र . कधीपासून साद घालणारा . खुणावणारा .वाट पाहणारा .\nआता तर पावलांना आवरण कठीणच असत .मी आवरतहि नाही.तू बाईक लावतोस कि नाही तोच मी उतरतेही .वळून तुझ्याकडे पाहत पाहत दगडांवरून उद्या मारत खाली पोचतेही.तुही येत असतोसाच.जपून.सुकी वाळू भसाभस चपलातुन पायांवर येत असते. मी चपला भिरकावून देते .धावत सुटते .सागराकडे. ओल्या वाळूची पुळण लागते.\nओलसर ,गार स्पर्श पायांना होतो.पावलं वाळूवर उमटत जातात . आणि शेवटी त्याचा स्पर्श होतो. उबदार . खारा तरी सुखावणारा.. पावलं बुडून जातात.लाटांवर लता येतंच राहतात .चुबुक चुबुक .एका लयीत .ती लय श्वासात भिनत जाते.पाणी पोटापर्यंत येत .पावलं डगमगायला लागतात . पण मन ऐकत नाही . हळूच म्हणत 'आहे, आहे,अजून पावलाखाली जमीन सुटली नाहीय '\n\"तुम ने तो आकाश बिछाया\nमेरे नंगे पैरो में जमीन है\nपाके भी तुम्हारी आरजू है\nशायद अय्से जिन्दगी हसीं है \"\n माझी नजर भिरभिरायला लागते .खरच कुठेय तूतुझ अस्तित्व जाणवत का नाहीय तुझ अस्तित्व जाणवत का नाहीय अचानक एकट का वाटतंअचानक एकट का वाटतं तेदेखील भर समुद्रात माझा जीव, माझा प्राण , माझा सखा\nआणि तू दिसतोस. किनाऱ्यावर. मोबाएलंवर काहीतरी टाईप करणारा दूर .कितीतरी दूर.किती कितीतरी दूर.\nमाझ्या मनापासून,माझ्याभावनापासून , माझ्या विचारापासून , माझ्या दुखापासून ,माझ्या अपमानापासून, माझ्या अवहेंलंनेंपासून,माझ्या अस्वस्थतेपासून ,.....माझ्यापासून....\nखरच किती दूर आहेस तू माझ्यापासून .अशीच मी एकटी प्रश्नांच्या आवर्तात गळ्यापर्यंत बुडालेली असते .एकाकीपणे नाका तोंडात पाणी जाऊन गुदमरत असते .माझ्या प्रश्नांशी झगडत असते. हातपाय मारत असते . आणि तू उभा असतो दूर किनाऱ्यावर .त्रयस्थपणे .स्वतःच्याच विश्वात .\nआता तो समुद्रही परका होतो .तुझ्यासारखाच . भणांण वारा कानात घोन्गावतो .डोळे भरून येतात .खऱ्या पाण्याने . गळ्याशी आवढा दाटतो .तोंडाला कोरड पडते.\n\"प्यासी हु मेँ ...\nमाझा ललित लेखनाचा प्रयत्न तुमच्यापुढे ठेवतेय,\nकसा वाटला ज़रूर सांगा.\nखूप छान . . . .\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nअकरा गुणिले दोन किती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2021-08-02T07:29:53Z", "digest": "sha1:ZVI3OYLONK2FFZ3BDR6Z7MY6Z5PP2QF4", "length": 6912, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुजरात एक्सप्रेस - विकिपीडिया", "raw_content": "\nगुजरात एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबाद शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रल व अहमदाबाद स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ४९३ किमी अंतर ९ तास व १५ मिनिटांत पूर्ण करते. गुजरात एक्सप्रेस गाडीमध्ये केवळ दुय्यम श्रेणीचे आसनकक्ष व वातानुकूलित चेअर कार हे दोनच प्रकारचे डबे असून तिला शयनयान (sleeper) डबे जोडले जात नाहीत. मुंबई व अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या व केवळ खुर्चीयान असलेल्या एकूण ४ गाड्यांपैकी गुजरात एक्सप्रेस ही एक असून कर्णावती एक्सप्रेस, मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस व मुंबई अहमदाबाद डबल डेकर एक्सप्रेस ह्या इतर तीन गाड्या आहेत.\nमुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा रेल्वेमार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन गुजरात एक्सप्रेसची वाहतूक करते.\n१९०११ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद ०५:४५ १५:०० रोज\n१९०१२ अहमदाबाद – मुंबई सेंट्रल ०७:०० १६:२५ रोज\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जून २०१६ रोजी १४:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1187035", "date_download": "2021-08-02T07:23:33Z", "digest": "sha1:6DA5PDSJXXDELYM3ERBPESYDBBELECNH", "length": 3026, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १९४० मधील चित्रपट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"वर्ग:इ.स. १९४० मधील चित्रपट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १९४० मधील चित्रपट (संपादन)\n०६:४४, २६ जून २०१३ ची आवृत्ती\n२२ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n०२:४४, ११ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(नवीन पान: * वर्ग:इ.स. १९४० १९४०)\n०६:४४, २६ जून २०१३ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/News/3840/GR-issued-regarding-police-recruitment-recruitment-without-SEBC-reservation.html", "date_download": "2021-08-02T06:37:33Z", "digest": "sha1:SZSUDS5OQHW2DYT35A7RASUGTKEQQI2L", "length": 9918, "nlines": 60, "source_domain": "naukriadda.com", "title": "पोलीस भरतीबाबत जीआर जारी, SEBC आरक्षण न ठेवता भरती", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nपोलीस भरतीबाबत जीआर जारी, SEBC आरक्षण न ठेवता भरती\n‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरण्याची मुभा देण्यात येईल. 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी लागेल. पोलीस महासंचालकांना या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nगृह विभागाने 2019 मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र, गृह विभागाने पोलीस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले.\nदरम्यान, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा संघटनानंनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्य सरकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. 25 जानेवारीला मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच राज्याच्या गृह विभागानं नवा आदेश काढल्यानं मराठा संघटना काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.\nयेत्या 25 जानेवारीपासून या प्रकरणी घटनापीठासमोर नियमित सुनावणी सुरू होणार\nमराठा आरक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, येत्या 25 जानेवारीपासून या प्रकरणी घटनापीठासमोर नियमित सुनावणी सुरू होणार आहे. अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा समाजाच्या उमेदवारांमध्ये मोठी गोंधळाची स्थिती आणि भविष्यातील भविष्याबद्दल भीती वाटत आहे. या परीक्षार्थी उमेदवारांची सद्यस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेली कमाल संधी आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या संदर्भातील परिपत्रके मागे घेणे आवश्यक आहे, यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे ही विनंती, असं रोहित पवारांनी पत्रात म्हटलं आहे.\nसोर्स: टीव्ही 9 मराठी\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://naukriadda.com/article/Other/2475/index.html", "date_download": "2021-08-02T05:10:30Z", "digest": "sha1:VO4GTASIN35VEWU4OZDTIS2FCNPUCAY5", "length": 5947, "nlines": 80, "source_domain": "naukriadda.com", "title": "उल्हासनगर महानगरपालिका भारती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nउल्हासनगर महानगरपालिका भारती 2020\nउल्हासनगर महानगरपालिका येथे ए. एन. एम. पदाच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखीतीची तारीख २५ फेब्रुवारी २०२० आहे.\nएकूण पदसंख्या : 11\nपद आणि संख्या :\nमुलाखतीचा पत्ता: वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका\nखुला वर्ग :150 /-\nराखीव वर्ग : 100/-\nअर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन\nमुलाखतीची तारीख – २५ फेब्रुवारी २०२० आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nसीमा सुरक्षा बल भरती 2021\nकॅन्टोनमेंट बोर्ड कामठी भरती 2021\nमीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२१.\nटपाल जीवन विमा मुंबई भरती 2021\nविद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक\nऑइल इंडिया लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://nepalicalendar.org/2075", "date_download": "2021-08-02T06:57:09Z", "digest": "sha1:SMN3LBP3BINSQBI4QSMA5HPJTAMRKLOJ", "length": 5834, "nlines": 103, "source_domain": "nepalicalendar.org", "title": "Yearly nepali calendar 2075 📅 nailed on wall - nepalicalendar.org", "raw_content": "\nआ सो मं बु बि शु श\nआ सो मं बु बि शु श\n२० 3 २१ 4 २२ 5 २३ 6 २४ 7 २५ 8 २६ 9\nआ सो मं बु बि शु श\n१७ 1 १८ 2 १९ 3 २० 4 २१ 5 २२ 6 २३ 7\nआ सो मं बु बि शु श\nआ सो मं बु बि शु श\n१७ 2 १८ 3 १९ 4 २० 5 २१ 6 २२ 7 २३ 8\nआ सो मं बु बि शु श\n१४ 30 १५ 1 १६ 2 १७ 3 १८ 4 १९ 5 २० 6\nआ सो मं बु बि शु श\n१८ 4 १९ 5 २० 6 २१ 7 २२ 8 २३ 9 २४ 10\nआ सो मं बु बि शु श\n१६ 2 १७ 3 १८ 4 १९ 5 २० 6 २१ 7 २२ 8\nआ सो मं बु बि शु श\nआ सो मं बु बि शु श\n२० 3 २१ 4 २२ 5 २३ 6 २४ 7 २५ 8 २६ 9\nआ सो मं बु बि शु श\n१९ 3 २० 4 २१ 5 २२ 6 २३ 7 २४ 8 २५ 9\nआ सो मं बु बि शु श\n१७ 31 १८ 1 १९ 2 २० 3 २१ 4 २२ 5 २३ 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://talukadapoli.com/places/kalkai-dapoli/", "date_download": "2021-08-02T05:41:18Z", "digest": "sha1:2C2LGUNCOSOSBBES2HVB4WVM25EFQ42O", "length": 19657, "nlines": 266, "source_domain": "talukadapoli.com", "title": "Kalkai Temple Dapoli | kalkai devi mandir | kalkai devi | kalkai mandir dapoli", "raw_content": "\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\nHome ठिकाणे ग्रामदैवत काळकाई , दापोली\nग्रामदैवत काळकाई , दापोली\n२६ मार्च १९९० रोजी दापोली ग्रामपंचायतीचे नागरपंचायती मध्ये रूपांतर झाले. सध्या हा परिसर ‘काळकाई कोंड’, ‘खोंडा’(पाटीलवाडी), ‘नागरबुडी’ व ‘प्रभू’ आळीचा काहीसा भाग यात विभागलेला आहे. ‘काळकाई’ ही जोगेळे गावाची ग्रामदेवता आणि ‘कोंड’ म्हणजे पूर्वी मूळ गावापासून थोड्या लांब असलेल्या वस्तीला कोंड म्हणित असतं. ( मुंबई – ठाण्यात अशा वस्त्यांना पाडा व रत्नागिरीकडे वाडी म्हटले जात असे. ) दापोली एस. टी. आगारा जवळ असलेल्या काळकाई कोंडावर जोगेळे गावाच्या ग्रामदेवतेचं ( काळकाईचं ) अतिशय सुंदर असं देऊळ आहे.\nमंदिराची डागडुजी अनेक वेळा झाली असली तरी त्यात पारंपारिकतेच्या खुणा आहेत. मंदिराला भोवताली विस्तीर्ण अशी जागा लाभलेली आहे; ज्यामध्ये शेकडो वर्ष जुने मोठे-मोठे वृक्ष आहेत. मंदिरात काळकाईची काळ्या पाषाणातील नयनरम्य अशी मूर्ती आहे. देवीच्या चार हातांपैकी फक्त एका हाती तलवार आहे. इतर हात निशस्त्र, रिकामे आहेत.\nशिमगा व नवरात्रीस देवळात खूप मोठा उत्सव असतो. शिमग्याला देवळाबाहेर निशाण उभारलं जातं, गोंधळ घातला जातो आणि पालखीत रूपे बसवले जातात. मग काळकाई देवीची पालखी संपूर्ण जोगेळे गावात फिरवली जाते. काळकाईच्या पालखीत तीन रूपे ठेवले जातात. हे तीन रूपे म्हणजे आगरातील काळकाई, काळकाई कोंडावरील काळकाई आणि ताम्हणकरीन अशा तीन बहिणी. म्हणूनच काळकाई कोंडावरून पालखी निघाली की आगरातील काळकाई जवळ येते. तिथे मान झाला की मग पालखी पुढे होते.\nही आगरातील काळकाई म्हणजे कोंडावरील काळकाईचं मूळ उगमस्थान, स्वयंभूस्थान असंही काहीजण सांगतात. हे स्थान प्रभू आळीत कांता खोताच्या बागेत आहे असं म्हणतात; परंतु ती बाग कांता खोताची नसून त्याची मेहुणी ‘कुमुदिनी गणेश दातार’ यांची आहे. ही बाग पूर्वी दांडेकरांची होती. ती त्यांनी पोतकरांस विकली. पोतकरांकडून ती दातारांकडे आली. हे दातार म्हणजे मुरूडच्या नवलाख दातारांपैकी एक.\n(पेशवाईच्या काळात एक मराठा सरदार कोकणात भूमिगत होऊन मुरूडच्या दातारांकडे रहात होता. त्याचा अन्य कुणास संशय लागू नये म्हणून त्याला गुराख्याचे किंवा गड्याचे काम दिले जाई. परंतु रात्रीच्या वेळेस मात्र दातार त्याची पाय चेपून सेवा करीत असत. त्या सरदाराने परतीच्या वेळेस दातारांना नऊ लाखाची बक्षिसी दिली. तेव्हापासून मुरुडमधील दातार ‘नवलाख दातार’ म्हणून प्रचलित झाले.) या स्वयंभू स्थानाला मंदिर नाही. त्या ठिकाणी मंदिर करण्याचा प्रयत्न केल्यास देवीचं मंदिर होऊ देत नाही असं काही लोक म्हणतात व काहीजण ग्रामदेवतेची दोन मंदिरे गावात असू नयेत म्हणून मंदिर बांधलं जात नाही असे सांगतात. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे स्थान खाजगी जागेत जरी असलं तरी ते सर्वांसाठी खुलं आहे. ताम्हणकरीणीचे स्थान हे एस.टी.आगार मागील जोग नदीच्या पऱ्यापाशी आहे.\n‘श्री.प्रकाश गणपत साळवी’ हे सध्या देवळाचे अध्यक्ष आहेत आणि ‘श्री.जयंत साळवी पाटील’ हे पुजारी. ‘श्री.वसंत कदम’ हे देवस्थानचे जुने व ज्येष्ठ मार्गदर्शक. काळकाईचं मंदिर हे ‘काळकाई कोंडावर’ सुरुवातीस नेमकं कोणी आणि किती साली बांधलं याचा आज कोणताही पुरावा नाही; परंतु पिढीजात मिळालेल्या माहितीनुसार मंदिर ४०० ते ५०० वर्षें जुनं असल्याची खात्रीशीर माहिती लोक देतात. या काळकाईच्या देवळात जे उत्सव, कार्यक्रम पार पडतात ते अगदी एकोप्याने होतात. पूर्वीपासून येथे मान, विड्याची प्रथा नाही. हजर असलेल्या प्रत्येकास येथे मान मिळतो. म्हणूनच ग्रामस्थ दर्शनासाठी आणि सेवेसाठी मंदिरात आवर्जून येतात.\nकोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील\nदाभोळचा इतिहास भाग 3 - सोळावे शतक ते सतराव्या…\nPrevious articleशाही मशीद, दाभोळ\nNext articleभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nदापोली कोळबांद्रे येथील श्री डिगेश्वर मंदिर\nपालगड किल्ला – दापोली\nकाळकाई देवीची माहिती आपल्या पोस्ट द्वारे कळली,आभार,मी दीपक साळवी ,माझे वडील अंकुश शिवराम साळवी, काका विश्राम धोडू साळवी,भिकू साळवी हे काळकाई चे मूळ पुजारी होते ,सध्या जयंत साळवी आणि माझा लहान भाऊ दिनेश साळवी या दैवताचे पुजारी मानकरी आहेत,एकंदरीत माहिती वाचनीय आहे ,मूर्ती बदल मला अधिक माहिती कुठे मिळेल\nतालुका दापोली - July 10, 2021\nकोकणातील निसर्ग जैव विविधतेने समृद्ध आहे. कोकणाला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभल्याने विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व प्राणी कोकण प्रांतात आढळतात. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस अनेक...\nलोकसाधना- कौशल्याधिष्ठीत शिक्षण देणारे विद्यालय\nतुणतुणे – पारंपारिक तंतुवाद्य\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना – सन २०१८-१९\nग्रामदेवी काळकाई देवीची पालखी | Dapoli Shimga 2019\nउन्नत भारत अभियान (दापोली)19\nपहिले भारतीय रँग्लर – दापोलीचे रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे\nभारत रत्‍न – डॉ. पांडुरंग वामन काणे\nस्वातंत्र्यदिन विशेष- दापोलीचे क्रांतिवीर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – कोकणचा पिंजारी ‘बाबा फाटक’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – माजी आमदार. सुडकोजी बाबुराव खेडेकर\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – साथी ‘चंदुभाई मेहता’\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका – स्वातंत्र्यसेनानी पुरुषोत्तम मराठे\nस्वातंत्र्यदिन विशेष मालिका- क्रांतीसैनिक, शिवराम मुरकर\nउन्नत भारत अभियान (दापोली)\nगोंधळ – कोकणातला लोककलेचा प्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/1699", "date_download": "2021-08-02T05:43:57Z", "digest": "sha1:YOVBLANQRJNJSMCYKHP6RT3P5IHC5A3R", "length": 10037, "nlines": 86, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संस्कृतीचे भवितव्य | पुनर्रचना 9| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nस्वतःच्या जीवनाची पूर्णता हे जे परंपरागत ध्य़ेये, त्याच्याशी वरील विचारसरणीचा उघड विरोध दिसतो. पूर्वी व्यक्ती आपल्या स्वतःच्या मोक्षाचा विचार करी. सामुदायिक मोक्षाचा विचार समोर नसे. व्यक्तीने स्वतःच्या उद्धार करावा. स्वतः मुक्त व्हावे, यावर भर दिला जात असे. धर्मामध्ये जी अधिकारवृत्ती शिरली, तिचा हा परिणाम असावा. चालीरीतींना, नाना पद्धतींना व प्रकारांना, नाना संस्थांना पाठिंबा देणारे एक साधन म्हणून, धर्म उपयोगिला जाऊ लागला. आणि ज्यांना अशा परिस्थितीत आत्मविकासास अवसर मिळेना ते रानावनात गेले, गुहांतून वा गिरीशिखरांवर राहू लागले. त्यामुळे समाजाची प्रगती खुंटली. ‘अस्ति तत् समर्थयितव्यम्’ हा न्याय रुढ झाला. अमुक धर्माच्या विरुद्ध आहे, तमुक धर्माच्या विरुद्ध आहे, असे सदैव सांगण्यात येऊ लागले. परंपरेला सांभाळणे म्हणजेच धर्म असे झाले. मग प्रगती कोठून होणार काही व्यक्ती मधूनमधून आपणास दिसतात की, ज्यांनी पूर्णतेचे शिखर गाठले. परंतु ह्या सर्वांना खरोखरची मुक्ती मिळाली असे म्हणता येणार नाही. क्रोध व भय, दुःख व संकट यांच्यापासूनच मुक्त व्हायचे आहे असे नाही, तर अलग राहणे, एकांतवासात राहणे, या वृत्तीपासूनही मुक्त झाले पाहिजे. सर्व मानवांचा उद्धार झाला पाहिजे, सर्वांमध्ये ती शक्यता आहे, दिव्यता सर्वांच्या ठायी आहे, असे ज्यांना प्रामाणिकपणे वाटत असेल, ते सर्व जगाचा उद्धार झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. सर्व ख-या धर्माचा आत्मा एकच आहे. तो हा की, मनुष्य पूर्ण होणे शक्य आहे, मनुष्यामध्ये ईश्वरी अंश आहे व त्या दिव्य आध्यात्मिक जीवनात सारी मानवजात सारखी एकत्र उभी आहे. सारे मानवप्राणी दिव्य आध्यात्मिकतेने रंगलेले प्रत्यक्ष येथे दिसत नसले, तरी त्या ध्येयभूत जीवनात तसे दिसतात. जो जीव मुक्त झाला, ज्याने देवाशी सख्य जोडले व म्हणूनच जो शक्तीमान झाला, त्याने स्वतःच्या समाधीतच डोलत राहू नये; कर्महीन दयेत कृतार्थता व समाधान मानू नये. त्याने प्रत्यक्ष सेवा केली पाहिजे. जोपर्यंत जग दुःखीकष्टी आहे, जोपर्यंत जग चिखलात रुतले आहे, तोपर्यंत त्या मुक्त पुरुषाला तरी खरी शांती कशी लाभणार काही व्यक्ती मधूनमधून आपणास दिसतात की, ज्यांनी पूर्णतेचे शिखर गाठले. परंतु ह्या सर्वांना खरोखरची मुक्ती मिळाली असे म्हणता येणार नाही. क्रोध व भय, दुःख व संकट यांच्यापासूनच मुक्त व्हायचे आहे असे नाही, तर अलग राहणे, एकांतवासात राहणे, या वृत्तीपासूनही मुक्त झाले पाहिजे. सर्व मानवांचा उद्धार झाला पाहिजे, सर्वांमध्ये ती शक्यता आहे, दिव्यता सर्वांच्या ठायी आहे, असे ज्यांना प्रामाणिकपणे वाटत असेल, ते सर्व जगाचा उद्धार झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. सर्व ख-या धर्माचा आत्मा एकच आहे. तो हा की, मनुष्य पूर्ण होणे शक्य आहे, मनुष्यामध्ये ईश्वरी अंश आहे व त्या दिव्य आध्यात्मिक जीवनात सारी मानवजात सारखी एकत्र उभी आहे. सारे मानवप्राणी दिव्य आध्यात्मिकतेने रंगलेले प्रत्यक्ष येथे दिसत नसले, तरी त्या ध्येयभूत जीवनात तसे दिसतात. जो जीव मुक्त झाला, ज्याने देवाशी सख्य जोडले व म्हणूनच जो शक्तीमान झाला, त्याने स्वतःच्या समाधीतच डोलत राहू नये; कर्महीन दयेत कृतार्थता व समाधान मानू नये. त्याने प्रत्यक्ष सेवा केली पाहिजे. जोपर्यंत जग दुःखीकष्टी आहे, जोपर्यंत जग चिखलात रुतले आहे, तोपर्यंत त्या मुक्त पुरुषाला तरी खरी शांती कशी लाभणार तो का जगातील ही आग व ही हायहाय स्मितमुखाने स्वस्थपणे पाहत बसेल तो का जगातील ही आग व ही हायहाय स्मितमुखाने स्वस्थपणे पाहत बसेल बाह्य जगाशी नीट मेळ घातल्याशिवाय स्वतःच्या जीवनातही कोणाला मेळ घालता येणार नाही. जोपर्यंत पृथ्वीवर देवांच राज्य आले नाही, तोपर्यंत संतांनी आपले सारे जीवन या बाह्य जगासाठी सेवेत ओतले पाहिजे; ते देवाचे राज्य पृथ्वीवर यावे म्हणून हळूहळू झेंडा फडकवीत त्यांनी पुढे जात राहिले पाहिजे, जगाला पुढे नेत राहिले पाहिजे. जगाचा जोपर्यंत बचाव नाही, तोपर्यंत कोणाचाही बचाव नाही. जग मुक्त नाही तोवर कोणीही मुक्त नाही.\nसदगुण म्हणजे उत्तरोत्तर अधिकाधिक उच्चत्वाकडे जाण्याचा अव्याहत प्रयत्न. दुर्गुण म्हणजे अहंतृप्ततेची वृत्ती क्षुद्र मनाचे चिन्ह आहे. उदात्त ध्येयाची जाणीवही नसणे याहून अधिक आपत्ती ती कोणती जोपर्यंत वर जावेसे वाटत आहे, तोपर्यंत सुधारणेस वाव आहे- मग ती किती का पापी असेना. सद्सदविवेकबुद्धीची जोपर्यंत टोचणी थांबली म्हणजे सारे संपले. मग जगत असलो तरी ते मरणच समजावे. ते मेल्यप्रमाणे जगणे जितका अधिक विकास, तितके अधिक असमाधान. ध्येयाची गाठ पडेपर्यंत कोठली शांती \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.lokmat.com/maharashtra/mumbai-mayor-kishori-pednekar-honored-world-book-records-london-a719/", "date_download": "2021-08-02T06:31:57Z", "digest": "sha1:AIRKLPDIOCV57GAQR4WZQCUGZYRJDFCA", "length": 16051, "nlines": 130, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मानित - Marathi News | mumbai mayor Kishori Pednekar honored with World Book of Records London | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "\nशनिवार ३१ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मानित\nकोरोना काळात मुंबईकरांसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मानित करण्यात आले.\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मानित\nमुंबई: कोरोना काळात मुंबईकरांसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने शनिवार, १९ जून २०२१ रोजी महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात सन्मानित करण्यात आले. ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन’चे अध्यक्ष संतोष शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.\nएक महिला व युवतींचे नेतृत्व करणाऱ्या महिला महापौर म्हणून किशोरी पेडणेकर यांचा आम्हाला अभिमान असून सर्वच महिला वर्गांसाठी त्या प्रेरणास्त्रोत असल्याचे श्रीमती फराह सुलतान अहमद यांनी सांगितले. कोरोना काळात त्यांच्या कामाची धडाडी व उत्साह हा आम्हाला प्रेरणा देणारा असून त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच आम्ही सन्मानित केले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी चित्रपट निर्माता अली अकबर अली अब्बास उपस्थित होते.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Kishori PednekarMumbaiकिशोरी पेडणेकरमुंबई\nराजकारण :“देशातील तरुण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो”: नाना पटोले\nकाँग्रेसच्या संकल्प दिवसाच्या दिवशी माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, दिलीप बनसोड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...\nशिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण - ...\nसध्या मुंबईत करोनाचे रूग्न कमी झल्यामूळे ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आपल्या मुंबईच्या सटवर पोहचली आहेत...सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनी वहिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून आपण मुंबईच्या सेटवर पोहोचल्याच स ...\nमहाराष्ट्र :मेट्रोलाइन २ अ आणि ७ वर विविध चाचण्यांना आजपासून प्रारंभ\nआजपासून पहिली प्रोटोटाइप ट्रेन उपलब्ध झाल्याने मेट्रो लाईन २ ए आणि 7 वरील धनुकरवाडी ते आरे दरम्यान २० कि.मी. अंतरावर डायनॅमिक चाचणी व धावण्याच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. ...\nराजकारण :Shiv Sena-Bjp Clash: सेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा नितेश राणेंनी केला सत्कार\nShiv Sena-Bjp Clash: भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला आहे. ...\n बोरीवलीच्या भीमनगर झोपड्यांवर पालिकेचा हातोडा\nबोरिवली पश्चिम गोराई येथील भिमनगर नाल्यात भरणी करून 60 ते 70 अनधिकृत पक्क्या झोपड्यां बांधणे सुरू होते. ...\nमहाराष्ट्र :\"...म्हणून आम्ही शांत अन्यथा राणेंचं तोंड बंद करायची ताकद प्रत्येक शिवसैनिकात; आम्ही आधी शिवसैनिक मग मंत्री\"\n\"नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केले. अन्यथा ते कधीच त्या पदापर्यंत पोहोचले नसते.\" ...\nमहाराष्ट्र :\"... म्हणून पहिल्या दिवशी राज ठाकरे आणि आम्ही कुटुंबीयांनी पूरग्रस्तांकडे जाणं टाळलं\"\nMNS Raj Thackeray Maharashtra Flood : शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं कारण. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्याच दिवशी जाण्याची इच्छा होती, असंही त्या म्हणाल्या. ...\nमहाराष्ट्र :रस्ते १,८०० कोटींनी खड्ड्यात, कोकणात सर्वाधिक नुकसान; अतिवृष्टीचा परिणाम\nराज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. ...\nमहाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी खूशखबर, मोबाईल ॲपद्वारे करू शकणार पिकांची नोंदणी\nfarmers : टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील. तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. ...\nमहाराष्ट्र :...तोपर्यंत वीज बिलाची वसुली करू नका; ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा महत्त्वपूर्ण आदेश\nपूरग्रस्त भागासाठी उर्जामंत्री नितीन राऊत यांचे आदेश ...\nमहाराष्ट्र :...अन् ठाकरे-फडणवीसांची कोल्हापुरात भेट झाली; आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची इनसाईड स्टोरी\nमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी कोल्हापुरात; शाहपुरीतील चौकात दोघांची भेट ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nरस्ते १,८०० कोटींनी खड्ड्यात, कोकणात सर्वाधिक नुकसान; अतिवृष्टीचा परिणाम\n आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मिझोरममध्ये FIR\n अन्यथा राणेंचं तोंड बंद करायची ताकद प्रत्येक शिवसैनिकात; आम्ही आधी शिवसैनिक मग मंत्री\"\n...म्हणून बेन स्टोक्स काहीकाळ राहणार खेळापासून दूर, कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का\nTokyo Olympics 2020: भारताच्या कमलप्रीत कौरची 'कमाल' कामगिरी; 'डिस्कस थ्रो'च्या अंतिम फेरीत धडक\n‘जीएसटी’चे होणार पाच ऐवजी तीन टप्पे, मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमणियन यांचे सूताेवाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/OMERTA/683.aspx", "date_download": "2021-08-02T05:19:08Z", "digest": "sha1:CJXVATMMKPFSE33PWSJDUL6VKI64GDE6", "length": 41006, "nlines": 193, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "OMERTA", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nजन्मभर खास सिसिलियन पद्धतीनं भरपूर गुन्हे केल्यावर वृद्धपणी संघटित गुन्हेगारीतून आपल्या मान, प्रतिष्ठेला कुठेही तडा जाऊ न देता निवृत्त होण्याइतका डॉन एप्रिल निश्चितपणे दूरदर्शी आणि समयसूचक होता. मुलांना त्यानं गुन्हेगारी जगाचा वाराही लागू दिलेला नव्हता. त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यानं सिसिलीमधून एक पुतण्या दत्तक घेतला. त्याचं नाव `अ‍ॅस्टर व्हायोला`. डॉन रेमंड एप्रिलची गुन्हेगारीतून निवृत्ती म्हणजे इतर माफिया मिलींना आपले हातपाय पसरण्याची संधी होती, पण एफबीआयचा स्पेशल एजंट कुर्ट सिल्की मात्र तिकडे संशयाने पाहत होता. तेवढ्यात एक अतक्र्य घटना घडली... निवृत्त झालेल्या डॉन एप्रिलचा खून झाला सिल्की आणि एफबीआयनं माफियाविरुध्द आणखी एक जोरदार मोहीम उघडली आणि अ‍ॅस्टर व्हायोला आणि डॉन एप्रिलची मुलं आणखी एका - शेवटच्या - युध्दात विनाकारण ओढली गेली. पण आता त्यांच्या मनात संभ्रम आहे - कायद्याच्या बाजूला नेमकं कोण आहे सिल्की आणि एफबीआयनं माफियाविरुध्द आणखी एक जोरदार मोहीम उघडली आणि अ‍ॅस्टर व्हायोला आणि डॉन एप्रिलची मुलं आणखी एका - शेवटच्या - युध्दात विनाकारण ओढली गेली. पण आता त्यांच्या मनात संभ्रम आहे - कायद्याच्या बाजूला नेमकं कोण आहे आणि आपण काय करायचं\nमित्रहो नमस्कार, आधुनिक काळात कादंबरीच्या विश्वात अनेक उच्चांक प्रस्थापित केले गेले. अर्थात, कादंबरी चे संदर्भ आणि प्रकार शोधताना क्राईम जगताचे भयाण वास्तव वाचकांसाठी आणण्याचा प्रयत्न झाला. Science fiction या प्रकारात तंत्रज्ञान आणि संशोधन करून Futuistic आयुष्याच्या कल्पना केल्या गेल्या. परंतु साहित्य विश्वातील मारिया पूझो हे नाव काहीसं वेगळं आहे. फक्त आणि फक्त माफिया हाच त्यांच्या मेंदूला आवडता विषय असावा. नुकतीच त्यांनी निर्मिलेली \" Omerta ( ओमर्ता) ही काहीशी रहस्यमय भयकथा, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि माफियांच्या फॅमिली बद्दल अधिक माहिती देणारं आहे. सुहास शिरवळकर यांच्यासारख्याच किंबहुना त्याहीपेक्षा सरस कामगिरी पुझो ची आहे. इटालियन अमेरिकन माफिया किंवा सिसिलियन माफिया आणि त्यांची गुन्हेगारी बाबद विस्तृत व वाचकांस रंजक वाटेल अशीच लेखनशैली आहे. २००० साली प्रकाशित झालेल्या कथानकात रेमंड एप्रिल, हेंको, पोर्टेला, सोबतच एफ बी आय चा अधिकारी कुर्ट सिल्की याची कथा आहे. अभिताभ बच्चन यांनी भूमिका केलेल्या सरकार सिनेमांची कथा याच मारिया पूझो लिखित ठे Godfather या पुस्तकावर आधारित आहे. एकेकाळी थे Godfather II ला सहा ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. त्यामुळे हे कथानक वाचताना लेखकाचा दर्जा लक्षात येतो. मेहता पब्लिशिंग हाऊस ने Omerta च मराठी भाषांतर प्रकाशित केलं असून अनिल काळे नी अनुवाद केलाय. मजा आली वाचताना..... ...Read more\nओमेर्ता - मारिओ पुझो, याची नवी कादंबरी... ‘ओमेर्ता’ या शब्दाला खास अर्थ आहे. एखाद्याच्या हातून गुन्हा घडलेला असेल आणि त्याबद्दलची माहिती जर इतर कोणाला असेल, तर अशी माहिती कोणीही जिवंतपणी, कोणत्याही परिस्थितीत कोणालाही न सांगण्याबाबतचा सिसीलीमध्ये अतयंत कडकपणे पाळला जाणारा हा अलिखित दंडक आहे. अनुवादित पुस्तके मराठी वाचकांना एक वेगळ्या अपरिचित विश्वाचा परिचय करून देत असतात. एकेकाळी अनुवादित राहिल्याला फारसे महत्त्व दिले जात नसे परंतु अनुवाद वाचकांचे विचार क्षेत्र घेऊन आता अनुवादाला पुरस्कारही दिला जातो. ‘ओमोर्ता’ ही कादंबरीही रोमांचक अनुभव देणारी आहे. कादंबरीचा कॅनव्हॉस विशाल आहे. त्यात अनेक विस्मयकारक घटना असून मनुष्य स्वभावाचे वेगवेगळे नमुने पहायला मिळतात. येथील घटना सिरीली बेट, रोम, न्यूयॉर्क, लंडन अशा शहरांमध्ये घडतात कादंबऱ्यातली व्यक्तींचे जगही पूर्णपणे वेगळे आहे. हे जग आहे माफिया डॉनचे, कुविख्यात गुंडांचे गुन्हेगारी, दरोडेखोरी खून, मारामाऱ्या वेश्याव्यवसाय, अनैतिक संबंध, टोळीयुद्धे असे अनेक रंग तेथे आहेत आणि त्याचवेळी मानवी भावभावानांचे नर्तनही तेथे आहे. सूड आणि दया, शत्रुत्व आणि प्रेम परस्परविरोधा भावनांचे चित्रण इथे आढळते. ‘ओमेर्ता’ या शब्दाला खास अर्थ आहे. एखाद्याच्या हातून गुन्हा घडलेला असेल आणि त्याबद्दलची माहिती जर इतर कोणाला असेल, तर अशी माहिती कोणीही जिवंतपणी, कोणत्याही परिस्थितीत कोणालाही न सांगण्याबाबतचा सिसीलीमध्ये अत्यंत कडकपणे पाळला जाणारा हा अलिखित दंडक आहे. अ‍ॅस्टर व्हायोला या तरुणाला हा दंडक पाळावा लागतो. कादंबरीला हे नाव दिले आहे. कादंबरीत सुमारे पस्तीस वर्षांचा कालावधी चित्रित केला आहे. कथानकाला प्रारंभ होतो १९६७ साली इटलीजवळील सिसिली बेटावर. त्या भागातील माफिया डॉन झेनो मृत्यूशय्येवर पडलेला असतो. त्याची तरुण पत्नी बाळंतपणात मरण पावलेली असते आणि मुलगा अ‍ॅस्टर फक्त दोन वर्षांचा असतो. त्याची जबाबदारी सोपविण्यासाठी डॉनने आपल्या पूर्वीच्या तीन सहकाऱ्यांना एप्रिल, बियांको आणि क्रुल्सी यांना अमेरिकेतून बोलावून घेतलेले असते. मृत्यूपूर्वी त्या अ‍ॅस्टरची जबाबदारी रेमंड एप्रिल यांच्यावर सोपवतो. त्यासाठी त्याला भरपूर मोबदलाही मिळणार असतो. एप्रिल अ‍ॅस्टरला अमेरिकेत घेऊन जातो. नंतर एप्रिल सुमारे ३०० वर्षे डॉन माफिया गुंड म्हणून जीवन जगतो. साठी उलटल्यानंतर मात्र तो गुन्हेगारी जगताचा निरोप घेतो. आणि एक बँकर व सभ्य गृहस्थ म्हणून उजळ माथ्याने जगात वावरू लागतो. अनेक संस्थांना देणग्या देतो. त्याला मार्क आणि व्हॅलेरस नावाचे दोन मुलगे आणि निकोल नावाची एक मुलगी असते - पत्नीचे निधन झालेले असते. आपल्या तिन्ही मुलांना त्याने गुन्हेगारी जगापासून पूर्ण दूर ठेवलेले असते बोर्डिंगमध्ये ठेवून त्यांना उत्तम शिक्षण दिलेले असते. अ‍ॅस्टरलाही त्याने मुलाप्रमाणेच वाढवलेले असते. मात्र त्याचा बाप डॉन होता हे मात्र कळू दिलेले नसते. दर उन्हाळ्यात तो सिसिलीला जाऊन राहतो तेव्हा अ‍ॅस्टरलाही बरोबर घेऊन जातो. आपल्या पश्चात अ‍ॅस्टरने प्रशिक्षण दिलेले असते. अ‍ॅस्टर प्रथम लंडनला मि प्रायर यांच्याकडे बँकिगचे शिक्षण घेतो. नंतर सिसिलीन त्याला बियांको मारेकरी होण्याचे शिक्षण देतो. बियांकोचा शरीररक्षक म्हणून काही वर्षे तो काम करतो लंडनला तो अभिनयाचे व संगीताचे शिक्षण घेत असताना रोझी नावाच्या सुंदर तरुणीच्या प्रेमात पडतो. त्याच्यावर हल्ला होतो पण त्यातून तो बचावतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर तो डॉन रेमंड एप्रिलकडे परत येतो. त्याच्या कारभारात लक्ष घालतो. १९९५ साली डॉन एप्रिलचा अचानक खून होतो. हा खून कोणी व केला हे गूढ अनाकलनीय वाटते. न्यूयॉर्कमधील एफबीआय एजंट सिल्की या खुनाच्या तपासामागे लागतो. अ‍ॅलर्टही त्याच प्रयत्नात असतो. काकांचा खुनाचा सूड घेण्यासाठी तो वेगवेगळे मार्ग वापरतो. शेवटी असे उघडकीला येते की पोर्टलो या अमेरिकन डॉनने हेस्को नावाच्या एजंटला या खुनाचे कंत्राट दिलेले असते. फ्रॅंकी आणि स्टेस नावाचे दोघे नेमबाज जुळे बंधू ही हत्या करतात आणि हेस्को स्वत: त्यावेळी कार चालवत असतो. डॉनचे सर्व गुण अंगी असलेला अ‍ॅस्टर या चौघांना यमसदनाला कसा पाठवतो, सूडाचे राजकारण कसे खेळतो – ह्याची हकीगत विलक्षण रोमांचक पद्धतीने इथे सांगितली आहे. ह्या सर्व घटना घडल्यानंतर डॉन एप्रिलच्या मुलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पूर्ण झाल्यावर, सर्व बँकाचा कारभार त्याच्याकडे सोपवून, अ‍ॅस्टर सिसीलीतील आपल्या मूळ गावी परत येतो, आपले खरे वडील कोण हे त्याला समजलेले असते. तो रोझीशी विवाह करून साधेसुधे आयुष्य जगू लागतो. त्याला रेमंड नावाचा मुलगाही होतो. त्याला माहीत असते की आपला मुलगाही एक दिवस सिसिली सोडून सूड, प्रेम, दया, शत्रुत्व आणि संधींनी भरलेल्या अमेरिकेत जाईल. अ‍ॅस्टर व रोझी सिसीलीत राहातात. इथे कादंबरी संपते. कादंबरीतील काही माहिती मात्र विपर्यस्त स्वरूपात दिलेली आढळते. उपोद्घातात डॉन झेनो हा आपल्या तीन साथीदारांपैकी रेमंड एप्रिल याच्या ताब्यात आपला छोटा मुलगा का देतो याची कारणमीमांसा करताना, रेमंड अपत्यहीन आहे. त्यामुळे तोच अ‍ॅस्टरचा सांभाळा पोटच्या मुलाप्रमाणे मायेने करील असा संदर्भ दिला आहे. परंतु नंतरच्या प्रकरणांमध्ये रेमंड एप्रिल ह्याला दोन मुलगे आणि एक मुलगी असल्याची हकीगत झाली आहे ही तिन्ही मुले अ‍ॅस्टरपेक्षा वयाने मोठी आहेत म्हणजेच डॉन झेनच्या मृत्यूनंतर झालेली नाहीत. ही ढोबळ चूक मूळ कांदबरीकाराने तरी केलेली असावी किंवा अनुवादकाने तरी केली असावी. दुसरे म्हणजे कादंबरीच्या उत्तरार्घातील काही स्फोटक घटना अगदीच सपक पद्धतीने वर्णन केल्या आहेत. उदा. ट्यूलिपचा वध अधिक रोमांचक पद्धतीने वर्णन केल्या आहेत. उदा. ट्यूलिपाचा वध अधिक रोमांचक पद्धतीने वर्णन करता आला असता. कादंबरीत अनेक व्यक्तीचित्रणे असल्यामुळे त्यांची नावे आणि नाती लक्षात ठेवणे अवघड वाटता. कादंबरीच्या उत्तरार्धापेक्षा पूर्वाध अधिक रंगतदार वाटतो. चलतचीत्रपटाप्रमाणे त्यातील घटना आपल्या डोळ्यासमोर तरळतात आणि मूळ इंग्रजी कादंबरी वाचण्याविषयी मनात उत्सुकता निर्माण करतात. अनुवादकाने कादंबरीची मूळ लय कायम ठेवून तिचे मराठी रूपांतर केले आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मृखपृष्ठ आकर्षक व कलात्मक आहे. गुन्हेगारी जगताचे चित्रण कारणारी ही कादंबरी विषयाच्या नाविन्यामुळे लक्षवेधक ठरते. -डॉ. नीला पांढरे ...Read more\nगुन्हेगारी जगाचे चित्रण करणारी कादंबरी... या जगात जगण्याचे नियम माणसाने पूर्वीपासून ठरवून ठेवलेले आहेत. प्रत्येक ठिकाणचे, प्रत्येक देशाचे, प्रत्येक धर्माचे आणि जातींचे या सगळ्यांचेच आपले असे काही नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास काही ना काही शक्षांना सामोरे जावे लागते. ती शिक्षा कधी तुरुंगवासाची असेल तर कधी समाजातील बहिष्काराची असेल. गुन्हेगारी जगताचंही असंच आहे. या जगाचेही आपले म्हणून काही नियम आहेत, ‘एथिक्स’ आहेत. या जगात वावरणाऱ्या सगळ्यांनी हे नियम पाळणं आवश्यक ठरतं. नाहीतर दुसरी टोळी त्यांच्यावर वार करायला टपलेलीच असते. गुन्हेगार, त्याचं विश्व, त्याचं जगणं, पोलिसांशी असलेले संबंध या सगळ्यांचं चित्रण करणारी कादंबरी ‘ओमेर्ता’ ही मारिओ पुझो याची कादंबरी अनिल काळे यांनी मराठीत अनुवादित केली आहे. ओमेर्ता म्हणजे गुन्हेगारी जगतातील एक नियम. हा नियम खास सिसिलीत पाळला जातो. एखाद्याच्या हातून जर गुन्हा घडलेला असेल आणि याबद्दलची माहिती जर इतर कोणाला असेल तर अशी माहिती कोणीही जिवंतपणी, कोणत्याही परिस्थितीत कोणालाही न सांगण्याबाबतचा हा अलिखित कडक दंडक आहे. डॉन व्हिसेंझो झेनोने आयुष्यभर माफियातल्या परंपराचं आणि नीतिनियमाचं पालन केलं. शेवटी त्याचं मरण आलं तेव्हा त्याचा मुलगा अ‍ॅस्टर व्हायोला अवघा दोन वर्षांचा होता. स्वभावाने काहीसा झेनोसारखाच असलेल्या डॉन रेमंड एप्रिलवर त्याने आपल्या या मुलाची जबाबदारी सोपवली होती. नंतर त्याने अ‍ॅस्टरला आपल्या तीन मुलांबरोबर आपला पुतण्या म्हणून नेले. अत्यंत दूरदर्शी असलेल्या रेमंडचा गुन्हेगारी जगतावर चांगलाच वचक होता. पण त्याने या जगताचं आपल्या मुलांना वारंही लागू दिलं नव्हतं. ही तिन्ही मुलं आपापल्या क्षेत्रात, करिअरमध्ये चांगलीच स्थिरावली होती. कालांतराने डॉन एप्रिल गुन्हेगारीतून निवृत्त झाला. आपल्या बँका आणि इतर पांढऱ्या व्यवसायांमध्ये तो रमून गेला. एका दिवशी मात्र त्याचाच खून झाला आणि गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली. त्याचा खून म्हणजे या जगतातील मोठी घटना. त्याच्या खुनाचा शोध घेण्याच्या दृष्टीने आणि माफिया नष्ट करण्यासाठी एफबीआय आणि विशेषत: त्यांचा एजंट कुर्ट सिल्कीने एक मोहीमच उघडली. त्यात डॉनची मुलं खेचली गेली. या मुलांना त्यातून बाहेर काढण्यासाठी अ‍ॅस्टरने पुढाकार घेतला. त्याच्या रक्तात असलेला सिसिलियन गुन्हेगारी त्याचवेळी जागा झाला. त्याने आपल्या खास सिसिलियन पद्धतीने काकांच्या मृत्यूचे गूढ तर उकललेच पण गुन्हेगारी शिक्षाही दिली. एवढे सगळे करून कायद्याच्या कचाट्यातून मात्र तो दूरच राहिला. डॉन एप्रिलचा खून, अ‍ॅस्टरने खुन्यांचा लावलेला शोध, त्याचं मन, त्याचं प्रेम, बहीण-भावंडं, त्यांचे स्वभाव या सगळ्यांचं सुरेख चित्रण करणारी ही कादंबरी आहे. काळे यांनी अनुवाद करताना कुठेही मूळ कादंबरीचा ओघ, वेग कमी न करता रंजक बनवली आहे. त्यामुळेच ती वाचनीय झाली आहे. मारिओ पुझोऱ्या कादंबऱ्या हा एक चांगला अनुभव असतो. तो अनुभव काळे यांनी या अनुवादात कुठेही कमी होऊ दिलेला नाही. पुझोच्या कादंबरीचा ‘फील’ अत्यंत सुंदर रीतीने यात उतरला आहे. त्यांच्या ‘गॉडफादर’ या कादंबरीवर आपल्याकडे ‘सरकार’ बनवला गेला. ओमेर्ता ही देखील अशीच एक हिट कादंबरी आहे. -कोमल कुंभार ...Read more\nविनोद भालेराव वेगवान घटना, नाट्यपूर्ण – उत्कंठावर्धक प्रसंग, प्रसंगाला कलाटणी देणाऱ्या धक्कातंत्राचा वापर करून वाचकांना विचार करण्याचीही उसंत न देणाऱ्या घडणाऱ्या आकस्मिक-अर्तक्य घटनांची मालिका...\nबारी लेखक :रणजित देसाई प्रकाशन :मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 \" स्वामी\"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक `देग्या `याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. \"बारी\" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी \nआयुष्याचे धडे गिरवताना हे सुधा मूर्ती लिखित लीना सोहोनी अनुवादित पुस्तक वाचले. इन्फोसिस फाऊन्डेशनच्या संचालिका इतकीच सुधा मूर्ती विषयी ओळख माझ्या मनात होती. शिवाय माझे वाचन संस्कृती तील प्रेरणास्थान गणेश शिवा आयथळ यांच्या मुलाखतीमध्ये सुधा मूर्तीयांच्या विविध 22 पुस्तका विषयी ऐकले होते. पण आपणास माझे हे तोकडे ज्ञान वाचून कीव आली असेल. पण खरेच सांगतो मला इतकीच माहिती होती. पुढे सुधाताईंनी पुस्तकात दिलेल्या एकेक अनुभव, कथा वाचताना त्यांच्या साध्या सरळ भाषेतून व तितक्याच साध्या राणीरहाणीमानातून त्यांची उच्च विचारसरणी व तितकीच समाजाशी एकरूप अशी विचारसरणी आणि समाजाची त्यांचे असलेले प्रेम जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. मग तो `बॉम्बे टु बेंगलोर` मधील `चित्रा` हे पात्र असो की, `रहमानची अव्वा` किंवा मग `गंगाघाट` म्हणून दररोज गरीब भिकाऱ्यांना गरम पाण्याने अंघोळ घालणारी `गंगा` असो. इतकेच नाही तर `गुणसूत्र` मधून विविध सामाजिक कार्यातून आलेल्या कटू अनुभव, पुढे गणेश मंडळ यापासून ते मृत व्यक्तींच्या अंतिम संस्कार करणारी `मुक्ती सेना` या संस्थेचे प्रेरणादायी कार्य, तसेच समाज सेवा करताना येणारे कधी गोड तर कधी कटू अनुभव पुढे `श्राद्ध` मधून सुधा ताईंनी मांडलेली स्त्री-पुरुष भेदभाव विरुद्ध स्पष्ट वैचारिक मत ज्यात त्यांनी \"`श्राद्ध` करणे म्हणजे केवळ पुरुषांचा हक्क नसून स्त्रियांना देखील तितकाच समान हक्क असायला हवा. जसे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर पुरुषांपेक्षा ही सरस असे उत्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष असा काही फरक उरलाच नाही मग कोणत्याही स्त्रीला आपल्या पती किंवा वडिलांचे श्राद्ध करू न देणे हा तिच्यावरील अन्याय आहे. त्यामुळे मी स्वतः इथे साध्या करणारच\" हा त्यांचा हट्ट मला खूप आवडला. पुढे `अंकल सॅम` `आळशी पोर्टडो`, `दुखी यश` मधून विविध स्वभावाच्या छान व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. तसेच शेवटी आयुष्याचे धडे मधून आपल्याला आलेले विविध अनुभव वाचकांना बरंच शिकवून जातात. शेवटी `तुम्ही मला विचारला हवे होते` म्हणून एका व्यक्तीचा अहंकार अशी बरीच गोष्टींची शिकवण या पुस्तकातून मिळते. खरंच आयुष्याचे धडे गिरवताना हे पुस्तक वाचताना खूप काही शिकायला मिळाले धन्यवाद सुधाताई🙏 ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/03/blog-post_67.html", "date_download": "2021-08-02T05:40:07Z", "digest": "sha1:DUN2BPBIXKXB6P4JN7OZE6LCCKY3NNCT", "length": 3124, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "खुशी विजयाची | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ११:१८ PM 0 comment\nपुन्हा एकदा ठरली आहे\nमनात खुशी भरली आहे\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/temporary-maintenance-of-the-state-mahavitarans-co-operation-appeal/09121010", "date_download": "2021-08-02T05:13:42Z", "digest": "sha1:Q6MPG6AAVI2MC7COYOGH22SEYIH5DCLL", "length": 4768, "nlines": 29, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "राज्यात तात्पुरते भारनियमन,महावितरणचे सहकार्याचे आवाहन - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » राज्यात तात्पुरते भारनियमन,महावितरणचे सहकार्याचे आवाहन\nराज्यात तात्पुरते भारनियमन,महावितरणचे सहकार्याचे आवाहन\nनागपूर: वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठयामध्ये अडचणी येत असल्यामुळे कालपासून राज्यात तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे. हे भारनियमन तात्पुरत्या स्वरुपाचे असून कमी वसुली व जास्त वीजहानी असलेल्या E, F व G गटांतील वाहिन्यांवर गरजेनुसार केले जात असून याकाळात ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.\nवीजनिर्मिती कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून सुमारे 7000 मे.वॉ., व मे. अदानी पॉवर कंपनीकडून 3085 मे.वॅ. वीज मिळणे अपेक्षित आहे. मात्र कोळशाची उपलब्धता व पुरवठ्यात आलेल्या अडचणींमुळे महानिर्मितीकडून सुमारे 4500 मे.वॅ. व मे. अदानी कंपनीकडून 1700 ते 2000 मे.वॅ. इतकीच वीज मिळत आहे. मे.एम्को व सिपत कडूनही 200 मे.वॅ. व 760 मे.वॅ. मिळण्याऐवजी अनुक्रमे 100 व 560 मे.वॅ .इतकीच वीज मिळत आहे.\nविजेची उपलब्धतता वाढविण्यासाठी महावितरण सर्वोतोपरी प्रयत्न करत असून लघू निविदेद्वारे खुल्या बाजारातून 395 मे.वॅ वीज खरेदी केली आहे. ती वीज एक ते दोन दिवसांत उपलब्ध होईल. याशिवाय पॉवर एक्सचेंज मधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु याठिकाणीही वीज उपलब्ध नसून वीजही महागडी आहे.\nविजेची उपलब्धतता होईपर्यंत जास्त वीजहानी असलेल्या E, F व G गटांतील वाहिन्यांवर आपत्कालिन व तात्पुरत्या स्वरुपाचे भारनियमन नाईलाजास्तव करावे लागत आहे.\n← 10 हजार रूपये उचल योजनेच्या…\nकायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढण्याऐवजी सरकारने… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.tcnvend.com/mr/main-application-of-vending-machine-182.html", "date_download": "2021-08-02T06:35:25Z", "digest": "sha1:YWI25MPNODIWK5EZ2CYAX6T5DVNOQOSA", "length": 7511, "nlines": 86, "source_domain": "www.tcnvend.com", "title": "वेंडिंग मशीनचा मुख्य अनुप्रयोग - टीसीएन", "raw_content": "\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\nवेंडिंग मशीनचा मुख्य अनुप्रयोग\nनेटवर्क वातावरणाच्या समर्थनासह, यात विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक पेमेंट फंक्शन्स आहेत\nचलन ओळख: व्हाउचरचे कार्य जोडण्यासाठी इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणाली कागदी चलन आणि नाणे ओळखकर्त्यास सहकार्य करू शकते, जे कागद आणि नाणे प्रकारचे व्हाउचर ओळखू शकते.\nयूएसबी तंत्रज्ञान आणि यूएसबी फ्लॅश ड्राइव्हचा वापर करून, आपण विक्रेता मशीनची ऑपरेशन माहिती सहजपणे डाउनलोड करू शकता आणि नंतर डाउनलोड केलेल्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी पीसी मशीन वापरू शकता, जेणेकरुन ऑपरेटर वेगवेगळ्या प्रदेश, मशीन आणि वस्तूंच्या विक्रीची परिस्थिती समजू शकतील.\nविशेष कार्ये, नेटवर्क ऑपरेशन\nवेंडिंग मशीनच्या सध्याच्या ऑपरेशनचा डेटा, सिस्टमची स्थिती, सिस्टम अपयश, मटेरियल ट्रॅक अपयशी, स्टॉक आणि विक्री डेटाच्या बाहेर, वायरिंग मशीन वेंडिंग मशीनवर स्थापित जीपीआरएस मॉड्यूलद्वारे वेंडिंग मशीन नेटवर्क सर्व्हरवर प्रसारित केले जाते. ऑपरेटर कोणत्याही नेटवर्किंग संगणकावर वेंडिंग मशीनची या माहितीवर प्रभुत्व मिळवू शकतात आणि वेंडिंग मशीनचे मोठ्या प्रमाणात ऑपरेशन आणि नेटवर्क व्यवस्थापनाची जाणीव करू शकतात。\nचायना मोबाईलने सुरू केलेले २.2.4 जीएचझेड आरएफएसिम कार्ड वाचण्यासाठी व लिहिण्यासाठी व चायना मोबाईलचे शॉपिंग फंक्शन पूर्ण करण्यासाठी वेंडिंग मशीन सिस्टम मोबाइल पीओएस मॉड्यूल सिस्टमसह जोडली आहे.\nएलईडी डिस्प्ले आणि मल्टीमीडिया डिस्प्ले तंत्रज्ञानाचा वापर करून, वेंडिंग मशीन सिस्टम पीसी सिस्टमसह जोडली गेली आहे, जेणेकरून ग्राहक पीसीद्वारे नियंत्रित टच स्क्रीनद्वारे विक्रेता मशीनची उत्पादने खरेदी करू शकतील, केवळ निवड बटणाची जागा घेणार नाहीत तर व्हेंडिंग मशीन देखील बनवतील. मीडिया कार्य.\nमागीलवेंडिंग मशीन पैसे कसे कमावतात\nपुढील हे विक्रेता मशीन उद्योगात फायदेशीर आहे का\nस्नॅक आणि ड्रिंक वेंडिंग मशीन\nहेल्दी फूड वेंडिंग मशीन\nफ्रोजन फूड वेंडिंग मशीन\nहॉट फूड वेंडिंग मशीन\nओईएम / ओडीएम वेंडिंग मशीन\n17 वर्षे विकणारी मशीन निर्माता\nघर\tउत्पादन\tआमच्याबद्दल बातम्या\tFAQ\tसमर्थन\tआर अँड डी\tआमच्याशी संपर्क साधा\nकॉपीराइट TC 2018TCN सर्व हक्क राखीव आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/otherwise-a-night-curfew-will-have-to-be-imposed-in-mumbai-the-commissioner-gave-an-ultimatum-of-15-days-up-mhmg-503938.html", "date_download": "2021-08-02T05:36:19Z", "digest": "sha1:REZML6G6PLZ5LM2UPD4OIDIKMKPG5EK3", "length": 6319, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल; आयुक्तांनी दिलं 15 दिवसांचं अल्टीमेटम– News18 Lokmat", "raw_content": "\n...अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल; आयुक्तांनी दिलं 15 दिवसांचं अल्टीमेटम\nमुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्याप कायम आहे\nमुंबई, 10 डिसेंबर : मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र असे असले तरीही कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Ikbal singh chahal) यांनी इशारा दिला आहे. ते म्हणाले की कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू (Mumbai Night curfew) लावण्यात येईल. मुंबईचे आयुक्त म्हणाले की, परवा मुंबईतील दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी हजारो लोक हे मास्क न लावता क्लबमध्ये पाहण्यात आले होते. लोक असेच वागत राहिले तर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. याबाबत मी मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर आम्हाला नाईलाजाने नाईट कर्फ्टू लागू करावा लागेल. याशिवाय आम्ही ओपिटॉम्म क्लब यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल केल्याचे आयुक्तांनी सांगितलं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सलग 8 दिवसांपासून ही संख्या वाढलेली आहे. बुधवारी (9 डिसेंबर) 5 हजार 111 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 17 लाख 42 हजार 191 एवढी झालीय. तर 4 हजार 981 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्याही 18 लाख 64 हजार 348 एवढी झाली आहे. दिवसभरात 75 जणांचा मृत्यू झालाय. रुग्ण संख्या कमी झालेली असताना मृत्यूचा आलेख निच्चांकी पातळीवर आणण्याचं आव्हान अजुनही कायम आहे. त्यासाठी काय करता येईल यावर आता आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केलं आहे.\n...अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करावा लागेल; आयुक्तांनी दिलं 15 दिवसांचं अल्टीमेटम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2020/01/blog-post_364.html", "date_download": "2021-08-02T06:23:28Z", "digest": "sha1:6W4ENJKXQOMSTOD3ZEKXHVX2FXGTSF4O", "length": 7712, "nlines": 51, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "सुनिल सकट यांना स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव पुरस्कार प्रदान - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Slide / सुनिल सकट यांना स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव पुरस्कार प्रदान\nसुनिल सकट यांना स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव पुरस्कार प्रदान\nBY – युवा महाराष्ट्र लाइव – अहमदनगर |\nनिमगांव वाघा ता.जि.अ.नगर येथे \"स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या\" वतीने राजमाता जिजाऊ व महाविद्वान स्वामी विवेकानंद त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या पवीत्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करुन जयघोष करण्यात आला. विवीध भागातुन सामाजीक कार्यकर्ते तथा तरुण वर्ग ग्रामस्त व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत राहुन त्यांनी भाषणे व पोवाडे सादर केले.राजमाता माँसाहेब जिजाऊ व विवेकानंद स्वामींच्या महान कार्याचा तथा इतीहासाचा तेजोमय उजाळा दिला. त्या निमीत्ताने विवीध क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करणा-या व्यक्तींना विवीध पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले त्या प्रसंगी अहमदनगरचे भुमिपुत्र समाजसेवक तथा \"लहुजी शक्ती सेनेचे\" जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांना जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे पाटील,संस्थेचे अध्यक्ष पै. नानासाहेब डोंगरे पाटील यांच्या शुभ हस्ते \"राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव पुरस्काराने\" सन्मानित करण्यात आले.त्या समयी प्रमुख पाहुणे माजी सरपंच साहेबराव बोडखे,क्रीडाधीकारी नंदकुमार रासने, साहेबराव काते, सचीव मंदाताई डोंगरे,छाया मुन्ने, बाळु पवार,अतुल फलके,आण्णा जाधव,शिवशाहीर विक्रम अवचिते, प्रतीभा डोंगरे ई. उपस्थीत होते. सुनिल सकट यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.\nसुनिल सकट यांना स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव पुरस्कार प्रदान Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 10:33:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.yuvamaharashtralive.com/2021/06/blog-post_87.html", "date_download": "2021-08-02T05:34:20Z", "digest": "sha1:OWLODXJO2RDCUAFXVSYSBI3IGCZQ2YWM", "length": 7467, "nlines": 51, "source_domain": "www.yuvamaharashtralive.com", "title": "कोविड वैद्यकीय व्यवस्थापनावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन - www.yuvamaharashtralive.com", "raw_content": "\nताज्या बातम्यासाठी पहा फक्त YML NEWS\nHome / Maharashtra / Maharashtra Slide / Slide / कोविड वैद्यकीय व्यवस्थापनावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन\nकोविड वैद्यकीय व्यवस्थापनावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन\nBY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई\nवैद्यकीय विद्यार्थी आणि वैद्यकीय व्यावसायिकांना कोविड आजाराविषयी संदर्भ म्हणून उपयुक्त असलेल्या मेडिकल मॅनेजमेंट ऑफ कोविड 19 – दि एमसीजीम एक्सपिरीयन्स (Medical Management of Covid 19 The MCGM experience) या पुस्तकाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विमोचन केले.यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती सभापती यशवंत जाधव, टास्क फोर्सचे सदस्य डॉ.शशांक जोशी, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अधिष्ठाता डॉ.मोहन जोशी, डॉ.रमेश भारमल, डॉ.आलोक शर्मा उपस्थित होते. विमोचन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपायुक्त सुरेश काकाणी यांनी केले.या पुस्तकात कोविडच्या सर्वसामान्य आढाव्याशिवाय वैज्ञानिक दृष्टीकोन, रोगनिदान पैलू, उपचार व व्यवस्थापन, विशेष सहाय्यक पैलू, अद्ययावत संशोधन आणि नवीन उपचार प्रणाली असे विभाग आहेत.हे व्यापक पुस्तक कोविड विषयक अभ्यासासाठी व संदर्भाकरिता सर्वांना उपयुक्त ठरेल, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.\nकोविड वैद्यकीय व्यवस्थापनावरील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन Reviewed by Yuva Maharashtra Live TEAM on 06:23:00 Rating: 5\nशासनमान्य वृत्तपत्र ''स्वप्नज्योती टाईम्स'' येथे पहा\nशासन निर्णयामधुन पोलिस कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी यांना वगळण्याची आमदार किसनराव कथोरे यांची मागणी\nइंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्युमन व्हॅल्यूज संस्था - ठाण्यातील दोन रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणांचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण\nचोपडा पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या प्रतिभा पाटील बिनविरोध\nवाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत\nया वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर प्रसध्दि झालेल्या बातम्या,लेख व अन्य वृत्त मजकुरांशी संपादकीय मंडळ जबाबदार राहणार नाही. (वाद विवाद मुरबाड न्याय कक्षेत)\nदेशातील नंबर 1 तीन भाषीय वृत्तवाहिनी - आमच्या न्युज चॅनेलला जाहिरात,बातम्या,मुलाखती देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा.. Mob - 9765640028 / 7057011010 Gmail - yuvamaharashtralive@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://batamidar.com/web/archives/22921", "date_download": "2021-08-02T06:05:42Z", "digest": "sha1:Z3LEACWMVSU3OF6OHWB4J2E55GYIZJQQ", "length": 11074, "nlines": 108, "source_domain": "batamidar.com", "title": "Holi celebration 2020: असे बनवा घरच्या घरी नैसर्गिक रंग… – बातमीदार", "raw_content": "\nHoli celebration 2020: असे बनवा घरच्या घरी नैसर्गिक रंग…\nहोळी सण हा रंगांशिवाय अपूर्ण आहे. लाल, पिवळा, नारंगी, हिरवा, पोपटी, तपकीरी अशा नानाविध रंगानी होळी सण जल्लोषात साजरा केला जातो. पण काही वर्षांपासून होळी खेळण्यासाठी वापरण्यात येणारे रंग आरोग्यास घातक ठरू लगल्याने होळीचा उत्साह लोप पावलेला दिसतो. त्यामुळे त्वचा, डोळे तसेच श्वसनाचे त्रास संभावतात. मात्र, आद्याप आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या या रंगाचा वापर बंद झाला नाही आहे. त्यामुळे सुरक्षित होळी खेळण्यासाठी आज आम्ही तुम्हाला नैसर्गिक रंगाची निर्मिती करण्याची साधी आणि सोपी पद्धत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला घरच्या घरी विविधरंगी रंग बनवता येतील.\nरक्तचंदनाच्या सालीपासून लाल रंग तयार करता येतो. तसेच गुलालला हा एका चांगला पर्याय असू शकतो. बीट पाण्यात उकळल्यास लाल रंग तयार होतो. पाण्याचे प्रमाण वाढवल्यास गुलाबी रंग पण तयार करता येऊ शकतो. याखेरीज जास्वंदाची वाळलेली फुले आणि सेंद्रिच्या बियांचा पण तुम्ही वापर करू शकता.\nगुलमोहर, मेहंदीची पाने आणि गव्हाचे कोंब यांची भुकटी तयार करून रात्रभर एखाद्या पिठामध्ये भिजत ठेवा. कोथिंबीर आणि पालकच्या पानांचा लगदा तयार करून या मिश्रणात मिसळा. म्हणजे हिरवा रंग तयार होईल.\nकेसरी रंग तयार करण्यासाठी झेंडूची फुले चांगला पर्याय आहेत. याशिवाय पळसाच्या फुलांपासून केसरी रंग तयार करता येऊ शकतो. यासाठी १०० ग्राम पळसाची फुले जवळ जवळ एक बादली पाण्यात उकळून किंवा नुसती भिजवून ठेवावीत. सकाळी त्यातला अर्क बाहेर काढावा किंवा अर्क पाण्यात आणखी मिसळल्यास गर्द केसरी रंग तयार होतो.\nनिळा जास्वंद आणि जकरांडाच्या फुलांपासून निळ्या रंगाची भुकटी तयार करता येते. गुलाबी कचनार या वनस्पतीच्या फुलापासून आणि बीट पासून निळ्या रंगाचे द्रावण तयार होते.\nहळद आणि मक्याचं पीठ किंवा बेसन एकत्र करून पिवळ्या रंगाची पेस्ट तयार करता येते. या पेस्टने धुळवड खेळल्यास त्यातल्या औषधी गुणधर्मामुळे त्वचेला फायदा होतो. बेसन आणि मक्याच्या पिठाला पर्याय म्हणून मैदा, तांदळाचं पीठ, मुलतानी माती वापरता येऊ शकते. पिवळा हर्बल रंग बनवण्यासाठी 200 ग्राम अरारोटची भुकटी, 100 ग्राम हळद, 50 ग्राम पिवळ्या झेंडूची फुले, 20 ग्राम संत्र्यांच्या साली, 20 थेंब लिंबाचे तेल एकत्र करून पिवळा हर्बल गुलाल तयार होतो.\nगुलाबी रंग घरच्या घरी बनवायचे असेल तर गुलाबाच्या पाखळ्या वेगळ्या करून एका मोठ्या भांड्यात कढू कडकडीत उन्हात ठेवून द्या त्यानंतर पूर्णपणे कोरडी झाल्यावर मिक्सरला लावून घ्या. त्यानंतर तुम्हचा गुलाबी रंग तयार होईल.\n लाईफस्टाईल होळी सण होळी सण 2020\nSunday Special; तूरडाळीची खमंग भजी\nHealth Tips – जेवण केल्यानंतर ‘ह्या’ 6 गोष्टी चुकुनही करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार\nआता सहज मिळवता येणार...\n‘Tik Tok’ आणतेय नविन फीचर\nwww. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...\n“बातमीदार” या सदरात आपल्या समस्यांना समाधान देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या कोणत्याही समस्या असतील जशा की, सरकारी कामातील अडथळे , भ्रष्टाचार महिला आणि बालकांवरील अत्याचार, अमंलीपदार्थ विक्री, व्यसनमुक्ती अशा अनेक प्रश्नांसाठी तुमच्या जोडीला उभे राहणार आहे.\nतसेच आपल्या विभागातील सामाजिक संस्था, NGO, महिला बचत गट, यांची माहिती या सदर मध्ये देणार आहोत . तरी आपल्या समस्या, सस्थांची माहिती आम्हांला help@batamidar.com वर पाठवा. अथवा 8888379134 या नंबर whatsapp करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-IFTM-infog-10-health-loss-of-coconut-water-in-marathi-5827473-PHO.html", "date_download": "2021-08-02T05:31:00Z", "digest": "sha1:4Z7ILM3MC4USNPIRKQCTBBIYVS7LCCF4", "length": 2521, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Health Loss of coconut water in marathi | नारळ पाणी पिण्‍यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्‍टी, अन्‍यथा होईल नुकसान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनारळ पाणी पिण्‍यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्‍टी, अन्‍यथा होईल नुकसान\nनारळ पाणी हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु जे लोक तहान भागवण्यासाठी नारळ पाणी पितात. त्यांनी साधे पाणी प्यावे. यासोबतच नेहमी ताजेच नारळ पाणी प्यावे. जर नारळामधील पाणी काढून ते दिर्घकाळानंतर प्यायले तर त्यामधील न्यूट्रिएंट्स नष्ट होतात. आज आपण पाहणार आहोत नारळ पाणी प्यायल्यामुळे होणा-या 10 नुकसानांविषयी सविस्तर माहिती...\nपुढील स्लाईडवर जाणुन घ्‍या, नारळ पाण्याच्या साइड इफेक्टविषयी सविस्तर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F", "date_download": "2021-08-02T07:17:55Z", "digest": "sha1:YS6GN6JPARKHETQNKYCRYI72DP7NBPXT", "length": 31105, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अक्कलकोट - विकिपीडिया", "raw_content": "\n७ हे सुद्धा पहा\n८ संदर्भ आणि नोंदी\nअक्कलकोट संस्थानाचे मानचित्र अक्कलकोट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. अक्कलकोट महाराष्ट्र • भारत — तालुका — अक्कलकोट दर्शविणारा नकाशा महाराष्ट्र दर्शविणारा छोटा भारत नकाशा\nबोरगाव (अक्कलकोट) बोरोटी बुद्रुक बोरोटी खुर्द चपळगाव चपळगाववाडी चिक्काहळ्ळी चिंचोळी (अक्कलकोट) चुंगी दहिताणे दहिताणेवाडी दर्शनाळ देवीकवठे धारसंग दोड्याळ डोंबरजावळगे दुधाणी गाळोरगी गौडगाव बुद्रुक घोळसगाव घुंगरेगाव गोगाव गौडगाव खुर्द गुड्डेवाडी गुरववाडी (अक्कलकोट) हैदरे हाळचिंचोळी हाळहळ्ळी हांदरळ हांजगी हन्नुर हासपुर हत्तीकाणबास हिळ्ळी हिंगणी (अक्कलकोट) इब्राहिमपूर (अक्कलकोट) इटगे जैनपूर जाकापूर जेऊर (अक्कलकोट) जेऊरवाडी कडबगाव काजीकाणबास कळप्पावाडी काळेगाव काळहिप्पारगे काळकरजाळ कांठेहळ्ळी करजगी करजळ केगाव बुद्रुक केगाव खुर्द खैराट (अक्कलकोट) खाणापूर (अक्कलकोट) किणी किणीवाडी किरणाळ्ळी कोळेकरवाडी कोळीबेट कोन्हाळी कोरसेगाव कुडाळ (अक्कलकोट) कुमठे कुरनुर महालक्ष्मीनगर माईणदरगी मामदाबाद (अक्कलकोट) मांगरूळ (अक्कलकोट) मराठवाडी (अक्कलकोट) मातणहळ्ळी म्हैसाळगे म्हेत्रे मिराजगी मोट्याळ मुगळी मुंढेवाडी नागणहळ्ळी नागणसुर नागोरे नान्हेगाव नाविंदगी निमगाव (अक्कलकोट) पाळापूर परमानंदनगर पितापूर रामपूर (अक्कलकोट) रामतीर्थ (अक्कलकोट) रूद्देवाडी सादळापूर साफळे सालगर समर्थनगर सांगवी बुद्रुक सांगवी खुर्द सांगोगी सांगोगी आळंद सतानदुधाणी सेवालालनगर (अक्कलकोट) सेवानगर (अक्कलकोट) शावळ शेगाव (अक्कलकोट) शिरसी (अक्कलकोट) शिरवळ (अक्कलकोट) शिरवळवाडी सिंदखेड (अक्कलकोट) सिन्नूर सोळासेलामणतांडा सुळेरजावळगा सुलतानपूर (अक्कलकोट) ताडवळ तळेवाड तोळनूर तोरानी उदगी उमरगे वसंतराव नाईकनगर विजयनगर (अक्कलकोट) वागदरी (अक्कलकोट)\nसोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे प्रसिद्ध देवस्थान आहे. स्वामी समर्थ यांचे मंदिर येथे असून अक्कलकोट शहर कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्याचे हे शहर तालुक्याचे ठिकाण आहे. अक्कलकोटची २००१ सालची लोकसंख्या ३८,२१८ आहे[१].\nधार्मिक महत्त्व\tसंपादन करा\nस्वामी समर्थांची नगरी. अक्कलकोट हे स्वामी समर्थ भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर व त्यांचा गावातील मठ आहे. मंदिराच्या अन्नछत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे ४/५ सहस्र भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. मंदिराची धर्मशाळा अप्रतिम आहे. अक्कलकोटचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील एक मोठे शस्त्रगृह. येथे अनेक जुन्या परंपरागत शस्त्रांचा संग्रह येथील भोसलेराजघराण्याने प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे. वेगवेगळी खड्गे, ढाली, बर्च्या, भाले, दांडपट्टे, कुऱ्हडी, बंदुका, खंजीर इत्यादी वस्तू प्रदर्शनात ठेवल्या आहेत. प्रदर्शनात येथील राजकन्येचा लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांचा संग्रहदेखील आहे. राजपुरुषांची सुंदर आणि रंगीत छायाचित्रे प्रदर्शनात मांडली आहेत.\nअक्कलकोटच्या जवळच शिवपुरी नावाचे ठिकाण आहे. तेथील पुरोहित तिथे सकाळ संध्याकाळ हवन, यज्ञ आदी करत असतात.ह्या हवनसाठी दूरवरून लोक येतात यावर संशोधन करण्यासाठी अनेक अभ्यासक हि भेट देतात\nअक्कलकोटमध्ये दोन मोठे भक्तनिवास आहेत. एक देवस्थानचा आणि एक अन्नछत्र मंडळाचा. सोयींच्या बाबतीत देवस्थानच्या भक्तनिवास थोडा उजवा आहे असे म्हणता येईल. तेथे तुमच्या गाडीच्या चालकासाठीसुद्धा सोय होते. छोटेसे उपाहारगृह, प्रशस्त खोल्या, स्वामींचे जीवनदर्शन घडवणारे छोटेसे कायमस्वरूपी संग्रहालय या गोष्टी आहेत. अक्कलकोट मध्ये आता नवीन अन्नछत्र उभारण्यात आले आहे.\nअक्कलकोट संस्थान\tसंपादन करा\nस्वतंत्र भारतात विलीन होण्यापूर्वी अक्कलकोट हे अठराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले स्वतंत्र संस्थान होते. फतेहसिंह भोसले हे संस्थानाचे पहिले अधिपती होते. हे संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या आधिपत्याखाली होते. संस्थान ४९८ चौरस मैलांत पसरलेले होते. संस्थानाची सीमा हैदराबाद संस्थान व बॉम्बे प्रेसिडेन्सीला लागून होती. इ.स. १९०१ च्या गणतीनुसार संस्थानाची वस्ती ८२,०४७ होती तर अक्कलकोट शहरात ८,३४८ व्यक्ती रहात होत्या. इ.स. १९११ साली संस्थानाने २६,५८६ रुपयांचा महसूल वसूल केला व त्यातील १,००० रुपये ब्रिटिश राज्याला खंडणी म्हणून दिले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे संस्थान नॉन-सॅल्यूट स्टेट या प्रकारांत मोडायचे.\nइ.स. १७०८ मध्ये राणोजी लोखंडे याला पहिल्या छत्रपती शाहूंनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव फतेहसिंह भोसले झाले. इ.स. १८४८ पर्यंत अक्कलकोट सातारा संस्थानचा एक भाग होते. जेव्हा साताऱ्याच्या शाहूंना ब्रिटिश सरकारने राज्यभ्रष्ट केले, तेव्हापासून अक्कलकोटला स्वतंत्र संस्थानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर, स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत अक्कलकोटमध्ये कोणतीही राजकीय घटना घडली नाही. संस्थातले स्थैर्य आणि संस्थानिकाचा शिवाजी महाराजांच्या घराण्याशी असलेला संबंध बघून अक्कलकोटच्या भोसले घराण्याचे अनेक मराठा सरदार घराण्यांशी नातेसंबंध जुळले.\nअक्कलकोटचे प्रमुख संस्थानिक १७०७-१७६०- फतेहसिंहराजे भोंसले १७६०-१७८९ - शहाजी (बाळासाहेबराजे) भोसले १७८९-१८२२ - दुसरे फतेहसिंह (अप्पासाहेबराजे) भोंसले १८२२-२३ - मलोजी (बाबासाहेब) भोसले १८२३-१८५७ - दुसरा शिवाजी (अप्पासाहेबराजे) भोसले १८५७-१८७० - दुसरे मालोजी (बुबासाहेब) भोसले १८७०-१८९६ - तिसरा शिवाजी (बाबासाहेबराजे) भोसले १८९५-१९२३- कॅप्टन फतेहसिंह (तिसरे) भोसले १९२३-१९५२ - विजयसिंहराव भोसले १९५२-१९६५ - जयसिंहराव भोसले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरातच वल्लभभाई पटेलांनी अक्कलकोट संस्थान भारतात विलीन केले आणि मुंबई इलाख्यात दाखल केले. भाषावार प्रांतरचना झाल्यावर अक्कलकोट आणि त्याचा सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.\n२००१ च्या जनगणनेनुसार अक्कलकोटची लोकसंख्या ३८,२१८ होती. पुरुष ५१ % आणि स्त्रिया ४९ % होत्या. अक्कलकोटमध्ये सरासरी ६३ % लोकांना लिहिता वाचता येत होते. (राष्ट्रीय सरासरी ५९.५) ५९ % पुरुष आणि ४१ % स्त्रिया साक्षर होत्या. लोकसंख्येच्या १४% सहा वर्षे वयाखालील मुले होती.\nहे सुद्धा पहा\tसंपादन करा अक्कलकोट येथील कारंजा चौक माणिक चौक तत्कालीन उपसेनापती माणिक माने यांच्या नावे ओळखले जाते हे खरे आहे काय माणिक माने हे अक्कलकोट संस्थानात दरबार उपसेनापती होते व राज्य विलीनीकरण झाल्यावर त्यांना 192 पोलिसांच्या वरच्या पोलिस अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला होता. त्यांनी अक्कलकोट मध्ये उपद्रव माजविणारे समाजकंटक यांचा बंदोबस्त करून स्वतः या उपद्रवी लोकांना घोड्याच्या पायाला बांधून तेथील कारागृहात आणले. म्हणून त्यांच्या गौरवासाठी सदर चौकाला माणिक चौक हे नाव देण्यात आले असे म्हटले जाते. याचा काही पुरावा अक्कलकोट येथील संस्थानच्या कागद पत्रांमध्ये उपलब्ध असल्यास संदर्भासह नमूद करावा. अक्कलकोट रोड रेल्वे स्थानक संदर्भ आणि नोंदी\nअक्कलकोट स्वामी समर्थांची नगरी आहे. अक्कलकोट हे ठिकाण स्वामी समर्थ भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर व त्यांचा गावातील मठ आहे. मंदिराच्या अन्नछत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे ४/५ सहस्र भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. मंदिराची धर्मशाळा अप्रतिम आहे. अक्कलकोटचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील एक मोठे शस्त्रगृह. येथे अनेक जुन्या परंपरागत शस्त्रांचा संग्रह येथील भोसले राजघराण्याने प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे. वेगवेगळी खड्गे, ढाली, बर्च्या, भाले, दांडपट्टे, कुऱ्हाडी, बंदुका, खंजीर इत्यादी वस्तू प्रदर्शनात ठेवल्या आहेत. प्रदर्शनात येथील राजकन्येचा लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांचा संग्रहदेखील आहे. राजपुरुषांची सुंदर आणि रंगीत छायाचित्रे प्रदर्शनात मांडली आहेत.\nअक्कलकोटच्या जवळच शिवपुरी नावाचे ठिकाण आहे. तेथील पुरोहित तिथे सकाळ संध्याकाळ हवन, यज्ञ आदी करत असतात. ह्या हवनसाठी दूरवरून लोक येतात. यावर संशोधन करण्यासाठी अनेक अभ्यासकही भेट देतात.\nअक्कलकोटमध्ये दोन मोठे भक्तनिवास आहेत. एक देवस्थानचा आणि एक अन्नछत्र मंडळाचा. सोयींच्या बाबतीत देवस्थानच्या भक्तनिवास थोडा उजवा आहे असे म्हणता येईल. तेथे तुमच्या गाडीच्या चालकासाठीसुद्धा सोय होते. छोटेसे उपाहारगृह, प्रशस्त खोल्या, स्वामींचे जीवनदर्शन घडवणारे छोटेसे कायमस्वरूपी संग्रहालय या गोष्टी आहेत. अक्कलकोटमध्ये आता नवीन अन्नछत्र उभारण्यात आले आहे.\nस्वतंत्र भारतात विलीन होण्यापूर्वी अक्कलकोट हे अठराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले स्वतंत्र संस्थान होते. फतेहसिंह भोसले हे संस्थानाचे पहिले अधिपती होते. हे संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या आधिपत्याखाली होते. संस्थान ४९८ चौरस मैलांत पसरलेले होते. संस्थानाची सीमा हैदराबाद संस्थान व बॉम्बे प्रेसिडेन्सीला लागून होती. इ.स. १९०१ च्या गणतीनुसार संस्थानाची वस्ती ८२,०४७ होती तर अक्कलकोट शहरात ८,३४८ व्यक्ती रहात होत्या. इ.स. १९११ साली संस्थानाने २६,५८६ रुपयांचा महसूल वसूल केला व त्यातील १,००० रुपये ब्रिटिश राज्याला खंडणी म्हणून दिले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे संस्थान नॉन-सॅल्यूट स्टेट या प्रकारांत मोडायचे.\nइ.स. १७०८ मध्ये राणोजी लोखंडे याला पहिल्या छत्रपती शाहूंनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव फतेहसिंह भोसले झाले. इ.स. १८४८ पर्यंत अक्कलकोट सातारा संस्थानचा एक भाग होते. जेव्हा साताऱ्याच्या शाहूंना ब्रिटिश सरकारने राज्यभ्रष्ट केले, तेव्हापासून अक्कलकोटला स्वतंत्र संस्थानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर, स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत अक्कलकोटमध्ये कोणतीही राजकीय घटना घडली नाही. संस्थानातले स्थैर्य आणि संस्थानिकाचा शिवाजी महाराजांच्या घराण्याशी असलेला संबंध बघून अक्कलकोटच्या भोसले घराण्याचे अनेक मराठा सरदार घराण्यांशी नातेसंबंध जुळले.\n१७६०-१७८९ - शहाजी (बाळासाहेबराजे) भोसले\n१७८९-१८२२ - दुसरे फतेहसिंह (अप्पासाहेबराजे) भोंसले\n१८२२-२३ - मलोजी (बाबासाहेब) भोसले\n१८२३-१८५७ - दुसरा शिवाजी (अप्पासाहेबराजे) भोसले\n१८५७-१८७० - दुसरे मालोजी (बुबासाहेब) भोसले\n१८७०-१८९६ - तिसरा शिवाजी (बाबासाहेबराजे) भोसले\n१८९५-१९२३- कॅप्टन फतेहसिंह (तिसरे) भोसले\n१९२३-१९५२ - विजयसिंहराव भोसले\n१९५२-१९६५ - जयसिंहराव भोसले\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरातच वल्लभभाई पटेलांनी अक्कलकोट संस्थान भारतात विलीन केले आणि मुंबई इलाख्यात दाखल केले. भाषावार प्रांतरचना झाल्यावर अक्कलकोट आणि त्याचा सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.\n२००१ च्या जनगणनेनुसार अक्कलकोटची लोकसंख्या ३८,२१८ होती.पुरुष ५१ % आणि स्त्रिया ४९ % होत्या. अक्कलकोटमध्ये सरासरी ६३ % लोकांना लिहिता वाचता येत होते. (राष्ट्रीय सरासरी ५९.५) ५९ % पुरुषा आणि ४१ % स्त्रिया साक्षर होत्या. लोकसंख्येच्या १४ % सहा वर्षे वयाखालील मुले होती.\nअक्कलकोट रोड रेल्वे स्थानक\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nउत्तर सोलापूर • दक्षिण सोलापूर • अक्कलकोट • बार्शी\nमंगळवेढा • पंढरपूर • सांगोला\nमोहोळ • माढा • करमाळा\nडेक्कन स्टेट्स एजन्सीच्या आधिपत्याखालील संस्थाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०२१ रोजी २२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://satymevjayate.com/?cat=21", "date_download": "2021-08-02T06:23:34Z", "digest": "sha1:XGL35SQPDGUQ7VO25NT542QPOT3BDTMX", "length": 6811, "nlines": 86, "source_domain": "satymevjayate.com", "title": "माहितीचा अधिकार २००५ Archives - सत्यमेव जयते", "raw_content": "\n“दंप्तर दिरंगाई कांयद्यातर्गत” मंडळ अधिकारी वर निलंबन ची मागणी\nराज्य माहीती आयोगाचा दणका;निलेश चाळक यांच्या प्रकरणात जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बीड यांना पाच हजार रुपये दंड\nमोबाईलद्वारे माहिती अधिकाराचा अर्ज कसा करायचा \nमाहिती अधिकार सप्ताह साजरा करण्याचे आवाहन\nतातडीच्या द्वितीय अपील, तक्रारी दाखल करण्यासाठी आवाहन\nजिल्ह्यातील ईग्लींश स्कुलची माहीती देण्यास शिक्षण विभागाकडून टाळाटाळ-माहीती आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली\nस्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता राजन पाटील यांच्यावर सेवा हमी व दफ्तर दिरंगाई कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी\nसरन्यायाधीशांचं कार्यालय माहिती अधिकाराच्या अखत्यारीत येणार-सुप्रीम कोर्ट\nमेहुणबारे येथिल सरपंचाच्या भावाकडून माहिती अधिकार प्रशिक्षक मोरे यांना अरेरावी\nनगरपरीषद प्रशासन व अधिकाऱ्यांकंडुन मनमानी कारभाराची वाटचाल;अधिकाऱ्यांना पडलाय नैतिक व मुलभूत कर्तव्यांचा विसर\nग्राम विकास विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना माहिती अधिकार कायद्याचे धडे गिरवण्याची गरज\nविस्तार अधिकाऱ्यांच्या आदेशाला ग्रामसेवकाकडून केराची टोपली\nसुलज येथे Covishild आणि Covaxin कोरोना लसीकरण शिबिर संपन्न – डॉ. जीवन भारती\nईनरव्हिल क्लब आँफ जळगाव यांनी म.रा.म.पत्रकार संघाच्या माध्यमातून दिला कोकणातील पुरग्रस्तांना मदतीचा हात\n“आम्हालाही शिकायचे आहे” उपक्रमांतर्गत केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप\nदानिश देशमुख इंजिनियर कृती समितीच्या धरणगाव तालुका सचिव पदी निवड\nजिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार आढावा\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nमहारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर\nजैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव\nसदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.\nसत्यमेव जयते वेब न्युज दिनदर्शिका – २०२१\nसत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.bhumiputrachihak.in/news/2938", "date_download": "2021-08-02T05:45:50Z", "digest": "sha1:QIYGC52LRDYLN5DCRQ5MB733YEUSAG6N", "length": 12603, "nlines": 142, "source_domain": "www.bhumiputrachihak.in", "title": "धक्कादायक : नकोडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार? की रचले छडयंत्र ? – भूमिपूत्राची हाक", "raw_content": "\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nHome > चंद्रपूर > धक्कादायक : नकोडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nधक्कादायक : नकोडा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nघूग्गूस पोलिस स्टेशन मधे विविध कलमान्वये गुन्हे दाखल, आरोपीला केली पोलिसांनी अटक\nघुग्गुस येथुन जवळच असलेल्या नकोडा गावात आरोपी संजय भाऊराव नवले (२४) याने शेजारीच राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबाबत मुलीच्या आजोबांनी घुग्गुस घुग्गुस पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी संजय भाऊराव नवले विरुद्ध कलम ३७६, ३५४,४५२,५०६, ४/१२ पास्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व घुग्गुस पोलीसांनी आरोपीस अटक केली आहे. मात्र कहाणी काही वेगळीच असून पोलिसांच्या चौकशी अंती यामधे सहभागी असलेल्याचे मुखवटे उघड होणार आहे .या प्रकरणात आरोपी दोषी असेल जे तपासाअंती समोर येईलच परंतु मुलांच आणि मुळीच आपसात प्रेम होतं अशी माहीती सुद्धा समोर येत आहे आणि या प्रकरणात काही लोकांनी त्या मुलाला ब्लैकमेल केल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे त्या मुलाने खरोखरंच त्या अल्पवयीन मुलीवर अत्त्याच्यार केला की काही व्यक्तींनी त्याला छडयंत्र रचून फसवीले हे सिद्ध होईल\nमात्र या परिसरात एका लोकप्रतीनीधी द्वारे मोहाची दारु विक्री जोमात केल्या जात आहे. आणि त्याच्यामुळेच असले प्रकरण होतं असल्याच्या चर्चेला सुद्धा उधाण आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची नेमकी काय पार्श्वभूमी आहे हे पोलिस निश्चित तपास केल्यानंतर स्पष्ट होईल अशी शक्यता आहे.\nब्रेकिंग न्यूज :- लोकमत समाचार चे प्रतिनिधी प्रणय कुमार बंडी यांच्यावर रेती माफियांचा हमला \nसिसिआय कापूस खरीदी बाबत शेतकरी संतप्त\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \nधक्कादायक :- CDCC, बँकेचे संचालक विजय बावणे व साथीदारांची पत्रकार मोहब्बत खान यांच्या घरात घुसून मारहाण \nधक्कादायक :- मनपा महापौर राखी कंचर्लावार यांच्या राजकीय दबावात म्रूतक विजय कंचर्लावार यांना मनपाचा नोटीस \nखळबळजनक :- जिल्हा पोलिस अधीक्षकांचे भरारी पोलीस पथक पालकमंत्र्यांच्या क्षेत्रात, दारू माफियांचे धाबे दणाणले.\nमुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .\nखळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध\nलक्षवेधक :- चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 वर पोहचली, जिल्हाधिकारी यांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा.\nखळबळजनक :-भीमराव पडोळेचे चापलूसखोर व पत्रकारितेची अक्षर ओळख नसणाऱ्या नतभ्रष्टाचा जावईशोध, म्हणे भुमीपुत्राची हाक फेक न्यूज देते,\nकृषि व बाजार (63)\nभूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे हे मागील सोळा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या धारदार लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला तर अवैध व्यावसायिकांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात शासनाला मोठा महसूल मिळवून दिला. उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि लोकसेवक असलेल्या राजू कुकडे यांनी जिल्ह्यातील पत्रकारितेत आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पोर्टल ची बातमी नेहमीच दमदार आणि वस्तुस्थितीचा वेध घेणारी ठरत असल्याने जिल्ह्यातील पत्रकारितेत सर्वत्र त्यांचे नाव आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nभूमिपुत्राची हाक हे न्यूजपोर्टल मराठी साप्ताहिक वृत्तपत्र भूमिपुत्राची हाकद्वारा प्रकाशित आहे.\nईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर\nखळबळजनक :- अट्टल घुटका व सुगंधीत तंबाखू तस्कर वसीम अख्तर झिमरी यांचा ८ लाखांपेक्षा जास्त माल जप्त.\nधक्कादायक :- डॉ. शितल आमटे यांच्या आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ \n× संपादकांशी संवाद साधा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2016/02/blog-post_75.html", "date_download": "2021-08-02T06:42:24Z", "digest": "sha1:DXSBMBZLYYM6SIB3THDDOURNI4R6RDYW", "length": 3184, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "कुटूंब झालं बेजार | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ६:४२ AM 0 comment\nपुन्हा काका झाला परेशान\nतो हसू लागला शेजार\nसारं कुटूंब झालं बेजार\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/arjun-kapoor-and-malaika-arora-romantic-video-viral-on-internet-mhmj-441391.html", "date_download": "2021-08-02T06:46:15Z", "digest": "sha1:JR5WN2UQCM7N6IIW7SW7QIMI3RKZWJPC", "length": 7590, "nlines": 87, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हातात हात घालून फिरताना दिसले मलायका-अर्जुन, चाहते म्हणतात आता लवकर...– News18 Lokmat", "raw_content": "\nहातात हात घालून फिरताना दिसले मलायका-अर्जुन, चाहते म्हणतात आता लवकर...\nव्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुन एकमेकांच्या हातात हात घालून मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत.\nव्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुन एकमेकांच्या हातात हात घालून मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत.\nमुंबई, 14 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लुकमुळे चर्चेत असते. तिचे व्हिडीओ आणि फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात काही दिवसांपूर्वीच मलायका जिम आऊटफिट्समुळे चर्चेत आली होती. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. याशिवाय मलायका आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत असते ते म्हणजे अर्जुन कपूरसोबतचं तिचं रिलेशनशिप. आता हे हॉट कपल पुन्हा एकदा एकत्र स्पॉट केलं गेलं. ज्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुन एकमेकांच्या हातात हात घालून मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. एवढंच नाही तर अर्जुन सुद्धा मलायकाला अगदी एखाद्या प्रिन्सेससारखी वागणूक देताना दिसतो आहे. यावेळी मलायकानं ब्लॅक पॅन्ट, व्हाइट क्रॉप टॉप आणि ब्लॅक जॅकेटमध्ये तर अर्जुन ब्लॅक टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसला. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या फोटोंचीच चर्चा होताना दिसत आहे. संभाजीराजेंच्या आक्रमक भूमिकेनंतर 24 तासांत निलेश साबळेंचा माफीनामा\nसोशल मीडियावरील या फोटोंवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. त्यांच्या चाहत्यांनी आता लवकरच लग्न करा असा सल्ला दिला आहे. तर काहींनी त्यांच्या लव्ह केमिस्ट्रीचं कौतुक केलं आहे. काही युजर्सनी मात्र अर्जुन मलायकाला ट्रोल करायची संधी सोडलेली नाही. तिच्या ड्रेसिंगवरुन तिच्यावर कमेंट करण्यात आल्या आहेत. आणखी एका मावळ्याचा इतिहास मोठ्या पडद्यावर, ‘सरसेनापती हंबीरराव’चं पोस्टर रिलीज\nमलायका आणि अर्जुननं त्यांचं नात सर्वांसमोर कबुल केलं आहे. मात्र लग्नाच्या प्लान बद्दल त्यांनी अद्याप काहीही सांगितलेलं नाही. एका मुलखतीत मलायकानं सध्या लग्नाचा कोणताही प्लान नसल्याचं म्हटलं होतं. यासोबतच जेव्हाही आम्ही लग्न करु त्यावेळी सर्वांना नक्की सांगू असं म्हटलं होतं. 'त्यानं तर माझ्याही जाहिराती हिसकावल्या…’ कपिलचा अक्षय कुमारवर गंभीर आरोप\nहातात हात घालून फिरताना दिसले मलायका-अर्जुन, चाहते म्हणतात आता लवकर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%88_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-08-02T06:49:02Z", "digest": "sha1:72Z5DBKCZR2PTIW5AJBFVLEEXRFLEIAY", "length": 5040, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पियाझ्झा देई मिराकोली - विकिपीडिया", "raw_content": "\nपिसा चर्च व शेजारी मनोरा\nपियाझ्झा देई मिराकोली हि इटलीच्या टस्कॅनी प्रांतातील येथील पिसा गावातील वास्तु समुह आहे. ८.८७ हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या वास्तु युरोपीय मध्ययुगीन कलेचे केंद्र समजले जाते. कॅथॉलिक चर्चच्या मालकीच्या या वास्तु जगातील सर्वोत्तम आर्किटेक्चरल कॉम्प्लेक्सपैकी एक व पवित्र समजल्या जातात. येथील चौकात एकुण चार धार्मिक इमारती आहेत: पिसा कॅथेड्रल, पिसा बाप्टिस्ट्री, कॅम्पनेइल आणि कॅम्पोसेंटो मॉन्मेम्पेल (स्मारकीय कबरी).\nइटलीमधील इमारती व वास्तू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१७ रोजी २३:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A", "date_download": "2021-08-02T05:16:28Z", "digest": "sha1:CUQDQCWWJMEKO2F5JOHVAG3HATDZGYYT", "length": 5138, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रोमन कॅथलिक चर्च - विकिपीडिया", "raw_content": "\n\"रोमन कॅथलिक चर्च\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nकॅथोलिक चर्चचे पवित्र साक्रामेंट\nनोत्र देम दे पॅरिस\nबासिलिका ऑफ सेंट पीटर\nबॉम्बे रोमन कॅथोलिक जिल्ह्यातील देवळांची यादी\nसेंट मायकल चर्च, मुंबई\nहोली क्रॉस चर्च, कुर्ला\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.jagrukta.org/news-today/most-expensive-petrol-in-country/", "date_download": "2021-08-02T06:19:36Z", "digest": "sha1:YSTOUZKPM2NQI552RUUXAJBDYQ7R4IBM", "length": 6009, "nlines": 47, "source_domain": "www.jagrukta.org", "title": "परभणीत देशातील सर्वात महाग पेट्रोल! - Jagrukta", "raw_content": "\nपरभणीत देशातील सर्वात महाग पेट्रोल\nपरभणीत देशातील सर्वात महाग पेट्रोल\nपरभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देश हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता, कोरोना लसींचा तुटवडा तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा सध्या जाणवत आहे. अशातच मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तेल कंपन्यानी बुधवार दि. 12 मे रोजी पुन्हा एकदा इंधनाच्या दरांमध्ये वाढ केली असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी 25-25 पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे.\nगेल्या दोन महिन्यांत देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरु होत्या. यादरम्यान इंधन दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले होते. तर निवडणुका दरम्यान चार ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्याचे देखील पाहायला मिळाले होते. मात्र निवडणुकांनंतर सात दिवसांतच इंधराचे दर गगनाला भिडले असून, महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचे पर्व सुरुच आहे. परभणीमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोलच्या दराची नोंद झाली असून, परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे तसेच डिझेलही 90 रुपये 68 पैसे दराने विक्री केले जात आहे.\nमागच्या आठवडाभरापासून देशभरात इंधन दरवाढ सुरु असून, आठ दिवसांत पेट्रोल 1 रुपया 40 पैसे तर डिझेल 1 रुपये 63 पैश्याने महागले आहे. ज्यामुळे परभणीत पेट्रोलने शंभरी पार केलीय तर डिझेलही नव्वद रुपयांच्या पुढे गेले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेली दरवाढ आजही कायम असून, बुधवारी पेट्रोलमध्ये 24 पैसे, डिझेलमध्ये 26 पैसे वाढ झाली आहे. याचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. तर परभणीत देशातील सर्वात महाग म्हणजे पेट्रोल 100.75 पैसे तसेच डिझेलही 90 रुपये 68 पैसे दराने विक्री केले जात आहे. अगोदरच कोरोनामुळे लागेलले लॉकडाऊन आणि त्यात ही इंधन दरवाढ त्यामुळे सर्वसामान्य परभणीकरांवर आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने ही दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे.\nजागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nराजकीय हस्तक्षेप आंचल गोयल यांच्या नियुक्तीच्या आड\nराज्यात पुढील आठवडाभर पावसाचा जोर कमी होणार\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक जारी\nदहावीची गुणपत्रिका 9 ऑगस्टपासून शाळांमध्ये मिळणार\nआता घरबसल्याच पिकांची नोंदणी करता येणार\nलोकसहभागातील विकासाचे आदर्श ग्रामपंचायती ठरतील : नवाब मलिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/all-lift-irrigation-scheme-on-solar/01181840", "date_download": "2021-08-02T05:07:18Z", "digest": "sha1:H6GNGJYOLU7KYDSGALMXW5JE37HBZLQZ", "length": 8954, "nlines": 37, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "सर्व उपसा सिंचन योजना सोलरवर - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » सर्व उपसा सिंचन योजना सोलरवर\nसर्व उपसा सिंचन योजना सोलरवर\nमुंबई: राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर आणण्याच्या दृष्टीने एक धोरण तयार करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.\nयाच बैठकीत नागपूरच्या पेंच व अन्य प्रकल्पांच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर घेण्यासाठी महानिर्मिती व जलसंपदा तसेच महाऊर्जा या तीनही विभागांनी एक धोरण तयार करावे अशी सूचना ऊर्जामंत्री यांनी दिले. उपसा सिंचन योजनेजवळील जागा सोलरसाठी वापरणे, पडित किंवा खडकाळ जागेचाही शोध घेणे, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्यासंदर्भात अभ्यास करणे व येत्या 15 दिवसात वरील विषयांवर अभ्यास करून धोरण तयार करून एका समितीचे गठन करण्याच्या सूचना ही त्यांनी केल्या.\nविदर्भ सिंचन विकास महामंडळाचे संचालक सुर्वे हे या समितीच्या अध्यक्षपदी राहतील. सदस्य म्हणून महानिर्मितीचे संचालक विकास जयदेव, महावितरणचे सतीश चव्हाण, महापारेषण संचालक गणपत मुंडे व महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पुरूषोत्तम जाधव यांचा समावेश राहील. 30 दिवसात या समितीने अभ्यास करून आपला अहवाल द्यायचा आहे.\nपेंच प्रकल्पाचा डाव्या उजव्या कालव्यातून रब्बीपिकासाठी शेतकऱ्यांनी पाणी देण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मध्यप्रदेश शासनाला विनंती करणार आहेत. पेंचचे मध्यप्रदेश शासनाकडे 288 दलघमी पाणी आहे. या पाण्यातून काही पाणी सोडले तर शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळू शकते. या बैठकीत भाजपचे नेते विकास तोतडे उपस्थित होते.\nसत्रापूर उपसा सिंचन योजना\nनवेगाव खैरीजवळ सत्रापूर उपसा सिंचन योजना असून जून 2018 अखेर 2345 हेक्टर सिंचन क्षमता नि‍र्माण झाली. वन व पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी या योजनेला मिळाली आहे. हा प्रकल्प जून 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिले.\nकुही तालुक्यातील चिचघाट गावाजवळ नागनदी व कन्हान नदीच्या संगमाजवळ हा प्रकल्प असून या प्रकल्पाचा आराखडा राज्य जल परिषदेने अजून मंजूर केला नाही. हा आराखडा मंजूर केल्याशिवाय कामांना सुरुवात करता येत नसल्यने राज्य जल परिषदेला येत्या आठ दिवसात आराखडा मंजूर करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. या प्रकल्पातून देण्यात येणाऱ्या पाण्याची पाणीपट्टी वूसल होत नाही. तसेच वीज देयकही थकले असल्याची माहीती समोर आली. परिणामी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.\nलखमापूर लघुप्रकल्प हिंगणा- कान्होलीबारा जिल्हा मार्गा पासून 2 किमी अंतरावर असून 703 लक्ष रूपये किमतीचा हा प्रकल्प आहे. तेवढयाच रकमेस प्रशासकीय मान्यताही प्राप्त आहे. सुधारित मूळ प्रशासकीय मान्यता 1909 लक्ष आहे. या प्रकल्पामुळे 8.40 हेक्टर वनजमीन बाधित असून वन व पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मान्याता या प्रकल्पाला मिळाली आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी सध्या काम बंद आहे.\nसिंचन व्यवस्थापनासाठी सन 2017-18 साठी अतिरिक्त निधीची मागणी नागपूर विभागाकडून करण्यात आली. सावनेरजवळील कोच्छी प्रकल्पासाठी 74 कोटीच्या पूरक अनुदानाची मागाणीही या बैठकीत करण्यात आली. 2 गावांचे पुनर्वसन व्हायचे असून त्यासाठी 10-15 घरांची अडचण असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.\n← महाराष्ट्र बिझनेस लीडर, इस्त्रायली उद्योजकांनी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046154304.34/wet/CC-MAIN-20210802043814-20210802073814-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}