{"url": "http://mahapolitics.com/assembly-election-result/", "date_download": "2020-09-22T20:54:02Z", "digest": "sha1:SVJT5PJ3NZG7YG7MJKWV3H3VWA5H4X6P", "length": 9102, "nlines": 118, "source_domain": "mahapolitics.com", "title": "‘हा’ उमेदवार म्हणतोय माझा पराभव निश्चित आहे ! – Mahapolitics", "raw_content": "\n‘हा’ उमेदवार म्हणतोय माझा पराभव निश्चित आहे \nमुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. त्यानंतर विविध माध्यमांनी एक्झिट पोल जाहीर केले. यामध्ये कुणाचा विजय होणार तर कोण जिंकणार याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु काही नेत्यांनी एक्झिट पोलवर आपला विश्वास नसून आपणच निवडणूक जिंकणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु अशातच वरळीमधून आदित्य ठाकरेविरोधात माझा पराभव होणार असल्याचं वक्तव्य मराठी बिग बॉसचे स्पर्धक आणि वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे अभिजीत बिचुकले यांनी केलं आहे.ठाकरे कुटुंबियांची संपत्ती आणि ताकद यामुळे माझा पराभव निश्चित असल्याचं बिचकुले यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान मी महाराष्ट्रातील स्टायलिश नेता आहे. मला फसवाफसवी जमत नाही. जे मी नेहमी कपडे घालतो, जसा राहतो म्हणून लोकांना मी त्यांच्यातला वाटतो. इतर नेते घरात वेगळ्या प्रकारचे कपडे घालतात, मात्र सार्वजनिक ठिकाणी वावरताना खादीचे सफेद कपडेच घालतात.\nयातून त्यांचा खोटेपणा उघड होतो,\nतसेच मला पराभूत करण्यासाठी ठाकरे कुटुंबियांना पैशाची ताकद लावावी लागली. परंतु ठाकरे कुटुंबियांनी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच मुंबईकरांनी माझ्यावर खुप प्रेम दाखवल्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचंही बिचकुले यांनी म्हटलं आहे.\nआपली मुंबई 6758 assembly 329 election 938 result 77 उमेदवार 52 निश्चित आहे 1 पराभव 21 माझा 3 म्हणतोय 1\n“यंदा लढवलेली निवडणूक अखेरची”, या नेत्यानं केलं जाहीर\nराष्ट्रवादीचा मेता म्हणतो, “आघाडीचा पराभव झाला तर काँग्रेसच जबाबदार\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nशरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमनसे नेत्यांचा गनिमी कावा, पोलिसांच्या नोटीसीनंतरही केला रेल्वेनं प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://barshilive.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-22T19:34:13Z", "digest": "sha1:YUKBSE5YHZJIMFKSGHPSSCI2L3CJCVF6", "length": 9521, "nlines": 103, "source_domain": "barshilive.com", "title": "महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत काम करणारे अनुभव सुखावणारे -उपमुख्यमंत्री अजित पवार", "raw_content": "\nHome राजकारण-समाजकारण महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत काम करणारे अनुभव सुखावणारे -उपमुख्यमंत्री अजित पवार\nमहाविकास आघाडीत शिवसेनेसोबत काम करणारे अनुभव सुखावणारे -उपमुख्यमंत्री अजित पवार\nमहाविकास आघाडीत शिवसेनेसोबत काम करणारे अनुभव सुखावणारे – अजित पवार\nमहाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत शिवसेनेचं योगदान महत्त्वाचं..\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nशिवसेना पक्ष आज आपला ५४ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत शिवसेनेचं महत्त्वाचं योगदान आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख पक्ष आज, महाविकास आघाडीत आमच्यासोबत असल्याचा आनंद आहे, असं पवार म्हणाले आहेत.\nशिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना सोबत घेत १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली होती. आजवर शिवसेना पक्षाने अनेक चढउतार पहिले आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत युतीमध्ये असणारी शिवसेना आज कॉंग्रेस – राष्ट्रवादीसोबत महाआघाडी करत सत्तेतील प्रमुख पक्ष बनला आहे.\nपक्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्तींनी निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीत युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विजय मिळवला. तर निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय महानाट्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या आग्रहामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.\nदिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या राजकीय कारर्किदीत एकदाही निवडणूक लढवली नव्हती. त्यानतर आता उद्धव ठाकरेंची विधानपरिषदेवर बिनविरोध झाली आणि ते सुद्धा आमदार झाले. त्यामुळे ठाकरेंच्या घरात दोन व्यक्ती ते सुद्धा पितापुत्र एकाचवेळी विधीमंडळाचे सदस्य झाल्यानं ठाकरे घराण्यात एका वेगळ्याच इतिहासाची नोंद झाली आहे\nPrevious articleपूरस्थिती टाळण्यासाठी कर्नाटकसोबत मुख्यमंत्रीस्तरावर बैठक घ्या\nNext articleकाँग्रेसमध्ये एवढे लाचार प्रदेशाध्यक्ष कधी बघितले नाही – राधाकृष्ण विखे पाटील\nराजेंद्र मिरगणे यांना महाविकास आघाडी सरकारचा धक्का; गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्षपद काढले\nकृष्णा भीमा स्थिरीकरण नव्हे तर नीरा भीमा स्थिरीकरणाचे काम सुरू; राज्य सरकार करतेय जनतेची दिशाभूल-मोहिते-पाटलांचा आरोप\nपुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद...\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला...\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nभीमेत 25 हजार क्यु. विसर्ग; पंढरीत 63 हजार क्युसेकने वाहतेय नदी\nसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; सात मृत्यू\nबार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nबार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 ...\nसोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण...\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/corona-cases-in-mumbai-increased-by-1066-in-a-day-48-death/208401/", "date_download": "2020-09-22T21:39:30Z", "digest": "sha1:6GII3H4DIDEYUD3CW5Z3XSNWFKELXX5K", "length": 6360, "nlines": 108, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Corona cases in mumbai increased by 1066 in a day, 48 death", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर CORONA UPDATE Corona Cases : मुंबईत कोरोनाचे १०६६ नवे रुग्ण, ४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू\nCorona Cases : मुंबईत कोरोनाचे १०६६ नवे रुग्ण, ४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू\nमुंबईमध्ये १०६६ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २३ हजार ३९७ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६७९६ वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये १०६६ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३६ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३६ पुरुष तर १२ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३५ जण हे ६० वर्षांवरील, तर १२ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.\nमुंबईत कोरोनाच्या १२३२ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ९६ हजार ५८६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के आहे. तर शहरात १९ हजार ७१८ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nपरप्रांतीयामुळे कोळी महिलांवर उपासमारीची पाळी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\nWorld Rose Day 2020: जाणून घ्या, भारतातील गुलाबांचे १३ प्रकार\nPhoto – काळाचा घाला झोपेत असतानाच कोसळली इमारत\nआरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आज मुंबईत मराठा समाज आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-09-22T22:18:06Z", "digest": "sha1:XRR6U5FLHFHLNOH55PLQ55YARF26D4CL", "length": 3463, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया चर्चा:अधिकारविनंती - विकिपीडिया", "raw_content": "\nचित्रे बरीच मोठी वाटत आहेत. त्यांचा आकार जरा लहान करावा ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:४७, १० जानेवारी २०१८ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०१८ रोजी ००:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/thomson-led-tv-will-be-available-for-rs-4999-during-flipkart-republic-day-sale/", "date_download": "2020-09-22T21:01:50Z", "digest": "sha1:ZHNLTFEVA7K2AZQYN6C2XQFF6TZTXTYG", "length": 19696, "nlines": 218, "source_domain": "policenama.com", "title": "Flipkart सेल : 4999 रूपयांमध्ये मिळणार 'या' कंपनीचा 24 इंची LED TV, पाहा ऑफर | thomson led tv will be available for rs 4999 during flipkart republic day sale | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये नाव समोर आल्यावर व्हायरल…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nFlipkart सेल : 4999 रूपयांमध्ये मिळणार ‘या’ कंपनीचा 24 इंची LED TV, पाहा ऑफर\nFlipkart सेल : 4999 रूपयांमध्ये मिळणार ‘या’ कंपनीचा 24 इंची LED TV, पाहा ऑफर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्लिपकार्ट सेलदरम्यान थॉमसन एलईडी टीव्ही लाईनअपमध्ये मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येणार आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहकांना कंपनीचा एलईडी टीव्ही 4,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टचा हा रिपब्लिक डे सेल्स 19 जानेवारीपासून सुरू होईल. दरम्यान, फ्लिपकार्ट प्लसचे सदस्य 18 जानेवारी रोजी रात्री 8:00 वाजेपासून या डील्स ला ऍक्सेस करू शकतील. सेलमधील बेसिक एलईडी टीव्ही 4,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. ही किंमत भारतातील कोणत्याही थॉमसन टीव्हीची सर्वात कमी किंमत असेल.\nफ्लिपकार्ट मधील थॉमसनने 24 इंचाचा एलईडी टीव्ही सर्वात कमी किंमतीला विकला जाईल. सेलमध्ये हा टीव्ही 7,499 रुपयांऐवजी 4,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. कंपनीचा 24 इंचाचा टीव्ही 20 W स्पीकर आउटपुट देते. तसेच कंपनीच्या दाव्यानुसार यामध्ये 60Hz रिफ्रेश रेट असलेले सॅमसंगचे पॅनेल वापरण्यात आले आहे. हा टीव्ही माय वॉल इंटरफेसवर चालतो आणि याची एक वर्षाची वॉरंटी देखील आहे.\nत्याचप्रमाणे सेलमधील उर्वरित थॉमसन टीव्ही मॉडेल्सवरही सूट दिली जाईल. ग्राहक 7,999 रुपयांऐवजी 32 इंचाचा एचडी टीव्ही 6,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतील. याव्यतिरिक्त, कंपनी ग्राहकांना UD9 मालिकेच्या चार मॉडेल्सवर सूट देण्याचा फायदा देखील देईल. ग्राहक 20,999 रुपयांमध्ये 43 इंचाचा 4 के यूएचडी टीव्ही खरेदी करण्यास सक्षम असतील. जर आपण एखादा मोठा स्क्रीन टीव्ही शोधत असाल तर आपण थॉमसनचे 50 इंच टीव्ही मॉडेल केवळ 19,499 रुपयात सेलमध्ये खरेदी करू शकाल. त्याला 30 टक्के सूट दिली जाईल.\nफ्लिपकार्टच्या आगामी विक्रीत थॉमसनचा 65-इंट्र अँड्रॉइड टीव्हीदेखील सूट दिली जाईल. ग्राहकांना तो 51,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. दरम्यान, भारतात हा टीव्ही 79,999 रुपयांमध्ये लाँच केला होता. आता यात ग्राहकांना 33 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सेलमधील आणखी बरेच थॉमसन टीव्ही मॉडेल्सवरही सूट देण्यात येईल, जे ग्राहक विक्रीदरम्यान पाहण्यास सक्षम असतील.\nदरम्यान, थॉस्मनने शुक्रवारी जाहीर केले आहे की, ही कंपनी भारतातल्या टीव्ही मॉडेल्ससाठी अधिकृत अँड्रॉइड सॉफ्टवेअर बनवेल. अशा परिस्थितीत, थॉमसन टीव्ही ही देशातील टीव्ही मॉडेल्ससाठी अधिकृत अँड्रॉइड सॉफ्टवेअर बनविणारी भारतातील पहिली टीव्ही कंपनी असेल. थॉमसनने नुकताच Google कडून परवाना घेतला असून गेल्या वर्षी मे महिन्यात अधिकृत Android टीव्हीच्या श्रेणीसह प्रीमियम टीव्ही विभागात प्रवेश केला आहे.\n‘हळदीच्या चहा’चे 4 प्रकार आणि 4 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nBlood Pressure : रक्तदाबावर उपाय सुचविणारे यंत्र, जाणून घ्या 4 महत्वाच्या गोष्टी\nतुमच्या घरातच असते 10 ते 30 टक्के अधिक प्रदूषण, जाणून घ्या माहिती\nआनंदी राहण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या ‘मानसशास्त्र’\nगोळ्यांपेक्षा नैसर्गिक पद्धतीने घ्या ‘ड जीवनसत्त्व’, या 7 गोष्टी लक्षात ठेवा\nआहारामध्ये ‘या’ 6 पदार्थांचा समावेश केल्यास टळेल स्तनाच्या कर्करोगाचा धोका \nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nपुणे महापालिकेच्या मुकादमासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nगोविंद कृपा हॉस्पिटलच्या वतीने महिलांची आरोग्य तपासणी\nहोळी खेळताना मोबाईल पाण्यात पडल्यास ‘तात्काळ’ करा ‘हे’ काम,…\n5 कॅमेरे असणार्‍या Realme 5i चं नवं व्हेरिएंट लॉन्च, किंमत फक्त 9999, जाणून घ्या\nTikTok चं नवीन म्युझिक App Resso भारतात लॉन्च, ‘हे’ आहेत फीचर्स, जाणून…\n Jio ची भन्नाट ‘ऑफर’, 199 रूपयांच्या रिचार्जमध्ये मिळणार…\n‘शाओमी’ची Leap Day 2020 ‘ऑफर’ : आज करु शकतात फक्त 29…\n‘सेक्स हॉर्मोन टेस्ट’ माहित आहे का \nनासाने पहिल्यांदा मरणाऱ्या ताराभोवती फिरणारा ग्रह शोधून…\nSBI SCO Recruitment 2020 : स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या 92…\nCorona Impact : 73% लोकांना खरेदी करायचीय नवीन गाडी, पब्लिक…\n कर्नाटकमधील ‘ही’ मुलगी दोन्ही…\nशेतकऱ्यांसाठी नवं ॲप, बळीराजाच्या ‘ईज ऑफ डुईंग…\nकरिनापासून दिशापर्यंत सर्वच अभिनेत्री वापरतात ग्लोईंग…\nतब्बल 10 महिने उलटूनही आरे आंदोलकांवरील गुन्हे कायम,आंदोलक…\n‘इनकम टॅक्स’ संबंधित विधेयक संसदेत झालं मंजूर,…\n‘आयुष्मान भारत’ योजनेसाठी पालिकेचा कालबध्द…\nपुणे : नायडू रुग्णालयात आणखी 10 संशयित रुग्ण, तपासण्या सुरु\nमुखाच्या कर्करोग रुग्णांत वाढ चिंताजनक: डॉ. जॉय घोष\nCoronavirus Impact : दिल्लीत ‘कोरोना’मुळं…\nHome Remedies : चमकूऱ्याच्या सेवनानं वाढते प्लेटलेटची…\nनिपाह व्हायरस वरील ‘प्राजक्त ‘ उपचार\nCoronavirus : ‘या’ चमत्कारी पानाचा रस पिल्यानं…\nकोरोनाच्या दहशतीखाली जग, 135 देशांत पोहचला व्हायरस, सील होत…\nCOVID-19 : रोज करा ब्रश, ओरल हायजीनने दात- तोंडासह…\n‘जेव्हा सिनेमातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसा-ढसा…\n‘भांडणाची सुरुवात मी नाही करत, परंतु संपवते…\nदिशा सालियाननं मृत्यूपुर्वी डायल केला होता 100 नंबर, नितेश…\nदूध आणि केळी एकत्र खात असाल तर व्हा सावध, होऊ शकतात अनेक…\nGold Price : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महागलं सोनं, जाणून…\nमुलांना तंदुरूस्त ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात समाविष्ट करा…\nपोटाच्या उजव्या भागात वेदनेची असू शकतात ‘ही’ 4…\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू \nछोट्या स्क्रीन साइज मध्ये पुढच्या महिन्यात येऊ शकतो iPhone…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nFact Check : महामारीमुळं शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थ्यांना…\n‘राहु-केतु’चे महापरिवर्तन म्हणजे काय \nदुखापतीमुळं बाहेरील कानात बदल होण्याची लक्षणे आणि त्यावर…\nPune : सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nआता प्रत्येक मौसमात घ्या भेंडीचा स्वाद ,ललित-54 वाण यशस्वी\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nIPL-13 च्या सामन्यात ‘रविचंद्रन अश्विन’सोबत झाला…\nकुटुंबासह साजरा केला करीना कपूर खाननं तिचा बथर्ड,…\nWork From Home : पाठदुखीपासून मिळेल मुक्ती, ‘या’ 4 सोप्या…\nमुंबई महापालिकेत भाजपला मोठा धक्का \nHealth Tips : चिंचेच्या रसात लपलंय निरोगी जीवनाचं रहस्य, जाणून घ्या चमत्कारी फायदे\nसमाजाप्रती बांधिलकी जपणारे डॉ. शंतनू जगदाळे\nUAN-Aadhaar Link : उमंग अ‍ॅपच्या मदतीनं EPF आकाऊंटला आधारसोबत करा लिंक, घरबसल्या करू शकाल अनेक काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%82/", "date_download": "2020-09-22T19:52:39Z", "digest": "sha1:NGVAKXGML64YWJGBAAIES62B3DSXZZUE", "length": 8518, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "देशात अनेक ठिकाणी भारत बंदला प्रतिसाद", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदेशात अनेक ठिकाणी भारत बंदला प्रतिसाद\nनवी दिल्ली: डाव्या संघटना, तसेच अनेक मुस्लीम संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली होती. देशात आज अनेक ठिकाणी भारत बंदचा प्रभाव दिसून येत आहे. उत्तरप्रदेश मध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच दिल्लीतील १४ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली असून, कर्नाटक, बिहार राज्यात विरोध प्रदर्शन सुरु आहे. नागरिकत्व कायदा सुधारणा कायद्या विरोधात देशातील पूर्वोत्तर राज्यात हिंसाच्रार उफाळून आला आहे. हा कायदा मागे घेण्यासाठी आज अनेक संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे.\nदिल्लीतील लाल किला, जामा मशीद, चांदणी चौक आणि विश्वविद्यालयातील प्रवेशद्वार बंद करण्यात आलायचे डीएमआरसीनं ट्विट करत सांगितलं आहे. तसेच जामिया मिलिया इस्लामिया, जसोला विहार, शाहीन बाग आणि मुनिरका स्टेशनांवरही ट्रेन थांबवण्यास मज्जाव करण्यात आला आहे.\nनागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात डावे आणि मुस्लिम संघटनांनी बंगळुरू बंदचं आयोजन केलं होतं. त्यामुळे टाऊन हॉल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बंगळुरूच्या ग्रामीण भागासह राजधानीमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून तीन दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आलं आहे.\nभुसावळात विस्थापितांना नागरी सुविधा द्या\nन्हावीत 24 डिसेंबरपासून सदगुरू स्मृती महोत्सव\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nन्हावीत 24 डिसेंबरपासून सदगुरू स्मृती महोत्सव\nफैजपूरातील मसाकाचा गाळप हंगाम यंदा बंद ठेवण्याचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-22T21:42:59Z", "digest": "sha1:2JKOI2NXPFV63GNNCB356DODZJ24XYZ5", "length": 8923, "nlines": 137, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "नवापूरला पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nनवापूरला पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना\nकोरोनाविषयी नियमांचे पालन करून दक्षता घ्यावी\nनवापूर: शहरातील काही भागात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी भेट देऊन पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याच्या सुचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. शहरात स्वच्छतेची कामे त्वरित सुरू करण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले. गावातील दुकाने नव्या निर्देशानुसार सुरू करताना गर्दी होणार नाही आणि कोरोनाविषयक नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.\nसरपणी नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ\nजिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते नवापूर तालुक्यातील वराडीपाडा येथे सरपणी नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी लहान कडवान आणि गंगापूर येथील कामालाही भेट देवून कामांची माहिती घेतली आणि मजूरांशी संवाद साधला.\nजिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी गुजरात सीमेवरील आरटीओ चेकपोस्टला भेट दिली. मजूरांना राज्याच्या सीमेवर पोहोचविण्याची व्यवस्था करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याकडे लक्ष देण्याच्या त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. परराज्यातील नागरिकांना एसटीद्वारे राज्याच्या सीमेवर पोहोचविण्याच्या नियोजनाबाबत त्यांनी माहिती घेतली.\nबेडापाडा येथे वृद्धासह लहान मुलावर अस्वलचा हल्ला\nलॉकडाऊनमुळे नागरिक घरात अन् चोरट्यांचा मंदिरांकडे मोर्चा\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nलॉकडाऊनमुळे नागरिक घरात अन् चोरट्यांचा मंदिरांकडे मोर्चा\nजळगाव शहरात आणखी २६ कोरोना बाधित; जिल्ह्यात एकूण ३० नवीन रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%B9/", "date_download": "2020-09-22T20:10:40Z", "digest": "sha1:VJSQED5EO7TOOBMDYJYU6PNZP5SCAYLV", "length": 9427, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळात गावठी पिस्टलसह आरोपी जाळ्यात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nभुसावळात गावठी पिस्टलसह आरोपी जाळ्यात\nजळगाव गुन्हे शाखेची गोपनीय माहितीवरून कारवाई : भुसावळात गावठी पिस्टल जप्तीचा धडाका कायम\nin खान्देश, गुन्हे वार्ता, ठळक बातम्या, भुसावळ\nभुसावळ : शहर गावठी पिस्टल विक्रीचे केंद्र ठरू पाहत असून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शहरात गावठी पिस्टल आढळत असल्याने सुज्ञ नागरीकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा गोपनीय माहितीवरून मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास यावल रस्त्यावरील फॉरेस्ट नाक्याजवळून संशयीत आरोपी सागर बापूराव सपकाळे (24, अंजाळे, ता.यावल) यास अटक केली असून संशयीताच्या ताब्यातून पिस्टल तसेच पाच जिवंत काडतूस जप्त केले आहेत. आरोपीविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nगोपनीय माहितीवरून केली कारवाई\nजळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक, हवालदार कमलाकर बागुल, नाईक दादाभाऊ पाटील, चालक प्रवीण हिवराळे आदींनी एक संशयीत गावठी कट्ट्यासह यावल रोडवरील फॉरेस्ट नाक्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला होता. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सागर सपकाळे आल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या अंग झडतीत 30 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे व मेड इन युएसए 32 एमएम लिहिलेले पिस्तुल तसेच दोन हजार पाचशे रुपये किंतमीचे पाच जिवंत काडतूस आढळल्याने त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध गुन्हे शाखेचे हवालदार रवींद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.\nमनवेलच्या पोलिस पाटलांचे प्रांतांनी केले निलंबन\nभुसावळात तीन गावठी कट्ट्यांसह चार जिवंत काडतूस पकडले\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nभुसावळात तीन गावठी कट्ट्यांसह चार जिवंत काडतूस पकडले\nबारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलीच अव्वल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AC-%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-22T19:43:43Z", "digest": "sha1:M6A5AMMLCJPIU3RTMDGREUC66NP5QVNL", "length": 9207, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मालेगाव येथुन आलेल्या ६ संशयितांना जळगाव हलवले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nमालेगाव येथुन आलेल्या ६ संशयितांना जळगाव हलवले\nचाळीसगाव/ जळगाव :- मालेगाव येथून आलेल्या ६ संशयितांना चाळीसगाव येथून जळगाव हलवण्यात आले असून सर्वत्र वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहेयाबाबत माहिती घेतली असता वरील सर्व जण नात्यागोत्यातील आहेत. तर सर्वांची मालेगाव येथील बाधित मृतकाच्या दफनविधीला उपस्थिती देखील असल्याचं कळते. यात त्यांना मालेगाव येथून चाळीसगाव आणणार्‍या रिक्षा चालकासह एकाच परिवारातील ५ जण असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मालेगाव येथील मृत बाधिताचे नातलग असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली असुन तेथे दफनविधीच्या कार्यक्रमाला देखील यांची उपस्थीती होती अशी माहिती हाती आल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवीण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर यांनी सांगितले. तर खबरदारी म्हणून नगरपालिका आरोग्य अधिकारी प्रभारी मुख्याधिकारी तहसीलदार अमोल मोरे यांनी रथगल्ली आणि यांचा रहीवास असलेला कसाईवाडा देखील सील करण्यात आला असून नागरिकांना घराबाहेर न निघण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नगरपालिका आरोग्य सभापती सायली रोशन जाधव यांचा हा प्रभाग असून त्यांनी लागलीच खबरदारी म्हणून आरोग्य विभागाला तातडीच्या उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत रथगल्ली ,कसाईवाडा, परिसर सेनेटाईज करण्यात येणार असून आजच त्यासाठी नगरपालिका कर्मचारी कामाला लागली असल्याची माहिती त्यांचे पती रोशन जाधव यांनी कळवले आहे.\nतहसीलमधून पळविलेले ट्रॅक्टर मोहाडीतील राजकीय पुढार्‍याच्या दारात\nपंतप्रधान सहाय्यता निधीला एक लाख 11 हजारांची मदत\nराजस्थान सरकारच्या अडचणी वाढल्या; भाजपने उचलले मोठे पाऊल\nहतनूरचे राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यात पळवले \nपंतप्रधान सहाय्यता निधीला एक लाख 11 हजारांची मदत\nयावलमध्ये हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.maitreegroup.net/2020/06/04/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-22T20:40:58Z", "digest": "sha1:BXNTSGKQOYVVCKIXAPXCGPDCGCR4TRR7", "length": 12350, "nlines": 84, "source_domain": "www.maitreegroup.net", "title": "विड्याच्या पानाचा इतिहास – Maitree Group", "raw_content": "\nआपल्या पैकी अनेकांना विड्याचे पान खायला आवडते. आपल्याकडे भारतात लोक या विड्याच्या पानाचे प्रचंड शौकीन असतात. पान खाणे हा अक्षरशः एक सेपरेट विधी आपल्याकडे चालतो. पानाचे वेगवेगळे प्रकार देखील प्रसिद्ध आहेत. “नागवेल” या वनस्पतीची हि पाने आपण जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून घेतो.\nया पानाचे फायदे आपल्या प्राचीन धर्मग्रंथात पण सांगितले आहेत. आयुर्वेदात पानांचे औषधी उपाय देखील सांगितले आहेत. अगदी आहाराच्या दृष्टीकोनातून बघायचे झाल्यास या पानामध्ये Calcium, Protein, Minerals यांचा अगदी उत्तम साठ आढळतो.\nअसं मानलं जातं कि या नागवेलीची पानं पूर्वी फक्त हिमालयातच सापडत असत. हिमालयामध्ये या पानांच्या विशिष्ट जातींची लागवड केली जात असे. हिमालयातील लोकांचा विश्वास होता कि स्वतः मत पार्वती आणि शिव यांनी पानाचे पहिले बीज शंकर्हीमालयात रोवले आणि तेथपासून या पानांची उत्पत्ती सुरु झाली.\nआज पान हे आपल्या संस्कृतीमध्ये मंगलदायी समजले जाते. अगदी तुळशीपत्र, बेल, मांजरी, दुर्वा या वनस्पती प्रमाणे विडयाला सुद्धा महत्व दिले जाते. कुठलाही लग्न समारंभ असो, पूजा असो विड्याची पाने अश्या वेळी तांब्याच्या कलशात ठेवायला वापरली जातात. या पानांना एक प्रकारचे सांस्कृतिक महत्व आपल्या समाजात आहे. पूर्वीच्या काळी जेंव्हा कुठली गोष्ट ठरायची तेंव्हा करार म्हणून विड्याची पाने एकमेकांना देण्याचा प्रघात होता.\nहे पान आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे उपयोगी ठरते. सगळ्यात पहिल्यांदा याचा महत्वाचा फायदा जर बघायचा झाला तर जेवण झाल्यानंतर अन्न पचवण्यासाठी पचन क्रिया वाढावी लागते. हि पचनक्रिया वाढवण्याचे काम हे पानामध्ये असलेल्या प्रोबियोटीक्समुळे केले जाते. त्यासाठी पचनाची समस्या ज्या व्यक्तींना आहे त्यांना पान, लवंग, कात कुटून खाण्यासाठी आवर्जून संग्गीतले जाते. किंबहुना जुन्या काळी घरात जेवणानंतर पान, कात, लवंग वगैरे खलबत्यात कुटून खाण्याची आपल्याकडे पद्दत होतीच.\nतोंडाचे जे काही विकार असतील त्यांच्यामध्येसुद्धा हे विड्याचे पान अत्यंत गुणकारी असते. आजकाल लोक तोंडाला दुर्गंध येऊ नये म्हणून मिंटच्या गोळ्या चघळत राहतात. पान फार कमी जणांना माहित असेल कि जर सकाळ संध्याकाळ जर पान खाल्ले तर तोंडाचा दुर्गंध कायमस्वरूपी निघून जाण्यास मदत होते\nअनेक गायक लोकांना आपण आत्तापर्यंत पान खाताना बघितले आहे. गायक लोक आपला गळा ठीक करण्यासाठी आणि आवाज मोकळा ठेवण्यासाठी हे पान खात राहतात. पान हिरड्यांवर आलेली सूज सुद्धा कमी करत. तसेच सर्दी आणि घसा बसला असेल कफ झाला असेल तरी त्यावरती विड्याची पाने मर्यादित प्रमाणत खाल्यास फरक पडतो.\nकात, चुना, सुपारी नागवेलीच्या पानांवर ठेऊन त्याची पुरचुंडी करून खाणे हा विड्याच्या पानाचा सगळ्यात सोपा प्रकार समाजाला जातो. उपलबध्त्ता असेल त्या प्रमाणे विड्यात काजू पावडर, बदाम पावडर, सुंठ पावडर, गुलकंद, खोबर्याचा कीस, जायफळ, लवंग, मिरे, बडीशेप, असे अनेक पदार्थ घातले जातात.\nआपल्या इतिहासात सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे तो त्रयोदशगुणी विडा. तब्बल १३ प्रकारचे पदार्थ वापरून हा विडा बनवला जातो. कात, विलायची, लवंग, खोबरे, बडीशेप, सुपारी, खसखस, केशर, जायपत्री, कापूर, ज्येष्ठमध, कंकोळ हि सर्व प्रकारची सामग्री घालून हा विडा तयार केला जातो. भारतातील प्रमुख देवस्थानांमध्ये त्रयोदशगुणी विडा देवाला नैवेद्यमध्ये अर्पण करण्याची पद्दथ आहे. यात सगळ्यात श्रीमंत संस्थान असलेल्या तिरुपती बालाजीच्या मंदिराचा देखील समावेश आहे.\nकातगोळ्या या कातापासून बनवलेल्या गोळ्या असतात. विडयाला सुगंध यावा आणि तोंडाचा दुर्गंध जावा म्हणून खास पान बनवताना या कातगोळ्याचा मुक्तहस्ते वापर केला जातो.\nकातगोळ्या तयार करण्याची पद्दथ:\nप्रथम कटाचे शुद्ध तुकडे घेतले जातात ते कुटून बारीक करून त्याची वस्त्रगाळ पूड बनवली जाते. केवड्याची ताजी पाने घेतात व त्या पानावर हि वस्त्रगाळ केलेला कात ठेऊन तिची गुंडाळी केली जाते. हि कटाची पूड भरलेली केवड्याची पाने आठवडाभर ठेऊन दिली जातात. अगदी ओलसर अश्या पानामध्ये हि पूड गुंडाळून ठेवल्या मुळे ६-७ दिवसानंतर केवड्याच्या पानाचा रस पुडी मध्ये उतरतो आणि कातला केवड्याच्या सुगंधाचा घमघमाट यायला सुरुवात होते. हि केवड्याचा रस शोशून घेतलेली कटाची पूड नंतर वेगळी काढतात.\nअश्या प्रकारे प्राचीन काळापासून स्वतःचा महिमा टिकवून ठेवलेले हे गुणकारी पान आजही आपल्या चवीला उपयोगास येते.\nDattatrey Nawale on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nKanchan Athalye on बडीशेप खाण्याने होणारे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://barshilive.com/it-is-a-matter-of-satisfaction-that-there-is-no-interim-stay-on-post-graduate-medical-maratha-reservation/", "date_download": "2020-09-22T20:28:05Z", "digest": "sha1:UVJWUGOUNKPU3QZSP22BQ4MNZK42MBOY", "length": 9653, "nlines": 104, "source_domain": "barshilive.com", "title": "पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब", "raw_content": "\nHome महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब\nपदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब\nपदव्युत्तर वैद्यकीय मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती नाही ही समाधानाची बाब\nमराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nमुंबई, दि. १५ : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेतील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी वारंवार अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु, राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडली व विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.\nसर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेल्या सुनावणीवर ते बोलत होते. श्री. चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवर २७ जुलैपासून नियमित सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. या सुनावणीत राज्य शासन भक्कमपणे बाजू मांडेल.\n#PGMedicalAdmission चे #मराठाआरक्षण स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला, याचा मनःस्वी आनंद आहे. आरक्षणाच्या विरोधकांनी वारंवार अंतरिम स्थगिती मागितली. परंतु, राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडून विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला. सर्वोच्च न्यायालयाचे आभार. pic.twitter.com/ZKs0gylvSH\nशासनाच्या वतीने मुकूल रोहतगी व परमजितसिंग पटवालिया युक्तीवाद करणार असून, प्रख्यात वकिल कपिल सिब्बल व रफिक दादा हे मराठा आरक्षणाच्या बाजूने हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडणार आहेत.\nआजच्या सुनावणीत वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास अंतरिम स्थगिती न दिल्याबद्दल श्री. चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.\nPrevious articleभाग-1 : आपला व्यवसाय यशस्वी कसा करावा हा प्रश्न सतावत असेल तर हा लेख वाचायला हवा\nNext articleरिलायन्स इंडस्ट्री वार्षिक सभा: जिओ प्लॅटफॉर्मवर गुगलची 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक ; वाचा मुकेश अंबानींच्या 10 महत्वपूर्ण घोषणा\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला अन् चार जणांचा जीव गेला\nआग्रा येथील वस्तू संग्रहालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ;मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा\nपुण्यात चोरलेल्या बुलेट उस्मानाबाद जिल्ह्यात विकणारी टोळी हिंजवडी पोलिसांच्या जाळ्यात; चौघांना अटक, आठ बुलेट जप्त\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद...\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला...\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nभीमेत 25 हजार क्यु. विसर्ग; पंढरीत 63 हजार क्युसेकने वाहतेय नदी\nसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; सात मृत्यू\nबार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nबार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 ...\nसोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण...\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/heavy-rain-numbers-are-cross-last-year-and-runout-hundred-percent-rain-in-jalgaon-district/articleshow/71070470.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-22T21:57:31Z", "digest": "sha1:YM62GVLR3SCQY7R5BUZ2H42NWMJ6TP2M", "length": 14083, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवार्षिक सरासरीच्या शंभरीकडे पाऊस\nजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमानाने वार्षिक सरासरीची नव्वदी पार करून शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे. जिल्ह्यात दि. १० सप्टेंबरपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९४.३ टक्के इतका पाऊस पडला आहे.\nरावेरमध्ये सर्वाधिक; चाळीसगावात तालुक्यात कमी\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nजिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमानाने वार्षिक सरासरीची नव्वदी पार करून शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे. जिल्ह्यात दि. १० सप्टेंबरपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९४.३ टक्के इतका पाऊस पडला आहे.\nजिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६३.३ मिलीमीटर इतके असून, मागील वर्षी १० सप्टेंबर, २०१८ पर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ६३.१ टक्के म्हणजेच ४२७.३ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी मात्र ६२५.२ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे आता यावर्षी पावसाने शंभर टक्के पावसाकडे वाटचाल सुरू केली आहे.\nजिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता आजपर्यंत सर्वाधिक ११३.८ टक्के इतका पाऊस रावेर तालुक्यात पडला आहे. तर सर्वात कमी म्हणजेच ७५.६ टक्के पाऊस चाळीसगाव तालुक्यात पडला आहे. दि. ९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे एका दिवसात वार्षिक सरासरीच्या २७.४ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली आहे.\nजिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यावर्षी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये रावेर, यावल, एरंडोल, मुक्ताईनगर, बोदवड, चोपडा, अमळनेर, जामनेर आणि जळगाव या तालुक्यांचा समावेश आहे. तर उर्वरित तालुक्यांमध्येही पाऊस चांगला आहे मात्र, त्याची टक्केवारी ही ९० ते ७० टक्क्यांच्या घरात नोंद करण्यात आली आहे. यावर, रावेर तालुक्यात शंभर टक्क्यांच्यावर पाऊस झाल्याची नोंद केली आहे.\nतालुकानिहाय पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)\nकंसात (वार्षिक सरासरीशी टक्केवारी)\nरावेर - ७६०.२ (११३.८)\nयावल - ७२७.१ (१०४.२)\nमुक्ताईनगर - ६२४.६ (९९.८)\nएरंडोल - ६२१.८ (९९.८)\nभुसावळ - ६६३.५ (९९.१)\nअमळनेर - ५६७.४ मि.मी. (९७.५)\nचोपडा - ६६७.७ मि.मी. (९६.६)\nजामनेर - ६८८.८ (९५.५)\nबोदवड - ६३४ (९४.७)\nपारोळा - ५५८.६ मि.मी. (९०.६)\nजळगाव - ६२२.५ मिलीमीटर (९०.५)\nधरणगाव - ५५१.२ (८८.५)\nपाचोरा - ६४४.९ (८६.७)\nभडगाव - ५४६.६ (८१.६)\nचाळीसगाव - ४९९.३ (७५.६)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nपतीच्या सहकार्यानेच मित्राकडून पत्नीवर अत्याचार, दोघांव...\nमहाराष्ट्रातील 'हा' जिल्हा सावरतोय; रुग्ण बरे होण्याचे ...\n'Smart helmets: करोनाला रोखण्यासाठी 'स्मार्ट हेल्मेट'; ...\nगोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का नाही\nनंदुरबारमध्ये गणेश विसर्जनावेळी ६ तरुणांचा बुडून मृत्यू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nआयपीएलRR vs CSK: बलाढ्य चेन्नईवर राजस्थानचा दमदार विजय\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nदेशदाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २०३ कोटींची मालमत्ता जप्त\nदेशश्रीनगर भूकंपाने हादरलं, पण काश्मीर खोऱ्यात पसरल्या अफवा\nदेशबिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेंनी घेतली VRS, निवडणूक लढणार असल्याची चर्चा\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nकार-बाइकहोंडाचे दमदार स्कूटर येत आहे, जाणून घ्या डिटेल्स\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/Nagpur.html", "date_download": "2020-09-22T21:11:35Z", "digest": "sha1:M4UW5IOTXNQGAIG6K3YZDJMG5MG2N5FC", "length": 42974, "nlines": 211, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " नागपूर", "raw_content": "\nनागपूरकरांना तुकाराम मुंढेंचा अलविदा\nराज्य सरकारतर्फे मुंढेंची नवी बदली रद्द..\n रुग्णवाहिका न मिळाल्याने कोरोनाग्रस्ताचा मृत्यू\nनातेवाईकांचा प्रशासनावर गंभीर आरोप ..\nफडणवीसांनी मांडली पूरग्रस्तांची व्यथा\nरहायला घर नाही, खायला अन्न नाही, पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत करावी..\nगडकरी जेव्हा गुरुजनांसह घेतात हुरडा पार्टीचा आनंद\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या दिलखुलास स्वभावासाठी प्रसिद्ध आहेतच. मात्र, ते एक खवय्येही आहेत हे त्यांनी आपल्या विविध मुलाखतींमध्ये वेळोवेळी कबुलही केले आहे...\nमाझ्या मागच्या षडयंत्रामागे कोण ते योग्यवेळी बाहेर येईल : फडणवीस\nमाझ्या मागच्या षडयंत्रामागे कोण आहे ते योग्यवेळी बाहेर येईल, असा इशारा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नागपूरच्या दिवाणी न्यायालयाने निवडणूक शपथपत्रातील माहिती लपवल्या प्रकरणी त्यांना दिलासा दिला आहे. यानंतर प्रतिक्रीया देताना ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. न्यायालयाने फडणवीस यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. ..\nशरद पवार साहेब या १२ प्रश्नांची उत्तरे द्या \nएल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रश्नी तपासावर भूमिका घेणाऱ्या शरद पवार यांना थेट प्रश्न..\nझुंज अपयशी ; हिंगणघाट पीडितेच्या मृत्यू\nआजच न्याय द्या अन्यथा मयत स्वीकारणार नाही, गावकरांसहित कुटुंबीयांची मागणी..\nशिवसेनेचे हिंदुत्व ढोंगी : नितीन गडकरी\nशिवसेना भगव्याचा देखावा करते, मात्र, प्रत्यक्षात शिवसेना काँग्रेसच्या रंगात मिसळली आहे, असा घणाघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. शिवसेनाने मुख्यमंत्रीपदासाठी आपल्या विचारधारसरणीशी सौदा केला आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादीसोबत मिळून शिवसेना फक्त सत्तेसाठी एकत्र आली आहे, असेही ते म्हणाले. नागपूरमध्ये पंचायत सभा निवडणूकांच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते...\nठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला : विरोधी पक्षनेते\nसरसकट कर्जमाफीचे आश्वासन देऊन २ लाख माफ केले असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला..\nकर्जमाफी जाहीर, पण फायदा कोणाला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सशर्त २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा..\nमंत्र्याची सही असूनसुद्धा फक्त अधिकाऱ्यांवर खापर : देवेंद्र फडणवीस यांचा आरोप\nवेळ पडल्यास आपण या प्रकरणात मध्यस्ती अर्ज करू अशी भूमिका विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी घेतली आहे..\nमेट्रो कारशेड ची स्थगिती तातडीने उठावा : आशिष शेलार\nअहंकारापोटी मुंबईकरांच्या मेट्रो कारशेडला दिलेली स्थगिती तातडीने उठवा अशी मागणी करीत आज माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा आमदारांचे विधानभवन पायऱ्यांवर निदर्शने केली. Ashish Shelar protest in Nagpur for demand start arey carshed work..\nमोदीजी आता तुम्हीच कर्जमाफी करा\nराज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने ६ हजार ६०० कोटी रुपये मंजूर केले असून यापैकी २ हजार १०० कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत. Uddhav Thackeray demands Rs 14000 crore to govt ..\nशेतकऱ्यांना मदतीची घोषणा केंद्राच्या जिवावर केलेली का \nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये विचारला सवाल..\nराहुल गांधी माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही : फडणवीस\nनागपूर विधिमंडळ अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने 'मी पण सावरकर', अशी टोपी घालून राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. सभागृहाबाहेर झालेल्या या आंदोलनाचे पडसाद सभागृहातही उमटले. भाजपच्या सर्व आमदारांनी मी पण सावरकर अशी टोपी घालून काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला...\n काँग्रेस आणि आमच्यात मतभेद आहेत : उद्धव ठाकरे\n\"सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी आमच्या ठरावाची गरज काय, भाजपच्या हातात सर्वाअधिकार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना आजवर भारतरत्न का मिळाला नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. विरोधकांनी टाकलेल्या चहापानावरील बहिष्कारावर प्रतिक्रीया देताना 'चहापानावर बहिष्कार टाकणे ही एक परंपराच झाली आहे का \nनागपूरमध्ये सापडल्या ब्रिटिशकालीन तोफा\nनागपूरमध्ये सापडल्या ब्रिटिशकालीन तोफा..\nगुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्थांची जबाबदारी महत्त्वाची : डॉ. मोहनजी भागवत\n''उत्कृष्ट गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हीच गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने निर्भय आत्मविश्वास देणारे व्यक्तीमत्व तयार करणे ही शैक्षणिक संस्थांची जबाबादारी आहे,'' असे प्रतिपादन डॉ. मोहनजी भागवत यांनी नागपूर येथे केले. नागपूरमध्ये झालेल्या 'इंटरनॅशनल प्रिंसिपल एज्युकेशन कॉन्फरन्स' (आयपीईसी) या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. ..\nपवारांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका गाडीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या पाहाणीसाठी गेले आहेत. नागपूरच्या जामगाव परिसरातून पवारांचा ताफा जात असताना अपघातात दुचाकीचाला त्यांच्या ताफ्यातील गाडीची धडक बसली. यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. ..\nफडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होणार : नितीन गडकरी\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास..\n जागांची घोषणाही रात्रीपर्यंत होणार\nशिवसेना, भाजप, रिपाई आणि इतर घटक पक्षांना एकत्र घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे...\nभाजपसाठी खस्ता खाणाऱ्यांनाच यशाचे श्रेय : नितीन गडकरी\n\"भाजपमध्ये 'कोटा सिस्टीम' नाही : बायका-मुलांना तिकीट मागू नका \nनागपूर होणार विमाननिर्मिती हब : नितीन गडकरी\nनागपूरच्‍या मिहान विशेष औद्योगिक क्षेत्रामध्‍ये (सेझ) 'टाल' या विमान कंपनीने निर्मिती चालू केली असून, बोईंग या एयरक्राफ्ट निर्मिती करणाऱ्या कंपनीला २५ हजार फ्लोर बीमचा पुरवठा करून या कंपनीने एक विक्रम स्‍थापित केला आहे. नागपूरचे एव्हिएशन मॅन्‍युफॅक्चरिंग हबचे स्‍वप्‍न यामुळे अधिक बळकट होईल, असा आशावाद केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी व्‍यक्‍त केला. ..\nवर्षानुवर्षांच्या प्रयत्नांमुळे कलम ३७० रद्द : सरसंघचालक\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल येथील मुख्यालयात सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण..\nलघु उद्योग भारतीचा १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान रजत जयंती महोत्सव\nलघु उद्योग भारतीच्या रजत जयंती महोत्सवास आयोजन नागपूर येथे १६ ते १८ ऑगस्ट या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात सूक्ष्म आणि लघु उद्योगांशी निगडित विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. या महोत्सवाचे उदघाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे...\nकेवळ चांगल्या लोकांनाच पक्षात प्रवेश : मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला\nसरकार सत्तेचा वापर आमदार फोडण्यासाठी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावत शरद पवारांनी आत्मचिंतनाची गरज असल्याचा टोला त्यांना लगावला आहे. ..\nयोगशास्‍त्र हे भारतीय संस्‍कृती, इतिहास व वारसा यांचे प्रतीक - नितीन गडकरी\n'पूर्ण विश्‍वात आंतरराष्‍ट्रीय योग दिवस उत्‍साहाने साजरा होतो आहे. भारतीय संस्‍कृती, इतिहास व वारसा यांचे प्रतीक योगशास्‍त्र आहे व जगामध्‍ये याला मान्‍यता मिळाली..\nलघू उद्योग आणि रोजगार निर्मिती हेच लक्ष : नितीन गडकरी\nनागपूरकरांनी केले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे जंगी स्वागत..\nLive Update : विदर्भातही भाजपची आघाडी\nदेशभरातील लोकसभा मतदार संघांप्रमाणे भाजपप्रणित एनडीएने विदर्भाच्या गडावरही आघाडी मिळवलेली आहे...\nरतन टाटा आणि डॉ. मोहनजी भागवत यांची भेट\nसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची भेट घेतली आहे. नागपूर येथील संघमुख्यालयात या दोघांची भेट झाली..\nनाना पटोलेंवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा\nउच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल चुकीची माहिती आपल्या ट्विटरवर पोस्ट केल्याप्रकरणी तक्रार..\nदेशवासियांनो देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा - डॉ. मोहनजी भागवत\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपला नागपूर येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी देशवासियांनो मतदान करण्याचे आवाहन केले..\n'स्ट्रॉग रूम' फुटेज मागणी संदर्भात न्यायालयाचा पटोलेंना दणका\nईव्हीएम ठेवलेल्या 'स्ट्रॉग रूम'चे सीसीटीव्ही फुटेज मिळणार नाही असे न्यायालयाने ठणकावले आले..\nवायुसेनेच्या कृतीतून पुलवामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली - सरसंघचालक\nस्वा. सावरकरांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. त्यांच्या अलौकिक प्रतिभेचे वर्णन काही मिनिटात करणे अशक्य आहे. त्यांच्यातीन एकेका पैलूबाबत भाष्य करायचे तर अनेक दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करावी लागेल...\nनाट्यसंमेलनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर : अभिराम भडकमकर, वामन केंद्रे यांचा सन्मान\n९९ व्या नाट्यसंमेलनाच्या तारखांची घोषणा मंगळवारी नागपूर येथे करण्यात आली. अनेक दिग्गज नाट्यकर्मींचा यावेळई विशेष सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नाट्यकर्मी , दिग्दर्शक आणि नुकताच पद्मश्री हा मानाचा पुरस्कार जाहीर झालेले वामन केंद्रे आणि नुकत्याच संपन्न झालेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार मिळवलेले लेखक अभिराम भडकमकर आणि लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे ह्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले...\nसंघ सर्वाधिक धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक\nडॉ. हेडगेवार यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून आज जगभरात संघाच्या शाखा आहेत. तर गोकळवलकर गुरुजी एक युगपुरुष होते..\nजनावर तस्करांनी पोलिसाला चिरडले\nजनावरांची तस्करी करणाऱ्या एका वाहनाने पोलिसा शिपायाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील खांबाडा तपासणी नाका येथे ही घटना घडली. ..\nआम्ही जात नव्हे तर गुण, कर्तृत्व पाहतो : नितीन गडकरी\nआम्ही जात नव्हे तर व्यक्तीचे गुण आणि कर्तृत्व पाहतो, अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठवाहतूक आणि गंगा पुनर्नवीकरण मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला...\nनागपूरमध्ये रुग्णालयाला आग ; कामगार अडकले\nशहरातील किंग्जवे भागात जुना परवाना भवनाच्या जागी उभारल्या जात असलेल्या किंग्जवे रुग्णालयाच्या इमारतीला बुधवारी दुपारी अचानक आग लागली...\nसाहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा\nअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे साहित्य विश्वात पुन्हा खळबळ उडाली आहे...\nमराठी माणूस होणार पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा विश्वास\n'एक मराठी माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान होईल', असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे...\n''विदर्भात व्यवसायाभिमुख मनुष्यबळाची गरज''\nविदर्भात खनीज व वनसंपत्तीवर आधारित उद्योगांची स्थापना झाल्यास त्यांना लागणारे कुशल मनुष्यबल निर्माण होणे गरजेचे..\nयुथ एम्पॉवरमेंट समिटमुळे युवा सशक्तीकरणाला चालना - मुख्यमंत्री\nयुथ एम्‍पॉवरमेंट सामिटच्‍या माध्‍यमातून युवा सशक्‍तीकरणाला चालना मिळाली आहे, अशी भावना महाराष्ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्‍यक्‍त केली. ..\nचंद्रशेखर धर्माधिकारी यांचे निधन\nमुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांनी नागपुरातील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी करणार समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन\nराज्य सरकारचा महत्वकांशी प्रकल्प असलेला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनाचा अखेर मुहूर्त ठरला आहे..\nड्रायव्हिंग लायसन्सवर होणार अवयवदानाच्या इच्छेची नोंद\nआता यापुढे ज्या व्यक्तीची अवयव दान करण्यची इच्छा असेल. त्या व्यक्तीच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर ही गोष्ट नमूद करण्यात येणार आहे...\nसावधान; ब्लू व्हेलचे जाळे पसरतेय\nया गेमने पुन्हा डोके वर काढल्याचे पाहायला मिळाले असून या गेममुळे नागपुरात एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे...\nस्वयंपूर्ण व सुरक्षित रस्ते बांधण्याचे आव्हान अभियंत्यांनी स्वीकारावे : मुख्यमंत्री\nबांधकामाच्या क्षेत्रातील तंत्रज्ञानात जागतिक स्तरावर झपाट्याने बदल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आधुनिक, अद्ययावत, शाश्वत, स्वयंपूर्ण व सुरक्षित रस्ते बांधणीवर भर देण्याचे आव्हान बांधकाम क्षेत्रातील अभियंत्यांनी स्वीकारावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले...\n नागपूरात घडला अजब प्रकार\nआजवर सोने,चांदी,रोख रक्कम यांसारख्या वस्तूंची चोरी झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. पण केस चोरीला गेल्याची घटना प्रथमच नागपूरमध्ये घडली आहे...\nमहानगरपालिकांनी शहराच्या शाश्वत विकासावर भर द्यावा\nमहापौरांना जादाचे अधिकार मिळायला हवा, मात्र या अधिकाराचा वापर शहर विकासासाठी व्हावा असे मत गडकरी यांनी व्यक्त केले..\nआता दारूही घरपोच मिळणार\nमद्यपींसाठी राज्य सरकार एक नवे धोरण राबविण्याचा विचार करत आहे. ..\nरा. स्व. संघ विजयादशमी उत्सवास कैलास सत्यार्थी उपस्थित राहणार\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग, नागपूर येथे होणार्‍या विजयादशमी उत्सवास प्रमुख अतिथी म्हणून यंदा बालअधिकार कार्यकर्ता व नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी उपस्थित राहणार आहेत...\nआशिष देशमुख यांचा राजीनामा\nकाँग्रेसचे माजी मंत्री रणजीत देशमुख यांचे ते चिरंजीव असून वडिलांप्रमाणेच ते काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेण्याची शक्यता..\nनागपूरमध्ये अपघातात पाच जण ठार\nजिल्ह्यातील कळमेश्वर-सावनेर मार्गावर वरोडा शिवारात भरधाव ट्रकने एका रिक्षाला धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षातील पाच जण जागीच ठार झाले...\nशहरी नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ नागपूरात बॅनर्स\nनागपूरात शहरी नक्षलवादाच्या समर्थनार्थ काही ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले होते. हे बॅनर लावणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे...\nविदर्भात पावसाचा जोर वाढणार\nबंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे...\nस्वामीनाथन आयोगामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा - सदाभाऊ खोत\nकेंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी व त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने स्वामीनाथन आयोग आणला...\nआता शनी शिंगणापूर देखील सरकार जमा\nश्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त विधेयक २०१८ विधानसभेत मंजूर झाले आहे...\nराज्यात फास्टॅग (FASTag) यंत्रणा लागू करणार - मदन येरावार\nराज्यातील टोलनाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि या सर्वांमुळे वाहनचालकांचा वाया जाणारा बहुमूल्य वेळ यावर उपायासाठी फास्टॅग यंत्रणा राज्यात राबविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज विधानपरिषदेत सांगितले...\nआता काय पतंजली आणि रिलायन्स डेअरीची वाट पाहताय का \nराज्यामध्ये समाधानकारक पाऊस पडता असताना शेतकऱ्याला शेतात काम करण्यासऐवजी रस्त्यावर आंदोलन करावे लागत आहे. ..\nदूध दरवाढीवरून विरोधक आक्रमक ; सभागृहाचे कामकाज तहकूब\nशेतकऱ्यांचा प्रश्न हा अत्यंत जटील असून यावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली आहे. ..\nस्वाभिमानीच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा\nपावसाळी अधिवेशनाच्या आजच्या कामकाजामध्ये शेतकऱ्यांच्या दुध दरवाढीचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. ..\nनागपूर बनणार देशाचे ‘लॉजिस्टिक हब’ : मुख्यमंत्री\nअनेक पायाभूत सुविधांचे मुख्य प्रकल्प नागपूर मध्ये उभे राहत आहे. कुशल मनुष्यबळ तयार होत आहे. त्यामुळे नागपूर लवकरच केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे ‘लॉजिस्टिक हब’ बनून पुढे येईल असे ते म्हणाले...\nडॉ. आंबेडकरांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार\nचैत्यभूमी, दादर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकासाठी इंदू मिलच्या साडेबारा एकर जमिनीचे १०० टक्के हस्तांतरण झाले. ..\nविधानपरिषद तहकूब, नाणार प्रकल्पावरुन गदारोळ\nगेले २ दिवस नागपूर येथे नाणार प्रकल्पावरुन विधानसभा आणि विधान परिषदेत गोंधळ सुरु आहे. काल या वादावरुन राजदंड पळवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केल्यानंतर आज देखील या प्रकरणावरुन वातावरण तापले आणि अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करणे भाग पडले. विधानसभेपाठोपाठ विधानपरिषदेतदेखील नाणारवरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेले पहायला मिळाले...\n'नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे'\nग्रीन रिफायनरी व न्युक्लिर पॉवर प्रोजेक्ट या दोन्ही प्रकल्पात एरियल अंतर फक्त २.५ किमी असल्याने हा प्रकल्प कोकणासाठी धोकादायक आहे...\nअवैध वाळू उपसा रोखण्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने चित्रीकरण विचाराधीन - चंद्रकांत पाटील\nराज्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने चित्रिकरण करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. ..\nनाणारवरुन विधानसभेत गोंधळ, राजदंड पळवण्याचा प्रयत्न\nनाणारच्या मुद्यावरुन आज विधानसभेत गोंधळ झाला. शिवसेनेच्या आमदारांनी आज गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावरुन विधानसभेत मोठा गदारोळ झाला. नाणार प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी शिवसेनेच्या आमदारांची मागणी होती. नितेश राणे यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला...\nवाळूउपसावर बंदी आणली जाईल का\nनदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. सरकारने ज्याप्रमाणे प्लास्टिक बंदी आणली, त्याप्रमाणे वाळूउपसावर बंदी आणली जाईल का असा प्रश्न आज राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी आज उपस्थित केला. आज नागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवाशनात महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हा विषय उपस्थित केल्यानंतर अजित पवार यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. ..\nपोषण आहारात दूध व दूध भुकटीचा समावेश - महादेव जानकर यांची विधानसभेत माहिती\nदूध व दूध भुकटी निर्यात करणाऱ्या उत्पादकांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्याबरोबरच शालेय पोषण आहार योजनांमध्ये दूध किंवा दूध भुकटीचा समावेश करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/maharashtra-political-crisis-which-party-form-government-all-party-mla-in-worry-143948.html", "date_download": "2020-09-22T22:19:33Z", "digest": "sha1:PIRJLWJTY6VACH3EZ4AAJPR5DLKIJXRG", "length": 15787, "nlines": 191, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "राज्यात कोणाचं सरकार येणार? सर्वपक्षीय आमदार संभ्रमात", "raw_content": "\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थान रॉयल्ससमोर तगड्या चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान\nरिया चक्रवर्ती आणखी अडचणीत; न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ\nकांदा-बटाट्यानंतर आता अंड्यांच्या किंमतीत वाढ, एक डझन अंड्यांची किंमत…\nराजकारण विधानसभा 2019 हेडलाईन्स\nराज्यात कोणाचं सरकार येणार\nमहासेनाआघाडीच्या बैठकांचे सत्र सुरु असताना दुसरीकडे आमदारांसह कार्यकर्तेही संभ्रमात (Maharashtra political crisis) आहेत.\nसुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा 27 व्या दिवशीही कायम (Maharashtra political crisis) आहे. एकीकडे महासेनाआघाडीच्या बैठकांचे सत्र सुरु असताना दुसरीकडे आमदारांसह कार्यकर्तेही संभ्रमात (Maharashtra political crisis) आहेत. नक्की चर्चेतून अंतिम बाहेर काय येईल यावर अद्याप निर्णय झालेला आहे. त्यामुळे चर्चांचे सत्र वाढल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली (Maharashtra political crisis) आहे.\nकाँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे तिन्ही पक्ष वेगळ्या विचारधारेचे असल्याने आघाडी व्हायला वेळ लागत आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका होत आहेत. पण या बैठकांच्या फेऱ्यांबरोबर कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर काही कार्यकर्ते वेळात वेळ काढून राडकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.\nविधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिना होत आला आहे. तरीसुद्धा अद्याप सरकार स्थापना झालेली नाही. त्यात राजकीय पक्षांचे नेते वेगवेगवळी विधान करत आहे. त्यामुळे आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात आमदारांसोबत पक्षातील नेतेही बुचकाळ्यात पडले (Maharashtra political crisis) आहेत.\nराज्यात नव्या समीकरणांची नांदी होऊ घातली आहे. एकत्र विधानसभा लढलेले भाजप शिवसेना आता आमनेसामने ठाकले आहेत. त्यात भाजप सरकार बनवण्याचा जोरदार दावा करत आहे. अशा परिस्थितीत जितकी महासेनाआघाडी बनायला उशीर होईल तितका नेत्यांसह कार्यकर्ते, सामान्य जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे.\nसोनिया गांधींचा हिरवा कंदील\nदरम्यान राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हं दिसू लागली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहेत. कारण काँग्रेस हायकमांडच्या दिल्लीतील बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यास संमती दर्शवली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होणार असल्याची चर्चा (Sonia Gandhi agree with shivsena alliance) आहे.\nकंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही :…\nराष्ट्रपती राजवट लागू करणं म्हणजे गंमत नाही; पवारांचा टोला\nकृषी विधेयक शेतकरी हिताचं, अस्तित्वासाठी विरोधकांचं आंदोलन, दानवेंचा पवारांवर अप्रत्यक्ष…\nशरद पवार केंद्राविरोधात आक्रमक; आज दिवसभर अन्नत्याग करणार\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज…\nअनिल देशमुखांनी शरद पवारांकडून क्लासेस घ्यावेत, भाजपचा टोला\nपोलीस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट, प्रवीण…\nक्रांती होऊन लोक नेत्यांना मारुन टाकतील, मराठा समाज नेत्यांना बेड,…\nकृषी विधेयक शेतकरी हिताचं, अस्तित्वासाठी विरोधकांचं आंदोलन, दानवेंचा पवारांवर अप्रत्यक्ष…\nधनगर आरक्षणाबाबत चेष्टा थांबवा, अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही, मल्हार…\nशरद पवार केंद्राविरोधात आक्रमक; आज दिवसभर अन्नत्याग करणार\nकृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी\nBhiwandi building collapse | भिवंडी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा…\nमिरारोडमध्ये नायजेरियन महिलेची रस्त्यावर प्रसुती, ऑटोरिक्षात संसार\nराज्यातील जिम, रेस्टॉरंट सुरू करा; रोहित पवार यांची मागणी\nऔरंगाबादच्या माजी महापौरांना कोरोनाची लागण, रुग्णालयात उपचार\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थान रॉयल्ससमोर तगड्या चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान\nरिया चक्रवर्ती आणखी अडचणीत; न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ\nकांदा-बटाट्यानंतर आता अंड्यांच्या किंमतीत वाढ, एक डझन अंड्यांची किंमत…\nकंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी\nराष्ट्रपती राजवट लागू करणं म्हणजे गंमत नाही; पवारांचा टोला\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थान रॉयल्ससमोर तगड्या चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान\nरिया चक्रवर्ती आणखी अडचणीत; न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ\nकांदा-बटाट्यानंतर आता अंड्यांच्या किंमतीत वाढ, एक डझन अंड्यांची किंमत…\nकंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/sharad-pawar-meeting-2/", "date_download": "2020-09-22T20:35:18Z", "digest": "sha1:JFXBNU7ANZVVAKZ2CJVAHJUYCBGHCELH", "length": 9833, "nlines": 119, "source_domain": "mahapolitics.com", "title": "शरद पवारांच्या निवासस्थानी आघाडीची बैठक, घेतला ‘हा’ निर्णय ! – Mahapolitics", "raw_content": "\nशरद पवारांच्या निवासस्थानी आघाडीची बैठक, घेतला ‘हा’ निर्णय \nमुंबई – शिवसेना आणि भाजपच्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आघाडीची बैठक पार पडली आहे. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल काय निर्णय घेतात, त्यानंतर आम्ही भूमिका मांडणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं आहे. तसंच पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकार सत्तेवर येणार नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे आता राज्यात काय घडामोडी होणार याकडे लक्ष लागलं आहे.\nउद्धव ठाकरेंची भाजपवर टीका\nदरम्यान यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.\nविधानसभा निकालादिवशीच आपण पत्रकार परिषदेसाठी इथे भेटलो होतो. आज थोड्यावेळापूर्वी मी महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली. त्यांनी मागील 5 वर्षात जे अचाट कामं केली ते सांगितली. मी त्यांना धन्यवाद देतो. आम्ही त्यांच्यासोबत 5 वर्ष राहिलो नसतो तर त्यांना ती करता आली नसती. म्हणजेच आम्ही विकासाच्या आड आलो नाही. आम्ही शब्द पाळतो. बाळासाहेबांकडून मी तेच शिकलो असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.\nदरम्यान लोकसभेच्यावेळी युतीसाठी मी दिल्लीत गेलो नव्हतो ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यासाठी मी लाचार नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचं वचन दिलं होतं. ते मी पूर्ण करणार. त्याच्यासाठी भाजप, अमित शाह किंवा देवेंद्र फडणवीस यांची गरज नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.\nआपली मुंबई 6758 'हा' निर्णय 6 MEETING 309 Sharad Pawar 475 आघाडी 53 घेतला 14 निवासस्थानी 1 बैठक 181 शरद पवार 479\nउद्धव ठाकरेंनी दिले वेगळ्या राजकीय समीकरणाचे संकेत\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nशरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमनसे नेत्यांचा गनिमी कावा, पोलिसांच्या नोटीसीनंतरही केला रेल्वेनं प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://nashikcalling.com/nashik-city-shops-odd-even-date-schedule/", "date_download": "2020-09-22T21:42:11Z", "digest": "sha1:TC6Q26LAGOZ4DXAIR2Z3E5LVVFO2DRFQ", "length": 5387, "nlines": 40, "source_domain": "nashikcalling.com", "title": "जाणून घ्या: सम-विषम तारखेला काय सुरु राहणार आणि काय बंद..! – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nजाणून घ्या: सम-विषम तारखेला काय सुरु राहणार आणि काय बंद..\nनाशिक (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गंत निर्बंध सुकर करणे तसेच टप्प्याटप्प्याने टाळेबंदी उघडणेबाबत आदेश जारी केला आहे :\nतसेच खालील आदेशांचे पालन न झाल्यास अशी दुकाने / बाजारपेठ बंद करणेत येतील.\nकपडयांच्या दुकानांमधील ट्रायल रुमचा वापर करण्यास मनाई, त्याचप्रमाणे एक्सचेंज पॉलिसी आणि रिटर्न पॉलिसीला परवानगी असणार नाही.\nदुकानांमध्ये सामाजिक अंतराच्या निकषाची खात्री करण्यासाठी दुकानदार जबाबदार असतील आणि दुकानांमध्ये जमिनीवर फुटमार्क, टोकन सिस्टम, होम डिलीव्हरी इत्यादी उपायांचा वापर करावा.\nलोकांनी खरेदीसाठी बाहेर जातांना चालणे/ सायकलचा वापर करावा आणि शक्य तितक्या जवळील/ आसपासच्या बाजाराचा खरेदीसाठी वापर करावा.\nप्रत्येक दुकानदाराने तोंडाला मास्क व हातामध्ये हॅन्डग्लोज वापरावेत.\nप्रत्येक ठिकाणी दैनंदीन स्वच्छता / निर्जुतुकीकरणची व्यवस्था करणेत यावी.\nखालील बाबींवर पूर्वीप्रमाणेच प्रतिबंध कायम राहील.\nकेस कर्तनालय बंदच राहतील.\nस्पा अथवा सलून ब्युटीपार्लर बंद राहतील.\nशॉपिंग मॉल बंद राहील.\nहॉटेल्स, रेस्टॉरन्ट आणि पर्यटन पाहुणचारासंबंधिच्या सेवांवर प्रतिबंध राहील.\nयामध्ये ज्या बाजारपेठा, बाजारपेठ परीसर आणि दुकाने यांचा समावेश शहर वाहतूक शाखेने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेत नसेल, अशा ठिकाणी संबंधित विभागीय अधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करुन सम विषम बाबत विभागीय स्तरावर निर्णय घेतील. तसेच खालीलप्रमाणे सूचनांचे/ आदेशांचे पालन करणेकामी सूचित केले.\nलॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा; मे अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र ग्रीन झोन हवा\nजिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला पोलिसांनीच दाखवली केराची टोपली दुकानं 5 वाजताच बंद\nआपल्या नाशिकला स्वॅब तपासणी लॅब आजपासून सुरु; दिवसाला 540 टेस्ट करण्याची क्षमता \nचाकू व बंदुकने जीवे मारण्याचा प्रयत्न\nत्र्यंबकेश्वर पाठोपाठच नाशिक जिल्ह्यातील या शहरातही लॉकडाऊन…\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathigappa.com/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-22T20:15:06Z", "digest": "sha1:6TKXCJY7ZDSSLPMFAA74SFJYVYAQMZSQ", "length": 11840, "nlines": 80, "source_domain": "marathigappa.com", "title": "घटस्फोटानंतर सुद्धा ह्या ५ कलाकारांना झाले प्रेम, दुसऱ्या लग्नाची बघत आहेत वाट – Marathi Gappa", "raw_content": "\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\nनिशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी\nसैराट मधला सल्या आता खऱ्या आयुष्यात काय करतोय बघा, पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल\nहे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल\nजयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री\nजत्रा चित्रपटातील हा कलाकार आता बनला आहे लोकप्रिय सेलिब्रेटी, बघा कोण आहे तो\nHome / बॉलीवुड / घटस्फोटानंतर सुद्धा ह्या ५ कलाकारांना झाले प्रेम, दुसऱ्या लग्नाची बघत आहेत वाट\nघटस्फोटानंतर सुद्धा ह्या ५ कलाकारांना झाले प्रेम, दुसऱ्या लग्नाची बघत आहेत वाट\nफरहान अख्तर हा जावेद अख्तर यांचा मुलगा आहे. सिनेमा क्षेत्रात आपल्या दमदार निर्देशन आणि शानदार अभिनयामुळे फरहान ने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. सध्या फरहान अख्तर त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. अशी बातमी समोर येत आहे कि, २०२० फेब्रुवारी मध्ये फरहान अख्तर त्याची प्रेयसी शिवानी दांडेकर हिच्या सोबत लग्न करणार आहेत. बॉलीवूड मध्ये असे खूप कलाकार आहेत जे घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करणार आहेत. आज आम्ही तुम्हाला या लेखातून काही अश्या कलाकारांबद्दल सांगणार आहोत, जे एकदा घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा लग्न करण्यामुळे चर्चेत आहेत.\nफरहान आणि शिवानी यांच्या फेब्रुवारी २०२० मध्ये होणाऱ्या विवाहाबाबत खूप बातम्या येत आहेत. फरहानचे या आधी २००० मध्ये अधुना सोबत लग्न झाले आहे. लग्नानंतर १७ वर्षांनी या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या नंतर फरहानचे शिवानी दांडेकर सोबत प्रेम जुळले. आता या दोघांच्या लग्नाची बातमी समोर येत आहे.\nमलायका अरोरा हि बॉलिवूड मधील एक सुंदर आणि मादक अभिनेत्री आहे. मलायका सिनेमा क्षेत्रात आपल्या कामासोबतच आपल्या रिलेशनशिपबद्दल खूप चर्चेत असते. अरबाज खान बरोबर तिचे पहिले लग्न झाले आहे. परंतु लग्नाच्या काही वर्षांनी २०१६ मध्ये मलायका आणि अरबाज ह्यांनी घटस्फोट घेतला. अरबाज खान सोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा चे नाव अर्जुन कपूर सोबत जोडले जाते. असे कळते कि लवकरच अर्जुन आणि मलाईका लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.\nअरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी १९९८ मध्ये लग्न केले. परंतु, २०१६ मध्ये दोघे वेगळे झाले. मलायका अरोरा नंतर अरबाज खानला जॉर्जिया अँड्रीअनी सोबत प्रेम झाले. सध्या दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. अरबाज आणि जॉर्जिया ला बहुतेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. दोघेही पुढच्या वर्षी लग्न करण्याच्या विचारात आहेत.\nकलकी ने २०११ मध्ये निर्देशक अनुराग कश्यप ह्यांच्या बरोबर विवाह केला. परंतु दोघांचे हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. त्यांनतर दोघांनी घटस्फोट घेतला. कलकी ने अनुराग कश्यप ह्यांना विसरून आपल्या जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि आता ती गई हर्षबर्ग सोबत रिलेशन मध्ये आहे. कलकी हर्षच्या बाळाची आई होणार आहे.\nअर्जुन रामपालचा विवाह १९९८ मध्ये मेहर जेसिया सोबत झाला. परंतु लग्नाच्या २० वर्षांनी २०१८ मध्ये दोघे वेगळे झाले. अर्जुन आणि मेहरच्या घटस्फोटाबाबत काही खास माहिती मिळाली नाही, पण सध्या अर्जुन गॅब्रिएला सोबत रिलेशन मध्ये आहे. काही दिवसांपूर्वी गेब्रिएला ने अर्जुन च्या बाळाला जन्म दिला आहे.\nPrevious सोनू सूदवरचे ट्विट झाले वायरल, एकाने लिहिले शास्त्रज्ञ लवकर लस काढा नाहीतर सोनू सूदच\nNext अनिल अंबानी बरोबर अफेअर्सच्या चर्चेने भडकली होती ऐश्वर्या, दिले होते असे उत्तर\nहिट चित्रपट देऊन एका रात्रीत सुपरस्टार झाल्या होत्या या ५ अभिनेत्री, आज जगत आहेत अनोळखी जीवन\nएकेकाळी झेब्रा क्रॉसिंगचे काम करणारे नाना, असे बनले बॉलिवूडचे प्रतिभावंत कलाकार\nबघा किती होती ह्या बॉलिवूड सेलिब्रेटींची पहिली कमाई, कसे केले होते खर्च\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/money/expert-says-gold-rates-will-cross-56-thousand-gold-rate-today-54538-per-10-gram-mhjb-468494.html", "date_download": "2020-09-22T21:53:38Z", "digest": "sha1:BFXZ5CEVQNIHXZVUGHM73GABYMMEFIH6", "length": 22397, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सोन्याचे भाव लवकरच 56 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता, इथे वाचा आजचे दर expert says gold rates will cross 56 thousand gold rate today 54538 per 10 gram mhjb | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nसोन्याचे भाव लवकरच 56 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता, इथे वाचा आजचे दर\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली दंगल प्रकरण: राज्य विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nCovid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा; मोदी सरकारने केलेलं Air Bubble Agreement काय आहे\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी, धक्कादायक माहिती उघड\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची वाचा काय आहे प्रकरण\nसोन्याचे भाव लवकरच 56 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता, इथे वाचा आजचे दर\nशुक्रवारी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची अर्थात 24 कॅरेट सोन्याची किंमत 55 हजारांच्या अगदी जवळपास पोहोचली आहे.\nनवी दिल्ली, 31 जुलै : सोन्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. सोन्याच्या किंमती रोज नवा रेकॉर्ड रचत आहेत. दिल्लीमध्ये सोन्याच्या किंमती आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. दिल्लीमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची अर्थात 24 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Price Today) 55 हजारांच्या अगदी जवळपास पोहोचली आहे. तर चांदीची किंमत (Silver Price Today) देखील 2,854 रुपयांनी वाढली आहे. एचडीएफसी सिक्यूरिटीजच्या मते देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये घसरण झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती वाढल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती रेकॉर्ड ब्रेकिंग स्तरावर आहेत.\nब्रोकरेज फर्म जियोजित फायनान्शिअल सर्व्हिसच्या अहवालामध्ये असे नमुद करण्यात आले आहे की, कोरोनाची प्रकरणं वाढल्यानंतर आणि डॉलरचे मुल्य घसरल्यामुले सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. केंद्रीय बँकांची कमजोर नीतिधोरणं आणि राजनैतिक अनिश्चिततांमुळे सोन्याच्या किंमती वाढण्यासाठी सपोर्ट मिळत आहे.\nशुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारत 24 कॅरेट सोन्याची किंमत 53,851 रुपये प्रति तोळावरून 54,538 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. सोन्याची किंमतीमध्ये 687 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 53708 रुपये प्रति तोळ आहे.\nशुक्रवारी सोन्यापाठोपाठ चांदीचे भावही मोठ्या फरकाने वधारले आहेत. दिल्लीमध्ये एक किलो चांदीची किंमत 63,056 रुपयांवरून 65,910 रुपये प्रति किलो वर पोहोचली आहेत. चांदीची किंमत 2854 रुपये प्रति किलोने वाढली आहे. मुंबईमध्ये प्रति किलो चांदीची किंमत 63,765 रुपये प्रति किलो आहे.\n56 हजारावर सोन्याच्या किंमती जाण्याची शक्यता\nकमोडिटी एक्सपर्ट्सच्या मते सोन्याच्या किंमती अशाच वाढत राहण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने अमेरिकन डॉलरमध्ये घसरण होत आहे, त्यानुसार स्पष्ट संकेत मिळत आहेत की सोन्याच्या किंमतीमध्ये होणारी वाढ सध्या तरी थांबणारी नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे. आर्थिक स्थिती कमजोर झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. अशा परिस्थितीत लवकरत सोन्याच्या किंमती 56 हजारांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे.\n(हे वाचा-ऑगस्टमध्ये 17 दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी)\nदरम्यान भारतामध्ये सोन्याची मागणी घटून गेल्या 26 वर्षातील सर्वात कमी स्तरावर जाण्याची शक्यता आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिल (WGC) कडून ही शक्यता उपस्थित करण्यात येत आहे. यामागे सोन्याच्या किंमतींमध्ये झालेली ऐतिहासिक वाढ आणि कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण ही महत्त्वाची कारणे आहेत. एप्रिल-जूनच्या तिमाहीमध्ये भारतातील सोन्याची मागणी 70 टक्क्यांनी कमी होऊन 63.7 टनवर पोहोचली आहे\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathibrain.in/maharashtra/", "date_download": "2020-09-22T19:46:43Z", "digest": "sha1:2U3GNDR3Z3INO3WTBXKAZKAKJ3UMWXOS", "length": 9855, "nlines": 143, "source_domain": "marathibrain.in", "title": "महाराष्ट्र Archives - marathibrain.in", "raw_content": "\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\nटीम मराठी ब्रेन - August 2, 2020\nवातानुकूलित लोकल रेल्वेविषयी अद्याप स्पष्टता नाही\nटीम मराठी ब्रेन - July 31, 2020\nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nटीम मराठी ब्रेन - July 30, 2020\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\nटीम मराठी ब्रेन - July 28, 2020\nगांधी विचार परिषद बंद करण्यास माजी विद्यार्थ्यांचा विरोध\nटीम मराठी ब्रेन - July 25, 2020\nअपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी उच्च स्तरीय समितीची स्थापना\nटीम मराठी ब्रेन - July 24, 2020\nनववी व अकरावीच्या नापास विद्यार्थ्यांनाही मिळणार पुढील वर्गात प्रवेश \nटीम मराठी ब्रेन - July 24, 2020\nलाखों मुंबईकरांना झाला कोरोना, पण कळलंच नाही \nटीम मराठी ब्रेन - July 23, 2020\nराज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवपदी मनीषा म्हैसकर\nटीम मराठी ब्रेन - July 22, 2020\nस्थलांतर करणाऱ्या मजुरांकडून पैसे घेऊ नका : सर्वोच्च न्यायालय\n‘पाणी पुरस्कार’साठी नामांकन अर्ज भरण्याचे युजीसीचे शिक्षणसंस्थांना आदेश\nचीन तयार करतोय ‘कृत्रिम चंद्र’ \n‘ई-नाम’ (e-NAM) म्हणजे काय हे कसे काम करते\nदीर्घकाळ जपानचे पंतप्रधान राहीलेले शिंजो आबे यांचा राजीनामा\nनवोदय विद्यालयात २१-२२ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थी सोहळ्याचे आयोजन\nराज्यातील ६० टक्के उद्योगधंदे अद्याप बंदच\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\n‘नागीण’ हा त्वचारोग तुम्हाला माहीत आहे का\nजाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध\nसायबर सिक्युरिटी-सायबर गुन्हे आणि आपण\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A9", "date_download": "2020-09-22T21:45:12Z", "digest": "sha1:2ESE27OZK7WJ46JAMXHQUDLXD7SALOAT", "length": 7269, "nlines": 214, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८३ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९८३ मधील जन्म‎ (१७० प)\n► इ.स. १९८३ मधील निर्मिती‎ (१ प)\n► इ.स. १९८३ मधील मृत्यू‎ (३६ प)\n► इ.स. १९८३ मधील खेळ‎ (७ प)\n► इ.स. १९८३ मधील चित्रपट‎ (२ क, १५ प)\n\"इ.स. १९८३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://nashikcalling.com/nashik-city-crime-report-2-june-2020/", "date_download": "2020-09-22T21:10:31Z", "digest": "sha1:LS5L7EUD3XUAM6QMYPQZLL6V67C5JM5U", "length": 4512, "nlines": 30, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिक शहरात ऑनलाईन गंडा; साडे आठ लाखाची फसवणूक – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिक शहरात ऑनलाईन गंडा; साडे आठ लाखाची फसवणूक\nनाशिक (प्रतिनिधी): सर्वत्र लॉकडाऊनचे वातावरण असताना भामट्यांनी शहरातील एकास ऑनलाईन गंडा घातला आहे. फोर जी सीमकार्ड ॲक्टीव्हेट करुन देण्याचे आमीष दाखवून फिर्यादीचा पगार तसेच ऑनलाईन पर्सनल लोन मंजूर करुन घेत तब्बल साडे आठ लाख रुपयांना हातोहात गंडवण्यात आले आहे. रोजच्या रोज असे गुन्हे घडत असूनही काही लोकं या फसवणुकीला बळी पडत आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश सुकदेव आहेर (वय ४२, रा. बी/२, गुरुदर्शन रो हाऊस, आनंदघन कॉलनी, मुरकुटे हॉलमागे, अंबड लिंक रोड) यांना गंडवण्यात आले आहे.\nसंशयितांनी आहेर यांना संपर्क साधत फोर जी सीमकार्ड ॲक्टीव्हेट करण्याचे आमीष दाखवले. त्यासाठी आहेर यांच्याकडून बोलण्याच्या नादात त्यांच्या आयसीआयसीआय बँक खात्याचा ऑनलाईन ॲक्सेस घेतला. त्याद्वारे खात्यातील शिल्लक रक्कम, मे महिन्याचा पगार तसेच आहेर यांच्या नावावर ऑनलाईन पर्सनल लोन मंजूर घेत असे एकूण आठ लाख ४९ हजार ५७८ रुपये काढून घेण्यात आले. आहेर यांच्या तक्रारीन्वये सायबर पोलिसांनी भादंवि कायदा कलम ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ड) नुसार गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ निरीक्षक देवराज बोरसे तपास करत आहेत.\nसंशोधनातून तयार केले विश्व- आयुष कषाय टॅब; नाशिकच्या आयुर्वेदाचार्यांचा पुढाकार\nअत्यावश्यक सोयी-सुविधांच्या पासेससाठी “या” ठिकाणी अर्ज करा \nनाशिक शहरात रविवारी 49 कोरोनाबाधित रुग्ण; 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nनाशिकमधील या महाविद्यालयात इस्रोचे अभ्यासक्रम केंद्र सुरु : निशुल्क करता येणार नोंदणी\nनाशिक शहरात अजून दोन कोरोनाबाधित; नाशिकरोड आणि जुने नाशिक भागातले\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bahuvidh.com/wayam/19422", "date_download": "2020-09-22T21:41:37Z", "digest": "sha1:K5ITZGY3IRUZPIHD3IONXFXVNTUNCMR4", "length": 10028, "nlines": 158, "source_domain": "bahuvidh.com", "title": "‘वयम्’ – अनुभव मालिका भाग 6 : बघा, मुलं किती, काय वाचताहेत! – बहुविध.कॉम", "raw_content": "\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\n‘वयम्’ – अनुभव मालिका भाग 6 : बघा, मुलं किती, काय वाचताहेत\nमुलं वाचत नाहीत.. त्यांना अभ्यास नकोसा वाटतो… ही गृहितकं चुकीची आहेत. निदान ‘वयम्’ मासिकाशी निगडित असलेली मुलं तरी छान वाचतात, स्वतः स्वतःला हवं ते आवडीने शिकतायत. त्यासाठी मनापासून अभ्यास करतात. संधी, वेळ आणि वाव मिळताच ही मुलं किती काय काय करताहेत, बघा ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘वयम्’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘वयम्’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.\nPrevious Post‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 5\nNext Post‘वयम्’ अनुभव मालिका भाग- ७ : मदत घेण्याची कला\nइरफान खान – कॉमनमॅन\nइरफान नावाचा कलाकार त्याच सर्वसामान्य पात्रांमध्ये विखुरला गेलाय. इरफान खरंच …\nकापड ही एक सुंदर तरुणी व पाणी म्हणजे तिच्याभोवती पिंगा …\n‘वयम्’ ‘गणपती विशेषांक २०२०’\n‘स्वप्रयत्नांसाठी समर्थ’ असं बोधवाक्य असलेल्या या ‘ओंजळी’तून आम्ही सर्जनाचे अंकुर …\nहसतमुखाने मरण पत्करणे यांतच खरा पुरुषार्थ आहे.\nशब्दांच्या पाऊलखुणा – गणपती गेलो पाण्या… (भाग – चौदा)\nतर मग यंदाच्या गणेशोत्सवात आपलं आयुष्य असं साच्याच्या गणपतीसारखं होऊ …\nजगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष \nवेळ झाली निघून जाण्याची…\n“अबे, जीवनाची नुसती आर्जवं काय करतोस, त्याला खडसावून जाब विचारशील …\nसिग्नल शाळा – नव्या युगाचे पसायदान (भाग – १)\nजगाच्‍या कल्‍याणासाठी स्‍थलांतरितांचे प्रश्‍न जिव्‍हाळ्याने सोडविण्‍याची गरज आहे.\nइरफान खान – कॉमनमॅन\n‘वयम्’ ‘गणपती विशेषांक २०२०’\nमॅजेस्टिक गप्पा (७ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२०)\nशब्दांच्या पाऊलखुणा – गणपती गेलो पाण्या… (भाग – चौदा)\nशब्दांच्या पलीकडले (सदर -बिब्लिओफाईल)\nवेळ झाली निघून जाण्याची…\nलक्षवेधी पुस्तके – वसुधारा, पतंग, कवितेचा अंतःस्वर, विस्मृतीच्या उंबरठ्यावर\nसिग्नल शाळा – नव्या युगाचे पसायदान (भाग – १)\nस्थलांतरित स्वदेशातच/ स्थलांतरितांची दैना (सदर – स्थलांतरितांचे विश्व)\n‘द लूमिनरीझ्’ (नक्षत्रप्रभावंत) : एलिनर कॅटन (सदर – मानाचे पान)\nकथा – अक्का (ऑडीओसह)\nकवितेचे कोंदण लाभलेला :किशोर पाठक\nचला, मराठी ऑनलाइन वाचू या…\nसत्यजित राय एक अनुभव\nझुलवाकार उत्तम बंडू तुपे\nहा पुरस्कार आपल्या कामासाठीचा (सरस्वती सन्मान)\nछत्रपती शिवाजी महाराजांचा एक दुर्मिळ ‘अभंग’\nललित – संपादकीय आणि अनुक्रमणिका\nराष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली \nअक्षरांचा ऐसा श्रम, केला बहुरंगी\nभाषाविचार – इंटरनॅशनल शाळांचं फॅड आणि प्रादेशिक भाषा (भाग-५)\nशब्दांच्या पाऊलखुणा – पण घोंगडी मला सोडत नाही (भाग – तेरा)\nमुलांचे’टीन एज’आणि पालकांची अस्वस्थता*\nनाही नेट, तरी शिक्षण थेट\nसंपादकीय – नवे शैक्षणिक धोरण आणि भारतीय भाषा\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://krushisamrat.com/the-need-to-emphasize-on-the-income-growth-of-the-paddy/", "date_download": "2020-09-22T21:00:15Z", "digest": "sha1:FGVDYWXNXJSFYCWHWLRHMGWDXZ3AFVKP", "length": 10496, "nlines": 160, "source_domain": "krushisamrat.com", "title": "तृणधान्याच्या उत्पन्न वाढीवर भर देण्याची गरज | Krushi Samrat", "raw_content": "\nतृणधान्याच्या उत्पन्न वाढीवर भर देण्याची गरज\nआदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी पौष्टिक तृणधान्य आवश्यक आहे. राज्यातील जनतेस तसेच आदिवासी भागातील लोकांना पौष्टिक आहार अधिकाधिक उपलब्ध व्हावा, यादृष्टीने त्याचे उत्पन्न वाढविण्याची गरज असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी येथे सांगितले.\nपौष्टिक तृणधान्याबाबतची आढावा बैठक राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांचे सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगरु व्ही. एम. भाले, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगरु ए. एस. ढवन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगरु के. पी. विश्वनाथन, इंडियन स्कुल ऑफ बिजनेस हैद्राबादचे प्रा. अश्‍विनी आदी उपस्थित होते.\nयावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले, राज्यात पौष्टिक तृणधान्य पिकाचे क्षेत्र, विस्तार, उत्पादन, वृद्धी, पिकाचे पौष्टिक मूल्य शेतकर्‍यापर्यंत पोहचविणे, नवीन वाणांची शेतकर्‍यांना माहिती व्हावी, याकरिता प्रचार व प्रसार करुन त्याचे लागवड क्षेत्र वाढविणे आवश्यक आहे. यासाठी कृषी विद्यापीठे, कृषी विभाग व संबंधित इतर विभागांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आरोग्याबाबतच्या जनजागृतीमूळे ज्वारी, बाजरी व नाचणी या तृणधान्याला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. या पौष्टिक तृणधान्यामुळे आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. यासाठी भविष्यात पौष्टिक तृणधान्याबाबत शेतकर्‍यांमध्ये जनजागृती होऊन उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.\nसदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल\nग्रामस्थांच्या श्रमदानाने पोखरी होतेय पाणीदार\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nराज्यात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता\nराज्यात वादळी पावसाची शक्यता\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nमहाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा वाढवा- अजित पवार\nशेतीच अर्थव्यवस्थेची तारणहार – रमेश चंद\nपीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/maharashtra-rain/", "date_download": "2020-09-22T20:31:40Z", "digest": "sha1:YNWJ56E7ZADQ5T3XPEGPE2FFWNBKUOKP", "length": 16976, "nlines": 207, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maharashtra Rain- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nपूर्व विदर्भात पावसाचा हाहाकार, सतर्कतेचा इशारा; अनेक गावांचा संपर्क तुटला\nपूर्व विदर्भात मुसळधार पावसानं हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शहरांना जोडणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत.\nराज्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पण सर्वात मोठं धरण मात्र कोरडेच\nBREAKING मान्सून महाराष्ट्रात दाखल; कोकणासह कोल्हापूर, सांगली, सोलापुरात सक्रिय\n'हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला, आता काय करायचं\nमहाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपलं, 'या' 8 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना बसला फटका\nVIDEO : ...आणि धो धो पावसात डोळ्यांदेखत ते घर पत्त्यासारखं कोसळलं\nSpecial Report सांगली जिल्ह्यात महापूर : कृष्णा - वारणेत रस्ते बुडले\n कोल्हापूरला पुराचा वेढा; पाहा Special Report\nमहाराष्ट्र Aug 4, 2019\nराज्यात पावसाचं थैमान, अनेक जिल्ह्यात जनजीवन ठप्प; पाहा VIDEO\nहतनूर धरणारे 12 दरवाज उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकोकण वगळता राज्यात मान्सूनचा फ्लॉप शो \nराज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा \nराज्यात फक्त 44 टक्के पाणीसाठा, मराठवाड्यात फक्त 7 टक्के शिल्लक \n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/india-news/former-pm-manmohan-singh-targets-modi-government-says-intolerance-and-mob-lynching-harm-communal-polarization/articleshow/70751832.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-22T21:53:05Z", "digest": "sha1:XVUKVD2QL2SFVVRT7IDAP54JMB3ZWCV2", "length": 12215, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमॉब लिंचिंग समाजासाठी घातक: मनमोहन सिंग\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वाढती असहिष्णुता आणि मॉब लिंचिंगसारख्या घटनांवर चिंता व्यक्त करत मोदी सरकारवर निशाणा साधला. समाजातील वाढती असहिष्णुता, धार्मिक ध्रुवीकरण आणि मॉब लिंचिंगसारख्या घटनांमुळं समाजाचं प्रचंड नुकसान होत आहे, असं सिंग म्हणाले.\nनवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वाढती असहिष्णुता आणि मॉब लिंचिंगसारख्या घटनांवर चिंता व्यक्त करत मोदी सरकारवर निशाणा साधला. समाजातील वाढती असहिष्णुता, धार्मिक ध्रुवीकरण आणि मॉब लिंचिंगसारख्या घटनांमुळं समाजाचं प्रचंड नुकसान होत आहे, असं सिंग म्हणाले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना ७५व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिल्यानंतर ते बोलत होते.\nआपल्याला राजीव गांधी यांच्या मार्गानं चालायला हवं. ते शांती, ऐक्य आणि धार्मिक सलोखा वाढावा यासाठी सतत प्रोत्साहन देत होते, असंही सिंग म्हणाले. देशातील काही प्रवृत्तींमुळं असहिष्णुता, धार्मिक ध्रुवीकरण आणि हिंसेच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. द्वेष पसरवणाऱ्या काही संघटना हे काम करत आहेत. जमाव कायदा हातात घेत आहे. त्यामुळं आपल्या समजाचं नुकसान होत आहे, असंही ते म्हणाले.\nभारत अविभाज्य आहे आणि धर्मनिरपेक्षता राष्ट्रवादाचा आधार आहे. कोणताच धर्म द्वेष आणि असहिष्णुतेची शिकवण देत नाही. बाहेरील आणि अंतर्गत काही असंतुष्ट शक्ती स्वार्थापोटी भारताचे विभाजन करण्यासाठी धार्मिक कट्टरता आणि हिंसा भडकवण्याचे काम करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\nगोंधळातच आवाजी मतदानाद्वारे कृषि विधेयके मंजूर, पंतप्रध...\nपुस्तक फाडलं, माईक तोडला; गोंधळातच कृषि विधेयक राज्यसभे...\nसीआरपीएफच्या हेल्पलाइनवर सहा दिवसात ७ हजार फोन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nविदेश वृत्त​सीमेवर बॉम्बर विमानांचा युद्ध सराव करत असलेला चीन म्हणतो, 'आम्हाला युद्ध नको'​\nआयपीएलजोफ्रा आर्चरने दाखवला लुंगी डान्स, फक्त दोन चेंडूंत फटकावल्या २६ धावा\n आता LAC वर दोन्ही देश आणखी सैनिक पाठवणार नाहीत\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nदेशदाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २०३ कोटींची मालमत्ता जप्त\nआयपीएलRR vs CSK: बलाढ्य चेन्नईवर राजस्थानचा दमदार विजय\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nकार-बाइकहोंडाचे दमदार स्कूटर येत आहे, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/2017/01/mukesh-ambanis-expensive-home/", "date_download": "2020-09-22T21:36:35Z", "digest": "sha1:CEVVUTIPXNMYGGYJITYFDGJFZM6B6WWH", "length": 16043, "nlines": 206, "source_domain": "marathimotivation.in", "title": "मुकेश अंबानी चे जगातील सर्वात महागडे घर बघा काय आहे यात खास - Marathi Motivation", "raw_content": "\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nथोरांचे सुविचारAll मराठी सुविचार\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nथोरांचे सुविचारAll मराठी सुविचार\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHome रोचक माहिती मुकेश अंबानी चे जगातील सर्वात महागडे घर बघा काय आहे यात खास\nमुकेश अंबानी चे जगातील सर्वात महागडे घर बघा काय आहे यात खास\n​भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचं घर ज्याला अँटिलिया (Antilia) असे देखील म्हणतात. ते जगातील सर्वात मोठ आणि महागडं घर ठरले आहे. जगात या पेक्षा महागड्या वास्तू आहेत पण कोणाचे वयक्तिक मालकी असलेला घर म्हणून अँटिलिया हा सर्वात महाग घर आहे. या तर बघू काय आहे यात विशेष जे याला जगातील सर्वात महागडे घर बनवते.\nअँटिलिया (Antilia) जगातील सर्वात महागडे घर\nअँटिलिया (Antilia) हा जगातील सर्व प्रकारचा मागड्या घरांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येत. पहिल्या क्रमांकवर ब्रिटन चे बकिंघम पॅलेस हे येत. तुमच्या माहिती साठी बकिंघम पॅलेस मध्ये ब्रिटनची राणी राहते खरं पण ते घर सरकार च्या मालकीचं आहे. या साठी मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे घर व्यक्तिगत मालकीचे जगातील सर्वात महाग घर आहे. या घराची किंमत सध्याच्या बाजार भावाने जवळपास 6 हजार करोड एवढी होते. या 6 हजार किमतीच्या घरात 600 कर्मचारी आहेत. जे अहो रात्र या घरची देखभाल करतात. हे सर्व कर्मचारी या घरातच राहतात.\nमुकेश अंबानींच्या अँटिलिया (Antilia) ची उंची जवळपास 170 मीटर म्हणजेच 560 फूट एवढी आहे. सामान्य बिल्डिंग मध्ये एवढ्या उंचीमध्ये 60 माजले बांधले जातात. पण अँटिलिया मध्ये फक्त 27 च मजले बांधले गेले आहेत. याच कारण आहे या घरात सामान्य पेक्षा जास्ती उंचीचे सिलिंग आहेत. हा घर जवळपास 48 हजार स्क्वेयर फुटामध्ये पसरले आहे. जे एक हजार एकर पेक्षा जास्ती जागा घेरले आहे. या घराला असे बनवण्यात आले आहे की हा जास्तीत जास्ती 8 रेक्टर स्केल एवढं क्षमतेचे भूकंपाचे झटके सहन करू शकतो.\nहे घर साउथ मुंबई च्या “ऑफ पेडर रोड” वरुन “अल्टामाउंट रोड” वर स्थित आहे. अटलांटिक महासागराचा एका पौराणिक द्वीपाचा नावावर याचं नाव अँटिलिया असे ठेवण्यात आले आहे. या घराला शिकागो मधील आर्किटेक्ट “पार्किंन्स” यांनी डिजाईन केलं आहे. पण त्या डिजाईन ला सत्यात उतरवण्याच काम हे एका ऑस्ट्रेलियन कंस्ट्रक्शन कंपनी “लैग्टोंन होल्डिंग” ने केलं. अँटिलिया मध्ये 6 मजले हे फक्त आणि फक्त मागड्या कार्स साठी राखीव ठेवलेले आहेत. शिवाय यात 168 कार्स थांबतील एवढी जागा आहे. सातव्या मजल्यावर या कार्स साठी विशेष सर्व्हीस स्टेशन देखील बनवले गेले आहे. शिवाय घराचा छतावर 3 मोठे हेलिपॅड उभारलेआहेत.\nअँटिलिया मध्ये 9 लिफ्टस असून , एक स्पा, एक मंदिर एक सोन्याची कलाकुसर असलेलं आणि फक्त चैण्डेलयर प्रकारचा काचेपासून बनवलेलं एक बॉल रूम, सोबत एक प्राइवेट सिनेमा गृह, एक योगा स्टूडियो, एक आइसक्रीम रूम, 2 किंवा तीन पेक्षा जास्ती स्विमिंगपुल देखील यात आहेत. या शिवाय या घरात आर्टिफिशियल बर्फा पासून बनवलेलं रूम पण आहे. या सर्व गोष्टीना चार चांद लावण्यासाठी एक सुंदर हँगिंग गार्डन देखील यात बनवलेले गेले आहे.\nकसे वाटले हे घर. भारतात एवढी गरिबी असताना एवढा खर्च वयक्तीक घरा साठी करणे योग्य वाटते का तुम्हाला कॉमेंट मध्ये कळवा. लाईक करा आमचे फेसबुक पेज अश्या रोचक माहिती साठी धन्यवाद…\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nComment:त्याचा पैसा आहै तो काईपन करो तुम्हाला येवङी चटनी काबर लागते आहै तुमच्या कङे पैसा आल्या नंतर तुमीही हेच करणार\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nव्यवसायचं का करावा – वाचा आणि विचार करा.\n30 शक्तीशाली आत्मविश्वास सुविचार\nमराठी सुविचार January 23, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%A9%E0%A5%AC", "date_download": "2020-09-22T21:00:46Z", "digest": "sha1:NI3Z5T67UBCQHTIRAYCYQ52I356DNBO5", "length": 3235, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ३३६ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ३ रे शतक - ४ थे शतक - ५ वे शतक\nदशके: ३१० चे - ३२० चे - ३३० चे - ३४० चे - ३५० चे\nवर्षे: ३३३ - ३३४ - ३३५ - ३३६ - ३३७ - ३३८ - ३३९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nऑक्टोबर ७ - पोप मार्क.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-good-quality-planting-material-use-paperpot-peat-moss-36265", "date_download": "2020-09-22T22:11:22Z", "digest": "sha1:KV3OMDLWDW4XUAE6R6YLRZISEH35WBT5", "length": 22240, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi For good quality planting material use paperpot, peat moss | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा वापर\nदर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा वापर\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nरोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी रोपवाटिकेमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. अलीकडच्या काळात रोपनिर्मितीसाठी प्लॅस्टिक पिशवी ऐवजी पेपर पॉट आणि रोपवाढीसाठी माध्यम म्हणून पीट मॉसचा वापर फायदेशीर दिसून आला आहे.\nरोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी रोपवाटिकेमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. अलीकडच्या काळात रोपनिर्मितीसाठी प्लॅस्टिक पिशवी ऐवजी पेपर पॉट आणि रोपवाढीसाठी माध्यम म्हणून पीट मॉसचा वापर फायदेशीर दिसून आला आहे.\nतळसंदे (ता. हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील `सीमा बायोटेक'चे विश्‍वास चव्हाण हे रोपे तयार करण्याकरिता पेपर पॉट तंत्रज्ञानाचा वापर करतात. या तंत्रज्ञानामुळे रोपांच्या जोमदार वाढीबरोबरच वाहतूक खर्चातही बचत होत आहे. पूर्वी चव्हाण यांच्या रोपवाटिकेत टिश्‍यूकल्चर तंत्राने तयार केलेली केळी, साग आणि बांबूची रोपे प्लॅस्टिक पिशवीत माती भरून लावली जात होती. ठराविक काळानंतर मातीच्या पिशवीत वाढलेली रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जायची. परंतु यामध्ये असे लक्षात आले की, मातीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर रोपवाढीवर व पर्यायाने उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. याला पर्याय म्हणून चव्हाण यांनी मातीऐवजी कोको पीटचा वापर सुरू केला. कोको पीट माध्यमांमध्ये केळी रोपांची वाढ चांगली होऊ लागली. ओलावा दीर्घकाळ टिकून राहू लागला, परंतु कालांतराने असे लक्षात आले की, कोकोपीट एकाच गुणवत्तेचे मिळत नाही. काही वेळा जास्त विद्युत वाहकता असलेल्या कोकोपीटमुळे रोप वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. विशेषतः पावसाळ्यात कोकोपीटमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे रोपांची वाढ खुंटते. मर होण्याचे प्रमाण वाढते. या अनुभवानंतर चव्हाण यांनी टिश्‍यू कल्चर केळी रोपांसाठी कोकोपीट माध्यमाला पर्यायी माध्यम म्हणून पीट मॉसचा वापर सुरू केला. त्यांचे चांगले फायदे दिसून आले आहेत.\nरोपनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक बॅगा लागतात. शेतात रोप लागवडीनंतर बरेच जण प्लॅस्टिक पिशव्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता बांधावर फेकून देतात. त्यामुळे शेतीच्या परिसरात प्रदूषण वाढते. हे प्लॅस्टिक अनेक वर्ष जमिनीत तसेच राहते. त्यामुळे निसर्गाला हानी पोहोचते. हे लक्षात घेता पेपर पॉट तंत्रज्ञान पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. रोपांच्या वाहतुकीचा खर्च शेतकरी करत असतो. एक गाडीमधून पूर्वी दहा हजार रोपांची वाहतूक व्हायची, त्याच गाडीतून आता वीस हजार पेपर पॉट रोपांची वाहतूक होते.त्यामुळे वाहतुकीचा खर्चदेखील वाचला आहे.\nरोपांच्या वाढीसाठी माध्यम म्हणून कोकोपीटला पर्याय शोधताना चव्हाण यांना पीटमॉसबाबत माहिती कळाली. अनेक देशांतील हायटेक नर्सरीमध्ये कोकोपीट ऐवजी पीट मॉस हे उच्च दर्जाचे माध्यम वापरले जाते. तसेच रोपांसाठी प्लॅस्टिक पिशवी ऐवजी पेपर पॉटचा वापर केला जातो. हे लक्षात घेऊन प्रत्यक्ष प्रयोगानंतर पेपर पॉट तंत्रज्ञानाचा टिशू कल्चर केळी रोपांच्या वाढीसाठी अतिशय चांगला दिसून आला. अभ्यास आणि प्रत्यक्ष वापर करून केळी रोप निर्मितीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला.पेपर पॉटसाठी लागणारा पेपर हा नेदरलॅंड आणि पीट मॉस हे लिथुवानिया देशातून आयात केले जाते. पेपर पॉट मध्ये पीट मॉस भरणारे यंत्र चीनमधून आयात केलेले आहे.\nपेपर पॉटमध्ये रोपवाढीसाठी वापरण्यात आलेले पीट मॉस हे माध्यम दर्जेदार आहे.\nया माध्यमामध्ये रोपांची वाढ अतिशय जोमदार, वेगवान होते. हे माध्यम योग्य प्रमाणात ओलावा धरून ठेवते. पेपर पॉटमध्ये जादा पाण्याचा निचरा होईल अशी रचना असते.\nया तंत्रज्ञानामुळे विशेषतः पावसाळ्यात अति पाण्यामुळे रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होत नाही. जादा पाण्यामुळे रोपांच्या मुळांच्या कक्षेत होणारी हानिकारक बुरशीची वाढ टाळली जाते.\nयोग्य वाढीचे रोप शेतामध्ये लावताना प्लॅस्टिक पिशवी ब्लेडने फोडावी लागते. पिशवी फाडताना मुळाभोवतीची मातीची हुंडी फुटल्यामुळे रोपांच्या मुळ्यांना इजा पोहाचते. परंतु पेपर पॉटचा पेपर हा जमिनीत कुजतो. त्यामुळे पेपर पॉट न फोडता रोप लागवड करता येते.\nपेपर पॉटमधील रोपांची वाढ एकसारखी होते. मुळ्यांची वाढ चांगली होते. ही रोपे जमिनीत लावली असता तत्काळ रूजतात.\nकोणत्याही रोपाची नर्सरी अवस्थेतील वाढ निरोगी आणि सशक्त झाली, तर त्या रोपांपासून चांगले उत्पादन मिळते. पेपर पॉट मधील रोपे लावली असता तुलनात्मकदृष्ट्या शेतामध्ये वाढ जोमदार होते.त्यामुळे पीक उत्पादन देखील वाढते. असे प्रत्यक्ष शेतामध्ये दिसून आले आहे.\nपेपर पॉटमधील रोपांची लागवड केल्यानंतर तुलनात्मकदृष्ट्या शेतातील रोपांची मर अत्यंत कमी दिसून आली. पेपर पॉटमधील रोपांवर नर्सरी अवस्था आणि शेतामध्ये लागवड केल्यानंतर कीड, रोगांचे प्रमाण कमी दिसून आले.\nसंपर्क- विश्‍वास चव्हाण, ९८२२५४७६२२\nहातकणंगले hatkanangale कोल्हापूर पर्यावरण environment शेती farming प्रदूषण निसर्ग यंत्र machine\nपेपरपॉट आणि रोपवाढीसाठी पीट मॉस भरणारे यंत्र\nसोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या...\nसोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सोलापूर शहर आणि जि\nमुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम सुरू करणार...\nनाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू\nपरभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह निदर्शने\nपरभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.\n`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त पिकांचे सरसकट...\nऔरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या भागात किती पिकाचे नुकसान झाले.\nमराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावी\nमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्याची विनंत\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...\nशेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...\nराहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nकांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...\n‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...\nवऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...\nमध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...\nपावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...\nसांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...\n`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...\nपशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...\nसंरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...\nबळीराजालाच बळी देण्याचा प्रकारशेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...\nनाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...\nमराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...\nबुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-traps-are-beneficial-pest-control-citrus-crop-36225", "date_download": "2020-09-22T22:17:36Z", "digest": "sha1:5UF4BUSXJHLQTY7Y737OBSCMFNDB64QD", "length": 14687, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Traps are beneficial for pest control in citrus crop | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोसंबी पिकात कीड नियंत्रणासाठी सापळे फायदेशीर\nमोसंबी पिकात कीड नियंत्रणासाठी सापळे फायदेशीर\nमंगळवार, 15 सप्टेंबर 2020\nआंबिया बहराच्या मोसंबी फळांमध्ये साखर निर्मितीस सुरुवात होत असतांनाच फळांवर रस शोषण करणारे पतंग, फळमाशी आदींचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.\nबीड : आंबिया बहराच्या मोसंबी फळांमध्ये साखर निर्मितीस सुरुवात होत असतांनाच फळांवर रस शोषण करणारे पतंग, फळमाशी आदींचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या प्रभावी नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो, असे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.\nरौळसगाव (ता. बीड) येथे शनिवारी (ता. १२) आयोजित प्रक्षेत्र भेटीदरम्यान ते बोलत होते. या दरम्यान त्यांच्यासमवेत मोसंबी बागायतदार सूर्यकांत हजारे, अविनाश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव लोढा आदींची उपस्थिती होती.\nडॉ. पाटील म्हणाले की, फळातील रस शोषण करणारे पतंग निशाचर असल्याने सायंकाळी बाहेर पडून पिकलेल्या फळांच्या सालीत छिद्र करून रस शोषून घेतात. परिणामी फळात बुरशी वा जिवाणूंची वाढ होऊन फळे सडून गळतात. त्यासाठी बागेत धूर करावा. बाधित फळे नष्ट करून बाग स्वच्छ ठेवल्यास नक्कीच नुकसान कमी होते.\nयासोबतच नर माशांना करण्यासाठी मिथिल उजेनॉल सापळ्यांचा वापर केल्यास फळमाशीच्या पुढील पिढीस अटकाव होण्यास मदत मिळते. वेळोवेळी कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शन मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होईल, असे अशोकराव लोढा यांनी सांगितले. या वेळी मोसंबी बागायतदारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डाॅ. पाटील यांनी सविस्तर उत्तरे दिली.\nसाखर संजय पाटील sanjay patil बीड beed जिल्हा परिषद कृषी विद्यापीठ agriculture university\n`अॅक्शन प्लॅन’ करेल काम\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे ः पूर्व विदर्भ आणि छत्तीसगडच्या परिसरात चक्राकार वाऱ्याच्या स्थिती आहे.\nनिकृष्ट भात बियाण्याची कृषी विभागाकडे तक्रार\nरत्नागिरी : खरीप हंगामासाठी महाबीजकडून घेण्यात आलेले भात बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचा\nकृषी विद्यापीठांमधील निवृत्ती निकषाचा मुद्दा...\nपुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापकांचा निवृत्ती अवधी दोन वर्षांनी घटविण्याबा\nहजारो शेतकरी आत्महत्यांची `सीबीआय` चौकशी कधी...\nअकोला ः राज्यात काही दिवसांपूर्वी सुशांतसिंगने आत्महत्या केल्या प्रकरणाची सीबीआय चौकशी सु\nसोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण...\nमुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...\nसोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...\nपरभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...\nनाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...\n`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...\nऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...\nशेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...\nमराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...\nराहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\n‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...\nशेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...\nकांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...\nमोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+02761+de.php", "date_download": "2020-09-22T20:29:26Z", "digest": "sha1:EPRP43D33MTIMJGIZHLRDY6NOOCTM2AZ", "length": 3590, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 02761 / +492761 / 00492761 / 011492761, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 02761 हा क्रमांक Olpe Biggesee क्षेत्र कोड आहे व Olpe Biggesee जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Olpe Biggeseeमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Olpe Biggeseeमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 2761 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनOlpe Biggeseeमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 2761 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 2761 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/coronavirus-bjp-bihar-vidhansabha-election-politics-303645", "date_download": "2020-09-22T19:43:05Z", "digest": "sha1:UBFAX3RQZDUS3WK2S735C3J5HAQ3V53Q", "length": 13830, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "अरे देवा! इथे चाललंय काय! आणि भाजप करतंय काय? | eSakal", "raw_content": "\n आणि भाजप करतंय काय\nबिहारमध्ये ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पूर्णपणे तयार असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्व २४३ जागांवर विजय मिळविण्याचे आमचे लक्ष्य आहे.\n- भूपेंद्र यादव, बिहारचे प्रभारी\nपाटणा - कोरोनाच्या साथीतच भाजपने बिहार विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. कोरोनामुळे सर्व बैठका, सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. याची सुरुवात रविवारपासून (ता.७) होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यातील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख व जिल्हा पदाधिकाऱ्यांचा एकत्र मेळावा घेणार आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमेळाव्यात अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. एक लाखापेक्षा जास्त पक्ष कार्यकर्ते यात सहभागी होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहा यांचे भाषण सामान्य नागरिकांनाही ऐकता यावे, यासाठी पदाधिकार््‍यांनाअ टीव्ही संच लावण्याची सूचना दिली असून बूथ पातळीवरिल कार्यकर्तेही यात सहभागी होतील.\n२२२ वर्षांनी हज यात्रेवर दुसऱ्यांदा संकट; काय आहे 'हज'चा इतिहास\nबिहारमध्ये ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पूर्णपणे तयार असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्व २४३ जागांवर विजय मिळविण्याचे आमचे लक्ष्य आहे.\n- भूपेंद्र यादव, बिहारचे प्रभारी\n चिनविरोधी मोहिम राबवणाऱ्या अमुलचं ट्विटर झालं ब्लॉक\nप्रदेश अध्यक्ष डॉ. संजय जायस्वाल आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या ऑनलाइन बैठका\nबैठकीत विभाग पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन\nबिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याकडून विधानसभा पातळीवरील आढावा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबाजार समित्या बंद होणार नाहीत - पंतप्रधान\nनवी दिल्ली - कृषी सुधारणा विधेयकांविरुद्ध राजकीय वातावरण तापल्यानंतर विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसावले आहे....\nIG Nobel मिळालेले मोदी भारताचे दुसरे पंतप्रधान\nनवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाल्याची बातमी गेल्याच आठवड्यात आली होती. त्याची...\n आता खोकल्याच्या आवाजातून होणार कोरोनाचे निदान\nपुणे : श्वसनाशी निगडित आजार असलेल्या कोरोनाचे व्यक्तीच्या खोकण्याच्या आवाजातून निदान करणे शक्‍य झाले आहे. वाधवानी इंस्टिट्यूच्या कृत्रिम...\nकोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी कौशल्याची झलक दिसणार ; नेपाळमध्ये डेमू ट्रेन धावणार\nरत्नागिरी : कोकण रेल्वेच्या अभियांत्रिकी कौशल्याची झलक आता नेपाळवासीयांना अनुभवायाला मिळणार आहे. गेल्या वर्षी नेपाळ सरकारशी झालेल्या करारानुसार...\nरत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा ; आकांक्षा साळवी देशात प्रथम\nरत्नागिरी : रोटरी क्लब चाणक्य, रोटरी डिस्ट्रिक्ट 3250 आयोजित 'रोटरी मल्टी डिस्ट्रिक्ट सोलो डान्स कॉम्पिटिशन' या देशपातळीवरील स्पर्धेत रत्नागिरीच्या...\nकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान ICU मध्ये; मुलाने लिहिलं भावनिक पत्र\nनवी दिल्ली - लोक जनशक्ती पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/girna-dam-77-percent-full-nashik-marathi-news-340600", "date_download": "2020-09-22T20:48:45Z", "digest": "sha1:PM3544AGTJPBU3KZ3UIAIWRTYRZUYLQE", "length": 15951, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "गिरणा धरण ७७ टक्के भरले; सलग दुसऱ्या वर्षी 'ओव्हरफ्लो'ची शक्यता | eSakal", "raw_content": "\nगिरणा धरण ७७ टक्के भरले; सलग दुसऱ्या वर्षी 'ओव्हरफ्लो'ची शक्यता\nपावसाळा संपायला अजून महिना बाकी आहे. गिरणा धरण पाणलोट क्षेत्रातील हरणबारी, केळझर ही धरणे ओव्हरफ्लो आहेत. तर चणकापूर, पुनंद व नाग्या-साक्या ही धरणे ९० टक्के भरली आहेत. त्यामुळे यंदाही गिरणा धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.\nनाशिक : (मालेगाव) उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत जास्त जलसाठवण क्षमता असलेल्या गिरणा धरणात आतापर्यंत १६ हजार ७२९ दशलक्ष घनफूट साठा झाला आहे. धरण ७७ टक्के भरले आहे. वाढता जलसाठा पाहता सलग दुसऱ्या वर्षी धरण खवय्ये व पर्यटकांना खुणावत आहे.\nगिरणा धरण ७७ टक्के भरले\nगिरणा धरणावर मालेगाव शहरासह जळगाव जिल्ह्यातील लहान-मोठ्या १६४ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. याशिवाय चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा, मालेगाव, धुळे आदी भागांतील सुमारे ७० हजार हेक्टर जमिनीला गिरणाच्या पाण्याचा लाभ होतो. गिरणा हे उत्तर महाष्ट्रातील सर्वांत मोठे धरण असून, ते प्रामुख्याने कसमादेतील धरणांवर अवलंबून आहे. यंदा हरणबारी व केळझर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भरले. पुनंद व चणकापूर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस रुसला होता. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने दोन्ही धरणे ९० टक्के जलसाठ्यावर नियंत्रित केली आहेत. पंधरा दिवसांपासून चणकापूर व पुनंद या दोन्ही धरणांतून पाणी सोडल्यामुळे गिरणा धरणातील साठा वाढण्यास मदत झाली. सध्या ठेंगोडा बंधाऱ्यातून दोन हजार ९४० क्युसेक वेगाने पाणी गिरणा नदीत वाहत आहे. गिरणा धरणाची साठवण क्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट आहे. यात तीन हजार दशलक्ष घनफूट मृतसाठा असतो.\nगिरणा दहाव्यांदा होणार ओव्हरफ्लो\nगिरणा धरणात १९६९ पासून जलसाठा भरण्यास सुरवात झाली. बांधणीनंतर पाचव्या वर्षी १९७३ मध्ये ते प्रथमच ओव्हरफ्लो झाले होते. त्यानंतर १९७६, १९८०, १९९४, २००४, २००५, २००६, २००७ व २०१९ असे नऊ वेळा धरण भरले. २०१५ मध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने धरणात केवळ तीन ते चार हजार दशलक्ष घनफूट साठा होता. यंदा धरण भरण्याची चिन्हे आहेत.\nहेही वाचा > गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता\nगिरणा धरण पाणलोट क्षेत्रातील पाचही प्रमुख धरणे भरल्यात जमा आहेत. त्यामुळे आणखी महिनाभरात गिरणा ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. गिरणाचा लाभ ७० हजार हेक्टर शेतीला होतो. धरण भरल्यास रब्बीचे क्षेत्रही वाढू शकेल. - हेमंत पाटील, उपविभागीय अभियंता, गिरणा धरण\nहेही वाचा > धक्कादायक सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ\nसंपादन - किशोरी वाघ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिल्ह्यातील उमेदवारांना 'यूपीएससी' परीक्षेसाठी महामंडळातर्फे बसगाड्या\nनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या सार्वजनिक वाहतूकव्‍यवस्‍था विस्‍कळित झालेली आहे. त्‍यात केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)तर्फे...\nशरद पवार यांचा कृषी विधेयकाला विरोध नाही, का केला माजी मुख्यमंत्र्यांनी हा दावा\nनागपूर : माजी केंद्रीय कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना...\nअडचणीतील महावितरणला ‘बुस्ट डोज’\nनागपूर : अडचणींचा सामना करणाऱ्या महावितरणला बुस्ट देण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन पुढे सरसावली आहे. कंपनीच्या आंतर-बाह्य...\n‘स्वारातीम’ विद्यापीठासमोर नवा पेच\nनवीन नांदेड ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी सातवा वेतन आयोग, सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे आणि इतर...\nबार्शी तालुका कोरोनाबाधिताच्या रुग्णसंख्येत सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर\nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांच्यापुढे गेली आहे. दिवसेंदिवस रुग्णात वाढ होताना दिसत असून आसपासच्या भूम...\nमराठा समाजासाठीचे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले ९ महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : आज मुंबईत मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. तब्बल साडेतीन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मुख्यत्वे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/p-chidambaram-welcome-decision-of-lalbaug-raja-bmh-90-2203189/", "date_download": "2020-09-22T21:42:38Z", "digest": "sha1:BZEGTBMFONHFB3RGVTWOUTHHRP46QCHC", "length": 12895, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "P. chidambaram welcome decision of lalbaug raja bmh 90 । ‘लालबागचा राजा’ मंडळाचं पी. चिदंबरम यांनी केलं अभिनंदन; म्हणाले… | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\n‘लालबागचा राजा’ मंडळाचं पी. चिदंबरम यांनी केलं अभिनंदन; म्हणाले…\n‘लालबागचा राजा’ मंडळाचं पी. चिदंबरम यांनी केलं अभिनंदन; म्हणाले…\nयंदा लालबागचा राजाच्या अंगणात आरोग्यत्सव\nकरोनाच्या महामारीनं जग वेठीस धरलं आहे. सगळे सण उत्सव बंद दाराआड साजरे करावे लागत असून, वर्षभर गणरायाच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या भक्तांना यंदा गणेशाचं ना जल्लोषात स्वागत करता येणार आहे, ना नीट निरोप. करोनाचं गांर्भीय जाणून लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळांनं विघ्नहर्त्या गणरायाचा उत्सव यंदा आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळानं घेतलेला हा निर्णय माजी केंद्रीय अर्थ व गृहमंत्री, तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनाही भावला आहे.\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील अनेक गणेशोत्सव मंडळांनी लहान आकाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करता आरोग्यत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत एकमतानं घेण्यात आला. त्यानंतर याची घोषणा करण्यात आली.\nलालबागचा राजा गणेशमंडळानं घेतलेल्या निर्णयानंतर पी. चिदंबरम यांनी ट्विट करून मंडळाचं अभिनंदन केलं आहे. “यावर्षी गणेशोत्सव साजरा न करता त्याऐवजी १२ दिवस प्लाझ्मा दान शिबीर घेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल वार्षिक गणोशोत्सव साजरा करणाऱ्या आयोजकांचं मी अभिनंदन करतो,” असं ट्विट करत चिदंबरम यांनी निर्णयाचं कौतुक केलं आहे.\nनवसाला पावणारा म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राजाला ८६ वर्षांची पंरपरा आहे. मागील ८६ वर्षांपासून लालबागमधील मार्केटमध्ये राजाची मूर्ती विराजमान होते. अनेक वर्षांपासून राजाच्या १४ फुट उंचीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आवर्जून येतात. मात्र यंदा करोनामुळे उत्सवाऐवजी रक्तदान शिबिरं आणि प्लाझ्मा दान शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. दरवर्षी लालबागच्या राजाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा मात्र अगदी साध्यापद्धतीने आणि समाजभान राखत मंडळाने उत्सव साजरा न करण्याला प्राधान्य दिलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 गोव्यात उद्यापासून पर्यटनाला सुरुवात, पण…\n2 काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे निर्देश\n3 करोनामुळं बरीच बंधनं आली, पण गुप्तरोगाच्या प्रसारात मात्र वाढ\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/model-lesson-taken-this-way-90210/", "date_download": "2020-09-22T20:33:08Z", "digest": "sha1:LP4DASRNIMCXJVLEDUHQIIMQIID3FNP4", "length": 25401, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चिरंतन शिक्षण : असा घेतला नमुना पाठ | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nके.जी. टू कॉलेज »\nचिरंतन शिक्षण : असा घेतला नमुना पाठ\nचिरंतन शिक्षण : असा घेतला नमुना पाठ\nनमुना पाठ हा खऱ्या अर्थाने आदर्श पाठ व्हायला हवा. जेणेकरून हा पाठ घेणारा शिक्षक आणि त्यातून धडे घेणारा विद्यार्थी या दोघांनाही अध्यापन-अध्ययनातील ‘आनंदयात्री’ बनण्याचा आनंद\nनमुना पाठ हा खऱ्या अर्थाने आदर्श पाठ व्हायला हवा. जेणेकरून हा पाठ घेणारा शिक्षक आणि त्यातून धडे घेणारा विद्यार्थी या दोघांनाही अध्यापन-अध्ययनातील ‘आनंदयात्री’ बनण्याचा आनंद मिळेल. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील ‘राजुरी जिल्हा परिषद केंद्र शाळे’त एका शिक्षकाने घेतलेला नमुना पाठ असाच चिरस्मरणीय ठरला. सातवीच्या वि. स. खांडेकर यांच्या ‘फुलपाखरू’ या गद्यपाठावर ई-लर्निगच्या माध्यमातून घेतलेल्या नमुना पाठाची ही कहाणी..\nआमच्या शाळेत जुलैमध्ये केंद्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे’च्या मार्गदर्शनाखाली झालेले हे पहिलेच केंद्र संमेलन. आमची केंद्र शाळा आहे. येथील केंद्र संमेलनाप्रमाणे उर्वरित केंद्र संमेलने होणार होती. त्यामुळे हे संमेलन इतरांना मार्गदर्शक आणि प्रेरक करण्याच्या दृष्टीने आम्ही आखणी केली. पुण्याच्या ‘शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमा’च्या कार्यशाळेत ई-लर्निगबाबत झालेले मार्गदर्शन या दृष्टीने आदर्श होते. त्याआधारे मराठी विषयाचा पाठ घेण्याचे निश्चित केले.\nपूर्वतयारी – नमुना पाठामध्ये शैक्षणिक साहित्य, तंत्रज्ञान, गाभाघटक, मूल्ये, जीवनकौशल्ये, सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन, अध्यापन पद्धती, ज्ञानरचनावाद, अध्ययन-अनुभव योजना इत्यादी महत्त्वाच्या संकल्पनांचा समावेश अपेक्षित आहे. ‘फुलपाखरू’ हा सातवीमधील वि. स. खांडेकर यांचा गद्यपाठ निवडला. त्याचे वाचन केले. या पाठाशी संबंधित संकल्पनांचा विचार केला. पाठ टाचण काढले. फुलपाखरांची आकर्षक चित्रे, सचित्र माहितीपूर्ण संदर्भ पुस्तके, खांडेकरांची साहित्यसंपदा जमा केली. व्हिडीओ प्रोजेक्टरच्या साहाय्याने पाठ घेण्याचे निश्चित केल्याने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, ग्राफिक्स, व्हिडीओ चित्रफिती यांचा कुठे कुठे समावेश करणे परिणामकारक होईल ते ठरविले. त्या दृष्टीने इंटरनेटवरून माहिती जमा केली. यू-टय़ूबवरून मिळविलेल्या व्हिडीओ चित्रफिती विशिष्ट प्लेअरमधील असल्याने त्या अन्य संगणकावर दिसण्यासाठी रूपांतरित करून घेतल्या.\nप्रत्यक्ष अध्यापन – लॅपटॉप, व्हिडीओ प्रोजेक्टरच्या मदतीने १५ चौरस फुटी भव्य पडद्याचा प्रथमच वेगळ्या पद्धतीने अध्यापनात वापर होत असल्याने सातवीतील सर्व मुले उत्सुक होती. सुरुवातीस पाठ लेखकाचे फोटो, पुस्तके आणि माहिती असा परिचय करून देऊन मुलांमधील साहित्यिक अभिरूची वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला गेला.\nनिर्धारित पाठय़ांश स्पष्टीकरण पद्धतीने शिकविले. नवे शब्द, संकल्पना, शब्दसमूहांचा अर्थ व त्यांचा वाक्यातील उपयोग यासाठी पीपीटी आणि व्हिडीओ फितींचा उपयोग केला. जीवसृष्टीतील फुलपाखराचे थक्क करणारे वैविध्य, अद्भुत सौंदर्य आणि पुष्पसृष्टीतील भिरभिरणे हे सर्व व्हिडीओ फितीतून दाखविले. ज्याप्रमाणे कवितेची निर्मिती करताना लेखकाच्या अधिऱ्या डोळ्यांना फुलपाखरांचे जे अद्भुत सौंदर्य दिसले असावे त्याचीच अनुभूती जणू मुलांना आली.\nपानाची टपरी, चहाचा गाडा, किराणा दुकान यापलीकडच्या अनुभवविश्वातील मौल्यवान दागिन्यांनी खचाखच भरलेले, बघणाऱ्याला दिपवून टाकणारे जवाहिऱ्याचे दुकान ग्रामीण भागातील मुलांना कसे कळणार पण अध्यापनात योजलेल्या दोन चित्रांमुळे माझे हजार शब्दांचे काम झाले.\nएवढे आकर्षक फुलपाखरू नक्कीच इंद्रधनुष्याची तोरणे उभारलेल्या व नवरत्नांनी घडविलेला घाट असणाऱ्या स्वर्गीय नदीच्या परिसरात जन्मलेले असावे, अशी लेखकाची कल्पना स्पष्ट करण्यासाठी फेसाळ पाणी घेऊन वाहणाऱ्या अवखळ स्फटिकशुभ्र नद्या, तिच्यावरचा घाट, इंद्रधनुष्याची रम्य शोभा, चमकदार नवरत्ने या सर्वाच्या इमेजेस पाहून मुले भान हरपून गेली. लेखकाने वर्णिलेला स्वर्गीय परिसर जणू वर्गातच अवतरला. याला जोडूनच एकात्म पद्धतीने फुलपाखराच्या जन्माच्या अनमोल, दुर्मीळ क्षणांची छोटी व्हिडीओ फीत दाखवली.\nसर्कशीतला मृत्युगोल आणि त्यातील बेधडक मोटार सायकलस्वाराचा चित्तथरारक खेळ नेमकेपणाने साक्षात पुढे उभा करणारी व्हिडीओ फीत साहसाला सीमा नसते हेच स्पष्ट करणारी होती. यातून हे फुलपाखरू तितकेच साहसी होते हे अधोरेखित करता आले.\nभान विसरून जाणे, हुलकावणी देणे यांसारख्या शब्दसमूहांच्या स्पष्टीकरणासाठी चित्रांमध्ये केलेले ग्राफिक्स, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन यांच्या योजनेमुळे सहज अर्थबोध झाला आणि त्यांच्या उपाययोजनातून मुलांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला वावही मिळाला. ज्ञानाची निर्मिती मुलांनीच केली, त्याचे उपयोजन केले. यापेक्षा ज्ञानरचनावाद वेगळा तो काय\nशेवटी ‘छान किती दिसते फुलपाखरू’ या कवितेची व्हिडीओ फीत मुलांना उत्कट उत्साहाच्या उत्तुंग सीमेवर घेऊन गेली. पाठाचा शेवट झाला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. लेखकास फुलपाखराने हुलकावण्या दिल्या असल्या तरी मुलांच्या मनात मात्र त्याने घर केले. या पाठचर्चेचे चांगलेच कौतुक झाले.\nअध्ययन-अनुभवांची योजना व शैक्षणिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यातून शैक्षणिक साध्य सहजसाध्य होते. लक्षपूर्वक ऐकणे, आपले विचार समर्पक शब्दांत मांडणे, प्रसंगानुरूप योग्य भाषेचा वापर करणे, भाषेची जडणघडण समजणे, सर्जनशील अभिव्यक्तीचा विकास यांसारख्या उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या दिशेने विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला.\nज्ञानरचनावादी अध्ययन-आपल्याकडे फुलपाखरांची संख्या वाढविण्यासाठी काय उपायोजना करता येतील, या प्रश्नातून ज्ञाननिर्मिती, फुलपाखरांच्या रंगछटांच्या निरीक्षणातून अभिव्यक्ती हा ज्ञानरचनावाद साध्य झाला.\nराष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, शिक्षण हक्क अधिकार यातील निर्देशांचा विचार –\nफुलपाखराची जन्मावस्था, त्यांच्यातील वैविध्य, नवरत्ने, सर्कशीतला मृत्युगोल इत्यादी अध्ययन-अनुभवातून ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडता आले. वर्गातील मुलांना अभिव्यक्त होण्याची संधी दिल्याने लोकशाही धोरणांना प्राधान्यक्रम मिळाला. फुलपाखराची गोड कविता, इतर व्हिडीओ फिती, चित्रे यामुळे तणावरहित व आनंददायी अध्ययन झाले. माहितीचे ओझे कमी, घोकंपट्टीतून शिक्षणाची सोडवणूक या तत्त्वांचे पालन झाले.\nमूल्ये, जीवनकौशल्ये, गाभा घटकांचा विचार –\nलेखक फुलपाखरामागे धावतो तो केवळ त्याला पाहण्यासाठी, ही बाब मुलांच्या मनातील संवेदनशीलता, सौजन्यशीलतेला साद घालते. फुलपाखराच्या आकारात भेटकार्ड बनविताना मुलांमध्ये नेटकेपणाबरोबरच सर्जनशील विचारही रुजला. फुलपाखरू पकडले का, असा चिकित्सक विचार करून परिणामकारक संप्रेषण कसे करायचे, हे मुले शिकली. फुलपाखरांविषयीचे गाणे, चित्र, माहिती ओघानेच जाणून घेऊ या, हा मुलांचा समंजसपणा म्हणजे त्यांच्या भावनांचे समायोजन होते.\nपाठात उल्लेखलेला स्वर्गीय नदीचा परिसर आपणाकडेही असावा यातून पर्यावरण संरक्षणाची भावना संक्रमित करता आली. फुलपाखराच्या जन्मक्रमाचे शास्त्रीय ज्ञान व्हिडीओ फितीतून मिळाल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष अनायसे झाला. एकूणच ई-लर्निग संकल्पनेतून घेतलेल्या नमुना पाठातून खूपशा गोष्टी साध्य करता आल्या.\nउपशिक्षक, जिल्हा परिषद केंद्र शाळा, राजुरी, फलटण, सातारा\nकप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता- ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१. दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 डीसीआयने अतिरिक्त जागा भरण्याची परवानगी नाकारली\n2 एमपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न : वस्तुनिष्ठ प्रश्नसंच- सामान्य विज्ञान\n3 यूपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न : पर्यावरणविषयक प्रश्न\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/october-hit-raises-in-mumbai-1030848/", "date_download": "2020-09-22T21:43:41Z", "digest": "sha1:WGFFXOFKQFFFO4JNEOITWHTX2LK3BUHP", "length": 10924, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ऑक्टोबर हीटचा तडाखा! | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nमाघारी परतणाऱ्या पावसाने सप्टेंबरमधील तापमानाची तीव्रता काहीशी कमी केली होती, मात्र आता ऑक्टोबर हीटचा तडाखा बसू लागला आहे.\nमाघारी परतणाऱ्या पावसाने सप्टेंबरमधील तापमानाची तीव्रता काहीशी कमी केली होती, मात्र आता ऑक्टोबर हीटचा तडाखा बसू लागला आहे. रविवारी कमाल तापमानाने ३६ अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली.\nरविवारी दुपारी सांताक्रूझ येथील तापमान तब्बल ३६.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले. यावेळी मुंबईच्या हवेतील दमटपणा मात्र गायब होता. त्यामुळे घामाचा त्रास होण्यापेक्षाही उन्हाचे चटके तीव्रतेने जाणवत होते. शनिवारीही सांताक्रूझ येथे ३५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.\nऑक्टोबर महिना हा ऋतू संक्रमणाचा काळ असतो. नैऋत्य दिशेने येणाऱ्या मोसमी वाऱ्यांची दिशा बदलून ते आग्नेय दिशेने म्हणजे जमिनीकडून वाहायला सुरूवात होते. जमिनीवरून येणारे वारे सोबत उष्णता घेऊन येतात. त्यामुळे या दिवसात तापमान अधिक वाढते. त्यातच सप्टेंबर महिन्यात कमाल तापमानाने ३७ अंश सेल्सिअसचा विक्रम केला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये नेमके काय होणार याची भीती मुंबईकरांमध्ये आहे. मात्र शनिवार-रविवारी वाढलेले तापमान पुढील दिवसात कमी होणार असल्याचा दिलासा मुंबई हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.\nसोमवारी कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला.\nऑक्टोबरमध्ये गेल्या दहा वर्षांत, १६ ऑक्टोबर २००८ रोजी सर्वाधिक ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सार्वकालिक विक्रम ३७.९ अंश सेल्सिअसचा असून २३ ऑक्टोबर १९७२ रोजी हे तापमान होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्यास अटक\n2 मतदारांना भांडी वाटण्यासाठी निवृत्त पोलिसाचा वापर\n3 एफएसआयचा चेंडू केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2251841/youtube-celebrity-big-boss-participant-hindustani-bhau-instagram-account-suspended-others-reported-video-policy-jud-87/", "date_download": "2020-09-22T19:28:27Z", "digest": "sha1:BXCLYZFD4ZRZBV6ZUTL6QCYJDEP665A7", "length": 11495, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: youtube celebrity big boss participant hindustani bhau Instagram account suspended others reported video policy | … म्हणून झालं हिंदुस्तानी भाऊचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\n… म्हणून झालं हिंदुस्तानी भाऊचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद\n… म्हणून झालं हिंदुस्तानी भाऊचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद\nहिंदुस्तानी भाऊ हे नाव सोशल मीडियावर फारचं चर्चेत असंत. सध्या हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. (सर्व फोटो - युट्यूब, संग्रहित)\nबिग बॉसच्या १३ व्या सीजनमध्ये आपल्या अनोख्या शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या हिंदुस्तानी भाऊचा म्हणजेच विकास फाटकचा इंन्स्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आला आहे.\nहिंदुस्तानी भाऊच्या अकाऊंटला कविता कौशिकसह अनेक सेलिब्रिटींनी रिपोर्ट केलं होतं. त्यानंतर भडकाऊ भाषणामुळे इन्स्टाग्रामनं अकाऊंट बंद करण्याची कारवाई केली आहे.\nयापूर्वी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं हिंदुस्तानी भाऊचा एक व्हिडीओ गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलिसांना टॅग करत लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.\nकुणालच्या या ट्विटला एफआयआर फेम अभिनेत्री कविता कौशिक आणि फराह अली खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी रिपोर्ट केलं होतं.\nलोकांना भडकावणं हा एक गुन्हा आहे आणि हे जमावासाठी केलं जात आहे. यामुळे हिंसाचार होऊ शकतो, असं कुणाल कामरानं म्हटलं होतं.\n\"व्हिडीओमध्ये जी व्यक्ती आहे ती अभिनेता बनण्याचं स्वप्न पाहत आहे. संजय दत्तची नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु गुजराती अॅक्सेंटमुळे तो ते करू शकत नाही. याच्या विरोधात कारवाई होईल अशी अपेक्षा आहे,\" असं ट्विच फराह अली खाननं केलं होतं.\nबिग बॉसच्या १३ व्या सीझननंतर हिंदुस्तानी भाऊ खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आला होता.\nसंजय दत्तला फॉलो करणारा भाऊ खऱ्या अर्थानं पाकिस्तानविरोधातील आपल्या व्हिडीओमुळे सर्वांच्या परिचयाचा झाला होता. त्यानंतर त्याला बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती.\nकाही दिवसांपूर्वी हिंदुस्तानी भाऊनं एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या वेब सिरिजविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली होती.\nहिंदुस्तानी भाऊनं एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर एक व्हिडीओदेखील शेअर केला होता.\nदरम्यान, त्यांनं एका स्थानिक वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कामही केलं. या ठिकाणी त्याच्याकडे क्राईम बिट सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.\n'पहली फुर्सत से निकल' हा त्याचा डायलॉग सर्वांच्याच पसंतीस उतरला होता.\nहिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास पाठकचा एक मुलगादेखील आहे. तो त्याच्या नावानं एक एनजीओदेखील चालवतो.\nहिंदुस्तानी भाऊचे युट्यूबवर लाखो फॉलोअर्स आहेत.\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/kinnaur-apple-from-china-bound-villages-1779219/", "date_download": "2020-09-22T21:39:24Z", "digest": "sha1:JMEK2CLKLRAAZ5B7QYKN3HOZSKWOY67W", "length": 14469, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "kinnaur apple from China-bound villages | चीन सीमेलगतच्या गावांतून किन्नूर सफरचंद | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nचीन सीमेलगतच्या गावांतून किन्नूर सफरचंद\nचीन सीमेलगतच्या गावांतून किन्नूर सफरचंद\nलालचुटूक, चवीला गोड आणि रसाळ असलेल्या हिमाचल प्रदेशातील किन्नूर सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे.\nरोज दोन हजार पेटया विक्रीसाठी दाखल\nलालचुटूक, चवीला गोड आणि रसाळ असलेल्या हिमाचल प्रदेशातील किन्नूर सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. परदेशी सफरचंदाप्रमाणे चकचकीत असलेली किन्नूर सफरचंदे ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. भारत-चीन सीमेलगतच्या गावांतून किन्नूर सफरचंदांची आवक सध्या मार्केट यार्डातील फळबाजारात सुरू झाली आहे.\nकिन्नूर सफरचंदे परदेशी सफरचंदाप्रमाणेच चकचकीत आहेत. परदेशी सफरचंदांपेक्षा किन्नूर चवीला गोड आणि रसाळ आहेत. मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज दोन हजार किन्नूर सफरचंदांच्या पेटया विक्रीसाठी दाखल होत आहेत. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार दहा किलो किन्नूर सफरचंदांना एक हजार ते चौदाशे रुपये दर मिळत असल्याची माहिती किन्नूर सफरचंदांचे फळबाजारातील विक्रेते अरविंद मोरे यांनी दिली.\nहिमाचल प्रदेशातील ताबो, चांगो या गावात किन्नूर सफरचंदांची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. तेथून ट्रकद्वारे माल पुण्यातील बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येतो. साधारणपणे किन्नूरचा हंगाम महिनाभर सुरू राहतो. यंदाच्या वर्षी हिमाचल प्रदेशात पोषक हवामानामुळे उत्पादन चांगले झाले आहे. फळांची गोडी आणि दर्जा चांगला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवक चांगली होत आहे. कश्मिरी सफरचंदांच्या तुलनेत किन्नूर सफरचंदांचे दर थोडेसे जास्त आहेत. शहरातील विविध मॉल तसेच उपनगरातील फळ विक्रेत्यांकडून किन्नूर सफरचंदांना चांगली मागणी आहे, असे मोरे यांनी सांगितले.\nलालचुटूक, चवीला गोड आणि रसाळ असलेल्या हिमाचल प्रदेशातील किन्नूर सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. परदेशी सफरचंदाप्रमाणे चकचकीत असलेली किन्नूर सफरचंदे ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. भारत-चीन सीमेलगतच्या गावांतून किन्नूर सफरचंदांची आवक सध्या मार्केट यार्डातील फळबाजारात सुरू झाली आहे.\nकिन्नूर सफरचंदे परदेशी सफरचंदाप्रमाणेच चकचकीत आहेत. परदेशी सफरचंदांपेक्षा किन्नूर चवीला गोड आणि रसाळ आहेत. मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज दोन हजार किन्नूर सफरचंदांच्या पेटया विक्रीसाठी दाखल होत आहेत. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार दहा किलो किन्नूर सफरचंदांना एक हजार ते चौदाशे रुपये दर मिळत असल्याची माहिती किन्नूर सफरचंदांचे फळबाजारातील विक्रेते अरविंद मोरे यांनी दिली.\nहिमाचल प्रदेशातील ताबो, चांगो या गावात किन्नूर सफरचंदांची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. तेथून ट्रकद्वारे माल पुण्यातील बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येतो. साधारणपणे किन्नूरचा हंगाम महिनाभर सुरू राहतो. यंदाच्या वर्षी हिमाचल प्रदेशात पोषक हवामानामुळे उत्पादन चांगले झाले आहे. फळांची गोडी आणि दर्जा चांगला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवक चांगली होत आहे. कश्मिरी सफरचंदांच्या तुलनेत किन्नूर सफरचंदांचे दर थोडेसे जास्त आहेत. शहरातील विविध मॉल तसेच उपनगरातील फळ विक्रेत्यांकडून किन्नूर सफरचंदांना चांगली मागणी आहे, असे मोरे यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 ‘पाण्याचे मीटर बसविण्यासाठी शहरात पाण्याची कृत्रिम टंचाई’\n2 ‘जायका’बाबत आयुक्तांना नोटीस\n3 जावेद मियादाद मवाली खेळाडू – सुनिल गावसकर\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/38017/by-subject/1/209", "date_download": "2020-09-22T21:21:05Z", "digest": "sha1:S4OLOGH52OIL7KCFZ52QTR76TIJGPQ62", "length": 3199, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संस्कृती | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१२ /मायबोली गणेशोत्सव २०१२ विषयवार यादी /विषय /संस्कृती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/2017/12/shikar-ki-shikari-awesome-story/", "date_download": "2020-09-22T20:46:48Z", "digest": "sha1:4OWJMJXFKLDPZLPCCDNNH3IHIXXC63MQ", "length": 14250, "nlines": 213, "source_domain": "marathimotivation.in", "title": "शिकार कि शिकारी - एक छान सन्देश देणारा msg पूर्ण वाचा - Marathi Motivation", "raw_content": "\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nथोरांचे सुविचारAll मराठी सुविचार\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nथोरांचे सुविचारAll मराठी सुविचार\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHome कथा-गोष्टी बोधकथा शिकार कि शिकारी – एक छान सन्देश देणारा msg पूर्ण वाचा\nशिकार कि शिकारी – एक छान सन्देश देणारा msg पूर्ण वाचा\nएक छान सन्देश देणारा msg पूर्ण वाचा\nकोलकात्याची मोठी आणि नामवंत सर्कस..\nदीड -दोनशे कलावंत आणि पन्नासेक जनावरं..\nपन्नास जनावरांमध्ये दहा वाघ..\nलहानपणापासून सर्कशीत वाढलेली ..\nकालांतराने सर्कस चालेनासी झाली..\nकलावंतांना आणि जनावरांना पोसणे सर्कशीच्या मालकाला अशक्यप्राय बनले..\nशेवटी दहाही वाघांना बंगालच्या जंगलात नेऊन सोडण्याचे ठरले.\nठरल्याप्रमाणे दहाही वाघांना पिंज-यांत कोंडून ते पिंजरे ट्रकमध्ये ठेवून वाघांना जंगलात सोडण्यात आले..\nआठव्या दिवशी समजले की दहापैकी सात वाघांची जंगली कुत्र्यांनी शिकार करुन त्यांना ठार मारले आहे..\nजन्मभर सर्कशीत राहिलेल्या वाघांना पिंज-यात रोज आयते मुर्दाड मांस मिळत गेल्याने ते शिकार करायचे पार विसरुन गेलेले..\nयाऊलट जंगलात जन्मलेल्या कुत्र्यांना शिकार केल्याशिवाय आपण जगूच शकत नाही हे समजल्यामुळे ते उत्कृष्ट शिकारी बनले आणि त्यांनी स्वतःचे पोट भरण्यासाठी चक्क वाघांचीही शिकार केली.\nस्वतःच्या जगण्याचा आनंद न घेता आयुष्यभर वणवण फिरत रहायचं..\nमाझ्या मुलांना मी बंगला बांधणार,\nजमीन जायदाद घेणार, धन दौलत, पैसा अडका सारं सारं जमवून ठेवणार…\nमाझ्या माघारी माझ्या मुलांना कशाचीही कमतरता भासली नाही पाहिजे.\nमुलं आयुष्यभर आनंदात जगली पाहिजेत म्हणून किती हा आटापिटा\nखरे तर आपण आपल्या मुलांना सारं सारं आयतं देऊन त्यांना करण्यासाठी काही कामच ठेवत नाही..\nम्हणजे एक प्रकारे आपण त्यांना सर्कशीतले वाघच बनवत नाही का\nया उलट ज्यांच्या घरी तीन वेळेच्या जेवणाची मारामार असते अशी गरीब आणि सर्वसाधारण घरची मुले स्वबळावर शिकतात ,\nटिकतात आणि संसार उभा करतात..\nज्या प्रमाणे जंगली कुत्र्यांना शिकारीशिवाय आपण जगूच शकत नाही याची खात्री पटते आणि तो तरबेज शिकारी बनतो\nअगदी त्याच प्रमाणे सर्व साधारण घरची मुलेही\n“जे करायचं ते मलाच”\nअसे म्हणून तन मन धन ओतून अपार कष्ट करुन स्वतःचे आयुष्य घडवतात.\nआयतोबा मात्र कधी ना कधी कोणाची तरी शिकार बनतात..\nसंततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती निर्माण करा…\nआपणच ठरवा , आपण आपल्या मुलांना शिकारी बनवायचे की शिकार बनवायचे…\nशेर करा कारण चांगला संदेश चांगल्या लोकांपर्यंत पोहचायलाच हवा …\nअश्या सुंदर बोधकथा आम्ही दररोज आमच्या फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन वर टाकत असतो त्याला जरूर लाईक करा धन्यवाद.\nPrevious articleव्यापक पाया असलेलं शिक्षण म्हणजे काय ( व्यापक शिक्षण )\nNext articleबोथकथा बांबूची गोष्ट – बांबूच्या झाडाची प्रेरणादाई गोष्ट नक्की वाचाच\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nहा लेख मला अजिबात पटला नाही वहाग घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा टायगर कधी शिकार करायची विसरत नाही\nखूपच छान आहे आणि विचार करायला लावणारा.\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nव्यवसायचं का करावा – वाचा आणि विचार करा.\n30 शक्तीशाली आत्मविश्वास सुविचार\nमराठी सुविचार January 23, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2020-09-22T21:15:39Z", "digest": "sha1:2F64KQPHKTXLDOUMAOMXAIRLXORB4TVN", "length": 16355, "nlines": 68, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भुवनेश्वर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर.\nभुवनेश्वर ही भारताच्या ओड़िशा राज्याची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. भुवनेश्वर शहर ओरिसाच्या पूर्व भागात वसले आहे. महानदी भुवनेश्वरच्या ईशान्येकडून वाहते. १९४६ साली वसवले गेलेले भुवनेश्वर जमशेदपूर व चंदिगढसोबत भारतामधील सर्वात पहिले रेखीव (Planned) शहर होते. १९४८ साली ओरिसाची राजधानी कटकहून भुवनेश्वरला हलवण्यात आली. सध्या भुवनेश्वर ओडिशाचे आर्थिक, राजकीय व शैक्षणिक केंद्र आहे. ओडिशा विधानसभा येथेच स्थित आहे. केवळ २५ किमी अंतरावर असलेली कटक व भुवनेश्वर ही भारतामधील प्रमुख जोडशहरे आहेत. हिंदू धर्मामधील चार धाम ह्या सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेले जगन्नाथपुरी हे स्थान भुवनेश्वरच्या ६० किमी दक्षिणेस तर कोणार्क सूर्य मंदिर ६५ किमी दक्षिणेस स्थित आहेत.\nक्षेत्रफळ १३५ चौ. किमी (५२ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १४८ फूट (४५ मी)\nअनेक सहस्रकांचा इतिहास असलेल्या भुवनेश्वरचा उल्लेख सर्वप्रथम कलिंगच्या युद्धामध्ये आढळतो. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकामध्ये खारवेलने शिशुपालगड येथे आपली राजधानी वसवली. सातव्या शतकात कलिंग साम्राज्याची राजधानी भुवनेश्वर येथेच होती. २०११ साली भुवनेश्वरची लोकसंख्या ८.४३ लाख इतकी होती. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे व शैक्षणिक संस्थांचे नवे केंद्र बनलेले भुवनेश्वर भारतामधील झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरांपैकी एक आहे.\n१९४८ मध्ये आधुनिक भुवनेश्वर शहराचा पाया घातला गेला, तरीही शहराच्या आणि आसपासच्या भागांकडे शतकांपूर्वीचा इतिहास आहे.\nधौली ही भुवनेश्वरजवळील कलिंग युद्धाची जागा होती. हे युद्ध इसवी सनापूर्वी २६२-२६१ या कालावधीत झाले. कलिंगावर आक्रमण केलेल्या मौर्य सम्राट अशोकाने (कारकीर्द इसपू २७२-२३६) युद्धानंतर त्या राज्यावर कब्जा केला. कलिंग युद्धात अतोनात प्राणहानी झाल्यामुळे अशोकाचे हृदयपरिवर्तन झाले, त्याबाबतचा शिलालेख धोंली येथे आहे. अशोकाच्या सर्वात प्रभावी आज्ञेपैकी एक आज्ञा आधुनिक शहराच्या नैर्ऋत्येकडे ८ कि.मी. वर असलेल्या शिलालेखात कोरलेली आहे. मौर्य साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर हा परिसर महामेघववाह राजघराण्याकडे गेला. खारवेल हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध राज्य. शहरानजीकचा शिशुपाळगड प्रसिद्ध आहे. उदयगिरी व खंडगिरी ही जैनांची पुण्यक्षेत्रेही जवळच आहेत. उदयगिरी टेकडीतील अनेक गुंफापैकी हत्तीगुंफा ही खारवेल राजाच्या शिलालेखामुळे प्रसिद्ध आहे. खंडगिरी टेकडीत पाच गुंफा आहेत. त्यांतील इंद्रकेसरी गुंफेच्या पाठीमागील गुंफेत जैनांच्या २४ तीर्थकरांच्या मूर्ती आढळतात. त्यानंतर सातवाहन, गुप्तस, मथरास आणि शैलओभभोव यांच्यासह अनेक राजवंशांनी या भागावर राज्य केले.\nइसवी सनाच्या ७ व्या शतकात, सोमावमशी किंवा केशरी राजवंशाने या भागात आपले राज्य स्थापन केले. त्यांनी अनेक मंदिरे बांधली. केशारींनंतर, पूर्व गंगास हा कलिंग क्षेत्रावर १४ व्या शतकापर्यंत राज्य करीत होता. त्यांची राजधानी कलिंगनगर. ही सध्याच्या भुवनेश्वर जिल्ह्यात आहे. त्यांच्यानंतर, भोई वंशांचे मुकुंददेव या मराठा राजाने या परिसरात अनेक धार्मिक इमारती विकसित केल्या. भुवनेश्वरमधील बहुतेक जुनी मंदिरे ८ व्या ते १२ व्या शतकांदरम्यान शैव प्रभावाखाली करण्यात आली. अनंत वासुदेव मंदिर हे शहरातील विष्णूचे एकमेव प्राचीन मंदिर आहे. १५६८ मध्ये, अफगाण वंशाच्या Karrani राजवंशाने या क्षेत्रावर नियंत्रण मिळवले. त्यांच्या कारकिर्दीदरम्यान, बहुतेक मंदिरे आणि इतर रचना नष्ट झाल्या किंवा खराब झाल्या.\n१६ व्या शतकात, क्षेत्र पंचमणी () मोगलांच्या नियंत्रणाखाली आले. १८ व्या शतकाच्या मध्यावर मुघलांच्या ताब्यात असलेल्या मराठ्यांनी या प्रांतात येण्यासाठी प्रवाशांना प्रोत्साहन दिले. १८०३ मध्ये हे क्षेत्र ब्रिटिश वसाहतवादी राजवटीखाली आले आणि बंगाल प्रेसिडेन्सी (१९१२ पर्यंत), बिहार आणि ओरिसा प्रांत (१९१२-१९३६) आणि ओरिसा प्रांताचे (१९३६-१९४७) भाग होते. ब्रिटिशशासित ओरिसा प्रांताची राजधानी कटक होती ती पुरामुळे बाधित होत असे आणि आणि त्या शहराला विस्तारासाठी जागेची अडचण होती. यामुळे ३० सप्टेंबर १९४६ रोजी ओरिसा प्रांताच्या विधानसभेत() मोगलांच्या नियंत्रणाखाली आले. १८ व्या शतकाच्या मध्यावर मुघलांच्या ताब्यात असलेल्या मराठ्यांनी या प्रांतात येण्यासाठी प्रवाशांना प्रोत्साहन दिले. १८०३ मध्ये हे क्षेत्र ब्रिटिश वसाहतवादी राजवटीखाली आले आणि बंगाल प्रेसिडेन्सी (१९१२ पर्यंत), बिहार आणि ओरिसा प्रांत (१९१२-१९३६) आणि ओरिसा प्रांताचे (१९३६-१९४७) भाग होते. ब्रिटिशशासित ओरिसा प्रांताची राजधानी कटक होती ती पुरामुळे बाधित होत असे आणि आणि त्या शहराला विस्तारासाठी जागेची अडचण होती. यामुळे ३० सप्टेंबर १९४६ रोजी ओरिसा प्रांताच्या विधानसभेत() राजधानी स्थलांतरित करण्याच्या प्रस्ताव मांडण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १३ एप्रिल १९४८ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नवी राजधानी स्थापन केली.\nनवीन राजधानीचे नाव \"त्रिभुवनेश्वर\" किंवा \"भुवनेश्वर\" (अक्षरशः \"पृथ्वीचे प्रभू\") होते. हे शिवाचे नाव, लिंगराज राजाचे दैवत होते. ओरिसाची विधानसभा १९४९ मध्ये कटकपासून भुवनेश्वरमध्ये हलवण्यात आली. भुवनेश्वर एक आधुनिक शहर म्हणून बांधले गेले. त्याचा आराखडा जर्मन वास्तुविशारद ओटो कॉन्निजिबर्जर यांनी बनवला. रुंद रस्ते, उद्याने आणि उद्याने तयार केली. शहराचे काही भागच या योजनेच्या पाठोपाठ आले. पण पुढील काही दशकांत ही योजना वेगाने वाढली. १९५१ मध्ये घेतलेल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या जनगणनेनुसार शहरांची लोकसंख्या फक्त १६५१२ होती १९५२ ते १९८९ या कालावधीत या भागावर क्षेत्र परिषद किंवा नगर पंचायतीचा कारभार चाले. नगरपालिकेची स्थापना केवळ १२ मार्च१९७९ रोजी झाली. १९९१ च्या जनगणनेनुसार भुवनेश्वरची लोकसंख्या ४११,५४२ इतकी वाढली आहे. त्यानुसार १४ ऑगस्ट १९९४ रोजी भुवनेश्वर महापालिकेची स्थापना झाली.\nबिजू पटनायक विमानतळ हा भुवनेश्वरच्या दक्षिण भागात असून येथे एअर इंडिया, गोएअर व इंडिगो ह्या कंपन्या मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळूर इत्यादी शहरांहून थेट प्रवासी विमानसेवा पुरवतात. भुवनेश्वर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या पूर्व तटीय रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय एक स्थानक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. कोलकाता ते चेन्नई दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ५ तसेच राष्ट्रीय महामार्ग २०३ भुवनेश्वरमधूनच जातात.\nविकिव्हॉयेज वरील भुवनेश्वर पर्यटन गाईड (इंग्रजी)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑगस्ट २०२० रोजी २०:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A5%8D-%E0%A4%B9/", "date_download": "2020-09-22T21:31:46Z", "digest": "sha1:QLKNIF36XRF6KKNB32VRRGROQLRFQ64Z", "length": 10397, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "‘हॉस्पिटल क्वारंटाईन्’ होण्यापेक्षा ‘होम क्वारंटाईन्’ व्हा: अजित पवार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\n‘हॉस्पिटल क्वारंटाईन्’ होण्यापेक्षा ‘होम क्वारंटाईन्’ व्हा: अजित पवार\nin ठळक बातम्या, राज्य\nमुंबई – ‘कोरोना’पासून बचावासाठी ‘होम क्वारंटाईन्‌’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्‌’ हे दोनंच पर्याय आज उपलब्ध आहेत. ‘कोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्‌’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन्‌’ व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. ‘कोरोना’बाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढतेय, भाजीबाजारातल्या गर्दीमुळे ‘कोरोना’ तुमच्या घरात पोहचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. ‘कोरोना’संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, त्याची सुरुवात काल झाली आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.\nराज्य शासनाने आवाहन केल्यानंतर अनेक खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने, हॉस्पिटल सुरु केले आहेत, परंतु ज्यांनी त्यांचे दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत त्यांची नोंद राज्य शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.\nराज्यात अन्नधान्याचा, खाद्यतेलाचा, दुध, भाजीपाल्याचा, औषधांचा, इंधनाचा मुबलक साठा आहे. या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये. दिल्लीतील ‘मरकज’ घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित करु नये, त्याला परवानगी दिली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज राज्यात रामनवमी भक्तीभावानं, साधेपणाने साजरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यापुढेही सर्व सण, उत्सव साधेपणानं साजरे व्हावेत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.\nकंजरवाडा परिसरातील गावठी भट्टीचे अड्डे उद्ध्वस्त\nउत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी; जळगावच्या रुग्णाचा मृत्यू\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nउत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी; जळगावच्या रुग्णाचा मृत्यू\nभुसावळातील रक्तदान शिबिरात 47 दात्यांनी केले रक्तदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/2019-elections/", "date_download": "2020-09-22T19:47:01Z", "digest": "sha1:OVLFPA32CVJ55S6MANXT5GT2J2KMC7LX", "length": 6275, "nlines": 59, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "2019 Elections Archives | InMarathi", "raw_content": "\n“मै शपथ लेता हू..” : मोदींच्या आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधीबद्दल १० खास गोष्टी\nया शपथविधी सोहळ्यात काय काय मनोरंजक बाबी घडल्या होत्या ते बघूया.\nराजू शेट्टींच्या पराभवाचं विश्लेषण करणारा हा लेख खूप व्हायरल होतोय\n२००४ साली शरद जोशी पासुन वेगळे होतांना भाजपासारख्या जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही, अशी पुरोगामी भुमिका घेऊन त्यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटना स्थापन करुन वेगळी चुल मांडली.\nलोकसभा निवडणुकीच्या निकालाने या ६ घराण्यांच्या सत्तेला सुरुंग लावला\nकाँग्रेस चा सुफडा साफ केला आहे, कितीतरी राज्यात काँग्रेस ला साधा भोपळाही फोडता आलेला नाही. तर घराणेशाही ला जनतेने नाकारले आहे. असे काही घराणे ज्यांना या निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागली\nपत्रकार विचारवंतांच्या अंदाजांच्या इतके विपरीत निकाल का लागले\nसशक्त विरोधी पक्ष ही सक्षम लोकशाहीसाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे; सध्याची झापडबंद काँग्रेस ते करू शकेल ही शक्यता कमी वाटत आहे.\nनिवडणूक निकालांनी उभे केलेले हे ५ प्रश्न २०१९ च्या निवडणुकांचा निकाल ठरवतील\nजर हाच ट्रेंड २०१९ मध्ये कायम राहिला तर लोकसभेच्या निवडणुकीत यह नोटा किसे भारी पडेगा \nभाजपचा निवडणुकातील ‘पेज प्रमुख’ ब्रांड अॅम्बेसेडर २०१९ ची दिशा ठरवेल\nभाजप पेज प्रमुखांच्या निमित्ताने भारतात ‘पे रोल पोलिटिक्स’ आणू इच्छित आहे. म्हणूनच पेज प्रमुख हा भाजपला चाणक्य वाटतो.\nमोदींना “पर्याय नाही” म्हणून ते २०१९ जिंकतील – हे कितपत सत्य आहे\nया गोष्टींकडे लक्ष न देता भाजपची “मोदींना पर्याय नाही” ही थिअरी चालूच राहिली तर २०१९ ची निवडणूक भाजप साठी अवघड जाईल.\nकर्नाटक गोंधळात, पडद्याआड, मोदी सरकार २०१९ साठी ह्या मास्टरस्ट्रोकची तयारी करताहेत\nजरी राज्याचा निवडणुकीत तिथले स्थानिक विषय हे राष्ट्रीय विषयांपेक्षा जास्त महत्वाचे ठरत असतात.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.pudhari.news/news/Goa/The-government-should-reconsider-Iffi-2020/", "date_download": "2020-09-22T21:32:37Z", "digest": "sha1:7XHVZ2BQOXDJMLMCGPU3ZNDTYBKBS6LY", "length": 5211, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 'कोरोना संकटात गोव्यात इफ्फी कशाला?' | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › 'कोरोना संकटात गोव्यात इफ्फी कशाला\n'कोरोना संकटात गोव्यात इफ्फी कशाला\nपणजी : पुढारी वृत्तसेवा\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी २०२० चे आयोजन करण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयाचा पुर्नविचार करावा. तसेच इफ्फीमुळे स्थानिक चित्रपट उद्योग तसेच पर्यटनाला कुठला लाभ झाला यावर त्वरीत श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी गुरूवारी जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.\nगोव्यात कोरोनाने तीन बळी; 480 नवे रुग्ण\nकोरोनामुळे गोवा राज्याच्या आर्थिक स्थितीला फटका बसला आहे. महसूलात घट झाली आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहता इफ्फी सारख्या महोत्सवांचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही. सरकारचा इफ्फीच्या ५१ वा महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यामुळे या निर्णयावर सरकारने पुर्नविचार करावा अशी मागणीही त्यांनी केली.\nगोव्यात ‘नेटवर्क’चा प्रश्‍न सुटणार\nकोरोनाच्या महामारीत सामान्य जनता आर्थिकदृष्ट्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. गोव्याची अर्थव्यवस्था बरोबर नाही, हे खुद्द मुख्यमंत्र्यानीच मान्य केले असताना, महोत्सवांचे आयोजन करणे व उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. इफ्फी आयोजनात गोवा सरकारची भूमिका केवळ वाहतूक व निवासव्यवस्था सांभाळण्यापुरती मर्यादित राहिली असून, गोवा मनोरंजन संस्थेकडे असलेले महोत्सवातील चित्रपट विभाग हाताळणीचे व इतर सर्व अधिकार केंद्र सरकार व चित्रपट महोत्सव संचालनालयाने काढून घेतले आहेत. गोवा सरकारवर या महोत्सवाच्या आयोजनमुळे मोठा आर्थिक बोजा पडत आहे. मात्र, या इफ्फीचा गोमंतकीय चित्रपट उद्योग तसेच पर्यटनाला काहीच फायदा झाला नसल्याची टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी जारी केलेलया प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.\nमराठा आरक्षणप्रश्‍नी कोल्हापुरात आज गोलमेज परिषद\nआयकराच्या नोटिशीला लवकरच उत्तर देणार : शरद पवार\n३२ साखर कारखान्यांना ३९१ कोटींची थकहमी\nमत्स्यव्यवसायाचे 4 हजार कोटींचे नुकसान\nभारताविरुद्ध युद्धासाठी चीन ३ वर्षांपासून तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/sports/dhoni-is-one-of-a-kind-cant-be-compared-to-him-says-rohit-sharma/206983/", "date_download": "2020-09-22T20:36:54Z", "digest": "sha1:VH5JKDAKYGQYETTJAR7D3BGSPQAIGXAM", "length": 8325, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Dhoni is one of a kind, can't be compared to him says rohit sharma", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा माझी धोनीसोबत तुलना नकोच, त्याच्यासारखा खेळाडू होणे नाही – रोहित\nमाझी धोनीसोबत तुलना नकोच, त्याच्यासारखा खेळाडू होणे नाही – रोहित\nधोनी आणि रोहितमध्ये साम्य आहे, असे काही दिवसांपूर्वी सुरेश रैना म्हणाला होता.\nधोनी आणि रोहित शर्मा\nमहेंद्रसिंग धोनी आणि माझी तुलनाच होऊ शकत नाही, असे विधान भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने केले. धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय असे दोन विश्वचषक जिंकले. तसेच धोनी कर्णधार असताना भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही जिंकली होती. आयसीसीच्या या तिन्ही स्पर्धा जिंकणारा धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे. तसेच कितीही दबावात शांत राहून योग्य तो निर्णय घेण्यात धोनी पटाईत आहे. याबाबतीत त्याच्यात आणि रोहितमध्ये साम्य आहे, असे काही दिवसांपूर्वी सुरेश रैना म्हणाला होता. मात्र, रोहितला ही तुलना मान्य नाही.\nतुलना करणे मला पटत नाही\nरैना माझ्याबाबत काय बोलला हे मी ऐकले आहे. मी त्याच्या मताचा आदर करतो. मात्र, धोनीसारखा दुसरा खेळाडू होणे नाही. त्याच्यासारखा खेळाडू पुन्हा घडणार नाही. दोन खेळाडूंमध्ये तुलना होऊ नये या मताचा मी आहे. प्रत्येक खेळाडूमध्ये काही गुण असतात आणि काही त्रुटी असतात. दुसऱ्या खेळाडूमध्ये त्या असतीलच असे नाही. त्यामुळे दोन खेळाडूंची तुलना करणे मला पटत नाही, असे रोहितने नमूद केले.\nमागील आठवड्यातच रैनाने कर्णधार म्हणून रोहितची स्तुती केली होती. रोहित हा भारतीय क्रिकेट संघासाठी पुढचा धोनीच आहे. तो अप्रतिम कर्णधार आहे. तो खूप शांत आणि संयमी आहे. इतरांचे सल्ले ऐकतो. धोनीनंतर रोहितच सर्वोत्तम कर्णधार आहे असे मी म्हणीन. रोहितने तर आयपीएल स्पर्धा धोनीपेक्षाही जास्त वेळा जिंकली आहे. या दोघांमध्ये बरेच साम्य आहे, असे रैना म्हणाला होता.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nपरप्रांतीयामुळे कोळी महिलांवर उपासमारीची पाळी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\nWorld Rose Day 2020: जाणून घ्या, भारतातील गुलाबांचे १३ प्रकार\nPhoto – काळाचा घाला झोपेत असतानाच कोसळली इमारत\nआरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आज मुंबईत मराठा समाज आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.batmidar.in/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A9-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-22T19:27:09Z", "digest": "sha1:W43PNB5CDH6ZGMGX3TBNUSAXKTD5WFXG", "length": 25066, "nlines": 208, "source_domain": "www.batmidar.in", "title": "२०१३ मधील पत्रकारांवरील हल्ले | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले महाराष्ट्र २०१३ मधील पत्रकारांवरील हल्ले\n२०१३ मधील पत्रकारांवरील हल्ले\n11 महिन्यात महाराष्ट्रात 2 पत्रकारांचे खून,\nएका महिला पत्रकारावर सामुहिक बलात्कार,\n65 पत्रकारांवर जीवघेणे हल्ले,\nअनेकांवर खंडणी,ऍट्रॉसिटी,दरोड्‌याचे खोटे गुन्हे दाखल\nम हाराष्ट्रत पत्रकारांवर अखंडपणे हल्ले सुरू आहेत.पत्रकार संरक्षण कायदा कऱण्याच्या मागणीक़डं सरकार करीत असलेलं अक्षम्य दुर्लक्ष आणि विद्यमान कायद्याचा गुंडांना धाक उरला नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये चिंतावाटावी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.2013 च्या जानेवारी ते नोव्हेबर या अकरा महिन्यात राज्यात दोन पत्रकांराचे खून झाले ( नरेंद्र दाभोळकर आणि जळगाव येथील नरेश सोनार ) एका महिला पत्रकारावर सामुहिक बलात्कार केला गेला आणि 65 पत्रकारांवर हल्ले झाले, ( यातील काही हल्ल्यात चाकू सारख्या तिक्ष्ण हत्यारांचा वापर केला गेला) पुर्णा येथील पत्रकार दि नेश चौधरी यांच्या साऱ्या कुटुंबावरच ऍॅसिड टाकून त्याला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न केला गेला.हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्यावरच दरोडा,ऍटॉसिटीचा गुन्हा दाखल केला गेला.त्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाब आणला गेला.इतर प्रकरणातही केवळ बातमी दिल्यामुळेच हल्ले झाले आहेत.या विरोधात पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने बीड,परभणीत भव्य मोर्चे काढले गेले.8 मे रोजी पनवेल ते मुंबई अशी मोटार रॅली काढली गेली,16 नोव्हेंबर हा राष्ट्रीय पत्रकार दिन काळा दिवस म्हणून पाळला.जेथे जेथे पत्रकारांवर हल्ले झाले अशा काही ठिकाणी समितीच्या सदस्यांनी जाऊन संबंधित पत्रकारांची भेट घेतली तसेच त्याना मद तही केली. ———————- म ाहिती संकलन—एस.एम.देशमुख\n2 जानेवारी 13- परभणी जिल्ह्यातील सेलू येथील पत्रकार दिलीप डासाळकर यांच्यावर हल्ला\n3 जानेवारी 13 – बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील एका पत्रकाराला बातमी दिल्याब्ददल तहसिलदाराची ताकिद\n8 जानेवारी 13- उस्मानाबाद येथील पत्रकार शिवप्रसाद बियाणी यांच्यावर पोलिसाचा हल्ला\n9 जानेवारी 13- आौरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे पत्रकार जमील पठाण यांना जिवे मारण्याची धमकी\n11 जानेवारी13 – कन्नड तालुक्यीतील शिवणा-टाकळी प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या दोधांना डांबले\n13 जानेवारी 13-उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरढोणचे पत्रार जगदीशचंद्र जोशी यांना गुंडांकडून मारहाण\n13 जानेवारी13-नाशिक येथील एका हिंदी दैनिकाच्या पत्रकारास शिवसैनिकांकडून मारहाण\n16जानेवारी 13 – पत्रकार हेमंत देसाई यांनी सकाळमध्ये लिहिलेल्या लेख प्रकरणी आर.एस.एसच्या धमक्या\n16 जानेवारी 13- पेण तालुक्यातील वडखळ येथील पत्रकार विजय मोकल यांना रवी पाटील यांच्याकडून धमक्या\n8 फेब्रुवारी 13- बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील पत्रकार बळीराम बाजीराव राऊत याच्यावर हल्ला.\n10 फेब्रुवारी 13- नांदेड येथील गावकरीच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला.\n4 मार्च 13 – सातारा येथील पत्रकार विशाल कदम यांना आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण\n5 मार्च 13- – सातारा येथे भोजपूरी चित्रपट कलावंतांची सहा पत्रकारांना मारहाण.कोंडून ठेवले\n12 मार्च 13 – पूर्णा येथील पत्रकार दि नेश चौधरीवर अ्रसिड हल्ला,हल्लेखोर कॉग्रेसचा पुढारी\n13 मार्च 13- गंगाखेड येथील पत्रकार गंगाधर कांबळे यांच्यावर हल्ला\n14 मार्च 13 – उमापूर येथील पत्रकार कृष्णा देशमुख यांच्यावर हल्ला\n19 मार्च 13- नवी मुंबईत आसाराम बापूंच्या समर्थकांची पत्रकारांवर तुफान दगडफेक.सहा पत्रकार जखमी\n21 मार्च 13- निखिल वागळे आणि राजीव खांडेकर यांच्यावर हक्कभंग ठराव दाखल\n27 मार्च 13- टीव्ही-9चे छायाचित्रकार चरण मरगम यांना मुंबईत मारहाण\n28 मार्च 13- सातारा येथील पत्रकार रोहित बुधकर यांच्यावर हल्ला\n29मार्च 13- राणी सावरगाव येथील राहूल बनाटे आणि संजय राबोले यांच्याविरोधात खोटी तक्रार\n30मार्च 13-एबीव्हीपीच्या आंदोलनादरम्यान नागपूर विद्यापीठात कर्मचाऱ्यांची पत्रकारांना धक्काबुक्की\n31मार्च 13- ताडकळस येथील पत्रकार त्र्यंबक खंदारे यांना संरपंचाची मारहाण\n1 एप्रिल 13 – सातारा येथील पत्रकार पियूष भूतकर आणि महेश पवार यांना पोलिसांची दमदाटी\n2एप्रिल 13 -वर्धा येथील पत्रकार रूपेश खैरी आणि प्रशांत वेलांडी याना पोलिसांकडून धमक्या\n2 एप्रिल 13- मुंबई येथील प्रहारचे फोटोग्राफर विनम्र आचरेकर यांना सुरक्षा रक्षकांची मारहाण\n4 एप्रिल 13- पारनेर येथील सकाळचे बातमीदार अनिल चौधरी यांच्यावर उपसंरपंचाकडून हल्ला.\n6एप्रिल 13- न्यूज नेशनच्या सोनू कनोजिया आणि इम्रान या दोघांना निलंबित उपायुक्तांची मारहाण\n13 एपिॅल13- बीड येथील पत्रकार सतीश शिंदे यांना शिरूर तालुक्यातील गोतळवाडा येथे मारहाण\n16एप्रिल 13- नेवासा फाटा येथील पत्रकार बाळासाहेब देवखिडे यांना एपीआयकडून मारहाण\n25 एप्रिल 13- विटा येथील पत्रकार विजय लोळे आणि सतीश भिंगे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल\n1 मे 13-सोनपेठ येथील पत्रकार सुधीर बिदू यांच्यावर हल्ला\n3 ंमे 13 – झी न्यूजचे लातूर येथील प्रतिनिधी शशिकांत पाटील यांना राज ठाकरे यांच्या अंगरक्षकाची धक्काबुक्की.ठाकरेकडूनही दम\n7 मे 13 गंगाखेड येथील पत्रकार संजीव सुपेकर यांच्यावर हल्ला.दोन्ही पाय फॅॅक्चर\n9 मे 13 सोनपेठ येथील पत्रकार सय्यद कादिर,भागवत पोपडे,कृष्णा पिंगळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल.\n22जून 13 इचलकरंजी येथील ज्येष्ठ पत्रकार बाळ मकवाना यांच्या घरावर आवाडे कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हल्ला. ब ातमीचा राग\n26 जून 13 माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील झुंजार नेताचे वार्ताहर अरविंद वाव्हळ यांच्यावर हल्ला.\n28 जून 13 आयबीएन- लोकमतचे औरंगाबाद ब्युरो चीफ सिध्दार्थ गोदाम आणि फोटोग्राफर सुधीर जाधव यांना धक्काबुक्की.\n3 जुलै 13 – नक्षर जिल्हयातील कर्जत येथील काही पत्रकारांना तेथील पी आय़ची बघून घेतो अशी धमकी.\n27 जुलै 13- संगमनेर येथील युवा पत्रकार अंकुश बुब यांच्यावर जीवघेणा हल्ला.\n28 जुलै 13 – पुर्णा येथील सांजवार्ताचे वार्ताहर अनिल अहिरे यांच्यावर अगोदरच्या ऍशिड हल्ला प्रकरणातील गुंड अ़निल कुरकुरे याच्याकडून हल्ला.\n20 ऑगस्ट 13- साधनाचे संपादक नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात गोळ्या छाडून हत्या.तीन महिन्यानंतरही मारेकरी सापडलेच नाहीत.\n31 ऑगस्ट 13- नगरचे आमदार अनिल राठोड यांच्या मुलाचा देशदूत कार्यालयासमोर धुडगूस.वीज बिल थकबाकीची बातमी दिल्याने राग.\n31 ऑगस्ट 13- मंगळवेढा तालुक्यातील दहिवड येथील पत्रकार प्रमोद बनसोडे यांना वाळू माफियाची त्यांच्या घरात घुसून मारहाण.शिविगाळ.\n4 सप्टेंबर 13- आसाराम समर्थकांची पुण्यात टीव्ही-9 चे सचिन जाधव आणि छायाचित्रकार अभिजित पिसे यांना मारहाण\n4 सप्टेंबर 13 परभणी येथील शेतकरी आंदोलनाचे चित्रिकरण करताना पीएसआय प्रकाश बांद्रे यांची दिलीप बनकर यांना मारहाण\n6 सप्टेंबर 13- जयमहाराष्ट्र चे विलास बढे यांना एका पार्टीचे चित्रिकऱण करताना मारहाण.सुरक्षा रक्षकाचे कृत्य.\n16 सप्टेंबर 13- गेवराई तालुक्यातील तलवडा येथील ओमप्रकाश सखाराम कांबिलकर यांना रेती तष्कराची मारहाण.ओमप्रकाश हिदू जागृतीचे वार्ताहर\n21 सप्टेंबर 13- नेवासा येथील नवाकाळ,देशदूतचे वार्ताहर राजेंद्र वाघमारे यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी.गुन्हा दाखल.\n1ऑक्टोबर 13- जय महाराष्ट्र चॅनलचे विलास बढे यांच्यावर जातपंचायतीच्या लोकांचा हल्ला.बढे यांना दोन तास घरात डांबले.\n1 ऑक्टोबर 13- नक्षर जिल्हयातील श्रीगोंदा येथे पत्रकार धनंजय कानगुडे यांच्यावर हल्ला.धर्माची चिकित्सा करणाऱ्या बातम्या छापल्या म्हणून हल्ला.\n2 ऑकटोबर 13- मुख्यमंत्र्याच्या अंगरक्षकाकडून टीव्ही-9 चे रामराजे शिंदे आणि सागर कुळकर्णी यांना मारहाण,धक्काबुक्की.\n5 ऑकटोबर 13- आळंदी येथील पत्रकार विलास काटे यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक पुढाऱ्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या. काटे सकाळचे वार्ताहर.\n7 ऑकटोबर 13 -चंद्रपूर येथे पत्रकाराच्या विरोधात चौकाचौकात पोस्टरबाजी, पत्रकाराचा कुत्रे असा उल्लेख.\n8 ऑक्टोबर 13- आदित्य पंचोलीची झी न्यूजच्या महिला पत्रकाराबरोबर असभ्य वर्तवणूक,कॅमेरॅची मोडतोड.\n22 ऑक्टोबर 13- अहमदनगर येथील महान्यूजच्या कॅमेरामनला कव्हरेज करतानाच मारहाण\n30 ऑक्टोबर 13- यवतमाळ जिल्हयातील वणी येथील पुण्यनगरीच्या कार्यालयावर शिवसैनिकांचा हल्ला.मोट्या प्रमाणात मोडतोड.\n9 नोव्हेंबर 13- हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर चाकूहल्ला.वरती त्यांच्यावरच खंडणी,ऍट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल.\n14 नोव्हेंबर 13- चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथील नरेश सोनार यांची गाडीतून बाहेर फेकून हत्त्या.परप्रांतिय टोळीचे कृत्य.\n25 नोव्हेबर 13- कंधार येथील लोकपत्रचे पत्रकार उत्तम चव्हाण यांना मनसे तालुका प्रमुखाकडून धमक्या.पोलिसात तक्रार दाखल.\n30 नोव्हेबर 13 माजलगाव येथील सुराज्यचे पत्रकार संतोष जेथलिया यांना धमक्या.नगराध्यक्षांच्य विरोधात बातमी छापल्याने रागातून प्रकार.तक्रार दाखल.\nसदरची माहिती पुनर्मुद्रीत करताना निमंत्रक, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या असा उल्लेख करणे आवश्यक आहे. –\nPrevious articleडोगराला लागलेल्या आगीत तळ्यात मोठे नुकसान\nNext articleपत्रकारांच्या आंदोलनास अण्णा हजारे यांचा पाठिंबा\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nउद्या नांदेडमध्ये पत्रकारांची निदर्शऩे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/i-want-to-tell-modi-and-india-that-i-will-travel-the-world-as-kashmirs-ambassador-says-pak-pm-imran-khan-scj-81-1971246/", "date_download": "2020-09-22T20:17:19Z", "digest": "sha1:37DYVPAXPMUOYZS3OUVBBB7KNBBFGSLU", "length": 12646, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "I want to tell Modi and India that I will travel the world as Kashmir’s ambassador says Pak PM Imran khan scj 81 | काश्मीरचा राजदूत म्हणून जगासमोर जाईन-इम्रान खान | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nकाश्मीरचा राजदूत म्हणून जगासमोर जाईन-इम्रान खान\nकाश्मीरचा राजदूत म्हणून जगासमोर जाईन-इम्रान खान\nइम्रान खान यांनी मुझफ्फराबाद येथील तरुणांना भडकवण्याचाही प्रयत्न केला\nजम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 रद्द केल्यापासून पाकिस्तान चांगलाच खवळला आहे. याचीच प्रचिती आज मुझफ्फराबाद या ठिकाणीही आली. या ठिकाणी झालेल्या सभेत इम्रान खान यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच आगामी काळात मी काश्मीरचा राजदूत म्हणून जगासमोर जाईन असंही वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे. “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे सांगू इच्छितो मी जगभरात काश्मीरचा साफिर (राजदूत) म्हणून फिरेन. पाकिस्तान हाच काश्मीरचा राजदूत आहे हे जगासमोर आणेन” असेही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदूंची कट्टरपंथीय संघटना आहे. मुस्लिम, ख्रिश्चन आणि सर्व अल्पसंख्याकांचा द्वेष करणं हेच त्यांचे धोरण आहे. मुस्लिमांनी शेकडो वर्षे भारतावर राज्य केलं त्याचमुळे आरएसएस ही संघटना मुस्लिम समाजाचा द्वेष करते ” असंही इम्रान खान यांनी म्हटलं आहे.\nएवढंच नाही तर मुझफ्फराबाद येथील युवकांच्या भावनाही इम्रान खान यांनी त्यांच्या भाषणातून भडकवल्या. “LoC अर्थात नियंत्रण रेषेजवळ कधी जायचं आहे ते मी सांगेन. तुम्ही त्यावेळी खुशाल घुसखोरी करु शकता. तुमच्या मनात काय सुरु आहे मला ठाऊक आहे. तुम्हाला नियंत्रण रेषेजवळ जायचं आहे. मात्र तूर्तास तिथे जाऊ नका. मला संयुक्त राष्ट्रांसमोर जाऊद्यात मी तुम्हाला सांगेन की नियंत्रण रेषेजवळ नेमकं कधी जायचं आहे. मला काश्मीर प्रकरण संयुक्त राष्ट्रांसमोर मांडू दे. काश्मीर प्रश्न सोडवला नाही तर त्याचा परिणाम सगळ्या जगावर होईल” असं इम्रान खान म्हटले. दरम्यान मुझफ्फराबाद या ठिकाणी निघालेली इम्रान खान यांची रॅली हा फ्लॉप शोच ठरली. कारण या रॅलीसाठी रावळपिंडी आणि अबोटाबाद या ठिकाणाहून ट्रकने माणसं आणण्यात आली होती. असं चळवळकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी सांगितलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 येत्या काळात पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहणार नाही – आरएसएस\n2 भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी सुमार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा मोदी सरकारला दणका\n3 VIDEO: पुढच्या चार दिवसात ‘विक्रम’बद्दल समजणार ठोस माहिती\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kgtocollege-news/student-dilemma-due-to-lack-of-coordination-between-government-and-the-state-education-board-211013/", "date_download": "2020-09-22T21:04:31Z", "digest": "sha1:5H4KLSEN5KGIOTP3WDDG2AHSHHQPYWCN", "length": 13055, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शासन आणि राज्य मंडळात समन्वयाचा अभाव | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nके.जी. टू कॉलेज »\nशासन आणि राज्य मंडळात समन्वयाचा अभाव\nशासन आणि राज्य मंडळात समन्वयाचा अभाव\nशाळांमधील शिक्षक- विद्यार्थी प्रमाण आणि उपलब्ध सुविधा यांची माहिती विहित नमुन्यात भरून शासनाची मान्यता घेणे (संच मान्यता) हे सर्व शाळांना दरवर्षी बंधनकारक असते.\nशाळांमधील शिक्षक- विद्यार्थी प्रमाण आणि उपलब्ध सुविधा यांची माहिती विहित नमुन्यात भरून शासनाची मान्यता घेणे (संच मान्यता) हे सर्व शाळांना दरवर्षी बंधनकारक असते. परंतु शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार या प्रक्रियेत काही बदल करणे आवश्यक झाले आह़े या संदर्भातील सुधारणांचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने शासनाकडे पाठविला आहे. मात्र यावर अद्याप शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने दरवर्षी जुलै महिन्यात होणारी ही प्रक्रिया यंदा रखडली आहे. त्याच वेळी ही मान्यता मिळाल्याशिवाय दहावी आणि बारावीचे अर्ज भरता येणार नाहीत, असा फतवा मंडळाने काढल्याने विद्यार्थ्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.\nदहावी- बारावीचे अर्ज ऑक्टोबरमध्ये भरले जातात. यंदा सप्टेंबर संपला तरी संच मान्यतेची प्रक्रिया सुरू झाली नाही. तर दुसरीकडे मुख्याध्यापकांना मंडळाकडून हमीपत्र भरून देण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे मुख्याध्यापक कात्रीत सापडले आहेत. शासनाने याबाबत योग्य निर्णय घेऊन हा घोळ सोडवावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महसंघातर्फे देण्यात आली आहे. तसेच कोणत्याही मुख्याध्यापकांनी हमीपत्र भरून देऊ नये असा निर्णयही महासंघाच्या बैठकीत झाल्याचे महासंघाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी स्पष्ट केले. या संदर्भात मंडळाचे अधिकारी, तसेच शिक्षण विभागचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.\n* दरवर्षी जुलै महिन्यात शाळांनी संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करावयाची असते. यानंतर शासनातर्फे त्यांना संच मान्यता देण्यात येते. या मान्यतेनंतरच शाळेतील विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे अर्ज मंडळाकडून स्वीकारले जातात. मात्र यंदा प्रक्रियेसंदर्भात शासनाने अद्याप कोणत्याही प्रकारचे आदेश न काढल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.\n* दुसरीकडे मंडळाच्या विविध विभागांतर्फे शाळांना संच मान्यता सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळांनी संच मान्यता सादर केली नाही, तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही मंडळाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 महाविद्यालयांची शुल्कवाढ लांबणीवर\n2 जागतिक मंदीचा फटका व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांना\n3 केंब्रिजची ‘आयजीसीएसई’ परीक्षा आता मार्चमध्ये\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/anna-rajam-malhotra-1760935/", "date_download": "2020-09-22T21:25:01Z", "digest": "sha1:BF6BJKPST5O77RBYSJJPUEBRKCZQGHID", "length": 12289, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Anna Rajam Malhotra | अ‍ॅना राजम मल्होत्रा | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nअ‍ॅना राजम यांचा जन्म कोळिकोडचा. उच्च शिक्षणासाठी त्या तेव्हाच्या मद्रास प्रांतात आल्या.\nनिवृत्तीनंतर, उतारवयातही मुंबई विमानतळ परिसरातील लीला हॉटेलच्या प्रशस्त लॉबीत त्या कधी वाचन करीत बसात, तर कधी ज्येष्ठ सनदी अधिकारी त्यांच्याशी चर्चा करायला येत. प्रत्येकाशी त्या शांतपणे बोलत, मार्गदर्शन करत. त्यांचे नाव होते अ‍ॅना राजम मल्होत्रा. स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या महिला प्रशासकीय अधिकारी\nअ‍ॅना राजम यांचा जन्म कोळिकोडचा. उच्च शिक्षणासाठी त्या तेव्हाच्या मद्रास प्रांतात आल्या. डॉक्टर वा प्राध्यापक होणे शक्य असतानाही त्यांनी नागरी सेवेची परीक्षा दिली. त्या वेळी आयोगाच्या अनेक सदस्यांनी महिलांसाठी परराष्ट्र सेवा योग्य राहील असा सल्ला दिला, पण त्यांनी तो जुमानला नाही. मग भारतीय प्रशासकीय सेवेत १९५१ साली त्या दाखल झाल्या. सेवेसाठी त्यांना मद्रास केडरच देण्यात आले. तेव्हा मुख्यमंत्री राजाजी, कायदा व सुव्यवस्थेसारखे विषय महिला सक्षमपणे हाताळू शकणार नाहीत, असे म्हणाले. नंतर मात्र राजाजी यांनी जाहीर सभेत अ‍ॅना राजम यांच्या कामाचे व सचोटीचे कौतुक केले होते.\nमद्रासमधील सात मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना १९८२ मध्ये दिल्ली एशियाडच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्याच बॅचचे अधिकारी रा. ना. मल्होत्रा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मल्होत्रा हे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर बनल्याने अ‍ॅना यांनाही महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाली. सरकारने न्हावाशेवा येथे अद्ययावत बंदर उभारणीचे महत्त्वाचे काम त्यांच्यावर सोपवले. भूसंपादन ते केंद्राकडून पर्यावरणविषयक मंजुऱ्या मिळवणे हे मोठे जिकिरीचे काम होते. कोणत्याही प्रकारची कटुता येऊ न देता सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन हे काम त्यांनी पूर्ण केले. जेएनपीटीच्या आजच्या स्वरूपाचे श्रेय बरेचसे त्यांचेच. सरकारी सेवेतील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. ९२ वर्षांचे प्रदीर्घ, कृतार्थ आयुष्य त्या जगल्या. गेल्या आठवडय़ात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n3 वि. वि. चिपळूणकर\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://santsahitya.org/page30/", "date_download": "2020-09-22T22:03:43Z", "digest": "sha1:SMKO2UMLPJD2RRSPNMCUZSTTVKX234PK", "length": 16753, "nlines": 172, "source_domain": "santsahitya.org", "title": "Home | संत साहित्य Page 30 of 128 for Home | संत साहित्य Literature by all great marathi saints", "raw_content": "\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले.\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले..\nमहाराष्ट्रांतील संत परंपरा - अल्प परिचय\nइतिहासाच्या बाबतीत माझा तेवढा मोठा हातखंड नाहीच्या काळात आपण ज्ञानाने समृद्ध आहोत याचे श्रेय आपल्या संतांनी केलेल्या कार्यास जाते. संतांचे कार्य पाहता आपण त्यांचे कार्य...\nसंत ज्ञानेश्र्वरकालीन संत प्रभावळीतील सत्पुरुषांपैकी ‘कोणाचा आध्यात्मिक अधिकार किती मोठा’ याचा निर्णय करण्याचा आध्यात्मिक अधिकार असलेले, सर्वार्थाने ज्येष्ठ - गोरोबाकाका\n’ असे म्हणत कर्मातच ईश्र्वर पाहणारे, कर्मयोग अतिशय साध्य सरळ भाषेत सर्वसामान्यांना सांगणारे, थोर संत म्हणजे संत सावता महाराज.\nमुळ नाव :नारायण सूर्याजी ठोसर वडील :सूर्याजी ठोसर आई :राणूबाई ठोसर साहित्यरचना:दासबोध,आत्माराम,मनाचे श्लोक,करुणाष्टके,अनेक स्फुट रचना तीर्थक्षेत्रे: सज्जनगड,शिवथर घळ\nमुळचे नाव:तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) आईचे नाव:कनकाई पत्नीचे नाव:आवडाबाई जन्मठिकाण:इ.स. १६०९ देहू, महाराष्ट्र समाधी,मृत्यु:इ.स. १६५० ,देहू,महाराष्ट्र ग्रंथ:तुकारामांची गाथा व हजारो अभंग गुरू:चैतन्य महाप्रभू\n‘नमितो योगी, थोर विरागी तत्त्वज्ञानी संत तो सत् कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत तो सत् कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत\n: यादवराजांच्या कारकीर्दीत, बाराव्या शतकात, महाराष्ट्रात महानुभाव पंथ उद्यास आला. सामान्यांना त्यांच्या भाषेत मोक्षमार्ग सुलभ करून सांगणारे जैन, नाथ, लिंगायत, आदी पंथ यापूर्वीच प्रस्थापित झाले...\nगाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान,...\nतुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यांसाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता...\n‘ज्ञानेश्र्वरी’ ची प्रत शुद्ध करण्यासह, उच्च दर्जाचे विपुल साहित्य निर्माण करणारे संत कवी आणि ‘भारुडांतून’ रंजनासह समाजाचे प्रबोधन करणारे समाजसुधारक\n‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ तारिले पतित तेणे किती तारिले पतित तेणे किती’ खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात, ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत.\n‘मराठी’ तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’ च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक\nजनीचे अभंग लिहीत नारायण करीत श्रवण साधुसंत धन्य तेचि जनी, धन्य तिची भक्ती\nस्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी\nदेवाच्या द्वारांत चारी मुक्ती\nअगा करुणाकरा करितसें धांवा या मज सोडवा लवकरी ॥१॥\nशरीर सोकलें देखिलिया सुखा...\nशरीर सोकलें देखिलिया सुखा कदान्न तें मुखा रुचि नेदी ॥१॥\n निःश्रेयसं कथं नृणां, निषेधविधिलक्षणम् ॥३॥\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\n तेथें नागवें आडवें आलें तेणें उघड्यासी गिळिलें ॥ १ ॥\nतुमचें गूज तुम्हां बोले आमुचें त्यांत काय गेलें आमुचें त्यांत काय गेलें वरले आळीस नवल देखिलें वरले आळीस नवल देखिलें एका पुरुषानें कुत्रें खादलें ॥ १ ॥\nध्यान धरूं तो देव ना देवी नैवेद्य नहीना बोना पूजा करूं तो भक्त ना गीती गाऊं तरी निःशब्द रे बाबा ॥ १ ॥\n एक डोळे वटारुनी पाहत एक गुरकावुनी बोलत ग ग ग ग कसं करतंय \n सांगे सकळ लोकां जना संतमहंताच्या खुणा ऐका वाचून त्या ॥ १ ॥\nतप साधन सुखें करना दो मिलके गीत गाना दो मिलके गीत गाना बहुत मिलके विद्या शिकना बहुत मिलके विद्या शिकना भावबंदमें बरकस रहेना ॥ १ ॥\nऐका गाये साधु सज्जन हो महंत महाजन हो योगा सज्ञान हो सावध ऐका ॥ १ ॥\n नका येऊं देऊं झोंप आली वो आली यमाजीची तलब ॥ १ ॥\nमी जो जांगतों गांव निजला सारा कोणी हुशार नाहींत घरा कोणी हुशार नाहींत घरा अवघे निजले भ्रमले संसारा अवघे निजले भ्रमले संसारा कांहीं तरी पुढिलाची सोय धरा ॥ १ ॥\nजोहार मायबाप जोहार करितें सकळ सभा स्तुति मायबापासीं सांगतें सकळ सभा स्तुति मायबापासीं सांगतें आपल्या घरचें गार्‍हाणे देतें आपल्या घरचें गार्‍हाणे देतें ऐका की जी मायबाप ॥ १ ॥\nमहाराज ऐका माझी मुखजबानी तुम्ही कांट्यांत पडला येउनी तुम्ही कांट्यांत पडला येउनी बरें होता तये वनीं बरें होता तये वनीं हिशेब देणें लागेल की जी माय सखया ॥ १ ॥\nस्वामीनीं मजवर पूर्ण कृपा केली पंच हजार दौलत दिधली पंच हजार दौलत दिधली म्हणोनि कायापुरीं वस्ती केली म्हणोनि कायापुरीं वस्ती केली प्रिया राणी भेटली की जी मायबाप ॥ १ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/health/mythology-around-moringa-leaves-and-its-medicinal-benefits-4087", "date_download": "2020-09-22T20:22:15Z", "digest": "sha1:ETQP7MDMBEP4YE3GLFL765JICIKBB72E", "length": 12060, "nlines": 47, "source_domain": "www.bobhata.com", "title": "शेवग्याच्या पाने: पुराणकथा ते स्वस्त-सहज उपलब्ध असा हिमोग्लोबिन आणि क्षयरोगावरचा उपाय!!", "raw_content": "\nशेवग्याच्या पाने: पुराणकथा ते स्वस्त-सहज उपलब्ध असा हिमोग्लोबिन आणि क्षयरोगावरचा उपाय\nलोकप्रिय देवांचा 'पॉप्युलारीटी इंडेक्स' बनवायचा ठरला तर जास्तीतजास्त मतं कृष्णाला मिळाली असती यात शंका नाही. चार शब्द पुढे जाऊन असंही म्हणता येईल की 'योगेश्वर कृष्ण' या प्रतिमेपेक्षा ' बाळकृष्ण' किंवा 'कान्हा' ही प्रतिमा अधिकच लोकप्रिय आहे उद्या जन्माष्टमीचा सण आहे. सण म्हटला की त्यानुसार खाणंपिणं आलंच. देवाला नैवेद्य म्हणजे आपली खाण्याची चंगळ हे काही वेगळं सांगायला नकोच. उत्तरेत मथुरा पेढे, लोणी, साखर, मखाणे घालून केलेली पंजीरी, टरबूजाच्या बियांची बर्फी असा थाट असतो. तर दक्षिणेत वेगवेगळ्या खिरी म्हणजे पायसमची रेलचेल असते. पण प्रादेशिक समृध्दीनुसार हे नैवेद्याचे प्रकारही बदलत असतात.\nकोकणात ज्या दिवशी गोविंदा असतो त्या दिवशी घावने, काळ्या वाटाण्याची उसळ यांच्या जोडीला एक वेगळीच भाजी केली जाते ती म्हणजे शेवग्याच्या पाल्याची भाजी. आता ही भाजी चवीला काही विशेष नसते. इतर पालेभाजीसारखी ही पण भाजीच. थोडी तुरट, कडवटपण असते. तर मग काल्याच्या दिवशी या भाजीचं असं काय महत्व आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयास केला. थेट असं उत्तर कोणाकडेच नव्हतं. पण बोभाटाचे मित्र श्रीयुत पाटणकर यांनी एका लोककथेतून ते रहस्य उलगडून सांगितलं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.\nतर ती लोककथा अशी\nपांडव अज्ञातवासात वनात असताना एक दिवशी दुर्वास ऋषी पांडवांकडे आले. त्यांच्या सोबत इतर ॠषीही होते. आम्ही स्नान करून येतो तोपर्यंत जेवणाची तयारी करा असा आदेश देऊन निघून गेले. द्रौपदीला मोठाच प्रश्न पडला कारण नुकतीच सगळ्यांची जेवण आटपून तिने भांडीकुंडी स्वच्छ करून पालथी ठेवलेली होती. हाताशी शिधादेखील नव्हता. आता तिने कृष्णाचा धावा सुरु केला. अकस्मात श्रीकृष्ण हजर झाला आणि द्रौपदीला म्हणू लागला,\"मलाही भूक लागली आहे काहीतरी, लवकर खायला दे.\" द्रौपदीने त्याला सांगितलं की घरात आता शिधाही शिल्लक नाही. त्यावर कृष्ण म्हणाला, \"भांड्याला काहीतरी लागलेला असेल, बघ बघ तरी\" द्रौपदीने बघितलं. भांड्याच्या तळाला एक इवलेसे पान होते. श्रीकृष्ण म्हणाला ते मला दे. त्या पानाने श्रीकृष्णाची भूक भागली. तेव्हापासून ते अक्षयपात्र कधीच रिकामे झाले नाही. कितीही लोक आले तरी त्या पात्रातले जेवण संपत नसे. तेच हे द्रौपदीचे अक्षय पात्र\nया पात्राला जे इवलेसे पान चिकटलेले होते ते म्हणजे शेवग्याचे पान तेव्हापासून कृष्णअष्टमीला शेवग्याच्या पानाची भाजी करण्याची प्रथा सुरू झाली.\nही झाली लोककथा. पण आजच्या काळातही याच शेवग्याच्या पानांचा औषध म्हणून वापर करून अनेक क्षयरोग्यांना संजीवनी देणार्‍या एका डॉक्टरांची-डॉ. ललितकुमार आनंदे- ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत.\nडॉ. ललितकुमार आनंदे बृहनमुंबई महानगरपालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. या रुग्णालयात क्षयरोगाने ग्रासलेल्या रोग्यांची गर्दी असते. त्यांना तपासताना डॉक्टरांच्या असे लक्षात आले की समाजाच्या तळागाळातून आलेल्या रोग्यांना महापालिकेकडून औषध मिळते. पण रोगाशी झगडण्यासाठी जो आहार असावा लागतो तो त्यांना परवडत नाही. परिणामी रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढत नाही. यानंतर त्यांनी जो अभ्यास सुरु केला त्यात त्यांना संजीवनीच सापडली असे म्हणता येईल.\nआहारातील ओरॅक म्हणजे Oxygen Radical Absorbance Capacity या गुणधर्माचा अभ्यास करताना त्यांना असे आढळले की शेवग्याच्या पानात Moringa oleifera शरीरातील फ्री रॅडीकलचा सामना करण्याची शक्ती ओरॅक रेटींगमध्ये खूपच उच्च दर्जाची आहे. आता शेवग्याची पानं आणि शेंगा तर कुठेही मिळतात. रोग्यांनी त्याचा वापर केल्यास काहीच आठवड्यात हिमोग्लोबीनचे प्रमाण सुधारते आणि क्षय रोगाशी टक्कर घेण्यास रोगी समर्थ होतो.\nयानंतर आपल्या कर्तव्य क्षेत्राच्या आणि तासांच्या बाहेर जाऊन त्यांनी शेवग्याच्या पानांचे महत्व समजावून सांगायला सुरुवात केली. गर्दीच्या ठिकाणी जाऊन शेवगा थेरपीचा प्रचार केला. अनेक रोग्यांच्या रक्तात हिमोग्लोबीन वाढून त्यांना जीवदान मिळाले. 'मुंबई मिरर' या वर्तमानपत्राने त्यांचा सुधा मूर्ती यांच्या हस्ते गौरव केला. आजही त्यांचे प्रयत्न अव्याहत चालूच आहेत.\nआज आम्ही लेख लिहिताना डॉ ललितकुमार आनंदे करोना योध्दा म्हणून २४ तास कार्यरत आहेत. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की शेवग्याच्या पानाची प्रचिती देण्यासाठी कृष्ण कसा येईल ते काही सांगता येत नाही.\nआमच्या वाचकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा \nलेखक : रविप्रकाश कुलकर्णी\nसामूहिक आरोग्य विमा घेताय पण योजनेतल्या या खाचाखोचांचा विचार केलात का\nशून्यापासून सुरुवात करून थेट इंग्लंडच्या प्रिन्सकडून कौतुकाची थाप मिळवणारा मराठी उद्योजक \nएबी डिवीलीयर्सच्या जर्सीवर त्याच्याऐवजी चक्क एका भारतीयाचं नाव कोण आहे तो पठ्ठ्या\nदो आंखे बारा हाथची प्रेरणा असलेलं सांगली जिल्ह्यातलं ८०वर्षं जुनं खुलं कारागृह का, कुणी, नक्की कुठे सुरू केलं हे\n आता आईस्क्रीम वडापाव आलाय...कोणी आणि कसा तयार केला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2016/06/36-40_7.html", "date_download": "2020-09-22T21:09:13Z", "digest": "sha1:QGRZLTSCBI36BVADEPYOCVEWHYR6SNOX", "length": 4684, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "येत्या 36 ते 40 तासात मान्सुन केरळात दाखल...", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजयेत्या 36 ते 40 तासात मान्सुन केरळात दाखल...\nयेत्या 36 ते 40 तासात मान्सुन केरळात दाखल...\nरिपोर्टर... शेतकर्‍यांसह सर्वांचे आता आकाशाकडे डोळे लागले आहेत. दुष्काळ आणि पाणीटंचाईने हैराण झालेले शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहात आहेत. मान्सून कोणत्याही क्षणी केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढच्या 36 ते 40 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होईल, अशी माहितीही हवामान खात्याने दिली आहे.\nमान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रात दाखल होईल. त्यामुळे केरळात आणि त्यानंतर महाराष्ट्रात मान्सून कधीपर्यंत येतो, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.\nदरम्यान, आज दिवसभर राज्यातील बहुतेक ठिकाणी पावसाचे वातावरण होते. तर पुढील काही तासात अमरावती, बुलडाणा, नागपूर, नांदेडच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तवला. आहे.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nवैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन\nराज्यात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहीती\nकसबे तडवळा आयुर्विमा महामंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/sports/ipl-2020-schedule-4168", "date_download": "2020-09-22T21:11:45Z", "digest": "sha1:36RLLCBESXE5WLZU4YXV6GNC5GSOMAM2", "length": 5836, "nlines": 43, "source_domain": "www.bobhata.com", "title": "आयपीएल २०२०चं संपूर्ण वेळापत्रक फक्त एका क्लिकवर!!", "raw_content": "\nआयपीएल २०२०चं संपूर्ण वेळापत्रक फक्त एका क्लिकवर\nसर्वांचे लक्ष लागून असलेल्या ड्रीम 11 आयपीएल २०२० च्या वेळापत्रकाची शेवटी घोषणा झाली आहे. कोरोनामुळे यंदा युनायटेड अरब अमिरातीमध्ये प्रेक्षकांशिवाय होणारी ही पहिलीच स्पर्धा २०१४ नंतर दुसऱ्यांदा यूएईत या स्पर्धा भरविण्यात येत आहेत. १९ सप्टेंबर रोजी अबूधाबी येथे मुंबई आणि चेन्नईमधील धमाकेदार सामन्याने स्पर्धेला सुरूवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजेला स्पर्धेला सुरुवात होईल.\nदुसरी आणि तिसरी मॅच दुबई येथे होईल, तर चौथी मॅच शारजहा येथे होणार आहे. दुबईत २४, अबुधाबीला २० तर शारजहाला १२ मॅचेस होणार आहेत. याआधी मुंबईचा खेळाडू लसीथ मलिंगा आणि चेन्नईचा खेळाडू सुरेश रैना यांनी माघार घेतली होती, तर काल हरभजनने देखील २ काय, २० कोटी दिले तरी खेळणार नाही म्हटले आहे. तर एकूण अशा वातावरणात यंदाच्या स्पर्धा भरविण्यात येणार आहे.\nपहिलीच मॅच चेन्नई आणि मुंबईमध्ये असल्याने या दोघा टीमच्या फॅन्सध्ये तुफान उत्साह आहे. प्लेऑफचे स्थान आणि वेळ नंतर घोषित करण्यात येणार आहे. स्पर्धेत समाविष्ट होणाऱ्या सर्व ८ टीम्स आपल्या खेळाडू आणि इतर लोक यूएईत दाखल झाले आहेत. कोरोना चाचणी आणि क्वारंटाईमची प्रक्रिया या दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहेत. १० नोव्हेंबरला फायनल होऊन या स्पर्धेची सांगता होणार आहे.\nबीसीसीआयने या स्पर्धेसाठी ७ कॉमेंटेटर्सची टीमसुद्धा तयार केली आहे. त्यात सुनील गावस्कर, हर्षा भोगले, रोहन गावस्कर, अंजुम चोपडा, मुरली कार्तिक, लक्ष्मण शिवरामाकृष्णन, दीप दासगुप्ता यांचा समावेश आहे.\nरोज दोन मॅचेस खेळले जाणार आहेत. दुपारी ३:३० तर संध्याकाळी ७:३० अशा त्यांच्या वेळा असणार आहेत.\nसामूहिक आरोग्य विमा घेताय पण योजनेतल्या या खाचाखोचांचा विचार केलात का\nशून्यापासून सुरुवात करून थेट इंग्लंडच्या प्रिन्सकडून कौतुकाची थाप मिळवणारा मराठी उद्योजक \nएबी डिवीलीयर्सच्या जर्सीवर त्याच्याऐवजी चक्क एका भारतीयाचं नाव कोण आहे तो पठ्ठ्या\nदो आंखे बारा हाथची प्रेरणा असलेलं सांगली जिल्ह्यातलं ८०वर्षं जुनं खुलं कारागृह का, कुणी, नक्की कुठे सुरू केलं हे\n आता आईस्क्रीम वडापाव आलाय...कोणी आणि कसा तयार केला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.com/2020/08/Partha-Pawar-to-visit-Supriya-Sule-at-Silver-Oak-Bungalow.html", "date_download": "2020-09-22T21:22:02Z", "digest": "sha1:NTYZJN4AOQVRFF5FJXQ345CQU44QLUA3", "length": 10229, "nlines": 61, "source_domain": "www.mandeshexpress.com", "title": "पार्थ पवार हे सिल्व्हर ओक बंगल्यावर सुप्रिया सुळे यांची भेटीसाठी - mandeshexpress.com", "raw_content": "\nपार्थ पवार हे सिल्व्हर ओक बंगल्यावर सुप्रिया सुळे यांची भेटीसाठी\nपार्थ पवार हे सिल्व्हर ओक बंगल्यावर सुप्रिया सुळे यांची भेटीसाठी\nमुंबई : मावळ लोकसभेचे उमेदवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र (Partha Pawar) पार्थ पवार हे सिल्व्हर ओक बंगल्यावर (Supriya Sule) सुप्रिया सुळे यांची भेटीसाठी गेल्याने चर्चेला उधाण आले आहे. (Sharad Pawar) शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पार्थ पवार नाराज असल्याचे समजते.\n(Partha Pawar) पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मताला काडीची किंमत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी काल केलं होतं. (Sharad Pawar) शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांची मालिका सुरू झाली. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर काल लगेचच सिल्व्हर ओकवर (Sharad Pawar) शरद पवार, (Ajit Pawar) अजित पवार, (Supriya Sule) सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष (Jyant Patil) जयंत पाटील यांच्यात बैठक झाली.\nकाल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधूनही (Ajit Pawar) अजित पवार मध्येच निघून गेले, त्यामुळेही अनेक चर्चा सुरू झाल्या. पण मंत्रिमंडळाची बैठक लांबल्यामुळे आणि अजित पवारांचं पूर्वनियोजित काम असल्यामुळे मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीतून निघाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.\nदरम्यान आज दुपारीही सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. जवळपास १० मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मतदारसंघाच्या कामासाठी सुप्रिया सुळे अजित पवारांना भेटल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार, पार्थ पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यापैकी कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : दुष्काळी...\nमाणगंगा नदीला आला पुर ; आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद\nमाणगंगा नदीला आला पुर आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'माणदेश एक्सप्रेस' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nमाणदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'माणदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'माणदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nकॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.Copyright माणदेश एक्सप्रेस सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maitreegroup.net/2020/05/10/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%A3/", "date_download": "2020-09-22T20:20:11Z", "digest": "sha1:52SXDJAA3IQQGBO6EAQAPY7QELNYA4D6", "length": 14374, "nlines": 90, "source_domain": "www.maitreegroup.net", "title": "रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार आणि निसर्गोपचार वापरून उपाय – Maitree Group", "raw_content": "\nYou are here: Home / Harsha Terrace Restaurant / रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार आणि निसर्गोपचार वापरून उपाय...\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार आणि निसर्गोपचार वापरून उपाय\ncoronavirus रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवाल कोरोनाशी लढायचंय रोग प्रतिकारक शक्ती वाढवणं हा एकमेव पर्याय आहे. फक्त काळजी करत राहण्यापेक्षा असे आहार विहारातले नियम पाळून आपण आपले आरोग्य नक्कीच निरामय ठेऊ शकतो. तेव्हा योग्य आहार घ्या, प्रदूषणापासून दूर रहा आणि नियमितपणे व्यायाम करा आणि छोट्या मोठ्या आजारांना आपल्यापासून दूर ठेवा.\nअचानक बदलणाऱ्या तापमनामुळे किंवा अस्थिर वातावरणामुळे अनेक जणांना तब्बेतीच्या तक्रारी उद्भवतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे सर्दी,\nखोकला, घसादुखी, डोकेदुखी आणि व्हायरल इन्फेक्शन चे प्रमाण पण खूप वाढलेले आहे. असे आजार होऊ नये याची काळजी घेणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. या सर्व आजारांपासून वाचण्यासाठी आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आपण पौष्टिक आहार घेतला पाहिजे आपण आपल्या आहारात आंटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन आणि मिनरल युक्त पदार्थांचा सामावेश करायला हवा.\nनियमितपणे फळं, पालेभाज्या आणि ड्रायफ्रूट चा समावेश आहारात करायला हवा. आपण आपल्या आहारात व्हिटॅमिन ‘सी’ चं प्रमाण वाढवलं पाहिजे त्यासाठी लिबु, संत्री यांचा वापर आपल्या रोजच्या आहारात केला पाहिजे.\nरोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून घेतल्याने अनेक आजारांपासून आपलं रक्षण होतं. याचबरोबर व्हिटॅमिन ‘ए’ चा समवेश सुद्धा आहारात केलाच पाहिजे. ते आपल्याला गाजर, रताळी आशा गोष्टीतून मिळू शकतं.\nआपण आपल्या आहारात मासे किंवा ऑईली फिशचा समावेश नेहमी केला पाहिजे. रावस, बांगडा यासारख्या मास्यांमध्ये ओमेगा थ्री फॅटी आसिडचं प्रमाण जास्त असल्याने प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून रक्षण होते. तसंच अक्रोड मध्ये सुद्धा ओमेगा थ्री फॅटी आसिडचे प्रमाण जास्त आहे. अक्रोडची पूड घरी बनवून ठेऊन ती रोजच्या जेवणाबरोबर घेतली तरी नक्कीच फायदा होतो.\nरोजच्या आहारात भाज्यांचं सूप, आलं, तुळशीचा चहा याचा समावेश असू द्यावा. त्याचबरोबर कांदा, हळद, लसूण यांचा समावेश आहारात केल्याने संसर्ग होण्याचं प्रमाण कमी करता येतं. तसंच तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, अल्काहोल, स्मोकिंग या गोष्टी शक्यतोवर टाळल्या पाहिजेत. आपल्या शरीरात आपण सेवन केलेल्या सर्व न्यूट्रिण्ट्सच शोषण योग्य रितीने होण्यासाठी आपली पचन\nशक्ती चांगली असणं हे मुळात सर्वात महत्वाचं\nपचनशक्ती वाढवण्यासाठी प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश असला पाहिजे. आपण नियमित दही, इडली, डोसा यांचा समावेश आहारात केला पाहिजे. रोज अर्धी वाटी दही खाल्ल्याने पचनशक्ती वाढून पचनासंबंधित आजार बरे होतात.\nतसेच दिवसभरात जास्तीत जास्त गरम पाणी पिण्याची सवय करून घेतली पाहिजे. पाण्यात लिंबाचे तुकडे घालून ठेवलेलं पाणी पिण्याने अशक्तपणा कमी होतो. या सर्वांबरोबर योग, पुरेशी झोप आणि आराम करणं हेही तितकंच महत्वाचं.\nआता आपण रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे काही नैसर्गिक उपाय पाहू.\n१) सोनं, चांदी आणि ताम्ब या त्रिधातूंनी युक्त पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी परिणामकारक ठरतं.\nएवढंच नाही तर अगदी मानसिक आजारांपासून ते शारीरिक व्याधींपर्यंत हे पाणी खूप उपयुक्त ठरतं.\nयासाठी एका तांब्याच्या टोपात सोन्याचा किंवा चांदीचा दागिना स्वच्छ धुऊन घालावा. हे पाणी उकळून समप्रमाणात दिवसातून तीन वेळा घ्यावं.\nलहान मुलांसाठी हे पाण्याचं प्रमाण आपण अर्ध करू शकतो. यामुळे शरीरातील पेशी उत्तम कार्य करू लागतात.\n२) रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळा हा अत्यंत उपयुक्त आहे. वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांवर आवळा उपयुक्त आहे. यात व्हीटॅमीन ‘सी’ सुद्धा असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यात त्याची मदत होते. त्यामुळे प्राचीन आयुर्वेदात आवळा हा अमृतासमान मानला गेला आहे. आवळ्याचा रस, पूड, सुकलेले आवळे, च्यवनप्राश, मुरावळा हेही गुणकारी आहे. रोज सकाळी आवळ्याचा रस किंवा चूर्ण मधातून घेतल्याने आपल्या शरीरातील टॉक्सिन्स पूर्णपणे निघून जातात. आपलं रक्त शुद्ध होतं. उत्साह आणि जोम प्राप्त होतो आणि त्याबरोबरच रोगमुक्ती होते.\n३) सातही धातूंवर अश्वगंधा काम करते. त्यामुळे ताणतणाव आणि त्यापासून होणाऱ्या बऱ्याच आजारांपासून\nदेखील अश्वगंधा आपलं रक्षण करते. अश्वगंधा स्त्री आणि पुरुषांच्या अनेक आजारांवर देखील गुणकारी आहे. ती नर्व्हस सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम तसेच रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी आणि युरिनरी सिस्टीमवर देखील गुणकारी ठरते. आपण अश्वगंधाचं चूर्ण अर्धा ते एक चमचा नियमित दुधाबरोबर घेतलं पाहिजे. त्याने प्रतिकारकशक्ती वाढते आणि एजिंग प्रोसेस कमी होते. आणि अनेक आजारांपासून रक्षण होतं.\n४) तसंच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुळस अत्यंत परिणामकारक आहे. तुळस हि ऑलराउंड इम्युनिटी बूस्टर आहे. अगदी सर्दी खोकल्यापासून ते मोठमोठया आजारांपर्यंत ते मानसिक आजारांवर सुद्धा तुळस उपयुक्त आहे.\nतुळशीची पानं, तुळशीचा अर्क, तुळशीचा चहा यांचा नियमित वापर केला पाहिजे. तर मग फक्त काळजी करत राहण्यापेक्षा असे आहार विहारातले नियम पाळून आपण आपले आरोग्य नक्कीच निरामय ठेऊ शकतो.\nतेव्हा योग्य आहार घ्या, प्रदूषणापासून दूर रहा आणि नियमितपणे व्यायाम करा. आणि छोट्या मोठ्या आजारांना आपल्यापासून दूर ठेवा.\nDattatrey Nawale on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nKanchan Athalye on बडीशेप खाण्याने होणारे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/others/just-like-the-garbage/articleshow/71828826.cms", "date_download": "2020-09-22T21:57:19Z", "digest": "sha1:UOGTJFDJTDSYOTKY3OYMAPVBHRJ4KDC7", "length": 8432, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपरिसरातील सोसायटी मधील सफाई कामगार व महापालिकेची कचरा गाडी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे डबे पडून रहातात व कुत्रे /गुरे कचरा सर्वत्र पसरवत आहेत\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nमशिन दुरुस्त करा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरस्ता पाणी आणि पायाभूत सुविधा Others\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nपुणेभाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nदेशदाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २०३ कोटींची मालमत्ता जप्त\nदेशबिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेंनी घेतली VRS, निवडणूक लढणार असल्याची चर्चा\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nकरिअर न्यूजMHT CET 2020: सुधारित वेळापत्रक जाहीर; प्रवेशपत्र ऑक्टोबरमध्ये\nकार-बाइकहोंडाचे दमदार स्कूटर येत आहे, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/narendra-modi-bjp-pressure-for-rcep/articleshow/71945164.cms", "date_download": "2020-09-22T20:40:59Z", "digest": "sha1:OZSQDO3RTJAFX7QC75RMAPNVHAJ5ZXAA", "length": 14097, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनरेंद्र मोदी, भाजपमुळे आरसीईपीसाठी दबाव\nकाँग्रेसचे प्रवक्ते राजीव गौडा यांचा दावाम टा...\nकाँग्रेसचे प्रवक्ते राजीव गौडा यांचा दावा\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षामुळे देशावर ७२ वर्षांत प्रथमच चीनसोबत सर्वंकष आर्थिक भागीदारी करार (आरसीईपी) करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. मात्र, काँग्रेसच्या प्रयत्नांमुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या करारामुळे भारताचे धोरणात्मक निर्णय आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता होती,' असा आरोप काँग्रेसचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते राजीव गौडा पत्रकार परिषदेत केला.\nकाँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत गौडा आणि खासदार अमि याज्ञिक यांनी मोदी सरकावर जोरदार टीका केली. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अरविंद शिंदे, गोपाळ तिवारी, अभय छाजेड आदी उपस्थित होते. मोदी सरकारच्या अर्थविषयक धोरणांचा समाचार घेताना गौडा यांनी 'आरसीईपी'चा करार हा नोटाबंदी आणि 'जीएसटी'च्या अंमलबजावणीनंतरचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील तिसरा हल्ला ठरला. हा करार रोखण्यात काँग्रेसच्या प्रयत्नांना यश आल्याचा दावाही गौडा यांनी केला.\n'या करारासाठी चीनकडून भारतावर दबाब आणण्यात आला होता. हा करार केल्यास परदेशी कंपन्यांकडून भारतात डाळ, गहू, दूध यासारख्या शेती उत्पादनांचे डंपिंग ग्राउंड बनेल आणि येथील शेतकरी कोलमडून पडेल, अशी परिस्थिती आहे. हीच परिस्थिती मच्छीमार, कापड उद्योग आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या उत्पादनांचीही असणार आहे. भारतातील सुमारे पाच कोटी शेतकरी आणि महिलांना त्याचा फटका बसणार आहे. या करारानुसार आयात कर कमी केल्यामुळे न्यूझीलंड आणि इतर देशांकडून मोठ्या प्रमाणात दूध पावडरची आयात वाढण्याचा धोकाही आहे,' असे गौडा यांनी नमूद केले. चीन आणि भारतातील यांच्यातील व्यापार तूट चालू वर्षात ७० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. चिनी आयातीवरील शुल्क कमी केल्यास ही तूट आणखी वाढणार असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nगौडा आणि याज्ञिक यांनी देशात बेरोजगारी वाढत असल्याचा आरोप केला. जागतिक बेरोजगारीच्या दरापेक्षा भारतातील दर दुप्पट असून दुर्देवाने सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची टीका त्यांनी केली. देशात पीएचडीधारक बेरोजगारांचे प्रमाण १५ टक्के असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकाची असणारी भारतीय अर्थव्यवस्था ढासळत आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nAnil Deshmukh: असं काही बोललोच नव्हतो; 'ते' वृत्त अनिल ...\nAjit Pawar: मुंबईनंतर पुण्यातही जमावबंदी\n सकाळी सहा वाजताच पुणे मेट्रोच...\nमुख्यमंत्री भाऊ, आम्ही काय खाऊ\nपुण्यातील बीव्हीजी ग्रुपच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे महत्तवाचा लेख\nनागपुरात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाचे लोकार्पण\nकृषी विधेयकाविरोधात देशभरात निदर्शने\nनाशिकमध्ये जोरदार पाऊस, काही भागात वीज पुरवठा खंडित\nकृषी विधेयक विरोधाबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी\nभिवंडी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत\nअमेरिका निवडणूक: मेल-इन व्होटिंग म्हणजे काय\nमुंबईपाच दिवसांत चार मंत्री करोनाच्या विळख्यात; वर्षा गायकवाड यांनाही संसर्ग\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nआयपीएलIPLमधील सर्वात धोकादायक खेळाडू; कॅमेऱ्याची काच फोडली, पाहा व्हिडिओ\nदेशउणे २५ डिग्री तापमानात जवानांसाठी पिकवणार भाज्या, लडाखमध्ये काम सुरू\nपुणेभाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nदेशश्रीनगर भूकंपाने हादरलं, पण काश्मीर खोऱ्यात पसरल्या अफवा\nविदेश वृत्तचीनची उचलेगिरी; अमेरिकेवरील हल्ला म्हणून चित्रपटातील दृष्य दाखवले\nविदेश वृत्त​सीमेवर बॉम्बर विमानांचा युद्ध सराव करत असलेला चीन म्हणतो, 'आम्हाला युद्ध नको'​\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nधार्मिकपूजा साहित्यातील 'या' गोष्टी प्रतिकार शक्ती वाढण्यास उपयुक्त; कसे\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pudhari.news/news/National/Home-Minister-Amit-Shah-met-with-Prime-Minister-Narendra-Modi-asked-for-feedback-on-the-road-ahead-on-the-coronavirus-lockdown/", "date_download": "2020-09-22T20:42:42Z", "digest": "sha1:IA2A3S7K7OYCX34ZCC3C4QJ67RW4JXWU", "length": 7864, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एक जूननंतर लॉकडाऊनचं काय होणार? अमित शहा आणि पीएम मोदींकडून बैठकांचा जोर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › एक जूननंतर लॉकडाऊनचं काय होणार अमित शहा आणि पीएम मोदींकडून बैठकांचा जोर\nएक जूननंतर लॉकडाऊनचं काय होणार अमित शहा आणि पीएम मोदींकडून बैठकांचा जोर\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nकोरोना व्हायरस संसर्ग प्रकरणे विक्रमी संख्येने वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर पीएम मोदींसमवेत लॉकडाऊन रणनीतीवर चर्चा केली. गुरुवारी गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांचे मते जाणून घेतली होती. लॉकडाउनचा चौथा टप्पा या महिन्याच्या शेवटी ३१ मे रोजी संपत आहे. अमित शहा यांच्याशी बोलल्यानंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणखी दोन आठवडे वाढू शकतो, असे संकेत दिले आहेत.\nअधिक वाचा : नवऱ्याने स्मार्टफोन घेऊन दिला नाही म्हणून पत्नीने...\nकोरोना व्हायरसने देशात उद्रेक केल्याने गृहमंत्री अमित शहा यांनी लॉकडाऊन संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. लॉकडाउन ४.० संपण्यापूर्वी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतला. यावेळी पुढील रणनीतीबाबत चर्चा झाली. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी २५ मार्चला प्रथम देशव्यापी लॉकडाउन लादला गेला आणि त्यानंतर त्यास तीन वेळा वाढविण्यात आला. गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गृहमंत्री सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि ३१ मे नंतर लॉकडाऊन वाढविण्याबाबत त्यांची मत जाणून घेतली.\nअधिक वाचा : देशात बाधितांचा आजपर्यंतचा सर्वांत मोठा उद्रेक\nमुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान, राज्यांमधील चिंताजनक परिस्थिती आणि १ जूननंतर कोणत्या नियम शिथिल करायचे आहेत या संदर्भात त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी शहा यांचा सल्ला घेण्यात आला. विशेष म्हणजे आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक टप्प्यावर लॉकडाऊन वाढवण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. मात्र, यावेळी प्रथमच गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.\nअधिक वाचा : पाकिस्तानात 'त्या' कोसळलेल्या विमानाच्या अवशेषात सापडल्या 'इतक्या' कोटी रुपयांच्या बॅगा\nदुसरीकडे, पंतप्रधान कार्यालय लॉकडाऊन ४.० संपण्यापूर्वी गेल्या ६४ दिवसांच्या लॉकडाऊनचा संपूर्ण आढावा घेण्यात व्यग्र आहे. गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे १ जूनपासून अवलंबली जाणारी संबंधित रणनीती अंतिम केली जात आहे.\nएका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, “गेल्या कित्येक दिवसांपासून येथे सातत्याने आढावा घेतला जात आहे, परंतु राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा चालू ठेवावा की १ जूनपासून राज्यांना अंतिम रूप द्यायचे हा राजकीय निर्णय असेल. त्यांच्या मते, हा निर्णय राज्य प्रशासनाकडून पीएमओला मिळालेल्या डेटा आणि अभिप्रायावर आधारित असेल. केंद्राने स्वतंत्रपणे गोळा केलेला डेटा अधिकारीही स्कॅन करीत आहेत.\nअधिक वाचा : डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, 'त्यामुळे' पीएम मोदी चांगल्या मुडमध्ये नाहीत\nमराठा आरक्षणप्रश्‍नी कोल्हापुरात आज गोलमेज परिषद\nआयकराच्या नोटिशीला लवकरच उत्तर देणार : शरद पवार\n३२ साखर कारखान्यांना ३९१ कोटींची थकहमी\nमत्स्यव्यवसायाचे 4 हजार कोटींचे नुकसान\nभारताविरुद्ध युद्धासाठी चीन ३ वर्षांपासून तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pudhari.news/news/Sports/ICC-chairmen-shashank-manohar-step-down/", "date_download": "2020-09-22T21:45:38Z", "digest": "sha1:73QRXL33PLL76J4QEGCR2OACFVWS5XD7", "length": 4871, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर पायऊतार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sports › आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर पायऊतार\nआयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर पायऊतार\nदुबई : पुढारी ऑनलाईन\nआयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी अखेर आज (दि.1) आपले पद सोडले. त्यामुळे आयसीसीच्या पहिल्या स्वतंत्र चेअरमनचा कार्यकाळ समाप्त झाला. मनोहर हे नोव्हेंबर 2015 ला आयासीसीचे चेअरमन झाले होते. आयसीसीने 'आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी आपले पद सोडले आहे. त्यांनी दोन - दोन वर्ष असे मिळून चार वर्षाचा कार्यकाळात आयसीसीच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळली. आज झालेल्या आयसीसीच्या बोर्ड मिटिंगमध्ये जोपर्यंत नवीन चेअरमन निवडीची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत व्हाईस चेअरमन इम्रान ख्वाजा चेअरमन पदाचा अतिरिक्त भार सांभाळतील.' असे आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.\n रवींद्र जडेजा २१ व्या शतकातील सर्वात मौल्यवान खेळाडू\nआयसीसीच्या नियमांनुसार शशांक मनोहर हे अजून 2 वर्षाची एक टर्म आयसीसीचे चेअरमन राहू शकले असते. 62 वर्षाच्या पेशाने वकील असेलल्या शशांक मनोहर यांनी 2008 ते 2011 पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्षपदही भुषवले होते.\nअखेर भारतीय पंच आयसीसी एलिट पॅनलमध्ये समाविष्ट\nआयसीसी बोर्ड नव्या चेअरमन निवड प्रक्रियेला पुढच्या आठवड्यात मान्यता देण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयसीसीचे कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांनी शशांक मनोहर यांचे त्यांच्या नेतृत्वासाठी आणि त्यांनी आयसीसीचे चेअरमन म्हणून खेळासाठी जे योगदान दिले त्याबद्दल आभार मानले. तर व्हाईस चेअरमन ख्वाजा म्हणाले की, 'शशांक मनोहर यांनी खेळासाठी जे काही केले त्यासाठी क्रिकेट त्यांचे कायम ऋणी राहील. त्यांनी आयसीसी आणि क्रिकेटला एका चांगल्या स्थितीत आणून पद सोडत आहेत.'\nमराठा आरक्षणप्रश्‍नी कोल्हापुरात आज गोलमेज परिषद\nआयकराच्या नोटिशीला लवकरच उत्तर देणार : शरद पवार\n३२ साखर कारखान्यांना ३९१ कोटींची थकहमी\nमत्स्यव्यवसायाचे 4 हजार कोटींचे नुकसान\nभारताविरुद्ध युद्धासाठी चीन ३ वर्षांपासून तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1526", "date_download": "2020-09-22T22:20:10Z", "digest": "sha1:ZULXJR4IV7OOHS2QGP3BCY7NCDSOXVDX", "length": 16070, "nlines": 79, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आदिवासी साहित्‍य | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगोटूल – आदिवासी समाजव्यवस्था केंद्र\nलालसू सोमा नोगोटी 21/10/2019\nगोटूल ही आदिवासी समाजसंस्कृतीतील बहुआयामी व्यवस्था आहे. तेथे गावाच्या विकासाचे, जत्रा-उत्सवांच्या विधींचे निर्णय घेतले जातात. तेथे गावाचे प्रश्न मांडले जातात. ते सोडवण्याचे मार्ग शोधले जातात. त्या अर्थाने गोटूल ही ग्रामसभा आहे, सामाजिक-सांस्कृतिक केंद्र आहे, शिक्षण-प्रशिक्षणाचे साधन आहे, ते सामूहिक संवादाचे माध्यम आहे, गावातील प्रश्न सोडवण्याचे कोर्टही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांच्या सहभागातून गावाच्या सामूहिक निर्णयप्रक्रियेचे ते स्थान आहे; लोकशाहीचे पारंपरिक केंद्र आहे.\nमहाराष्ट्राच्या उत्तरेला गडचिरोली भागातील गोंड, माडिया आदिवासींची संस्कृती म्हणजे ‘गोटूल’ आणि गोटूल म्हणजे मुक्त लैंगिक संबंध एवढाच अर्थ पसरवला जातो. उलट, आदिवासींसाठी ‘गोटूल’ हे नाचगाण्यापलीकडे सामुदायिक जीवनपद्धतीचा, सामूहिक निर्णयप्रक्रियेचा एक प्रगत नमुना आहे.\nगोटूल महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंड, माडिया, मुरिया या आदिवासी गावांमध्ये आहेत. त्याशिवाय ती मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात त्याच समाजात आढळतात. गोटूल गावाच्या मध्यभागी असते. पण गोटूल म्हणजे फक्त गावचे सभागृह नाही, तेथे गावातील लोक जमतात, चर्चा करतात, निर्णय घेतात, न्यायनिवाडे करतात, उत्सव साजरे करतात.\nनजुबाई गावित – लढवय्यी कार्यकर्ती लेखिका\nनजुबाई गावित यांचे नाव भारतीय साहित्यविश्वात सशक्त आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणून घ्यावे लागेल. त्यांनी त्यांच्या साहित्यातून आदिवासींचे सर्वंकष भावविश्व साकारले. त्या वंचित, शोषित, उपेक्षित, पीडित, कष्टकरी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून विविध चळवळींमध्ये अग्रेसर राहिल्या आहेत. लढवय्या कार्यकर्त्या म्हणून त्यांच्याकडे आदराने आणि अभिमानाने बघितले जाते.\nप्रत्येक स्वप्नाला जगण्याचा अधिकार आहे\nराजन खान प्रणीत ‘अक्षर मानव’ या संस्थेने तेजगड येथे योजलेली सहल विचारांनी श्रीमंत करणारी व बौद्धिक आनंद देणारी, अशी अविस्मरणीय होती. सहल जून 2018 मध्ये तीन दिवस आयोजित केली गेली होती. त्यात महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमधून चारशे जणांनी भाग घेतला होता. तेजगड हे ठिकाण गुजरात राज्यात बडोदा ते छोटा उदेपूर हमरस्त्यावर आहे. ठिकाण गुजरातमध्ये असले तरी तेथून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांच्या सीमेवरील गावे काही तासांच्या अंतरावर आहेत. ती बरीचशी आदिवासी गावे आहेत.\n‘आदिवासी अकादमी’ ही संस्था गणेश देवी यांच्या प्रयत्नांतून तेजगड येथे उभी आहे. ती वीस एकर जागेवर असून आदिवासींसाठी विविध स्तरांवर काम करते. भारतातील लोप पावत चाललेल्या सर्व बोली भाषा तेथे ऑडिओ व पुस्तक रूपात जतन करून ठेवल्या गेल्या आहेत. आदिवासी भाषांसंदर्भात जास्तीत जास्त लेखनसाहित्य उपलब्ध करून देणारे सुसज्ज ग्रंथालय तेथे आहे. ‘आदिवासी अकादमी’ व ‘भाषा केंद्र’ या संस्था संलग्न आहेत. संग्रहालय ग्रंथालयाच्या जवळच आहे. आदिवासींची कलापूर्ण व सांस्कृतिक जीवनरहाटी उलगडून दाखवणारी साधने, चित्रे संग्रहालयात पाहण्यास मिळतात. त्यांतील अनेक वस्तू आदिवासींच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. आदिवासींचे जगणेच त्यातून जिवंत झालेले आहे.\nआदिवासी साहित्य चळवळीचे मुखपत्र – फडकी मासिक\nमहाराष्ट्रातील आदिवासी साहित्य चळवळीसाठी काम करणाऱ्या ‘फडकी’ मासिकाला नोव्हेंबर 2017 मध्ये दहा वर्षें पूर्ण झाली. आदिवासी साहित्य, संस्कृती आणि अस्मिता जपणारे ते मासिक निरगुडेवाडी (ता. अकोले, जि. अहमदनगर) या सुमारे नव्वद लोकसंख्या असलेल्या आदिवासी, दुर्गम वाडीतून सुरू झाले. ते तुकाराम रोंगटे, मारुती आढळ, देवराम आढळ, सुनील फलके, सलिमखान पठाण, संजय लोहकरे या व अशा कार्यकर्त्यांनी निष्ठेने व जिद्दीने चालू ठेवले आहे.\nआदिवासी साहित्याचा प्रवाह समृद्ध व्हावा, नवनव्या लेखकांना प्रेरणा मिळावी, इतर साहित्य प्रवाहांहून आदिवासी साहित्य प्रवाह निराळा आहे याची जाणीव समग्र साहित्यविश्वाला व्हावी या हेतूने ‘फडकी’तून विचारमंथन होते. मासिकाच्या वतीने डॉ. गोविंद गारे व्याख्यानमाला सुरू केली, त्यासही दहा वर्षें झाली. मासिकातून नवोदितांचे साहित्य प्रकाशित होत असतेच. गोविंद गारे यांच्या नावानेच ‘राज्यस्तरीय आदिवासी साहित्य पुरस्कार’ देऊन दरवर्षी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधील नवोदित साहित्यिकांना गौरवण्यात येते. वीस साहित्यिकांच्या साहित्यकृती मासिकाच्या सहकार्याने प्रकाशित झाल्या आहेत. पुस्तक प्रकाशन हे ‘फडकी’ मासिकाचे स्वाभाविक अंग आहे. बत्तीस नवोदित साहित्यिकांच्या साहित्यकृती मासिकाच्या सहकार्याने प्रकाशित झाल्या आहेत.\nविनोद कुमरे यांचा आदिवासी बाज\nआदिवासी कवितेचा उद्गाता म्हणून कवी भूजंग मेश्राम यांच्यानंतर विनोद कुमरे यांचे नाव घेतले जाते. आदिवासींची मराठी कविता मराठी साहित्यात ऐंशीच्या दशकानंतर दाखल झाली. त्यापूर्वी आदिवासी कविता आदिवासींच्या चळवळीसाठी चालणाऱ्या वेगवेगळ्या नियतकालिकांत लिहिली जात होती, त्यात लिहिणाऱ्या कवींची संख्याही लक्षणीय होती. पण ती कार्योपयोगी व मोहिमेचा भाग असल्याने तिचा कविता म्हणून हृदयस्पर्शी विचार झाला नाही. भुजंग मेश्रामने त्याच्या ‘उलगुलान’ या कवितासंग्रहाने आदिवासी कविता ही एक वाङ्मयीन आविष्कार म्हणून वाचक-रसिकांच्या लक्षात आणून दिली. त्यापाठोपाठ कवी म्हणून विनोद कुमरे यांच्या ‘आगाजा’ संग्रहाची नोंद घेतली जाते. आगाजा म्हणजे आवाहन. त्या संग्रहाला कणकवली येथील ‘आवानओल प्रतिष्ठान’चा ‘कवी वसंत सावंत स्मृती’ ‘उगवाई’ पुरस्कार २०१५ साली मिळाला. आदिवासी कवीला पहिल्यांदाच असा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कुमरे यांच्या एकूण लेखनकार्याबद्दल वर्धा येथील ‘जंगलमित्र’ या संस्थेने त्यांना २०१६ चा ‘डॉ. मोतीरावण कंगाली’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. संस्था आदिवासी अस्तित्व व अस्मिता यांसाठी सामाजिक चळवळ चालवते.\nSubscribe to आदिवासी साहित्‍य\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://barshilive.com/in-barshi-taluka-on-wednesday-219-reports-were-negative-and-83-were-corona-positive-death-of-both/", "date_download": "2020-09-22T21:06:51Z", "digest": "sha1:EFGKUSBXB6THM7AFAO3SFX5J6UC2THGO", "length": 9321, "nlines": 102, "source_domain": "barshilive.com", "title": "बार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना पॉझिटिव्ह ; दोघांचा मृत्यू", "raw_content": "\nHome आरोग्य बार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना पॉझिटिव्ह...\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना पॉझिटिव्ह ; दोघांचा मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना पॉझिटिव्ह ; दोघांचा मृत्यू\nबार्शी : बार्शी शहर व तालुक्‍यात कोरोनाच्या चाचण्या वाढल्याचा परिणाम तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा देखील वाढू लागला आहे. बुधवारी 302 तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यात 83 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात शहरातील 41 तर ग्रामीणमधील 42 असे रुग्ण असून बाधितांची संख्या 3 हजार 626 झाली आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nकोरोनामुक्त होऊन 2 हजार 560 जण घरी गेले आहेत. 128 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दिली.\nशहरातील 192 व ग्रामीणमधील 110 असे 302 अहवाल प्राप्त झाले आहे. शहरातील 382 व ग्रामीणमधील 84 असे 466 जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 68 तर ग्रामीणमधील 60 अशा 128 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 89 तर ग्रामीणमध्ये 58 अशा 147 जणांवर उपचार सुरु आहेत. शहरात 2 हजार 214 तर ग्रामीण भागात 1 हजार 412 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.\nआज शहरातील शिवाजीनगर 8, अलिपूर रोड 5, सोलापूर रोड, उपळाई रोड, फुले प्लॉट, पाटील प्लॉट येथे प्रत्येकी दोन, दत्तनगर, पवार प्लॉट, कसबा पेठ, मांगडे चाळ, मिरगणे कॉम्प्लेक्‍स, कापसे बोळ, नाईकवाडी प्लॉट, देशमुख प्लॉट, उपळाई रोड, ग्रामीण रुग्णालय, धर्माधिकारी प्लॉट, ढगे मळा, भोगेश्वरी चाळ, कासारवाडी रोड, चव्हाण प्लॉट, पिंपरकर प्लॉट, सनगर गल्ली, भिसे प्लॉट येथे प्रत्येकी एक असे 41 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.\nग्रामीण भागातील पांगरी आठ, ताडसौंदणे पाच, पानगाव चार, शेळगाव, खांडवी प्रत्येकी 3 झाडी, मांडेगाव, नागोबाचीवाडी, मालवंडी येथे प्रत्येकी दोन, रऊळगाव, उपळाई ठोंगे, चुंब, धसपिंपळगाव, गुळपोळी, हिंगणी, उपळेदुमाला, रातंजन, सौंदरे येथे प्रत्येकी एक जण असे 42 जण बाधित आढळले. पाच जणांचा अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती दगडे-पाटील यांनी दिली.\nPrevious articleBTM मिल सुरू करावी,आजी-माजी आमदारांसोबत खासदार ओमराजेंचे वस्त्रोद्योगमंत्र्यांना पत्र\nNext articleसोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण भागात 14 मृत्यू\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद...\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला...\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nभीमेत 25 हजार क्यु. विसर्ग; पंढरीत 63 हजार क्युसेकने वाहतेय नदी\nसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; सात मृत्यू\nबार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nबार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 ...\nसोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण...\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AD", "date_download": "2020-09-22T22:15:32Z", "digest": "sha1:R35FOPCH3EEBQGXTH5LNV777NKRYF6T3", "length": 7267, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८७ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९८७ मधील जन्म‎ (१ क, १७५ प)\n► इ.स. १९८७ मधील निर्मिती‎ (१ प)\n► इ.स. १९८७ मधील मृत्यू‎ (१ क, ३१ प)\n► इ.स. १९८७ मधील खेळ‎ (८ प)\n► इ.स. १९८७ मधील चित्रपट‎ (३ क, १५ प)\n\"इ.स. १९८७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०६:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/ahmednagar/story-regarding-mahavikas-aghadi-government-and-bjp-government-345184", "date_download": "2020-09-22T20:31:33Z", "digest": "sha1:BX4EA4YGBN46ZJXNOMEQKYF4IP3IFNBU", "length": 16362, "nlines": 302, "source_domain": "www.esakal.com", "title": "भाजपची ईडी, सीबीआय, एनसीबी अन्‌ शिवसेनेचा डायरेक्ट जेसीबी; नेमकं प्रकरण काय वाचा | eSakal", "raw_content": "\nभाजपची ईडी, सीबीआय, एनसीबी अन्‌ शिवसेनेचा डायरेक्ट जेसीबी; नेमकं प्रकरण काय वाचा\nराज्यात गेल्यावर्षी विधानसभा निवडणूका झाल्या. त्यात राष्ट्रवादी व कॉग्रेस एकत्रीत तर भाजप व शिवसेना हे एकत्रित लढले होते. निकालानंतर मुख्यमंत्रीपदवारुन भाजप व शिवसेना यांची युती तुटली.\nअहमदनगर : राज्यात गेल्यावर्षी विधानसभा निवडणूका झाल्या. त्यात राष्ट्रवादी व कॉग्रेस एकत्रीत तर भाजप व शिवसेना हे एकत्रित लढले होते. निकालानंतर मुख्यमंत्रीपदवारुन भाजप व शिवसेना यांची युती तुटली. अन्‌ कोणी कल्पनाही केलेली नसताना भाजपला विरोधी बाकावर बसवत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेनी एकत्र येऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले. त्यानंतर हे सरकार फक्त काही दिवस राहिल असा कयास बांधला जात होता. मात्र, अजूनतरी सरकारला काही धोका नसल्याचे सांगितले जात आहे.\nसरकार स्थापन झाल्यांनंतर कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला. त्याला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यातच सरकारचा सर्वाधिक काळ गेला आहे. त्यातच आता अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या व कंगणा राणावत प्रकरण मोठ्याप्रमाणात चर्चेत आहे. याकडे इतर राज्यांचेही लक्ष लागलेले आहे. त्यात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. यामुळे राजकारणही तापले आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. त्याला सरकार पक्षाचे नेतेही उत्तरे देत आहेत. त्यात नेटेझिन्सही आपली मते व्यक्त करत आहेत. त्यातच सध्या एक मेसेज प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यात म्हटल आहे की,\nसरकार बद्दल पोस्ट करतांना आपल घर अतिक्रमणमध्ये तर नाही ना... याची खात्री करुन घ्या..\nशिवसेना : डायरेक्ट JCB...\nअसा भाजप आणि महाविकास आघाडी सरकारची तुलना करणारा विनोदी मेसेज व्हायरल होत आहे. अभिनेत्री कंगना राणावत यांच्या अनाधिकृत बांधकामावर मुंबई बृहमुंबई महापालिकेनी दोन दिवसांपूर्वी कारवाई केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत होती. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा त्यांच्यावर ईडी, सीबीआय व एसीबीच्या कारवाईचा इशारा नेण्यात येत असल्याचा आरोप केला जात होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही ईडीची नोटीस आली होती. तेव्हा ईडीने चौकशीसाठी बोलावण्याच्या आधीच शरद पवार ईडीच्या कार्यालयात गेले होते. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे राज ठाकरे यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यातूनच आता कंगना राणावत प्रकरणानंतर शिवसेना डायरेक्टर जेसीबीच दाखवत असल्याचा आरोप केला जात आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबायडेन यांचा ट्रॅम्पना धोबीपछाड\nवॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची रंगत वाढत असून अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार...\nकाही आठवणी आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार डॉ. भाऊ लोखंडेंच्या\nनागपूर : आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, पाली साहित्याचे गाढे अभ्यासक तसेच नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. भाऊ...\n(Video) ठेंगण्या पुलामुळे नागरिकांच्या जीवाला घोर, वारंवार तुटतो संपर्क\nकारंजा (जि. वर्धा) : तालुक्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. यात कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पावसाने हजेरी लावली. एवढ्याच पावसात तालुक्यातील...\nपवार-जाचक नव्या पर्वाची १७ वर्षानंतर सुरूवात...\nवालचंदनगर (पुणे) : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कारभारामध्ये माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक सहभागी झाल्याने...\nनगराध्यक्षपदासाठी पोपळघट, कासार यांचे अर्ज, तनपुरेच ठरवणार उमेदवार\nराहुरी : राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अनिता पोपळघट व अनिल कासार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. येत्या शुक्रवारी (ता. 25)...\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, टोला लगावत म्हणालेत लवकरच उत्तर देणार\nमुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/pranab-mukharjee-was-worked-indira-gandhi-340313", "date_download": "2020-09-22T21:33:14Z", "digest": "sha1:T7PG5O5RL756STCTMX5QG7UYFKDY6ZVA", "length": 19307, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "बंडखोर प्रणवदा : काँग्रेसला राम राम करून काढला होता पक्ष | eSakal", "raw_content": "\nबंडखोर प्रणवदा : काँग्रेसला राम राम करून काढला होता पक्ष\nइंदिरा गांधींवर छाप पाडणाऱ्या या दिग्गज नेत्याने इदिरांजींच्या हत्येनंतर काँग्रेससशी फारकत घेतली होती. तेव्हा स्वतंत्र पक्षही काढला होता.\nनवी दिल्ली - भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधनं झालं. दिल्लीतील लष्करी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इंदिरा गांधींवर छाप पाडणाऱ्या या दिग्गज नेत्याने इदिरांजींच्या हत्येनंतर काँग्रेससशी फारकत घेतली होती. तेव्हा स्वतंत्र पक्षही काढला मात्र पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्येच विलिनिकरण केलं.\nमिदनापूरच्या पोटनिवडणुकीत १९६९ मध्ये व्ही. के. कृष्णा मेनन उमेदवार होते, त्यांची विजयश्री खेचून आणण्यात मुखर्जींनी मदत केली. त्यांच्या कामाची दखल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी घेतली आणि त्यांना काँग्रेस पक्षात घेतले. जुलै १९६९ मध्ये प्रणव मुखर्जी राज्यसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. त्यानंतर ते १९७५, १९८१, १९९३ आणि १९९९ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले. प्रणव मुखर्जी इंदिरा गांधींचे सच्चे कार्यकर्ते होते, त्यांची कार्यकुशलता, कार्यतत्परता, व्यूहरचनात्मकता, वरिष्ठ वर्तुळात वावरणे यामुळे त्यांना मॅन आँफ आँल सिझन असे संबोधले जायचे.\nआणीबाणीच्या काळात मुखर्जींनी इतर काँग्रेस नेत्यांप्रमाणे आपल्या अधिकारांच्या मर्यादा ओलांडल्या, एवढेच नव्हे तर नियम, कायद्याला धाब्यावर बसवले, असे आरोप झाले. १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, जनता पक्ष सत्तेवर आला. त्यावेळी आणीबाणीतील कारभाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या शहा आयोगाने मुखर्जींवर दोषारोप ठेवले. तथापि, या आयोगानेच आपल्या न्यायकक्षेबाहेर काम केल्याचा आरोप ठेवला जावून तो १९७९ मध्ये गुंडाळला गेला. त्यानंतर मुखर्जींची घोडदौड सुरू झाली. ते १९८२-८४ या काळात अर्थमंत्री झाले. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी डाँ. मनमोहनसिंग यांच्या नेमणुकीचे पत्रही मुखर्जींच्या सहीने निघाले. त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून नाणेनिधीची कर्जफेड केली.\nहे वाचा - राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे मुखर्जी हे पहिले बंगाली\nमुखर्जी राज्यसभेवर निवडून गेले आणि त्यांनी इंदिरा गांधींचा विश्वास संपादीत केला, त्यानंतर ते राजीव आणि त्यांच्याही नंतर सोनिया यांच्या विश्वासातील म्हणूनच गणले गेले. सतत काँग्रेसच्या उच्च वर्तुळात त्यांचा वावर राहिला. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्री झाले. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या काळात (१९७५-७७) आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याचा आरोप इतर काँग्रेस नेत्यांबरोबर मुखर्जी यांच्यावरही झालेला होता. १९८२-८४ या काळात ते देशाचे पहिल्यांदा अर्थमंत्री झाले आणि राष्ट्रपती होण्याआधीही ते याच पदावर २००९-१२ दरम्यान होते. १९८०-८५ या काळात ते राज्यसभेतील सभागृह नेते होते.\nनाराज मुखर्जींचा वेगळा पक्ष\nइंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये हत्या झाली, तेव्हा मुखर्जी यांना ज्येष्ठतेचा मान म्हणून आपल्याला पंतप्रधान केले जाईल, असे वाटत होते. तथापि, त्यांना डावलून अनुनभवी राजीव गांधी यांना पंतप्रधान पदासाठी काँग्रेस खासदारांनी निवडले होते. पक्षात आणि सहाजिकच एकूण मंत्रीपदाच्या कारभारात त्यांना डावलले गेले. राजीवविरोधक त्यांचे पाठीराखे झाले. त्यांना पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी पाठवण्यात आले. त्यांचे अवमुल्यन केले गेले. नाराज मुखर्जींनी १९८६ मध्ये स्वतःच्या राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. तथापि, १९८९ मध्ये त्याचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले.\nमुखर्जी यांनी आपल्या कामकाजातून काँग्रेस नेतृत्व आणि कार्यकर्ते यांच्यावर गारूड केले होते. तल्लख बुद्धीमत्ता, बिनचूक बोलणे, मोजून मापून वागणे हे त्यांचे काही गुण होते. त्यांच्याकडे इतरांवर छाप पाडण्याची हातोटी होती. म्हणूनच त्यांनी काँग्रेसच्या प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी चार निवडणुकांत समर्थपणे सांभाळली होती. काँग्रेसचे सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष तसेच कोषाध्यक्ष या पक्षांतर्गत जबाबदाऱयांवर आपल्या कार्याची मोहर मुखर्जींनी उमटवली होती.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n१९३० साली मर्सिडीज बेंझ गाडीची मॉडेल होती ''एक मराठी अभिनेत्री''\n१९३० साली म्हणजेच साधारण ९० वर्षांपूर्वी मर्सिडीज बेंझ गाडीची जाहीरात प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्या जाहीरातीत एक अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेत्री...\nशारीरिक शिक्षण विषयाचा दिल्ली पॅटर्न महाराष्ट्रातही राबवावा\nसांगोला (सोलापूर) : शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकासासाठी व शिक्षण घेण्यास सक्षम होण्यासाठी, सदृढ समाज...\nमोदी सरकार उलथून टाकण्यासाठी दिल्ली दंगल; चार्जशीटमध्ये दावा\nनवी दिल्ली- फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलीमागचा मुख्य हेतू मोदी सरकारला उलथून टाकण्याचा होता. दिल्ली पोलिसांनी एका प्रकरणात दाखल केलेल्या...\nमुलासाठी फाडले गर्भवती पत्नीचे पोट; मुलगाच जन्मला पण...\nबदायू (उत्तर प्रदेश): मुलाच्या हव्यासापोटी एकाने आपल्या पत्नीचे पोट फाडून लिंग पाहण्याचा प्रयत्न केला होता. महिलेने मुलाला जन्म दिला पण मुलाचा पोटातच...\nआज दिवसभर मीही अन्नत्याग करणार: शरद पवार\nमुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणावर, तसंच राज्यसभेच्या उपसभापती...\nकेळी पीक विम्याचे निकष बदला; खासदार रक्षा खडसे\nरावेर (जळगाव) : केळी पीक विम्याचे सध्याचे अन्याय्य निकष बदलवून शेतकरीहिताचे निकष लावण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला त्वरित आदेश द्यावेत, अशी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sunil-dhanawade-inspector-police-sindhudurg-local-crime-investigation-presidential-medal", "date_download": "2020-09-22T20:15:41Z", "digest": "sha1:XI5RUQUXMEWJRRU7YJ636OYBZBQG452P", "length": 14813, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "सिंधुदुर्गातील 'या' कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षकास राष्ट्रपती पदक | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्गातील 'या' कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षकास राष्ट्रपती पदक\n‘एलसीबी’चे धनावडे यांना राष्ट्रपती पदक जाहीर\nओरोस (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुनिल धनावडे यांना आज उत्कृष्ट सेवेबद्दल मानाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले. श्री. धनावडे यांचा जिल्ह्यात सलग तीन वर्षे उत्कृष्ट सेवेबद्दल गौरव होत आहे.\nश्री. धनावडे हे बीकॉम एलएलबी आहेत. 1991 मध्ये थेट भरतीत ते पोलिस उपनिरीक्षक झाले. प्रशिक्षणानंतर त्यांनी नागपूरसह विदर्भात काम केले. पुढे काही काळ ते उच्च पदस्थ व्यक्तींच्या सुरक्षेसाठीच्या स्पेशल प्रोटेक्शन युनीटमध्ये कार्यरत होते. 2010 ला पोलिस निरीक्षक म्हणून त्यांना बढती मिळाली. 18 वर्षे त्यांनी ठाणे पोलिस विभागात काम केले. यात उल्हासनगर, महात्मा फुले पोलिस स्टेशन या दोन ठिकाणी निरीक्षक, अतिरीक्त पोलिस आयुक्त ठाणे यांचे रिडर याशिवाय कोसोवो व साऊथ सुदान-2 युनायटेड नेशन-मिशनमध्येही त्यांनी काही काळ सेवा बजावली.\nहेही वाचा - शिवसेनेने भरली `या` 200 ग्रामस्थांची वीजबिले -\n1 जून 2017 ला ते सिंधुदुर्गात सावंतवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक म्हणून रूजू झाले. या काळात गडहिंग्लज येथील शिक्षकाचे खून प्रकरण, साखर लूट प्रकरण आदीमध्ये उत्कृष्ट तपास करत गुन्हेगारांना पकडले. सावंतवाडी कारागृहातील कैदी मृत्यूप्रकरणी सुक्ष्म तपास करत तत्कालीन कारागृह अधिक्षक व त्याच्या साथीदारावर स्वतः फीर्याद दिली. इतरही अनेक गुन्ह्यांचा तपास लावला.\nहेही वाचा -गणेशोत्सवसाठी घोषीत टोल माफीचा फायदा किती जणांना \n3 मार्चपासून ते स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना याआधी कोसोवो व साऊथ सुदान-2 युनायटेड नेशन-मिशनमध्ये उत्कृष्ट सेवेबद्दल दोन पदके, 2018 मध्ये केंद्राकडून उत्कृष्ट तपास अधिकारी पुरस्कार, 2019 मध्ये पोलिस महासंचालक पदक आणि आता एकूण कारकीर्दीचा विचार करून मानाचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमोदी सरकार उलथून टाकण्यासाठी दिल्ली दंगल; चार्जशीटमध्ये दावा\nनवी दिल्ली- फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलीमागचा मुख्य हेतू मोदी सरकारला उलथून टाकण्याचा होता. दिल्ली पोलिसांनी एका प्रकरणात दाखल केलेल्या...\nIG Nobel मिळालेले मोदी भारताचे दुसरे पंतप्रधान\nनवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाल्याची बातमी गेल्याच आठवड्यात आली होती. त्याची...\nवतन के वास्ते वतन के नौजवान शहीद हो पोलिस मुख्यालयात साकारले शहिदांचे शौर्यस्थळ\nगडचिरोली : शत्रू जसा सीमेपार असतो तसा सीमेच्या आतही असतो आणि देशाचा सैनिक सतत तळहातावर शिर घेऊन त्या शत्रूशी लढण्यास तत्पर असतो. डोळ्यात तेल घालून...\nअमेरिकेशी मैत्री कराल तर जीवे मारु; चीनने तैवानच्या राष्ट्रपतींना दिली उघड धमकी\nताईपेई- अमेरिकी परराष्ट्रमंत्री विभागाचे वरिष्ठ अधिकारी कीथ क्राच यांनी काही दिवसांपूर्वी तैवानला भेट दिली होती. यामुळे चीन चांगलाच भडकला असून राज्य...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका व्हाईट हाऊसमध्ये पाठवलं विषाचं पाकिट\nवॉशिग्टंन- अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी एक विषाने भरलेले पाकिट पोलिसांच्या हाती लागले आहे. खळबळजनक म्हणजे हे पाकिट राष्ट्रपती डोनाल्ड...\nबॅंकिंग विधेयकात दडलंय काय \nदेशभरातल्या सहकारी बॅंकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचेच नियंत्रण असेल, एखाद्या संचालकाला किंवा सगळ्या संचालकांना बरखास्त करण्याचा अधिकार या बॅंकेला असे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/chance-rain-thunderstorm-east-vidarbha-326794", "date_download": "2020-09-22T19:54:27Z", "digest": "sha1:5UYYK7KYKGQPARJF4HJDAUKOARUXMGHP", "length": 13561, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता | eSakal", "raw_content": "\nपूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता\nगोव्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच भागात, मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज दिला आहे.पूर्व विदर्भातील नागपूर,गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यात विजांसह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.\nपुणे - राज्यातील बहुतांश भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा उघडीप दिली. पूर्व विदर्भात येत्या सोमवारी (ता. 28) विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रातही हलक्‍या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप\nमुंबईसह कोकणात तुरळक अतिवृष्टी सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद हवामान खात्यात झाली. पुढील चोविस तासांमध्ये कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात बऱ्याच भागात, मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज दिला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात विजांसह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nहिमालयाच्या पायथ्याकडे गेलेला मॉन्सूनचा आस, पाकिस्तान आणि परिसरावर असलेली पश्‍चिमी चक्रावाताची स्थिती, त्यापासून कोकणापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसाने उघडीप दिली. सोमवारी पाकिस्तानपासून कोकणापर्यंतचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. तर मॉन्सूनचा आस दोन दिवसांत दक्षिणेकडे येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पुन्हा सुरू होणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCovid 19 - पुण्यात पुन्हा रुग्णसंख्येत वाढ, दिवसभरात 3 हजारापेक्षा जास्त रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एकूण ३ हजार २९१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांत पुणे शहरातील १ हजार ३६४ जण...\nमावळातील 'या' चौदा गावांमध्ये होणार उद्यापासून सर्वेक्षण\nवडगाव मावळ (पुणे) : कोरोना रुग्ण संखेचे हॉटस्पॉट ठरलेल्या तळेगाव, वडगावसह चौदा गावांमध्ये बुधवारपासून ( ता. २३ ) सरकारच्या 'माझे कुटुंब, माझी...\nमावळात आज कोरोनाबाधितांनी ओलांडला चार हजारांचा टप्पा\nवडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात मंगळवारी कोरोना रुग्ण संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे त्यातील दोन हजार ९५०...\nपोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी साधला पोलिसांशी संवाद\nपुणे - \"तुमच्या पोलिस ठाण्यात कुठल्या प्रकारचे गुन्हे नोंद होतात,' \"तुमच्याकडील मनुष्यबळ किती आहे', यांसारखे प्रश्‍न विचारत नवनियुक्त पोलिस आयुक्त...\n ऑक्‍सिजन तुटवडा; सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र\nसोलापूर : सद्यस्थितीत खासगी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक आहेत, परंतु ऑक्‍सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांची जोखीम वाढली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठीचा ऑक्‍...\nजिल्ह्यातील उमेदवारांना 'यूपीएससी' परीक्षेसाठी महामंडळातर्फे बसगाड्या\nनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या सार्वजनिक वाहतूकव्‍यवस्‍था विस्‍कळित झालेली आहे. त्‍यात केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)तर्फे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/nanded/strengthen-government-health-services-nanded-district-left-front-and-demand-urban-development", "date_download": "2020-09-22T20:51:12Z", "digest": "sha1:GDTMZJJTLK236FXG5EULSS5ZFD6QXXUP", "length": 16421, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेड जिल्ह्यातील शासकीय आरोग्यसेवा बळकट करा- डावी आघाडी व नागरी विकास समितीची मागणी | eSakal", "raw_content": "\nनांदेड जिल्ह्यातील शासकीय आरोग्यसेवा बळकट करा- डावी आघाडी व नागरी विकास समितीची मागणी\nनांदेड जिल्हा डावी लोकशाही आघाडी व नागरी विकास समितीच्या वतीने पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांना देण्यात आलेल्या वेगवेगळ्या निवेदनाद्वारे करण्यात आली.\nनांदेड : कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम करून तिचा सर्वत्र विस्तार करावा अशी मागणी नांदेड जिल्हा डावी लोकशाही आघाडी व नागरी विकास समितीच्या वतीने पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांना देण्यात आलेल्या वेगवेगळ्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nजिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे मागील पंधरा दिवसात कोरोनाच्या रुग्णांत आणि मृत्यूतही लक्षणीय वाढ झाली आहे. ही बाब चिंताजनक असून शासनाने जिल्ह्यातील आरोग्य सेवा सक्षम करुन तिचा गाव आणि विभाग पातळीवर विस्तार करावा. शासकीय दवाखाने, जिल्हा परिषदेचे आरोग्य सेवा, महानगरपालिकेचे रुग्णालय सर्व प्रकारांनी सक्षम करावे. वेळ पडल्यास शासकीय आरोग्य सेवेत खाजगी डॉक्टरांना योग्य तो मोबदला देऊन त्यांची आरोग्य सेवा शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.\nहेही वाचा - Good news : आता कोरोना चाचणी लवकर होणार, मिळाल्या पाच हजार अॅन्टीजेन रॅपिडटेस्ट कीट\nशहरातील आदी रुग्णालयात कोरोना तपासणी सेवा सुरु करा\nयाशिवाय शहरातील शासकीय रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, आयुर्वेद रुग्णालय, महापालिकेचे विविध प्रभागांत असलेले रुग्णालयात तपासणी केंद्र चालू करावेत. महात्मा फुले जन आरोग्य सेवा अंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केंद्र सुरू करावे. कोरोनासोबतच शहरात सध्या डेंग्यू,मलेरिया सारखे साथीचे आजार झपाट्याने वाढत आहेत. महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदेमार्फत विविध भागांमध्ये जंतुनाशक औषधे व फॉगिंग सेवा तात्काळ सुरू करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहेत.\nनिवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या\nया निवेदनावर डावी आघाडीचे अध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अॅड. कॉ. प्रदीप नागापूरकर, माकपाचे विजय गाभणे, जनता दल सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, शिवाजी फुले, सूर्यकांत वाणी, गंगाधर गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर नागरी विकास समितीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनावर माजी खासदार डाॅ. व्यंकटेश काब्दे, प्रा. लक्ष्मण शिंदे, के. के. जामकर, अॅड. धोंडीबा पवार, अल्ताफ हुसेनी, हरीश ठक्कर, वंदना गुंजकर, गजानन जोशी, प्रा. बालाजी कोम्पलवार, पुष्‍पा कोकीळ, डाॅ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, सुरेश चाकोते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘स्वारातीम’ विद्यापीठासमोर नवा पेच\nनवीन नांदेड ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी सातवा वेतन आयोग, सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे आणि इतर...\nनांदेडला औषधोपचारानंतर दहा हजार रूग्ण झाले बरे...\nनांदेड - कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात येत असून मंगळवारी (ता. २२) ३१७ जणांचा समावेश आहे. आत्तापर्यंत नऊ हजार ९७८...\nपरभणीत मृतांचा एकूण आकडा दोनशे पार, दिवसभरात पाचची भर\nपरभणीः जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) उपचारारम्यान पाच जणांचा मृत्यू झाला तर ८५ जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे...\nनांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीच्या पुराने चार गावातील पिके पाण्यात\nमारतळा (नांदेड) : जायकवाडी प्रकल्पाचे पाणी विष्णुपुरी प्रकल्पात पोहचले असून, दहा दरवाज्याद्वारे नदीपात्रात १ लाख ११५ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु...\nVideo - नांदेडच्या महापौरपदी कॉँग्रेसच्या मोहिनी येवनकर, उपमहापौरपदी मसूदखान\nनांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या महापौरपदी कॉँग्रेसच्या मोहिनी विजय येवनकर यांची तर उपमहापौरपदी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मसूदखान यांची...\nपाऊस पाठ सोडेना; मराठवाड्यातील दहा मंडळात अतिवृष्टी\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यात जोरदार पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहे. मंगळवार (ता.२२) सकाळी साडेदहा वाजेपर्यंत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/vishwanath-kaule-chairman-primary-teachers-co-operative-credit-union-346089", "date_download": "2020-09-22T19:33:37Z", "digest": "sha1:6KEC3YLMB2534SN4XX2GFXCQKBOKQADJ", "length": 15323, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "विरोधी गटाचे 'ते' एकमेव संचालक अन् तेच झाले चेअरमन | eSakal", "raw_content": "\nविरोधी गटाचे 'ते' एकमेव संचालक अन् तेच झाले चेअरमन\nदौंड तालुक्यातील ९० वर्ष जुन्या प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विरोधी गटातील एकमेव निवडून आलेले संचालक विश्वनाथ कौले हे चुरशीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.\nदौंड (पुणे) : दौंड तालुक्यातील ९० वर्ष जुन्या प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विरोधी गटातील एकमेव निवडून आलेले संचालक विश्वनाथ कौले हे चुरशीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विद्यमान राज्य सरचिटणीस तथा पतसंस्थेचे माजी चेअरमन अप्पासाहेब कुल यांचे वर्चस्व या निवडीमुळे मोडीत निघाले आहे.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n३ सप्टेंबर १९३० रोजी स्थापन झालेल्या दौंड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सन २००१ नंतर कर्मयोगी सुभाषअण्णा कुल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था असे नामांतर करण्यात आले. पतसंस्थेच्या जुलै २०१६ मध्ये पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अप्पासाहेब कुल यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिक्षक प्रगती पॅनेलने १७ पैकी १६ जागा जिंकल्या होत्या. तर विरोधी स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलने विश्वनाथ कौले यांच्या रूपाने फक्त एक जागा जिंकली होती. मागील चार वर्षात ठराविक सत्ताधारी आणि संस्थेतील एकाधिकारशाही विरूध्दची खदखद यंदा चेअरमन निवडीच्या निमित्ताने पुढे आली.\nचेअरमनदापासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत विश्वनाथ पांडुरंग कौले यांना १० तर त्यांचे प्रतिस्पर्धी संदीप विश्वनाथ होले यांना सात मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी काम पाहिले.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nनूतन चेअरमन विश्वनाथ कौले हे २७ वर्षापासून अध्यापन करीत असून दौंड पंचायत समितीकडून सन २००५ मध्ये त्यांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते विश्वनाथ कौले यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ८५० असून भांडवल १५ कोटी तर कर्जवाटप २१ कोटी रूपये इतके आहे. मासिक पगारानुसार १६ लाख रूपयांपर्यंत सभासदांना कर्ज दिले जाते.\n- कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​\n(संपादन : सागर दिलीपराव शेलार)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCovid 19 - पुण्यात पुन्हा रुग्णसंख्येत वाढ, दिवसभरात 3 हजारापेक्षा जास्त रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एकूण ३ हजार २९१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांत पुणे शहरातील १ हजार ३६४ जण...\nमावळातील 'या' चौदा गावांमध्ये होणार उद्यापासून सर्वेक्षण\nवडगाव मावळ (पुणे) : कोरोना रुग्ण संखेचे हॉटस्पॉट ठरलेल्या तळेगाव, वडगावसह चौदा गावांमध्ये बुधवारपासून ( ता. २३ ) सरकारच्या 'माझे कुटुंब, माझी...\nमावळात आज कोरोनाबाधितांनी ओलांडला चार हजारांचा टप्पा\nवडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात मंगळवारी कोरोना रुग्ण संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे त्यातील दोन हजार ९५०...\nपोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी साधला पोलिसांशी संवाद\nपुणे - \"तुमच्या पोलिस ठाण्यात कुठल्या प्रकारचे गुन्हे नोंद होतात,' \"तुमच्याकडील मनुष्यबळ किती आहे', यांसारखे प्रश्‍न विचारत नवनियुक्त पोलिस आयुक्त...\n ऑक्‍सिजन तुटवडा; सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र\nसोलापूर : सद्यस्थितीत खासगी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक आहेत, परंतु ऑक्‍सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांची जोखीम वाढली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठीचा ऑक्‍...\nजिल्ह्यातील उमेदवारांना 'यूपीएससी' परीक्षेसाठी महामंडळातर्फे बसगाड्या\nनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या सार्वजनिक वाहतूकव्‍यवस्‍था विस्‍कळित झालेली आहे. त्‍यात केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)तर्फे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.masapapune.org/single-post/2016/12/24/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%9A-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87", "date_download": "2020-09-22T20:40:57Z", "digest": "sha1:F3IRQXKWPEN32OASIPDBR7SKTIJU6VBR", "length": 7585, "nlines": 102, "source_domain": "www.masapapune.org", "title": "विनोदकाराने अश्रद्धच असले पाहिजे", "raw_content": "\nविनोदकाराने अश्रद्धच असले पाहिजे\nमुकुंद टाकसाळे 'मसाप' गप्पात उलगडला लेखनप्रवास\nपुणे \"साक्षात देव भेटला तरी विनोदकाराने त्याच्यावर श्रद्धा ठेवता कामा नये. एकदा श्रद्धास्थाने निर्माण झाली की विनोद निर्मितीला मर्यादा येतात. विनोदकाराने कायम अश्रद्धच असले पाहिजे\". असे मत प्रसिद्ध विनोद लेखक मुकुंद टाकसाळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात सुश्रुत कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या अनेक आठवणी आणि किस्से त्यांनी ऐकविले टाकसाळे यांच्या मुलाखतीतून त्यांचा लेखनप्रवास उलगडला.\nटाकसाळे म्हणाले,\" विनोदी सदर लेखन करणे हे लेखकासाठी आव्हानात्मक असते. आपल्याला काहीतरी ठणकावून सांगायचे आहे, असा आत्मविश्वावास ज्यांच्याकडे आहे त्यांनीच सदरलेखन करावे. विनोदी सदरलेखन करताना एखाद्याच्या खासगी आयुष्यातील माहितीचा उपयोग करणे योग्य नाही. हे पथ्य मी नेहमीच पाळले. मान्यवरांच्या सार्वजनिक आयुष्यावर त्यांच्या वक्तव्यावर, त्यांनी घेतलेल्या भूमिकांवर त्यातल्या विसंगतीवर भाष्य करून मी त्यांची खिल्ली उडवली. अशा प्रकारच्या सदरलेखनासाठी लेखकाकडे निर्भयता असणे गरजेचे आहे. वक्तृत्व ही अवसानघातकी कला असल्यामुळे तिच्या अजिबात नादी लागलो नाही. एखादा विनोदी प्रसंग लेखकापुढे साक्षात कथा घेऊन उभा असतो. त्यातल्या निर्मितीच्या क्षमता लेखकाला ओळखता आल्या पाहिजेत. मला विनोद बुद्धीचा वारसा माझ्या वडिलांकडून मिळाला. पु. लं. देशपांडे, जयवंत दळवी आणि अनिल अवचट या लेखकांचा माझ्या लेखनावर प्रभाव आहे.\"\nप्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले, कार्यवाह दीपक करंदीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.\nमहाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्य अहवाल : १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७\nसाहित्य परिषद आता होणार ई – अॅक्टीव्ह\nसाहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु\nअंक 'निनाद' (अमेरिकेतील वार्षिक अंक) - लेखकांना आवाहन आणि कथास्पर्धा २०२०\nमसापचा ११४ व्या वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन\nपूर्णवेळ लेखक ही उत्तम करिअर संधी - प्रा. मिलिंद जोशी\nसंत मीराबाई करुणेचा सागर : डॉ. राधा मंगेशकर\nमनातून सगळेच जातीयवादी आहेत - म. भा. चव्हाण\nविभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अशोक नायगावकर\nमसापमध्ये गीतांतून सावरकरांना अभिवादन\nलेखकाने भयमुक्त होऊन लेखननिर्मिती करावी : भारत सासणे\nसाहित्य परिषदेत चिमुकल्यांचा चिवचिवाट\nवैचारिक प्रगतीसाठी समृद्ध पत्रकारितेची आवश्यकता : डॉ. श्रीपाल सबनीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.masapapune.org/single-post/2019/12/09/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2020-09-22T20:02:41Z", "digest": "sha1:ZP7Y26Q23ZPK3UJ5LI3HK3U4IR2DFQPA", "length": 6474, "nlines": 100, "source_domain": "www.masapapune.org", "title": "महाराष्ट्र साहित्य परिषद भीमगीतांनी दुमदुमली", "raw_content": "\nमहाराष्ट्र साहित्य परिषद भीमगीतांनी दुमदुमली\nपुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधनी यांच्या संयुक्त विद्यमाने नितीन गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या बुद्ध, भीम, रमाई गीतांनी माधवराव पटवर्धन सभागृह दुमदुमले. साहित्य परिषदेत प्रतिवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमित्त १४ एप्रिल रोजी गेली अनेक वर्ष बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने, चर्चासत्रे, कविसंमेलने परिषदेत आयोजित केली जातात. महामानव डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी अशा प्रकारचा सांगीतिक कार्यक्रम प्रथमच झाला.\nऔरंगाबादचे तरुण गायक, संगीतकार नितीन गायकवाड, कृतिका शेगांवकर, शुभम केंद्रे, किशोर धारासुरे अरविंद येडे, गजानन धुमाळ, अमोल गवई, सु. आ. सुधाकर, राहुल सुरवसे या गायक वादक कलावंतांनी शास्त्रीय संगीतावर आधारित भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला. प्रसिद्ध शाहीर हेमंतराजे मावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ष्ट्रगीत व पोवाडे सादर करून डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना अभिवादन केले. परिषदेचे कार्यवाह दीपक करंदीकर यांनी प्रारंभी सुरेश भटांची भीमवंदना सादर करून प्रास्ताविक केले. यावेळी पुणे शहर प्रतिनिधी डॉ. अरविंद संगमनेरकर उपस्थित होते. कार्यक्रमाला साहित्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.\nमहाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्य अहवाल : १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७\nसाहित्य परिषद आता होणार ई – अॅक्टीव्ह\nसाहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु\nअंक 'निनाद' (अमेरिकेतील वार्षिक अंक) - लेखकांना आवाहन आणि कथास्पर्धा २०२०\nमसापचा ११४ व्या वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन\nपूर्णवेळ लेखक ही उत्तम करिअर संधी - प्रा. मिलिंद जोशी\nसंत मीराबाई करुणेचा सागर : डॉ. राधा मंगेशकर\nमनातून सगळेच जातीयवादी आहेत - म. भा. चव्हाण\nविभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अशोक नायगावकर\nमसापमध्ये गीतांतून सावरकरांना अभिवादन\nलेखकाने भयमुक्त होऊन लेखननिर्मिती करावी : भारत सासणे\nसाहित्य परिषदेत चिमुकल्यांचा चिवचिवाट\nवैचारिक प्रगतीसाठी समृद्ध पत्रकारितेची आवश्यकता : डॉ. श्रीपाल सबनीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mahanmk.com/question-papers/s/nanded-district-police-recruitment-paper-2017-question-paper/3/l/3/", "date_download": "2020-09-22T22:03:40Z", "digest": "sha1:7ZSEQKETMFE4J3OGBFCGPOXY77ET2FZ4", "length": 12771, "nlines": 347, "source_domain": "mahanmk.com", "title": "नांदेड जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers", "raw_content": "\nनांदेड जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७\nनांदेड जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७\nएका वर्तुळाचे क्षेत्रफळ २४६४ चौ.सें.मी. आहे. तर त्याची त्रिज्या किती\nअहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी आर्थिक व तांत्रिक साहाय्य …. या देशाकडून मिळणार आहे\nएका सांकेतिक लिपीत DOG हा शब्द GRJ असा लिहितात. तर त्याच पद्धतीने MAN हा शब्द कसा लिहाल\nओनामा या शब्दाचा अर्थ काय\nअ हा एक काम १२ दिवसात पूर्ण करतो. अ आणि ब मिळून तेच काम ८ दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम ब एकटा किती दिवसात करेल\nखालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो\nविदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे\nराशीत बसणे या वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखा.\nA. योग्य ठिकाणी बसणे\nB. शांत चित्ताने बसणे\nसन-२०१७ मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात आनंदी देश म्हणून निवड झाली\nउत्तराखंडाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत\nC. टी. एस. रावत\nदर मीटरला २२.६५ रुपये या भावाने ५ मीटर कापड घेतले तर १५० रुपयांतून किती रुपये उरतील\n……. या वायुस हसविणारा वायु असे म्हणतात.\nपोलीस पाटलांची नेमणूक कोण करतात\nएक टेबल ८६३ रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा तो ६३१ रुपयास विकल्यावर होणार आहे. तर टेबलाची किंमत किती\nयुरीया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते\nहोट्टल येथील प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे\nअनघा मेघनापेक्षा तीन महिन्यांनी लहान आहे. अनघाचा जन्म अश्विन महिन्यात झाला, तर मेघनाचा जन्म कोणत्या महिन्यात झाला\nरमण उत्तरेकडे तोंड करुण उभा होता. तो सरळ ४० मी. चालत गेला. नंतर उजवीकडे वळून ३० मी. चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळून २० मी. चालून थांबला आणि पाठीमागे वळला तर आता रमण कोणत्या दिशेकडे तोंड करुण उभा आहे\nदेवेंद्र झाझंरीया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-09-22T21:54:34Z", "digest": "sha1:NU2SHEBAYA636IJ5J6XU2VAX6DU4OK4R", "length": 5780, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फाहियान - विकिपीडिया", "raw_content": "\n(फाश्यान या पानावरून पुनर्निर्देशित)\nफाहियान हा इसवी सनाच्या पाचव्या शतकातील एक चिनी बौद्ध भिक्खू होता. त्याने बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी तत्कालीन भारताचे म्हणजेच सध्याच्या भारत, तिबेट, नेपाळ, भूतान, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका इ. देशांचे भ्रमण केले होते. तो सम्राट चंद्रगुप्त दुसरा याच्या काळात भारतात आला होता. फाहियान सुमारे १४-१५ वर्षे भारतात भ्रमण करत होता. फाहियान याने गांधार, कनौज, कपिलवस्तू, तक्षशिला, पेशावर, श्रावस्ती, पाटलीपुत्र, मथुरा, वैशाली, कुशीनगर इ. नगरांना भेटी दिल्या होत्या.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जून २०१८ रोजी २०:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.rangabhoomi.com/sahitya-sahwas-content-submission/", "date_download": "2020-09-22T20:49:41Z", "digest": "sha1:ZIF5KBFFXWAUJ7GGY7EGR46ZNMJFHHWG", "length": 8501, "nlines": 121, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "साहित्य सहवास - तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा • रंगभूमी.com", "raw_content": "\nसदाबहार मराठी नाटकांचा खजिना… खास तुमच्यासाठी\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nदिलीप प्रभावळकरांची ३ बहुरंगी नाटकं खास तुमच्या भेटीला\nमालवणी रंगभूमीच्या जनकाची ६ यादगार नाटके\nअंतर्मुख व्हायला लावणारी ७ महिलाभिमुख नाटकं\nविजय कदम यांची ३ सदाबहार नाटकं तुमच्यासाठी\nहास्यरसाची खवय्येगिरी पूर्ण करण्यासाठी प्रशांत दामलेंच्या ६ गाजलेल्या नाटकांचा हा नजराणा\nअष्टपैलू अभिनेत्री रीमा लागू यांना त्यांच्या पुण्यतिथीस भावपूर्ण श्रद्धांजली\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nविजय कदम यांची ३ सदाबहार नाटकं तुमच्यासाठी\nमालवणी रंगभूमीच्या जनकाची ६ यादगार नाटके\nअंतर्मुख व्हायला लावणारी ७ महिलाभिमुख नाटकं\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nदिलीप प्रभावळकरांची ३ बहुरंगी नाटकं खास तुमच्या भेटीला\nहास्यरसाची खवय्येगिरी पूर्ण करण्यासाठी प्रशांत दामलेंच्या ६ गाजलेल्या नाटकांचा हा नजराणा\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nहा एक लेख आहेही एक कथा आहेही एक कविता आहे\nजर लेख असेल तर तो रंगभूमीशी निगडित असावा आणि कथा सादर करत असाल तर त्या एकांकिका अथवा शॉर्टफिल्म बनवण्यासाठी उपयुक्त असाव्यात.\nजास्तीत जास्त ५० शब्दात लिहा.\nचेहरा स्पष्ट दिसेल असा फोटो असावा\nउदाहरणार्थ: हौशी लेखक, छायाचित्रकार आणि नाट्यप्रेमी\n- प्रस्तुत लिखाण मी स्वतः लिहिलेले असून दुसऱ्या कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीचे हे लिखाण नाही.\n- या लिखाणावर माझा संपूर्ण हक्क आहे.\n- हे लिखाण प्रकाशित करण्याचे हक्क मी स्वमर्जीने रंगभूमी.com कडे देत आहे.\n- सदर लिखाण इतरत्र कुठेही आढळल्यास रंगभूमी.com त्यासाठी जबाबदार नाही.\nहो, हे सगळं मला मान्य आहे\nप्रख्यात रंगकर्मीं अनिल गवस यांच्याशी गप्पा | Anil Gawas | Marathi Podcast\nप्रख्यात अभिनेत्री शलाका पवार यांच्याशी गप्पा | Shalaka Pawar | Marathi Podcast\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nथिएटर प्रीमियर लीग २०२० – २४ सप्टेंबर पासून सुरू होणार Online नाट्यमहोत्सव (Theatre Premier League 2020)\nलॉकडाऊनच्या कठीण काळात रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता आलेला नाही. कोरोनाचे संकट…\nरातराणी नाटकाचे बहारदार Online अभिवाचन\nज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर म्हणजेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या समर्थ लेखणीतून जन्माला आलेल्या “रातराणी”…\n१५ ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर “लकीर” आणि “बिफोर द लाईन” या दोन एकांकिकांचे सादरीकरण\nstoryयाँ production, its all about Kalyan आणि स्वामी नाट्यांगण या तीन संस्थांनी एकत्र येऊन १५…\nअभिनय कल्याण आयोजित “नाट्यछटा दिवाकरांच्या” १५ ऑगस्ट पासून\nलॉकडाउनच्या काळात नाट्यगृहात नाटक सादर होणे आणि प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत जाणे शक्य नसल्याने बरेच रंगकर्मी नाटक…\nमाझ्या आठवणीतील नाटक — इथं कुणी कुणाला सावरायचं\nआमच्या लहानपणी मी ऐकलेली गोष्ट, घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींशी मैत्री करु नये, का…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/virat-kohli/", "date_download": "2020-09-22T20:58:42Z", "digest": "sha1:53ZVTIHEACRCJBPYYDUGJA7CAB5BCWB6", "length": 17351, "nlines": 211, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Virat Kohli- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nपहिल्या विजयासाठी कोहली सज्ज येथे पाहा बंगळुरू विरुद्ध हैदराबाद सामना LIVE\nगेल्या 12 वर्षात विराटला एकदाही आयपीएलचा किताब मिळवता आला नाही आहे, तर हैदराबादनं एकदा विजय मिळवला आहे.\n'तो चुकीच्या खेळाडूंना पाठिंबा द्यायचा', माजी प्रशिक्षकाचा विराटवर आरोप\nविराटच्या संघाचे खेळाडू आता RCB सोडून मेस्सीसोबत खेळणार\nविराट आणि एबी डिव्हिलियर्सला मिळाली 'शांती', आता होणार 2016 सारखा चमत्कार\nविराटला मोठा झटका, सुरैश रैनानंतर आता RCBच्या गोलंदाजानं घेतली IPLमधून माघार\nक्वारंटाइन संपताच 'विरुष्का'नं असं केलं येणाऱ्या नव्या पाहुण्याचं सेलिब्रेशन\nप्रेम, ब्रेकअप ते आता आई-बाबा वाचा आदर्श कपल असलेल्या 'विरुष्का'ची Lovestory\nविराटची RCBच्या कर्णधारपदावरून होणार हकालपट्टी संघ मालकांनी केले मोठे वक्तव्य\nआता IPL 2020 मध्ये खेळणार 'आदित्य ठाकरे', विराटनं आपल्या संघात केलं सामिल\nदिनेश कार्तिकच्या पत्नीमुळे विराटला लागलं फिटनेसचं वेड वाचा काय आहे कनेक्शन\n12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट सज्ज सांगितला ट्रॉफी जिंकण्याचा प्लॅन\nभारतीय कर्णधार विराट कोहलीला होणार अटक वाचा काय आहे प्रकरण\nएका सामन्यासाठी 'हे' खेळाडू घेतात 15 कोटी, कोण आहे सर्वात महागडा कर्णधार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/surya-mudra/articleshow/72017383.cms", "date_download": "2020-09-22T20:07:43Z", "digest": "sha1:UVOEOMACGOH45FV7WZJSRI6QHKEWSICH", "length": 11646, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलठ्ठपणा आणि त्यातून येणाऱ्या आजारांमुळे अनेक जण त्रस्त आहेत. आजकालची धकाधकीची जीवनशैली, खाण्याच्या बदललेल्या सवयी, श्रमांचा अभाव यामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा घालवण्यासाठी खूप जण व्यायामशाळेची पायरी चढतात.\nलठ्ठपणा आणि त्यातून येणाऱ्या आजारांमुळे अनेक जण त्रस्त आहेत. आजकालची धकाधकीची जीवनशैली, खाण्याच्या बदललेल्या सवयी, श्रमांचा अभाव यामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा घालवण्यासाठी खूप जण व्यायामशाळेची पायरी चढतात. योगामधील 'सूर्य मुद्रा' लठ्ठपणा कमी करून वजन घटवण्यास मदत करते. शरीरातील उष्णता वाढवते आणि शक्तीचा विकास करते. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू देत नाही. मधुमेहामध्ये आणि यकृताशी संबंधित आजारांमध्ये याचा लाभ होतो. त्याबरोबरच शरीर संतुलित राखण्यासही मदत होते.\nतुम्हाला ज्या आसनात बसणं आरामदायी वाटत असेल त्यात बसा. कंबर आणि मान सरळ ठेवा. आता दोन्ही हातांच्या अनामिका वाकवून त्यांचा वरचा भाग अंगठ्याच्या मुळाशी लावा आणि थोडं दाबा. आता अंगठ्यानंही अनामिकांना वरच्या बाजूनं दाबा. इतर तीन बोटं सरळ राहतील. हात गुडघ्यावर ठेवा. इथे तळहाताची दिशा वरच्या बाजूला असेल. तळहात घट्ट ठेवून मनगटापासून वर खांद्यापर्यंतचा भाग काहीसा सैलसर ठेवा. चांगल्या प्रकारे लाभ मिळावा असं वाटत असेल तर किमान १० ते १५ मिनिटं या मुद्रेमध्ये राहा.\nडॉ. सुरक्षित गोस्वामी, योगगुरु\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nजाणून घ्या चालण्याची योग्य पद्धत कोणती\nKnee Pain Home Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का\nदंडाचे स्नायू मजबूत करण्यासाठी खेळा ‘हे’ लहान मुलांचे ख...\nफक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खाल्ले जातात पापड, ...\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसूर्य मुद्रा लठ्ठपणा डॉ. सुरक्षित गोस्वामी surya mudra cholesterol\nनागपुरात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाचे लोकार्पण\nकृषी विधेयकाविरोधात देशभरात निदर्शने\nनाशिकमध्ये जोरदार पाऊस, काही भागात वीज पुरवठा खंडित\nकृषी विधेयक विरोधाबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी\nभिवंडी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत\nअमेरिका निवडणूक: मेल-इन व्होटिंग म्हणजे काय\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nधार्मिकपूजा साहित्यातील 'या' गोष्टी प्रतिकार शक्ती वाढण्यास उपयुक्त; कसे\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nमोबाइलरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्स, बंपर डेटा\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nकार-बाइकहोंडाचे दमदार स्कूटर येत आहे, जाणून घ्या डिटेल्स\nकरिअर न्यूजMHT CET 2020: सुधारित वेळापत्रक जाहीर; प्रवेशपत्र ऑक्टोबरमध्ये\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nआयपीएलRR vs CSK: बलाढ्य चेन्नईवर राजस्थानचा दमदार विजय\nमुंबईमराठा आंदोलनाचा धसका; ठाकरे सरकारने घेतले 'हे' आठ मोठे निर्णय\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nLive: 'मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathigappa.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-22T20:53:16Z", "digest": "sha1:TJGUCUIH7RTB5H6PW6RTU5GTEKZ7NHTI", "length": 11675, "nlines": 73, "source_domain": "marathigappa.com", "title": "मुंबईच्या खड्ड्यांवर पुन्हा एकदा गाणं घेऊन आली आरजे मलिष्का – Marathi Gappa", "raw_content": "\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\nनिशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी\nसैराट मधला सल्या आता खऱ्या आयुष्यात काय करतोय बघा, पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल\nहे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल\nजयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री\nजत्रा चित्रपटातील हा कलाकार आता बनला आहे लोकप्रिय सेलिब्रेटी, बघा कोण आहे तो\nHome / जरा हटके / मुंबईच्या खड्ड्यांवर पुन्हा एकदा गाणं घेऊन आली आरजे मलिष्का\nमुंबईच्या खड्ड्यांवर पुन्हा एकदा गाणं घेऊन आली आरजे मलिष्का\nरस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांवर गाणे तयार करून महानगरपालिकेला ट्रॉल करणारी आरजे मलिष्का पुन्हा एकदा नवीन गाणं घेऊन आली आहे. ह्या गाण्याचा व्हिडीओ तिने शेअर सुद्धा केला आहे. ह्या व्हिडीओत ती लाल साडी मध्ये एखाद्या नवविवाहित नवरी सारखी सजलेली दिसत आहे. आणि रस्त्यावरील खड्डयांना आपला चंद्र म्हणवून घेत त्याची पूजा करताना दिसत आहे. मलिष्काने मुंबईच्या वरील खड्ड्यांना चंद्र संबोधून चंद्रसंबंधित सर्व गाणे ह्या व्हिडीओ मध्ये टाकले आहेत. शेअर केलेल्या ह्या व्हिडीओ मध्ये ती लाल रंगाच्या साडीत मुंबईतील खड्डे असलेल्या वेगवेगळ्या रस्त्यांवर दिसून येत आहे. मलिष्का ह्याअगोदर सुद्धा मुंबईच्या रस्त्यांचा मुद्दा घेऊन गाणे घेऊन आली आहे. तिचे ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का’ आणि ‘गेलं मुंबई खड्ड्यात’ हि गाणी अगोदरच व्हायरल झालेली आहेत. ह्या गाण्यांमार्फत तिने बीएमसीला ट्रॉल केले होते. आणि ती गाणीही भलतीच लोकप्रिय झाली होती.\nकाय आहे ह्या व्हिडीओ मध्ये :\nमागच्या वेळी ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय का’ व्हिडीओ मध्ये मलिष्काने ‘गोल गोल’ गाण्याला नव्या लुकचा टच देऊन बीएमसीच्या खड्ड्यांना घेऊन प्रश्न उपस्थित केले होते. ह्या गाण्यामुळे बीएमसीसोबत वाद सुद्धा झाले होते. व्हिडीओ वायरल झाल्यानंतर बीएमसीने मलिष्काच्या घरी डेंगू चे मच्छर सापडल्याची नोटीस पाठवली होती. ह्या वेळी मलिष्काने जो व्हिडीओ बनवला आहे त्याची सुरुवातच अंतराळातून होते. व्हिडीओच्या सुरुवातीला अंतराळातून एक आवाज येतो, ‘चंद्रयानाच्या मदतीने भारत चंद्रावर पोहोचला आहे आणि चंद्र सुद्धा आपल्या जवळ आला आहे.’ ह्यानंतर मलिष्का दिसून येत आहे. ती मुंबईच्या अनेक गल्ल्या फिरून रस्त्यावरील असलेल्या खड्ड्यांच्या आसपास नाचताना दिसून येत आहे.\nतुम्ही सुद्धा बघा व्हिडीओ :\nह्या व्हिडीओला मलिष्काने आपल्या फेसबुक पेज वर शेअर केले आणि बघता बघता हा व्हिडीओ व्हायरल झाला. काही तासातच ह्या व्हिडिओला लाखों लाईक्स मिळाले आणि कमेंट्सचा पूर आला. आम्ही तुम्हांला सांगू इच्छितो बीएमसी प्रत्येक वर्षी रस्त्यांवर लाखों रुपये खर्च करते तरीसुद्दा रस्त्यांवर खड्डे बनतात हा मुद्दा शोधून मलिष्काने हे गाणं तयार केले आहे. मलिष्काचा हा अंदाज सोशिअल मीडियावर लोकांना खूप आवडत आहे. अनेक यूजर्सनी व्हिडीओला अप्रतिम म्हणत लिहिले कि ती प्रत्येकवेळी काहीतरी नवीन घेऊन येते. आम्ही खाली मलिष्काने शेअर केलेला हा व्हिडीओ देत आहोत. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हांला मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल काय वाटते, तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा.\nPrevious म्हणून त्या मुलाला लोकं रानू मंडलचा मुलगा म्हणत आहेत\nNext वयाच्या ४१ व्या वर्षीच झाला मृत्यू, व्ही शांताराम ह्यांचे नातू, बायको आहे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री\nमित्र पाण्यात बुडत असताना घाबरला नाही ३ वर्षाचा मुलगा, अश्याप्रकारे वाचवला मित्राचा जीव\nपत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म परंतु दोघांचे वडील निघाले वेगळे, विश्वासघातकी पत्नीची अशी खोलली पोल\nनवरीकडच्यांनी नवरदेवाला सोडून वरातीमधल्या तरुणासोबत केली लग्नाची मागणी, त्यानंतर जे झालं ते आश्चर्यजनक\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2020-09-22T22:24:06Z", "digest": "sha1:CGAYZ4Z32T7PEGUV2AS3CF65PNW5DJGV", "length": 13678, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लाशीरगाव - विकिपीडिया", "raw_content": "\n१ भौगोलिक स्थान आणि लोकसंख्या\n४ वैद्यकीय सुविधा (शासकीय)\n७ संपर्क व दळणवळण\n८ बाजार व पतव्यवस्था\nभौगोलिक स्थान आणि लोकसंख्या[संपादन]\nलाशीरगाव हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील ४२८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १५१ कुटुंबे व एकूण ७९३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३७८ पुरुष आणि ४१५ स्त्रिया आहेत.\nएकूण साक्षर लोकसंख्या: ५५७ (७०.२४%)\nसाक्षर पुरुष लोकसंख्या: ३१२ (८२.५४%)\nसाक्षर स्त्री लोकसंख्या: २४५ (५९.०४%)\nगावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. गावात २ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. सर्वात जवळील कनिष्ठ माध्यमिक शाळा (Dapode) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील माध्यमिक शाळा (Dapode) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (Dapode) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (Pune) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (Pune) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे\nसर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.\nगावात शुद्धिकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात शुद्धिकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे\nगावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. गावात न्हाणीघराशिवाय सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही.\nगावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावाचा पिन कोड गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.\nगावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेशन दुकान ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.\nगावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात जन्म, मृत्यु व विवाह नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.\n१८ तासांचा वीजपुरवठा सर्व वापरासाठी उपलब्ध आहे.\nलाशीरगाव ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):\nबिगरशेती वापरात असलेली जमीन: ३\nओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: १८\nलागवडीयोग्य पडीक जमीन: ५०\nएकूण कोरडवाहू जमीन: ०\nएकूण बागायती जमीन: २७१\nसिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):\nलाशीरगाव ह्या गावी भाताचे जास्त प्रमाणात उत्पादन होते.\nमाहितीचौकट टाकण्याची विनंती असणारे सर्व विकिपीडिया लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/ppf-account-latest-news-keep-these-things-in-mind-while-investing-to-get-good-returns/", "date_download": "2020-09-22T21:24:51Z", "digest": "sha1:RZSRUOMW7RV3J27CUDEFGNJGFXVR6DVH", "length": 19653, "nlines": 219, "source_domain": "policenama.com", "title": "'हे' नियम लक्षात ठेवल्यास दरवर्षी होणार मोठी बचत, जाणून घ्या, ppf account latest news keep these things in mind while investing to get good returns", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये नाव समोर आल्यावर व्हायरल…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\n‘हे’ नियम लक्षात ठेवल्यास दरवर्षी होणार मोठी बचत, जाणून घ्या\n‘हे’ नियम लक्षात ठेवल्यास दरवर्षी होणार मोठी बचत, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था : आपण सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) मध्ये गुंतवणूक केल्यास आपण त्यासंबंधित काही नियमांचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात बचत करू शकता. पीपीएफ हा दीर्घकालीन गुंतवणूकीचा पर्याय आहे. पीपीएफ खात्याचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांसाठी असतो. यानंतर आपण ५-५ वर्षांच्या कालावधीसाठी वाढवू शकता. पीपीएफ खात्याची मुदत १५ वर्षांनंतर वाढवण्यासाठी तुम्हाला मुदतपूर्तीच्या एक वर्ष आधी फॉर्म भरावा लागेल. खात्याच्या मुदतीच्या १५ वर्षानंतर आपल्याला नवीन पीपीएफ खाते उघडण्याची आवश्यकता नाही. मुदत वाढवण्याबरोबरच तुम्हाला अतिरिक्त लिक्विडिटी ही मिळेल, जी तुम्हाला नव्या पीपीएफ खात्यावर मिळेल. यावरसुद्धा तुम्हाला करमुक्त गुंतवणूकीचा पर्याय तसेच आजीवन काळापर्यंत पुरेशी लिक्विडीटी मिळण्याचा पर्याय मिळेल. आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत तुम्हाला करात सूट मिळण्याची सुविधा मिळेल.\nपीपीएफ मॅच्युरिटी कालावधी वाढवण्याचा नियम :\n– तुम्ही पीपीएफची मुदत १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही वाढवू शकता. कालावधी जसजशी वाढत जाईल, तसतसे या खात्यात योगदान देण्याचे नियम देखील आपण मागील १५ वर्षासारखेच असतील. दरम्यान, कालावधी वाढविण्यासह आपल्याला एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागेल या कालावधीत आपण एका वर्षासाठी पीपीएफ खात्यात योगदान न दिल्यास विस्तारित कालावधीसाठी आपल्याला आणखी योगदान देण्याची संधी मिळणार नाही.\n– १५ वर्षाची मॅच्युरिटी कालावधी वाढविण्याच्या पर्यायासाठी, आपल्याला मॅच्युरिटी संपण्यापूर्वी एका वर्षाआधीच निवडावा लागेल. आपण हे करणे चुकल्यास या खात्याचा कालावधी पुढील ५ वर्षांसाठी स्वयंचलितपणे वाढविला जाईल. दरम्यान, या वेळी आपण या पीपीएफ खात्यात योगदान देऊ शकणार नाही.\n-लिक्विडीटीबद्दल बोलतांना, खाते नव्याने सबस्क्रिप्शन देऊन खाते चालू ठेवल्यास प्रत्येक कालावधीच्या सुरूवातीस खात्यात जमा झालेल्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रक्कम काढू शकते. परंतु, गुंतवणूकदाराला हे लक्षात ठेवले पाहिजे की ते वर्षातून एकदाच हे पैसे काढू शकतात.\n– आपण या खात्याचा कालावधी वाढविल्यास, परंतु पुढे गुंतवणूक न केल्यास तुम्हालाही ही सुविधा मिळेल. अशा परिस्थितीत आपल्या खात्यावर पैसे काढण्याची मर्यादा नाही. दरम्यान, आपण वर्षातून फक्त एकदाच पैसे काढू शकता.\n‘हळदीच्या चहा’चे 4 प्रकार आणि 4 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nBlood Pressure : रक्तदाबावर उपाय सुचविणारे यंत्र, जाणून घ्या 4 महत्वाच्या गोष्टी\nतुमच्या घरातच असते 10 ते 30 टक्के अधिक प्रदूषण, जाणून घ्या माहिती\nआनंदी राहण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या ‘मानसशास्त्र’\nगोळ्यांपेक्षा नैसर्गिक पद्धतीने घ्या ‘ड जीवनसत्त्व’, या 7 गोष्टी लक्षात ठेवा\nआहारामध्ये ‘या’ 6 पदार्थांचा समावेश केल्यास टळेल स्तनाच्या कर्करोगाचा धोका आरोग्यनामा आता नव्या रंगात अन् नव्या ढंगात\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n तापमान 8.2, नाशिकमध्ये सर्वाधिक कमी 6.6 अं.से. तापमान\nअहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योग’\n‘कोरोना’ व्हायरसला रोखण्यासाठी ‘फेस शील्ड’ची मदत होत नाही,…\nसोन्या-चांदीच्या दरामध्ये महिन्यातील सर्वात मोठी ‘घसरण’, एकाच दिवसात झालं…\nCoronavirus : कोणत्या देशाला किती आणि केव्हा मिळेल ‘कोरोना’ लस \nमराठा आरक्षण स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज\n‘कोरोना’मुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचा मृत्यू\nPetrol, Diesel Price : आज कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील रेट\nCoronavirus : अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात…\n16 सप्टेंबर 2020 राशीफळ : मीन\n‘कॉफी विथ करण’ऐवजी ‘कॉफी विथ NCB’ :…\nCoronavirus ; इंदापूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय,…\nEat An Apple Day : कर्करोगापासून मधुमेह पर्यंत, दररोज सफरचंद…\nमोदी सरकारने 6 वर्षांत काढले 63 अध्यादेश\nIPL 2020 : फरहान अख्तर आयपीएल करणार होस्ट, सोबत येणार…\n‘पेरू’ खाण्याचे अनेक फायदे, तज्ज्ञांनी सांगितले,…\nGold Silver Price : मागील सत्रात झालेल्या प्रचंड घसरणीनंतरआज…\nपाठीच्या मणक्याची काळजी घेणे गरजेचे\n‘कोरोना’विरूध्द लढण्यासाठी दररोज किती विटामिन-C…\nCoronavirus : औरंगाबादमध्ये ‘करोना’चा पहिला…\nदेशातील पहिली वहिली ‘बुटक्या’ व्यक्तीवरील…\n‘कॅन्सर’जन्य परिस्थितीत प्यावा उसाचा रस, किडनी…\nजाणून घ्या कानाच्या समस्या व कारणे\nकेवळ ‘हे’ 4 उपाय करून घरी बसून वाढलेला कमरेचा…\nएरंडवणा परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव\nपायल घोषनं केलेले आरोप खोटे असल्याचं ऋचा चड्डानं सांगितलं,…\nकुत्र्यावरून झालेल्या भांडणात कोर्टात पोहोचला बॉलिवूड…\nबिग बॉस 14 : ‘या’ वेळी घरात सहभागी होणाऱ्या…\nएका लग्न सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी शाहरूख खान घेतो…\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स कोणी भरवत नाही, श्वेता त्रिपाठीचे…\n‘मला इन्कम टॅक्सची नोटीस आलीय, आमच्यावर त्यांचं विशेष…\nPune : कत्तल करण्यासाठी आणलेली 24 जनावरे पोलिसांनी सोडवली\nSatyameva Jayate 2: जॉन अब्राहमच्या जबरदस्त लूक सोबत पोस्टर…\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू \nछोट्या स्क्रीन साइज मध्ये पुढच्या महिन्यात येऊ शकतो iPhone…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nFact Check : महामारीमुळं शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थ्यांना…\n‘राहु-केतु’चे महापरिवर्तन म्हणजे काय \nदुखापतीमुळं बाहेरील कानात बदल होण्याची लक्षणे आणि त्यावर…\nPune : सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nआता प्रत्येक मौसमात घ्या भेंडीचा स्वाद ,ललित-54 वाण यशस्वी\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nMaratha Reservation : मराठा आरक्षणाप्रश्नी भाजपच्या खासदारांचं छत्रपती…\nहरिवंश यांचं 3 पानाचं पत्र, ज्यामुळं PM मोदींनी केलं त्यांचं…\nजाणून घ्या क्लोस्ट्रिडियम डिफिझिल कोलायटिसची लक्षणे, अन्यथा होऊ शकते…\nSmoking Risk : कधीकधी धूम्रपान करणार्‍यांनाही स्ट्रोकचा धोका\n‘आरएच’ संवेदनशीलता काय आहे गरोदरपणातील याचे महत्व जाणून घ्या\nनाकाचे फ्रॅक्चर म्हणजे काय, जाणून घ्या 7 लक्षणे, ‘या’ कारणांमुळे होते ही समस्या\nUP : वडिल मजुरी करून चालवायचे कुटुंब आणि मुलीच्या अकाऊंटमध्ये जमा होते 9 कोटी 99 लाख, जाणून घ्या प्रकरणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-several-places-state-maharashtra-36246", "date_download": "2020-09-22T20:53:24Z", "digest": "sha1:JW3P4D5PWTPLAORUD557FA475PNMAF4J", "length": 16895, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi rain in several places in state Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी\nराज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी\nबुधवार, 16 सप्टेंबर 2020\nदोन दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस वाढला आहे. अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला.\nपुणे ः दोन दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस वाढला आहे. अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. त्यातुलनेत मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भात पावसाचा जोर कमी असला तरी बहुतांशी भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मंगळवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील देवणी येथे ८४ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे या भागात शेतकऱ्यांची कामे खोळंबल्याची स्थिती आहे.\nराज्यात बदलत असलेल्या वातावरणामुळे अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. कोकणात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या उघडिपीसह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सिंधुदुर्गामधील मालवण येथे सर्वाधिक पाऊस पडला असून इतर भागातही बऱ्यापैकी पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या भात पिकांना दिलासा मिळत असून पिके चांगलीच तरारली आहेत.\nमध्य महाराष्ट्रातही ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडत आहे. नगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर इंदापूर, माढा, माळशिरस परिसरात पावसाने चांगलीच दाणादाण उडवली. त्यामुळे ओढे, नाले व शेतातून भरून वाहत होते. नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार परिसरात पावसाची उघडीप होती.\nमराठवाड्यातील दुष्काळी ओळख असलेल्या बीड, लातूर, उस्नानाबाद, नांदेड, परभणी जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. या जिल्ह्यातील सर्वच भागात हलका ते मध्यम पाऊस पडल्याने दुसऱ्या दिवशी शेतात पाणी साचल्याने नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांना होती.\nदेवणीपाठोपाठ नांदेड, कंधार, चाकूर, अर्धापूर परिसरातही जोरदार पाऊस पडला. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडला. तर अनेक भागात पावसाच्या हलक्या सरीचा शिडकावा झाला. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला असून अनेक ठिकाणी पिकांची काढणी वेगाने सुरू आहे.\nमंगळवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत, हवामान विभाग): कोकण : खेड २७, लांजा २७, रत्नागिरी ४०.९, देवगड ४८, कणकवली ३३, कुडाळ २८, मालवण ५६, वैभववाडी २७, अंबरनाथ ३२, ठाणे ३२, उल्हासनगर ३०. मध्य महाराष्ट्र ः जामखेड ४७, पाथर्डी ४०, शेवगाव २२, इंदापूर ७१.२, बार्शी ३५, जेऊर ६०, माढा ७०.४, माळशिरस ५१, मोहोळ २०. मराठवाडा : आष्टी ४०, पाटोदा ४५, अहमदपूर ३३, चाकूर ५०, देवणी ८४, लातूर ३०, रेणापूर ४३, शिरूर अनंतपाळ ४०, अर्धापूर ५४, बिलोली ४०, देगलूर ४२, धर्माबाद ३०, कंधार ५३, मुखेड ४०, नांदेड ६७.४, भूम ४१, उस्मानाबाद ६७.४, परांडा ३०, वाशी ४०, पालम ५१,\nविदर्भ : आर्वी २८.२, वर्धा २६.५, नेर २०.२.\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारला\nकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली.\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात कोरोनाची साथ सुरु झाली.\nसोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या...\nसोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सोलापूर शहर आणि जि\nमुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम सुरू करणार...\nनाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू\nसोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे पीक कर्ज\nसोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने एक ऑक्‍टोंबरपासून शेतकऱ्यांना अ\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...\nशेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...\nराहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nकांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...\n‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...\nवऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...\nमध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...\nपावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...\nसांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...\n`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...\nपशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...\nसंरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...\nबळीराजालाच बळी देण्याचा प्रकारशेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...\nनाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...\nमराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...\nबुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/71909", "date_download": "2020-09-22T19:27:14Z", "digest": "sha1:GP6FYPKRZXRSIOSMSBKUMR3A6DZYXU72", "length": 19463, "nlines": 220, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हस्तर परीक्षण वार बुधवारी वारला | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हस्तर परीक्षण वार बुधवारी वारला\nहस्तर परीक्षण वार बुधवारी वारला\n२ऑक्टो अर्थात गांधी जयंती ला खास वार चित्रपट प्रदर्शित केला गेला\nहोता बुधवार आम्ही पण पण बघितला मग वार\nतुम्ही बघितला असेल तर कोणी पण मदत करू शकत नाही आणि तिकीट बुक केली असेल तर आत्ताच रिफंड मागा\n१) टायगर श्रॉफ ह्याने एक मोठी कमी भरून काढली आहे ,अभिनयाची ची नाही तर आयटम बॉय ची\nत्याचा अभिनय बघून म्हणाल टायगर सोड ,चित्रपट करणे नाही तर श्वास घेणे\n२) जेव्हा जेव्हा टायगर चे डायलॉग सुरु होतात तुम्ही उभे राहणार\nटाळी किंवा शिटी वाजवायला नाही तर समोरच्या माणसाला गप्प करायला जो शिव्या द्याल उभा राहिलेला असणार आहे\n३) वार मूवी बघताना तुम्ही चित्रपट समरस व्हाल\nडोके ह्रितिक आणि काळीज टायगर होऊन एक दुसऱ्याची वार करेल\n४) संगीत एकदम मस्त आहे\nतुम्ही कितीपण जोराने डिरेक्टर ला शिव्या दिल्या तरी शेजारच्याला कळणार नाही\n५) अनपेक्षित णालकनीय घटना\nपहिल्या अर्ध्या भागात काय चालले आहे ते कळणार नाही व दुसऱ्या भागात का व कुठे चालले आहे ते कळणार नाही\n६) वाणी कपूर १० मिंट येते तरी चित्रपट तिचे नाव श्रेय नामावलीत आहे ,अनुप्रिया गोएंकाचा रोल मोठा असून नाव नाही\nवाणी ला बघून १० मिंट पण खूप दिले असे वाटते\n७) ह्रितिक प्रत्येक बाबती टायगर हुन सर्रास आहे\nओव्हर ऍक्टिंग मध्ये पण\n८) चित्रपट पूर्ण देशभक्तीपर आहे\nसुरुवातीची राष्ट्रगान फक्त आपण देशभक्त नंतर सुन्न\n९) क्लायमॅक्स एकदम मस्त\nचित्रपट संपला म्हणून सुस्कारा टाकतो आणि पार्ट २ येणार असे कळते\n१० ) चित्रपट कमी यु ट्यूब विडिओ जास्त\nपुण्यात बसून मोरोक्को इराक सिडनी पुर्तगाल\nशेवट तर अचानक केरळ आणि लगेच ऑस्ट्रेलिया\n११) सगळ्यात चांगली गोष्ट २ तास ४० मिन संपतो चित्रपटाला २ स्टार एक ह्रितिक आणि दुसरा टायगर\nआज गांधीजी असते वाढदिवसाचा बट्ट्याबोळ केल्याबद्दल दोघांना पण कुटून मारले असते\nअतर्क्य ऍक्शन बघायची तर साऊथ चे चित्रपट बघा नाच बघायचा तर सपना चौधरी बघा\nटायगर तसाही पहिल्यापासून आवडत\nटायगर तसाही पहिल्यापासून आवडत नाही....ऋतिक आता आवडत नाही.\nअरे भाई केहना क्या चाहते हो\nअरे भाई केहना क्या चाहते हो\nबाकी गांधीजींनी कुटुन मारला असता वाचुन 'ऑ' झालं.\nमी थेटरात शिणुमे बघत नाही.\nमी थेटरात शिणुमे बघत नाही. पण जय जय शिवशंकर या गाण्यात हृतिकच्या स्टेप्स भारी आहेत. बाकी आनंद-परमानंद.\nआज गांधीजी असते वाढदिवसाचा बट्ट्याबोळ केल्याबद्दल दोघांना पण कुटून मारले असते>>>>>> अहो काय हे गांधीजी आज असते तर ते दिडशे वर्षाचे असते. मग त्यांनी कसे काय कोणाला कुटले असते\nमाझी मुलगी व पुतण्या परवा हे गाणे समरसतेने बघत होते मोबाईलवर. सासुबाईंना शब्द कळेनात. मग मी उलगडुन सांगीतले की हिरो म्हणतोय की तुम्ही घरी सांगुन या, तुम्हाला आज उशीर होणार आहे वगैरे. त्या म्हणाल्या कसले र ला ट आणी प ला फ लावुन केले आहे \nनाईलाज को क्या ईलाज \nटायगर चे नाव खालिद सच्चा\nटायगर चे नाव खालिद सच्चा मुसलमान दारू पण पिणार नाही\nमग शिवशंकराची पूजा करणार आणि भंग पण पिणार \nएखाद्याला अभिनय येत नाही असं\nएखाद्याला अभिनय येत नाही असं समजू, म्हणून मग त्याने जगूच नये\nतुम्हि अर्मन कोहली चे सर्व चित्रपट बघा\n गांधीजी आज असते तर ते दिडशे वर्षाचे असते. मग त्यांनी कसे काय कोणाला कुटले असते\nकल्पना, या सार्‍या गोष्टी जर\nकल्पना, या सार्‍या गोष्टी जर खरच सिरीयसली घेतल्या तर राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणी आलिया भट या तिघांना तर जगणेच मुश्कील होईल.\nएखाद्याला काही जमत नसेल\nएखाद्याला काही जमत नसेल म्हणून मरून जा असं सांगायचं परत त्यात जोक करायचा. त्यावर ऑब्जेक्शन घेतलं की सीरिअसली घेऊ नका तुमच्या भावाला बहिणीला असं म्हणाले असते तर त्यावर हसला असतात का\nपण जय जय शिवशंकर या गाण्यात\nपण जय जय शिवशंकर या गाण्यात हृतिकच्या स्टेप्स भारी आहेत. >>> आज मूड है भयंकर .. कसला झोकात नाचलाय तो .\nजय जय शिवशंकर मध्ये मुद्दाम\nजय जय शिवशंकर मध्ये मुद्दाम ह्रितिक ला पाय हलवायचा स्टेप्स कमी दिल्या टायगर ला फुटेज दिले\nतुमच्या भावना समजू शकते\nतुमच्या भावना समजू शकते\nहा पिक्चर मुळात कथेसाठी बनलेलाच नाही\nस्टंट चे भुकेले, ह्रितिक टायगर च्या बायसेप चे भुकेले आणि ह्रितिक असल्याने तमाम बायका हा पिक्चर आवडीने पाहतील याची खात्री.\nकलेक्शन आधीच वसूल झालं\nगांधी जयंतीला इतकी मारामारी विमान बैलगाडी बस जीप सायकल बाईक जहाज वरून करणारा पिक्चर रिलीज करणं हा मोठा विनोद आहे.\nत्या बाईचं नाव नसतं तरी चाललं असतं.दुसरीचं असायला हवं होतं.\nवोर पिक्चर मस्त आहे,\nवोर पिक्चर मस्त आहे,\nपण शेवटचा प्रसंग आहे, व्हिलन भारतावर रॉकेट सोडतो, कितीही चकचकीत मॉडर्न दाखवले तरी मिस्टर इंडिया आणि अमरीश पुरीच्या रॉकेटची मजा त्यात नाही.\nफादर इंडियाबरोबर अमरीश पुरीनेही कुटला असता.\nशेवटी हिंदू अन मुसलमान मिळून चर्चमध्ये मारामारी करतात\nमुसलमान खरा सौरभ असतो\nमुसलमान खरा सौरभ असतो\nशेवट खरा अब टक छप्पन वरून घेतलाय\nहो , सौरभ देशद्रोही असतो ,\nहो , सौरभ देशद्रोही असतो , खालिद देशप्रेमी\nमी पाहिला.. मला आवडला..\nमी पाहिला.. मला आवडला..\nतुमच्या भावाला बहिणीला असं\nतुमच्या भावाला बहिणीला असं म्हणाले असते तर त्यावर हसला असतात का>>>>>>> कोणाच्या म्हणण्या / समजण्याने लोक मरत असते तर भारताची संख्या सव्वाशे करोडवर गेलीच नसती, नाही का \nहर सैनिक का घर परिवार होता है\nहर सैनिक का घर परिवार होता है , वो लढता है ताकि एक दिन वो घर जा सके,\nलेकिन तुम्हारा तो कोई घर परिवार हैही नही, तुम तो शहीद होने के लिये निकले हो ,\nतुम्हारे उपर मैं कैसे भरोसा कर सकती हू \nडायलॉग फ्रॉम War movie\nतुमच्या भावाला बहिणीला असं\nतुमच्या भावाला बहिणीला असं म्हणाले असते तर त्यावर हसला असतात का >> हो हसले असते....सत्य मान्य करण्याची माझी तयारी आहे.\nपैशांसाठी असले सिनेमा काढणार्‍यांना काही वाटत नाही, ह्या ठोकळ्यांनाही काही वाटत नाही, मग प्रेक्षकांनी ह्यांना सहन करायचं\nतुम्हांला का एवढे वाईट वाटतेय ह्यातले कोणी भाऊ बहिण आहेत का तुमचे\nमाझ्या भावाने टायगर इतका भीषण\nमाझ्या भावाने टायगर इतका भीषण अभिनय केला असता तर मीच कुटला असता त्याला घरी आल्यावर\nप्रोव्हायदेड त्याला घरी घेतला असता तर\nकिती अभिनयशून्य असावं एखाद्याने, केवळ शरीर कमावले म्हणून हिरो होण्यापेक्षा बॉडी बिल्डिंग मध्ये तरी जायचं\nछपाक पाहीला, आवडला. काही\nप्र का टा आ...\nहिरो होण्यापेक्षा बॉडी बिल्डिंग मध्ये तरी जायचं <<< नेहमीच्या कामाला भरपूर पैसे, प्रसिध्दी, नाव, आदर वगैरे मिळण्याचा हा धंदा सोडून\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.rangabhoomi.com/news/4659-omt-online-maza-theatre/", "date_download": "2020-09-22T19:57:46Z", "digest": "sha1:ONNMVXKGTSTKRWTNB2C5IIUQM3AKCQ5C", "length": 13022, "nlines": 109, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "OMT — तब्बल २० कलाकारांचा Online नाट्यानुभव • रंगभूमी.com", "raw_content": "\nसदाबहार मराठी नाटकांचा खजिना… खास तुमच्यासाठी\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nदिलीप प्रभावळकरांची ३ बहुरंगी नाटकं खास तुमच्या भेटीला\nमालवणी रंगभूमीच्या जनकाची ६ यादगार नाटके\nअंतर्मुख व्हायला लावणारी ७ महिलाभिमुख नाटकं\nविजय कदम यांची ३ सदाबहार नाटकं तुमच्यासाठी\nहास्यरसाची खवय्येगिरी पूर्ण करण्यासाठी प्रशांत दामलेंच्या ६ गाजलेल्या नाटकांचा हा नजराणा\nअष्टपैलू अभिनेत्री रीमा लागू यांना त्यांच्या पुण्यतिथीस भावपूर्ण श्रद्धांजली\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nविजय कदम यांची ३ सदाबहार नाटकं तुमच्यासाठी\nमालवणी रंगभूमीच्या जनकाची ६ यादगार नाटके\nअंतर्मुख व्हायला लावणारी ७ महिलाभिमुख नाटकं\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nदिलीप प्रभावळकरांची ३ बहुरंगी नाटकं खास तुमच्या भेटीला\nहास्यरसाची खवय्येगिरी पूर्ण करण्यासाठी प्रशांत दामलेंच्या ६ गाजलेल्या नाटकांचा हा नजराणा\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nOMT — तब्बल २० कलाकारांचा Online नाट्यानुभव\nBy रंगभूमी ची टीम\nलॉकडाऊनच्या काळात प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक रंगभूमीवरील नाटक पाहण्यासाठी आसूसलेले आहेत. नाटकाचे प्रयोग कधी सुरू होणार ह्याची उत्सुकता प्रत्येक नाट्यरसिकाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या विळख्यात असलेल्या मुंबई पुण्यात तरी नाटकांचे प्रयोग इतक्यात सुरू होणे कठीण आहे. अशा संकट काळात प्रेक्षकांना थेट रंगभूमीपर्यंत पोहोचता येत नसल्याने प्रत्यक्ष रंगभूमीच आपल्या घरोघरी अवतरणार आहे.\nसुनील बर्वे, पौर्णिमा मनोहर आणि वाईड विंग्स मिडीया यांची संकल्पना असलेल्या OMT अर्थात ‘Online माझं Theatre‘ ह्या विशेष कार्यक्रमाची नुकतीच OMT च्या अधिकृत फेसबुक पेजवर घोषणा करण्यात आली.\nत्याविषयी सांगताना टीमतर्फे ह्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. ह्यात एकूण वीस कलाकारांच्या चार टीम्सने सहभाग घेतला असून प्रत्येक टिमचा एक कॅप्टन असणार आहे. कॅप्टन धरून पाच जणांची एक टीम असेल. त्यासाठी कॅप्टन म्हणून मिलींद फाटक, रसिका आगाशे, संदीप पाठक आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या हाती धुरा सोपवण्यात आली आहे. दिनांक २६ जून २०२० रोजी झालेल्या फेसबुक लाईव्हमध्ये संवाद साधताना ही माहिती देण्यात आली.\nमराठी नाट्य-सिनेमा-मालिका क्षेत्रातील तब्बल २० कलाकारांचा हा Online नाट्यानुभव असणार आहे. ह्यात दर आठवड्याला शनिवार आणि रविवार भारतीय वेळेनुसार रात्री ०९:०० ते १०:०० हे Online Theatre आपल्या घरी येणार आहे. शनिवार दोन टीम तर रविवारी उरलेल्या दोन टीम दिलेल्या विषयावर प्रत्येकी चार मिनिटे सादरीकरण करतील. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ह्याचे परीक्षक. कार्यक्रमासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री वंदना गुप्ते आणि थेट अमेरीकेहून अभिनेत्री अश्विनी भावे परीक्षण करणार आहेत. परीक्षकांनी प्रत्येक सदस्याला दिलेले गुण त्याच्या टिमसाठी मोजले जाणार आहे. एकूण चार आठवडे चालणाऱ्या ह्या Online Theatre ची सुरूवात येत्या ४ जुलै २०२० पासून होणार आहे. हा कार्यक्रम सशुल्क असून त्याबद्दलची अधिक माहिती अधिकृतरीत्या देण्यात येईल. चौथ्या आठवड्यात कार्यक्रमाचा Final Round होईल, अशी माहिती कालच्या फेसबुक लाईव्हमध्ये देण्यात आली आहे.\nह्या स्पर्धेत जिंकणाऱ्या टीमला रूपये एक लाख तर रनर अप टीमला रूपये पंच्याहत्तर हजार पारीतोषिक म्हणून मिळेल. सोबतच सातत्याने उत्तम सादरीकरण करणाऱ्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला मॅन ऑर वुमन ऑफ दी सिझनचा किताब व आकर्षक बक्षीस मिळणार आहे. मनोरंजन क्षेत्रातील नक्कीच हा एक वेगळा प्रयत्न आहे. ज्याची उत्सुकता आता घरी बसलेल्या नाट्यरसिकांना नक्कीच असेल. त्यामुळे जराही वेळ न दवडता फेसबुक वरील Online माझं Theatre पेजला लवकरात लवकर Like, Follow करा आणि या खुमासदार स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी तयार व्हा\nप्रख्यात रंगकर्मीं अनिल गवस यांच्याशी गप्पा | Anil Gawas | Marathi Podcast\nप्रख्यात अभिनेत्री शलाका पवार यांच्याशी गप्पा | Shalaka Pawar | Marathi Podcast\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nथिएटर प्रीमियर लीग २०२० – २४ सप्टेंबर पासून सुरू होणार Online नाट्यमहोत्सव (Theatre Premier League 2020)\nलॉकडाऊनच्या कठीण काळात रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता आलेला नाही. कोरोनाचे संकट…\nरातराणी नाटकाचे बहारदार Online अभिवाचन\nज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर म्हणजेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या समर्थ लेखणीतून जन्माला आलेल्या “रातराणी”…\n१५ ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर “लकीर” आणि “बिफोर द लाईन” या दोन एकांकिकांचे सादरीकरण\nstoryयाँ production, its all about Kalyan आणि स्वामी नाट्यांगण या तीन संस्थांनी एकत्र येऊन १५…\nअभिनय कल्याण आयोजित “नाट्यछटा दिवाकरांच्या” १५ ऑगस्ट पासून\nलॉकडाउनच्या काळात नाट्यगृहात नाटक सादर होणे आणि प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत जाणे शक्य नसल्याने बरेच रंगकर्मी नाटक…\nमाझ्या आठवणीतील नाटक — इथं कुणी कुणाला सावरायचं\nआमच्या लहानपणी मी ऐकलेली गोष्ट, घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींशी मैत्री करु नये, का…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/politics/maharashtra-government-formation-uddhav-thackeray-meets-sharad-pawar-home-144370.html", "date_download": "2020-09-22T20:01:43Z", "digest": "sha1:5SDS4OLEAJABKB3YP25EFT6EZ2CA3SHH", "length": 22636, "nlines": 199, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "रात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित?", "raw_content": "\nकृषी विधेयक शेतकरी हिताचं, अस्तित्वासाठी विरोधकांचं आंदोलन, दानवेंचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा\nमुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करा; भाजप खासदार मनोज कोटक यांची मागणी\nलोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या ‘गोंधळा’वर निलेश राणेंचा निशाणा\nराजकारण विधानसभा 2019 हेडलाईन्स\nरात्री उशिरा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये 1 तास 10 मिनिटे बैठक, सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले (Uddhav thackeray meets sharad pawar home) आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी वेगाने घडताना दिसत (Uddhav thackeray meets sharad pawar home) आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (21 नोव्हेंबर) दिल्लीत काँग्रेस राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक पार (Uddhav thackeray meets sharad pawar home) पडली. यानंतर आज रात्री 11.15 च्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट (Uddhav thackeray meets sharad pawar home) घेतली. जवळपास 1 तास 10 मिनिटानंतर ही बैठक संपली. शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानही ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याची शक्यता (Uddhav thackeray meets sharad pawar home) आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे उद्या (22 नोव्हेंबर) शरद पवार यांना भेटणार होते. मात्र आज रात्री 11.15 च्या सुमारास उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मातोश्रीहून बाहेर पडले. तर दुसरीकडे शरद पवारही दिल्लीतून मुंबईतील निवासस्थानी दाखल होताच उद्धव ठाकरे शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. जवळपास 1 तास 10 मिनिटे ही बैठक झाली. या बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही.\nउद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना भेटायला जाण्यापूर्वी रात्री 8:30 च्या सुमारास दोघांचे फोनवर जवळपास 15 मिनिटे बोलणे झाल्याचेही बोललं जात आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे सिल्व्हर ओक येथे भेटीसाठी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nउद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या या बैठकीला आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही उपस्थितीत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या या बैठकीनंतर आज रात्रीच सत्तास्थापनेचा फॉर्म्युला निश्चित होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली (Uddhav thackeray meets sharad pawar home) आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, मंत्रिपद, महत्त्वाची खाती, महामंडळे यावर चर्चा सुरु असल्याचे बोललं जात आहे.\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातमिळवणी करत महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरु आहे. त्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादीच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी ही बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व मित्रपक्षांशी आघाडी चर्चा करणार आहे. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांसोबत बैठक होईल. तसेच संध्याकाळी 4च्या सुमारास काँग्रेसच्या आमदारांची विधानभवनात बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसचा विधीमंडळ गटनेता निवडला (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation ) जाईल.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 23 नोव्हेंबरला महासेनाआघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर येत्या सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि के.सी. वेणूगोपाल मुंबईत येणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार हे दोन्ही नेते मुंबईत येणार असल्याचे बोललं जातं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या एकत्रित बैठकीत शिवसेनेशी थेट चर्चा करण्यासाठी दोघांनाही पाठवणार आहेत. त्यामुळे उद्या मुंबईत बैठकांचा सपाटा पाहायला मिळणार (Uddhav thackeray meets sharad pawar home) आहे.\nदरम्यान महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत. बुधवारी (20 नोव्हेंबर) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साडेपाच तासांच्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकीपूर्वी दोन्ही पक्षांची स्वतंत्र आणि नंतर एकत्र बैठक झाली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती (Congress-NCP meeting on Maharashtra Government formation ) दिली.\n“काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात एकमत आहे. त्यानंतर उद्या (22 नोव्हेंबर) आम्ही मुंबईत जाऊन आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा करु. या चर्चेनंतर शिवसेनेशी चर्चा करु,” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीत सर्व मुद्द्यांवर एकमत, मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप ठरलेलं नाही : पृथ्वीराज चव्हाण\nमहाआघाडीची गाडी सुसाट, आता ब्रेक नाही : संजय राऊत\nमहासेनाआघाडीचा बुलेट ट्रेनला विरोध, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे\nकृषी विधेयक शेतकरी हिताचं, अस्तित्वासाठी विरोधकांचं आंदोलन, दानवेंचा पवारांवर अप्रत्यक्ष…\nलोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या 'गोंधळा'वर निलेश राणेंचा निशाणा\nशरद पवार केंद्राविरोधात आक्रमक; आज दिवसभर अन्नत्याग करणार\nकृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी\nमिरारोडमध्ये नायजेरियन महिलेची रस्त्यावर प्रसुती, ऑटोरिक्षात संसार\nराज्यातील जिम, रेस्टॉरंट सुरू करा; रोहित पवार यांची मागणी\nमुंबई महापालिकेत भाजपला मोठा झटका, विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडेच\nशेताच्या बांधावरुन पिकांची नोंदणी होणार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ई-पीक ॲपविषयी महत्त्वाची…\nकृषी विधेयक शेतकरी हिताचं, अस्तित्वासाठी विरोधकांचं आंदोलन, दानवेंचा पवारांवर अप्रत्यक्ष…\nशरद पवार केंद्राविरोधात आक्रमक; आज दिवसभर अन्नत्याग करणार\nकृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी\nBhiwandi building collapse | भिवंडी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा…\nमिरारोडमध्ये नायजेरियन महिलेची रस्त्यावर प्रसुती, ऑटोरिक्षात संसार\nराज्यातील जिम, रेस्टॉरंट सुरू करा; रोहित पवार यांची मागणी\nऔरंगाबादच्या माजी महापौरांना कोरोनाची लागण, रुग्णालयात उपचार\nAshalata Wabgaonkar | ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन,…\nकृषी विधेयक शेतकरी हिताचं, अस्तित्वासाठी विरोधकांचं आंदोलन, दानवेंचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा\nमुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करा; भाजप खासदार मनोज कोटक यांची मागणी\nलोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या ‘गोंधळा’वर निलेश राणेंचा निशाणा\nशरद पवार केंद्राविरोधात आक्रमक; आज दिवसभर अन्नत्याग करणार\nकृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी\nकृषी विधेयक शेतकरी हिताचं, अस्तित्वासाठी विरोधकांचं आंदोलन, दानवेंचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा\nमुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करा; भाजप खासदार मनोज कोटक यांची मागणी\nलोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या ‘गोंधळा’वर निलेश राणेंचा निशाणा\nशरद पवार केंद्राविरोधात आक्रमक; आज दिवसभर अन्नत्याग करणार\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/uddhav-tahckeray/", "date_download": "2020-09-22T19:58:14Z", "digest": "sha1:GRPGQXZI4KWWDDJIDYFUESJCKIBH6MZM", "length": 17706, "nlines": 208, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Uddhav Tahckeray- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nकंगना Vs शिवसेना : 24 तासांत CM उद्धव ठाकरेंविरोधात कंगनाची डायलॉगबाजी\nBMC ने ऑफिस पाडल्यानंतर कंगना रणौतच्या (kanagna ranauat) अकरा वर्षांच्या मेहनतीने साकारलेल्या स्वप्नांचा चुराडा झाल्यानंतर तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर एकामागोमाग अशा संतप्त TWEET चा भडीमार केला आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शरद पवार यांनाही धमकीचे फोन\nजनतेचा पाठिंबा असेपर्यंतच आम्ही साहेब, नंतर विचारत नाहीत; अजित पवारांची टोलेबाजी\nमहाराष्ट्र Unlock करण्याची घाई करणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत\nदेवेंद्र फडणवीसांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, राजकीय चर्चेला उधाण\nCM उद्धव ठाकरे कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच जाणार मुंबई बाहेर, हे आहे कारण\nचक्रीवादळाच्या तडाख्यात 3 जणांचा मृत्यू, अनेक जिल्ह्यात वीज गायब\nगृहमंत्री अनिल देशमुखांसमोर पोलीस निरीक्षकाला कोसळलं रडू, पाहा VIDEO\nलॉकडाऊन हटवणार की सुरू राहणार पंतप्रधान मोदींची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nकोरोनाचं संकट थैमान घालत असताना उद्धव ठाकरेंसमोर नवं संकट, मुख्यमंत्रिपद धोक्यात\nमुख्यमंत्र्यांनी आभार मानताच शाहरुखने उद्धव ठाकरेंना दिलं मराठीतून हे उत्तर\nलॉकडाऊनला गांभीर्यानं घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर शब्दात केलं ट्वीट\nमोदींनी दिलं सहकार्याचं वचन, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2019/06/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-2019.html", "date_download": "2020-09-22T19:55:38Z", "digest": "sha1:QVWYFNL75OJFTYPHREZFG2ZRJ5ZLRZWE", "length": 10252, "nlines": 151, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "हवामान अंदाज महाराष्ट्र 2019 : मान्सून अंदाज 23 जून 2019 | राज्यभर मान्सूनचे जोरात आगमन | Weather - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nहवामान अंदाज महाराष्ट्र 2019 : मान्सून अंदाज 23 जून 2019 | राज्यभर मान्सूनचे जोरात आगमन | Weather\nमान्सून महाराष्ट्रात कधी येणार यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.\nहवामान अंदाज महाराष्ट्र 2019 : मान्सून अंदाज 23 जून 2019 | राज्यभर मान्सूनचे जोरात आगमन | Weather\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nहवामान अंदाज महाराष्ट्र 2019 : मान्सून अंदाज दि.02/03/04 जून 2019 | पावसाला पोषक वातावरण | Weather\nमान्सून 2019 : मोसमी वारे महाराष्ट्रात कधी दाखल होणार | मान्सून दाखल आता पुढे काय | मान्सून दाखल आता पुढे काय\nमॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल; कोल्हापूरपर्यंत मजल\nमान्सून 2019 : मान्सून भारतात अंदमानात दाखल | महाराष्ट्रात कधी होणार\nहवामान अंदाज 29 मे 2019 : मान्सून कुठे आला पाऊस कधी येणार\nमान्सून अंदाज 2019 : हवामान अंदाज महाराष्ट्र LIVE दि.29/30/31 मे | मान्सून पुन्हा सक्रिय | Weather\nहवामानाचा अंदाज या सदरा अंतर्गत पाहुयात आजचा विदर्भासह महाराष्ट्राचा हवामान अंदाज, संपुर्ण महाराष्ट्रासाठी.\nएक नम्र विनंती, व्हिडिओ मधील माहिती आवडल्यास विडिओ नक्की शेयर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा. 🙏🙏\nआमच्याशी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जुळण्यासाठी खालील लिंक्स एकदा नक्की भेट द्या आणि जॉईन व्हा अगदी मोफत.💐💐\n1⃣ YouTube चॅनल सबस्क्राईब करा.\n2⃣ आपल्या वेबसाईटवर भेट द्या.\n3⃣ Telegram चॅनेल जॉईन करा\n4⃣ फेसबुक पेज लाईक करा.\nहवामान अंदाज महाराष्ट्र live,\nहवामान खात्याचा अंदाज live,\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nभातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण\nऊसामधील तण नियंत्रण व उपाययोजना - भाग 1\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/drought/", "date_download": "2020-09-22T20:28:30Z", "digest": "sha1:46VUJKHDGVZBA32JQ5OJVKR53GHAN2QH", "length": 4208, "nlines": 44, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Drought Archives | InMarathi", "raw_content": "\nलातूर म्हणजे फक्त भूकंप आणि दुष्काळ तुम्हाला खरं लातूर माहितीच नाहीये\nशिक्षण असो वा क्रीडा, कला असो वा विज्ञान, संगीत असो वा सिनेमा प्रत्येक ठिकाणी लातूरकरांचे नाव तुम्हाला ठळक अक्षरात दिसल्याशिवाय राहणार नाही.\nब्रिटिशांनी अवलंबलेली ‘ही’ अत्याचाराची पद्धत आजही प्रचंड संताप आणते\nब्रिटिशांनी इतक्या सुधारणा राबविल्या होत्या तरी इथला समाज त्यांचा सत्तेविरुद्ध का पेटून उठला होता भारतीयांच्या मनात ब्रिटिश विरोधी भावना का निर्माण झाली\nयाला जीवन ऐसे नाव\nपूर्ण शहरात पाण्याची वानवा असताना या बहाद्दराकडे ६ महिन्यांचा पाणीसाठा शिल्लक आहे\nभूजल पातळीत वाढही झाली मात्र नंतर खराब अंमलबजावणी मुळे हि परिस्थिती ओढवली.\nयाला जीवन ऐसे नाव\nमहाराष्ट्रातील तीव्र दुष्काळाच्या निमित्ताने “पाणी फाउंडेशन”ला काही सवाल..\nनागरिक म्हणून आपण देखील ह्या एका महत्वपूर्ण मुद्द्याकडे दुर्लक्ष करून गाफील राहत आहोत का \nउन्हाळा आलाय : पहिले “ह्या” १० गोष्टी अंगिकारा आणि दुष्काळ टाळा\nजे करायचे ते फक्त या वर्षापुरतेच करून नाही चालणार, तो आपल्या सवयीचा भाग बनला पाहिजे. आपण काय काय करू शकतो याचा आपण जरा विचार करू या…\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/9/3/Congress-leader-Sanjay-Nirupam-on-Thackeray-Govts-Aarey-decision.html", "date_download": "2020-09-22T21:15:29Z", "digest": "sha1:IA6XKQLUTP7K4ZSDHT4V6FPBZIN7V6ZM", "length": 3212, "nlines": 7, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " शिवसेनेने दिला धोका ; कॉंग्रेस नेते संजय निरुपमांची टीका - महा एमटीबी", "raw_content": "शिवसेनेने दिला धोका ; कॉंग्रेस नेते संजय निरुपमांची टीका\nमुंबई : ठाकरे सरकारने नॅशनल पार्क तथा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची ६०० एकर वनांसाठी राखीव ठेवून येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. एवढ्चे नव्हे तर कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी ‘शिवसेनेने कॉंग्रेसला धोका दिला’, असा आरोपही ट्विटवरून केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि कॉंग्रेस आमनेसामने येण्याची शक्यता आहे.\n“महाराष्ट्र सरकार हे ‘आरे’ जंगलातच कारशेड रचण्याचे षडयंत्र आखत आहे. ६०० एकर जंगल घोषित करून कारशेड वेगळे करण्यात आले. शहरामध्ये जंगल आणि जंगलात कारशेड हा कसला विकास मॉडेल” असा खोचक प्रश्न काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी विचारला आहे. पुढे ते ‘शिवसेनेने आम्हाला धोका दिला’ असा आरोपदेखील त्यांनी केला आहे. याआधीही निरुपम यांनी सरकारवर टिका केलेली आहे, म्हणून यावर काँग्रेसची अधिकृत भूमिका काय येते हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/crimes/nalasopara-minor-rape-after-kidnapping-143403.html", "date_download": "2020-09-22T20:35:02Z", "digest": "sha1:UZGDSKCEENMAONO7I2XPGJMIX7LSD2KX", "length": 16594, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "गँगरेपने नालासोपारा हादरलं, मॉर्निंग वॉकला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार | Nalasopara minor rape after kidnapping", "raw_content": "\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nगँगरेपने नालासोपारा हादरलं, मॉर्निंग वॉकला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nमॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली\nविजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली (Nalasopara minor rape). या नराधमांनी चाकूचा धाक दाखवत तिचे अपहरण केले, त्यानंतर तिला एका इमारतीत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या चार वासनांध नराधमांनी अल्पवयीन मुलीला रूममध्ये डांबून तब्बल बारा तास तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला (Nalasopara minor rape), अशी माहिती पोलिसांनी दिली.\nयाप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून तुळींज पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या चार आरोपींपैकी तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. तीनपैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. सदर घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.\nपीडित मुलगी शनिवारी (16 नोव्हेंबर) पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास तिच्या मित्रांसोबत आचोले तलावावर मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. यावेळी आरोपी अमित बटला याने तिला चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने रिक्षात बसवलं. पीडित मुलीसोबत असलेल्या मित्रांनी याचा विरोध केला. मात्र, त्यांनाही आरोपींनी धमकावलं. चारही आरोपींनी पीडित मुलीला वैती वाड़ी परीसरातील मोहम्मदी बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन डांबून ठेवलं. त्यानंतर या नराधमांनी तब्बल 12 तास तिच्यावर आळी-पाळीने सामूहीक बलात्कार केला. यानंतर सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान ती या आरोपींच्या तावडीतून सुटून पळ काढण्यात यशस्वी झाली आणि तिने थेट तुळींज पोलीस ठाणे गाठलं.\nपोलिसांना घडलेली घटना सांगत तिने तक्रार दाखल केली. पीडितेची तक्रार दाखल होताच तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चारपैकी तीन आरोपिंना ताब्यात घेतलं. पण मुख्य आरोपी फरार असून त्याला पकडण्यासाठी एक विशेष पथक रवाना करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.\nरुग्णवाहिकेतच चालकाकडून बलात्कार, केरळमधील कोरोनाबाधित महिलेच्या आरोपांनी खळबळ\nनालासोपाऱ्यात 11 वर्ष जुनी इमारत कोसळली, रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी नाही\nTV9 Impact: नगरमध्ये बलात्कार पीडितेच्या मुलीला जाळणाऱ्याला अटक, टीव्ही9 च्या…\nअहमदनगरमध्ये हैदोस, बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने पीडितेच्या मुलीला पेटवलं\nभाजप नगरसेविकेवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश, नरेंद्र मेहतांना दिलासा मिळण्याची शक्यता\nशिवसेनेच्या विभागप्रमुखावर परप्रांतीयाचा प्राणघातक हल्ला\nजालन्यात 14 वर्षीय चुलत बहिणीवर बलात्कार, नराधमास जन्मठेपेची शिक्षा\nनालासोपाऱ्यात 6 वर्षीय मुलगी बेपत्ता, नाल्याकडेला खेळणी सापडल्याने वाहून गेल्याची…\nKishori Pednekar | मुंबई महापौरांची कोरोनावर मात, लवकरच डिस्चार्ज\nतू कोट्यधीश होणार, फेक कॉलमुळे मित्रांचे 'खयाली पुलाव', वादावादीतून तरुणाची…\nCovishield Vaccine | 'कोविशील्ड' लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या रुग्णालयाला परवानगी\nपोलीस हवालदारांची उपनिरीक्षक पदी पदोन्नती रखडली, आरटीआय कार्यकर्त्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nMumbai Local | रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई, संदीप देशपांडेंना…\nUS Election 2020 | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे…\nRSS Corona | आरएसएसच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव, 9 स्वयंसेवक पॉझिटिव्ह\nभाचीच्या वाढदिवसाची ओली पार्टी महागात, डोंबिवलीत किरकोळ वादातून तरुणाची हत्या\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nकृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच\nलिलावती हॉस्पिटलवर झरीन खान भडकली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nकृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2018/05/45.html", "date_download": "2020-09-22T20:59:24Z", "digest": "sha1:HCPNWTEZG2GE3AFIGKBNG3DPA545EIJS", "length": 6388, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "औरंगाबादमध्ये हिंसाचार प्रकरणी 45 जखमी तर दोंघाचा मृत्यू शहराच्या काही भागात संचारबंदी कायम", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युजऔरंगाबादमध्ये हिंसाचार प्रकरणी 45 जखमी तर दोंघाचा मृत्यू शहराच्या काही भागात संचारबंदी कायम\nऔरंगाबादमध्ये हिंसाचार प्रकरणी 45 जखमी तर दोंघाचा मृत्यू शहराच्या काही भागात संचारबंदी कायम\nरिपोर्टर.. औरंगाबाद शहरामध्ये दोन गटाच्या भांडणातून उसळलेला हिंसाचार नियंत्रणात आला आसुन आतापर्यंत 45 जण जखमी आणि दोघांचा मृत्यू झला आसल्याची माहीती मीळाली आहे. रात्री साडे अकरा वाजता उसळलेल्या हिंसाचारावर पोलिसांना काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र हिंसाचार ग्रस्त भागात शंभर ते दीडशे गाड्या आणि चारशे ते साडे चारशे दुकानांना लावण्यात आली आहे. दोन गटात झालेल्या दगडफेकीत 35 ते 40 जण जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून काही भागात संचारबंदी आहे. आणि पूर्ण औरंगाबाद श्हरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.\nजखमींमध्ये एका एसीपीचा समावेश आहे. शहरातील काही भागांमध्ये संचार बंदी लागू करण्यात आली आहे. आता हिंसाचार ग्रस्त भागात एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिसांना सहकार्य करा, असं अवहान पोलीस यंत्रनेकडुन करण्यात आले आहे.\nमोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट शुक्रवारी रात्री भिडले. तलावरी, चाकू , लाठ्याकाठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. यात पोलीस, नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी दिसेल ते वाहने, दुकाने पेटवून दिली. जखमींमध्ये सहायक पोलीस आयुक्त गोर्वधन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलिसांचा समावेश आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nवैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन\nराज्यात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहीती\nसाडेपाच वर्ष पुर्ण झाल्यावरच मिळणार पहिलीत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/wapcos-recruitment/", "date_download": "2020-09-22T22:11:02Z", "digest": "sha1:QJJWRGKIVHRE7L6Q3LGRQ6BBKGFC63NE", "length": 11562, "nlines": 143, "source_domain": "majhinaukri.in", "title": "WAPCOS Recruitment 2019 WAPCOS Bharti 2019 - 153 Posts", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [Updated] (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(WAPCOS) वाप्कोस लिमिटेड मध्ये 153 जागांसाठी भरती\nटीम लीडर/प्रोजेक्ट मॅनेजर: 02 जागा\nडेप्युटी टीम लीडर: 04 जागा\nडेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर (QC & QA): 02 जागा\nसाईट इंजिनिअर (JLE): 145 जागा\nपद क्र.1: B.E./B. Tech. (सिव्हिल) सह M.E/ M.Tech (पर्यावरण / जल संसाधने / हायड्रोलिक) व 10 वर्षे अनुभव किंवा B.E./B. Tech. (सिव्हिल) व 12 वर्षे अनुभव.\nपद क्र.2: B.E./B. Tech. (सिव्हिल) सह M.E/ M.Tech व 08 वर्षे अनुभव किंवा B.E./B. Tech. (सिव्हिल) व 10 वर्षे अनुभव.\nपद क्र.3: B.E./B. Tech. (सिव्हिल) सह M.E/ M.Tech व 08 वर्षे अनुभव किंवा B.E./B. Tech. (सिव्हिल) व 10 वर्षे अनुभव.\nपद क्र.4: (i) B.E./B. Tech. (सिव्हिल) किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 0 ते 03 वर्षे अनुभव.\nवयाची अट: 31 जानेवारी 2019 रोजी,\nपद क्र.1 ते 3: 65 वर्षांपर्यंत\nपद क्र.4: 40 वर्षांपर्यंत\nनोकरी ठिकाण: आंध्र प्रदेश\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2019 (05:00 PM)\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (IP India) वाणिज्य व उद्योग मंत्रालयात 75 जागांसाठी भरती\n(Akola Job Fair) अकोला रोजगार मेळावा-2020 [300+जागा]\n(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती\n(NHPC) नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 112 जागांसाठी भरती\n(ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती\n(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [Updated]\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 204 जागांसाठी भरती\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CET अर्ज प्रक्रियेला 07 ते 08 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/index.html", "date_download": "2020-09-22T22:18:42Z", "digest": "sha1:BURXAG2NDHC5APE45F3R6ALUJWFJE6GH", "length": 67624, "nlines": 718, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " महा एमटीबी", "raw_content": "\nउद्धव ठाकरे, पवार, आदित्य आणि सुप्रिया सुळेंना आयकर विभागाची नोटीस\nशरद पवारांना आयकर विभागाचा दणका : बजावली नोटीस\n‘कोविड’ काळातील वैद्यकीय कचर्‍याच्या विल्हेवाटीचे आव्हान\nगेल्या काही महिन्यांत मुंबईत कोरोनामुळे वैद्यकीय कचर्‍याची व्याप्ती नेहमीपेक्षा तिप्पट झाली आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने या कचर्‍याची योग्य ती प्रक्रिया करुन विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.\nसारे काही ‘ट्रम्प’वर अवलंबून\nकोरोनाच्या संकटानंतर चीनच्या विस्तारवादाविरुद्ध जगाने एकत्र यायचे असेल, तर त्यात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. ट्रम्प यांच्या पश्चिम आशिया धोरणातही भारताला महत्त्वाची भूमिका आहे. अमेरिकेतील निवडणुकांत काय होते, त्यावर अनेक देशांचे भवितव्य अवलंबून आहे.\nपर्यावरण सप्टेंबर. २२, २०२०\nबोरिवली 'नॅशनल पार्क'ची वाघ-सिंहांसाठी पुन्हा साद; 'सुलतान'ला प्रजननामध्ये अपयश\nउद्यानातील वाघांच्या प्रौढ माद्यांसाठी प्रौढ नराची आवश्यकता\nपर्यावरण सप्टेंबर. २२, २०२०\nआरेतील प्रस्तावित राखीव वनक्षेत्रात वाढ; ६०० ऐवजी ८०० एकर जागा होणार संरक्षित\nआरेतील प्रस्तावित राखीव वनक्षेत्रात वाढ; ६०० ऐवजी ८०० एकर जागा होणार संरक्षित\nक्रीडा सप्टेंबर. २२, २०२०\n पहिल्याच सामन्याने मोडला 'हा’ विक्रम\nदुबईत सुरु असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२०ने सोशल मिडीयावर मिळवले इतके ऑनलाइन प्रेक्षक\nमनोरंजन सप्टेंबर. २२, २०२०\nड्रग्स प्रकरणी दीपिकाच्या मॅनेजरला एनसीबीने पाठवले समन्स\nबॉलीवूड ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोनची मॅनेजर करिष्मा प्रकाशविरोधात एनसीबीने उचलले पाऊल\nरत्नागिरी सप्टेंबर. २२, २०२०\n'कोकणकन्या', 'जनशताब्दी' पुन्हा सुरू करा \nसध्या धावणाऱ्या गाड्या स्थानकांवर थांबत नसल्याने गैरसोय\nराजकारण सप्टेंबर. २२, २०२०\nविरोधकांचा गोंधळ अस्तित्वासाठी; कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं\nमहाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली\nराजकारण सप्टेंबर. २२, २०२०\nमुंबई पोलीस गप्प का\nबॉलीवुडच्या ड्रग्स कनेक्शन प्रकरणी अभिनेत्री आणि भाजप नेत्या रूपा गांगुली यांनी विचारला प्रश्न\nराजकारण सप्टेंबर. २२, २०२०\nराज ठाकरे सुप्रिया सुळेंपाठोपाठ रोहित पवारांची मागणी ; आतातरी मुख्यमंत्री ऐकणार का \nराज्यभरातील जिम, रेस्टॉरंट आणि क्लासेस सुरू करण्याची मागणी केली आहे.\nदाऊदच्या घरावर कारवाई करण्यास पालिका घाबरते का \nसरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना जन्मदिनानिमित्त अभिष्टचिंतन\nभोंग्यांविरोधातील पहिला लढा यशस्वी | करिष्मा भोसले यांचा दणका\nसाधू हत्याकांडातील आरोपींना जामीन मंजूर | कोणाला वाचविण्यासाठी सरकार मजबूर \nपुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राईक’\nदेशविरोधी, हिंदूविरोधी व विकासविरोधी एनजीओंवर लगाम कसण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एफसीआरए’ विधेयकातील दुरुस्त्यांच्या माध्यमातून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. परिणामी, आपले काळे धंदे बंद पडण्याच्या भीतीने अनेक एनजीओंनी केंद्र सरकारविरोधात कावकाव सुरु केली. यावरुनच अमित शाह यांनी राष्ट्रविरोधकांवर नेमका घाव घातल्याचे स्पष्ट होते.\nहेच नाही आणखीही हवे\nआपल्याला विनासायास मिळणारा पैसा बंद होईल, याचेच दुःख आडत्यांना झाले असून त्यांची दलाली काँग्रेसने सुरु केली आहे. काँग्रेसला शेतकर्‍यांची नव्हे, तर बाजार समित्यांतल्या आडत्यांची, दलालांची पर्वा आहे, शेतकर्‍यांना त्यांनी लुटले तरी चालेल, आम्हीही त्या लुटमारीत सामील होऊ, पण शेतकर्‍याचा फायदा होऊ देणार नाही, असा काँग्रेसचा पवित्रा आहे.\nचीनला रोखण्यासाठी तिघे एकत्र\nभारत आणि जपानने एकत्रितरित्या रशियाच्या सुदूर पूर्व भागात गुंतवणूक केल्यास रशियाला त्याचा फायदा होईलच, पण चीनच्या मनसुब्यांनाही झटका बसेल. कारण चीन या भागावर प्रभुत्व स्थापित करुन आर्क्टिक महासागरातही रशियासमोर आव्हान उभे करु इच्छितो. पण आता भारत व जपान रशियाबरोबर येत चिनी महत्त्वाकांक्षेआड उभे ठाकले आहेत.\nकुबूल हैं, कुबूल हैं, कुबूल हैं\nपाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे ‘इलेक्टेड’ नाही, तर ‘सिलेक्टेड’ पंतप्रधान असल्याचा आरोप पाकिस्तानातील सर्वच विरोधी पक्षांनी निवडणुकांच्या निकालानंतर केला होता. पण, इमरान खान यांच्यावर दोषारोपण करताना या विरोधी पक्षांनी आजवर पाकिस्तानी लष्करावर थेट निशाणा साधला नव्हता. इमरान खान यांचा ‘पीटीआय’ हा पक्ष मतदानातील आकड्यांचे घोटाळे करुन सत्तेवर आला, याच्याही सुरस कथा पाकिस्तानात सांगितल्या गेल्या. पण, यामागे प्रत्यक्ष लष्कराचाच हात आणि आशीर्वाद असल्याचा सूर सर्वपक्षीय बैठकीत आळवला गेला अन् पाकिस्तानमध्येही एक\nराष्ट्रभविष्याचा विचार करणारा ‘प्रकाश’\nसरस्वतीची उपासना केल्यावर धनलक्ष्मी प्रसन्न होते, या धारणेवर विश्वास असणारे आणि राष्ट्रप्रगतीसाठी ‘आत्मनिर्भर’ विद्यार्थी घडविण्यासाठी कार्यरत नाशिकच्या प्रकाश कोल्हे यांचा जीवनसंघर्ष...\n’ - अन्न हे पूर्णब्रह्म (भाग ११)\nताकाची प्रशस्ती सांगताना शक्र (म्हणजे इंद्र) देवाला ते मिळत नाही. (अमृतासमान त्याची महत्ती आहे) असा उल्लेख आहे. आयुर्वेदशास्त्रात दूध-तुपाइतकेच ताकाची ही आहारात व अनुपानात (औषध कशाबरोबर /कशातून घेतले जाते ते) प्रशस्ती वर्णित आहे, असे ताक कसे बनवावे आणि त्याचे प्रकार व गुणधर्म याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊया...\nमना सर्वथा शोक चिंता नको रे...\nएक सत्य आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे, कोरोना आजही आहे आणि या विषाणूचा धोका तितकाच तीव्र आहे. आपल्याला बेफिकीर राहून चालणारच नाही. अशा केविलवाण्या परिस्थितीत सूक्ष्म होऊन आपण आपलचं नुकसान करुन घेण्यापेक्षा काहीतरी नावीन्य आपल्या आयुष्यात आणायलाच हवे. नवीन छंद, नवीन कला, नवीन मित्रपरिवार आणि आपल्या आयुष्यवरचा नवा विश्वास या गोष्टी आपल्याला जगवतील.\nकोरोनाचा कहर (भाग - २६) - ‘कोरोना’ व्हायरस आणि मानसिकता\nकोरोना विषाणूचा संसर्ग जसजसा वाढत गेला तसे तसे लोकांच्या लुबाडणुकीचे धंदेदेखील सुरू झाले. केंद्र व राज्य सरकारनेसुद्धा या हॉस्पिटलच्या फसवणूक व लुबाडणुकीच्या दुष्कृत्यांची दखल घेतली. कोरोनाने बाधित झालेला सामान्य माणूस हा मुख्यत: आता कोरोनाला घाबरत नाही. कारण, त्याला माहीत आहे की, आठवडाभरात हा आजार बरा होतो.\nरत्नागिरीतून जीवंत खवले मांजर आणि मांडूळाची तस्करी उघड; जिल्ह्यातील आठ तरुणांना अटक\nकोकणात छुप्या मार्गाने वन्यजीवांची तस्करी सुरूच\nमुंबईत सर्पमित्रानेच केली वन्यजीवांची चोरी; सर्पमित्रास अटक\nतस्करी होणारे जीव सापडले घरात\nपुण्याचे महापौर पीपीई घालून थेट 'जम्बो'मध्ये पाहणीला\n'जम्बो'त रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी साधला संवाद\nजग कोरोनाच्या विळख्यात : चीन सुशेगात \nचीनी नागरिक पार्ट्या, खेळ आणि मनोरंजनात मशगुल\nकालजयी सावरकर : स्वातंत्र्यवीर सावरकर-वाद आणि प्रतिवाद महायोगी एलूथचन Button 3\nदत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी वर्ष\nदत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी वर्ष युगपुरुष लोकमान्य आत्मनिर्भर भारत\nसीएए, एनआरसी, एनपीआर विशेषांक क्रांतिपर्व अण्णा भाऊ साठे Button 3\nराजकारण सप्टेंबर. ०४, २०२०\nकरिष्माला धमक्या येत होत्या तेव्हा कुठे होता\nमशिदींवरील भोंगे उतरवणाऱ्या करिष्मा भोसले हिला येत होत्या मुंबई सोडून जाण्याच्या धमक्या\nमहाराष्ट्र सप्टेंबर. ०४, २०२०\nमुंबई एमएमआर पुणे आणि नाशिकमधील विकासकांनी स्टँप ड्युटी ग्राहकांना माफ करून हा बोजा स्वत: उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला\nपर्यावरण सप्टेंबर. ०३, २०२०\nबोरिवली नॅशनल पार्कमध्ये नव्या पाहुण्यांचे आगमन; प्रजनन प्रकल्पास चालना\nबोरिवली नॅशनल पार्कमध्ये नव्या पाहुण्यांचे आगमन; प्रजनन प्रकल्पास चालना\nनागपूर सप्टेंबर. ०३, २०२०\nफडणवीसांनी मांडली पूरग्रस्तांची व्यथा\nरहायला घर नाही, खायला अन्न नाही, पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत करावी\nमहाराष्ट्र सप्टेंबर. ०३, २०२०\nकोरोनाबाधितांच्या आकडेवारी महाराष्ट्राने 'या' देशालाही टाकले मागे\nजगात ५व्या स्थानी असलेल्या या देशापेक्षाही महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक\nमुंबई सप्टेंबर. ०३, २०२०\nगंभीर रुग्णांवरही आता प्लाझ्मा थेरपी\nमुंबईत तीन रुग्णांवर यशस्वी उपचार\nराजकारण सप्टेंबर. ०३, २०२०\nमुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावे, हा त्यांचा प्रश्न : संजय राऊत\nशिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पाठराखण\nराजकारण सप्टेंबर. ०३, २०२०\nमहाराष्ट्रातच मंदिर बंद का हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करा\nहिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये\nराष्ट्रीय राजकारण अर्थकारण संस्कृती\n भारतात २४ तासांत तब्बल एक लाख रुग्ण कोरोनामुक्त\nदेशातील नव्या बाधितांच्या संख्येतही मोठी घट..\nदिलासादायक : भारतात सर्वाधिक 'कोरोनामुक्त'\nकोरोनामुक्तांच्या आकडेवारीत भारत प्रथम स्थानी; सुमारे ८०% रुग्ण कोरोनामुक्त\nदिलासादायक : भारतात सर्वाधिक 'कोरोनामुक्त'\nकोरोनामुक्तांच्या आकडेवारीत भारत प्रथम स्थानी; सुमारे ८०% रुग्ण कोरोनामुक्त\nचीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह दोघांना अटक\nदिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका मुक्त पत्रकारासह दोघांना अटक केली आहे..\nचीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह दोघांना अटक\nदिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका मुक्त पत्रकारासह दोघांना अटक केली आहे..\nअल-कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना बेड्या; घातपाताचा मोठा कट उधळला\nराष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठं यश ;अल-कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक..\nअल-कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना बेड्या; घातपाताचा मोठा कट उधळला\nराष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठं यश ;अल-कायदाच्या नऊ दहशतवाद्यांना अटक..\nसंग्रहालयाचे नाव बदलल्यावर लिबरलांनी उचलली मुघलांची तळी\nपत्रकार सागरिका घोष यांची हिंदूत्ववादी नेत्यांवर टीका..\nमनोज सिन्हा जम्मू-काश्मीरचे नवनियुक्त उपराज्यपाल\nभाजप नेते व माजी मंत्री मनोज सिन्हा हे जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून कामकाज पाहणार आहेत...\nमनोज सिन्हा जम्मू-काश्मीरचे नवनियुक्त उपराज्यपाल\nभाजप नेते व माजी मंत्री मनोज सिन्हा हे जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून कामकाज पाहणार आहेत...\nहा मुहूर्त अशुभ ; देवा आम्हाला माफ कर : दिग्विजय सिंह\nआज अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन विधिवत पार पडणार आहे. ..\nहा मुहूर्त अशुभ ; देवा आम्हाला माफ कर : दिग्विजय सिंह\nआज अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन विधिवत पार पडणार आहे. ..\nनक्षलवादी भावाची आत्मसर्पण करत बहिणीला ओवाळणी\nरक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी नव्या आयुष्याला सुरुवात ..\nनक्षलवादी भावाची आत्मसर्पण करत बहिणीला ओवाळणी\nरक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी नव्या आयुष्याला सुरुवात ..\nकोरोनाकाळातही 'टाटा' देणार कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस\nवाचा सविस्तर किती मिळणार रक्कम... टाटा समुह नेहमी आपल्या वेगळेपणासाठी ओळखला जातो. कोरोनाच्या संकटात जिथे अनेकांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली असताना टाटा मात्र आपल्या कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस देणार आहे. टाटा समुहाने नुकताच कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. कोरोना संकटात होणारी ही आर्थिक मदत या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची मानली जात आहे...\n'Vi' व्होडाफोन-आयडियाचा नवा लोगो\nव्होडाफोन-आयडिया आता ‘व्होडाफोन इंडिया लिमिटेड’\n'Vi' व्होडाफोन-आयडियाचा नवा लोगो\nव्होडाफोन-आयडिया आता ‘व्होडाफोन इंडिया लिमिटेड’\n‘नमस्ते भारत’ ऑनलाईन प्रदर्शनाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन\nभारतीय बनावटीच्या उत्पादनांना मिळणार जागतिक बाजारपेठ..\n‘नमस्ते भारत’ ऑनलाईन प्रदर्शनाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन\nभारतीय बनावटीच्या उत्पादनांना मिळणार जागतिक बाजारपेठ..\nशहरातील बेरोजगारांसाठी मोदी सरकारची योजना\nशहरांतील स्थलांतरीतांना रोजगार देण्याची मोहिम विश्वेषकांच्या मते, शहरांमध्ये जर मनरेगा सुरू झाली तर अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना रोजगार मिळून त्यांचे आयुष्य सुधारण्यासाठी मोठी मदत होईल. अद्यापही कोरोनामुळे देशातील संपूर्ण अर्थचक्रे सुरळीत सुरू झालेली नाहीत. गावाकडे परतलेले आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळेल, अशीही अपेक्षा आहे. ..\nशहरातील बेरोजगारांसाठी मोदी सरकारची योजना\nशहरांतील स्थलांतरीतांना रोजगार देण्याची मोहिम विश्वेषकांच्या मते, शहरांमध्ये जर मनरेगा सुरू झाली तर अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना रोजगार मिळून त्यांचे आयुष्य सुधारण्यासाठी मोठी मदत होईल. अद्यापही कोरोनामुळे देशातील संपूर्ण अर्थचक्रे सुरळीत सुरू झालेली नाहीत. गावाकडे परतलेले आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळेल, अशीही अपेक्षा आहे. ..\n'संविधानाचे रक्षक' केशवानंद भारती यांचे निधन\nका मानले जाते संविधानाचे रक्षक \n'जल पुरुष' राजेंद्र सिंग यांना आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार\n'जल पुरुष' राजेंद्र सिंग यांना आंतरराष्ट्रीय जल संवर्धन कार्यासाठी आपले जीवन वेचणारे भारताचे ‘जल पुरुष’ राजेंद्र सिंग यांना शनिवारी (दि. २९) राज्यपाल भगतसिंह यांच्या दूरस्थ उपस्थितीत ‘न्या.नागेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.‘भारतातील जल संवर्धनाचे कार्य’ या विषयावर आयोजित ३१ व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राज्यपालांचे हस्ते राजेंद्र सिंग यांना हा पुरस्कार देण्यात आला. शांतता पुरस्कार राज्यपालांच्या मुख्य उपस्थितीत पुरस्कार प्रदान ..\n'जल पुरुष' राजेंद्र सिंग यांना आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार\n'जल पुरुष' राजेंद्र सिंग यांना आंतरराष्ट्रीय जल संवर्धन कार्यासाठी आपले जीवन वेचणारे भारताचे ‘जल पुरुष’ राजेंद्र सिंग यांना शनिवारी (दि. २९) राज्यपाल भगतसिंह यांच्या दूरस्थ उपस्थितीत ‘न्या.नागेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.‘भारतातील जल संवर्धनाचे कार्य’ या विषयावर आयोजित ३१ व्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राज्यपालांचे हस्ते राजेंद्र सिंग यांना हा पुरस्कार देण्यात आला. शांतता पुरस्कार राज्यपालांच्या मुख्य उपस्थितीत पुरस्कार प्रदान ..\nगणेशोत्सव आणि सामाजिक सलोखा\nदेशात कुठेही घडलेल्या जातीय तणावावर, दंगलीवर वारंवार लिहिले जाते असा अनुभव आहे. लोकांना माहिती मिळण्याच्या दृष्टीने ते गरजेचे असते हे खरेच, पण अशा दुर्दैवी घटना विविध कारणाने आणि विविध माध्यमांवर वर्षानुवर्षे उगाळल्या जाताना दिसतात. दुसरीकडे स्थानिक पातळीवर विशेष प्रख्यात नसलेल्या माणसांनी परस्पर सामंजस्याच्या केलेल्या विविध लहान-मोठ्या प्रयत्नांना पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही आणि ते प्रयत्न स्मरणाआड होतात.आज अशा प्रयत्नांना एकत्रितपणे वाचकांसमोर आणणार आहे; जेणेकरून विद्वेषाच्या काळ्या बातम्यांच्या ..\nगणेशोत्सव आणि सामाजिक सलोखा\nदेशात कुठेही घडलेल्या जातीय तणावावर, दंगलीवर वारंवार लिहिले जाते असा अनुभव आहे. लोकांना माहिती मिळण्याच्या दृष्टीने ते गरजेचे असते हे खरेच, पण अशा दुर्दैवी घटना विविध कारणाने आणि विविध माध्यमांवर वर्षानुवर्षे उगाळल्या जाताना दिसतात. दुसरीकडे स्थानिक पातळीवर विशेष प्रख्यात नसलेल्या माणसांनी परस्पर सामंजस्याच्या केलेल्या विविध लहान-मोठ्या प्रयत्नांना पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही आणि ते प्रयत्न स्मरणाआड होतात.आज अशा प्रयत्नांना एकत्रितपणे वाचकांसमोर आणणार आहे; जेणेकरून विद्वेषाच्या काळ्या बातम्यांच्या ..\nराम मंदिर - धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक विकासाकडे वाटचाल\nसुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिनांक ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर निर्माणाचे भूमिपूजन आणि शिलान्यास केला. मुस्लीमांना अयोध्येत मस्जिद बांधण्यासाठी ५ एकर जमीन देण्यात आली आहे. अशा रीतीने रामजन्म भूमी विवादाचा सुखद शेवट झाला. भारताच्या इतिहासात हा निर्णय सुवर्णक्षरात लिहिला जाईल. भविष्यातील प्रजा युगा-युगापर्यंत याची आठवण ठेवतील...\nराम मंदिर - धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक विकासाकडे वाटचाल\nसुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिनांक ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर निर्माणाचे भूमिपूजन आणि शिलान्यास केला. मुस्लीमांना अयोध्येत मस्जिद बांधण्यासाठी ५ एकर जमीन देण्यात आली आहे. अशा रीतीने रामजन्म भूमी विवादाचा सुखद शेवट झाला. भारताच्या इतिहासात हा निर्णय सुवर्णक्षरात लिहिला जाईल. भविष्यातील प्रजा युगा-युगापर्यंत याची आठवण ठेवतील...\nआंतरराष्ट्रीय राजकारण भारतीय उपखंड पर्यावरण\n 'इन्स्टा', 'फेसबुक'तर्फे कॅमेऱ्यातून होतेय डेटा चोरी\nआयफोन वापरणाऱ्या युझरने कंपनीला कोर्टात खेचले ..\nपाकिस्तानची नकाशेबाजी ; अजित डोवालांनी केला निषेध तर रशियानेही फटकारले\nशांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या आभासी बैठकीत पाकिस्तानचा भारताविरूद्ध कट ..\nपाकिस्तानची नकाशेबाजी ; अजित डोवालांनी केला निषेध तर रशियानेही फटकारले\nशांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या आभासी बैठकीत पाकिस्तानचा भारताविरूद्ध कट ..\nकोरोना लसीच्या उत्पादनात भारताची भूमीका महत्वाची : बिल गेट्स\nमायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे (बीएमजीएफ) सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कोरोना महामारी आणि लसीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. हर्ड इम्युनिटीद्वारे कोरोना महामारी संपेल या भरवशावर बसून चालणार नाही, कोरोनाची लस यासाठी महत्वाची आहे. तसेच कोरोना लसीच्या निर्मितीत भारताची भूमीका महत्वाची असेल. कारण भारताकडे चांगल्या गुणवत्तेची लस निर्मिती करण्याची क्षमता आहे. ..\nकोरोना लसीच्या उत्पादनात भारताची भूमीका महत्वाची : बिल गेट्स\nमायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचे (बीएमजीएफ) सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कोरोना महामारी आणि लसीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. हर्ड इम्युनिटीद्वारे कोरोना महामारी संपेल या भरवशावर बसून चालणार नाही, कोरोनाची लस यासाठी महत्वाची आहे. तसेच कोरोना लसीच्या निर्मितीत भारताची भूमीका महत्वाची असेल. कारण भारताकडे चांगल्या गुणवत्तेची लस निर्मिती करण्याची क्षमता आहे. ..\nसंयुक्त राष्ट्र संघटनेत भारताला महिलांविषयक आयोगाचे सदस्यपद\nतर चीनला निम्मी मतेसुद्धा मिळवता आली नाही...\nसंयुक्त राष्ट्र संघटनेत भारताला महिलांविषयक आयोगाचे सदस्यपद\nतर चीनला निम्मी मतेसुद्धा मिळवता आली नाही...\nकोरोना लस चीनी गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर\nएफबीआयने चीनच्या आत्तापर्यंतच्या सर्व प्रयत्नांना हाणून पाडले आहे. युएनसी प्रवक्त्या लेस्टली मिंटन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते कि, गुप्तचर यंत्रणा आम्हाला धोक्याच्यावेळी सावध करतात. आम्ही सर्व बायोटेक्नोलॉजी लॅब्सना याबद्दल माहिती देत असतो. अशा कटात तिथली सरकारेही सामील आहेत, असेही ते म्हणाले. रशियाच्या कारवाईबद्दलही त्यांना सावध करण्यात आले होते. माहिती चोरी करण्यात चीनी गुप्तहेर आघाडीवर..\n करून दिली भारत-चीन संबंधांची आठवण\nमोदी सरकारद्वारे चीनच्या एकूण ११८ अॅप्सवर बंदी आणत पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक करण्यात आला. मात्र, या कठीण प्रसंगात आता चीनला हिंदी चीनी भाई भाईचा नारा आठवू लागला आहे. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, योगासन, आमिर खानचा चित्रपट दंगल, अशा आठवणी ताज्या करत चीनने इतिहासाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे...\n करून दिली भारत-चीन संबंधांची आठवण\nमोदी सरकारद्वारे चीनच्या एकूण ११८ अॅप्सवर बंदी आणत पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक करण्यात आला. मात्र, या कठीण प्रसंगात आता चीनला हिंदी चीनी भाई भाईचा नारा आठवू लागला आहे. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, योगासन, आमिर खानचा चित्रपट दंगल, अशा आठवणी ताज्या करत चीनने इतिहासाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे...\nएखादा राजकीय पक्ष दुसऱ्या देशातील सरकारसोबत करार कसा करू शकतो\nकाँग्रेस - चिनी कम्युनिस्ट पक्ष करारावर सरन्यायाधीशांनी व्यक्त केले आश्चर्य..\nएखादा राजकीय पक्ष दुसऱ्या देशातील सरकारसोबत करार कसा करू शकतो\nकाँग्रेस - चिनी कम्युनिस्ट पक्ष करारावर सरन्यायाधीशांनी व्यक्त केले आश्चर्य..\nअमेरिकेतून टिकटॉक, व्हीचॅटसह चायनीज अ‍ॅप्स अखेर हद्दपार\nट्रम्प प्रशासनाकडून व्यवहार बंद करण्यासाठी ४५ दिवसांची मुदत..\nअमेरिकेतून टिकटॉक, व्हीचॅटसह चायनीज अ‍ॅप्स अखेर हद्दपार\nट्रम्प प्रशासनाकडून व्यवहार बंद करण्यासाठी ४५ दिवसांची मुदत..\nपाकिस्तानात ८० वर्षे जुन्या मंदिरावर हातोडा\n२० हिंदू कुटूंबियांची घरेही केली जमिनदोस्त..\nभारतीय विद्यार्थ्यांकडून रशियामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना\nविद्येची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाची प्रतिष्ठापना केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील विविध ठिकाणी केली जाते. रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनीही लाडक्या बाप्पाला घरी आणले आहे. तिथे शिकत असलेल्या आपल्या हॉस्टेलमध्ये त्यांनी गणेशोत्सव साजरा केला. ..\nभारतीय विद्यार्थ्यांकडून रशियामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना\nविद्येची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाची प्रतिष्ठापना केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील विविध ठिकाणी केली जाते. रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनीही लाडक्या बाप्पाला घरी आणले आहे. तिथे शिकत असलेल्या आपल्या हॉस्टेलमध्ये त्यांनी गणेशोत्सव साजरा केला. ..\nकड्याक्याच्या थंडीत जवानांचा चीनशी संघर्ष सुरू\nचीन मागे न हटल्याने कडक पहारा..\nकड्याक्याच्या थंडीत जवानांचा चीनशी संघर्ष सुरू\nचीन मागे न हटल्याने कडक पहारा..\nविस्तारवादी चीनला 'राफेल' रोखणार \nवायुदलाच्या महत्वाच्या बैठकीत होणार निर्णय ..\nविस्तारवादी चीनला 'राफेल' रोखणार \nवायुदलाच्या महत्वाच्या बैठकीत होणार निर्णय ..\nजगातील एकमेव दुर्मीळ पांढऱ्या जिराफांची शिकार\nकेनियामधील गॅरिसा प्रातांमधील घटना..\nवन्यजीव संशोधक रोव्हीन तोडणकर यांना पुरस्कार\n‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’चे (डब्ल्यूसीटी) वन्यजीव संशोधक रोव्हीन तोडणकर यांना ‘नॅशनल अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड फॉर रिसर्च इन वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन’ पुरस्कार जाहीर झाला आहे...\nवन्यजीव संशोधक रोव्हीन तोडणकर यांना पुरस्कार\n‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’चे (डब्ल्यूसीटी) वन्यजीव संशोधक रोव्हीन तोडणकर यांना ‘नॅशनल अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड फॉर रिसर्च इन वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन’ पुरस्कार जाहीर झाला आहे...\nसगळ्यात मोठा आवाज असणारे हे ‘दहा’ प्राणी...\nसगळ्यात मोठा आवाज असणारे हे ‘दहा’ प्राणी.....\nसगळ्यात मोठा आवाज असणारे हे ‘दहा’ प्राणी...\nसगळ्यात मोठा आवाज असणारे हे ‘दहा’ प्राणी.....\nससून बंदरात आढळला दुर्मीळ आॅक्टोपस\nसागरी जीवशास्त्रज्ञ शोधनिबंध लिहणार..\nससून बंदरात आढळला दुर्मीळ आॅक्टोपस\nसागरी जीवशास्त्रज्ञ शोधनिबंध लिहणार..\nमराठी नाट्य व्यवसायाचा पुन:श्च हरिओम \nअलिकडेच 'मराठी व्यावसायिक नाट्य निर्माता संघ'च्या पुढाकाराने नाट्य परिषदेच्या कलाकार संघ, रंगमंच कामगार संघ व व्यवस्थापक संघ या घटक संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची 'यशवंत नाट्यमंदिर-दादर' येथे बैठक संपन्न झाली.\n‘चटकदार चवदार, इथे स्थळं भेटतात\n‘चटकदार चवदार’ हॉटेलमधे रंगणार सई-आदित्यच्या कांदेपोह्यांचा कार्यक्रम\n“देशाचा अपमान होणार असेल तर आयपीएल २०२०वर बहिष्कार”\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित स्वदेशी जागरण मंचने केले आवाहन\nअभिनेत्री अक्षया गुरवचा “कथा तुमची, आवाज माझा” उपक्रम\nसंपूर्ण जगभरात कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला होता. कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे जगभरातील प्रत्येक नागरीकाकडे भरपूर वेळ शिल्लक होता. नागरीकांना मिळालेल्या या वेळेत काय करायचे हा प्रश्न सतत त्यांना भेडसावत होता. या सगळ्यांमधून मराठमोळी अभिनेत्री अक्षया गुरवने “कथा तुमची, आवाज माझा” हा अनोखा उपक्रम सुरू केला.\n‘झी५’च्या ‘नक्सल’ मालिकेच्या चित्रिकरणाला होणार लवकरच सुरुवात\nराजीव खंडेलवालसह टीना दत्ता, श्रीजीता डे, आमीर अली आणि सत्यदीप मिश्रा दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत\nकोरोनाकाळात ‘लॉ ऑफ लव्ह’ चित्रपटाच्या फर्स्टलूकचे डिजिटल अनावरण\nलॉकडाऊनमधल्या डिजिटल जीवन लक्षात घेऊन साधला चित्रपटाचा मुहूर्त\nनेमबाजी महासंघाकडून अंजुम मोगदीलची ‘खेलरत्न’साठी शिफारस\nप्रशिक्षक जसपाल राणा यांची सलग दुसऱ्यांदा ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारासाठी शिफारस\nया छायाचित्रांसाठी 'पुलित्झर' मिळणार का \nकुठल्याही ठिकाणी घडत असलेला वादंग, संकट किंवा आणखी काही गोष्टी प्रकरणे, प्रसार माध्यमे आणि पत्रकारांसाठी आव्हाने आणि संधी निर्माण करत असतात. तिथल्या वार्तांकनासाठी त्यांचा गौरव केला जातो, त्यांच्या कामाची पोचपावती त्यांना मिळत असते. भारतात जम्मू काश्मीरसारखी दुसरी जागा किंवा ठिकाण असल्या वृत्तांकानांसाठी असूच शकत नाही.\n‘एल्सा स्पीक’चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून मुंबईकर अजिंक्य रहाणेची वर्णी\nया जागतिक शैक्षणिक टेक कंपनीने त्याची भारत, आखाती देश, एएनझेड आणि सार्कचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली\nअसा खेळाडू होणे नाही\nफुटबॉलच्या खेळामध्ये भारतीय संघाचे एक वेगळे अस्तित्व निर्माण करणारे माजी कर्णधार चुनी गोस्वामी यांच्या आयुष्याची गौरवगाथा सांगणारा हा लेख...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/now-book-a-royal-enfield-through-mobile-app-royal-enfield-introduces-new-mobile-app-for-android-ios-sas-89-2252034/", "date_download": "2020-09-22T21:08:36Z", "digest": "sha1:L7NE4Y7MH5XM4DXDXLMSZN7BW4DKHYWB", "length": 14084, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Royal Enfield ने लाँच केलं खास अ‍ॅप, घरबसल्या बूक करा बुलेट; ‘रोडसाइड असिस्टन्स सर्व्हिस’ही मिळेल | Now book a Royal Enfield through mobile app Royal Enfield Introduces New Mobile App For Android & iOS sas 89 | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nRoyal Enfield ने लाँच केलं खास अ‍ॅप, घरबसल्या बूक करा बुलेट; ‘रोडसाइड असिस्टन्स सर्व्हिस’ही मिळेल\nRoyal Enfield ने लाँच केलं खास अ‍ॅप, घरबसल्या बूक करा बुलेट; ‘रोडसाइड असिस्टन्स सर्व्हिस’ही मिळेल\nरॉयल एनफील्ड बुलेट खरेदी करायची असेल तर कंपनीच्या डीलरशिपमध्ये जाण्याची गरज नाही\nबुलेट बनवणाऱ्या रॉयल एनफील्डने भारतात एक नवीन मोबाइल अ‍ॅप लाँच केलं आहे. लाँचिंगसोबतच कंपनीचं हे नवीन अ‍ॅप अँड्रॉइड आणि iOS प्लॅटफॉर्म्ससाठी उपलब्ध झालं आहे.\nया अ‍ॅपद्वारे युजर्सना रॉयल एनफील्डच्या राइड्स व इव्हेंट्ससाठी नोंदणी करता येईल. याशिवाय या अ‍ॅपच्या मदतीने कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये बाइकची सर्व्हिसिंगही बूक करता येईल. गाडीच्या छोट्या-मोठ्या समस्या स्वतःच दुरूस्त करण्याबाबत यामध्ये माहिती देण्यात आली आहे. या अ‍ॅपद्वारे तातडीने रोडसाइड असिस्टेन्ससाठीही संपर्क साधता येतो. मुख्य म्हणजे या अ‍ॅपमुळे जर तुम्हाला रॉयल एनफील्ड बुलेट खरेदी करायची असेल तर कंपनीच्या डीलरशिपमध्ये जावं लागत नाही. अ‍ॅपद्वारेच तुम्ही नवीन बुलेट बूक करु शकतात.\nआणखी वाचा :- (Bajaj Pulsar चौथ्या क्रमांकावर, सर्वाधिक विक्री झालेल्या ‘या’ आहेत टॉप 10 बाइक्स)\nसध्या बाजारात कंपनीकडून एकूण पाच बाइकची विक्री सुरू आहे. यामध्ये बुलेट, क्लासिक, हिमालयन, इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 यांचा समावेश आहे. दरम्यान, करोना महामारीमुळे ज्या ग्राहकांना जवळच्या वर्कशॉपमध्ये जाऊन सर्व्हिसिंग करणं शक्य नाही अशांसाठी कंपनीने यापूर्वीच ‘सर्विस ऑन व्हील्स’ ही नवीन सेवा सुरू केली आहे. यानुसार ग्राहकाच्या घरी जाऊन बाइक सर्व्हिसिंगची सेवा दिली जाणार आहे. कंपनीने ‘सर्व्हिस ऑन व्हील्स’ या सेवेसाठी खास 800 मोटरसाइकल्स देशाच्या विविध डीलरशिप्समध्ये तैनात ठेवल्या आहेत. ‘सर्व्हिस ऑन व्हील्स’ सेवेनुसार एक मोबाइल सर्व्हिस टीम ग्राहकाच्या घरी जाईल आणि बाइकची पूर्ण सर्व्हिसिंग करेल. या टीमकडे टूल किटसोबत गरज भासल्यास बदलण्यासाठी ओरिजनल स्पेअर पार्ट्सदेखील असतील. कंपनीची मोबाइल टीम बाइकच्या सर्व्हिसिंग लहान-मोठं रिपेअरिंग, इलेक्ट्रिकल दोष, पार्ट्स बदलणं किंवा दुरूस्ती यांसारखी कामं करेल. साधारणपणे ही टीम 80 टक्क्यांपर्यंत सर्व प्रकारची सर्व्हिसिंग करेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी Royal Enfield च्या ग्राहकांना जवळच्या डीलरशिपमध्ये फोनद्वारे संपर्क करावा लागेल. त्यानंतर सर्व्हिसिंगसाठी वेळ आणि दिवस सांगितल्यानंतर मोबाइल टीम घरी येऊन तुमच्या बाइकची सर्व्हिसिंग करेल.\n(Bajaj Pulsar चौथ्या क्रमांकावर, सर्वाधिक विक्री झालेल्या ‘या’ आहेत टॉप 10 बाइक्स)\n(क्रेटा-सेल्टॉसच्या Turbo पेक्षा 5 लाखांनी ‘स्वस्त’\n( OFFER : देशातील सर्वात स्वस्त फॅमिली कार अजून स्वस्तात खरेदी करण्याची संधी)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 बाप्पासाठी घरीच तयार करा हटके ‘नैवेद्य’\n2 Airtel चे चार भन्नाट रिचार्ज प्लॅन, फ्री मिळेल Disney+ Hotstar VIP चं सबस्क्रिप्शन\n3 यंदा बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरीच तयार करा खव्याचे मोदक\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/ankita-lokhandes-first-look-from-manikarnika-1794062/", "date_download": "2020-09-22T20:07:36Z", "digest": "sha1:SG6TKYBT4ZD53GMQF2L37EH5LMRJCVKQ", "length": 12631, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ankita lokhandes first look from manikarnika | Photo : अशी दिसते झलकारीबाईंच्या रुपात अंकिता | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nPhoto : अशी दिसते झलकारीबाईंच्या रुपात अंकिता\nPhoto : अशी दिसते झलकारीबाईंच्या रुपात अंकिता\nझलकारीबाईं यांनी राणी लक्ष्मीबाईंसोबत मिळून १८५७ मध्ये युद्ध लढले होते.\nअभिनेत्री कंगणा रणौतचा बहुचर्चित ठरत असलेला ‘मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री अंकिता लोखंडे पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटामध्ये अंकिताने झलकारीबाईंची भूमिका साकारली असून तिने या चित्रपटातील तिचा पहिला फोटो शेअर केला आहे.\nझलकारीबाई यांच्या १८८ व्या जयंतीनिमित्त अंकिताने त्यांच्या रुपातील आपला खास लूक शेअर केला आहे. या फोटोसह तिने झलकारीबाईंची कारकिर्द आणि त्यांची थोडक्यात ओळख करुन दिली आहे.\n‘झलकारीबाईं यांनी राणी लक्ष्मीबाईंसोबत मिळून १८५७मध्ये युद्ध लढले. त्या एक उत्तम महिला योद्धा होत्या. विशेष म्हणजे त्यांना आजही राणी लक्ष्मीबाई यांच्या सल्लागार म्हणून ओळखलं जातं’, असं अंकिताने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.\nपुढे तिने असंही लिहीलं आहे, ‘इतक्या महान व्यक्तीची भूमिका साकारण्याची संधी मला मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण ही भूमिका वठवून मला एक समजलं आहे, की प्रत्येक महिलेने झलकारीबाईंसारखं असायला हवं’.\nदरम्यान,मणिकर्णिका’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण क्रिशच्या तर काही भागाचे कंगनाच्या दिग्दर्शनाखाली झाले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 Video : केंद्रीय मंत्र्यांसोबत सलमान खानने केले सायकलिंग\n, निकचं भारतात आगमन\n3 बिग बींनी कपिलला दिला सुखी वैवाहिक जीवनाचा कानमंत्र\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/nude-marathi-movie-1667187/", "date_download": "2020-09-22T21:27:26Z", "digest": "sha1:MCMNTF46ANUTS6ADEX7MIPASM3Q3VNP4", "length": 24903, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nude Marathi movie | ‘न्यूड’ सत्य | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nहा बहुचर्चित चित्रपट येत्या २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने..\nगोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन ‘न्यूड’ चित्रपटाने होणार होते. मात्र केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या विषयावर बरीच चर्चा, वाद झाले. रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ या चित्रपटाचा विषय ‘न्यूड मॉडेल’ असा असून हा बहुचर्चित चित्रपट येत्या २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने..\nप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘फेसबुक’ या सामाजिक माध्यमावर आपल्या आगामी ‘न्यूड’ चित्रपटाचे पोस्टर टाकले आणि चर्चेला सुरुवात झाली. चित्रपटाच्या नावावरून काहींच्या भुवया उंचावल्या तर चित्रपटात नेमके काय असणार याबाबत काहींच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन ‘न्यूड’ चित्रपटाने होणार होते. पण नंतर हा चित्रपट दाखवण्यात येणार नसल्याचे सांगितले गेले आणि त्याचे बरेवाईट पडसाद चित्रपटसृष्टीत उमटले.\nम्हटले तर हा विषय नवा नाही. चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि चित्रकला विषयाशी संबंधित सर्वाना ‘न्यूड मॉडेल’विषयी माहिती आहे. कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यास म्हणून ‘न्यूड चित्रकारिता’ करावी लागते आणि त्यांच्यासमोर प्रत्यक्षात खरोखरच न्यूड मॉडेल बसतात. न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या महिलांसाठी तो त्यांच्या कामाचा एक भाग असतो. रवी जाधव हे स्वत: ‘जे. जे. स्कूल ऑफ अ‍ॅप्लाइड आर्ट’चे विद्यार्थी. फाइन आर्ट शाखेत असणाऱ्या त्यांच्या मित्रांकडून न्यूड मॉडेलविषयी त्यांना माहिती कळली होती. तेव्हापासूनच रवी जाधव यांच्या मनात या न्यूड मॉडेल आणि त्यांच्या कामाविषयी एक कुतूहल निर्माण झाले. या महिला घरी आपण कुठे आणि काय काम करतो हे सांगत असतील का त्यांच्या घरच्यांना त्या काय काम करतात हे कळल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असेल त्यांच्या घरच्यांना त्या काय काम करतात हे कळल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असेल हे काम त्या स्वत: आवडीने करत असतील हे काम त्या स्वत: आवडीने करत असतील की त्यामागे काही वेगळा उद्देश असेल की त्यामागे काही वेगळा उद्देश असेल, अशा अनेक प्रश्नांनी जाधव यांच्या मनात तेव्हापासूनच घर केले होते.‘न्यूड मॉडेल’ हा विषय तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यात घोळत होता. हा विषय धाडसी आणि वेगळा असल्याने चित्रपट दिग्दर्शकीय कारकीर्दीची सुरुवात अशा विषयावर करणे धाडसाचे होते. रवी जाधव यांनी सुरुवातीला वेगळ्या विषयावरील (नटरंग, बालक पालक, बालगंधर्व ) चित्रपट केले आणि त्यांना रसिक प्रेक्षकांकडूनही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हे चित्रपट यशस्वी झाले आणि रवी जाधव यांनी आपल्या नावाची स्वतंत्र नाममुद्रा मराठी चित्रपटसृष्टीवर उमटवली. या सर्व यशस्वी चित्रपटांनंतर जाधव यांनी ‘न्यूड’चे शिवधनुष्य पेलायचे ठरवले. हा धाडसी विषय निवडल्यानंतर जाधव यांनी या विषयाचा अभ्यास सुरू केला, त्यावर संशोधन केले. जे. जे. कला महाविद्यालयातील प्राध्यापक अनिल नाईक सर यांच्याशी चर्चा केली. ‘चिन्ह’ मासिकाने या विषयावर जो विशेषांक काढला होता, त्याचे वाचन केले. या विषयावरील भारतीय आणि परदेशात तयार झालेले लघुपट, माहितीपट पाहिले. त्यानंतर २०१५ मध्ये जे. जे. कला महाविद्यालयात गेली अनेक वर्षे न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या दोन न्यूड मॉडेल्सशी चर्चा केली. त्यांच्या दीर्घ मुलाखतीमधून त्या दोघींच्या कामाचे स्वरूप, हे काम त्यांनी का आणि कसे निवडले, घरच्यांची प्रतिक्रिया काय होती, या कामाविषयी त्यांना काय वाटते याची माहिती मिळाली. जे. जे.मध्येच शिक्षण झाले असल्याने, तसेच गेली अनेक वर्षे जाहिरात क्षेत्रात काम केल्याने तो अनुभवही पाठीशी होता. चित्रपटाची कथा स्वत: रवी जाधव यांनीच लिहिली. पण पटकथा आणि संवादासाठी वेगळी व्यक्ती असावी म्हणून त्यांनी सचिन कुंडलकर यांची निवड केली आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली.\nचित्रपटाचे नाव ‘न्यूड’ हेच ठेवायचे की बदलायचे, असा प्रश्न जाधव यांना पडला होता. भारतात किंवा परदेशातही जेवढी म्हणून कला महाविद्यालये आहेत, या विषयावरील शैक्षणिक आणि अन्य पुस्तके, माहितीपट या सगळ्यात ‘न्यूड मॉडेल’ हाच शब्दप्रयोग केला असल्याचे दिसून आले त्यामुळे चित्रपटाचे नाव ‘न्यूड’ हेच ठेवायचे त्यांनी नक्की केले. चित्रपटातील ‘यमुना’ आणि ‘चंद्राक्का’ या दोन मुख्य भूमिकांसाठी त्यांनी अनुक्रमे अभिनेत्री कल्याणी मुळे आणि छाया कदम यांची निवड केली. या दोघींबरोबर चर्चा, कार्यशाळा, जे.जे. कला महाविद्यालयात न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या दोघी जणींशी प्रत्यक्ष भेट, संवाद, जे. जे. कला महाविद्यालयात या विषयावरील सुरू असलेले काम कल्याणी आणि छाया यांना दाखविण्यात आले. या सगळ्याची चित्रपटातील त्या भूमिका साकारण्यासाठी दोघींनाही मदत झाली. परिनिरीक्षण मंडळाकडून पहिल्यांदा हा चित्रपट नाकारण्यात आला होता. मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी चित्रपटासाठी पंधरा जणांची समिती स्थापन केली. अभिनेत्री विद्या बालनही त्या समितीत होत्या. सर्वानी चित्रपट पाहिला आणि अखेर तो संमत झाला. चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळाले असून आता तो येत्या २७ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\nआज सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असल्या तरीही न्यूड मॉडेलिंग हे वेगळे आणि धाडसी क्षेत्र आहे. त्यांचे हे काम चार भिंतींच्या बाहेर कोणालाही माहिती नसते. ‘न्यूड’ चित्रपटातून अशाच कणखर आणि धाडसी स्वभावाच्या स्त्रीची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न रवी जाधव यांनी केला आहे. ‘न्यूड’ हा आई आणि मुलाच्या नात्याचा चित्रपट आहे. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आई मनावर दगड ठेवून काय करू शकते याची प्रेरणादायी गाथा या चित्रपटातून सादर करण्यात आली आहे. वेगळ्या विषयांवरील चित्रपटांना मराठी प्रेक्षकांनी नेहमीच दाद आणि साथ दिली आहे. ‘न्यूड’ चित्रपटालाही तशीच साथ मिळेल आणि चित्रपट पाहून महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही बदलेल, असा विश्वास रवी जाधव यांना वाटतो.\nराष्ट्रीय नाटय़ विद्यालयाच्या (एनएसडी) पदवीधर असलेल्या कल्याणी मुळे यांच्या ‘अनसिन’ नाटकाचे एका इंग्रजी वृत्तपत्रात आलेले समीक्षण रवी जाधव यांनी वाचले होते. ‘एनएसडी’मध्ये त्यांनी केलेले काम रवी जाधव यांनी पाहिले आणि त्यांनी ‘यमुना’च्या भूमिकेसाठी त्यांना विचारणा केली. वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका असल्याने कल्याणी यांनीही ही भूमिका करण्यास होकार दिला. भूमिकेचा अभ्यास म्हणून या विषयावरील पुस्तके वाचली, माहितीपट, लघूपट पाहिले, जे. जे. कला महाविद्यालयातील त्या दोन न्यूड मॉडेल्सशी चर्चा केली आणि त्यांनी ‘यमुना’ साकारली. ‘न्यूड’ चित्रपट हा निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार या सर्वाचा एक लढा आहे. चित्रपटाने एक वेगळा अनुभव आणि काम करण्याचे समाधान कल्याणी यांना मिळाले. चित्रपटाविषयी लोकांच्या मनात ज्या काही शंका-कुशंका आहेत त्याचे आता निराकरण होणार आहे. हा दर्जेदार आणि कलात्मकतेने केलेला चित्रपट असल्याचे कल्याणी मुळे यांना वाटते.\nया चित्रपटात ‘चंद्राक्का’ची भूमिका अभिनेत्री छाया कदम करत आहेत. आयुष्यात अनेक चांगले-वाईट अनुभव या ‘चंद्राक्का’नी घेतले आहेत. आजच्या जगात वावरताना ‘अरे ला कारे’ करूनच जगावे लागते हे अनुभवातून आलेले शहाणपण ‘चंद्राक्का’ला आहे. ‘चंद्राक्का’ न्यूड मॉडेलिंग करणारी असून सुरुवातीला हे काम ती अनिच्छेने करत असते, पण एका क्षणी त्या विद्यार्थ्यांसाठी आपण देव आहोत आणि बाहेरच्या जगापेक्षा महाविद्यालयात सुरक्षित आहोत, याची जाणीव तिला होते. छाया कदम यांनी ‘फॅण्ड्री’ चित्रपटात ‘जब्या’च्या आईची भूमिका केली होती. ती भूमिका पाहून रवी जाधव यांनी ‘चंद्राक्का’च्या भूमिकेसाठी त्यांना विचारले आणि एक आव्हानात्मक भूमिका करण्याची संधी मिळाल्यामुळे छाया यांनी भूमिका स्वीकारली. हा चित्रपट म्हणजे स्त्रीशक्तीचा आविष्कार आहे. घराबाहेर पडल्यानंतर तिच्याबाबतीत जे काही घडते त्याला ती धाडसाने तोंड देते. चित्रपटाने एक वेगळा अनुभव दिल्याचे छाया कदम सांगतात.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 जगण्यातल्या गुंत्यांचा चकवा\n2 निखळपणा जपणारा दीर्घांक\n3 आणखी एका गर्लफ्रेंडला जॉन सीनाचा रामराम\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/drug-peddler-baby-patankars-asset-1095154/", "date_download": "2020-09-22T20:25:47Z", "digest": "sha1:YKFJ6LYWBSK6NAGHATGQIPS5BTPTN5GD", "length": 14337, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "करोडपती ‘ड्रगमाफिया’ बेबी.. | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\n‘म्याव-म्याव’ म्हणून परिचित असलेले मेफ्रेडॉन हे ‘नारकोटिक्स ड्रग्ज अ‍ॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्या’अंतर्गत आणण्यास फेब्रुवारी २०१५ मध्ये मंजुरी मिळाली आणि मुंबई पोलीस ‘बेबी’च्या मागावर निघाले.\n‘म्याव-म्याव’ म्हणून परिचित असलेले मेफ्रेडॉन हे ‘नारकोटिक्स ड्रग्ज अ‍ॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्या’अंतर्गत आणण्यास फेब्रुवारी २०१५ मध्ये मंजुरी मिळाली आणि मुंबई पोलीस ‘बेबी’च्या मागावर निघाले. मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल धर्मराज काळोखेनेही जबानीत ‘बेबी’चे नाव घेतल्यानंतर पोलीस अधिकच सक्रिय झाले आणि दीड महिना गुंगारा देणाऱ्या बेबीला अटक करून वरळीतल्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीतील दूधविक्रेती ते ‘ड्रगमाफिया’ असा विचित्र प्रवास करणाऱ्या बेबीचे ३० वर्षांचे साम्राज्य उद्ध्वस्त झाले.\nअमली पदार्थ तस्कर बेबी पाटणकरला अटक\nशशिकला ऊर्फ बेबी रमेश पाटणकर, पूर्वाश्रमीची शशिकला माजगावकर १९८५ पर्यंत दुधाच्या बाटल्या विकत असे. दुधापेक्षा अमली पदार्थाच्या विक्रीतून अधिक पैसे मिळतात, असे लक्षात येताच बेबीने मुंबईल्या महाविद्यालयांबाहेर गांजा, हशीष विक्रीचा धंदा सुरू केला व त्यात चांगलाच जम बसवला. राजस्थानमधील भवानी मंडी ते मध्य प्रदेशातील रतलाममधून ती ब्राऊन शुगर आणू लागली. याच काळात कॉन्स्टेबल काळोखे तिला भेटला आणि अमली पदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा वापर ती करू लागली. बेबीसाठी काळोखे पोलिसांच्या गाडीतूनही अमली पदार्थाची वाहतूक करू लागला.\n२००२ पर्यंत ड्रगमाफिया म्हणून वावरणारी बेबी त्यानंतर पोलिसांची खबरी बनली. राजस्थान, मध्य प्रदेशातून आणलेल्या ब्राऊन शुगरमध्ये स्वत:च भेसळ करून तो माल बनावट असल्याचे भासवत असे. हा माल परत करण्याच्या बहाण्याने तिने पोलिसांना अनेक ड्रगपुरवठादार पकडून दिल्यामुळे ती एका हायप्रोफाइल चकमकफेम अधिकाऱ्याची खास खबरी बनली. त्यामुळे पोलिसांमध्येही तिचा बोलबाला होता. याच जोरावर तिची दोन्ही मुले, सतीश आणि गिरीश तसेच मुलगी, सून असा सारा परिवारच अमली पदार्थाच्या धंद्यात स्थिरावला.\nयाच धंद्यामुळे नवरा रमेश पाटणकर याच्याशी न पटल्याने वेगळी झालेली बेबी सिद्धार्थनगरातच उंचावर एका टोकाला झोपडी विकत घेऊन राहू लागली. गेल्या काही वर्षांत ‘म्याव-म्याव’चे प्रस्थ वाढल्याने बेबीने पुन्हा त्याकडे मोर्चा वळविला. काळोखेकडे सापडलेले १३२ किलो म्याव-म्याव बेबीनेच त्याला ठेवायला दिले होते. खरे तर काळोखे डोईजड झाल्यामुळे त्याची सुपारीही बेबीनेच दिल्याची पोलिसांना ठाम खात्री आहे. काही वर्षांपूर्वी उपअधीक्षक ढवळे यांनाही तिने अशाच पद्धतीने टीप देऊन पकडून दिले होते.\nया धंद्यातून बेबीने बख्खळ कमाई केली. वरळीतील सिद्धार्थनगरात १० झोपडय़ा, गोराई बीच येथे बंगला, लोणावळ्यात बंगला, पुण्यात कोरेगाव पार्क येथील आलिशान गृहसंकुलात एक मजला, वाइन शॉप, तीन बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ४० लाख रुपये, कोकणात घरे, आलिशान गाडय़ा अशी माया गोळा केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 लोकलमधील जादा प्रवाशांबाबत उच्च न्यायालयाचा सवाल\n2 चित्रपटात रेल्वेप्रतिमा वापरण्यासाठी रॉयल्टी\n3 विकास आराखडय़ातील चुकांबाबत मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ek-pathik.blogspot.com/2011/08/", "date_download": "2020-09-22T19:56:44Z", "digest": "sha1:KMTZZNEMXHDGYHOHW3RTUMUJJCLS4IJO", "length": 41556, "nlines": 94, "source_domain": "ek-pathik.blogspot.com", "title": "एक पथिक: ऑगस्ट 2011", "raw_content": "\nका मी फिर्याद करू सुखाची सावली कमी व दुखाचे उन अधिक आहे\nका मी फिर्याद करू रस्त्यात फुले कमी व काटे अधिक आहेत.\nमला सतत चालत जावे लागणार आहे , कारण मी \"एक पथिक \" आहे.\nमंगळवार, ३० ऑगस्ट, २०११\nबरेच दिवस झाले काही लिहिले गेले नाही ब्लोग वर. सारखे काम , काम आणि फक्त कामच थोडा फार वेळ उरला असेल तर तो वाचन करण्यात आणि समाचार मध्ये अन्ना हजारे यांना पाहण्यात जातो. आज शाळा चार तास लवकर सुटली, तर बराच वेळ मिळाला इथे लिहिण्यासाठी. वाटले थोडे फार लिहावे येथे. हल्ली सुरत मध्ये वाहन चालकावर फारच कडक पद्धतीने शिक्षा केली जात आहे. हेल्मेट नसेल तर दंड, फारच गतीने वाहन चालवत असेल तर, रोंग साईट वर पार्किंग केली असेल तर दंड, येथे तुम्ही म्हणाल कि यात काय नवे हे तर प्रत्येक मेट्रो सिटी मध्ये आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच कि आता पर्यंत वाहन चालकावर सक्तीने नियम नव्हते लावले गेले. आता तर तुम्ही जरी दोन मिनिटा साठी वाहन रोंग साईट वर लावली म्हणजे झाले ....समजून घ्यायचे कि खिश्यातून एक महात्मा गांधी ची नोट गेली. सध्या ट्राफिक शाखेतील सर्व पोलिसांना एक फ़िक्ष टार्गेट देण्यात आला आहे कि अमुक दंडाची रक्कम जमा व्हायलाच हवी, नाही तर बदली किवा इतर कार्यवाही साठी तयार असावे. मग गम्मत अशी झाली आहे कि जे ट्राफिक नियंत्रक आहेत ते सकाळी १० ची ड्युटी असतांनाही सकाळी ६.३० ला किवा ७ वाजेला त्यांच्या गणवेशात सज्ज होवून रोडवर दिसायला लागतात. आणि मग तेच वसुलीचे रामायण चालू होते. चांगलेच कलेक्शन करून घेतात ते. पण त्यात मात्र ओटो रिक्षा चालकांना चांगलाच त्रास होतो. पहाटे पहाटे गच्च रिक्षा भरून ते स्टेशन कडे निघालेले असतात.साहजिकच पणे जास्त प्रवासी असल्या कारणाने ते रोडवर उभे असलेल्या पोलिसाची नजर चुकवून वाट काढण्याचा प्रयत्न करतात. नजर चुकवून निघून गेले तर चालकांचे गुड लक नाही तर बेड लकच समजावे .कधी कधी पाठलाग पण करतात. अमुक वेळेस तर तुमच्या कडे सर्व काही असतांना पण काही न काही कारण काढून पैसे वसूल करतीलच. त्या पोलीस अधिकार्यांना त्यांचे वरील अधिकारी टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्रास देतात तर ते त्रस्त पोलीस वाहन चालकांना एक प्रकारचा त्रास देतात. पुष्कळ वेळा या डोकेदुखी मूळे मला देखील शाळेत पोहचायला उशीर होतो त्यामुळे कधी कधी प्रिन्सिपल ची कट कट ऐकावी लागते.आज देखील ऑटो रिक्षा चालकाला एका पोलिसाने अडविल्याने निव्वड अर्धा ते पौन तास घरी येण्यास उशीर झाला.मला त्या दोघांवर फार राग आला होता, पण काय करणार रोज असाच नित्यक्रम चालणार असल्यास हे तर प्रत्येक मेट्रो सिटी मध्ये आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच कि आता पर्यंत वाहन चालकावर सक्तीने नियम नव्हते लावले गेले. आता तर तुम्ही जरी दोन मिनिटा साठी वाहन रोंग साईट वर लावली म्हणजे झाले ....समजून घ्यायचे कि खिश्यातून एक महात्मा गांधी ची नोट गेली. सध्या ट्राफिक शाखेतील सर्व पोलिसांना एक फ़िक्ष टार्गेट देण्यात आला आहे कि अमुक दंडाची रक्कम जमा व्हायलाच हवी, नाही तर बदली किवा इतर कार्यवाही साठी तयार असावे. मग गम्मत अशी झाली आहे कि जे ट्राफिक नियंत्रक आहेत ते सकाळी १० ची ड्युटी असतांनाही सकाळी ६.३० ला किवा ७ वाजेला त्यांच्या गणवेशात सज्ज होवून रोडवर दिसायला लागतात. आणि मग तेच वसुलीचे रामायण चालू होते. चांगलेच कलेक्शन करून घेतात ते. पण त्यात मात्र ओटो रिक्षा चालकांना चांगलाच त्रास होतो. पहाटे पहाटे गच्च रिक्षा भरून ते स्टेशन कडे निघालेले असतात.साहजिकच पणे जास्त प्रवासी असल्या कारणाने ते रोडवर उभे असलेल्या पोलिसाची नजर चुकवून वाट काढण्याचा प्रयत्न करतात. नजर चुकवून निघून गेले तर चालकांचे गुड लक नाही तर बेड लकच समजावे .कधी कधी पाठलाग पण करतात. अमुक वेळेस तर तुमच्या कडे सर्व काही असतांना पण काही न काही कारण काढून पैसे वसूल करतीलच. त्या पोलीस अधिकार्यांना त्यांचे वरील अधिकारी टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्रास देतात तर ते त्रस्त पोलीस वाहन चालकांना एक प्रकारचा त्रास देतात. पुष्कळ वेळा या डोकेदुखी मूळे मला देखील शाळेत पोहचायला उशीर होतो त्यामुळे कधी कधी प्रिन्सिपल ची कट कट ऐकावी लागते.आज देखील ऑटो रिक्षा चालकाला एका पोलिसाने अडविल्याने निव्वड अर्धा ते पौन तास घरी येण्यास उशीर झाला.मला त्या दोघांवर फार राग आला होता, पण काय करणार रोज असाच नित्यक्रम चालणार असल्यास इथे ऑटो रिक्षा चालक त्या वाहने नियंत्रण करणाऱ्या पोलिसाला \"मामा\" म्हणून संबोधित करतात. पुढे चालक जवळ जर एखादा प्रवासी बसलेला असेल तर चालक त्याला थोड्या वेळा साठी उतरून देतील आणि म्हणतील \"आगे मामा खडा है , थोडा पैदल चल के उधार के साईट पे निकल , मै मामा को झांसा देके आता हु.\" म्हणजे असेच काही तरी म्हणतील कि जे एकल्या वर हसू येणार. ट्राफिक स्पोट वर कधी कधी फार पाहण्यालायक दृश्य निर्माण होते. इकडे सारखी वाहनाची गर्दी असते. होर्न वर होर्न वाजून चालक नुसते गोंगाट करत असतात आणि दुसर्या बाजूला रोडच्या एखाद्या कडेला किवा केबिन मध्ये चालक कडून दंडाची रक्कमेच्या नावाने पैसे मोजले जात असतात. अमुक वेळेस गाई म्हशीची रोडवर गर्दी झाल्याने ट्राफिक समस्या निर्माण होते, ती समस्या सोडविण्या साठी पोलिसांना त्यांचा मेन स्पोट सोडून गाई म्हशीच्या मागे हाकलण्यासाठी काठी घेवून पडावे लागते. आणि एकी कडे वाहन चालकांची चांगलीच आरडा ओरड सुरु होते. तेव्हा त्या पोलिसांवर हसू येते. आठवड्यातून दोन तीन दा तर या प्रकारचे दृश्य हमखास पहावयास मिळतात. काही लोक नुसती गम्मत पहावयास मिळेल म्हणून मेन रोडवर जावून विड्या ओढत त्या पोलिसावर आणि येणाऱ्या जाणार्या चालकावर दृष्टी फेकत असतात. पण मात्र अमुक वेळेस ते देखील सहन करतात. जास्तच जर गर्दी झाली तर मात्र बिचारे फटके खात असताना आढळून येतात.\nद्वारा पोस्ट केलेले Jitendra Indave येथे १०:१६ म.उ. 2 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, १४ ऑगस्ट, २०११\nप्रेम शब्दाचा शोर्ट कट\nआज माहिती तंत्र ज्ञानाच्या प्रगतीमुळे जग फार वेगाने पुढे धावत आहे. प्रत्येक गोष्टी साठी कोणता न कोणता संक्षिप्त मार्ग आहे. कि ज्याच्या उपयोगाने मोठी गोष्ट अगदी थोडक्यात सांगून उरकवता येते. कारण वेळ नाही लोकाकडे. जो तो ज्याच्या त्याच्या कामात मग्न आहे, आणि कामाची ती गोष्ट पण त्याला कोणता न कोणता शोर्ट कट वापरून लवकर पूर्ण करून घ्यावयाची आहे.\nत्यात प्रेम देखील हे सुटलेले नाही. आजच्या तरुण पेढीचे प्रेम थोडे टेक्निकल म्हणावे लागेल. कारण पूर्वी जर कोणी आपले प्रेम एखाद्या व्यक्ती साठी व्यक्त करत असेल तर, त्या वर मोठी, एखादी मनाला आणि हृदयाला भेदणारी कवितेचे निर्मिती होत असे. पण आज तसे आढडून येत नाही. कारण आज माहिती तंत्रज्ञानामुळे सर्वत्र शोर्ट कट चे भूत माजले आहे. जर प्रियकराला फक्त \"आय लव यु \" सारखे शब्द जरी सांगायचे असतील तरी ते तो फक्त \"१ ४ ३ \" असे तीन संख्यांचा उपयोग करून दर्शवित असतो. मुश्किलीने एखादी व्यक्ती कागदावर मनाचे व हृदयातील मोती प्रियकर साठी अंकित करत असेल. आज \" १ ४ ३\" चा वापर \"माझे तुझ्या वर प्रेम आहे.\" या गोड शब्द ऐवजी शोर्ट कट (पर्याय) म्हणून केला जातो. जे वात्सल्य , प्रेम आणि समर्पणाची भावना \"माझे तुझ्या वर प्रेम आहे.\" किवा \"मी तुला प्रेम करतो \" या शब्दात दिसते ती त्या तीन अंकामध्ये दिसून येत नाही.\nया \"१ ४ ३\" मुळे प्रेम विषयी तरुणे व तरुणीच्या मानसिकतेमध्ये बदल झाल्याचे दिसून येते. जसे आपण रोज नवीन आहार घेत असतो , किवा शॉपिंग मोल मध्ये जावून नव्या वस्तू खरेदी करतो तशी आजची पिढी प्रेम करत असते. त्यांचा ग्रूप पण मोठा असतो. फेसबुक चार असतील, ओर्कुट वर दोन असतील, इतर डेटिंग साईट वर आणखी दोन तीन परिचयाची व्यक्ती असतील....मग काय तेच \"१ ४ ३ \" ज्याला आधुनिक जगाने \"डेटिंग\" सारखा शब्द देखील दिला आहे. डेटिंग म्हणजे काय तेच, वस्तू आवडली तर घ्या नाही तर पैसे परत. डेटिंग म्हणजे \"प्रेमाचे शोर्ट कट\" जर म्हटले तरी त्याला अतिशयोक्ती नाही. एक सार्वत्रिक सत्य आहे कि मन हे भोवऱ्या सारखे असते. ते कधी एका जागेवर नसते. या डेटिंग सारख्या प्रथे मुळे त्याला अधिकच चालना मिळाली आहे.\n हल्ली तर एस एम एस सारख्या सुविधेचा वापर करून सुद्धा लोक प्रेमाचा पंचनामा करायला लागले आहेत. फक्त एका वाक्यात विचारले जाते. \"are you interested in me \" किवा \"Do you like me \" . बस समोरून लगेच उत्तर मिळते. \"No, sorry\"किवा \"Yeah My pleasure\" फटक्यात प्रेमाची देवाण घेवाण होते. मग कसली कविता नि कसल्या चारोळ्या My pleasure\" फटक्यात प्रेमाची देवाण घेवाण होते. मग कसली कविता नि कसल्या चारोळ्या सर्व काही एकदम फटक्यात...आहे ना कमाल \nतो दिवस दूर नाही जेव्हा लोक फोन वर किवा इंटरनेट च्या माध्येमाने लग्न पण करतील आणि घटस्फोट पण होतील. प्रेम विषयीच्या गजल , चारोळ्या , शायरी. ग्रंथ हे फक्त साहित्यातच शिल्लक राहील. सर्वत्र एकच सूत्र दिसेल. \"वापरा शोट कट आणि मिळवा परिणाम फटाफट\"\nद्वारा पोस्ट केलेले Jitendra Indave येथे १:४९ म.उ. 2 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: इन्टरनेट वर प्रेम, प्रेम\nबुधवार, १० ऑगस्ट, २०११\nइंटरनेट विश्वात माझे पहिले पाऊल...\nत्या वेळेस मी आई टी आई मध्ये शिक्षण पूर्ण करून नुकताच बाहेर पडलो होतो. तसे तर आई टी आई मध्ये इंटरनेट चा \"इ\" देखील आम्हास शिकवला नव्हता. शिवाय घरी computer नव्हते किवा मित्राकडे देखील कोणत्याही प्रकारची इंटरनेट साठी सोय नव्हती. फक्त कॉम्पुटर चे प्रमाणपत्र हातात घेवून जोब साठी बाहेर हिंडत होतो. सुदैवाने दोन तीन ठिकाणी जोबच्या ऑफर्स आल्यात. अगदी नटून सजून, सुसज्ज होऊन प्रमाणपत्राची फाईल हातात घेवून मोठ्या उत्साहाने interview च्या ठिकाणी गेलो. अगोदर पासूनच वीसेक मुले मुली रांगेत बसलेले होते. स्वाभाविकच पणे मी पण रांगेत बसलो. आजू बाजूला बसलेले काही उमेदवारांचे मी प्रमाणपत्र पाहिले आणि त्यांचा पूर्ण bio-data वाचला. मी थक्क झालो. त्यांचे प्रमाणपत्र पाहून. मनातच विचार करू लागलो. यांच्या समोर तर माझी लायकात तर शून्य आहे. नोकरी जर मिळवतील तर ती हेच लोक, माझा तर interview साठी क्रमांक पण येणार नाही. मी थोडा उदास मनाने उभा झालो आणि सरळ बाहेर वाट धरली. पण चालता चालता मन स्वतःला धिक्कारात होते कि \"तू स्वतःला युद्ध मैदानात उतरण्या अगोदरच हरवले. तू स्वतः तुझा पराभव करत आहे. तर बाहेरचे का नाही करणार \" आणि परत हकारात्मक विचारासह interview च्या ठिकाणी आलो. मला आत बोलावले गेले. पहिलाच प्रश्नाचा मारा करण्यात आला कि तुम्हाला इ मैल पाठवता येतो का \" आणि परत हकारात्मक विचारासह interview च्या ठिकाणी आलो. मला आत बोलावले गेले. पहिलाच प्रश्नाचा मारा करण्यात आला कि तुम्हाला इ मैल पाठवता येतो का मी आई टी आई मध्ये असतांना मेल express ने प्रवास करायचो त्यामुळे फक्त तो मेल एक्ष्प्रेस्स वाला \" मेल\" लक्ष्यात होता. मी प्रत्युत्तर म्हणून नकार मध्ये मान हलवली. प्रथम प्रश्नांचे उत्तर मी देवू शकला नाही त्यामुळे त्यांनी दुसरा प्रश्न विचारलाच नाही. फक्त दोन शब्द बोलले ते , \"आम्ही सांगू लवकरच \", आणि मी बाहेर. मी समझलो कि ते परत लवकर काही सांगणार नव्हते.\nद्वारा पोस्ट केलेले Jitendra Indave येथे ७:०७ म.उ. 1 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अनुभव, इन्टरनेट, प्रसंग\nशनिवार, ६ ऑगस्ट, २०११\nआज पासून सुमारे दहा वर्षा पूर्वीची गोष्ट. तेव्हा मी आय टी आय अंकलेश्वर येथे शिकत होतो. रोजच रेल्वेने सुरत पासून तर अंकलेश्वर चा प्रवास करायचो. तसा मला रोज सकाळी लवकर उठायचं म्हणजे फारच मोटा त्रास वाटायचे , मी आळसी होतो. तरी आई पाच वाजता उठून सारखी \"उठ उठ लवकर उठ ......गाडी चुकणार तू आज ...उठ लवकर \" शब्द कानावर टाकत असे. शेवटी मला उठावे लागायचे. आणि मग घाई घाई ने मी तयार होत असे. फारच कठीण दिवस होते. कोठल्याही प्रकारचा ब्रेकफास्ट न घेता धावत रेल्वे स्टेशनावर पोहोचायचो. आणि पाच वाजे पर्यंत कुठले हि जेवण न घेता रेल्वेने परतायचो. कधी कधी मित्रांनी जर होस्टेल मध्ये बनवले असेल तर त्यांच्या आग्रहावर जावून जेवणाचा आस्वाद घ्यायचो पण ते कधी कधी होते..कारण मला रोज रोज त्यांच्या आग्रहावर जावून त्यांच्या बरोबर होस्टेल वर जेवण करणे बरोबर वाटत नव्हते. कदाचित मला फार शरम वाटत असे. असाच रुटीन चालला होता.\nएके दिवशी , मी रोजच्या नियम प्रमाणे आय टी आय ला जाण्यास निघालो. ट्रेन आली बसलो. तीन तास पसार झाले , माझे स्टेशन आले आणि मी उतरलो. प्लेटफोर्म कडे निघालो. अचानक एक व्यक्ती माझ्याकडे धावत आला आणि उदगारला, \"ला भाई कल के बाकी पैसे दे दे पेपर ले के तू तो गायब हि हो गये हा \" त्याचे हे बोलणे ऐकून मी तर अवाकच झालो. मला कळत नव्हते तो कसले पैसे मागत आहे. मी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याला सोप्या भाषेत सांगितले कि तो जी व्यक्ती मला समजत आहे ती व्यक्ती मी नाही. तो कोणी दुसरा आहे आणि मी दुसरा. पण तो काही माझी गोष्ट स्वीकारायला तयार नव्हता. त्याच्या चेहरा वर संतापाचे भाव मी वाचू शकत होतो. मी घाबरलो आणि शेवटी त्याला पंधरा रुपये दिले आणि तेथून निघालो. चालत असतांना मला सारखा विचार येत होता कि खरच दुसरा व्यक्ती आहे का या ठिकाणी जो माझ्या सारखा दिसत असेल \" त्याचे हे बोलणे ऐकून मी तर अवाकच झालो. मला कळत नव्हते तो कसले पैसे मागत आहे. मी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याला सोप्या भाषेत सांगितले कि तो जी व्यक्ती मला समजत आहे ती व्यक्ती मी नाही. तो कोणी दुसरा आहे आणि मी दुसरा. पण तो काही माझी गोष्ट स्वीकारायला तयार नव्हता. त्याच्या चेहरा वर संतापाचे भाव मी वाचू शकत होतो. मी घाबरलो आणि शेवटी त्याला पंधरा रुपये दिले आणि तेथून निघालो. चालत असतांना मला सारखा विचार येत होता कि खरच दुसरा व्यक्ती आहे का या ठिकाणी जो माझ्या सारखा दिसत असेल पण उत्तर कोण देणार पण उत्तर कोण देणार डोक्याला दोन्ही हात्तानी खाजत आय टी आय मध्ये आलो. मित्रांना हि घटना सांगितली. पण मला अपेक्षा नव्हती तसा प्रतिसाद त्यांचा कडून मिळाला हि गोष्ट ऐकल्यानंतर सर्व माझ्यावर हसू लागले, आणि म्हणाले कि \"तुला त्या माणसाने चांगलाच बनवला. पैसे हि घेवून गेला तो वेडा..\" तेव्हा मला स्वतःवर थोडा फार संताप आला कि मी का बरे त्या माणसाला पैसे देवून टाकले \nतो दिवस संपला घरी आलो आणि जेवण न करता शांततेने जावून झोपलो. दुसरा दिवस उगवला. परत घाई घाईत स्टेशनवर पोहचलो. ट्रेन आली ...... सुखरूप अंकलेश्वर स्टेशन वर आलो. तेव्हा परत आजू बाजू ला मी त्या काल मिळालेल्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो काही दृष्टीस पडला नाही. मला वाटले मित्र जे काल बोलले ते खरे होते. चालत चालत पाच मिनिटे झाली असतील, एस टी स्टेन्ड जवळून पसार होत होतो. स्टेन्ड वरच सारखी गर्दी जमलेली दिसली. कदाचित एखादी घटना घडली असेल. मी जवळ न जाता दुरूनच पाहत होतो. एक इसम जवळ आला आणि म्हणाला \"क्या यार क्या हो राहा था वहा पे कूच पता चला क्या और येह क्या तू दो मिनिट मी कपडे बदल के भी आ गया हा और येह क्या तू दो मिनिट मी कपडे बदल के भी आ गया हा \" तर हे शब्द एकूण तर माझ्या डोक्यातील सर्व तंतू हलले ...स्वतःलाच विचारले काय म्हणतो आहे हा इसम \" तर हे शब्द एकूण तर माझ्या डोक्यातील सर्व तंतू हलले ...स्वतःलाच विचारले काय म्हणतो आहे हा इसम तेथे मी कोणते हि उत्तर न देता सरळ आई टी आई कडे वात धरली. ती घटना देखील मी मित्रांना सांगितली नाही. कारण मला वाटलेच की ते काल प्रमाणेच माझी मस्करी करतील आणि हसतील.दिवस संपला घरी परतलो. आणि जेवण न करता झोपलो. पण एक विचार जो माझ्या डोक्यात सतत येत होता कि खरोखर तिथे एखादा व्यक्ती आहे जो माझ्या सारखा दिसत असेल तेथे मी कोणते हि उत्तर न देता सरळ आई टी आई कडे वात धरली. ती घटना देखील मी मित्रांना सांगितली नाही. कारण मला वाटलेच की ते काल प्रमाणेच माझी मस्करी करतील आणि हसतील.दिवस संपला घरी परतलो. आणि जेवण न करता झोपलो. पण एक विचार जो माझ्या डोक्यात सतत येत होता कि खरोखर तिथे एखादा व्यक्ती आहे जो माझ्या सारखा दिसत असेल मी तेथे आई टी आई मध्ये शिक्षण पूर्ण केले पण शेवट पर्यंत त्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले नाही. फक्त तो विचार डोक्यात प्रश्न्याच्या स्वरुपात राहिला कि \"खरोखर तिथे आहे कोणी माझ्या सारखा मी तेथे आई टी आई मध्ये शिक्षण पूर्ण केले पण शेवट पर्यंत त्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले नाही. फक्त तो विचार डोक्यात प्रश्न्याच्या स्वरुपात राहिला कि \"खरोखर तिथे आहे कोणी माझ्या सारखा आणि जर असेल तर, कोण असेल तो आणि जर असेल तर, कोण असेल तो \nद्वारा पोस्ट केलेले Jitendra Indave येथे ५:३५ म.उ. 4 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११\nतर चला परत वास्तविक जगाकडे.\nआज तारीख ५ ऑगस्ट २०११ वार शुक्रवार सकाळ ची वेळ. सहज फिरता फिरता माध्यमिक विभागात गेलो. स्टाफ रूम मधे शिरलो . पाहतो तर काय आमचा प्यून जो बिचारा दोन तीन दिवसा पासून चा फेसबुक वियोग मध्ये कोरड़ा झाला होता. तो समोरच्या कंप्यूटर वर यु एस बी डिवाइस लावून फेसबुक सर्फ़ करत होता. आणि त्याच्या मुखावर अमूल्य हास्य होते. तो फारच प्रसन्न मुद्रेत असल्याचे दिसत होता . माझ्याकडे तेव्हा त्याने जास्त लक्ष देण्याची तस्दी पण घेतली नाही. तरी मी मागे एक खुर्ची वर जावून बसलो व एक शिक्षक बरोबर चर्चा करू लागलो. जवळ पास अर्धा तास झाला पण तो फेसबुक वरील व्यक्ति न इकडे पाहतो न तिकडे . सारखे कंप्यूटर स्क्रीन वर लक्ष ... टेबला वर कोफ़ी चा कप भरून ठेवलेला आहे पण त्याचे फेसबुक शिवाय कोठे ही लक्ष नाही एवढा तो त्याच्यात मग्न आहे.\nअजून पाच मिनिटे पसार झाली असतील तेवढ्यात पावर गेली. तेव्हा जणू काही मोठे संकट त्या प्यून वर कोसळले असावे असा चेहरा त्याचा झाला . परत तीच उदासी , आणि गंभीर मनःस्थिती त्याची झाली. मला कळत नव्हते त्याची मानसिकता कशी असेल फेसबुक साठी तसे जर खोल वर विचार केला तर हा प्रश्न खरोखर गंभीर आहे. चिंतेचा विषय आहे. आजची तरुण पिढी या सोसीअल नेट्वर्किंग च्या नादात पडून वास्तविक जीवनात जगण्याचा आनंद गमावतात व त्या काल्पनिक जगाला वास्तविक जग समजून घेतात. अशीच गत या प्यून ची झाली आहे. दोन दिवसा पूर्वी त्याला मी फक्त दोन तीन दिवस वाट पाहण्यास सांगितले , पण तो काही थांबला नाही आणि नवीन इंटरनेट कनेक्शन घेवून फेसबुक वर जावून परत चिकटला. कुठे चालले आहे आज जग तसे जर खोल वर विचार केला तर हा प्रश्न खरोखर गंभीर आहे. चिंतेचा विषय आहे. आजची तरुण पिढी या सोसीअल नेट्वर्किंग च्या नादात पडून वास्तविक जीवनात जगण्याचा आनंद गमावतात व त्या काल्पनिक जगाला वास्तविक जग समजून घेतात. अशीच गत या प्यून ची झाली आहे. दोन दिवसा पूर्वी त्याला मी फक्त दोन तीन दिवस वाट पाहण्यास सांगितले , पण तो काही थांबला नाही आणि नवीन इंटरनेट कनेक्शन घेवून फेसबुक वर जावून परत चिकटला. कुठे चालले आहे आज जग वास्तविक जीवनाचा आस्वाद सोडून काल्पनिक जगाकडे वास्तविक जीवनाचा आस्वाद सोडून काल्पनिक जगाकडे मनुष्याने तंत्र ज्ञानाचा पाया टाकला , संशोधन केले ते प्रगती साठी. मनुष्याच्या विकास साठी, फायद्यासाठी ..पण तुम्हास वाटते खरोखर आपण फायदा करून घेत आहोत या गोष्टी पासून मनुष्याने तंत्र ज्ञानाचा पाया टाकला , संशोधन केले ते प्रगती साठी. मनुष्याच्या विकास साठी, फायद्यासाठी ..पण तुम्हास वाटते खरोखर आपण फायदा करून घेत आहोत या गोष्टी पासून मित्रांनो , जागे व्हा , अजून वेळ गेलेली नाही. पहा जरा आजू बाजूला या फेसबुक च्या नांदात तुम्ही वास्तविक जीवनातून तुमचे मित्र , स्नेही वगेरे तर नाही गमावत आहात ना \nद्वारा पोस्ट केलेले Jitendra Indave येथे ५:५४ म.उ. 2 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २ ऑगस्ट, २०११\nफेसबुक ....फेसबुक .......फेसबुक .........\nजिकडे पाहिले तिकडे एकच गम्मत दिसते ती गम्मत म्हणजे फेसबुक. हल्ली लोकांचे जीवन धोरण बदलले आहे. लहान मोठे सर्वांच्या हातात मोबाईल दिसतो. जिकडे तिकडे फेसबुक ची माया कामावर, जेवतांना , खेळतांना , छोटे से लहान काम का असे ना \"लगेच सामुरून उत्तर मिळते फेसबुक वर भेट आपण चर्चा करू \" काय चाललंय हे वाटते मनुष्याच नियंत्रण फेसबुक च्या हातात गेले आहे. कामावर एक प्यून आहे. बरेच दिवसा पासून त्याच्या मोबाईल वर फेसबुक उघडत नाही. बिचारा सारखा चिंता करतोय. खाण्या पिण्या कडे पण लक्ष देत नाही मला तर आश्चर्याच वाटते . मगाशी माझ्या कडे येवून हळूच बोलला यार हे फेसबुक वाले आणि आपल्या सरकार मध्ये काही फरक नाही . मी विचारले का बरे वाटते मनुष्याच नियंत्रण फेसबुक च्या हातात गेले आहे. कामावर एक प्यून आहे. बरेच दिवसा पासून त्याच्या मोबाईल वर फेसबुक उघडत नाही. बिचारा सारखा चिंता करतोय. खाण्या पिण्या कडे पण लक्ष देत नाही मला तर आश्चर्याच वाटते . मगाशी माझ्या कडे येवून हळूच बोलला यार हे फेसबुक वाले आणि आपल्या सरकार मध्ये काही फरक नाही . मी विचारले का बरे तू असे को बोलतो तू असे को बोलतो तर त्याने मला फेसबुक उघडत नाही म्हणून ही हकीकत सांगितली. मला तर फारच हसू आले कि हा माणूस , त्याच्या फोन वर फेसबुक बंद आहे तर किती तळमळत आहे. मला त्याचा फेसबुक वियोग पहिला जात नव्हता. अर्थात हसू हि फार येत होते आणि नवल पण वाटत होते. पण मी करणार तरी काय या केस मध्ये तर त्याने मला फेसबुक उघडत नाही म्हणून ही हकीकत सांगितली. मला तर फारच हसू आले कि हा माणूस , त्याच्या फोन वर फेसबुक बंद आहे तर किती तळमळत आहे. मला त्याचा फेसबुक वियोग पहिला जात नव्हता. अर्थात हसू हि फार येत होते आणि नवल पण वाटत होते. पण मी करणार तरी काय या केस मध्ये त्याला अजून तीन चार दिवस वाट पाहण्याचे आश्वासन दिले आहे. पाहुया काय होते ते या दोन चार दिवसात ...\nद्वारा पोस्ट केलेले Jitendra Indave येथे ८:३४ म.उ. 1 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nआता पर्यंत एवढ्या लोकांनी वाचले\nकुण्या गावाचे पाखरू आले इथे\nआज टीचर्स डे होता. शाळेत जाण्यासाठी लवकर उठलो. आणि लवकर लवकर तयार झालो. शूज घालून दरवाज्याच्या बाहेर निघणार च होतो तोच जोराचा पाउस सुरु...\nबायको पाहिजे - भाग 2\nमागे बायको पाहिजे - भाग 1 मध्ये आपण वाचले गेल्या वर्षी मुलगी पाहण्यासाठी महाराष्ट्रात \"नंदुरबार\" जिल्ह्यात गेलो अस...\nबायको पाहिजे - भाग 1\nजुने मित्र किवा ओळख परिचयाची कोणी व्यक्ती मिळाली कि एकच प्रश्न त्यांच्या तोंडावर माझ्या साठी येतो, \"लग्न केले कि नाही\nबायको पाहिजे - भाग ३\nबायको पाहिजे - भाग 1 बायको पाहिजे - भाग 2 पासून पुढे मित्र पण सांगतात - \"यार जितु तू तुझा विजय रथ कुठ पर्यंत फिरवणा...\nडोंगर हिरवागार माय तुना डोंगर हिरवागार ............\nदोन आठवड्या पूर्वी नाशिक येथे लग्नाला जाण्याचे ठरले. मधेच सप्तशृंगी मातेचे दर्शन करावे असेही ठरले. सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्याचा हा म...\nसरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे\nस्थळ - पंचायत समिती ची कचेरी , मुलीचे वडील घाईने बाहेर येतात जे पंचायत समिती मध्ये मोठ्या पदावर आहेत . मुलाला भेटतात , सस्मित फार हौशेने...\nविजेच्या रुपाने शंखनाद झाला रवि कुठे ढगा मागे लपला गार गार मंद मंद वारा वाहिला अवनि वर, सर्वत्र, वर्षाचा इशारा झाला हिरवे हिरवे हे गवत...\nसरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे - 2\nदोन दिवसापूर्वी शिर्डी हून परतलो. तेथे हि मला ट्रेजडी पहावयास मिळाली. ते नंतर कधी. मागे \"सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे\" या वि...\nकाय हि ओन लाईन शॉपिंग \nआमच्या शाळेतील प्यून \"राजेश \" तसे त्याला आम्ही राजू म्हणून संबोधित करतो. आहे तर फार हुशार नेहमी इंटरनेट वर काही न काही R&D करत...\nपरीक्षेत कोपी कितपत योग्यं \nतीन दिवस झालेत .येथे गुजरात मध्ये दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा चाललेली आहे. कालच सायन्स एंड टेक्नोलोजी विषयाची परीक्षा होती. मला ज्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-09-22T22:10:12Z", "digest": "sha1:TZ7JF5DGQG4J2FIA4QBA54L7YMEXXVND", "length": 5038, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७०८ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७०८ मधील मृत्यू\n\"इ.स. १७०८ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nएह्रेनफ्रीड वाल्थर फॉन चिर्नहाउस\nटेकले हायमानोत पहिला, इथियोपिया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १५:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/sports/dhoni-believed-in-me-till-2011-world-cup-but-things-changed-after-my-illness-says-yuvraj-singh/206998/", "date_download": "2020-09-22T20:24:21Z", "digest": "sha1:FPFMMKKAK6QC5J36XDCSHIUXRS6VNAK7", "length": 8655, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Dhoni believed in me till 2011 world cup, but things changed after my illness says yuvraj singh", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा २०११ वर्ल्डकप होईपर्यंत धोनीचा माझ्यावर खूप विश्वास होता, पण… – युवराज\n२०११ वर्ल्डकप होईपर्यंत धोनीचा माझ्यावर खूप विश्वास होता, पण… – युवराज\n२०११ वर्ल्डकपमध्ये युवराजला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता.\nयुवराज सिंग आणि धोनी\nभारताचा माजी डावखुरा अष्टपैलू युवराज सिंगने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. युवराज मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेला एकदिवसीय विश्वचषक खेळण्याबाबत आशादायी होता. मात्र, २०१७ नंतर भारतीय संघात स्थान न मिळाल्याने युवराजला या विश्वचषकासाठी संधी मिळणे अवघडच होते. त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी याबाबत चर्चाही केली होती. अखेर २०१९ विश्वचषकासाठी संधी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला.\nधोनीशी चर्चा केल्यानंतर स्पष्टता मिळाली\nमी काही काळ भारतीय संघाच्या बाहेर होतो. त्यानंतर मी पुनरागमनही केले. त्यावेळी कर्णधार असलेल्या विराट कोहलीने मला पाठिंबा दर्शवला होता. त्याच्या पाठिंब्याशिवाय मी पुनरागमन करू शकलो नसतो. मला २०१९ एकदिवसीय विश्वचषकात खेळायला आवडले असते. मात्र, याबाबत धोनीशी चर्चा केल्यानंतर मला अधिक स्पष्टता मिळाली. धोनी त्यावेळी कर्णधार नव्हता. परंतु, निवडकर्ते विश्वचषकासाठी तुझा विचार करणार नाही असे त्याने मला सांगितले. धोनीमुळे माझ्यासमोर खरे चित्र उभे राहिले, असे युवराज म्हणाला.\nकर्णधार असताना काही निर्णय घ्यावे लागतात\n२०११ विश्वचषकापर्यंत धोनीने मला खूप पाठिंबा दिला होता असेही युवराजने सांगितले. २०११ विश्वचषकापर्यंत धोनीचा माझ्यावर खूप विश्वास होता. ‘तू माझा मुख्य खेळाडू आहेस,’ असे तो मला सांगायचा. मात्र, मी आजारपणातून परतल्यानंतर खेळ खूप बदलला होता आणि संघातही बरेच बदल झाले होते. २०१५ विश्वचषकासाठी माझी संघात का निवड झाली नाही हे सांगणे अवघड आहे. कर्णधार असताना तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि धोनीने तो घेतला, असे युवराजने नमूद केले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nपरप्रांतीयामुळे कोळी महिलांवर उपासमारीची पाळी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\nWorld Rose Day 2020: जाणून घ्या, भारतातील गुलाबांचे १३ प्रकार\nPhoto – काळाचा घाला झोपेत असतानाच कोसळली इमारत\nआरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आज मुंबईत मराठा समाज आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://agrotourismvishwa.com/jal-vishwa-agri-and-river-camp-tourism-in-tapola/", "date_download": "2020-09-22T21:50:35Z", "digest": "sha1:W7HD6THFXUFL6CLGIQNPYP4I2VSXUGPE", "length": 10094, "nlines": 117, "source_domain": "agrotourismvishwa.com", "title": "जल विश्वॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प - AgroTourismVishwa", "raw_content": "\nजल विश्वॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प\nजलविश्वॲग्रो टुरिझमअँड रिव्हर कॅम्प, तापोळा\nमहाबळेश्वरजवळचं ‘मिनी काश्मीर’ अशी तापोळा गावची ओळख आहे. एका बाजूला मोठमोठे डोंगर , दुसऱ्या बाजूला कोयनेचा विस्तीर्ण जलायशय\nआणि आजूबाजूला हिरवीगार गर्द झाडी असा निसर्गसंपन्न परिसराचा वारसा तापोळा या गावाला लाभलेला आहे. केवळ 600 लोकसंख्या असलेल्या या गावात आजमितीला जवळपास 15-16 कृषी पर्यटन केंद्र आहेत. यातील ‘जलविश्व ऍग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प ‘ हे एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे.\nजलविश्व कृषी पर्यटन दृश्य\nजलविश्व कृषी पर्यटन केंद्राविषयी –\nजलविश्वॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प या नावातच पर्यटन केंद्राचे पूर्ण वैशिष्ट्य दडलेलं आहे. कारण हे केंद्र कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. केंद्राचा परिसर व आजूबाजूचे वातावरण अतिशय रम्य व प्रसन्न आहे. एका बाजूला उंच डोंगर आणि समोरचं निळेशार कोयनेचं पाणी आणि मध्ये असणाऱ्या छोट्याशा लोकवस्तीत हे केंद्र आहे. उंच सखल जमिन व जलाशयाच्या किनाऱ्याचा पुरेपुर वापर करत निसर्गसंपन्न पर्यटन केंद्र बनवले आहे. केंद्राची रचना व बांधकाम आधुनिक पद्धतीचे आहे.\nबोटिंग आणि ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय\nया केंद्रात कृषी पर्यटनाबरोबरच जलपर्यटनाचा आनंदही लुटता येतो. तसेच या ठिकाणी फोटोग्राफीसाठीही वेगवेगळे स्पॉट आहेत. पर्यटकांना हॉलीबॉल , निशाणेबाजी, कॅरम , टेनिस यांसारख्य खेळांचा आनंद घेता यावा म्हणून सोयी केंद्रचालकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.\nतुमच्या खोलीमधून कोयना धरणाचे नयनरम्य दृश्य फक्त आमच्याकडे अनुभवा\nपर्यटकांची गरज लक्षात घेऊन या पर्यटन केंद्राचे बांधकाम करण्यात आपले आहे. फॅमिली , कपल , ग्रुपसाठी सर्व सोयींनी युक्त रूम बनवण्यात आल्या आहेत. लहानमोठ्या मिळून जवळपास 7 रूममध्ये पर्यटकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येते.\nसकाळी नाष्ट्यामध्ये पर्यटकांना पोहे मिसळ , चहा-कॉफी , आमलेट यांसारखे पदार्थ दिले जातात. तसेच जेवणामध्ये थाळी सिस्टीम आहे. पर्यटकांच्या आवडीनुसार जेवण दिले जाते. मात्र पर्यटकांना स्थानिक जेवण द्यावे याकडे केंद्रचालकांचा भर असतो. नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांसाठी जलाशयातील ताजे मासे आणून बनवून दिले जातात. त्याचबरोबर तांदुळाची बाजरीची भाकरी दिली जाते.\nसुसज्य खोलीत आणि परिसरात राहण्याचा अनुभव घ्या.\nपर्यटन केंद्रांचे उपक्रम –\nपर्यटन केंद्राच्या आजूबाजूला वासोटा किल्ला , दत्तमंदिर , नद्यांचा त्रिवेणी संगम , कोयना अभयारण्य , कास पठार यांसारखी पर्यटन ठिकाणे आहेत. पर्यटकांच्या मागणीनुसार त्यांना या ठिकाणांची सफर घडवली जाते. हौशी ट्रेकर्सना वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेकिंगचे आयोजन केले जाते.\nपरिसरात आजूबाजूला स्ट्रॉबेरीची शेती आहे. स्ट्रॉबेरीच्या शेतात नेऊन याविषयी माहिती पर्यटकांना दिली जाते.\nकेंद्राला लागूनच कोयनेचा जलाशय असल्यामुळे पर्यटकांना जलक्रीडा पर्यटनाचा अनुभव घेता येतो. यामध्ये साहसी खेळ खेळता येतात पर्यटकांसाठी मोटर बोट स्पीड बोर्ड व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. या बोटींच्या माध्यमातून दत्त मंदिर , त्रिवेणी संगम , वासोटा फोर्ट या जवळच्या पर्यटन केंद्राला भेट देता येते. तसेच जवळच कोयना व साळवी नदीच्या संगमावर शिवसागर बोट क्लब नावाचा बोट क्लब स्थापन करण्यात आलेला आहे यामध्ये मोटर बोट , स्पीड बोट , स्कूटर बोट यांसारख्या विविध प्रकारच्या बोटी आहेत. त्यांच्या माध्यमातून पर्यटक जलसफारीचा आनंद लुटतात.\nनिवांतपणाचे क्षण अनुभवण्यासाठी व जलक्रीडेचा आनंद घेण्यासाठी आवश्य भेट द्या .\n← कृषी पर्यटन धोरण महाराष्ट 2020\nकृषी पर्यटनाचे गाव “तापोळा” →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://barshilive.com/big-breaking-donald-trump-tweeted-great-news-on-vaccines-the-worlds-eagerness/", "date_download": "2020-09-22T21:39:56Z", "digest": "sha1:Y3WZDTT7XMYIDBTNLVCEWGMQYXRXH3XD", "length": 8843, "nlines": 103, "source_domain": "barshilive.com", "title": "Big Breaking: डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट ‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’...जगाची उत्सुकता वाढली", "raw_content": "\nHome आरोग्य Big Breaking: डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट ‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’…जगाची उत्सुकता वाढली\nBig Breaking: डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट ‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’…जगाची उत्सुकता वाढली\nडोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट ‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’…जगाची उत्सुकता वाढली\nवॉशिंग्टन, १५ जुलै : सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे त्रस्त असून सगळयांचे लक्ष करोनाला रोखणारी लस बाजरात कधी उपलब्ध होणार याकडे लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना लसी संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण टि्वट केले आहे. ‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’ असे त्यांनी या टि्वटमध्ये म्हटले आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nकरोना लसी संदर्भात चांगली बातमी असा त्या टि्वटचा अर्थ आहे. डोनाल्ड ट्रम्प लसी संदर्भात मोठी घोषणा करु शकतात असा कयास बांधला जात आहे. अमेरिकेत वेगवेगळया कंपन्या करोनावर लस विकसित करत असून यात आघाडीवर असलेल्या मॉडर्ना कंपनीची लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली आहे.\nदुसरीकडे, कोरोनावरील लसीबाबत उद्या, गुरुवारी महत्वाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे आयटीव्हीचे राजकीय पत्रकार रॉबर्ट पेस्टॉन यांनी सुत्रांच्या हवाल्याने सांगितले. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने अ‍ॅस्ट्रा झिनेका या कंपनीने COVID-19 वरील लस तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे या लसीची तिसरी आणि शेवटची मानवी चाचणी सुरु आहे.\nअ‍ॅस्ट्रा झिनेका (AstraZeneca) या कंपनीने या व्हॅक्सिनचे लायसन्स मिळविले आहे. ही लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींवर प्रभावी ठरली आहे. परंतू अद्याप पहिल्या मानवी चाचणीचे अहवाल यायचे आहेत. ही लस बनविणाऱ्या संशोधकांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितले की, या लसीच्या चाचणीवेळी रुग्णांच्या वाढलेल्या प्रतिकार शक्तीने आम्हाला आश्चर्यचकित केले आहे.\nPrevious articleBreaking : बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर,या वेबसाईटवर पहा\n बार्शीत बुधवारी सापडले २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ,एकुण संख्या पोहचली २३६ वर\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद...\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला...\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nभीमेत 25 हजार क्यु. विसर्ग; पंढरीत 63 हजार क्युसेकने वाहतेय नदी\nसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; सात मृत्यू\nबार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nबार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 ...\nसोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण...\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahanmk.com/question-papers/s/laturdistrict-police-ecruitment-paper-2017-question-paper/3/l/3/", "date_download": "2020-09-22T20:57:46Z", "digest": "sha1:NF6WA5LVWWS26GJLXEMQPO6MZEAA2I4P", "length": 12346, "nlines": 346, "source_domain": "mahanmk.com", "title": "लातूर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers", "raw_content": "\nलातूर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७\nलातूर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७\nलातूर जिल्ह्यात किल्लारी येथे कोणत्या वर्षी भूकंप होवुन मोठी जिवीतहानी झाली होती\nपुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते\nA. माध्यमातील कणांच्या कंपनामुळे\nB. माध्यमातील कणांच्या सरळ रेषेतील गतीमुळे\nC. माध्यमातील कणांच्या घर्षणामुळे\nD. माध्यमातील कणांच्या परिवलनामुळे\nमहाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे\nखालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही\n‘अ’ जिचा मुलगा आहे, तिची सासु माझ्या मुलीची आजी आहे, तर ‘अ’ माझा कोण\nदिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती ( वाक्यप्रचार ओळखा )\n‘खरोसा लेणी’ पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे\nखालीलपैकी कोणती व्यक्ती १८५७ च्या उठावाशी संबधित नाही\nA. पेठचा राजा भगवंतराय\nD. कश्मीरचा राजा गुलाबसिंह\nजागतिक क्रीडा प्रकारातील उत्तेजित द्रव्य सेवन नियंत्रित संस्था WADA चे मुख्यालय कोठे आहे\nषट् + मास या शब्दाची संधी करा\nभारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत\nमहाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी (MIA) कोणत्या शहरात आहे\nखालीलपैकी कोणता रोग आई-वडिलांकडून रुग्णाला अनुवंशिकरित्या होतो\nA. सिकल सेल अमोनिया\nC. मुत्रपिंड निकामी होणे\nरबराचे ‘व्हल्कनायझेशन’ करण्यासाठी कशाचा वापर केला जातो\nभारतातील नद्याजोड योजना काय म्हणून ओळखली जाते\n‘किशोरीताई अमोणकर’ ह्या कोणत्या घराण्यातील गायकीसाठी प्रसिद्ध होत्या\nमहाराष्ट्रातील ‘कटक मंडळ’ नसलेले ठिकाण कोणते\nजशी करवंदीची जाळी, तशी काजुंची …….\nशेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला देण्यासाठी कोणती प्रणाली सुरु करण्यात आली आहे\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/gold/", "date_download": "2020-09-22T21:29:30Z", "digest": "sha1:IC7WHWNADIK5UQZXI5WUPVMU67YNAAEG", "length": 17321, "nlines": 211, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Gold- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nअमेरिकन डॉलरचे मुल्य वधारल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव उतरले आहेत. यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर 672 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत\nGold Price: आठवड्याच्या पहिल्या दिवशी महागलं सोनं, पाहा काय आहेत आजचे भाव\nया आठवड्यात काय आहेत सोन्याचांदीचे दर इथे वाचा संपूर्ण अपडेट\nGold Silver Price: दोन दिवसानंतर सोन्याचांदीला पुन्हा झळाली, वाचा आजचे नवे दर\nLIVE : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पश्चिम रेल्वे आता 500 लोकल चालवणार\nएका दिवसात 1000 रुपयांनी वाढलं सोनं; जळगावच्या सुवर्ण बाजारातून आली मोठी बातमी\nGold Price Today: सोन्याच्या किंमतीत 422 रुपयांची तेजी, जाणून घ्या आजचे भाव\nआठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले, चांदीही महागली; वाचा आजचे दर\nपरदेशात भारतीय नागरिकाला सापडलं 40 लाखांचं सोनं, पोलिसांकडे गेला आणि...\nएका महिन्यात 4000 रुपयांनी उतरलं सोनं, पुढील आठवड्यातही घसरण होण्याची शक्यता\nGold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, 990 रुपयांनी स्वस्त झाली चांदी\nGold Price Today : सोन्याचांदीला पुन्हा झळाळी, वाचा काय आहेत आजचे भाव\nविदेशी बाजारापाठोपाठ भारतातही उतरलं सोनं, वाचा काय आहे कारण\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.masapapune.org/single-post/2019/02/28/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2020-09-22T20:21:48Z", "digest": "sha1:XMLSWJFPSJKRUHNLYBWLKTL55A6ODLK3", "length": 10582, "nlines": 98, "source_domain": "www.masapapune.org", "title": "मराठी सापडली विचित्र तावडीत : प्रा. हरी नरके मराठी राजभाषादिनी मसापमध्ये पुरस्कार वितरण", "raw_content": "\nमराठी सापडली विचित्र तावडीत : प्रा. हरी नरके मराठी राजभाषादिनी मसापमध्ये पुरस्कार वितरण\nपुणे : सध्याचे राज्यकर्ते भाषाप्रेमी, कलाप्रेमी असतील, असे वाटले होते पण गेल्या साडेचार वर्षात अभिजात दर्जाबाबत काहीच घडले नाही. राजकीय इच्छाशक्तीच मेलेली असल्याने ही परिस्थिती उदभवली आहे. भाषा धोरण, मराठी विद्यापीठ, अभिजात दर्जा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पाच वर्षात मराठी विचित्र तावडीत सापडली आहे. असा टोला साहित्यिक, विचारवंत प्रा. हरी नरके यांनी लगावला.यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होत्या.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कॉन्टिनेन्टल प्रकाशन पुरस्कृत कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार जालना येथील संजीवनी तडेगावकर यांच्या 'संदर्भासहित' कवितासंग्रहाला प्रदान केला. संस्कृती प्रकाशनाच्या सुनिताराजे पवार यांनाही हा पुरस्कार दिला. द. वा. पोतदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. सचिन जोशी यांच्या 'दुर्गसंवर्धन' या ग्रंथाला विशेष पुरस्कार दिला. रा. श्री. जोग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगली येथील डॉ. वि. दा. वासमकर यांच्या 'मराठीतील कलावादी समीक्षा' या समीक्षाग्रंथाला पुरस्कार देण्यात आला. यासाठी अक्षरदीप प्रकाशनालाही गौरविण्यात आले. शं. ना. जोशी स्मृतिपुरस्कार मकरंद साठे यांच्या 'निवडक निबंध - १ रंगभूमी व साहित्य' या ग्रंथाला दिला. सुहासिनी इर्लेकर स्मृतिपुरस्कार नामदेव गवळी यांच्या 'भातालय' या कवितासंग्रहाला प्रदान करण्यात आला. हे सर्व पुरस्कार प्रा. हरी नरके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.\nप्रा. हरी नरके म्हणाले, इतिहासलेखन करणे जोखमीची बाब बनली आहे. धाडसी लिखाण केले की कोणाच्या तरी भावना दुखावल्या जातात. मराठी दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेची चर्चा होते, आदानप्रदान होते, हेच आशादायक आहे. जी भाषा रोजगार देते, तीच भाषा टिकते. अभिजात दर्जा मिळाल्यास केंद्र शासनाकडून ५०० कोटी रुपयांचा निधी मिळेल. १००० कोटी रुपये मिळाल्यास रोजगार निर्माण होईल. विज्ञाननिष्ठ दृष्टकोनातून भाषेचा विचार व्हायला हवा.\nमकरंद साठे म्हणाले, 'आज फॅसिस्ट म्हणवून घेण्यात अनेक जण धन्यता मानतात. जगभरात धार्मिक हिंसा प्रचंड प्रमाणात वाढते आहे. भारतात साहित्य संस्कृतीचे अवकाश छोटे आहे. मात्र संस्कृती ही अन्न, वस्र, निवारा यापेक्षाही महत्त्वाची असते. संस्कृती जग घडवते, मात्र हा घडण्या-घडविण्याचा प्रवास अनेक अडवळणांचा असतो. गोवाद, राष्ट्रवाद, वंशवादाच्या नावाखाली हिंसेला मान्यता देणारे वातावरण तयार झाले आहे. लेखकाचा यातील हस्तक्षेप अर्थवाही असतो. मात्र साहित्याला समाजात स्थान आहे की नाही असा प्रश्न आजच्या परिस्थितीत पडतो.\nप्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'शहरात मराठीची अवस्था आयसीयूमध्ये दाखल झाल्याप्रमाणे आहे. ग्रामीण भागात मात्र मराठी प्राणापलीकडे जपली जाते. उद्याच्या साहित्यविश्वाचे नेतृत्व ग्रामीण भागाकडे आहे. ते साहित्य प्रवाहात मोलाची भूमिका बजावत आहे. भाषा केवळ ओठांतून येऊन चालणार नाही. तर ती पोटातून आली पाहिजे. मराठी जोवर पोट भरण्याची भाषा होणार नाही, तोवर तिला प्रतिष्ठा मिळणार नाही. बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.\nमहाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्य अहवाल : १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७\nसाहित्य परिषद आता होणार ई – अॅक्टीव्ह\nसाहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु\nअंक 'निनाद' (अमेरिकेतील वार्षिक अंक) - लेखकांना आवाहन आणि कथास्पर्धा २०२०\nमसापचा ११४ व्या वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन\nपूर्णवेळ लेखक ही उत्तम करिअर संधी - प्रा. मिलिंद जोशी\nसंत मीराबाई करुणेचा सागर : डॉ. राधा मंगेशकर\nमनातून सगळेच जातीयवादी आहेत - म. भा. चव्हाण\nविभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अशोक नायगावकर\nमसापमध्ये गीतांतून सावरकरांना अभिवादन\nलेखकाने भयमुक्त होऊन लेखननिर्मिती करावी : भारत सासणे\nसाहित्य परिषदेत चिमुकल्यांचा चिवचिवाट\nवैचारिक प्रगतीसाठी समृद्ध पत्रकारितेची आवश्यकता : डॉ. श्रीपाल सबनीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/chat-with-king-khan/articleshow/70520458.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-22T21:51:28Z", "digest": "sha1:UBWPRCUEOWKPURYL63KP2BVQXM6XGO4C", "length": 9966, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअन् जितेंद्र जोशीच्या किंग खानसोबत रंगल्या गप्पा\nबॉलिवूडचा किंग शाहरुख खानला भेटणं हे अनेकांसाठी स्वप्नवत असतं. अभिनेता जितेंद्र जोशीची अलीकडेच शाहरुखशी भेट झाली. तेव्हाचा फोटो जितेंद्रनं नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता. किंग खानशी त्याच्या गप्पा छान रंगल्या.\nबॉलिवूडचा किंग शाहरुख खानला भेटणं हे अनेकांसाठी स्वप्नवत असतं. अभिनेता जितेंद्र जोशीची अलीकडेच शाहरुखशी भेट झाली. तेव्हाचा फोटो जितेंद्रनं नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता. किंग खानशी त्याच्या गप्पा छान रंगल्या.\nअभिनय आणि वेगवेगळ्या भूमिका यावर शाहरुख भरभरुन बोलत होता, असं जितूनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शाहरुख निर्मिती करत असलेल्या 'बेताल' या वेब सीरिजमध्ये जितेंद्र झळकणार असल्याचं कळतंय. निखिल महाजन त्या वेब सीरिजचं दिग्दर्शन करणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nबझ- दिशा पटानी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nमध्यरात्री 'असा' साजरा केला करीनाने वाढदिवस\nएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अडकला\nसुपरस्टार दाक्षिणात्य अभिनेत्यांनाही ड्रग्ज चौकशीसाठी पाठवला समन्स\nघराच्या गच्चीवरून कागदी विमान उडवण्यातही आनंदी होता सुशांत\nपुणेभाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\n आता LAC वर दोन्ही देश आणखी सैनिक पाठवणार नाहीत\nकोल्हापूरकंगनाला 'नटवी' म्हणत आता 'या' शेतकरी नेत्याने डागली तोफ\nदेशदाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २०३ कोटींची मालमत्ता जप्त\nमुंबईमुंबई लोकल पूर्ववत होण्याची आशा; सत्ताधारी खासदाराने केली 'ही' मागणी\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nकार-बाइकहोंडाचे दमदार स्कूटर येत आहे, जाणून घ्या डिटेल्स\nआजचं भविष्यराहु-केतुचे राशीपरिवर्तन : कसा असेल दिवस; वाचा आजचे राशीभविष्य\nमोबाइलरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्स, बंपर डेटा\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/astrology-news/daily-horoscope-astrology-in-marathi-tuesday-20-october-2018-1791725/", "date_download": "2020-09-22T21:25:51Z", "digest": "sha1:YGKK67MA7HS4SN7O7NPEFBVGSBBUWI7B", "length": 16450, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "daily horoscope astrology in marathi Tuesday 20 October 2018 | आजचे राशीभविष्य, मंगळवार, २० नोव्हेंबर २०१८ | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २० नोव्हेंबर २०१८\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, २० नोव्हेंबर २०१८\nसर्व बारा राशींचे भविष्य\nDaily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य\nॐ भगवते नमः. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. मोठे आर्थिक नियोजन सावधानपणे करावेत. सर्वांशी सलोखा ठेवावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. नोकरदार मंडळींना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागेल, त्यामुळे चित्त स्थिर ठेवावे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी.\nॐ अवदुताय नमः. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाचे योग संभवतात. जुने मित्र मंडळी भेटतील.\nआजचा रंग – पांढरा\nॐ स्वानंदाय नमः. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. अधिकार प्राप्त होतील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. महत्त्वाच्या कामामध्ये तुमचा सहभाग असेल. अधिकारी वर्गांनी सावधपणे निर्णय घ्यावेत. वाहन सौख्य लाभेल.\nॐ नारायणाय नमः. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये नवीन दिशा मिळेल. जुन्या योजना राबविण्याच्या दृष्टीने ग्रहमान योग्य आहे. जमिनीशी, पाण्याशी, रसायनांशी निगडीत व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहेत. परदेशांशी निगडीत व्यावसायिकांना उत्तम ग्रहमान आहे.\nॐ श्रीनिवासाय नमः. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवावा. वाहने जपून चालवावी.\nॐ सुदर्शनाय नमः. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन उत्तम राहील. नोकरदार मंडळीना प्रवासाचे योग संभवतात. कौटुंबिक सौख्य लाभेल. कौटुंबिक कलह कमी होईल. सर्व क्षेत्रांमध्ये स्थिरता प्राप्त होईल.\nॐ मुकुंदाय नमः. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे, पचनाचे विकार असलेल्यांनी विशेष दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.\nआजचा रंग -ऑफ व्हाइट\nॐ मंगेशाय नमः. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. मोठ्या निर्णयाचा पाठपुरावा करता येईल. महत्वाकांक्षी योजना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्राप्त होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जुने मित्र भेटतील.\nॐ प्राणवाय नमः. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. मोठ्या निर्णयाचा पाठपुरावा करता येईल. महत्वाकांक्षी योजना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूलता प्राप्त होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जुने मित्र भेटतील.\nॐ चिन्मयाय नमः. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जावे लागेल. नोकरदार मंडळीनी वरिष्ठांची मर्जी सांभाळून वागावे. विद्यार्थी, गृहिणींना नवीन संधी उपलब्ध होतील. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. आप्तेष्ठांमध्ये आनंदी वेळ घालवाल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात.\nॐ क्रयमुर्तये नमः. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. जुनी येणी वसूल करता येतील. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणा-यांसाठी उत्तम ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये महत्वाकांक्षी योजना राबवू शकाल.\nॐ मंगलमुर्तये नमः. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीमध्ये असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. महत्वाकांक्षी योजना राबवू शकाल. व्यवसाय, नोकरीमध्ये सुसंधी उपलब्ध होतील. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. शेती, लोखंड, रसायनांमध्ये गुंतवणूक करणा-यांसाठी उत्तम ग्रहमान आहे.\nआजचा रंग – पिंगट\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 आजचे राशीभविष्य, सोमवार, १९ नोव्हेंबर २०१८\n2 आजचे राशीभविष्य, रविवार, १८ नोव्हेंबर २०१८\n3 आजचे राशीभविष्य, शनिवार, १७ नोव्हेंबर २०१८\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/mp-ravindra-gaikwad-wants-mps-inclusion-in-no-fly-list-committee-1467140/", "date_download": "2020-09-22T20:58:33Z", "digest": "sha1:RP4KZTKBQ7ET63PQNHWTGGS53EPKLL2T", "length": 12151, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mp ravindra gaikwad wants mps inclusion in no fly list committee | ‘नो फ्लाय लिस्ट’ समितीमध्ये खासदारांनाही स्थान द्या’- खा. रवींद्र गायकवाड | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\n‘नो फ्लाय लिस्ट’ समितीमध्ये खासदारांनाही स्थान द्या’- खा. रवींद्र गायकवाड\n‘नो फ्लाय लिस्ट’ समितीमध्ये खासदारांनाही स्थान द्या’- खा. रवींद्र गायकवाड\n'नो फ्लाय लिस्ट'ने एअर इंडिया छाटणार गैरवर्तणूक करणाऱ्यांचे पंख\nआज केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडून विमानामध्ये गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक ‘नो फ्लाय लिस्ट’ तयार केली जाणार असल्याचं सांगितलं गेलं. शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर असे प्रकार घडू नयेत यासाठी एअर इंडिया ही लिस्ट प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तयार करणार आहे. विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांचं नाव या लिस्टमध्ये समाविष्ट केलं जाऊन त्यांना काही काळ विमानप्रवास करण्यापासून रोखण्यात येणार आहे.\nशिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी या लिस्टचं स्वागत केलं आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी ही लिस्ट तयार केली जात असल्याने हे एअर इंडियाने उचललेलं स्वागतार्ह पाऊल आहे असं ते म्हणाले. पण ही लिस्ट बनवताना स्थापन करण्यात येणाऱ्या समितीमध्ये संसद सदस्यांनाही स्थान दिलं जावं अशी मागणी त्यांनी केली आहे. पाहा त्यांनी एएनआयला दिलेली प्रतिक्रिया\n‘नो फ्लाय लिस्ट’ अंतर्गत शिक्षेची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या प्रकारात आक्षेपार्ह हावभाव, दुसऱ्या प्रकारात ढकलणे, मारणे किंवा लैंगिक छळ यासारखी कृती तर तिसऱ्या प्रकारात जीवे मारण्याचा प्रयत्न यावरून शिक्षा निश्चित केली जाईल. त्यानुसार संबंधित प्रवाशांवर अनुक्रमे तीन महिने, सहा महिने आणि दोन वर्षांसाठी विमानप्रवासासाठी निर्बंध घालण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बेशिस्त आणि कामकाजात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवाशांना जरब बसण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 ‘निर्भया’ प्रकरणी शिक्षा देताना न्यायमू्र्तींनी उध्दृत केलं विवेकानंदांचं वाक्य\n2 महिला कर्मचाऱ्यांसाठी आता खास ‘ई- प्लॅटफाॅर्म’\n3 विदेशी देणग्यांची माहिती द्या, गृहमंत्रालयाची ‘आप’ला नोटीस\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/healthit-news/cancer-and-ayurveda-2-376619/", "date_download": "2020-09-22T21:27:48Z", "digest": "sha1:H3TJ2XKUCDJTZ27FT4YPFAENO6SD6GHA", "length": 18775, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कॅन्सर आणि आयुर्वेद: आमाशयाचा कर्करोग २ | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nकॅन्सर आणि आयुर्वेद: आमाशयाचा कर्करोग २\nकॅन्सर आणि आयुर्वेद: आमाशयाचा कर्करोग २\nवात-पित्त-कफ या तीनही दोषांची दुष्टी नष्ट करणारा, रस व मांस धातू तसेच आमाशयाची शुद्धी करणारा, जाठराग्नीचे कार्य व पचन सुधारणारा, शरीराचे बलवर्धन करणारा, लघु\nवात-पित्त-कफ या तीनही दोषांची दुष्टी नष्ट करणारा, रस व मांस धातू तसेच आमाशयाची शुद्धी करणारा, जाठराग्नीचे कार्य व पचन सुधारणारा, शरीराचे बलवर्धन करणारा, लघु (पचनास हलका), पाचक व पोषक आहार, विहार व औषधे आमाशयाच्या कॅन्सरमध्ये लाभदायी ठरतात. शमन औषधांमध्ये आमलकी, ज्येष्ठीमध, सुंठ, िहग्वष्टक चूर्ण, प्रवाळ, गरिक यांचा उपयोग आमाशयाच्या कॅन्सरमध्ये विशिष्ट अवस्थांमध्ये विशिष्ट प्रकारे केल्यास लाभ होतो. कुष्मांडावलेह, च्यवनप्राश अशी रसायन औषधेही काही रुग्णांत लाभदायी ठरतात. रुग्णाचे बल चांगले असल्यास तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली बस्तीसारखी पंचकर्म चिकित्साही उपयुक्त ठरते. सगळेच आजार प्राय: पोटातून सुरू होतात, असे म्हणतात ते योग्यच आहे. मग पोटाच्या-आमाशयाच्या कॅन्सरमध्ये तर सुयोग्य आहार घेऊन आमाशयाची काळजी घेणे अत्यावश्यकच आहे. आमाशयाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांनी पोळी, भाजी, भात असे घनपदार्थ तुलनेने कमी व सूप, सार, वरण, आमटी, दूध, ताक, फळांचे रस, खीरी असे द्रव व अल्प घनपदार्थ अधिक घेणे पचनास सुलभ ठरते. तसेच एका वेळी पोटभर आहार घेण्याऐवजी तीन-तीन तासांच्या अंतराने पोटास तडस लागणार नाही एवढा मर्यादित आहार घ्यावा. शुद्ध ढेकर येणे, भुकेची जाणीव होणे, शरीर हलके वाटणे अशी आधीचा आहार पचल्याची लक्षणे दिसल्यावर पुढील आहार सेवन करावा.\nल्ल सकाळी उठल्यावर कडुिनब, ज्येष्ठीमध, बकुळ, त्रिफळा यांसारख्या कडू व तुरट चवीच्या औषधी द्रव्यांच्या चूर्णाने दंतधावन व किंचित कोमट पाण्याने गुळण्या कराव्या. यामुळे तोंडातील कफाचा चिकटा नष्ट होते व जिभेला रुची जाणवू लागते. यानंतर चहाऐवजी आले, गवती चहा, तुळस, जेष्ठीमध यांचा कोमट हर्बल टी गाईचे दूध व खडीसाखर घालून घ्यावा किंवा चिमूटभर हळद किंवा सुंठ पावडर घालून गाईचे कोमट दूध घ्यावे. सकाळी नाश्त्यास आरारूट, िशगाडा, रवा, तांदूळ, नाचणीचे सत्त्व यांची दुधात शिजवलेली खीर वेलची पावडर किंवा केशर घालून घ्यावी. याशिवाय तिखट शिरा, उपमा, सांजा, मूगाचे-तांदळाचे किंवा एकत्रित डाळांचे लसूण, आले, ओवा, जिरे संधव घालून केलेले धिरडे, भाजणीचे थालिपीठ यांचाही समावेश भूकेचा विचार करून नाश्त्यात करावा.\nल्ल दुपारच्या जेवणास सुरुवात करण्यापूर्वी १०-१५ मिनिटे आधी पाव इंची आल्याचा तुकडा व चिमूटभर संधव चावून खावे. जेवणाची सुरुवात मूग किंवा मसूर डाळीचे कोमट वरण किंवा कढणाने करावी. यामुळे आमाशयातील कफाचा उपलेप नष्ट होऊन जाठराग्नी प्रदीप्त होतो व पुढील भोजनाचे पचन चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. जेवणात साजूक तूप लावलेला गव्हाचा फुलका, तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी, कोमट मऊ भात (तांदूळ भाजून केलेला), मुगाची खिचडी, दूधी- पडवळ- बीट- मुळा- फरसबी- घेवडा यांसारख्या वाफवलेल्या व तूप- जिरे- मिरे- धणे- लसूण- िहग- आले- कांदा- कढीपत्ता यांची फोडणी दिलेल्या भाज्या किंवा भाज्यांचे सूप यांचा समावेश करावा. कोरळ (कांचनार), भांरगी, तांदुळजा, चाकवत, पालक यांसारख्या पालेभाज्या तसेच ताकातील पालेभाज्या सेवन कराव्या. चवीसाठी मुगाचा भाजलेला पापड, मोरावळा, साखरांबा, सुधारस पथ्यकर जेवणानंतर गाईच्या दुधाचे गोड, ताजे व लोणी काढलेले पातळ ताक, जिरेपूड, कोिथबीर व संधव घालून घ्यावे. उकळून निम्मे आटवलेले पाणी जेवणाच्या मध्ये तहान असेल एवढेच प्यावे. आहाराचे पचन चांगले व्हावे म्हणून दुपारी जेवणानंतर झोपणे तर वज्र्यच जेवणानंतर गाईच्या दुधाचे गोड, ताजे व लोणी काढलेले पातळ ताक, जिरेपूड, कोिथबीर व संधव घालून घ्यावे. उकळून निम्मे आटवलेले पाणी जेवणाच्या मध्ये तहान असेल एवढेच प्यावे. आहाराचे पचन चांगले व्हावे म्हणून दुपारी जेवणानंतर झोपणे तर वज्र्यच याउलट झेपतील इतक्याच शत नाही तरी मर्यादित पावल्या घालाव्या.\nल्ल सायंकाळी साळीच्या लाह्य़ांचा चिवडा, साळीच्या लाह्य़ांचे सूप, राजगिरा किंवा साळीच्या लाह्य़ा दुधात भिजवून घ्याव्या. याशिवाय मुगाचा, रव्याचा, राजगिऱ्याचा लाडूही पथ्यकर आहे. डाळिंब, गोड ताजी द्राक्षे, चिकू, सफरचंद, ताजे अंजीर, काळ्या मनुका, जरदाळू, खजूर अशी गोड फळे व सुकामेवा विशेषत: उन्हाळ्यात घ्यावी. फळे शक्यतो त्या त्या ऋतूत नसíगकत: पिकणारीच घ्यावी.\nल्ल रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी म्हणजे सायंकाळी ७च्या दरम्यान करावे. रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणापेक्षा हलके असावे. यात मुगाची खिचडी, मुगाचे पीठ लावलेली कढी व भात, मऊ तूप भात, भाज्यांचे सूप व भूक चांगली असल्यास तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी यांचा समावेश असावा. रात्रीचे जेवण व झोप यांच्यामध्ये कमीत कमी दोन तासांचे अंतर असावे.\nसकाळी उठल्यावर उपाशीपोटी भरपूर पाणी पिणे, जेवण्यापूर्वी पाणी पिणे, तहान न लागताच पाणी पिणे, अतिशय गरम व अतिशय थंड पाणी पिणे यामुळे जाठराग्नीची व आमाशयाची दुष्टी होते, अन्नपचन बिघडते व आमनिर्मिती होते. त्यामुळे उकळून निम्मे आटवलेले कोमट पाणी तहान लागेल तेव्हाच पिणे पथ्यकर ठरते.\nपथ्यकर आहाराच्या जोडीला शुद्ध हवेत शरीरास सोसवले इतके चालणे, तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्राणायाम व योगासने करणे, सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे, काम क्रोधादी षड्रिपूंपासून मनाचे रक्षण करणे व आपल्या आवडीच्या रचनात्मक कार्यात व्यग्र राहाणे यांचे आचरणही कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास उपयुक्त ठरते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमागोवा मधुमेहाचा : मधुमेह नि गर्भावस्था\nमुलींशी मैत्री करायचीय.. पण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n2 स्मार्टफोन.. डोळ्यांवर ताण\n3 बद्धकोष्ठ बिकट समस्या\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/heavy-rainfall-in-vasai-virar-1711290/", "date_download": "2020-09-22T21:14:27Z", "digest": "sha1:74Q52LHPCDF3FEDXHQASWNXZ5Y7IX2DQ", "length": 12126, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Heavy Rainfall in Vasai Virar | मदतीसाठी अनेक हात पुढे | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nमदतीसाठी अनेक हात पुढे\nमदतीसाठी अनेक हात पुढे\nग्रामपंचायत प्रशासनासह विविध संस्था नागरिकांच्या मदतीला\nमुसळधार पावसामुळे विरार येथील अनेक भाग जलमय झाले असून स्वयंसेवी संस्थांकडून या भागातील रहिवाशांच्या जेवणाची सोय करण्यात आली.\nग्रामपंचायत प्रशासनासह विविध संस्था नागरिकांच्या मदतीला\nवसई-विरारमध्ये शनिवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सर्वच भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घराघरात पाणी शिरल्याने बचाव आणि मदतकार्यासाठी पालिका प्रशासन, ग्रामपंचायत यांच्यासह विविध संस्था नागरिकांच्या मदतीसाठी धावून आल्याचे दिसले.\nमुसळधार पावसामुळे विरार येथील बोळींज, रानपाडा, आगाशी, चाळपेठ, बोळींज चर्च, खारोडी, तोरभाट ते खिवणी, रुमाव आळी ते बावखाल या सर्वच भागांत पाणी साचले होते. या भागात राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात पाणी साचल्याने घरातील सामानाचे नुकसान झाले. या वेळी रहिवाशांच्या मदतीसाठी लायन्स क्लब ऑफ आगाशी आणि लिओ क्लब ऑफ आगाशी या संस्थांच्या सदस्यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांचे सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्यात मदत केली तर घरातील फर्निचर उंचावर ठेवण्यास सहकार्य केले. या संस्थांकडून जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात आली असल्याचे लायन्स क्लब अध्यक्ष नितीन पुरकर यांनी सांगितले, तर दुसरीकडे सत्पाळा हद्दीतील आदिवासी एकता पाडा पाण्याखाली गेला आहे. सतपाल ग्रामपंचायतीने येथील रहिवाशांना सेंट जोसेफ महाविद्यालयात हलविले असून त्यांची राहण्याची सोय केली आहे. रहिवाशांच्या दोन्ही वेळेच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत त्यांची जेवणाची व राहण्याची सोय करण्यात आली असल्याचे ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले.\nअर्नाळा येथील पाच बंगला, फॅक्टरी पाडा, शंकर पाडा आणि खाडी पाडा या सर्वच भागांत घरात पाणी शिरले आहे. ग्रामपंचायतीकडून २०० ग्रामस्थांना राहण्याची सोय करण्यात आली आहे. एकूण ५०० ते ५५० ग्रामस्थांना येथील शाळेत हलविण्यात आले असून त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली असल्याचे ग्रामपंचायत उपसरपंच महेंद्र पाटील यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n2 साकेत खाडी पुलाला तडे\n3 कचरा विल्हेवाटीची सक्ती पावसाळ्यानंतर\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/unknown-man-attack-on-the-railways-police-1113166/", "date_download": "2020-09-22T21:38:45Z", "digest": "sha1:U4KDQE6KZIBQRUXG4HVO6WYZ7E6VAMFD", "length": 9950, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अज्ञात इसमांचा रेल्वे पोलिसावर हल्ला | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nअज्ञात इसमांचा रेल्वे पोलिसावर हल्ला\nअज्ञात इसमांचा रेल्वे पोलिसावर हल्ला\nसायन रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसावर अज्ञात इसमांनी मागून लोखंडी रॉडने हल्ला केला.\nसायन रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलिसावर अज्ञात इसमांनी मागून लोखंडी रॉडने हल्ला केला. सुधीर जठार (३२) असे या पोलीस शिपायाचे नाव असून ते दादर रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले असून त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली.\nजठार बुधवारी संध्याकाळी सायन रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर होते. संध्याकाळी सातच्या सुमारास ते फलाट क्रमांक २ आणि ३ वरील कुल्र्याच्या दिशेने उभे असताना मागून दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. जठार यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करून घरी सोडण्यात आले. दादर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. मागील आठवडय़ात भायखळा रेल्वे स्थानकावर दोन परदेशी नागरिकांनी रेल्वे पोलिसांवर हल्ला केला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n2 ना जागा, ना बांधकाम तरीही लाच मागितल्याचा आरोप\n3 ‘टायअप’मुळे महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/vijay-zol-of-marathwada-first-time-in-ipl-372217/", "date_download": "2020-09-22T20:58:02Z", "digest": "sha1:2QX2ZZKGGDLSGMLHZHEC45JAKJJTR5VS", "length": 12516, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आयपीएलमध्ये प्रथमच मराठवाडय़ाचा ‘विजय’! | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nआयपीएलमध्ये प्रथमच मराठवाडय़ाचा ‘विजय’\nआयपीएलमध्ये प्रथमच मराठवाडय़ाचा ‘विजय’\nआयपीएल स्पर्धेच्या लिलावात मराठवाडय़ाचा चेहराही तळपला आहे. जालन्याचा उदयोन्मुख क्रिकेटपटू व भारतीय युवा संघाचा कर्मधार विजय झोल याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) या संघाने ३०\nआयपीएल स्पर्धेच्या लिलावात मराठवाडय़ाचा चेहराही तळपला आहे. जालन्याचा उदयोन्मुख क्रिकेटपटू व भारतीय युवा संघाचा कर्मधार विजय झोल याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) या संघाने ३० लाख रुपयांत खरेदी केले. मागील वर्षी प्रथमच आयपीएल लिलावात १० लाख रुपयांत निवड होऊनही विजयला प्रत्यक्षात खेळण्याची संधी मात्र मिळाली नव्हती. या वर्षी मात्र जादा बोली मिळाल्याने व वर्षभरात क्रिकेटमध्ये केलेली चमकदार कामगिरी याच्या जोरावर मैदानात उतरण्याची संधी मिळण्याची उमेद विजय बाळगून आहे. विजयच्या रूपाने आयपीएलमध्ये मराठवाडय़ाचा एकमेव चेहरा तळपणार आहे.\nसध्या दुबईत खेळल्या जात असलेल्या १९ वर्षांखालील देशांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजयच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळत आहे. तीन वर्षांपूर्वी (२०११) नाशिकला आयोजित केलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या स्पर्धेत चमकदार खेळी करून विजय प्रकाशझोतात आला. या स्पर्धेतील त्याची ४३७ चेंडूंत ४५१ धावांची तडाखेबंद खेळी त्याला मोठय़ा स्पर्धेत प्रवेश मिळण्यास साह्य़भूत ठरली. पुढे विजयच्या यशाची कमान सतत चढती राहिली. ऑस्ट्रेलियात झालेल्या १९वर्षांखालील संघांच्या विश्वचषक स्पर्धेत विजयने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. ऑस्ट्रेलियातच जूनमध्ये भारताचा कर्णधार या नात्याने त्याने तिरंगी स्पर्धा गाजविली. आशिया चषक स्पर्धेत, तसेच सध्या दुबईत १९ वर्षांखालील युवकांच्या स्पर्धेतही भारताचा कर्णधार म्हणून आपला ठसा तो उमटवित आहे. रॉयल चॅलेंजरने मागील वर्षीच त्याला लिवावात खरेदी केले होते. त्यावेळी त्याच्यावर १० लाखांची बोली लावली होती. आता मात्र ३० लाख रुपये मोजून त्याला संघात घेतले. विजयचे वडील प्रसिद्ध फौजदारी वकील हरिभाऊ झोल यांनी आपल्या मुलाच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL Flashback : आजच्याच दिवशी आंद्रे रसेलने केली होती वादळी खेळी, पाहा VIDEO\n…तरीही मी IPL खेळणार – बेन स्टोक्स\nIPL : ‘मुंबई इंडियन्स’च्या पहिल्याच सामन्यात सचिन होता संघाबाहेर, कारण…\nCoronavirus : लॉकडाउन काळात रोहित शर्माचं काय चाललंय बघा…\n“… तर IPL खेळण्यात काय अर्थ आहे”\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 नगर जिल्ह्य़ात प्रभाव नाही\n2 चार जिल्ह्य़ांत दगडफेक; रास्ता रोको १५ मिनिटेच\n3 औरंगाबादेत दहा वाहनांवर दगडफेक\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/worldcup2015-news-news/duckworth-lewis-method-in-new-avatar-for-world-cup-1077378/", "date_download": "2020-09-22T21:21:09Z", "digest": "sha1:DVNPCB4VUBBOWJRDZPNEIPPR67GVEHI3", "length": 13886, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांसाठी ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ प्रणाली | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nपावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांसाठी ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ प्रणाली\nपावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांसाठी ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ प्रणाली\nवर्ष १९९२ : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येच आयोजित विश्वचषक. मात्र जेतेपदापेक्षाही ते छायाचित्रच मनात ठसलेले.\nवर्ष १९९२ : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येच आयोजित विश्वचषक. मात्र जेतेपदापेक्षाही ते छायाचित्रच मनात ठसलेले. पाऊस थांबल्यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेसमोर एका चेंडूत २२ धावांचे आव्हान दर्शवणारा धावफलक. या अनाकलनीय गणितामागे होती ‘रेन रूल’ प्रणाली.\nवर्ष २००३ : ऑस्ट्रेलियाच्या जेतेपदापेक्षाही शॉन पोलॉकचे पाणावलेल्या डोळ्यांचे छायाचित्र त्या विश्वचषकाची ओळख झाले. दक्षिण आफ्रिकेला जेतेपदापासून हिरावण्यात डकवर्थ-लुइस जोडगोळी जबाबदार.\nकोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात पाऊस दाखल झाला की कर्णधारांच्या डोक्यात आणि उरात धडकी भरवणारी ही प्रणाली. निस्सीम क्रिकेट चाहते आणि गणिताची आवड असणाऱ्यांना आकलन होऊ न शकणाऱ्या डकवर्थ-लुइस जोडगोळीत आता तिसऱ्याची भर पडली आहे. डकवर्थ-लुइस पद्धतीत सुलभीकरण करण्यात स्टीव्ह स्टर्न यांचे योगदान लक्षात घेऊन यंदाच्या विश्वचषकात ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ या सुधारित नावाने ही प्रणाली अंगीकारण्यात आली आहे.\nकिचकट स्वरूपामुळे डकवर्थ-लुइस प्रणालीवर सातत्याने टीका होत होती. भारतात केरळमधील अभियंता व्ही. जयदेवन यांनी डकवर्थ-लुइसला पर्याय ठरेल, अशी ‘व्हीजेडी’ प्रणाली मांडली. या प्रणालीला मान्यता मिळावी, यासाठी जयदेवन यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र विविध प्रशासकीय पातळ्यांवरील अनास्थेचा जयदेवन यांना फटका बसला. स्टर्न यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांच्या समीकरणांचा प्रणालीत समावेश करण्यात आल्याने ‘व्हीजेडी प्रणाली’ अस्तित्वात येण्याआधीच कायमची गुंडाळली जाणार आहे.\nमूळच्या अमेरिकेच्या असलेल्या स्टर्न यांना ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यानंतर क्रिकेटची गोडी लागली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांमध्ये उडणारा गोंधळ लक्षात घेऊन त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. आयसीसीची मान्यता हे त्यांच्या अनेक वर्षांच्या संशोधनाचे फलित आहे. यंदाचा विश्वचषक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येच होत असल्याने स्टर्न यांना आपल्या प्रणालीचा प्रयोग ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवता येणार आहे.\n* पावसाने बाधित सामन्यांसाठी डकवर्थ-लुईस प्रणाली अंगीकारली जाते.\n* गणितीय आकडेमोडीद्वारे दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघासमोर सुधारित लक्ष्य ठेवण्यात येते.\n* फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुइस या इंग्लंडच्या सांख्यिकीतज्ज्ञांनी तयार केलेली प्रणाली\n* स्टर्न यांच्या संशोधनानुसार अल्गोरिदमच्या माध्यमातून सोप्या आकडेमोडीद्वारे सुधारित लक्ष्य\n* स्टर्न क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठात सांख्यिकी प्राध्यापक व संगणक प्रणाली तज्ज्ञ\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 सिली पॉइंट : छोटे मासे, मोठे मासे\n2 विद्या विनयेन शोभते\n3 धोनीकडे झारखंडसाठी तरी खेळायला वेळ कुठे आहे\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7035", "date_download": "2020-09-22T21:09:55Z", "digest": "sha1:32HBFCK6XY3H65EB4HPQTGI5EKIVOMGF", "length": 7045, "nlines": 167, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सल\nलाव धार माझ्या खंजिरी\nघेईन म्हणतो जरा ऊरी\nनाही सहन होत आता\nतुझी आठवण आहे काचरी\nदिवस रात्र मला जाचरी\nनको आता आयुष्याची शंभरी\nनको तुझ्या आठवणींची शिदोरी\nसांग तुला पण हेच का वाटते\nमाझी आठवण डोळा दाटते\nबुडवून टाक अश्रूच्या सागरी\nआयुष्यातील एक सल बोचरी\nखात्यात असोन ही पैसे काढता येत नाही\nरांगेत तिष्टत असोन ही नंबर येत नाही\nगुलाबोचे नोट पाहिल्यावर हर्ष का होत नाही\nहजारा ची नोट बाजारात लवकर का येत नाही\nमर मर काम करोनी पगार वाढत का नाही\nबॉस नामक प्राणि ला समझ का येत नाही\nसुट्टया बाकी आहेत पण संपवता येत नाही\nतीन दिवसां पेक्षा जास्त सी एल घेता येत नाही\nघ्यायचे आहे नवीन लॅपटॉप , पण भाव परवडत नाही\nपी एल तीस दिवसांपेक्षा जास्त असेल तर एन्कॅश करता येत नाही\nजायचे आहे शिन्मा ला, पण गल्फ्रेंडला नेता येत नाही\nचकना शिवाय दारु ला चव का येत नाही\nलाव धार माझ्या खंजिरी\nघेईन म्हणतो जरा ऊरी\nनाही सहन होत आता\nतुझी आठवण आहे काचरी\nदिवस रात्र मला जाचरी\nनको आता आयुष्याची शंभरी\nनको तुझ्या आठवणींची शिदोरी\nसांग तुला पण हेच का वाटते\nमाझी आठवण डोळा दाटते\nबुडवून टाक अश्रूच्या सागरी\nआयुष्यातील एक सल बोचरी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.vrhearingclinic.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-22T20:20:59Z", "digest": "sha1:RKPQJ4NU7FTPCXRTSXXMQR4GX2LKEPQI", "length": 5979, "nlines": 50, "source_domain": "www.vrhearingclinic.in", "title": "कानाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका - VR SPEECH AND HEARING CLINIC", "raw_content": "\nकानाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका\nकमी ऐकू येणे, कान ठणकणे आदी दुखण्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र, कानातून पाणी, रक्त किंवा रक्तमिश्रीत पू येणे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भविष्यात त्यातून मोठे रोग होऊ शकतात.\nकान फुटणे हा आजार नेहमी दिसून येतो. मात्र, लहान मुले, कुपोषित, जुन्या आजाराने त्रस्त झालेल्या रूग्ण किंवा त्यांच्या आसपास वावरणार्‍या व्यक्तींच्याही कानातून रक्तमिश्रित चिकट द्रव नेहमी बाहेर पडत असेल तर त्यावर लागलीच उपचार करणेच योग्य ठरते. वायू प्रदूषण, एलर्जी, कुपोषण आदी समस्या कान वाहण्यास कारणीभूत ठरतात. काही वेळा दातांचे इंफेक्शनही कान वाहण्याचे कारण होऊ शकते.\nकानाचा पडदा फाटल्यानंतर दोन प्रकारच्या समस्या उद्भवतात. त्यातील पहिली म्हणजे कानाच्या पडद्याला छिद्र पडणे व दुसरे म्हणजे कानातील हाड वाढणे. जेव्हा कानाच्या पडद्याला इजा पोहचते तेव्हा कानात इंफेक्शन होते व ते रक्त वाहिन्या तसेच मेंदूपर्यंत पोहचते. त्यामुळे मेंदूला सूज येणे, चक्कर येणे, लकवा होणे, अशा समस्या उद्भवतात. ऐडीनायडस अथवा टॉन्सिल्समुळे कानात इंफेक्शन झाले असेल तर औषधोपचार करून ते ठीक करता येऊ शकते. कानाच्या बाह्य भागात जखम झाली असेल तरीही कानातून रक्तमिश्रित पू वाहतो. एका नलिकेद्वारे नाकच्या मागची बाजू व गळ्याचा वरचा हिस्सा कानाशी जोडलेला असतो.\nइंफेक्टेड एडिनायड अथवा टॉन्सिल्स ऑपरेशनद्वारा काढले जातात. त्याचप्रमाणे ऑपरेशनद्वारेच कानाच्या पडद्यावरील छिद्र बंद केले जाते. या ऑपरेशनला ‘टिंपेनो प्लास्टी’ म्हटले जाते. या ऑपरेशनमध्ये कानामध्ये त्वचेचा कृत्रिम पडदा तयार करून बसविला जातो.\nकुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया, फंगल इंफेक्शन आदी कारणाने कानातून पू येत असतो. कान फुटण्याचा आजार जन्मजात नसतो. कानाच्या बाह्य भागात जखम होणे तर कानाच्या आतल्या भागात फोड झाल्याने कानातून रक्तमिश्रित द्रव बाहेर येतो. तसेच नाक व गळ्यामध्ये झालेल्या काही व्याधीमुळेही कान दुखण्यास सुरवात होते. अशा परिस्थितीत कानावर सूज येते. कानात एक प्रकारचा चिकट द्रव मोठ्या प्रमाणात तयार होतो व तो कानातच साचतो. त्यामुळे कानाच्या पडद्याला इजा पोहचते. कान दुखायला सुरवात झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता. लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/will-uddhav-thackeray-show-the-guts-to-form-government-without-bjp/articleshow/71858641.cms", "date_download": "2020-09-22T20:00:01Z", "digest": "sha1:KO4YBTKR5YTTRP6IZJB3AYT435W5T4P2", "length": 19752, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे ते धाडस करतील का; राजधानीत चर्चा - will uddhav thackeray show the guts to form government without bjp\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउद्धव ठाकरे ते धाडस करतील का\nमहाराष्ट्रात भाजपला वगळून सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धाडस दाखवून पहिले पाऊल टाकतील काय, हा प्रश्न आता दिल्लीत विचारला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपचा दबाव झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची हिंमत दाखवल्यास महाराष्ट्रात मोदी-शहांच्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हातभार लावण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे समजते.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली\nमहाराष्ट्रात भाजपला वगळून सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे धाडस दाखवून पहिले पाऊल टाकतील काय, हा प्रश्न आता दिल्लीत विचारला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपचा दबाव झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची हिंमत दाखवल्यास महाराष्ट्रात मोदी-शहांच्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हातभार लावण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे समजते.\nपण उद्धव ठाकरे यांचे आजवरचे बेभरवशाचे राजकारण बघता काँग्रेस स्वतःहून या भानगडीत पडण्याच्या मनःस्थितीत नाही. मुख्यमंत्रीपद हवे असेल तर उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसशी सरकार स्थापन करण्याविषयी बोलणी करावी. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात हातमिळवणी झाली तरच काँग्रेस त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेईल, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी हातमिळवणी केली तर काँग्रेसची बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी असेल. आम्ही कुठल्याही परिस्थितीत भाजपसोबत जाऊ शकत नाही, अशी भूमिका घेऊन काँग्रेस तटस्थ राहील आणि भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीच्या बाजूने मतदान करेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. पण ही सर्वस्वी 'जर तर'ची परिस्थिती असून सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी हिंमत दाखवून पुढाकार घेण्याची गरज आहे, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटते. महाराष्ट्रातील सत्ता समीकरणाच्या घडामोडींवरून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासोबत शुक्रवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे यांनी या मुद्द्यावर चर्चा केली. तत्पूर्वी, या नेत्यांची काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांच्यासोबत तासभर चर्चा झाली. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेचा सहभाग असलेल्या राजकीय समीकरणांचे समर्थन करण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी आणि शहा यांच्या सरकारच्या दडपणाची किंवा ईडीची चिंता न करता भाजपच्या दबावातून बाहेर पडावे आणि मुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्यासाठी अनुकूलता दाखवल्यास ४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सोनिया गांधी यांची चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.\nदुसरीकडे शिवसेनेला सत्तेत भागीदार बनविण्यासाठी राजी करण्यासाठी भाजपनेही पडद्यामागून हालचाली सुरू केल्या असल्याचे समजते. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा समावेश असलेलेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना वाटत आहे. भाजपशी संघर्ष करायचा नसल्याचे संकेत शिवसेनेने विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करून दिला आहे. शिवसेनेला सत्तासंघर्ष करायचा असता तर नेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड केली असती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार जास्त जागा जिंकणाऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री या सूत्रानेच सरकार स्थापन होईल. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि ४० टक्के मंत्रीपदे, केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपद किंवा दोन राज्यमंत्रीपदे देण्याचा प्रस्ताव दिल्लीतील भाजपश्रेष्ठींनी तयार केला आहे. त्यावर सहमती होणार नसेल तर बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना समन्वय समितीचे प्रमुखपद देऊन राज्यातील सत्तेचा रिमोट कंट्रोल सोपविण्याचीही भाजपची तयारी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांत भाजप आणि शिवसेनेतील सत्तासंघर्षाची ही कोंडी फुटेल आणि राज्यात युतीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अद्याप पुढाकार घेतलेला नसला तरी भाजपच्या वतीने मुंबईतील एका बड्या औद्योगिक घराण्याच्या माध्यमातून सत्तेची समीकरणे प्रस्थापित करण्यासाठी वाटाघाटी सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nमुंबईत नवीन लॉकडाऊन नाही; पण आज मध्यरात्रीपासून जमावबंद...\nMumbai Local Train: मुंबई लोकलचा मोठा दिलासा; 'या' कर्म...\nMumbai local: मुंबई लोकलबाबत मोठी बातमी; पश्चिम रेल्वेन...\nSharad Pawar: शिवसेनेचं नेमकं काय चाललंय\nमुंबईः रेल्वे पोलिसांची ८ तास ड्युटी सुरू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकृषि विधेयके : राज्यसभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक\nकृषि विधेयके : भाजीपाला व्यापाऱ्यांचं आंदोलन, काम ठप्प\nकंगाननं सांगितलं सुशांतला सिनेइंडस्ट्रीनं कसं केलं बायकॉट\n 'हे' मार्केट होणार सुरु\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nसिनेन्यूजड्रग्ज कनेक्शनमध्ये दिया मिर्झाही अडकली, ड्रग्ज पेडलरने घेतलं नाव\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nन्यूजअहमदनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक\nअहमदनगरखड्ड्यांवरून राजकारण, शिवसेना-भाजप आमने-सामने\nदेश५१७ कोटी खर्च, ५८ देश आणि ५ वर्षे; PM मोदींच्या विदेश दौऱ्यांचा लेखाजोखा\nन्यूजकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nआयपीएलRR vs CSK: चेन्नई-राजस्थानच्या सामन्यात दोन भावांमध्ये होणार टक्कर\nमुंबईमुंबई लोकल पूर्ववत होण्याची आशा; सत्ताधारी खासदाराने केली 'ही' मागणी\nमुंबईड्रग्ज प्रकरणात कलाकारांची नावं; शरद पवारांनी व्यक्त केली 'ही' खंत\nधार्मिकपूजा साहित्यातील 'या' गोष्टी प्रतिकार शक्ती वाढण्यास उपयुक्त; कसे\nमोबाइलGoogle Pay मध्ये आले टॅप टू पे फीचर, पाहा, कसा वापर करायचा\nमोबाइलरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्स, बंपर डेटा\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगबाळाला कधी, कोणत्या स्वरुपात व कोणत्या वयात हळदीचे पदार्थ खाऊ घालावेत\nकार-बाइकटाटाचे हे डिझेल व्हेरियंट झाले ४० हजारांनी स्वस्त, पाहा नवी किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/video/news/happy-and-safe-diwali/videoshow/66526595.cms", "date_download": "2020-09-22T21:16:44Z", "digest": "sha1:VUFP7DPMJSWOFWT4NP33YR5FTJK3LHXI", "length": 9294, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Safe Diwali: happy and safe diwali - सर्वांनाच हवी आनंदी आणि सुरक्षित दिवाळी\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसर्वांनाच हवी आनंदी आणि सुरक्षित दिवाळी\nसर्वांनाच आनंदी आणि सुरक्षित दिवाळी साजरी करायची असते. या व्हिडिओद्वारे जाणून घ्या सुरक्षित दिवाळीसाठी काही खास टिप्स...\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुरक्षित दिवाळी दिवाळीसाठी टिप्स आनंदी दिवाळी Safe Diwali Happy Diwali\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nधरण काठावर तरुणाई थिरकली DJच्या तालावर\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर...\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन...\nन्यूजसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nक्रीडाचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nन्यूजअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nअर्थसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nमनोरंजनन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nक्रीडामुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nमनोरंजनअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यूजकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nन्यूजकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nन्यूजनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nन्यूजफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nन्यूजचीनची उचलेगिरी; चित्रपटातील दृष्यांना सांगितले अमेरिकेवरील हल्ला\nन्यूजआंदोलनकर्त्या खासदारांसाठी उपसभापतींनी नेला चहा, पंतप्रधानांनी केलं कौतुक\nन्यूजभिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या २०वर\nब्युटी‘हे' घरगुती उपाय केल्यास डार्क सर्कलची समस्या होईल दूर\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २२ सप्टेंबर २०२०\nन्यूजनागपुरात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाचे लोकार्पण\nन्यूजकृषी विधेयकाविरोधात देशभरात निदर्शने\nन्यूजनाशिकमध्ये जोरदार पाऊस, काही भागात वीज पुरवठा खंडित\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/48596", "date_download": "2020-09-22T22:05:32Z", "digest": "sha1:KGFV5MJYDZM2M74ZSWCCS3DBI6NIMFE4", "length": 7814, "nlines": 118, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वजन वाढवण्याबाबत | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वजन वाढवण्याबाबत\nजिकडे पहावे तिकडे वजन कमी करण्याचे किस्से , त्यावरचे डाएट, व्यायाम इ. च्या माहितिचा स्फोट झालेला दिसतो, पण अशीही लोकं असतात जी अती बारीक, अशक्त, क्रुश असतात, ज्यांचे वजन खुपच कमी असते, आणि काही केल्या वाढत नाही.\nअनुवांशिक असेल तर काहीच समस्या नाही, अशा व्यक्ती बारिक असल्या तरी चपळ असतात.\nपण काही व्यक्तींची पचनशमता कायमची मंदावलेली असते, यामागे काविळ किंवा त्तसम पोटाचे किंवा लिवर चे विकार असतात.\nअन्न पचन न झाल्याने व त्यामुळे पोषण तत्व शरिरात षोषली न गेल्याने वजन वाढत नाही.\nयामागे मानसिक ताणतणावही असु शकतो.\nतरी अशा लोकांनी कसा आहार घ्यावा, काय व्यायाम करावा, पचन कसे वाढवावे, याबद्दल च्या चर्चेचा धागा\nबहुतेक करून काहीही आजार\nबहुतेक करून काहीही आजार नसलेल्या लोकांचे ...बैठे काम, व्यायामाचा अभाव, जेव्हा जसे वाटेल तसे खाणे, पार्ट्या-सणवार यावेळी जेवणावर ताव मारणे, भूक लागल्यावर खाणे परंतू भूक नसतानाही खाणे यामुळे वजन वाढते...म्हणूनच वजन कमी करण्याचे किस्से , त्यावरचे डाएट, व्यायाम इ. च्या माहितिचा स्फोट झालेला दिसतो.\nपण काही व्यक्तींची पचनशमता कायमची मंदावलेली असते, यामागे काविळ किंवा त्तसम पोटाचे किंवा लिवर चे विकार असतात.\nअन्न पचन न झाल्याने व त्यामुळे पोषण तत्व शरिरात षोषली न गेल्याने वजन वाढत नाही.>>>>असे असेल तर अशा व्यक्तींना खाण्या-पिण्याची बरीच पथ्ये असतात. त्यामुळे काय खावे, काय खाऊ नये हे डॉक्टर, आहारतज्ञ यांना विचारूनच ठरवले तर बरे होईल.\nइथे अवांतर आहे. तरीही\nइथे अवांतर आहे. तरीही\nकुणी नेचरामोअर कंपनीची सप्लिमेंट पावडर घेतली आहे का एक मुलांसाठी आहे. आणि एक खास स्त्रीयांसाठी आहे.\nकुणी वापरली असेल तर सांगा.\nजेवण नीट करून वजन वाढवायला आयुर्वेद अन होमिओपथी लागणार असेल तर विषय संपला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-22T21:26:10Z", "digest": "sha1:DMC33WBFY37X3WUUDJEPYFUWBQXGICNE", "length": 6050, "nlines": 108, "source_domain": "mahapolitics.com", "title": "मी काय बोलणार – Mahapolitics", "raw_content": "\nTag: मी काय बोलणार\nशरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला, “अशा राष्ट्रीय नेत्यावर मी काय बोलणार \nकोल्हापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांना दिल्ली विधानसभा निवडण ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nशरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमनसे नेत्यांचा गनिमी कावा, पोलिसांच्या नोटीसीनंतरही केला रेल्वेनं प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathibrain.in/schools-in-state-to-be-opened-in-september-under-unlock-4-0-says-edu-minister-varsha-gaikwad/", "date_download": "2020-09-22T20:22:32Z", "digest": "sha1:A3RFKHJAJACOQFQCRDDIIJVZJXWTJWHA", "length": 14057, "nlines": 162, "source_domain": "marathibrain.in", "title": "'अनलॉक ४' अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता - marathibrain.in", "raw_content": "\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\nHome महाराष्ट्र ‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nअनलॉक ४ अंतर्गत, अर्थात सप्टेंबरमध्ये राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी माहिती दिली.\n‘कोव्हिड-१९’च्या पार्श्वभूमीवर देशभरात मार्चमध्ये घोषित करण्यात आलेली टाळेबंदी हळूहळू शिथिल करण्यात येत असून, येत्या १ सप्टेंबरपासून ‘अनलॉक ४’ कार्यान्वित केले जाणार आहे. या अंतर्गत राज्यातील शाळा सुरू करण्याचे संकेत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.\nकेंद्र सरकारकडून टाळेबंदी (लॉकडाऊन) शिथिल करण्यासाठी ‘अनलॉक’ कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत अनलॉकचे तीन टप्प झाले आहेत. तिसरा टप्पा ३१ ऑगस्टला पुर्ण होणार असून, त्यानंतर अनलॉक ४ जाहीर केला जाणार आहे. अनलॉक ४ अंतर्गत, अर्थात सप्टेंबरमध्ये राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी माहिती दिली.\nब्रेनसाहित्य | ‘ऑनलाइन शिक्षण’\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्य शासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले, मात्र शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न अनुत्तरितच होता. अखेर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. माध्यमांशी बोलताना गायकवाड म्हणाल्या, “३१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकार शाळा सुरू करू शकत नाही, कारण केंद्रीय गृहमंत्रालय यासंदर्भातील निर्णय घेते. शाळा-महाविद्यालयांसह सर्वच गोष्टी सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालय घेते. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्य सरकारला शाळा सुरू करण्याची परवानगी मिळाली, तर प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.”\nवाचा | शासनातर्फे ऑनलाईन वर्गांविषयी शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर\nतसेच, दहावीच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आधी दहावीचे वर्ग सुरू करू व त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर इयत्तांसाठी शाळा सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.\nशालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड\nPrevious article‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nराज्यातील १०८ शिक्षकांना मिळणार ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’\nसन २०७० मध्ये ‘एक तृतीयांश’ लोकसंख्या असेल अतिउष्ण प्रदेशात \nभाजपच्या तिजोरीत सर्वाधिक निवडणूक निधी\nन्यायालयीन निर्णयांना राजकीय रंग देणे म्हणजे न्यायसंस्थेचा अपमान : सर्वोच्च न्यायालय\nप्रसिद्ध लेखिका ‘कविता महाजन’ यांचे निधन\nलवकरच व्हाट्सऍप, मेसेंजर आणि इन्स्टाग्राम एकच\nयुतीत फूट ; एमआयएम लढणार स्वबळावर \n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\n‘नागीण’ हा त्वचारोग तुम्हाला माहीत आहे का\nजाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध\nसायबर सिक्युरिटी-सायबर गुन्हे आणि आपण\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathigappa.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2020-09-22T21:28:25Z", "digest": "sha1:QYTJSKLAZGVPAIOP44O3W7LDBPSG7MA4", "length": 12405, "nlines": 71, "source_domain": "marathigappa.com", "title": "प्रत्येकवर्षी २० कोटी रुपये कमावतो हा सुपरस्टार, बायको आहे खूपच सुंदर – Marathi Gappa", "raw_content": "\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\nनिशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी\nसैराट मधला सल्या आता खऱ्या आयुष्यात काय करतोय बघा, पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल\nहे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल\nजयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री\nजत्रा चित्रपटातील हा कलाकार आता बनला आहे लोकप्रिय सेलिब्रेटी, बघा कोण आहे तो\nHome / बॉलीवुड / प्रत्येकवर्षी २० कोटी रुपये कमावतो हा सुपरस्टार, बायको आहे खूपच सुंदर\nप्रत्येकवर्षी २० कोटी रुपये कमावतो हा सुपरस्टार, बायको आहे खूपच सुंदर\nमाणसाच्या आयुष्यात खूप काही असतं, परंतु गोष्ट जेव्हा सुपरस्टारच्या आयुष्याबद्दल असेल तेव्हा गोष्ट काही वेगळीच असते. आम्ही बॉलिवूड नाही तर साऊथचा सुपरस्टार रामचरण बद्दल बोलत आहोत. साऊथचा खूप मोठा सुपरस्टार म्हणून बोललं जातं त्या रामचरणचे चित्रपट जेव्हा येतात तेव्हा फक्त देशातच नाही तर परदेशात सुद्धा रिलीज होतात आणि करोडोंची कमाई करतात. जर तुम्हांला रामचरण ह्याच्या बद्दल माहिती नसेल, तर रामचरण हा साऊथचा लोकप्रिय सुपरस्टार चिरंजीवी ह्यांचा मुलगा आहे. रामचरणचा सर्वात सुपरहिट चित्रपट ‘मगाधिरा’ आहे. ज्यात त्याच्यासोबत काजल अग्रवाल हि अभिनेत्री होती. ह्या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स तोडले होते. रामचरण फक्त साऊथ इंडस्ट्री पर्यंत मर्यादित राहिला नाही तर त्याने बॉलिवूडमध्ये सुद्धा काम केले आहे.\nरामचरणने २०१३ मध्ये आलेल्या ‘जंजीर’ चित्रपटात प्रियांका चोप्रा सोबत काम केले आहे, तेव्हा त्याने उत्तर भारतीय लोकांमध्ये आपली एक वेगळीच ओळख बनवली. जर रामचरण ह्याच्या लग्नाबद्दल बोलाल तर त्याचे लग्न उपासना कामिनीनी हिच्यासोबत झाले आहे. उपासना ‘अपोलो’ च्या चेअरमन ची मुलगी असून तिच्याजवळ सुद्धा करोडोंची संपत्ती आहे. आणि रामचरणची गोष्ट कराल तर तो सुद्धा काही कमी नाही आहे. रामचरणकडे जुबली हिल्सजवळ एक खूप मोठा आणि सुंदर बंगला आहे, ज्याची किंमत ३८ कोटी रुपये आहे. हा बंगला अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे, ज्यामुळे ह्याचे महत्व अजून जास्त वाढते. त्याच्याजवळ अनेक महागड्या बीएमडब्ल्यू आणि ऑडीच्या गाड्या आहेत, ज्यामधून तो अनेकदा येताना दिसून येत असतो. रामचरणचे वार्षिक उप्तन्न जवळजवळ २० कोटी रुपये आहे आणि त्याच्याजवळ तब्बल १२५० कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.\nरामचरण टॉलिवूडचा सर्वात महागडा अभिनेता आहे. २००७ साली आलेल्या ‘चिरुथा’ चित्रपटापासून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु त्याला खरी ओळख ‘मघाधीरा’ ह्या चित्रपटापासून मिळाली. हा त्याच्या करिअरचा दुसरा चित्रपट होता. हा चित्रपट खूप ब्लॉकबस्टर झाला होता. ह्यानंतर त्याने पुन्हा कधीच मागेच वळून पाहिले नाही आणि त्यानंतर बॅक टू बॅक हिट चित्रपट दिले. ‘मगाधिरा’, ‘येवंडू’, ‘ऑरेंज’, ‘नायक’, ‘ब्रूस ली’ हे सुपरहिट चित्रपट दिले. ह्या दरम्यान त्याला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले, ज्यामध्ये २ नंदी अवार्ड, आणि २ साऊथ फिल्मफेअर अवार्ड मिळाले. रामचरण एक डान्सर, प्रोड्युसर आणि बिझनेसमॅन सुद्धा आहे. ह्याशिवाय रामचरण एक क्रीडाप्रेमी सुद्धा आहे. रामचरणचे बॉलिवूड पर्दपण खूप चर्चेत राहिले होते, परंतु त्यानंतर तो कोणत्याच हिंदी चित्रपटात दिसला नाही. अमिताभ बच्चन स्टारर ७० च्या दशकातील ‘जंजीर’ चित्रपटाच्या रिमेकमधून त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्याच वेळी त्याचे वडील चिरंजीवीने सांगितले होते कि, तो ज्या अभिनेत्याचा फॅन आहे, त्यांच्याच चित्रपटाच्या रिमेकने रामचरण बॉलिवूड करिअरची सुरुवात होत असल्याने खुश आहे.\nPrevious जग सोडून जातेवेळी करोडो संपत्ती मागे सोडून गेल्या ह्या अभिनेत्री, एकीने तर २४७ कोटी सोडले मागे\nNext ह्या अभिनेत्रींनी लग्नानंतर चित्रपटात केले नाही काम, बघा आता काय काम करतात\nहिट चित्रपट देऊन एका रात्रीत सुपरस्टार झाल्या होत्या या ५ अभिनेत्री, आज जगत आहेत अनोळखी जीवन\nएकेकाळी झेब्रा क्रॉसिंगचे काम करणारे नाना, असे बनले बॉलिवूडचे प्रतिभावंत कलाकार\nबघा किती होती ह्या बॉलिवूड सेलिब्रेटींची पहिली कमाई, कसे केले होते खर्च\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2020-09-22T20:51:26Z", "digest": "sha1:JBWNCWIS6LSCNLCVE264VSPZYPJITZ4Z", "length": 11900, "nlines": 141, "source_domain": "www.batmidar.in", "title": "अरूण करमरकर यांचा सत्कार | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी अरूण करमरकर यांचा सत्कार\nअरूण करमरकर यांचा सत्कार\nठाणे, दि १३ (प्रतिनिधी) ‘‘सामाजिक जीवनात ज्या वेळेला संस्थात्मक जीवनाचा र्‍हास होतो, संस्थेपेक्षा व्यक्तीला महत्त्व येत, ज्याप्रमाणे पुष्पहारातील केवळ पुष्प दिसतात त्यांना जोडणारा धागा दिसत नाही तसे धाग्यासारखे काम करणारा व सतत काट्यांशी हितगुज करणारा कार्यकर्ता अशी अरूण करमरकर यांची ओळख आहे’’ असे कौतुकाचे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख प्रा. अनिरूध्द देशपांडे यांनी काढले. अरूण करमरकर यांच्या षष्ठ्यब्दीपुर्ती सोहळयाचे गोखले मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीष प्रभुणे, मदनदासजी देवी, दादा इदाते, नंदु जोशी, विनय सहस्त्रबुध्दे, अच्यु्तराव कराडकर, अच्युतराव वैदय, भालचंद्र दाते, प्रा. श्याम अत्रे, नितीन केळकर, भगिरथ प्रतिषठानचे डॉ प्रसाद देवधर, रवींद्र कर्वे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nप्रा. अनिरूध्द देशपांडे पुढे म्हणाले की, ‘‘संकट किंवा अडचणीत प्रतिबध्दता म्हणजेच कमीटमेंट दिसुन येते. अशाप्रकारची प्रतिबध्दता अरूण करमरकर यांच्यात दिसते. सामाजिक समरसता, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, तरूण भारतचे संपादक अशा अनेक जबाबदार्‍या सांभाळतांना त्यांची ही प्रतिबध्दता दिसुन आली. संघ परिवारातील आपुलकी आणि आत्मीयतेच्या भावनेमुळे ही प्रतिबध्दता वृध्दींगत होते. संघाचे काम करणे हा एक भाग्ययोग आहे यांचा प्रत्यय आपल्याला येतो, हेच काम अनेकांचे जीवन ध्येय होऊन बसते, अशा कार्यकर्त्यांपैकी अरूण करमरकर एक असल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगीतले.\nया कार्यक्रमाच्या निमित्ताने अरूण करमरकर यांना शुभेच्छा देतांना ज्येेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीष प्रभुणे म्हणाले की, ‘‘संपर्कात आलेल्यांना प्रत्येकाशी दिर्घकाळ मैत्री टिकवून ठेवण्याचे कसब अरूण करमरकर यांच्याकडे आहे . एखादया कादंबरीचा नायक होण्यासारखा अरूण करमरकर यांचा जीवनप्रवास आहे. अरूण करमरकर यांनी अनेक हिर्‍यांना पैलु पाडण्याचे काम केले आहे. संपुर्ण आयुष्यात अरूण करमरकर यांनी निरलसपणे काम केले. यात त्यांनी पद आणि अहंकार जाणीवपूर्वक दूर ठेवले’’.\nयावेळी अरूण करमरकर यांच्याबरोबर काम करण्यांची संधी लाभलेल्या विविध कार्यकर्त्यांंनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. श्याम अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या अरूण करमरकर यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेणार्‍या ‘निरलस कार्यकर्त्याची गोष्ट, अरूण एकसष्ठ’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.\n‘आजपर्यंत ज्यांनी मला दोषासकट स्विकारले आणि माझ्यावर संस्कार केले त्यांच्यामुळेच मी काम करू शकलो. परंतु प्रत्येक जण हा अपुर्णांक असतो, अनेक अपुर्णांकातून पुर्णांक तयार होत असतात, या विचारावर माझा विश्वास असल्याचे सांगत आत्तापर्यंत राहिलेले काम पुर्ण करण्याचा अरूण करमरकर यांनी संकल्प सोडला.\nPrevious articleअमित शङा यांच्याविरोधातला लेख डीएनएने वेबसाईटवरून हटविला\nNext articleहरियाणातील पत्रकार “टोल मुक्त”\nपत्रकार प्रमोद पेडणेकर यांचे निधन\nटीव्ही-9 ने मदत करावी*\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nसेहवागने ब्रिटिश पत्रकाराची जिरविली\nगौरी लंकेश हत्त्या ः एका संशयितास अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-22T21:31:02Z", "digest": "sha1:YVX3KFQMFF23SFI2EB6WCWTYT5ZHIJTQ", "length": 7115, "nlines": 138, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रायगडमध्ये टक्का वाढला | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम रायगडमध्ये टक्का वाढला\nपेण तालुक्यातील दाद र या अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर शिवसेना आणि कॅग्रेस यांच्यात झालेली मारामारी वगळता आज रायगड लोकसभा मतदार संघात सर्वसाधारण शांततेत मतदान झालं.मतदानाची वेळ संपल्यानंतर उपलब्ध आकडेवारीनुसार मतदार संघात सरासरी 64 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.2009 च्या तुलनेत हे मतदान 8 ते 9 टक्क्यांनी जास्त आहे.तरूणांनी मतदानासाठी दाखविलेला उत्साह,जिल्हा प्रशासनाने मतदान जनजागृतीसाठी केलेले अटोकाट प्रयत्न आदि कारणंामुळे यावेळेस मतांची टक्केवारी वाढल्याचं दिसते.रायगडमध्ये दिवसभर कडक उन्हाळा असतानाही मतदान केंद्रासमोर मतदारांनी रांगा लावल्या होत्या.ग्रामीण आणि शहरीभागातही मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसत होता.\nरायगडमध्ये प्रमुख पक्षांच्या चार उमेदवारांसह दहा उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यंाचे भवितव्य आता मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे.\nPrevious article“पेड न्यूज” मध्ये महाराष्ट्र नंबर-2\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nउद्योगपतींनी केलेली देशाची लूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.pudhari.news/news/National/sachin-Pilot-removed-as-Rajasthan-PCC-Chief/", "date_download": "2020-09-22T20:30:10Z", "digest": "sha1:BFBCZDEGAB4ND7DU64DDVHI5NUBITFEG", "length": 5326, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसकडून मोठी कारवाई, राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून हटवलं | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसकडून मोठी कारवाई, राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून हटवलं\nसचिन पायलट यांच्यावर काँग्रेसकडून मोठी कारवाई, राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून हटवलं\nजयपूर : पुढारी ऑनलाईन\nराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारविरोधात बंडाचे निशाण फडकावणाऱ्या सचिन पायलट यांच्या विरोधात काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून तसेच राजस्थान प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता अध्यक्षपदी मंत्री गोविंद सिंह डोटसारा यांची निवड करण्यात आली आहे.\nवाचा : पायलट यांना काॅंग्रेसमधून हटवा; गेहलोत समर्थक १०२ आमदार एकवटले\nपायलट यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय मंत्री विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना देखील मंत्रिमंडळातून हटविण्यात आले आहे. पायलट आणि त्यांचे काही निकटवर्तीय भाजपच्या षडयंत्रामुळे काँग्रेसमधून फुटले आणि त्यांनी राजस्थानमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मला दु:ख झाले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त केली आहे.\nवाचा : राजस्थानमध्ये राजकीय भूकंपाचे धक्के सुरुच; गेहलोत सरकारमधील आणखी एक मंत्री पायलटांच्या गळाला\nया सर्व घडामोडीतच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली. गेहलोत यांनी येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळात फेरबदल करण्याबाबत राज्यपालांशी चर्चा केल्याचे समजते.\nगेहलोत आणि पायलट यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु होता. हा संघर्ष गेल्या दोन दिवसांत तर आरपारच्या लढाईवर आला. याची गंभीर दखल घेत काँग्रेसने पायलट यांच्यावर कारवाई केली.\nवाचा : सचिन पायलट यांच्या पत्नीच्या 'त्या' ट्विटने खळबळ\nमराठा आरक्षणप्रश्‍नी कोल्हापुरात आज गोलमेज परिषद\nआयकराच्या नोटिशीला लवकरच उत्तर देणार : शरद पवार\n३२ साखर कारखान्यांना ३९१ कोटींची थकहमी\nमत्स्यव्यवसायाचे 4 हजार कोटींचे नुकसान\nभारताविरुद्ध युद्धासाठी चीन ३ वर्षांपासून तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad-municipal-corporation-aimim-corporators-imtiyaz-zaleel-72086.html", "date_download": "2020-09-22T22:23:34Z", "digest": "sha1:U2Y37F73YZ3UE74GRMGNOL77E4VQFCFF", "length": 21239, "nlines": 197, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावासाठी राडा, एमआयएमचे 20 नगरसेवक निलंबित", "raw_content": "\nशरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच- देवेंद्र फडणवीस\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थान रॉयल्ससमोर तगड्या चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान\n…तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल : अमेय खोपकर\nइम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावासाठी राडा, एमआयएमचे 20 नगरसेवक निलंबित\nसतत होणाऱ्या वादामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या औरंगाबाद महापालिकेत पुन्हा एकदा भीषण गोंधळ झाल्यामुळे औरंगाबाद महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.\nदत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद\nऔरंगाबाद : अभिनंदन प्रस्तावावरुन औरंगाबाद महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ झाला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या ठरावाला टाळाटाळ केल्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकांनी औरंगाबाद महापालिकेतील राजदंड पाळण्याचा प्रयत्न करून अभूतपूर्व गोंधळ घातला. यामुळे एमआयएमच्या 20 नगरसेवकांना निलंबित करणयात आलंय. सतत होणाऱ्या वादामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या औरंगाबाद महापालिकेत पुन्हा एकदा भीषण गोंधळ झाल्यामुळे औरंगाबाद महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.\nज्या सभागृहात औरंगाबाद शहरातील जनतेचे प्रश्न मांडले जावेत अशी अपेक्षा असते, त्याच महापालिकेत औरंगाबाद महापालिकेच्या नगरसेवकांनी मोठा गांधळ घातला. नागरसेवकांच्या या गोंधळामुळे औरंगाबाद महापालिकेला राज्यातील सर्वाधिक संवेदनशील अशी ओळख निर्माण झालीय आणि आजच्या गोंधळाने या ओळखीवर शिक्कामोर्तब केलं.\nराजदंड पळवण्यासाठी नगरसेवकांचा राडा\nगोंधळात एमआयएमचे नगरसेवक आघाडीवर होते, तसेच भाजपचे नगरसेवक सुद्धा आघाडीवर दिसले. भाजपच्या नगरसेवकांनी पाण्याच्या मागणीसाठी गोंधळ घालायला सुरुवात केली, तर एमआयएमच्या नगरसेवकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव पास करण्यात यावा या मागणीसाठी गोंधळ घालायला सुरुवात केली. गोंधळ इतका विकोपाला गेला की या नगरसेवकांनी महापौरांच्या समोर ठेवलेला राजदंड पळवला, त्याचवेळी भाजपच्याही नगरसेवकांनी राजदंड खेचायला सुरुवात केली. तेवढ्यात शिवसेनेच्या नगरसेवकांनी राजदंड परत मिळवण्यासाठी खेचाखेची सुरू केली.\nनगरसेवकांची सुरु असलेली खेचाखेची आणि अभूतपूर्व गोंधळ थांबवण्यासाठी महापौरांनी अनेकवेळा आदेश दिला. मात्र नगरसेवकांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. महापौरांनी सुरक्षा रक्षकांना पाचारण केलं तरीही नगरसेवक थांबायला तयार नव्हते. शेवटी महापौरांनी पोलिसांना पाचारण केलं. पण तरीही नगरसेवक थांबायला तयार नव्हते. शेवटी वैतागलेल्या महापौरांनी सुरुवातीला 5, नंतर 6 आणि शेटवी तब्बल 20 नगरसेवकांना निलंबित केलं. निलंबित केल्यानंतरही नगरसेवक सभागृहाच्या बाहेर निघायला तयात नव्हते. शेवटी पोलिसांनी एका-एका नगरसेवकांना अक्षरशः उचलून सभागृहाच्या बाहेर काढलं.\nऔरंगाबादचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी\nअनेकांना प्रश्न पडलाय की एमआयएमचे नगरसेवक इतके आक्रमक का झाले याला पार्श्वभूमी आहे लोकसभा निवडणुकीची… ज्या इम्तियाज जलील यांच्या रूपाने एमआयएमने विधानसभेत प्रवेश केला, तेच इम्तियाज जलील औरंगाबाद लोकसभेत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना पराभूत करून खासदार झाले. हा अपमान पचवणं शिवसेनेसाठी कठीण जात आहे. औरंगाबादची शिवसेना अजूनही इम्तियाज जलील यांना खासदार मानायला तयारच नाही.\nकाही दिवसांपूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात समृद्धी वाघिणीच्या बछड्यांचा नामकरण सोहळा होता. या सोहळ्याला नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांना ना सन्मान दिला, ना निमंत्रण. वैतागलेल्या एमआयएमच्या नगरसेवकांनी उद्यानाच्या गेटवरच निदर्शने केली. एमआयएम एवढ्यावरच थांबली नाही, तर उद्यानातील बछड्यांना विशिष्ट एका धर्माची नावे का दिली असाही सवाल एमआयएमने विचारला. यामुळे वातावरण आधीच तापलं होतं आणि आज एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव नाकारण्यात आला राडा झाला.\nऔरंगाबाद महापालिकेत यापूर्वीही अनेकवेळा असेच गोंधळ झाले आहेत. 2015 पासून आजपर्यंत औरंगाबाद महापालिकेत तब्बल सात अभूतपूर्व गोंधळ झाले. एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन याने अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेला विरोध केला म्हणून सभागृहातच नगरसेवकांनी मारहाण केली होती. एमआयएम नगरसेवकांनी वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहायला नकार दिला त्याही वेळी प्रचंड गदारोळ झाला. 2016 मध्ये मुस्लीम वस्त्यात पाणी मिळत नसल्याच्या कारणावरूनही एमआयएमने राजदंड पाळवला होता.\nऔरंगाबाद शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी शंभर कोटी मंजूर झाले, ते वाटपात अन्याय होत असल्याच्या कारणावरूनही महापालिकेत गदारोळ झाला. समांतर जलवाहिणीला विरोध करण्यासाठी एमआयएम, काँग्रेस आणि भाजपनेही औरंगाबाद महापालिकेत अनेकवेळा गोंधळ घातला.\nऔरंगाबाद महापालिकेत सध्या शिवसेना आणि एमआयएम या दोन पक्षात प्रचंड मोठी धुमश्चक्री सुरू आहे. लोकसभेत शिवसेनेचा झालेला पराभव त्यांना खिलाडूवृत्तीने पचवता येत नाही आणि कधी नव्हे ते एमआयएम या पक्षाला लोकसभेत मिळालेलं अभूतपूर्व यश गिळता येत नाही. त्यामुळे सध्या औरंगाबाद महापालिकेसह संपूर्ण शहराचं वातावरण तणावपूर्ण बनलं आहे.\nचंद्रकांत खैरे यांना धक्का, औरंगाबादेतील सात निष्ठावंत शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश\n'संभव हो तो जाने से पहले एक बार जरुर मिलना',…\n38 वर्षांनी शिवसेनेची साथ सोडणार, चंद्रकांत खैरेंचा विश्वासू सहकारी मनसेत\nगोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी झाडे तोडण्यास औरंगाबाद महापालिकेचा नकार\nऔरंगाबाद महापालिकेत युतीचा काडीमोड, भाजपच्या उपमहापौराचा राजीनामा\nइम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरुन औरंगाबाद मनपात राडा\n बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी एकही ठेकेदार मिळेना\nअब्दुल्ल सत्तार यांची काँग्रेसमधून हकालपट्टी, अशोक चव्हाणांची घोषणा\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज,…\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nसुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद\nसौर ऊर्जेवर चालणारी लिटिल कार, नववीतील विद्यार्थ्याचा लॉकडाऊनमधील भन्नाट प्रयोग\nमी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत\nसिनेसृष्टी करण जोहर किंवा त्याच्या बापाची नाही, कंगनाचा हल्लाबोल\nशरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच- देवेंद्र फडणवीस\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थान रॉयल्ससमोर तगड्या चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान\n…तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल : अमेय खोपकर\nपरवानगीशिवाय फोटोचा वापर, नुसरत जहाकडून पोलिसात तक्रार\nरिया चक्रवर्ती आणखी अडचणीत; न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ\nशरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच- देवेंद्र फडणवीस\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थान रॉयल्ससमोर तगड्या चेन्नई सुपर किंग्जचं आव्हान\n…तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल : अमेय खोपकर\nपरवानगीशिवाय फोटोचा वापर, नुसरत जहाकडून पोलिसात तक्रार\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://hwmarathi.in/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2020-09-22T19:45:09Z", "digest": "sha1:QMFYY6RTLGGUDRBVHQABM7QW6HLMSMLL", "length": 5662, "nlines": 77, "source_domain": "hwmarathi.in", "title": "मुंबई डबेवाला असोशिएशन – HW Marathi", "raw_content": "\nTag : मुंबई डबेवाला असोशिएशन\nआता मुंबईच्या डबेवाल्यांनाही हक्काची घरे मिळणार\nमुंबई | मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून तहान, भूक विसरुन घरातील जेवणाचा डबा आपल्याकडे वेळेत पोहचवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लवकरात...\nFeatured मुंबईकरांना घडणार पाच उपवास, डबेवाले जाणार सुट्टीवर\n संपूर्ण मुंबईला डबे पोहचवणारे मुंबईचे डबेवाले पाच दिवसाच्या सुट्टीवर जाणार आहेत. १५ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत डबेवाले सुट्टीवर असणार आहेत. मुंबईतील...\nfeaturedHolidayMumbaiMumbai Dabewala Associationडबेवालेमुंबईमुंबई डबेवाला असोशिएशनसुट्टी\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/07/nanded-after-twelve-days-city-croud-market-full-customers-nanded-news.html", "date_download": "2020-09-22T19:51:21Z", "digest": "sha1:JXFAKENAEXAB6JEHAFBYLSEXCUV2L4K6", "length": 7334, "nlines": 68, "source_domain": "www.smartichi.com", "title": "नांदेड : बारा दिवसानंतर शहरात तुफान गर्दी, बाजरापेठ ग्राहकांनी गजबजली", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रनांदेड : बारा दिवसानंतर शहरात तुफान गर्दी, बाजरापेठ ग्राहकांनी गजबजली\nनांदेड : बारा दिवसानंतर शहरात तुफान गर्दी, बाजरापेठ ग्राहकांनी गजबजली\nकोरोनाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुकालेल्या संचारबंदीनंतर जिल्ह्यातील कारभार शुक्रवारी (ता. २४) सुरळीत झाला. घराच्या बाहेर न पडलेल्या नागरिकांनी विविध दुकानावर एकच गर्दी केली. तब्बल बारा दिवसांच्या संचारबंदीनंतर आस्थापने सुरू झाली. बाजारात लोकांची चांगलीच गर्दी उडाल्याचे बघायला मिळाले. शहर व जिल्ह्यातील कोरोनाची साथ आटोक्यात आली नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी करणे हे कितपत उचीत आहे हा सर्वसामान्य व जिल्हा प्रशासनालाही पडलेला प्रश्न आह.जिल्ह्यात कोरोनाने हैदोश घातला असून रुग्णसंख्या ही एक हजाराहून अधिक झाली आहे. त्यातील जवळपास साठ रुग्णांचा बळी गेला आहे. अजूनही साडेचारशेहून अदिक रुग्ण कोरानाशी दोन हात करत आहेत. या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून शारिरीक अंतर व गर्दी टळावी यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. विपिन यांनी ता. १२ जूलै ते ता. २३ जुलैपर्यंत संचारबंदी लावली होती. या काळातही अत्यावश्यक सेवा पुर्णपणे सुरळीत सुरु ठेवण्यात आल्या होत्या. मात्र संचारबंदी उठवताच नांदेडकरांनी एकच गर्दी केली. अशा गर्दीमुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nशहराच्या मुख्य बाजारपेठेत गर्दी\nशुक्रवारी बाजारपेठ सुरू झाली आहे. बाजारात कोणत्या ना कोणत्या कारणानिमित गर्दी होत असल्याचे बघायला मिळाले. अनेक भागात वाहनांची रहदारी वाढल्याचे बघायला मिळाले. शहराच्या वजिराबाद, श्रीनगर, तरोडा नाका, जुना मोंढा, बर्की चौक, सराफा, कापड मार्केट, भुसार मार्केट, फळभाजी विक्रेत्यांच्या दुकानावर नांदेडकरांनी तुफआन गर्दी केली. या गर्दीत नागरिकांनी कुठेच शारिरीक अंतर पाळल्या जात नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. नागरिकांनी गर्दी न करता सुरक्षित आंतर पाळून कोरोनाचा संसर्ग टाळण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.\nनियमाचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन\nकोरोनाला हरवायचे असेल तर नागिरकांनी आपले कर्तव्य समजून बाजारपेठेत फिरत असतांना शारिरीक अंतर पाळणे महत्वाचे आहे. जगात व देशात तसेच राज्यात या कोरोनाचा कहर वाढत आहे. आपल्या जिल्ह्यातही रुग्ण संख्या ही एक हजाराहून अधिक झाली आहे. त्यामुळे आपणास अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने घालु दिलेल्या नियमाचे नागरिकांनी पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/12/2200.html", "date_download": "2020-09-22T21:33:51Z", "digest": "sha1:P3K2LOHACQVJMVWFDIDPOXZWTR3TVI3Z", "length": 8597, "nlines": 69, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "शेतीला 2,200 कोटीं योजना. | Gosip4U Digital Wing Of India शेतीला 2,200 कोटीं योजना. - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome शेतकरी शेतीला 2,200 कोटीं योजना.\nशेतीला 2,200 कोटीं योजना.\nमहाराष्ट्र राज्य कृषी, उद्योग आधारित आणि ग्रामीण विकास प्रकल्पातून (स्मार्ट) जागतिक बॅंकेचे अर्थसाह्य, तसेच सरकारी मदतीतून सुमारे 2,200 कोटींची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.\nयात शेतकरी उत्पादक कंपन्या, नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्थांना प्राधान्य राहणार आहे. त्यातून शेतीतील पायाभूत सुविधांपासून हरितगृहासह सुधारित तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, काढणीपश्‍चात तंत्र, प्रक्रिया, वाहतूक, मार्केटिंग यंत्रणा विकसित करण्यापर्यंतच्या बहुतांशी बाबींवर योजनेत भर असेल.\nपुणे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांनी गुरोळी (ता. पुरंदर) येथे ही माहिती दिली. त्यांच्या समवेत कृषीचे मुख्य गुण-नियंत्रण अधिकारी सुनील बोरकर, निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. विकास खैरे, कृषी अधिकारी अंकुश बरडे, प्रयोगशील शेतकरी गणेश जाधव, रामचंद्र खेडेकर होते.\nझेंडे म्हणाले, \"या लाभासाठी कमीत कमी 20 शेतकरी सहभागाचा नोंदणीकृत गट अथवा शेतकरी उत्पादक कंपनी हवी. त्यात वीसहून अधिक कितीही शेतकरी चालतील. गट वा कंपनीच्या नियोजित प्रकल्पातील सहभागाचे जमीन क्षेत्र, शेतकरी संख्या व लाभार्थी गुंतवणूक, खर्चाची व्याप्ती पाहून किमान 5 ते 10 कोटींपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाईल.\nत्याबाबत अंतिम आराखडा, मार्गदर्शक तत्त्वे तयार होत असून \"स्मार्ट\" प्रकल्प दृष्टिपथात आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, संस्था उभारून शेती आधुनिक व अधिक नफ्याची करण्यास सिद्ध व्हावे.''\n\"समूहशेती, गटशेतीच्या प्राधान्यासाठी, तसेच आधुनिक शेतीसाठी आणि गुणवत्तापूर्ण शेतीमालाच्या योग्य मोबदल्यासाठी ही योजना पुढील पाच वर्षे कार्यान्वित राहील.\nजागतिक बॅंकेची ही योजना असून त्यास केंद्र, राज्य सरकारसह काही खासगी कंपन्याही आर्थिक हातभार लावत त्यात सहभागी होतील. लाभार्थी हिस्साही अपेक्षित असणार आहे,'' असे झेंडे यांनी सांगितले.\nबाजारात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न :\nशेतकऱ्याला उत्पादन घेण्याबरोबरच बाजार व्यवस्थेत यशस्वी करण्यासाठी उत्पादनक्षम भागीदारी आणि पणनभिमुख प्रकल्प राबविण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत प्रयत्न केले जाणार आहेत, असे दिलीप झेंडे म्हणाले.\nपायाभूत सुविधांपासून मार्केटिंगपर्यंतच्या सुविधा\nशेतकरी उत्पादक कंपन्या व गटांना प्राधान्य\nगटात कमीत कमी 20 शेतकरी हवेत\nएका गटास पाच ते दहा कोटींपर्यंत मदत\nयोजना पुढील पाच वर्षे कार्यान्वित राहणार\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://agrotourismvishwa.com/about-us-page/", "date_download": "2020-09-22T20:36:29Z", "digest": "sha1:46LU5V57TF75YD5TL6BDZ6SJVDCIWDHD", "length": 8579, "nlines": 106, "source_domain": "agrotourismvishwa.com", "title": "About Us - AgroTourismVishwa", "raw_content": "\n-राज्यातली सर्व कृषी पर्यटन केंद्रांची माहिती मोफत उपलब्ध.\n–महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्राची भेटी-गाठी, मुलाखत, चर्चा, लेखन आणि अभ्यास.\n-महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्रांचे संपर्क\n-समाज माध्यम आणि डिजिटल माध्यांमावर प्रभूत्व.\n-कृषी पर्यटन केंद्रांसाठी योग्य नियोजनपूर्व प्रचार आणि प्रसार.\n-जाहिराती, मार्केटिंग आणि जनसंपर्क क्षेत्राचा ज्ञान.\n-ग्रामीण व शहरी संस्कृतीचा अनुभव.\n-आम्ही कृषी पर्यटन संकल्पनेसाठी वाहून घेतले.\n-ना नफा ना तोटा या तत्वावर काम करत आहे.\n-राज्यासह देशातील कृषी पर्यटनाचे अभ्यास.\n-कृषी पर्यटन प्रकल्प उभारण्याचा अनुभव.\n– कृषी पर्यटनाविषयी कार्यशाळा, परिसंवाद, चर्चात सहभाग आणि लिखाण.\nमाझ्या विषयी थोडक्यात, पहिली ते पदव्युत्तर पर्यंतचा शिक्षण नांदेड, लातुर आणि पुण्यात झालं. पत्रकारितेमध्ये पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केलं. डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचा अनुभव आहे. अनेेक Digital Media आणि Social Media च्या कार्यशाळेत सहभागी घेतले आहे. याचा कृषी पर्यटनात Digital आणि Social मीडियाचा वापर कसा करावा या विषयी मार्गदर्शन करतो. पत्रकारितेचा अनुभव पाठिशी असल्यामुळे Print Media, T.V, Radio आणि Digital Media अनुभव आहे. जाहिराती, जनसंपर्क, मुलाखत, ब्लाँग, लेख, व्हिडिओ शूट, फिल्म, डाक्यूमेन्टस, कंन्टेन्ट डेव्हलप आणि डिजिटल मार्केटिंगचा प्रत्यक्षिक अनुभव आहे.\nमुबंई येथील News 18 lokmat या वृत्तवाहिनीत आणि पुण्यातील दै. प्रभात मध्येही प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम केले आहे. पुण्यातील पुणे मेट्रो या वृत्तवाहिनीमध्ये वृत्तनिवेदक/Anchor, पत्रकार/ Reporter म्हणून काम करत आहे. तसेच बंगळुरू येथील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या @Tiny step या कंपनीमध्ये अनुवादक (Translator) म्हणून कामाचा अनुभव आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात (DoMCJ) अध्यापन सहाय्यक म्हणून 2018-2019 मध्ये काम पाहिले आहे. याच विभागात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आता पुण्यातील एका नामांकित माध्यम क्षेत्राीतल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.\n* अर्थसंकेतच्या वतीने दिला जाणारा बेस्ट ई-काँमर्स स्टार्टअप आँफ द ईअर 2018 पुरस्काराने Agro Tourism Vishwa चा सन्मान.\n* महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C) आणि पर्यटन संचालनालय (DoT) पुणे यांच्या वतीने पर्यटन मित्र 2019 पुरस्काराने गौरव.\n* मराठवाडा जनविकास संस्थेच्यावतीने मराठवाडा महासन्मान सोहळा 2018 मध्ये विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\n* मुबंईत जागृती यात्रेच्या (Sustainable Entrepreneur Award 2018) मध्ये सहभाग.\n* Agro Tourism Vishwa च्या धर्तीवर Startup Business Model सादर गुजरातमध्ये द्वितीय पुरस्कार मिळाले.\n* कृषी पर्यटन कार्यशाळेत सहभाग आणि सन्मान.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2020-09-22T21:59:26Z", "digest": "sha1:DTRASAXOAFE6QNU4PHSRAE65TBXVPV2I", "length": 5836, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चेक प्रजासत्ताकाचे फुटबॉल खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:चेक प्रजासत्ताकाचे फुटबॉल खेळाडू\n\"चेक प्रजासत्ताकाचे फुटबॉल खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण २९ पैकी खालील २९ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०१६ रोजी १२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-22T22:08:55Z", "digest": "sha1:L4LO5B3E6CB46Q3UDGVTPLXGQRFZJ222", "length": 4551, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नासिक जिल्ह्यातील नद्या - विकिपीडिया", "raw_content": "\n\"नासिक जिल्ह्यातील नद्या\" वर्गातील लेख\nएकूण ३६ पैकी खालील ३६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१२ रोजी १४:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-35-thousand-crore-turnover-e-nam-maharashtra-36266", "date_download": "2020-09-22T20:27:48Z", "digest": "sha1:C3E3FFICGW2WKRGTMYNVH2A6TEERHN6N", "length": 17105, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi 3.5 thousand crore turnover from e-Nam Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे साडेतीन हजार कोटींची उलाढाल\nराज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे साडेतीन हजार कोटींची उलाढाल\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nकेंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय ऑनलाइन कृषी व्यापाराला (ई -नाम) चालना मिळत आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील ६० बाजार समित्यांद्वारे तीन वर्षांत ऑनलाइन खरेदी-विक्रीमध्ये साडेतीन हजार कोटींची उलाढाल झाली आहे.\nपुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय ऑनलाइन कृषी व्यापाराला (ई -नाम) चालना मिळत आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील ६० बाजार समित्यांद्वारे तीन वर्षांत ऑनलाइन खरेदी-विक्रीमध्ये साडेतीन हजार कोटींची उलाढाल झाली आहे. तर कोरोना संकटात मार्च ते ऑगस्ट २०२० या कालावधीत सुमारे २७५ कोटींची उलाढाल झाली. तसेच दुसऱ्या टप्प्यातील समाविष्ट झालेल्या ५८ बाजार समित्यांचे कामकाज जुलैमध्ये सुरु झाले असून, सुमारे ७ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.\nश्री. पवार म्हणाले, ‘‘केंद्र शासनाच्या ‘ई-नाम’ योजनेमध्ये राज्यातील दोन टप्प्यांमध्ये ११८ बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक बाजार समितीला ३० लाखांचा निधी देण्यात आला असून, पहिल्या टप्प्यातील बाजार समित्यांचे कामकाज सुरळीत सुरु आहे.\nपहिल्या टप्प्‍यातील ६० बाजार समित्यांमध्ये सप्टेंबर २०१७ ते ३१ ऑगस्ट २०२० अखेर सुमारे साडेतीन हजार कोटींची उलाढाल झाली आहे. ‘ई-नाम’ राबविताना शेतमालाचा दर्जा तपासणीसाठी प्रयोगशाळा देखील उभारण्यात आल्या असून, या प्रयोगशाळांमधून शेतमालाच्या दर्जाबाबतचे प्रमाणपत्र ऑनलाइन लिलावासोबत खरेदीदाराला देण्यात येते. यामुळे शेतमालाला अधिकचा दर मिळणे शक्य होत आहे.’’\n‘‘दुसऱ्या टप्प्प्यातील ५८ बाजार समित्यांचे कामकाज नुकतेच सुरु झाले असून, जुलै ते ऑगस्ट २०२० अखेर ७ कोटी २१ लाखांची उलाढाल झाली आहे. यासाठी या बाजार समित्यांचे सचिव, पदाधिकारी कर्मचारी व्यापारी आडते शेतकरी यांना दोनदा ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले आहे,’’ असेही पवार यांनी सांगितले.\nदृष्टीक्षेपात ‘ई-नाम’ आणि बाजार समित्या\nपहिल्या टप्पातील ६० बाजार समित्यांद्वारे एकूण १ कोटी १६ लाख क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री\n४ लाख ९९ हजार असेईंग (तपासणी) लॉट्सची निर्मिती\n११ लाख ८४ हजार शेतकरी संलग्न\n१५ हजार अडत्यांकडून ‘ई-नाम’चा वापर\n२४७ शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग\nप्रती लॉट बोलण्याचे सरासरी प्रमाण ६.१७\n२० मार्च ते ३१ ऑगस्टदरम्यानची स्थिती\n९ लाख ६९ हजार क्विंटल शेतमालाच्या विक्रीतून २७५ कोटींची उलाढाल\n५७ हजार २१५ लॉट्सचे असेईंग (तपासणी)\nप्रती लॉट बोलण्याचे सरासरी प्रमाण ५.४६\nदुसऱ्या टप्प्यातील बाजार समित्यांचे कामकाज\n२२ हजार ८६० क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री\n७ कोटी २१ लाखांची उलाढाल\nव्यापार वर्षा पुणे मका ई-नाम बाजार समिती प्रशिक्षण\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारला\nकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली.\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात कोरोनाची साथ सुरु झाली.\nसोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या...\nसोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सोलापूर शहर आणि जि\nमुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम सुरू करणार...\nनाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू\nसोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे पीक कर्ज\nसोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने एक ऑक्‍टोंबरपासून शेतकऱ्यांना अ\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...\nशेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...\nराहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nकांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...\n‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...\nवऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...\nमध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...\nपावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...\nसांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...\n`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...\nपशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...\nसंरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...\nबळीराजालाच बळी देण्याचा प्रकारशेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...\nनाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...\nमराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...\nबुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/9/11/-Shiv-Sena-and-Congress-president-Sonia-Gandhi-attacked-again-by-kangna-ranaut-.html", "date_download": "2020-09-22T21:51:51Z", "digest": "sha1:TLUSSE45N2XKF3IG4ALQADKEOLVQCY3K", "length": 5011, "nlines": 8, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " हायकमांडचा आदेश! कंगनाला प्रत्युत्तर द्यायचे नाही - महा एमटीबी", "raw_content": " कंगनाला प्रत्युत्तर द्यायचे नाही\nनवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रणौत हिने काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेत शिवसेनेचा उल्लेख सोनिया सेना, असा केल्यानंतर झालेल्या वादावर कुठलीही प्रतिक्रीया देऊ नका, असे आदेश हायकमांकडून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देण्यात आले आहेत. शिवसेना, राज्य सरकार विरूद्ध कंगना रणौत यांच्यातील वादात न पडण्याचे आवाहन नेत्यांना करण्यात आले आहे. कंगनाने सोनिया गांधींचे नाव घेत शिवसेनेचा उल्लेख सोनिया सेना असा केला होता. दरम्यान, मातोश्रीहूनही यावर कंगनाला कोणी उत्तर देऊ नये, असे आदेश शिवसेना प्रवक्त्यांकडून देण्यात आले आहेत. कंगनाच्या कार्यालयावर कारवाई झाल्यानंतर हे आदेश देण्यात आले होते.\nदरम्यान, कंगनाने आज पुन्हा एकदा शिवसेना आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. थोर नेते बाळासाहेब ठाकरे हे माझे सर्वात आवडत्या नेत्यांपैकी एक आहेत. शिवसेना काँग्रेसह युती करेल, अशी त्याची भीती होती. आज त्यांच्या पक्षाने काय केले आहे. त्यांच्या पक्षाची आजची स्थिती पाहून त्यांना काय वाटत असेल, असा प्रश्न तिने विचारला आहे. यासोबतच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे.\nआदरणीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, एका महिलेला तुमच्या सरकारने दिलेली वागणूक पाहून तुम्हाला वेदना झाल्या नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या राज्यघटनेची तत्त्वे पाळण्याची विनंती तुम्ही तुमच्या सरकारला करू शकत नाही, महिलांच्या कष्टाची तुम्हाला जाण असेल, तुमचे स्वतःचे सरकार जेव्हा महिलांना त्रास देत होते. कायदा आणि सुव्यवस्थेची चेष्टा करत तुमच्या सरकारमध्ये झाली. एका महिलेला सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न तुमच्या सरकारतर्फे झाला, त्यामुळे तुम्ही वेळीच हस्तक्षेप कराल, अशी अपेक्षा आहे, असेही ती म्हणाली.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/rains-do-'so-much'-damage-to-mumbai-in-24-hours-53771", "date_download": "2020-09-22T21:50:22Z", "digest": "sha1:3FLYIEG2WSCBMJJYLW77NFZS7JTTH3GV", "length": 13001, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "निसर्गाचं रौद्ररुप! पावसाने २४ तासात मुंबईचं ‘इतकं’ केलं नुकसान | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n पावसाने २४ तासात मुंबईचं ‘इतकं’ केलं नुकसान\n पावसाने २४ तासात मुंबईचं ‘इतकं’ केलं नुकसान\nतर पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडे मदतीसाठी ३२०२ फोन आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तर शाँक लागून दोघांचा मृत्यू झाला असून त्यातील एक रेल्वे अधिकारी आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमुंबईत पडणारा पाऊस हा दरवर्षी पालिकेसह मुंबईकरांची परीक्षा घेत असतो. मुंबईत बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई झाली आणि नालेसफाई झाल्याचा पालिकेचा दावा फोल ठरला. दोन दिवस मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शहरात तब्बल ३६१ ठिकाणी झाडं आणि फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यामुळे शहरातील सर्वच मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. तर पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडे मदतीसाठी ३२०२ फोन आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तर शाँक लागून दोघांचा मृत्यू झाला असून त्यातील एक रेल्वे अधिकारी आहे.\nहेही वाचाः-Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे मुंबईची झाली तुंबई, ‘हे’ रस्ते बंद\nमुंबईवर आधीच कोरोनाचे सावट असताना वेळोवेळी पाऊस हा परीक्षा घेत आहे. मुंबईत २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात हिंदमाता, दादर टीटी, सायन रोड नं २४ , गांधी मार्केट, सायन रोड नं १४ रुईया काँलेज, एसआयईएस काँलेज, समाज मंदीर हाँल, प्रतिक्षानगर या ठिकाणी नेहमीप्रमाणे पाणी साचले. तर पश्चिम उपनगरात अंधेरी सब वे, खार लिंक, दहिसर सब वे, रोड,नॅशनल काँलेज वांद्रे, वीरा देसाई रोड या ठिकाणी पाणी साचले होते. तर पूर्व उपनगरात शितल सिनेमा बैलबाजार, टेंबी ब्रीज, चेंबूर, पोस्टल काँलनी चेंबूर या ठिकाणी पाणी तुंबले साचले असून काही ठिकाणी वाहने पाण्याखाली गेल्याचे पहायला मिळते. दक्षिण मुंबईत पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात होता. दक्षिण मुंबईतील जेजे रुग्णालयात पाणी साचल्याने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. त्या ठिकाणी पालिकेच्या कर्मचारी युद्ध पातळीवर पाण्याचा निचरा करण्यासाठी कार्यरत होते.\n राज्यात दिवसभरात ३३४ जणांचा मृत्यू, १० हजार ३०९ नवे रुग्ण\nतर मुंबईत सोमवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात मागील २४ तासात ३६१ झाडे आणि फांद्या उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पावसामुळे मुंबईत शाँर्ट सर्किटच्या ५७ घटना घडल्या आहेत. . त्यात शहरात ४८, पूर्व उपनगरात ३, पश्चिम उपनगरात ६ ठिकाणी घटना घडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. दहिसरमध्ये आनंद नगर येथील माईल स्टोन सोसासयटीत राहणाऱ्या शंभु सोनी (३८) याचा शाँक लागून मृत्यू झाला. तर रेल्वे कर्मचारी संजीव (२२) यांचा मस्जीद बंदर येथे शाँक लागून मृत्यू झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे . तर घरे पडल्याच्या घटना १५ ठिकाणी घडल्या असून शहरात ६ , पूर्व उपनगरात ६, पश्चिम उपनगरात ३ घटना घडल्या आहेत. तर मुसळधार पावसात कमला नेहरु पार्क, पेडर रोड ते के म्स कॉनिर, मलबार हिल येथे डोंगराळ भागावरची झाडे पडून संरक्षण भिंतीचा भाग कोसळला. वेळीच सर्व ठिकाणी मदतकार्य पाठवण्यात आली आहेत. तर पावसामुळे सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे शहरातील २५ ठिकाणांवरील वाहतूक ही पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली आहे.\nवाहतूक वळवण्यात आलेले मार्ग\nहिंदमाता, प्रतिक्षानगर, शेर काँलनी-चेंबूर, वांद्रे टाँकीज, शास्त्रीनगर-गोरेगाव, दहिसर सब वे, एस.व्ही.रोड अंधेरी मार्केट, अजित ग्लास- ओशिवरा पूल, खोदादाद सर्कल-दादर, शितल सिनेमा बैलबाजार- कुर्ला, विद्याविहार स्थानक, ओबेराँय माँल, मालाड सब वे, आशिर्वाद हाँटेल, भाऊ दाजी रोड, अंधेरी एमआयडीसी-मरोळ, बामन दया पाडा, मुलुंड एलबीएस मार्ग, गोल देऊळ, भेंडीबाजार, परळ ब्रीज, मालवणी म्हाडा काँलनी, अँण्टाँप हिल, संगम नगर, मराठा काँलनी\n‘या’ उद्योगपतीच्या मुलीला सायबर ठगांनी फसवलं\nराज्यात १८ हजार ३९० नवे रुग्ण, ३९२ जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे १६२८ नवे रुग्ण, ४७ जणांचा दिवसभरात मृत्यू\nदिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब\nपुन्हा लाॅकडाऊन होईल या भीतीने ‘इतक्या’ तळीरामांनी केले दारूच्या परवान्यासाठी अर्ज\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह\nसंदीप देशपांडे यांची जामीनावर सुटका\n१ कोटी मजुरांनी लॉकडाऊनमध्ये पायी घर गाठलं, सरकारची संसदेत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/baramati-yuti-sabha/", "date_download": "2020-09-22T20:28:14Z", "digest": "sha1:VRJNO4N6FOXTI5NCI4EZBLCRQ4PANYXX", "length": 8758, "nlines": 117, "source_domain": "mahapolitics.com", "title": "पार्थला निवडणूकीत आणून अजित पवार फसले, …तेव्हाच पार्थ पवार हरले – चंद्रकांत पाटील – Mahapolitics", "raw_content": "\nपार्थला निवडणूकीत आणून अजित पवार फसले, …तेव्हाच पार्थ पवार हरले – चंद्रकांत पाटील\nबारामती – बारामतीत आज युतीची जाहीर सभा पार पडली. या.सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह युतीचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. ज्या शरद पवारांनी वर्षानुवर्षे सुपा भाग दुष्काळी केला त्या भागात मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच पाऊस झाला. शरद पवार तुम्ही राज्यसभेत आहात म्हणून वाचलात तुमच्या घरातील लोकसभेला कुळही निवडून येणार नाहीत या जन्मी केले ते याच जन्मी फेडायचय अशी जोरदार टीका पाटील यांनी केली.\nदरम्यान पार्थ पवारला निवडणुकीत आणून अजित पवार फसले आहेत. लक्ष्मण जगताप यांनी श्रीरंग बारणे यांना मिठी मारली तेव्हाच पार्थ पवार हरले असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. सध्या पवार कुटूंबात कुणीही घरात दिसत नाहींत. प्रचारासाठी फिरतायेत.\nबारामतीत मतदारांनी पराक्रम करावा असं आवाहनही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.\nपश्चिम महाराष्ट्र 1444 पुणे 641 ...तेव्हाच पार्थ पवार हरले 1 baramati 58 sabha 13 xhandrakant patil 1 yuti 4 अजित पवार फसले 1 चंद्रकांत पाटील 86 पार्थला निवडणूकीत आणून 1\n“शिवसेनेच्या ‘त्या’ 21 आमदारात मी एक होतो, तोच माझा मूर्खपणा \nबारामतीत युतीची सभा, पाहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nशरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमनसे नेत्यांचा गनिमी कावा, पोलिसांच्या नोटीसीनंतरही केला रेल्वेनं प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.meihua-wm.com/mr/products/", "date_download": "2020-09-22T19:45:46Z", "digest": "sha1:SRNP7TF5IGP3VS22PMLBXCL3N7CYCSFG", "length": 4743, "nlines": 187, "source_domain": "www.meihua-wm.com", "title": "उत्पादने फॅक्टरी, पुरवठादार - चीन उत्पादने उत्पादक", "raw_content": "\nस्फोट-पुरावा Hesco अडथळा जाळी\nसक्रिय SNS सुरक्षात्मक नेट\nSNS निष्क्रीय सुरक्षात्मक निव्वळ\nसच्छिद्र चढाव फ्रेम जाळी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्फोट-पुरावा Hesco अडथळा जाळी\nसक्रिय SNS सुरक्षात्मक नेट\nSNS निष्क्रीय सुरक्षात्मक निव्वळ\nसच्छिद्र चढाव फ्रेम जाळी\nअॅल्युमिनियम सच्छिद्र चढाव फ्रेम जाळी\nजस्ताचा थर दिलेला सच्छिद्र चढाव फ्रेम जाळी\nSNS निष्क्रीय सुरक्षात्मक निव्वळ\nसक्रिय SNS सुरक्षात्मक नेट\nस्फोट-पुरावा Hesco अडथळा जाळी\n123पुढील> >> पृष्ठ 1/3\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nहेबेई Meihua हार्डवेअर मेष कंपनी, लिमिटेड\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/05/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%A8.html", "date_download": "2020-09-22T19:47:45Z", "digest": "sha1:VBTN34IQEUTW7Y5IUXHTAYS2YOMCBMOS", "length": 9225, "nlines": 101, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "आता प्रत्येक राज्यात ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’; कशी लागू होणार ही योजना…? वाचा! - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nआता प्रत्येक राज्यात ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’; कशी लागू होणार ही योजना…\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटी रुपयांच्या ‘स्वावलंबी भारत अभियान’ पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज (१४ मे) दुसऱ्या पत्रकार परिषदेत या पॅकेजची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी देशातील गरिबांसाठी ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील कानाकोपऱ्यात गरीब कोणत्याही दुकानातून आपल्या वाट्याचे (One Nation One Ration Card) धान्य घेऊ शकणार आहे.\nअर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या, “प्रत्येक राज्यात ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू होणार आहे. या योजनेचा लाभ २३ राज्यातील ६७ कोटी लोकांना होईल. या योजनेच्या यामाध्यमातून गरिबांना कोणत्याही राज्यातील रेशन दुकानातून रेशन घेता येणार आहे.” सध्या देशात रेशन कार्डसंबंधी वेगळे नियम आहेत. रेशन कार्ड ज्या भागातील असेल त्याच भागातील रेशन दुकानातून संबंधित रेशन कार्ड धारकाला धान्य विकत घेता येते. इतर कुठल्याही भागातून त्या रेशन कार्डवर धान्य घेता येत नव्हते. मात्र, ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू झाल्यावर देशातील कुठल्याही रेशन दुकानातून कुठल्याही रेशन कार्ड धारकाला धान्य मिळणार आहे. (One Nation One Ration Card).\nयावेळी निर्मला सीतारामण यांनी, प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांपर्यंत रेशन मोफत मिळणार असल्याचे सांगितले. तसेच, ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांनाही ५किलो गहू, तांदूळ आणि एक किलो चना डाळ मिळणार आहे. ८ कोटी मजुरांना याचा फायदा होणार आहे. त्यासोबत अर्थमंत्रालयातून मजुरांच्या रेशनसाठी ३०० कोटी रुपये देण्यात येणार आहे. हा सर्व खर्च केंद्र सरकार करणार असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं.\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nभातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण\n‘हापूस'च्या नऊ हजार पेट्यांची ग्राहकांना थेट विक्री\nथेट ग्राहकांना विकली २० टन द्राक्ष\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/19144", "date_download": "2020-09-22T22:19:12Z", "digest": "sha1:CB2HWBFDPMM7OEVEY4WN3T23JRJGFPAJ", "length": 5928, "nlines": 119, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्पायसी सॅलड स्टॅक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्पायसी सॅलड स्टॅक\n'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.४ : चिझी स्पॅगेटी स्टॅक\nRead more about 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.४ : चिझी स्पॅगेटी स्टॅक\nअशी ही अदलाबदली - पाककृती क्र.४ : स्पायसी सॅलड स्टॅक\nRead more about अशी ही अदलाबदली - पाककृती क्र.४ : स्पायसी सॅलड स्टॅक\n'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.४ : स्पायसी सॅलड स्टॅक\n१) १ कप पर्ल कुसकुस\n२) १ कप पालकाची कोवळी पाने\n३) कोथिंबीर + मिरचीची चटणी किंवा कोथिंबीर पेस्टो - चवीनुसार\n४) हरिसा पेस्ट किंवा लाल मिरच्यांचा ठेचा\n५) रोस्टेड कॅप्सिकम स्ट्रिप्स - लाल / पिवळ्या किंवा दोन्ही (आवडीनुसार)\n६) थोड्या ड्राईड क्रॅनबेरीज किंवा बेदाणे (ऐच्छिक)\n७) काकडीचे पातळ काप\n८) १ टीस्पून ऑलिव्ह ऑइल (ऑऑ)\n९) बारीक कुटलेली मिरी चवीनुसार\nटँगी योगर्ट सॉस -\n१) ३/४ कप घट्ट दही\n२) वाळलेला किंवा ताजा पुदिना\n३) लिंबाचा रस चवीनुसार\n४) बारीक कुटलेली मिरी व मीठ चवी नुसार\n१) टोस्टेड अक्रोड / बदामाचे काप\nRead more about 'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.४ : स्पायसी सॅलड स्टॅक\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/09/blog-post_626.html", "date_download": "2020-09-22T20:50:46Z", "digest": "sha1:AIWSTSACQXGZKMGEH3DFDFQVGJTVVOOC", "length": 6990, "nlines": 74, "source_domain": "www.smartichi.com", "title": "दिवाळीच्या दिवशी होणार ‘लक्ष्मी बॉम्बचा’ स्फोट", "raw_content": "\nHomeमनोरजनदिवाळीच्या दिवशी होणार ‘लक्ष्मी बॉम्बचा’ स्फोट\nदिवाळीच्या दिवशी होणार ‘लक्ष्मी बॉम्बचा’ स्फोट\nअक्षय कुमार (Akshay Kumar) चा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट दिवाळीला रिलीज होत आहे. अक्षयने स्वतः याची पुष्टी केली आहे. यासह, चित्रपटाविषयी त्या सर्व अफवा ठप्प झाल्या आहेत, असा दावा करत की ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज न होण्याबद्दल चित्रपटाचा विचार सुरू आहे. पूर्वीच्या योजनेनुसार हा चित्रपट डिज़्नी प्लस हॉटस्टारवर (Disney plus hotstar) दिसून येईल.\nअक्षयने ट्विटरवरही त्याची एक झलक ट्विटर (Twitter) वर शेअर केली असून रिलीजच्या तारखेची घोषणा केली असून त्यात लक्ष्मण ते लक्ष्मीचे त्याचे रूपांतर दिसून येते. यासह अक्षयने लिहिले – “या दिवाळीत लक्ष्मीबरोबर आपल्या घरात बॉम्बस्फोट होईल. लक्ष्मी बॉम्ब 9 नोव्हेंबरला येणार आहे, फक्त डिज़्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी वर.एका प्रवासासाठी सज्ज व्हा, कारण ही दिवाळी लक्ष्मी बॉम्ब वाली. ”\nसिनेमागृह सुरू झाल्यावर ती मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकेल अशा अफवांमुळे लक्ष्मी बॉम्बच्या रिलीजची तारीख स्पष्ट झालेली नाही. त्याचबरोबर मीडिया रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की लक्ष्मी बॉम्ब 9 सप्टेंबरला अक्षय कुमारच्या वाढदिवशी सोडला जाईल. तारीख समान आहे, परंतु महिना बदलला आहे. यापूर्वी स्वातंत्र्यदिनी रिलीजची बातमी चर्चेत होती.\n1) अ‍ॅपलचा नवीन iPad Air लॉन्च\n2) लॉकडाऊननंतर पुण्यातील बुधवार पेठेचं चित्र बदललं\n3) ऑनलाइन वर्गांसाठी राज्य सरकारे विद्यार्थ्यांना देणार स्मार्टफोन\n4) लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे ओवा\n5) पुणे जिल्ह्यात 29 लाखांचा फिल्मी स्टाईल दरोडा उघड\nजर कोरोना विषाणूमुळे सिनेमागृहे बंद झाली नसती तर हा चित्रपट यंदा ईद च्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला असता आणि सलमान खान ची राधेशी स्पर्धा झाली असती. ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणारा लक्ष्मी बॉम्ब हा सर्वात महागडा चित्रपट आहे. असे चित्र होते की या चित्रपटासाठी डिज़्नी बरोबर 125 कोटींमध्ये करार केला गेला आहे.\nराघव लॉरेन्स दिग्दर्शित ‘मुनी २- कंचना’ तमिळ ब्लास्टर ‘ऑफ लक्ष्मी बॉम्ब’ हा हॉरर कॉमेडी आहे. तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शनही त्याने केले. हिंदी चित्रपटसृष्टीत हे राघवचे पदार्पण आहे. या चित्रपटात कियारा आडवाणी ही मुख्य भूमिकेत असून, अक्षयसोबत गुड न्यूज मध्ये काम केले आहे. याशिवाय तुषार कपूर, शरद केळकर, अश्विनी काळसेकरसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/tag/on-his-love/", "date_download": "2020-09-22T20:27:05Z", "digest": "sha1:VQFV55RCK46FLIBQVA4SQUUPQ37U5DNN", "length": 6072, "nlines": 109, "source_domain": "mahapolitics.com", "title": "on his love – Mahapolitics", "raw_content": "\n…तसं प्रेम आयुष्यात मी एकदाच केलं, ते शेवटपर्यंत राहणार, आमदार रोहित पवारांची ‘लव्ह स्टोरी’\nसांगली - दोन दिवसांवर व्हॅलेंटाईन डे आहे, त्यानिमित्त सर्वच जण आपलं प्रेम व्यक्त करतात. तरुणाईमध्ये व्हॅलेंटाईन डेला विशेष महत्त्व आहे.यानिमित्त राष्ट ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nशरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमनसे नेत्यांचा गनिमी कावा, पोलिसांच्या नोटीसीनंतरही केला रेल्वेनं प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/07/pm-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE.html", "date_download": "2020-09-22T20:52:43Z", "digest": "sha1:LTN2LY5FL7EVH2JEJS2IFH2PWOITP3D2", "length": 10760, "nlines": 103, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "PM किसान योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा महत्वाचा निर्णय - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nPM किसान योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा महत्वाचा निर्णय\nमुंबई | पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून विशेष मोहिम राबवण्यात येत असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केलय. त्यासाठी गुरुवार पासून ५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम राबवून लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी व नविन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असे कृषीमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सांगितले आहे.\nकेंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजना ठरली आहे. या योजनेचा लाभ देशातील अनेक शेतकरी घेत आहेत. योजनेच्या माध्यमातून देशातील १० कोटी शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत देणाऱ्या या योजनेचा लाभ अद्याप बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. महाराष्ट्रात देखील असे अनेक शेतकरी असल्याने लाभापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.\nदरम्यान, या योजनेंतर्गत राज्यातील ९८ लाख ५९ हजार ९६७ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात पाच हप्त्यात ६९४९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. राज्यातील जे शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्र्यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी सहसंचालक यावेळी उपस्थित होते.\nराज्यात १ कोटी ५२ लाख शेतकरी आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत १ कोटी ४ लाख १४ हजार ५५१ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्रुटी असलेल्या माहितीमध्ये जिल्हास्तरावर दुरुस्तीसाठी करण्यात यावी यासाठी २३ जुलै ते ५ ऑगस्ट या पंधरवड्यात विशेष मोहिम राबवून माहितीतील त्रुटी दूर करून नविन लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे.\nया कालावधीत सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व कृषि सहाय्यक यांनी महसुल यंत्रणेशी समन्वय साधून योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रूटी दूर कराव्यात व शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी दिले. १ एप्रिल नंतर योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर २४४१ कोटी रक्कम थेट जमा करण्यात आली असल्याचेही भुसे यांनी सांगितले.\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nभातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण\nकागल मधील तरूणाच्या खून प्रकरणी दोघांना अटक\nसीपीआर : अधिष्ठातापदी डॉ. चंद्रकांत मस्के यांची नियुक्ती\nपरभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह निदर्शने\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://nashikcalling.com/good-news-ppe-kits-productions-started-in-nashik/", "date_download": "2020-09-22T19:46:49Z", "digest": "sha1:J7K6RHM6B276KJ2SAWSV6AKHARAKSX3V", "length": 7648, "nlines": 32, "source_domain": "nashikcalling.com", "title": "अभिमानास्पद: आपल्या नाशिकमध्येच तयार होताय पीपीइ किट्स ! – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nअभिमानास्पद: आपल्या नाशिकमध्येच तयार होताय पीपीइ किट्स \nनाशिक (प्रतिनिधी): कोरोना विरोधातील युद्धाची आघाडी संभाळणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सुरक्षाकवच असणाऱ्या ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ अर्थात पीपीइ किट्स सध्या नाशिकमध्ये तयार होत आहेत.महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितीन गवळी यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून नाशिकमधील अमोल चौधरी या युवा उद्योजकाला पीपीइ किट्स तयार करण्याची परवानगी दिली आहे.\nयेथे दररोज दोन हजार किट्स निर्मिती कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यासाठी केली जात आहे. याआधी अमोल चौधरी हे विविध प्रकारचे गणवेश, सैन्याला लागणारे वैशिष्टपूर्ण ड्रेस, भारतीय सैन्यदलाला लागणारे बुलेटप्रूफ जॅकेट आतापर्यंत तयार करत होते. मात्र कोरोना आजाराच्या संकट काळात रुग्ण सेवा देणारे डॉक्टर्स आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट्स” (पीपीइ किट्स) परिधान करणे आवश्यकता आहे, याबाबत सावधानता बाळगली नाही तर वैद्यकीय उपचार करणाऱ्यांनाच या संसर्गाचा मोठा धोका संभवतो. सद्यस्थितीत राज्यासह देशात अशा किटचा मोठ्या प्रमाणात वर तुटवडा भासत आहे, एका किटची किंमत साधारण पंधराशे ते सतराशे रुपये आहे. डॉक्टरांना दिवसभरात किमान दोन पीपीइ किट्स वापरावी लागतात, अनेक डॉक्टर्स स्वखर्चाने हे किट्स खरेदी करण्यास तयार आहेत.\nदेशात मोठ्या प्रमाणात पीपीइ कीट्सची आवश्यकता असल्याचे चित्र आहे. मात्र अमोल चौधरी या उद्योजकाने सर्व प्रकारची वाहतूक आणि मुंबई-पुण्याचा प्रवासही पूर्णपणे बंद असताना त्यांनी यासाठी लागणारा कच्चामाल सामुग्री आणि कापड शोधून काढले. कमी किमतीत संपूर्ण भारतीय बनावटीचा पीपीइ किट्स नाशिकमधील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होत आहे. देशातील काही राज्यांनी तसेच केंद्र सरकारने ही पीपीइ किट्स पुरवठा संदर्भात चौकशी केल्याची माहिती उद्योजक अमोल चौधरी यांनी दिली आहे.\nपीपीइ किट्स तयार करताना येथील कामगारही घेतात दक्षता\nराज्य शासनाने नाशिकचे अमोल चौधरी यांना पीपी किड्स निर्मितीची परवानगी दिली असून त्यांनी आपल्या अंबड येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये सरकारच्या नियमानुसार पीपीइ किट्स निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे किट तयार करतानाही संबंधित कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय, तांत्रिक निकषांची विशेष काळजी घेतली जात आहे. या पीपीइ किट्स निर्मिती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी कामगारांना अत्यावश्यक वाहतुकीचा परवाना दिला असून अवघ्या सातशे पन्नास रुपये किमतीत पीपीइ किट्स निंर्मिती केली जात आहे.\nनाशिक शहरात सोमवारी (दि. 22 जून) 85 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; सहा जणांचा मृत्यू\nनाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि.4 ऑगस्ट) 468 पॉझिटिव्ह; शहरात 393 तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\n“तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल…”\n‘या’ व्यवसायांना आणि लोकांना लॉकडाऊनमधून सूट \n – नाशिक व धुळ्यातील रुग्णांवर मालेगावात उपचार करण्यास तयार\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://arogyanama.com/do-not-drink-water-while-after-eating-corn-know-why/", "date_download": "2020-09-22T22:20:03Z", "digest": "sha1:7YJA7DB2AAVNCJIOG26IG3AAW43MFRUR", "length": 9066, "nlines": 108, "source_domain": "arogyanama.com", "title": "'मक्याचं' कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल 'महागात' - Arogyanama", "raw_content": "\n‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यात मक्याचं कणीस खाणे हे तर सर्वांनाच आवडत. आणि मका ही आरोग्यासाठी ही खूप फायदेशीर असते. त्यामुळे तिचा आपण आहारात समावेश केलाच पाहिजे. परंतु, आपण जर मक्याचं कणीस खाल्यावर लगेच पाणी पिलो तर मात्र हे कणीस खाणे तुम्हाला महागात पडणार आहे. जाणून घ्या की मक्याचं कणीस खाल्यावर लगेच पाणी पिल्याने याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो.\n१) मक्याचं कणीस खाल्यावर लगेच पाणी पिऊ नये. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या होऊ म्हणजेच ब्लोटिंग होऊ शकतं.\n२) कणीस खाऊन झाल्यावर आपल्याला लगेच तहान लागते. पण यामुळे आपले पचनतंत्र कमजोर होण्याचाही धोका असतो.\n३) मक्याचं कणीस खाऊन लगेच पाणी पिल्याने गॅस्ट्रोपॅरीसिसस या रोगाला आमंत्रण मिळत. यामुळे पोटात दुखणे आणि गॅस होणे ही समस्या होते.\n४) या कारणामुळे ती व्यक्ती जेवणही करु शकत नाही. मक्याच्या दाण्यांमध्ये कार्बोस आणि स्टार्च भरपूर प्रमाणात असतात. जेव्हा या दोन्ही तत्वांमध्ये पाणी मिसळतं तेव्हा पोटात गॅस जमा होते.\n५) मक्याचं कणीस खाल्यानंतर साधारण ४५ मिनिटांनी पाणी प्यावे. किंवा कणीस खाण्याआधीही पाणी पिऊ शकता. असे केल्याने तुम्हाला त्रास होणार नाही.\nपोटाच्या उजव्या भागात वेदनेचे असू शकतात ‘ही’ 4 कारणे, सावधगिरी बाळगा\n जाणून घ्या ‘पेम्फिगस’ची लक्षणे, कारणे आणि उपचार\nDiabetes : शरीरातील ‘या’ 7 किरकोळ लक्षणांनी ओळखा मधुमेह, जाणून घ्या किती धोकादायक हा आजार\n‘स्तनपाना’मुळं उद्भवणाऱ्या स्तनांच्या प्रत्येक समस्यांवर उपयुक्त आहे कोबी \nHeart Disease Risk : ‘तांदूळ’ जास्त खाल्ल्यास होऊ शकतो ‘हृदय व रक्तवाहिन्या’संबंधी रोग\nMushrooms Health Benefits : इम्युनिटी वाढवण्यासह मशरूमचे ‘हे’ आहेत 7 फायदे, जाणून घ्या कसे\nरेल्वे प्रवाशांना शंभर रूपयात मसाज सुविधा\nशरीरावरील ‘या’ १० पॉइंट्सवर दाब दिल्यास बरे होतील अनेक आजार, जाणून घ्या पद्धत\nHealth Tips : मुलांना ‘या’ 3 कारणांमुळे होऊ शकतो टायफाईड, बचावासाठी अवलंबा ‘या’ पद्धती\n‘या’ पध्दतीनं ‘कोरोना’चा हृदयावर होतो ‘असा’ विपरीत परिणाम, जाणून घ्या\nपोटाच्या उजव्या भागात वेदनेचे असू शकतात ‘ही’ 4 कारणे, सावधगिरी बाळगा\n जाणून घ्या ‘पेम्फिगस’ची लक्षणे, कारणे आणि उपचार\nटक्कल दूर करण्यासाठी अमरवेल प्रभावी, मजबूत आणि चमकदार होतील केस\nDiabetes : शरीरातील ‘या’ 7 किरकोळ लक्षणांनी ओळखा मधुमेह, जाणून घ्या किती धोकादायक हा आजार\n‘स्तनपाना’मुळं उद्भवणाऱ्या स्तनांच्या प्रत्येक समस्यांवर उपयुक्त आहे कोबी \nसततच्या डोकेदुखीमुळं त्रस्त आहात करा ‘हे’ 9 सोपे घरगुती उपाय \nकोरड्या केसांच्या समस्येनं त्रस्त आहात जाणून घ्या ‘हे’ 4 सोपे घरगुती उपाय\nमुलांना तंदुरूस्त ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात समाविष्ट करा ‘हे’ योगासन\n‘सफरचंद’ खाल्ल्याने दूर होतील ‘हे’ आजार, दररोज नाष्ट्यात एक सफरचंद घ्यावे\n आजपासूनच खायला सुरू करा ‘हे’ 6 सुपरफूड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-kenny-moore-who-is-kenny-moore.asp", "date_download": "2020-09-22T20:08:54Z", "digest": "sha1:CWMJ4UBDN4GX5GCXUZPAQH7DAVPZ5V2W", "length": 12939, "nlines": 135, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "केनी मूर जन्मतारीख | केनी मूर कोण आहे केनी मूर जीवनचरित्र", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Kenny Moore बद्दल\nज्योतिष अक्षांश: 45 N 32\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nकेनी मूर व्यवसाय जन्मपत्रिका\nकेनी मूर जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nकेनी मूर फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Kenny Mooreचा जन्म झाला\nKenny Mooreची जन्म तारीख काय आहे\nKenny Mooreचा जन्म कुठे झाला\nKenny Mooreचे वय किती आहे\nKenny Moore चा जन्म कधी झाला\nKenny Moore चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nKenny Mooreच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही फार व्यवहारी नाही आणि एखाद्याला भेटण्याची वेळ दिली असेल तर तुम्ही फार वेळ पाळत नाही.एखादी उत्तम कलाकृती असो, निसर्गदृश्य असो किंवा आकर्षक व्यक्तिमत्व असो, तुम्ही सौंदर्याचे प्रशंसक आहात. डोळ्यांना दिसणाऱ्या सौंदर्याचे प्रशंसक आहातच. त्याचबरोबर डोळ्यांना न दिसणाऱ्या अशा सौंदर्याचीही तुम्हाला भुरळ पडते. तुम्हाला उत्तम संगीत आवडते, एखाद्या व्यक्तीमध्ये असलेल्या गुणांचेही तुम्ही प्रशंसक असता. सामान्य दर्जापेक्षा जे जे काही वरचढ असते त्याबाबत तुम्ही मर्मज्ञ असता. इतरांना आनंद देण्याची कला तुम्हाला अवगत आहे. त्रासलेल्यांना शांत कसे करता येते, हे तुम्हाला माहीत आहे आणि ते स्वत:बाबत कसे खुश राहतील हे त्यांना समजावून देण्याची हातोटी तुमच्याकडे आहे. ही एक दुर्मिळ कला आहे आणि तुमच्यासारखी माणसे जगात क्वचित आढळतात.तुम्ही काहीसे अतिसंवेदनशील आहात आणि काही वेळा तुम्ही अनावश्यक त्रास करून घेता. पण तुम्हाला झालेल्या त्रासाचे वादात रूपांतर होत नाही. काहीही झाले तरी बेबनाव होणार नाही याकडे तुम्ही सर्वात जास्त लक्ष देता. पण तुम्हाला झालेले दु:ख असे असते की ते इतरांच्या चटकन निदर्शनास येत नाही. ते तुम्ही केवळ स्वत:कडेच ठेवता.\nKenny Mooreची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुमच्या मध्ये स्वाभाविक रूपात अंतर्ज्ञान निहित आहे. तुम्ही मोठ्या शिग्रतेने आणि सहजरित्या विषयांना समजतात आणि त्या बाबतीत Kenny Moore ले मत बनवू शकतात. तुमची हीच कौशल्य तुम्हाला एक उत्तम दर्जाचे व्यक्ती बनवते. तुमच्यामध्ये तत्वज्ञान ठासून-ठासून भरलेले असल्या कारणाने तुम्ही आयुष्याला सहज रूपात घेऊन त्याला आवश्यक कार्यात ध्यान केंद्रित करू शकतात. हेच कारण आहे की तुम्ही एकापेक्षा अधिक विषयामध्येही पारंगत होऊ शकतात आणि न्याय व्यवस्था तसेच व्यापाराच्या क्षेत्राच्या संबंधित शिक्षण तुम्हाला विशेष रूपात आकर्षित करेल. तुम्ही एक चांगल्या संग्रहण क्षमतेचे स्वामी आहात ज्याच्या परिणाम स्वरूप तुम्ही छोट्यातल्या छोट्या गोष्टीला सहजरित्या शिकतात आणि हीच गोष्ट तुमच्या शिक्षणावरही लागू होते. तुम्ही नियमपूर्वक अभ्यास करणे पसंत कराल आणि यामुळे तुम्हाला कुठल्याही विषयाला गहानतेने समजण्यात मदत मिळेल. तुमची गणना उच्च दर्जेच्या विद्वानांमध्ये होऊ शकते.तुम्ही धाडसी व्यक्ती आहात. तुम्ही इतके उतावळे आहात की एखादी कृती तुम्ही कसलीही काळजी किंवा भय न बाळगता करता. तुम्हाला वारंवार अशी अंतर्मनाच्या संदेशाची प्रचिती येत असते. …… तुमचे व्यक्तिमत्व उत्साही असल्यामुळे अनेकांना तुमचा सहवास हवा असतो. तुम्ही समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखण्यात पटाईत आहात. तुम्हाला गूढ घटकांचे आकर्षण आहे, त्यामुळेच तुम्हाला आयुष्याविषयी सखोल जाणीव होते. तुमच्या दूरदृष्टीमुळे तुम्ही आयुष्यात सदैव पुढे जात राहता आणि तुमच्या यशाच्या आड येणाऱ्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करता.\nKenny Mooreची जीवनशैलिक कुंडली\nइतरांशी संवाद साधणे तुम्हाला आवडते आणि इतरांचे तुमच्याकडे लक्ष असते तेव्हा उत्तम करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित झालेले असता. जर तुम्ही व्यासपीठावर असाल आणि समोर भरपूर श्रोते असतील तर तुम्ही उत्तम काम करू शकाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-parupalli-kashyap-who-is-parupalli-kashyap.asp", "date_download": "2020-09-22T22:18:38Z", "digest": "sha1:WEICKV3BGMS5OO5WM2KDMLCXUMJVIFIF", "length": 13314, "nlines": 138, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "परुपल्ली कश्यप जन्मतारीख | परुपल्ली कश्यप कोण आहे परुपल्ली कश्यप जीवनचरित्र", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Parupalli Kashyap बद्दल\nरेखांश: 78 E 26\nज्योतिष अक्षांश: 17 N 22\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nपरुपल्ली कश्यप प्रेम जन्मपत्रिका\nपरुपल्ली कश्यप व्यवसाय जन्मपत्रिका\nपरुपल्ली कश्यप जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nपरुपल्ली कश्यप 2020 जन्मपत्रिका\nपरुपल्ली कश्यप ज्योतिष अहवाल\nपरुपल्ली कश्यप फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Parupalli Kashyapचा जन्म झाला\nParupalli Kashyapची जन्म तारीख काय आहे\nParupalli Kashyapचा जन्म कुठे झाला\nParupalli Kashyap चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nParupalli Kashyapच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही अत्यंत व्यवहारी आहात आणि तेवढेच सक्षमही आहात. तुम्ही नीटनेटके राहता आणि व्यवस्थित राहणे आणि पद्धतशीर काम करणे आवडते. काही वेळा या गुणांचा इतका अतिरेक होतो की बारकावे पाहताना तुम्ही कदाचित आयुष्यातल्या मोठ्या संधी गमावून बसता.तुम्ही सहानुभूतीपूर्ण आणि उदार आहात. एखाद्याला एखाद्या गोष्टीची गरज असेल किंवा ती व्यक्ती तणावाखाली असेल तर तिच्याकडे लक्ष न देता, मदन न करता तुम्ही दुर्लक्ष कराल, असे होणे शक्य नाही.तुमचे व्यक्तिमत्व थोडेसे डळमळीत आहे. तुमच्यात असलेले गुण तमुचा ठसा जगात उमटवण्यासाठी पुरेसे आहेत आणि तुमच्यात ती शिडीच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचण्याची हिंमत आहे. असे असताना कमी क्षमतेची आणि फार प्रयत्नशील नसणाऱ्या व्यक्ती तुमच्या जागी जाऊन बसतील की काय, अशी शंका तुमच्या मनात येत असते. त्यामुळे तुमच्या या मनाच्या खेळांचा विचार करू नका. तुम्ही यशस्वी होणारच आहात, असे गृहित धरा आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही व्यवहारी आणि वस्तुस्थितीचे भान असणारे आहात. तुम्हाला दर वेळी काही ना काही साध्य करायचे असते. एखादे ध्येय गाठण्याची इच्छा तुमच्या मनात असते. यामुळे तुम्ही काही वेळा अस्वस्थ होता. असे असले तरी तुम्ही जे साध्य केले आहे त्याबाबत तुम्हाला नेहमीच अभिमान असतो.\nParupalli Kashyapची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही एकाच स्थानावर टिकणारे व्यक्ती नसाल आणि यामुळेच अधिक वेळेपर्यंत अध्ययन करणे तुम्हाला शक्य नाही. याचा प्रभाव तुमच्या शिक्षणात पडू शकतो आणि त्या कारणाने तुमच्या शिक्षणात काही व्यत्यय येऊ शकतात. तुमच्या आळसावर विजय मिळवल्यानंतरच तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करू शकाल. तुमच्यामध्ये अज्ञानाला जाणून घेण्याची तीव्र इच्छा आणि उत्कंठा आहे आणि तुमची कल्पनाशीलता तुम्हाला तुमच्या विषयात बऱ्यापैकी यश देईल. याचे दुसरे पक्ष आहे की तुम्हाला तुमची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अध्ययन करायला बसाल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सामना करावा लागणार नाही आणि तुमची स्मरणशक्ती तुमची मदत करेल. जर तुम्ही मन लावून परिश्रम कराल आणि Parupalli Kashyap ल्या शिक्षणाच्या प्रति आशान्वित राहिले तर कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी होऊनच रहाल.तुमचा बरेचदा अपेक्षाभंग होतो आणि तुमची अपेक्षा जास्त असते. तुम्ही एखाद्या बाबतीत इतकी काळजी करता की, ज्याची तुम्हाला भीती वाटत असते, नेमके तेच होते. तुम्ही खूप भिडस्त अाहात त्यामुळे Parupalli Kashyap ल्या भावना व्यक्त करणे तुम्हाला खूप कठीण जाते. प्रत्येक दिवशी जगातल्या सगळ्या चिंता दूर ठेवून काही वेळ ध्यान लावून बसलात तर तुम्हाला समजेल की तुम्ही समजता तेवढे आयुष्य वाईट नाही.\nParupalli Kashyapची जीवनशैलिक कुंडली\nतुम्ही बरेचदा दुःखी असता कारण तुम्हाला दुसऱ्याबद्दल काय वाटते हे तुम्ही त्यांना सांगत नाही. त्यामुळे तुमच्यातील वैर वाढत जाते. तुम्हाला दुसऱ्याबद्दल काय वाटते, ते लगेचच व्यक्त करा. असे केल्यास इतरांशी असलेले तुमचे नाते अधिक वृद्धिंगत होईल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/bill-clinton-transit-today.asp", "date_download": "2020-09-22T21:38:02Z", "digest": "sha1:7NXVC4XAC2ZFKYPMYHFQDW6EHGUXSUZ4", "length": 10570, "nlines": 125, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "बिल क्लिंटन पारगमन 2020 कुंडली | बिल क्लिंटन ज्योतिष पारगमन 2020 Politician", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2020 कुंडली\nरेखांश: 91 W 22\nज्योतिष अक्षांश: 34 N 4\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nबिल क्लिंटन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nबिल क्लिंटन 2020 जन्मपत्रिका\nबिल क्लिंटन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nबिल क्लिंटन गुरु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nउत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.\nबिल क्लिंटन शनि त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nहा काळ तुमच्यासाठी विविध अंगांनी अनुकूल आहे. तुमच्या आजुबाजूचे वातावरण इतके चांगले आहे की, प्रत्येक समस्या बिल क्लिंटन ोबिल क्लिंटन सोडविली जात आहे. तुमच्या घरचे व्यवहार एकदम सुरळीत सुरू राहतील. तुमची जबरदस्त इच्छा आणि उर्जा ही उच्च असेल. उच्चभ्रू वर्गाकडून तुम्हाला मदत मिळेल, तुमची पत वाढेल आणि शत्रूंचा बिमोड होईल. तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या आजुबाजूला आल्हाददायक वातावरण असेल.\nबिल क्लिंटन राहु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nया काळात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही धाडसी निर्णय घ्याल. तुमच्या नातेवाईकांसाठी हा चांगला काळ आहे. तुमच्या करिअरमध्ये नवीन प्रयत्न करा. यश निश्चित आहे. काही भौतिक सुखाच्या वस्तू विकत घ्याल. तुम्ही जमीन आणि यंत्रांची खरेदी कराल. उद्योग आणि व्यवसायातून फायदा मिळेल. तुमचे शत्रूंचे तुमच्यासमोर काही चालणार नाही. दूरच्या प्रदेशातील लोकांच्या ओळखी होतील. प्रेमप्रकरणाचा विचार करता हा कालावधी अनुकूल आहे. कुटुंबियांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.\nबिल क्लिंटन केतु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nहा संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही 100 टक्के योगदान द्याल. तुमचे ध्येय निश्चित राहील आणि एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्य़ंत तुम्ही थांबणार नाही आणि तुमची एकाग्रताही कायम राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. तुमच्या या वागणूकीमुळे तुमच्या लोकप्रियतेत घट होईल. लोकांशी संवाद साधताना सौम्य आणि लवचिक राहा. तुमच्या भावाबहिणींनी तुम्ही मदत कराल. तुमच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागेल.\nबिल क्लिंटन दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/kane-richardson-transit-today.asp", "date_download": "2020-09-22T22:21:22Z", "digest": "sha1:RMIK77M7FDWXYQG35BPGRT7RXMW4O72C", "length": 10491, "nlines": 130, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "केन रिचर्डसन पारगमन 2020 कुंडली | केन रिचर्डसन ज्योतिष पारगमन 2020 Sports, Cricket IPL", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2020 कुंडली\nरेखांश: 139 E 6\nज्योतिष अक्षांश: 34 S 10\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nकेन रिचर्डसन प्रेम जन्मपत्रिका\nकेन रिचर्डसन व्यवसाय जन्मपत्रिका\nकेन रिचर्डसन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nकेन रिचर्डसन 2020 जन्मपत्रिका\nकेन रिचर्डसन ज्योतिष अहवाल\nकेन रिचर्डसन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकेन रिचर्डसन गुरु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nतुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील.\nकेन रिचर्डसन शनि त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nया काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. तुम्ही सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यांवरील व्यक्तींची चांगले संबंध राखाल.\nकेन रिचर्डसन राहु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nया कालावधीत तुमचे एकूणच वर्तन साधारण राहील. तुम्ही कामातून मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कामाकडे अधिक लक्ष द्या. या काळात काही समस्या आणि काही आरोग्याचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यांचा तुमच्या कामावर परिणाम होईल. आव्हाने आणि नव्या घटकांना काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. नवीन प्रकल्प हाती घेणे पूर्णपणे टाळा. तुमचा जुळवून घेण्याचा स्वभाव आणि स्पर्धा यामुळे या काळात तुमच्यासमोर अडथळे निर्माण होतील. जमीन किंवा यंत्राची खरेदी काही काळ पुढे ढकला.\nकेन रिचर्डसन केतु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nहा काळात तुम्ही तुमच्या कारकीर्दीत मोठी झेप घ्याल. तुमचे सहकारी/भागिदारांकडून तुम्हाला लाभ होईल. अनैतिक मार्गाने पैसा कमावण्याकडे तुमचा कलजाईल. तुमची स्वयंशिस्त, स्वयंनिरीक्षण आणि स्वयंनियंत्रण हे तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. वरिष्ठ आणि अधिकारी व्यक्तींशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध राहतील आणि त्याचप्रमाणे तुमचे औद्योगिक वर्तुळ वाढेल. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुमची मन:शांती ढळेल.\nकेन रिचर्डसन मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nकेन रिचर्डसन शनि साडेसाती अहवाल\nकेन रिचर्डसन दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/maharshi-spiritual-university", "date_download": "2020-09-22T21:35:16Z", "digest": "sha1:X3AJPH3PMC47FFEIAZVLILHEQUOZGBZF", "length": 37816, "nlines": 205, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय\n‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची अन्नपदार्थांविषयी अद्वितीय संशोधन कार्याची लेखमालिका\n२७ सप्टेंबरपासूनपासून प्रत्येक रविवारी वाचा…\nCategories आवाहन Tags आध्यात्मिक संशोधन, आवाहन, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय\n‘सोशल मिडिया’ पाहिल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर हानीकारक परिणाम होतो \nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण संशोधन\nCategories संशोधन Tags आध्यात्मिक संशोधन, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, संशोधन, सोशल मिडिया\nअधिक मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व\nअधिक मासापासून सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.\nCategories धर्मशिक्षण Tags धर्मशिक्षण, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, हिंदु धर्म\nश्री क्षेत्र आप्पाची वाडी, कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथांच्या सेवेतील ‘सोन्या’ अश्‍वाचे निधन\nजिल्ह्यातील श्री क्षेत्र आप्पाची वाडी, कुर्ली येथे श्री हालसिद्धनाथांचे एक अत्यंत जागृत आणि पवित्र स्थान आहे. या श्री हालसिद्धनाथांच्या सेवेत असलेल्या अश्‍वाचे (घोड्याचे) १७ सप्टेंबर २०२० या दिवशी सायंकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.\nCategories कर्नाटक, राष्ट्रीय बातम्या Tags ताज्या बातम्या, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, राष्ट्रीय, सनातन आश्रम रामनाथी, सनातन संस्था, हिंदूंसाठी सकारात्मक\nमंत्र, यज्ञ आणि संगीत यांच्याविषयी वैज्ञानिक अभ्यास करणार्‍या देहलीतील मान्यवरांसाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून ‘ऑनलाईन’ प्रस्तुतीकरण\nमंत्र, यज्ञ आणि संगीत यांच्याविषयी वैज्ञानिक अभ्यास करणार्‍या देहलीतील मान्यवरांसाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून चालू असलेल्या आध्यात्मिक संशोधनाची माहिती देणारे ‘ऑनलाईन’ प्रस्तुतीकरण करण्यात आले.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्या Tags ताज्या बातम्या, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, राष्ट्रीय\nदत्ताच्या तारक आणि मारक नामजपांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम\n‘काळानुसार दत्ताच्या ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजपांचा व्यक्तीवर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. तिचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण प्रस्तुत करीत आहोत . . .\nCategories संशोधन Tags आध्यात्मिक संशोधन, दत्त, परात्पर गुरु डॉ. आठवले, मंत्रजप, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, सनातन आश्रम रामनाथी, सनातन संस्था, हिंदु धर्म\nआपत्काळामध्ये श्राद्धाच्या विविध पद्धतींचा अवलंब करून श्राद्ध करणे आवश्यक – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती\nपितृऋणातून मुक्त होण्यासाठी पितृपक्षामध्ये श्राद्ध करणे आवश्यक आहे. श्राद्ध केल्याने संपूर्ण वंशाची शुद्धी होते. आपत्काळामध्ये आमान श्राद्ध, द्रव्य श्राद्ध, गोग्रास दान आदी पद्धतींचा अवलंब करून श्राद्ध करू शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.\nCategories उत्तर प्रदेश, राष्ट्रीय बातम्या Tags ताज्या बातम्या, पितृपक्ष, पू. नीलेश सिंगबाळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, राष्ट्रीय, संतांचे मार्गदर्शन, सनातनचे संत, हिंदु जनजागृती समिती\n‘कोविड १९’ या आजारावर ‘त्रिसूत्री’ उपाय ग्रामपंचायत पातळीवर राबवण्यात यावा – डॉ. प्रकाश घांगुर्डे, नाक, कान आणि घसा तज्ञ\nसर्वत्र ‘कोविड १९’ या आजाराने थैमान घातले आहे. त्यावर लस येण्यास वेळ आहे. या आजारावर मला सुचलेला ‘त्रिसूत्री’ उपाय आपणापर्यंत पोचवत आहे.\nCategories राष्ट्र-धर्म लेख Tags कोरोना व्हायरस, नरेंद्र मोदी, निवेदन, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, राष्ट्र-धर्म लेख, सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ\nयजमानांचे निधन झालेल्या साधिकेमध्ये गुरुकृपा आणि साधना यांमुळे अत्युच्च पातळीची मानसिक स्थिरता अन् भावावस्था अनुभवणे\n. . . एका प्रसंगातून प.पू. गुरुमाऊलींनी मला पुष्कळ काही शिकवले. अशी अनुभूती केवळ महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयातच येऊ शकते. जागतिक स्तरावरील शिक्षण देणारे कोणतेही विश्‍वविद्यालय अथवा सहस्रो शोधनिबंध इतकी सखोल, अंतर्मुख करणारी आणि व्यवहार्य (कृतीच्या स्तरावरील) अनुभूती देऊ शकत नाहीत. – (पू.) सौ. उमा रविचंद्रन्\nCategories अनुभूती Tags अनुभूती, आध्यात्मिक संशोधन, नृत्यकला साधना, परात्पर गुरु डॉ. आठवले, पू. सौ. उमा रविचंद्रन्, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, सनातन आश्रम रामनाथी, सनातनचे संत\nवीणावादनाचा चित्रपट संगीत आणि पारंपरिक कर्नाटक संगीत यांवर होणारा परिणाम अन् त्यातून निर्माण झालेल्या सूक्ष्मातील स्पंदनांतील भेद \nवीणावादनाचा चित्रपट संगीत आणि पारंपरिक कर्नाटक संगीत यांवर काय परिणाम होतो , अन् त्यातून निर्माण झालेल्या सूक्ष्म स्पंदनांतील भेद या संदर्भात केलेले सूक्ष्म परीक्षण इथे प्रस्तुत करीत आहोत . . .\nCategories साधनाविषयक चौकट Tags अनुभूती, पू. सौ. उमा रविचंद्रन्, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, वाद्यकला साधना, सनातनचे संत, साधनाविषयक चौकट, सूक्ष्म-परीक्षण\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा श्रीलंका उत्तर अमेरिका चीन दक्षिण अमेरिका युरोप लडाख PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार\nSelect Tag ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अटक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिकारी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अंमली पदार्थ अमावास्या अमेरिका अल् कायदा अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयुर्वेद आरक्षण आरोग्य आर्थिक आवाहन इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. कचरा समस्या कर कर्जमाफी कलम - ३७० काँग्रेस कायदा कारागृह कार्यक्रम कार्यशाळा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कृषी के. चंद्रशेखर राव कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस क्रांतीकारक क्रांतीकारकांचे प्रदर्शन खंडण खासदार खेळ ख्रिस्ती गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणेश गणेशोत्सव गुढीपाडवा गुन्हा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुदेव गुरुपौर्णिमा गॅस सिलिंडर गैरप्रकार गोतस्कर गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक घुसखोरी चर्चासत्र चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जपान जागो जैविक अस्त्रे टी. राजासिंह ट्वीट डॉ. झाकीर नाईक डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प तत्त्व तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस दगडफेक दंगल दंड दत्त दरोडा दाऊद दाभोलकर दिनविशेष दूरचित्रवाणी कार्यक्रम देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैवी बालक धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध नक्षलवादी नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नागरीकत्व निर्यात निवडणुका निवेदन नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंचांग पंढरपूर विठ्ठल मंदिर पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यटन व्यवसाय पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पा पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाद्री पानसरे पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृदोष पितृपक्ष पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरस्कार पुरोगामी विचारवंत पू. नीलेश सिंगबाळ पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. संदीप आळशी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूजन पूर पोलीस प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बजरंग दल बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेश मायनॉरिटी वाॅच बांगलादेशी घुसखोरी बाबरी मशीद ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भरपाई भाऊ तोरसेकर भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भाषा संवर्धन भ्रमणभाष भ्रष्टाचार भ्रष्ट्राचार म फि हुसेन मकर संक्रांति मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महाकालेश्‍वर मंदिर महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विकास आघाडी महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महालक्ष्मी मंदिर महिला महिलांवरील अत्याचार मानसिक मारेकरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालेगाव बॉम्बस्फोट मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुसलमान मूर्ती विसर्जन मोहन भागवत मोहनदास गांधी मोहरम मौलवी यज्ञ युरोप योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रजनीकांत रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राज्यसभा राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद राममंदिर राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रद्रोही राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लडाख लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाचलुचपत प्रतिबंधक खाते ले. कर्नल पुरोहित लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन व वन्दे मातरम् वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विडंबन विद्यार्थी संघटना विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृत्त वृत्तविशेष वैज्ञानिक वैदिक ब्राह्मण वैद्यकिय शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शनिशिंगणापूर शरद पवार शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवसेना शी-जिनपिंग शीख शेतकरी आत्महत्या शेती शैक्षणिक श्री गणेश श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीराम श्रीराम सेना श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सण-उत्सव संत संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समलैंगिक समाजवादी पक्ष समितीकडून निवेदन संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायबर गुन्हे सिंचन सिद्धिविनायक मंदिर सीबीआय सुक्ष्म-परीक्षण सुरक्षारक्षक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सैन्य सोनिया गांधी सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वा. सावरकर स्वामी विवेकानंद हत्या हिजबुल मुजाहिदीन हिंदु हिंदु जण हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदु सेना हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हिंसाचार होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा श्रीलंका उत्तर अमेरिका चीन दक्षिण अमेरिका युरोप लडाख PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2016/06/blog-post_15.html", "date_download": "2020-09-22T21:20:07Z", "digest": "sha1:BGUDNTY2ZPUVLJDX27T5BOR7DJFGSK6G", "length": 7472, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "सोनारी मध्ये माकडाचे बे हाल ट्रस्टीचा चा हालगर्जीपणा..", "raw_content": "\nमुख्यपृष्ठविशेष वृत्तसोनारी मध्ये माकडाचे बे हाल ट्रस्टीचा चा हालगर्जीपणा..\nसोनारी मध्ये माकडाचे बे हाल ट्रस्टीचा चा हालगर्जीपणा..\nसोनारी येथिल 5 हजार माकडं भेागत आहेत मरण यातना महाराष्ट्राला परिचीत असलेल आणि 75 टक्के लोकांच कुलदैवत असलेल भैरवनाथ हे तिर्थक्षेत्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आणि ट्रस्टी च्या हालगर्जीपणामुळे सोईसुविधा पासुन वंचीत आहे. ना मानसाची सोय ना माकडाची सोय आशा कारणामुळे 700 एकर चे मालक असुनसुध्दा माकडं राहतात आन्न पाण्याविना.\nउस्मानाबाद जिल्हयाच्या परंडा तालुक्यातील सोनारी येथिल भैरवनाथ हे नावलोकीक तिर्थक्षेत्र आहे.तसेच ते माकडासाठी ही प्रसिध्द आहे.परंतु देवरूपी माकडाचे खाण्या—पिण्यासाठी जे हाल होतात ते पहाण्यासारखे नाहीत. देवाबरोबरच माकडांना ही या ठीकानी 700 एकर जमीन असुन सुध्दा लोकाच्या हातातील हिसकावुन खाण्या शिवाय त्यांच्या कडे पर्याय नाही. महत्वाचे म्हणजे विधानसभेच्या 60 ते 70 सदस्याचे हे देवस्थान कुलदैवत आहे.तरी पण येथे ना मानसाची सोय ना माकडाची सोय या गावाची लोकसंख्या भी आणि माकडाची संख्या भी 5 हजाराच्या जवळ पासच आहे. या ठीकानी दर वर्षाला यात्रा भरते या यात्रेमधुन ट्रस्टीला लाखो रूपयाचे उत्पन्न आहे.परंतु या ठीकानी भक्तासाठी साधी बातरूमची सुध्दा सोय नाही.या ठिकानचा इतिहास आस सांगतो की ज्यावेळी 1881 ला या गावामध्ये भगवान भैरवनाथ आले आणि त्याच वेळी त्यांचे सैन्य म्हणुन ही माकड सैना या ठीकानी आली. देवासाठी असलेली 700 एकर जमीन ही माकडयाच्या पण हिस्याची आहे.असे सांगीतले जाते.परंतु या माकडावर आज आशी वेळ आहे की त्यांना पिण्यासाठी पाणी नाही खाण्यासाठी आन्न नाही या कारनाने काही वेळा माकडाचा मृत्यू सुध्दा या ठिकाणी झाला आहे. मागील दोन चार वर्षामध्ये या ठीकाणी बारवातील दुषित पाणी पिल्याने जवळ—जवळ 200 ते 250 माकडं मरण पावली होती. तरीही माकडाच्या खाण्या पिण्याची काळजी ना ट्रस्टी ने घेतली ना वनविभागाने घेतली. 700 एकरचे मालक असुन उपाशी मरण्याची वेळ या माकडावर आली आहे. तरी याकडे सरकारने गांभिर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचे येथिल ग्रामस्तानी महाराष्ट्र लाईव्ह सि बोलताना सांगितले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nवैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन\nराज्यात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहीती\nकसबे तडवळा आयुर्विमा महामंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahanmk.com/question-papers/s/srpf-kolhapur-police-recruitment-paper-2017-question-paper/5/l/3/", "date_download": "2020-09-22T21:24:17Z", "digest": "sha1:4FE7ZJ7W7EL77VOGLBTSIA2F7CH27M3Q", "length": 13388, "nlines": 347, "source_domain": "mahanmk.com", "title": "SRPF कोल्हापूर पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers", "raw_content": "\nSRPF कोल्हापूर पोलीस भरती पेपर २०१७\nSRPF कोल्हापूर पोलीस भरती पेपर २०१७\nराजस्थानमध्ये शेळ्यांची कोणती जात प्रसिद्ध आहे\nकोणत्या विजया निमित्त अकबराने फत्तेपूर शिक्री येथे बुलंद दरवाजा निर्माण करण्यात आला\nइसवी सणाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला\nकर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागते\nघड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्हे आहेत\nA. नाशिक, जालना, बीड, लातूर, पुणे, ठाणे, धुळे\nB. धुळे, नाशिक, जालना ,लातूर, सांगली, सातारा, पुणे\nC. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, ठाणे, पुणे\nD. नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, ठा\nन्युयाॅर्क हे शहर कोणत्या बेटावर वसले आहे\nशंभर उंदरापेक्षा एक सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय, असे कोणी म्हटले आहे\nआझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते\nA. भरारी घेणारा फिनिक्स पक्षी\nC. झेप घेणारा वाघ\nउष्ण : शितल तर सौम्य : ……\nभारत हा जगातील ……. महा-जैवविविधता देशांपैकी एक आहे\n२०१७ चा ऑस्कर मिळवणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता\nसिटो करार किंवा सिटो संघटना कशासाठी अस्तित्वात आली\nA. रशियावर नियंत्रण ठेवण्यासाठी\nB. चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी\nC. अमेरिकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी\nD. पोलंडवर आक्रमण ठेवण्यासाठी\nमेसोपोटेमिया हा प्रदेश कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये स्थित होता\nA. नाईल व त्रेग्रीस\nB. काईन व त्रेग्रीस\nC. युफ्रेटिस व सिंधू\nD. त्रेग्रीस व युफ्रेटिस\nशासनाकडून देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट ग्रंथालये, कार्यकर्ते व कर्मचारी पुरस्कारासाठी निवड करण्याकरिता कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर समिती कार्यरत आहे\nD. विभागाचे प्रधान सचिव\n२२ डिसेंबर रोजी मध्यान्ह वेळी सूर्य ….. वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो\nहडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले\n१८२७ मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता\nसी वर्ल्ड हा प्रकल्प कशा संदर्भात आहे\nB. समुद्राच्या पाण्याचा अभ्यास\nकलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक ………\nA. अनंत लक्ष्मण कान्हेरे\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://marathibrain.in/socialmedia/", "date_download": "2020-09-22T21:54:47Z", "digest": "sha1:IE7P3UG6Z4QEFQHPQMQFB5QVH6WUIDQQ", "length": 9496, "nlines": 143, "source_domain": "marathibrain.in", "title": "सोशल मीडिया Archives - marathibrain.in", "raw_content": "\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\nश्रद्धाचे हितचिंतकांसाठी मराठीत पत्र \nटीम मराठी ब्रेन - July 16, 2020\nगुप्त माहिती व भरपूर नफा मिळवत होते चीनी अनुप्रयोग\n‘सायबर गुंडगिरी’ विरोधी फिचरसह इन्स्टाग्रामची सात नवी अद्यतने\nट्विटरचे नवे ‘सेल्फ एडिट फिचर’\nभारतात लवकरच सुरू होतंय ‘व्हाट्सऍप पे’ \n२६.७ कोटी फेसबुक वापरकर्त्यांची माहिती उघडकीस \n‘केबीसी’मध्ये छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख ; ‘बिग बी’ व सोनी टीव्हीवर...\nविविध वृत्तसमूहांकडून होणार फेसबुकला बातमी पुरवठा\nमाध्यमांवरही लागू होणार निवडणुकीय आचारसंहिता\nट्विटरकरांचे पुणे ‘ट्विटप’ उत्साहात संपन्न \nकोर्टाचा स्टे नसला तर महाभरतीतही मिळेल आरक्षणाचा लाभ : ॲड. दिलीप...\nजाणून घ्या ५जी तंत्रज्ञानाबद्दल\nकसे तयार कराल ‘व्हाट्सऍप स्टिकर्स’ \nलवकरच व्हाट्सऍपचे तीन ‘नवे फीचर्स’\nट्विटरकट्ट्याच्या ४६व्या सत्रात संदीप देशपांडे यांची दिलखुलास उत्तरे\n‘केव्हीआयसी’च्या मदतीने सशस्त्र दल टाकणार ‘स्वावलंबी भारत’चे पहिले पाऊल \nआता मुंबईला तीन दिवस आधीच मिळणार पुराचा इशारा\nमुंबईची जीवनवाहिनी होणार १५ डब्यांची \nजी. सी. मुर्मु देशाचे नवे ‘नियंत्रक व महालेखापरीक्षक’\nमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन\nसर्वाधिक बेरोजगारी असलेल्या १० पैकी ६ राज्यांत भाजपची सत्ता\n‘दंडम’ चित्रपटाचे धमाकेदार म्युझिक लाँच . . .\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\n‘नागीण’ हा त्वचारोग तुम्हाला माहीत आहे का\nजाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध\nसायबर सिक्युरिटी-सायबर गुन्हे आणि आपण\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8", "date_download": "2020-09-22T21:14:13Z", "digest": "sha1:IDJXHAKWATWAROS5INTLBVATO2J4HI7M", "length": 6420, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर - विकिपीडिया", "raw_content": "इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर\n(आययुसीएन या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन) ही नैसर्गिक स्रोतांच्या संरक्षणाच्या प्रसाराला वाहिलेली एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आययुसीएन ने जगातील जैवविविधता संरक्षणासाठी संरक्षित क्षेत्रांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले आहे This is a NGO [१]\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-09-22T20:24:28Z", "digest": "sha1:AXEK4AP763SVF3CJIOPPR4MCTGHJXK5X", "length": 4344, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:भारतातील पर्वतशिखरेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:भारतातील पर्वतशिखरेला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:भारतातील पर्वतशिखरे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकळसूबाई शिखर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअनाई मुदी शिखर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकुद्रेमुख शिखर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचेंब्रा शिखर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nबाणासुर शिखर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nवेल्लारीमाला शिखर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअगस्त्यमला शिखर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/notout-115-27243/", "date_download": "2020-09-22T21:41:05Z", "digest": "sha1:I4EZBAXD5SB2747PN5D6JYTDDJJZXXAC", "length": 9219, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नाबाद ११५! | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असणाऱ्या डायना मॅनफ्रेडिनी या अमेरिकी स्त्रीचे निधन झाल्याने हा मान आता जपानमधील ११५ वर्षीय जिरोमॉन किमुरा यांना लाभला आहे. डायना त्यांच्यापेक्षा\nजगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असणाऱ्या डायना मॅनफ्रेडिनी या अमेरिकी स्त्रीचे निधन झाल्याने हा मान आता जपानमधील ११५ वर्षीय जिरोमॉन किमुरा यांना लाभला आहे. डायना त्यांच्यापेक्षा केवळ १५ दिवसांनी मोठय़ा होत्या.\nडायना यांच्या पश्चात किमुरा हे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असल्याचे अनौपचारिकरीत्या घोषित करण्यात आले. हा सन्मान लाभल्याबद्दल योटँगोचे महापौर यासुशी नाकायामा यांनी किमुरा यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला. किमुरा हे आमच्या शहरासाठी गौरवाचे स्थान आहेत, अशी भावना नाकायामा यांनी व्यक्त केली. १९ एप्रिल १८९७ या दिवशी जन्मलेले किमुरा टपाल खात्याच्या सेवेतून निवृत्त झाले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 खाजगी प्रशिक्षण वर्गावर छापे\n2 चार नराधमांना अटक\n3 पाक लष्करी संकुलावर हल्ला, १७ जखमी\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/pregnancy-care-ivf-technology-ssj-93-2204330/", "date_download": "2020-09-22T20:32:15Z", "digest": "sha1:MIZWMXCYGXYUVD7AC5RE4Z6CGN4W7UQQ", "length": 16320, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "pregnancy care ivf technology ssj 93 | आयव्हीएफ उपचारांकडे लॉकडाउनमुळे करू नका दुर्लक्ष; या गोष्टींची ‘घ्या’ काळजी | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nआयव्हीएफ उपचारांकडे लॉकडाउनमुळे करू नका दुर्लक्ष; या गोष्टींची ‘घ्या’ काळजी\nआयव्हीएफ उपचारांकडे लॉकडाउनमुळे करू नका दुर्लक्ष; या गोष्टींची ‘घ्या’ काळजी\nजाणून घ्या, आयव्हीएफ म्हणजे काय\n– डॉ. रितु हिंदुजा\nकरोना विषाणूमुळे ओढावलेल्या संकटामुळे देशात जवळपास तीन महिन्यांपासून लॉकडाउन सुरु आहे. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असून अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तींच्या काही ट्रिटमेंट अपूर्ण राहिल्या होत्या, त्या आता पूर्ण होताना दिसत आहेत. यामध्येच आता अनेक रुग्णालयांमध्ये पुन्हा आयव्हीएफ ट्रिटमेंट सुरु करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. परंतु, आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) च्या माध्यमातून ट्रिटमेंट घेणाऱ्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर पाहुयात या काळात नेमकी कोणती काळजी घ्यावी.\nया गोष्टींची काळजी घ्या\n१. लॉकडाउनच्या काळात आयव्हीएफ ट्रिटमेंट घेत असलेल्या व्यक्तींनी सुरक्षेची पुरेपूर काळजी घ्यावी.\n२. दवाखान्यामध्ये जाताना मास्क घाला आणि घराबाहेर पडण्यापूर्वी सॅनिटायझर आपल्याबरोबर ठेवा.\n३. कोणत्याही गोष्टीविषयी शंका असल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.\n४. आयव्हीएफ उपचार सुरू करताना समुपदेशन करणे फायदेशीर ठरेल. डॉक्टरांकडून शंकांचे निरसन करून घ्या.\n५. आपण भेट देणारे क्लिनिक वेळोवेळी सर्व वैद्यकीय उपकरणे निर्जंतुकीकरण करतात का याची खात्री करुन घ्या. तसेच, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा.\n६. आपण आयव्हीएफ उपचार घेणार असाल किंवा घेत असाल तर धूम्रपान आणि मद्यपान टाळा. कारण आपल्या उपचारांवर याचा हानिकारक परिणाम होऊ शकतो.\n७. रोज संतुलित आहाराचे सेवन करा आणि व्यायामाला प्राधान्य द्या. फळे, भाज्या, धान्य, दुध, शेंगदाणे, बियाणे यांचा आहारात समावेश असू द्या. साखर, चहा किंवा कॉफीत असणारे उत्तेजक द्रव्य, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जंक फूडचे सेवन टाळा. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या.\n८. योग आणि ध्यान यांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा. पुरेशी झोप घ्या.\n९. आपल्या प्रियजनांबरोबर चांगला वेळ घालवा. हे आपल्याला जोडीदारासोबत आपले नाते आणखी मजबूत करा आणि आनंदी रहा.\nटेस्ट ट्युब बेबी किंवा इन व्रिटो गर्भधारणा (आयव्हीएफ) ही वंधत्व निवारणावरील सर्वात उत्तम आणि आधुनिक उपचार पध्दती आहे. आयव्हीएफ उपचार पध्दतीत शुक्रजंतुच्या मदतीने बीजफलन केले जाते आणि त्यानंतर हे फलित बीज गर्भाशयात सोडले जाते, जेणेकरून एक सुदृढ गर्भ आकारास येऊ शकेल. आयव्हीएफ उपचार पद्धतीमध्ये अगदी सुरूवातीस रूग्णास गोनॅडोट्रोफिन्सची (पुनरूत्पादक संप्रेरके) इंजेक्‍शन्स (अंडाशयास उत्तेजित करण्यासाठी) दिली जातात. त्यानंतर जनरल ऐनेस्थेशिया (संपूर्ण भूल) देऊन उसाईट पिकअप नावाची एक छोटी प्रक्रिया केली जाते, ज्यामध्ये अंडाणु पूर्वस्थितीत येण्यासाठी अल्ट्रासाउंड मशीनचा वापर केला जातो. इनक्‍युबेटरमध्ये बीज सुरक्षितपणे स्थापित केल्यानंतर शुक्रजंतू आणि बीज यांना एकत्र आणण्यासाठी इन्ट्रा सायटोप्लास्टिक स्पर्म इंजेक्‍शन (आयसीएसआय) दिले जाते. या पद्धतीमध्ये प्रत्येक शुक्रजंतुबरोबर प्रत्येक बीज स्वतंत्रपणे इंजेक्‍ट केले जाते. एकदा ही बीज फलनाची प्रक्रिया पार पडली की त्यातून तयार झालेले गर्भ वेगवेगळ्या काळासाठी इनक्‍युबेटरमध्ये ठेवले जातात. हा कालावधी संपल्यानंतर त्यापैकी उत्कृष्ट गर्भ निवडून गर्भाशयामध्ये पुनःस्थापित केले जातात. या प्रक्रियेस एम्ब्रयो ट्रान्सफर (ईटी) असे म्हंटले जाते.\n(डॉ. रितु हिंदुजा, या मुंबईतील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी येथे फर्टिलिटी कन्सल्टंट आहेत.)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nतरुणांमध्ये हाडांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले\nरोज चार कप कॉफी सेवनाने दीर्घायुष्य\nकडीपत्त्याचे ‘हे’ १७ फायदे तुम्हाला माहितीयेत\nसुंठ पावडरचं सेवन केल्यास ‘या’ ६ आरोग्यविषयक तक्रारी होतील दूर\nअ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन म्हणजे काय टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 सिकल सेलग्रस्त रुग्णांनी घ्या ‘ही’ खास काळजी\n2 वाचाघात (Aphasia) म्हणजे काय; जाणून घ्या, भाषेच्या बाबतीत असलेल्या कमकुवतपणाबद्दल\n3 चमकदार त्वचेसाठी घरीच तयार करा मुगाच्या डाळीचा फेसपॅक\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/leaves-all-khan-behind-deepika-padukone-is-imdbs-top-indian-star-of-2018-1808676/", "date_download": "2020-09-22T20:48:24Z", "digest": "sha1:PVJPZ7BRB4G47VDFDBQTKCRYAUEHHF3O", "length": 11351, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "leaves all khan behind Deepika Padukone is IMDbs top Indian star of 2018 | बॉलिवूडच्या ‘खान’दानला मात देत दीपिका ठरली ‘नंबर वन स्टार’ | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nबॉलिवूडच्या ‘खान’दानला मात देत दीपिका ठरली ‘नंबर वन स्टार’\nबॉलिवूडच्या ‘खान’दानला मात देत दीपिका ठरली ‘नंबर वन स्टार’\nदीपिकानं बॉलिवूडच्या तिन्ही खानला मागे टाकत लोकप्रियतेच्या बाबातीत पहिलं स्थान मिळवलं आहे.\nअभिनेत्री दीपिका पादुकोनसाठी २०१८ हे वर्ष खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं ठरलं. ‘पद्मावत’ सिनेमाला मिळालेल्या भरभरून यशानं तिच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली. पण या यशाबरोबर तिचा आनंद द्विगुणीत करणारी आणखी एक गोष्ट ठरली आहे तिला २०१८ मधली सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणूनही घोषीत करण्यात आलं आहे. IMDb संकेतस्थळानुसार दीपिकानं बॉलिवूडच्या तिन्ही खानला मागे टाकत लोकप्रियतेच्या बाबातीत पहिलं स्थान मिळवलं आहे.\nआतापर्यंत सलमान खान, शाहरूख आणि आमिर हे लोकप्रियतेच्या बाबातीत वरचढ असायचे मात्र या सगळ्यांना टक्कर देत दीपिका आजच्या घडीची नंबर वन स्टार ठरली आहे. प्रेक्षकांच्या मतांच्या आधारावर IMDb नं ही यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत दीपिकानंतर दुसऱ्या स्थानावर शाहरूख, तिसऱ्या स्थानावर आमिर, चौथ्या स्थानी ऐश्वर्या आणि पाचव्या स्थानावर सलमान खान आहे.\nनुकतंच एका मासिकानं दीपिकाला आशियातील सर्वात मादक अभिनेत्रीच्या यादीतही पहिलं स्थान दिलं आहे. ती बॉलिवूडमधली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्रीही ठरली आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत राधिका आपटेनंही पहिल्या दहामध्ये स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’मध्ये कुक्कूची भूमिका साकारणाऱ्या कुब्रा सैतचाही समावेशही पहिल्या दहामध्ये आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 ‘मला तो अवयव सर्वाधिक आवडतो’, तापसीच्या उत्तराने नेटकरीही गोंधळले\n2 रोहित शेट्टी म्हणतोय…. म्हणून साराला दिलं ‘सिम्बा’मध्ये काम\n3 लग्नातील उरलेलं अन्न वाया न घालवता कपिलनं ते गरीबांना केलं दान\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/nagarjuna-actress-shruti-ulfat-granted-bail-in-posing-with-cobra-case-1402139/", "date_download": "2020-09-22T20:21:21Z", "digest": "sha1:L5IEZEGLWTH6LZNSFBO2VGRMJWJVQDT5", "length": 12332, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘Nagarjuna’ actress Shruti Ulfat granted bail in posing with cobra case | अभिनेत्री श्रुती उल्फतची जामीनावर सुटका | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nअभिनेत्री श्रुती उल्फतची जामीनावर सुटका\nअभिनेत्री श्रुती उल्फतची जामीनावर सुटका\n५ हजार रुपये दंडासह तिचा जामीन मंजूर करण्यात आला.\n‘नागार्जुन- एक योद्धा’ या मालिकेतील अभिनेत्री श्रुती उल्फतला अटकेनंतर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. श्रुतीचा कोब्रासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे श्रुतीला अटक करण्यात आली होती. बुधवारी सोशल मीडियावर श्रुतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्या व्हिडिओमध्ये ती हातात कोब्रा पकडून दिसत होती. तिच्या या व्हिडिओवर काही प्राणीमित्र संघटनांनी वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर अभिनेत्रीवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. ज्यामध्ये तिला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, बोरिवलीच्या न्यायालयाने गुरुवारी श्रुतीला जामीन मंजूर केल्यामुळे आता तिची सुटका झाली आहे. ५ हजार रुपये दंडासह तिचा जामीन मंजूर करण्यात आला.\nश्रुतीसह आणखी एक अभिनेत्री आणि मालिकेच्या दोन निर्मिती व्यवस्थापकांनाही अटक करण्यात आल्याचे वृत्त ‘आज तक’ने प्रसिद्ध केले होते. वन्यजीव कायद्याचे उल्लघंन केल्याप्रकरणी अभिनेत्री श्रुती उल्फतवर ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, ‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुंबई विभागातील काही वन अधिकाऱ्यांनी प्राणीमित्रांच्या सांगण्यावरुन ही तक्रार दाखल केली होती.\nव्हायरल झालेला हा व्हिडिओ २०१६ मध्ये आलेल्या नागार्जुन एक योद्धा या मालिकेच्या प्रसिद्धीसाठी बनविण्यात आला होता, अशी माहिती समोर आली होती. पण, या मालिकेच्या निर्मिती संस्थेच्या म्हणण्यानुसार स्पेशल इफेक्ट्सच्या मदतीने हा कोब्रा बनविण्यात आला असून तो खरा साप नाहीये. पण, या प्रकरणाच्या तपासादरम्यान तो कोब्रा खरा असल्याचे उघड झाल्यामुळे श्रुती उल्फत चांगलीच पेचात सापडली होती. सदर प्रकरणी कारवाई सुरु असतानाच चौकशीदरम्यान श्रुती, तिची सह अभिनेत्री आणि इतर दोन व्यक्तिंनी तो साप खरा असल्याचे स्वीकारल्यामुळे त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मात्र आता जामीनावर तिची सुटका झाली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 प्रेमातला गुलाबी अनुभव सांगणारी ‘प्रेम हे.. ‘ नवी मालिका\n2 हृतिक-सुझान पुन्हा विवाहबंधनात अडकणार\n3 जिया खानप्रकरणातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/aadhaar-card-information-in-secret-server-1543412/", "date_download": "2020-09-22T21:34:53Z", "digest": "sha1:DTY23WNON6OZ46EPHY2CL2QRA3IIWD4M", "length": 12747, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Aadhaar card information in Secret server | ‘आधार’ची माहिती साठविणाऱ्या कंपनीचे नाव गोपनीय | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\n‘आधार’ची माहिती साठविणाऱ्या कंपनीचे नाव गोपनीय\n‘आधार’ची माहिती साठविणाऱ्या कंपनीचे नाव गोपनीय\nदेशाच्या सुरक्षिततेचे कारण देत माहितीस नकार\nदेशाच्या सुरक्षिततेचे कारण देत माहितीस नकार\nआधार कार्डसाठी नागरिकांकडून जमा करण्यात आलेली माहिती साठविण्याचे काम कोणत्या कंपनीकडे आहे किंवा माहिती संकलनाचे केंद्र (सव्‍‌र्हर) कोणत्या देशात आहे, या बाबत माहिती अधिकारात मागविलेला तपशील देण्यास भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून (यूआयडी) नकार देण्यात आला आहे. त्यासाठी देशाची सुरक्षितता हे कारण देण्यात आले असले, तरी नागरिकांकडून घेतलेली माहिती सुरक्षित आहे की नाही, हे यूआयडीने स्वत:हून जाहीर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.\nआधार कार्डसाठी नागरिकांकडून गोळा करण्यात येणारी माहिती आणि कार्डची सक्ती यावरून सर्वोच्च न्यायालयाने खासगीपणा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा अत्यंत महत्त्वाचा निकाल नुकताच दिला आहे. त्यामुळे आधारबाबत प्रश्नचिन्ह उभे असतानाच ‘आधार’च्या माहितीच्या सुरक्षितेच्या दृष्टीने, सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी यूआयडीकडे माहिती मागितली होती. ‘आधार’ची माहिती साठविण्याचे काम कोणत्या कंपनीकडे आहे, माहिती संकलनाचे केंद्र कोणत्या देशात आहे, ते कोणत्या देशात तयार करण्यात आले आहे, आदी प्रश्नांची उत्तरे यूआयडीकडे मागण्यात आली होती. यूआयडीकडून १ सप्टेंबरला वेलणकर यांना यासंबंधीचे पत्र मिळाले आहे. त्यामध्ये देशाची सुरक्षितता, सार्वभौमत्व, परराष्ट्र संबंध, शास्त्रीय आणि अर्थविषयक गोपनीयतेच्या माहिती अधिकार कायद्यातील कलमाचा आधार घेत माहिती देणे टाळण्यात आले आहे. वेलणकर यांनी या बाबत सांगितले, की आधारसाठी घेण्यात येणाऱ्या माहितीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लोक सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेत आहेत. त्यामुळे ही माहिती सुरक्षित आहे की नाही, हे प्रत्येक नागरिकाला कळले पाहिजे. माहिती साठविण्यात येत असलेली कंपनी भारतीय की परदेशी आहे, त्या बाबतचे सव्‍‌र्हर चीनसारख्या देशांनी तर तयार केले नाही ना, हे जाणून घेण्यासाठीच माहिती मागण्यात आली होती. माहितीचे संकलन देशात किंवा देशाबाहेर होत असले, तरी ते सुरक्षित असल्याचे यूआयडीने स्वत:हून जाहीर केले पाहिजे, मात्र जाणीवपूर्वक माहिती दिली जात नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 ऐन गणेशोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना कात्री\n2 कर्वेनगर भागात घरफोडी करणारे चोरटे अटकेत; अकरा गुन्हे उघड\n3 रामदेवबाबांनाही आता दडपण आले असेल, शेखर सुमन यांची पुणे फेस्टिव्हलच्या मंचावरून फटकेबाजी\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mpscworld.com/7-april-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2020-09-22T20:27:08Z", "digest": "sha1:L2XSAVSPDLNTC64C5HVDB3XEQM56FBYU", "length": 12245, "nlines": 222, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "7 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (7 एप्रिल 2019)\n‘मिशन शक्ती’ मधील चाचणी धोका टाळण्यासाठी कमी उंचीवर:\nभारताने 27 मार्च रोजी मिशन शक्ती अंतर्गत उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची जी चाचणी केली ती तीनशे किमीपेक्षाही कमी उंचीवरची होती, या चाचणीमुळे होणाऱ्या उपग्रहाच्या तुकडय़ांचा धोका आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला व इतर उपग्रहांना पोहोचू नये यासाठीच ती कमी उंचीवर घेण्यात आली, असे स्पष्टीकरण संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनी केले आहे.\nतसेच भारताच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणीमुळे अवकाश स्थानकाला धोका असल्याचे नासाने अलीकडेच म्हटले होते त्यावर रेड्डी यांनी डीआरडीओ भवन येथे सांगितले की, उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची क्षमता खरेतर 1000 कि.मी. उंचीवरील क्षेपणास्त्र नष्ट करण्याची होती. तरी 300 कि.मी.ची कक्षा निवडण्यामागे या चाचणीतील अवकाश कचऱ्यामुळे अवकाशस्थ मालमत्तांची हानी होऊ नये हा हेतू होता असे त्यांनी स्पष्ट केले.\nचालू घडामोडी (6 एप्रिल 2019)\nशत्रुघ्न सिन्हा अधिकृतपणे काँग्रेसमध्ये :\nभाजपनेतृत्वावर सातत्याने टीका करून मोदी-शहा यांचा अधिकाधिक रोष ओढवून घेणारे अभिनेते-खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\nतर त्यानंतर काही तासांतच काँग्रेसने पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारीही घोषित केली.\nतसेच बिहारमधील हा मतदारसंघ शत्रुघ्न सिन्हांचा पारंपरिक मतदारसंघ असून त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे.\nअमेरिकेच्या ‘एच 1 बी’व्हिसासाठी 65 हजार अर्ज:\nअमेरिकी काँग्रेसने एच 1 बी व्हिसासाठी ठरवून दिलेल्या 65 हजारांच्या मर्यादेइतके अर्ज दाखल झाले असल्याची माहिती अमेरिकेच्या नागरिकत्व व स्थलांतर सेवा विभागाने दिली आहे.\nतसेच 2020 या वर्षांसाठी हे अर्ज असून भारतीय व्यावसायिकांसह इतर देशांच्या लोकांचेही अर्ज आले आहेत.\nएच 1 बी हा अस्थलांतरित व्हिसा असून त्यामुळे परदेशी लोकांना अमेरिकी कंपन्यात काम करण्याची संधी मिळते. त्यासाठी त्यांची सैद्धांतिक व तांत्रिक निपुणता हा महत्त्वाचा निकष मानला जातो.\nतर अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्या या व्हिसामार्फत देशात येणाऱ्या कु शल कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतात. भारत व चीन या दोन देशांचे कर्मचारी यात सर्वाधिक प्रमाणात असतात.\nअमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर सेवेने म्हटले आहे की, एच 1बी व्हिसासाठी 65 हजारांची अर्ज मर्यादा असली तरी 2020 या आर्थिक वर्षांसाठी पुरेसे अर्ज आलेले आहेत.\nतसेच हे वर्ष 1 ऑक्टोबर 2019 पासून सुरू होणार आहे. अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर विभागाने 1 एप्रिलपासून अर्ज मागवले होते.\n7 एप्रिल – जागतिक आरोग्य दिन\nआर्य समाजाची स्तपना 7 एप्रिल 1875 मध्ये झाली.\n7 एप्रिल 1906 मध्ये माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.\nपोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वाशिग्टन हे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन 7 एप्रिल 1940 मध्ये ठरले.\n7 एप्रिल 1947 मध्ये जागतिक आरोग्य संघटना (WHO)ची स्थापना झाली.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (9 एप्रिल 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/5758", "date_download": "2020-09-22T20:44:08Z", "digest": "sha1:2UHOEQHNSTVWSTF4DD6KCJWSJIBOTSS5", "length": 6454, "nlines": 94, "source_domain": "www.maayboli.com", "title": "घाटघर : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /घाटघर\nRead more about घाटनदेवी व उंबरदार\nजीवधन ते नाणेघाट : शेवट उन्हाळी भटकंतीचा\nएव्हाना भरधाव जाणारी गिरीची 'होंडा सिटी' आज मात्र कल्याण-जुन्नरमार्गे काळोख्या रात्री माळशेज घाटातून शांततेचा आस्वाद घेत अगदी आरामात चालली होती.. घाई आजिबात नव्हती तरीसुद्धा त्या डांबरी रस्त्यावरचे पांढरे पट्टे मात्र लगबगीने गाडीखाली येत असल्याचे भासत होते.. आतापर्यंतच्या प्रवासात गरमीयुक्त वाटणार्‍या हवेत एक प्रकारचा सुखद गारवा आला होता... गाडीत सुरु असलेल्या गुलाम अलीच्या गझलांनी तर वातावरण सुरमय झाले होते.. त्यातही गप्पागोष्टींची मैफल सुरुच होती... सारे काही निवांतपणे चालले होते... अर्थात सका़ळपासून कसे, कुठे, किती वाजता इत्यादी बर्‍याच गोष्टी चघळून झाल्या होत्या..\nRead more about जीवधन ते नाणेघाट : शेवट उन्हाळी भटकंतीचा\nउन्हाळा सरत चालला नि आम्हा भटक्या मंडळींना ट्रेक्सचे वेध नाही लागले तर नवलच.. त्यात भटक्या मायबोलीकरांची बोलणी सुरु होतीच.. कुठे जायचे म्हणून.. यंदाच्या सिजनमधला पहिलाच ट्रेक साधा छोटा असावा म्हणून \"सांधण दरी\" ठरले.. साम्रद (तालुका:अकोले, जिल्हा: अहमदनगर)या छोट्या गावाजवळ असलेली ही सांधण दरी.. सुमारे दोनशे फूट खोल नि अंदाजे दिडकिलोमीटर पर्यंत विस्तार असलेली ही दरी म्हणजे नैसर्गिक चमत्कारच म्हणावा.. या दरीतून चालणे म्हणजे भूगर्भातून मार्ग काढतोय असे भासते.. थोडक्यात जमिनीला पडलेली भेगच म्हणायची..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%89%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2020-09-22T20:54:22Z", "digest": "sha1:KHCR5YRAAUWHUA5XBFL4MMYUORQFIC3H", "length": 19846, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "उध्दव ठाकरेंचे विकासाचे राजकारण", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nउध्दव ठाकरेंचे विकासाचे राजकारण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे जंगलातील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या काळात सुरू झालेल्या आणि शिवसेनेने विरोध केलेल्या प्रकल्पांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला असताना राज्यातील विकासाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती देण्यात आलेली नाही. हे प्रकल्प वेगाने पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून एकही प्रकल्प बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. यावरुन उध्दव ठाकरे भाजपाशी सुडाचे राजकारण करणार नाही, असे प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे. तसे असेल तर उध्दव ठाकरेंच्या या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. कारण गेली पाच वर्ष भाजप-सेना सत्तेत एकत्र होती. त्यावेळी भाजपाने घेतलेल्या निर्णयांना शिवसेना देखील तितकीच जबाबदार आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे जी कामे सुरु आहे त्यावर कोट्यावधी रुपये खर्च झाले आहे. हा पैसा राज्यातील प्रामाणिक करदात्यांचा आहे. त्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी नकोच\nगत पाच वर्ष भाजप-सेनेचे एकत्र संसार सुरु असतांना महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने देण्याच्या शपथा खाल्ल्या होत्या. त्यादृष्टीने काही प्रकल्प सुरु देखील झाले. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेन, आरे मेट्रोशेड, नाणार प्रकल्प, समृध्दी महामार्ग, कोस्टल रोड आदींचा समावेश करावा लागेल. यापैकी बुलेट ट्रेन व नाणार प्रकल्पावरुन भाजप-सेनेत असलेले मतभेत अनेकवेळा उफाळून आले होते. निवडणुकीदरम्यान बुलेट ट्रेनचा पैसा राज्यातील शेतकर्‍यांना द्यावा, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली होती तर नाणार प्रकल्प होवू देणार नाही, अशी भिष्मप्रतिज्ञा खुद्द शिवसेनेने केली होती. यामुळे आता या प्रकल्पांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. अहमदाबाद-मुंबई दरम्यान होऊ घातलेली भारतातील पहिली बुलेट ट्रेन 2022 पर्यंत सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी 1.1 लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. यापैकी 81 टक्के निधी जपानमधील कंपनी 50 वर्षांसाठी 0.1 टक्के व्याजदराने भारताला देणार आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला प्रत्येकी 5 हजार कोटी रुपये, तर केंद्र सरकार 10 हजार कोटी रुपये देणार आहे. दरम्यान, अहमदाबाद-मुंबई या दोन शहरांमध्ये धावणार्‍या या प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी जमीन संपादनाचे काम सुरू आहे. बुलेट ट्रेनला काँग्रेस व राष्ट्रवादीनेही विरोध दर्शवला आहे. राहूल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवर या विषयावर वेळोवेळी जाहीररित्या विरोध दर्शविला आहे. यामुळे राज्यातील राजकारणात बुलेट ट्रेनचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रकल्पाचा केवळ आढावा घेतला असून स्थगिती दिलेली नाही. मात्र आरे जंगलातील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती देण्यात आली आहे. आधीच आरे वाचवा म्हणून गेली पाच सहा वर्षे आंदोलन चालू आहे. वृक्षतोड करून कारशेड उभारणीला पर्यावरणप्रेमींसोबतच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांनी विरोध केला होता. पण, फडणवीस सरकारने हा विरोध मोडीत काढत रात्रीत वृक्षांची कत्तल केली. यावेळी सत्तेत असणार्‍या सेनेनेही मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती मात्र हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सरकार जिंकले व मेट्रोशेडचे काम सुरु राहिले. आता ठाकरे सरकारने पहिलाच निर्णय घेत या वादग्रस्त शेडला स्थगिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे संबंधी घेतलेल्या निर्णयाचे पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले आहे. मुंबईकरांना मेट्रो रेल्वेची गरज आहे, मेट्रो प्रकल्पाला विरोध नाही, पण जंगल उद्ध्वस्त करून तेथे कारशेड नि सिंमेट काँक्रीटचे नवे जंगल उभे करायला विरोध आहे, अशी भूमिका नव्या सरकारने मांडली आहे. मात्र आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याच्या निर्णयाबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली आहे. यामुळे या विषयावरुन भाजप विरुध्द शिवसेना वाद रंगण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेने प्रतिष्ठेचा केलेल्या नाणार प्रकल्पाचे भवितव्यही उध्दव ठाकरेंच्या हाती आहे. 2015 साली फडणवीस सरकारने या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र शिवसेनने या प्रकल्पाला विरोध केला होता. या प्रकल्पाला विद्यमान सरकारने अद्याप स्थगिती दिलेली नाही. राज्य सरकारवरील कर्जाच्या आढाव्यासाठी नुकतीत बैठक पार पडली. यात बुलेट ट्रेनवर चर्चा झाली. हा प्रकल्प पांढरा हत्ती आहे. बुलेट ट्रेन सारखे काही प्रकल्प नंतर करता येतील का याचा विचार आम्ही करत आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याने बुलेट ट्रेनला रेड सिग्नल मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. शेतकर्‍याना प्राधान्य हा कळीचा मुद्दा पुढे करून आघाडीचे नेते भाजपवर कुरघोडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतू उध्दव ठाकरेंनी आढावा घेतल्यानंतर मांडलेली भूमिका स्वागतार्ह म्हणावी लागेल कारण सध्या राज्यात कोणते पायाभूत प्रकल्प सुरू आहे. त्यावर किती आर्थिक बोजा येऊ शकतो याचा आढावा घेण्यात आला. यावेळी हे प्रकल्प वेगाने पुढे नेण्याचा निर्णयही घेण्यात आला. प्रत्येक प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही एकही प्रकल्प बंद होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. या सकारात्मक दृष्टीकोनामुळे महाराष्ट्राला फायदाच होईल. भाजप-सेनेत राजकीय मतभेत आहेत, हे सर्वांना मान्य आहेत. ते चुक का बरोबर असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. अहमदाबाद-मुंबई दरम्यान होऊ घातलेली भारतातील पहिली बुलेट ट्रेन 2022 पर्यंत सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी 1.1 लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. यापैकी 81 टक्के निधी जपानमधील कंपनी 50 वर्षांसाठी 0.1 टक्के व्याजदराने भारताला देणार आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्र आणि गुजरात सरकारला प्रत्येकी 5 हजार कोटी रुपये, तर केंद्र सरकार 10 हजार कोटी रुपये देणार आहे. दरम्यान, अहमदाबाद-मुंबई या दोन शहरांमध्ये धावणार्‍या या प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी जमीन संपादनाचे काम सुरू आहे. बुलेट ट्रेनला काँग्रेस व राष्ट्रवादीनेही विरोध दर्शवला आहे. राहूल गांधी यांनी राष्ट्रीय पातळीवर या विषयावर वेळोवेळी जाहीररित्या विरोध दर्शविला आहे. यामुळे राज्यातील राजकारणात बुलेट ट्रेनचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रकल्पाचा केवळ आढावा घेतला असून स्थगिती दिलेली नाही. मात्र आरे जंगलातील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती देण्यात आली आहे. आधीच आरे वाचवा म्हणून गेली पाच सहा वर्षे आंदोलन चालू आहे. वृक्षतोड करून कारशेड उभारणीला पर्यावरणप्रेमींसोबतच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांनी विरोध केला होता. पण, फडणवीस सरकारने हा विरोध मोडीत काढत रात्रीत वृक्षांची कत्तल केली. यावेळी सत्तेत असणार्‍या सेनेनेही मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती मात्र हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सरकार जिंकले व मेट्रोशेडचे काम सुरु राहिले. आता ठाकरे सरकारने पहिलाच निर्णय घेत या वादग्रस्त शेडला स्थगिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे संबंधी घेतलेल्या निर्णयाचे पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले आहे. मुंबईकरांना मेट्रो रेल्वेची गरज आहे, मेट्रो प्रकल्पाला विरोध नाही, पण जंगल उद्ध्वस्त करून तेथे कारशेड नि सिंमेट काँक्रीटचे नवे जंगल उभे करायला विरोध आहे, अशी भूमिका नव्या सरकारने मांडली आहे. मात्र आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याच्या निर्णयाबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली आहे. यामुळे या विषयावरुन भाजप विरुध्द शिवसेना वाद रंगण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेने प्रतिष्ठेचा केलेल्या नाणार प्रकल्पाचे भवितव्यही उध्दव ठाकरेंच्या हाती आहे. 2015 साली फडणवीस सरकारने या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची घोषणा केली होती. मात्र शिवसेनने या प्रकल्पाला विरोध केला होता. या प्रकल्पाला विद्यमान सरकारने अद्याप स्थगिती दिलेली नाही. राज्य सरकारवरील कर्जाच्या आढाव्यासाठी नुकतीत बैठक पार पडली. यात बुलेट ट्रेनवर चर्चा झाली. हा प्रकल्प पांढरा हत्ती आहे. बुलेट ट्रेन सारखे काही प्रकल्प नंतर करता येतील का याचा विचार आम्ही करत आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याने बुलेट ट्रेनला रेड सिग्नल मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. शेतकर्‍याना प्राधान्य हा कळीचा मुद्दा पुढे करून आघाडीचे नेते भाजपवर कुरघोडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतू उध्दव ठाकरेंनी आढावा घेतल्यानंतर मांडलेली भूमिका स्वागतार्ह म्हणावी लागेल कारण सध्या राज्यात कोणते पायाभूत प्रकल्प सुरू आहे. त्यावर किती आर्थिक बोजा येऊ शकतो याचा आढावा घेण्यात आला. यावेळी हे प्रकल्प वेगाने पुढे नेण्याचा निर्णयही घेण्यात आला. प्रत्येक प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही एकही प्रकल्प बंद होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. या सकारात्मक दृष्टीकोनामुळे महाराष्ट्राला फायदाच होईल. भाजप-सेनेत राजकीय मतभेत आहेत, हे सर्वांना मान्य आहेत. ते चुक का बरोबर हा स्वतंत्र विषय होवू शकतो कारण दोन्ही राजकीय पक्षांच्या दिशा व अपेक्षा वेगवेगळ्या आहेत. मात्र आपआपसातील राजकारणाचा सुड राज्यावर उगवायला नको, हीच अपेक्षा आहे. फडणविसांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात ज्या प्रकल्पांना मंजूरी दिली आहे त्यांना सुडबुध्दीने ब्रेक लावणे किंवा केंद्र सरकारने आधी मंजूर केलेल्या निधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कात्री लावणे, हे दोन्ही प्रकार घडून नये हीच पांडूरंगाच्या चरणी प्रार्थना\nमिशन इंद्रधनुष्य, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंर्तगत लसीकरण मोहीम\nरेल्वे प्रशासनातर्फे सहा हॉलिडे स्पेशल\nपरमेश्‍वर मानल्या जाणार्‍यांचे भारतात असेही होते स्मरण\nजळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकाचे अपयश नागरिकांचे का प्रशासकीय यंत्रणेचे\nरेल्वे प्रशासनातर्फे सहा हॉलिडे स्पेशल\nप्रभाग चार पोटनिवडणूकीत 29 डिसेंबरला मतदान प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-22T21:46:50Z", "digest": "sha1:RGZBW5QSQXRAO7CFCQ3MTYGOC3DUDCVE", "length": 7755, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मिनिडोअरचे टायर फुटल्याने यावलच्या इसमाचा मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nमिनिडोअरचे टायर फुटल्याने यावलच्या इसमाचा मृत्यू\nयावल- यावल-भुसावळ राज्य मार्गावर प्रवासी वाहतूक करणार्‍या मिनीडोअरचे टायर फुटल्याने वाहन उलटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. शुक्रवारी सकाळी यावल येथील राहणार साबीर अय्युब खाटीक (41) हे नाशिकहुन येणार्‍या आपल्या मोठ्या मुलीला घेण्यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर जात असतांना प्रवासी वाहतूक करणार्‍या मिनीडोअर (क्रमांक एम.एच.19-7068) या वाहनाचा निमगाव-टेंभी गावाजवळील बंद पडलेल्या व्यंकटेश सॉ मिलच्या खुल्या जागेसमोरील वळणावर टायर फुटले. या अपघातात यावलचे साबीर अय्युब खाटीक यांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींची संख्या कळू शकली नाही. मयत खाटीक यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.\nरोजदांरी कर्मचारी बेपत्ता मात्र तक्रार दाखल करण्यास ‘ना’\nरावेरात चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ; लाखोंचा ऐवज लंपास\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nरावेरात चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ; लाखोंचा ऐवज लंपास\nललवाणी परीवाराने यशस्वी केली पालिताणा संघयात्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-22T21:59:29Z", "digest": "sha1:XF3IZGDAUPQGTAA2KK5IYCQHYUYHEYEI", "length": 8787, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला फासले काळे | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nयुवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला फासले काळे\nin ठळक बातम्या, मुंबई\nमुंबई : इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने आक्रमक पाऊले उचलली असून गुरुवारी युवक काँग्रेसचे महाराष्ट्रातील अध्यक्ष सत्यजित तांबे-पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले. मुंबईतील आंदोलनादरम्यान त्यांनी मोदींच्या पोस्टरला काळे फासले आहे.\nपेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा तसेच राज्याने लावलेले उपकर रद्द करून स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावा, यासाठी गुरुवारी राज्यभरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आंदोलन केले. मुंबईतील आंदोलनात सत्यजित तांबे-पाटील सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले.\nपेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत असून त्यात सामान्य माणूस होरपळून निघाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात यांची तुलना केली असता गुजरातमधील पेट्रोल महाराष्ट्रातील पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. विशेष म्हणजे गुजरातमधील पंपांवर ‘स्वस्त पेट्रोल’ अशी जाहिरात करण्यात आली आहे. पालघर, डहाणू, तलासरी या भागातील वाहनचालक गुजरात राज्यात गेल्यानंतर पेट्रोलची टाकी भरून घेतात.\nईगतपुरी रेल्वे स्थानकावर सिग्नल व पॉवर ब्लॉक ; दोन दिवस गोदावरी एक्स्प्रेस रद्द\nराज्यातील सव्वा तीन लाख शेतकरी मुलांना कौशल्य प्रशिक्षण\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nराज्यातील सव्वा तीन लाख शेतकरी मुलांना कौशल्य प्रशिक्षण\nमोठ्या हॉटेलमध्ये आता मेनूकार्डवर कॅलरी याव्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.skymetweather.com/content/weather-news-and-analysis/marathi-heavy-mumbai-rains-to-continue-2/", "date_download": "2020-09-22T21:09:49Z", "digest": "sha1:V7KI3QWPNUCRIIOXYH5O5LYEBXLLHH6T", "length": 13399, "nlines": 187, "source_domain": "www.skymetweather.com", "title": "Mumbai rains update: Mumbai rains to reduce now, मुंबईच्या पावसात आता लक्षणीय प्रमाणात घट दिसून येईल | Skymet Weather Services", "raw_content": "\n[Marathi] मुंबईच्या पावसात आता लक्षणीय प्रमाणात घट दिसून येईल\n[Marathi] मुंबईच्या पावसात आता लक्षणीय प्रमाणात घट दिसून येईल\nUpdated on August 5, 10:18 AM: मुंबईच्या पावसात आता लक्षणीय प्रमाणात घट दिसून येईल\nमुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे आणि मुसळधार पाऊस नसल्यामुळे शहरात दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवाय, मुंबई शहरासाठी येत्या काही दिवस पावसाचा जोर कमीच राहील.\nखरं तर, मुंबईच्या पावसात आता लक्षणीय प्रमाणात घट दिसून येईल आणि पुढील काही दिवस तरी मुसळधार पाऊस परतण्याची शक्यता नाही आहे.\nUpdated on August 4, 9:30 AM: उद्या सकाळपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस अपेक्षित, पाणी साचणे, वाहतूक कोंडी, लोकल विलंब होण्याची शक्यता\nकालपासून मुंबईत पाऊस थांबला नाही आहे आणि मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे कारण सध्या अनेक भागात पाणी साचले आहे. स्कायमेट वेदरने आधीच सांगितल्याप्रमाणे शनिवारी मुंबई शहरात तीन अंकी पावसाने हजेरी लावली.\nया अतिवृष्टीचे कारण आहे बंगालच्या उपसागरावरील चक्रीय परिभ्रमण जे समुद्र पाटीपासून ६.७ कि.मी. आहे. शिवाय, दक्षिण गुजरात पासून एक ट्रफ रेषा विस्तारलेली आहे. या प्रणाली व्यतिरिक्त, अरबी समुद्राकडून जोरदार वारे मुंबई किनारपट्टीवर वाहत आहेत, ज्यामुळे शहर व उपनगरामध्ये पावसाचा जोर वाढला आहे.\nमागील २४ तासांत आज पहाटे साडेपाच वाजेपर्यंत मुंबईत १७३ मि.मी. पावसाची नोंद सांताक्रूझवर झाली आहे, तर कुलाबा मध्ये पावसाने १०० मिमीचा टप्पा ओलांडला आहे.\nकालपासून कांदिवली येथे १८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. इतर अनेक भागातही १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.\nआता, आम्ही अपेक्षा करतो की आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहील. दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाणी साचण्याची समस्या दिसून येणार आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. वाहतुकीची कोंडी नाकारता येत नाही. काही रेल्वे गाड्या मध्य रेल्वेने यापूर्वीच संपुष्टात आणल्या आहेत किंवा रद्द केल्या आहेत.\n२४ तासांनंतर, क्षेत्रात पाऊस कमी होईल आणि परिस्थिती सुधार दिसून येईल. सुदैवाने, आज रविवार आहे आणि मुसळधार पाऊस सुरूच आहे, हे पाहता मुंबईकरांना घरातच रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.\nयेथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे\n[Hindi] मॉनसून 2020: सितंबर में शुरुआती कमजोरी के बाद मॉनसून में आया सुधार, सामान्य से अधिक बारिश के विदा होगा मॉनसून 2020\n[Hindi] पंजाब का साप्ताहिक मौसम पूर्वानुमान (22 से 28 सितंबर, 2020), किसानों के लिए फसल सलाह\n[Hindi] मॉनसून 2020: सम्पूर्ण भारत का 23 सितंबर का मॉनसून पूर्वानुमान\n[Hindi] सम्पूर्ण भारत का 23 सितंबर, 2020 का मौसम पूर्वानुमान\n[Hindi] मैदानी भागों में पिछले 24 घंटों के दौरान सबसे अधिक वर्षा वाले स्थान\nउत्तर-पश्चिम दिशा से चलने वाली तेज़ हवाओं के चलते पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तरी राजस्थान और पश्चिमी उत्तर प्रदेश… t.co/D5iosNptO0\nउत्तर भारत में सिर्फ कश्मीर पर होगी वर्षा और बर्फबारी हिमाचल और उत्तराखंड समेत मैदानी इलाकों में मौसम शुष्क रहने… t.co/a1eTGezmvH\nवैष्णो देवी और आसपास के भागों में 23 जनवरी तक मौसम साफ रहेगा लेकिन 24 जनवरी की रात तक एक नया पश्चिमी विक्षोभ दस्तक… t.co/XIFsJswiMK\n23 से 25 जनवरी के बीच उत्तर पश्चिमी दिशा से आने वाली तेज़ हवाओं के कारण दिन और रात के तापमान में गिरावट होगी\nराष्ट्रीय राजधानी क्षेत्र में बुधवार की सुबह घने कोहरे और तापमान में गिरावट के साथ हुई है आज सुबह दिल्ली और आसपास… t.co/MOnVxIjOgs\nउत्तर भारत में पंजाब से लेकर हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश और बिहार में रह घना कोहरा सड़कों से लेकर ट्रेन और हवाई… t.co/zuWWcHHSZm\n[Hindi] मॉनसून 2020: सितंबर में शुरुआती कमजोरी के बाद मॉनसून में आया सुधार, सामान्य से अधिक बारिश के विदा होगा मॉनसून 2020\n[Hindi] सम्पूर्ण भारत का 23 सितंबर, 2020 का मौसम पूर्वानुमान\n[Hindi] मॉनसून 2020: सीजन खत्म होने से पहले ही हो गई है औसत वर्षा मॉनसून, लगातार दूसरे वर्ष सामान्य से अधिक बारिश के साथ विदा होगा मॉनसून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.maitreegroup.net/2020/05/23/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-22T21:13:54Z", "digest": "sha1:6UDYZDRXFJD7TE3XJFAVYDAYOAHD3VUI", "length": 6132, "nlines": 74, "source_domain": "www.maitreegroup.net", "title": "जिलेबीचा इतिहास – Maitree Group", "raw_content": "\nतुमची आवडती जिलेबी “भारतीय” नसून खरोखर “पर्शियन” आयात आहे\nकुणालाही मंत्रमुग्ध करण्याची आणि शेकडो तोंडात पाणी आणण्याचे सामर्थ्य जिलेबी मध्ये आहे. जिलेबी बनवण्याची प्रक्रिया खूप सुंदर आहे. गरम तेलात मस्त सुती कापडाचा तुकडा वापरुन ते गोड साखर पाकात टाकले जाते. हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की ही प्रक्रियाच लोकांना जिलेबीच्या प्रेमात पडण्यासाठी पुरेशी आहे.\nजिलेबी हा नेहमीच भारतीय घरातील अविभाज्य घटक होता. आपल्या मोठ्या बहिणीचे लग्न असो वा दिवाळी साजरी, जिलेबी नेहमीच डिनर टेबलावर जाते.\nजिलेबीचा जन्म भारतात झाला नव्हता परंतु त्याचा शोध पश्चिम आशियामध्ये लागला, जिथे याला झलबीया किंवा झोलाबिया म्हणून ओळखले जात असे. इराणमध्ये, झलाबिया हा सण-उत्सव होता, विशेष म्हणजे रमझानच्या इफ्तार इथल्या उत्सवांना. चांदीचा लेपित गोड आनंद सर्व लोकांच्या (गरीब /श्रीमंत) प्रसिद्ध आणि खायला जायचा..\n१३ व्या शतकातील लेखक, मुहम्मद बिन हसन अल-बगदादी यांनी ‘किताब अल-तबिक’ या पुस्तकात त्या काळातील सर्व लोकप्रिय पदार्थांचे वैशिष्ट्यीकृत केले होते. या पुस्तकातच “झलबीया” ची रेसिपी प्रथम सांगितली गेली. या पुस्तकाच्या माध्यमातून, झलबीयाची कहाणी इराणमधून भारतात गेली. झलबीयाची ओळख भारतीय लोकांमध्ये झाली आणि जवळजवळ लगेचच त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्या गोड कॉईलला ‘जिलेबी’ असे नाव देण्यात आले जे स्थानिक जलेबियाची उच्चारण आवृत्ती होती\nप्रख्यात जैन लिपी (1450 CE) प्रियांमकर्णपथाने जिलेबीचा उल्लेख श्रीमंतांचा आणि उत्सवांचा पदार्थ म्हणून केला आहे. म्हणूनच, आमची आवडती जिलेबी नेहमीच तंदुरुस्ती आणि एकत्रिततेच्या भावनांशी संबंधित आहे\nDattatrey Nawale on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nSantosh Joshi on THE LOST RECEIPES – शेवग्याच्या शेंगा वापरून १४ पाक कृती\nKanchan Athalye on बडीशेप खाण्याने होणारे फायदे\nबटर चिकनच्या जन्माची कहाणी\b... असे ७ चायनीज पदार्थ कि जे भारतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://varshapatil.com/", "date_download": "2020-09-22T21:36:03Z", "digest": "sha1:ZKAJQE62VOQI6YIEYNWZPHDZ3KN6WOO2", "length": 3903, "nlines": 45, "source_domain": "varshapatil.com", "title": "Varsha Patil – कर भला तो हो भला Do the best that will reverse", "raw_content": "\nगणेशचतुर्थीच्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्वजण खूप आनंदात गणेशाचा उत्सव साजरा करण्यात मग्न असलाच आणि सर्वांकडे आज …\n७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अनेक शुभेच्छा.\n🇮🇳माहिती असावे असे काही..\n१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय असतो\n🇮🇳१५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी झेंड्याला दोरीद्वारे खालून वर नेले जाते आणी त्यानंतर उघडून झेंडा फडकवला जातो.. याला ‘ध्वजारोहण’ ( Flag Hoisting) असे म्हटले जाते. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ‘ध्वजारोहण’ करतात कारण स्वातंत्र्य दिनी भारतीय संविधान लागू झाले नव्हते आणि राष्ट्रपती यांनी पदभार ग्रहण केला नव्हता. या दिवशी पंतप्रधान आपला संदेश भारतवासीयांना देतात..\n🇮🇳२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी झेंडा हा वरच बांधलेला असतो नंतर दोरीद्वारे उघडून फडकवला जातो. याला झेंडा फडकावणे (Flag Unfurling) असे म्हणतात. या दिवशीच भारतीय संविधान लागू झाले होते म्हणून या दिवशी राष्ट्रपती राजपथ येथे झेंडा फडकवतात…\nलढले जे देशासाठी, दिली आहुति प्राणांची…\nकरू स्मरण तयांचे, प्रेरणा त्यांच्या विचारांची\n🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा… (संदर्भ व्हॉट्सअप )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://marathibrain.in/national-international/", "date_download": "2020-09-22T20:36:44Z", "digest": "sha1:NKBOZOJ2L6XO7AOHSGOE7NZ5BI3MECOI", "length": 9955, "nlines": 143, "source_domain": "marathibrain.in", "title": "देश-विदेश Archives - marathibrain.in", "raw_content": "\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nदीर्घकाळ जपानचे पंतप्रधान राहीलेले शिंजो आबे यांचा राजीनामा\nअनुसूचित जाती-जमातींतर्गत गटनिहाय आरक्षण शक्य : सर्वोच्च न्यायालय\n‘कोव्हिड-१९’वरील चौथ्या भारतीय लसीच्या उत्पादनास होणार सुरुवात\nमुंबई पोलिसांनी चुकीचं काम केल्याचे म्हणता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय\nप्रदूषणासाठी बीपीसीएल, एचपीसीएलसह चार कंपन्यांना ₹२८६ कोटींचा दंड\nसुप्रसिद्ध कवी डॉ. राहत इंदौरी यांचे निधन \n२००५ पूर्वी निधन झालेल्या वडिलांच्या संपत्तीवरही मुलीचा समान हक्क\nजी. सी. मुर्मु देशाचे नवे ‘नियंत्रक व महालेखापरीक्षक’\nटीम मराठी ब्रेन - August 7, 2020\nआरबीआयच्या नव्या पतधोरणात व्याजदरात बदल नाही\nटीम मराठी ब्रेन - August 7, 2020\nजम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मुर्मु यांचा राजीनामा ; मनोज सिन्हा नवे उपराज्यपाल\nटीम मराठी ब्रेन - August 6, 2020\nनव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी हवाय कृती आराखडा\nटीम मराठी ब्रेन - August 4, 2020\nदेशातील सहा नवीन मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन\nफर्ग्युसन महाविद्यालयाच्या शुल्कवाढी विरोधात विद्यार्थ्यांचे उपोषण\nनिकालांच्या आधी काँग्रेस कार्यकर्त्यांचे हवन\nभारतरत्न म्हणजे सवर्ण-ब्राह्मणांचा क्लब : ओवेसी\nराज्यात मोफत आरोग्य सल्ल्यासाठी ‘ई-संजीवनी ओपीडी’ सुरू\nप्रवासादरम्यान स्थलांतरितांच्या खाण्या-पिण्यावर केंद्राचे ₹३.७३ कोटी खर्च\n‘मासिकपाळी: स्त्रीसाठी सर्वांत पवित्र गोष्ट’ : भाग १\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\n‘नागीण’ हा त्वचारोग तुम्हाला माहीत आहे का\nजाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध\nसायबर सिक्युरिटी-सायबर गुन्हे आणि आपण\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/51314", "date_download": "2020-09-22T20:46:32Z", "digest": "sha1:EQ6O647CGG6YJLLNIZJ3AZSGWGVGYPSE", "length": 16950, "nlines": 153, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तीक्ष्ण उत्तरे | हाती घेऊनि बाण फिरे | नाही भीड भार | तुका म्हणे साना थोर || | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तीक्ष्ण उत्तरे | हाती घेऊनि बाण फिरे | नाही भीड भार | तुका म्हणे साना थोर ||\nतीक्ष्ण उत्तरे | हाती घेऊनि बाण फिरे | नाही भीड भार | तुका म्हणे साना थोर ||\nतीक्ष्ण उत्तरे | हाती घेऊनि बाण फिरे |\nनाही भीड भार | तुका म्हणे साना थोर ||\n नेणें भुलवायाचें लोक ॥१॥\n गातों उत्तम ते गुण ॥ध्रु.॥\n सांगों अयाचित लोकां ॥३॥\n नाहीं चाहुरांची वृत्ति ॥४॥\n असे मांडिलें दुकान ॥५॥\n कांहीं सांगों खाण खुण ॥६॥\n करणें सांगणें आणीक ॥७॥\nनेणें वाद घटा पटा करितां पंडित करंटा ॥८॥\n उदो म्हणोनि आनंदी ॥९॥\n भोंवतें मेळवुनि गबाळा ॥१०॥\n स्तंभन मोहन उच्चाटणें ॥११॥\n तुका निरयवासी पिसा ॥१२॥ गाथा - २७२ ||\nतुकोबा जे काही बोलतात ते अगदी सरळसोट आणि परखडही. या अभंगात ते स्वतःविषयी काय काय सांगताहेत पहा - माझी काही शिष्यशाखा नाही का मठ नाही. मी काही जडीबुटी जाणत नाही का मंत्रतंत्र जाणत नाही. कोणाला मोहिनी घालणे, कोणाचे उच्चाटण करणे असल्या अघोरी विद्या माझ्यापाशी नाहीत - असे सांगणारा हा अभंग. बुवांचे सगळे कामच अगदी पारदर्शी होते. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा - असे सांगणारे बुवा काय कोणाला मंत्रतंत्र सांगणारेत \nएक धरिला चित्ती | आम्ही रखुमाईचा पति | अशा बुवांना विठ्ठलाशिवाय दुसरे कुठलेही दैवत प्रिय नव्हते. त्या विठ्ठलप्रेमात पूर्ण रंगलेले बुवा जेव्हा किर्तन करीत तेव्हा त्यांच्या मुखावाटे अभंगांचा निर्मळसा प्रपात असा वहात असणार की त्या श्रीरंग- रंगात श्रोते अगदी चिंब न्हाऊन निघत असणार. अशा प्रेमळ तुकोबांना बुवाबाजी मात्र अजिबात पसंत नव्हती, या बुवाबाजीवर ते असे कोरडे ओढत होते.\nआजच्यासारखीच त्याकाळातही काही विचित्र मंडळी कपटाने सर्वसामान्यांना भुलवीत होतीच - बुवा म्हणतात मी त्यातला नाही. मी पांडुरंगाचे गुणवर्णन करणारे कीर्तन करणारा. जडीबुटीतले मला काही कळत नाही, ते मी देत नाही, चमत्काराला मजपाशी काहीयेक स्थान नाही.\nमाझी शिष्यशाखा नाही, अयाचित वृत्तीचा आहे - कोणाकडे काही न मागणारा. माझा कुठला मठ नाही का काही इनाम जमिनीतून मिळणारे उत्पन्न मजपाशी नाही.\nमाझ्या मालकीचे काही देऊळ नाही की त्या अनुषंगाने मांडलेला काही बाजार नाही. काही जणांना जसा वेताळादि कोणी प्रसन्न्/वश असतो (तो काही खाणाखुणा सांगतो) तसे माझे काही नाही.\nमी पुराणिकही नाही (जो स्वतः लोकांना सांगतोय मोठे ब्रह्मज्ञान पण त्याचे वागणे त्या सांगण्याच्या अगदी विपरीत)\nघटापटाचे वाद घालणारा मी करंटा पंडितही नाही.\nहातात जळता पोत घेऊन उदो उदो म्हणून नाचणारा मी नाही.\nमाझ्या गळ्यात विचित्र माळा नाहीत की जेणेकरुन भोळेभाबडे लोक माझ्याकडे आकर्षित व्हावेत.\nबुवाबाजीला कुठून सुरुवात होते आणि त्याला कसा आळा घालायचा याचा जणु वस्तुपाठच बुवांनी या अभंगातून घालून दिलाय. परमार्थाची सुरुवातच मुळी प्रपंच ठाकठीक करण्यासाठी आहे अशा वृत्तीची भक्त()मंडळीच अशा बुवाबाजीला बळी पडतात. अशा मंडळींना ताळ्यावर आणण्यासाठी बुवा निक्षून सांगताहेत की असले भलतेसलते मी सांगत नाही आणि प्रपंचातले काही देतही नाही.\nबुवा स्वतः कीर्तने करीत पण अतिशय व्रतस्थतेने ---\nजेथे कीर्तन करावे | तेथे अन्न न सेवावे |\nबुका लावू नये भाळा | माळ घालू नये गळा |\nतटावृषभासी दाणा | तृण मागो नये जाणा |\nतुका म्हणे द्रव्य घेती | देती ते ही नरका जाती ||३०७४||\nबुवांचे सारेच वागणे \"आधी केले मग सांगितले\" अशा स्वरुपाचे. विरक्ति अशी काही बाणलेली की दारी चालून आलेली संपत्तीदेखील यत्किंचित लोभ न ठेवता परत पाठवलेली. रिद्धीसिद्धी सुखे हाणितल्या लाथा | तेथे या प्राकृता कोण पुसे - अशा कमालीच्या निस्पृह वृत्तीचे बुवा. विठ्ठलप्रेमापुढे त्यांना कुठल्याही मानापानाची, संपत्तीची क्षिती नव्हती.\nआजच्या काळातही ज्या कोणाला खराखुरा परमार्थ समजावून घ्यायचा आहे त्यांनी तुकोबा, समर्थ, माऊली, एकनाथमहाराज, गोंदवलेकरमहाराज, स्वामी स्वरूपानंद आदी संत काय म्हणतात ते नीट पहाणे आवश्यक आहे. आणि नुसता त्याचा शाब्दिक अर्थ समजाऊन घेण्यापेक्षा त्यात सांगितलेली भगवद्भक्ति आपल्या अंतःकरणात कशी येईल हे पहाणे त्याहूनही महत्वाचे आहे. संतसमागम वा सत्संगती ती हीच - अजून काहीही नाही.\nदिवाळीच्या आठवणीत सकाळी रेडीओवर लागणारे किर्तन हे महत्वाचे आहे माझ्यासाठी. बरीच वर्षे ते ऐकलेले नाही पण हे वाचून अगदी तसाच आनंद झाला.\nखुप सुरेख विवेचन शशांक. आज\nखुप सुरेख विवेचन शशांक. आज वाचलं हे. असं काही वाचलं की छान वाटतं.\nसर्व तुकोबाप्रेमींना मनापासून धन्यवाद ...\nवाह... सुंदर विवेचन _/\\_\nवाह... सुंदर विवेचन _/\\_\nबुवाबाजीला कुठून सुरुवात होते\nबुवाबाजीला कुठून सुरुवात होते आणि त्याला कसा आळा घालायचा याचा जणु वस्तुपाठच बुवांनी या अभंगातून घालून दिलाय. परमार्थाची सुरुवातच मुळी प्रपंच ठाकठीक करण्यासाठी आहे अशा वृत्तीची भक्त()मंडळीच अशा बुवाबाजीला बळी पडतात. <>>>>>>>>\nखरचं बुवांना त्याकाळी बुवा म्हटलेले चालायचे का आणि लोक म्हणतच असतील तर ते रुढार्थी बुवा नव्हेत हेच खरे. बुवांसारखे अक्षय सुखाचा मार्ग दाखविणारे बुवा विरळाच.\nया बुवांना आपण कोण आहोत हे\nया बुवांना आपण कोण आहोत हे अतिशय स्पष्ट माहीत होते व निर्भीड, बेडर वृत्तीने सगळ्याला सामोरे गेले. जितेंद्र जोशींचा संत तुकाराम चित्रपट पाहून तुकाराम अजून चांगले समजले.\nबुवा म्हणजे मार्गदर्शक, अध्यात्माच्या वाटेवरील दिशादर्शक, सदाचरणी व्यक्ती. आताच्या काळातील बापू, महाराजांप्रमाणे त्या काळात देखील दांभिक बुवा असतीलच.‌\nत्यांचे पितळ महाराजांनी उघडे पाडलं आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.orientpublication.com/2020/02/blog-post_25.html", "date_download": "2020-09-22T21:40:08Z", "digest": "sha1:L4J44XXS2YNWPDTGSFNYRPQY46RWL4Y2", "length": 9377, "nlines": 60, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ‘इमेल फिमेल’ चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच", "raw_content": "\n‘इमेल फिमेल’ चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच\nसोशल मीडियाचा वापर हे दुधारी शस्त्र झाले आहे. सामाजिक माध्यमांचा उपयोग जसा विधायक आहे तसाच तो विघातकही होऊ शकतो. चॅटिंगमुळे जेव्हा काहीजण फसवणुकीला बळी पडतात तेव्हा सोशल मीडियाची दुसरी काळी बाजू उघडकीस येते. सोशल मीडियाच्या याच फसवणुकीला बळी ठरलेल्या एका मध्यमवर्गीय गृहस्थाची कहाणी सांगणारा बालाजी फिल्म प्रोडक्शन’ प्रस्तुत ‘इमेल फिमेल’ या चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच नुकताच सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांच्या हस्ते संपन्न झाला. २० मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.\nवेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटातील तीन गाण्यांना सोनू निगम, जावेद अली, आनंदी जोशी, ममता शर्मा यांचा स्वरसाज लाभला आहे. सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड आणि अभिजीत नार्वेकर यांनी संगीताची तर पार्श्वसंगीताची जबाबदारी प्रकाश नर यांनी सांभाळली आहे.\nसोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या खूप व्यक्ती असतात. पण त्यांच्यासोबत भरकटत जाणारे सुजाण आणि सुशिक्षित तरुण यांसारख्या गोष्टींना तेवढेच जबाबदार असतात हे दाखवण्याचा प्रयत्न ‘इमेल फिमेल’च्या माध्यमातून केला आहे. करमणूकीसोबत प्रबोधन करणारा हा चित्रपट प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरेल असा विश्वास दिग्दर्शक योगेश जाधव यांनी याप्रसंगी व्यक्त केला. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटाला संगीत दिल्याचा आनंद श्रवण राठोड यांनी व्यक्त केला.\nनिखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन या कलाकारांच्या ‘इमेल फिमेल’ चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. छायांकन मयुरेश जोशी तर कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. वेशभूषा सुहास गवते आणि देवयानी काळे यांची आहे. कार्यकारी निर्माते स्वप्नील वेंगुर्लेकर आहेत. निर्मिती सल्लागार अविनाश परबाळे आहेत\n‘प्रवास’ चित्रपटाचे संगीत अनावरण संपन्न\nजगण्याचा आनंद घेत अन् जगण्यातला आनंद देत आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या आगळ्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘प्रवास’ हा...\nमुंबई में 'इन्वेस्ट बिहार' रोड शो का आयोजन\nरोड शो का उद्देश्य G2B गवर्नमेंट-टू-बिज़नेस संचार द्वारा निवेशकों को बिहार में एक उपयुक्त मंच प्रदान करना मुंबई, 10 दिसंबर 2019 :- ...\n‘तुला पण बाशिंग बांधायचंय’ चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा\nवयात आलेल्या मुला-मुली चं लग्न म्हणजे घरच्यांसाठी काळजीचा विषय असतो; विशेषतः मुलीचं लग्न हा अंमळ जास्तच मह त्त्वाचा असतो. त्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mahanmk.com/question-papers/s/gondia-districtpolice-recruitment-2017-practice-paper/2/l/3/", "date_download": "2020-09-22T19:38:49Z", "digest": "sha1:H2GQMJJVDVTLIOSJZHLXK5SIDEAWN5KY", "length": 12117, "nlines": 348, "source_domain": "mahanmk.com", "title": "गोंदिया जिल्हा पोलीस भरती २०१७ Questions And Answers", "raw_content": "\nगोंदिया जिल्हा पोलीस भरती २०१७\nगोंदिया जिल्हा पोलीस भरती २०१७\n‘द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे\nजर * म्हणजे / , / म्हणजे + , + म्हणजे – आणि – म्हणजे * तर 20*4/5+4-1 म्हणजे किती\nसचिन अनिलच्या दाविकडे बसलेला आहे. रमेश अनिलच्या उजवीकडे बसलेला आहे व सचिन सुरेशच्या मध्ये चेतन बसला तर सर्वात डावीकडे कोण बसेल\nभारतीय राज्याघटनेच्या कलम ७६ मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली\nA. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया\nB. कंट्रोलर ऍड ऑडीटर जनरल ऑफ इंडिया\nC. ऑडीटर जनरल ऑफ इंडिया\nD. सर्वोच्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश\nखालील मालिका पूर्ण करा.\nमहाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे\nA. विश्वास नांगरे पाटील\nधुळे-नागपूर -कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे\nखालीलपैकी विसंगत शब्द ओळखा\nउदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबधित आहे\nखालीलपैकी भाववाचक नाम कोणते\nखालीलपैकी तद्भव शब्द कोणता\nखालील पदावलीतील सर्वात लहान अपूर्णांक कोणता\nएक गाडी एका सेकंदात २० मीटर धावते तर तिचा ताशी वेग किती किलोमीटर आहे\nअनिल हा सुनीलपेक्षा उंच आहे परंतु रमेशपेक्षा उंची कमी आहे. सुनील हा सचिन पेक्षा उंच आहे परंतु सचिन हा प्रवीणपेक्षा उंच आहे , तर सर्वात उंच कोण\nमहात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले\nमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त नाही\nकिती वाजता तास काटा व मिनिट काटा यात ३० मापाचा कोण असेल\n१५ मजूर रोज ८ तास काम करून एक काम १८ दिवसात पूर्ण करतात. तेच काम १६ मजूर ९ तास काम करून किती दिवसात संपवतील\n“स्वत:शीच केलेले भाषण” यासाठी समूहदर्शक शब्द कोणता\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://marathibrain.in/pune-working-journalists-association-organised-79th-anniversary/", "date_download": "2020-09-22T19:58:30Z", "digest": "sha1:BIVCMJ7VPTARY6TCWM3CTSE7FVAK2JSB", "length": 18513, "nlines": 169, "source_domain": "marathibrain.in", "title": "७९व्या वर्धापनदिनानिमित्त श्रमिक पत्रकार संघातर्फे सत्कारमूर्तींचा गौरव - marathibrain.in", "raw_content": "\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\nHome महाराष्ट्र ७९व्या वर्धापनदिनानिमित्त श्रमिक पत्रकार संघातर्फे सत्कारमूर्तींचा गौरव\n७९व्या वर्धापनदिनानिमित्त श्रमिक पत्रकार संघातर्फे सत्कारमूर्तींचा गौरव\nपुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ७९व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यातील पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमात पत्रकारितेच्या क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. हे पुरस्कार ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.\n‘विद्रोहाची भाषा सोपी असते, पण ती कशासाठी आणि कोणत्या स्वरूपाची आहे, हे आधी आपल्याला माहीत असायला हवे. यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरते’, असे मत जेष्ठ कवयित्री व ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ७९व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.\nपुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात डॉ. अरुणा ढेरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.\nपुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ७९व्या वर्धापनदिनानिमित्त शहरातील पत्रकार भवनात गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. श्रमिक पत्रकार संघ व तसेच पुणे विद्यापीठाद्वारे संचालित पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात २०१७-१८ सत्रात यश प्राप्त केलेल्या गुणवंतांचे सत्कार या कार्यक्रमात डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच श्रमिक पत्रकार संघातर्फे गेल्या वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचेही सत्कार यावेळी करण्यात आले.\nआपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या की, योग्य ज्ञानप्रसार ही सद्या थांबलेली गोष्ट आहे. तेव्हा माहितीच्या विराट साठ्यात माध्यमांची भूमिका योग्य ज्ञानप्रसार करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आजच्या माहिती व तंत्रांज्ञानाच्या युगात पत्रकारिता हे समाजाला खूपकाही देऊ शकणारं माध्यम आहे. ‘जगात जेव्हा अनेक गोष्टी लोकांना एकमेकांपासून दूर नेण्याचे काम करतात, तेव्हा माध्यमांची भूमिका त्याहून वेगळी असायला हवी. विद्रोहाची भाषा सोपी आहे, मात्र ते कशासाठी आहे, कशा स्वरूपाचे आहे हे आधी आपल्याला माहीत असायला हवं. या सगळ्यांमध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे’, असेही त्या म्हणाल्या.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विभागाच्या पदव्युत्तर वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या सागर बिसेन यांना २०१७-१८ या वर्षासाठीच्या एकूण पाच पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यांमध्ये कै. रा. बा. कुलकर्णी स्मृती पारितोषिक, श्रीमती अरुणा पंढरपुरे पुरस्कार व उत्कृष्ट वृत्तनिर्मिती व व्यवस्थापनासाठीचा अनंतराव साठे पुरस्कारांचाही समावेश आहे. जनसंज्ञापन व पत्रकारिता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम पुरस्काराने रिया सोहनी यांना गौरविण्यात आले. याच अभ्यासक्रमातील चैताली गायकवाड, अंगद तौर, सागर मांडे व इतरांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यासोबतच श्रमिक पत्रकार संघाद्वारे आयोजित जोग निबंधलेखन स्पर्धेसाठी भालचंद्र देशमुख, पद्मसिंग भापकर, सत्यजित खांडगे यांसोबत गोपाळ देवकत्ते, अभिषेक राऊत, घनश्याम येणगे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याद्वारे रानडे इन्स्टिट्यूट इथे संयुक्तरित्या पत्रकारितेचा अभ्यासक्रम चालविला जातो.\nपत्रकारितेच्या अभ्यासक्रमातील गुणवंतांसोबतच पत्रकार संघातर्फे आयोजित विविध स्पर्धांच्या विजेत्यांनाही पारितोषिक प्रदान करण्यात आले. १५ ते १७ डिसेंबर २०१८ या कालावधीत पुण्यातील विविध घडामोडींवर आधारित छायाचित्र प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले होते. उत्कृष्ट छायाचित्रणासाठी संदीप घोडके, गजेंद्र कळसकर आणि राहुल राऊत यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. छायाचित्रण पत्रकारिता अभ्यासक्रमातील विद्यार्थी स्पर्धकांमधून वरूण कुमार(प्रथम क्रमांक), रोहन जावळे(द्वितीय), कृतार्थ देव (तृतीय) यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.\nयाव्यतिरिक्त वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट, कॅरम व इतर स्पर्धांच्या विजेत्यांचेही सत्कार यावेळी करण्यात आले.\nपुणे श्रमिक पत्रकार संघ\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nPrevious articleमध्यप्रदेशात ₹२ लाखांपर्यंतची कर्जमाफी घोषित\nNext articleराज्यातील बेकायदेशीर बांधकामांवर उपग्रहाची नजर\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nवीज कर्मचाऱ्यांना मिळणार भरघोस पगारवाढ \nराज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवपदी मनीषा म्हैसकर\nफर्ग्युसन महाविद्यालयात ‘महिला जागर रॅली’चे आयोजन\n‘श्रमिक विशेष’ गाड्यांतून १२ लाख प्रवासी घरी पोहचले\nस्वयंघोषित गुरू रामपालला जन्मठेप\nसीबीएसईचा इयत्ता 9 वी ते 12 वी चा सुधारित अभ्यासक्रम जाहीर\n‘दहशतवाद’ सर्वात मोठा धोका : पंतप्रधान मोदी\nराज्यात यंदा शैक्षणिक शुल्कवाढ होणार नाही \n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\n‘नागीण’ हा त्वचारोग तुम्हाला माहीत आहे का\nजाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध\nसायबर सिक्युरिटी-सायबर गुन्हे आणि आपण\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2020-09-22T21:07:29Z", "digest": "sha1:MDYXAVNUL6E3UVIEL2Q3BUDGTA2Q4VVM", "length": 19968, "nlines": 108, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अरुणाचल प्रदेश - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारतातील ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य\n२७° ०६′ ००″ N, ९३° २४′ ००″ E\nक्षेत्रफळ ८३,७४३ चौ. किमी\n• घनता १३,८२,६११ (२६ वे) (इ.स. २०११)\nराज्यपाल जोगिंदर जसवंत सिंह\nस्थापित २० फेब्रुवारी १९८७\nआयएसओ संक्षिप्त नाव IN-AR\nसंकेतस्थळ: अरुणाचल प्रदेश संकेतस्थळ\nअरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य आहे. हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. म्हणून या राज्याच्या काही भागावर चीननेही अधिकार सांगितला आहे. त्यासाठी आणि इतर काही कारणांसाठी चीनने भारताशी इ.स. १९६२ साली युद्ध केले होते.\nइटानगर ही अरुणाचलची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. अरुणाचलमध्ये शेजारच्या राज्यांप्रमाणे फुटीरवादी संघटनांचा प्रभाव नाही.[१]\nआसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य इ.स. १९८७ साली स्थापन झाले.\nअरुणाचलच्या दक्षिणेला आसाम हे राज्य आहे तर पश्चिमेला भूतान, उत्तरेला चीन तर पूर्वेला म्यानमार हे देश आहेत. अरूणाचलचे क्षेत्रफळ ८३,७४३ चौ.किमी एवढे आहे. तर लोकसंख्या १३,८२,६११ एवढी आहे. भारतात सर्वात विरळ लोकसंख्या अरूणाचल प्रदेशाचीच आहे. तरीही या छोट्याशा राज्याचे भारतासाठी भूराजकीय महत्त्व आहे. मोनपा व मिजी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. अरूणाचलची साक्षरता ६६.९५ टक्के आहे. या राज्यात आदिवासींचे प्रमाण जास्त असल्याने भारतातल्या कमी साक्षर राज्यात या राज्याची गणना होते. भात, मका व नाचणी ही अरूणाचलमधील प्रमुख पिके आहेत. चीनने अरुणाचल प्रदेशाचा काही भाग बळकावल्याचे आरोप असून, हा वाद अधूनमधून उफाळत असतो.\nअरुणाचल हे अतुलनीय निसर्ग सौंदर्याने नटले असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचे राज्य आहे.\nयावरील विस्तृत लेख येथे आहे.\nअरुणाचल प्रदेश या राज्यात १३ जिल्हे आहेत.\n२६ जानेवारी २०१६ रोजी भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने अरुणाचल प्रदेशावर राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. मात्र राष्ट्रपती राजवट मागे घेऊन तेथे पुन्हा कॉंग्रेसचे सरकार प्रस्थापित करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून त्यात ९ डिसेंबर २०१५ रोजी राज्यपालांनी काढलेले सर्व आदेश व निर्णय रद्दबातल केले.\nडिसेंबर २०१४- मुख्यमंत्री नाबाम तुकी यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कालिखो पूल यांना मंत्रिमंडळातून वगळले.\nएप्रिल २०१५- पूल यांनी सरकारने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला व कॉंग्रेसने त्यांना पक्षविरोधी कारवायांमुळे काढून टाकले.\n१ जून २०१५- ज्योती प्रसाद राजखोवा यांनी राज्यपाल म्हणून सूत्रे हाती घेतली.\n२१ ऑक्टोबर २०१५- विधानसभेचे पाचवे अधिवेशन संपले.\n३ नोव्हेंबर २०१५- राज्यपालांनी सहावे अधिवेशन १४ जानेवारी २०१६ रोजी बोलावले.\nनोव्हेंबर २०१५- कॉंग्रेस आमदारांनी उपसभापतींना तर भाजप आमदारांनी सभापतींना काढण्याची मागणी केली.\n९ डिसेंबर २०१५- राज्यपालांनी अधिवेशन १४ जानेवारी ऐवजी १६ डिसेंबर २०१५ रोजी म्हणजे आधीच बोलावले.\n१५ डिसेंबर २०१५- सभापती नाबामा रेबिया यांनी कॉंग्रेसच्या २१ बंडखोर आमदारांपैकी १४ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली.\n१६ डिसेंबर २०१५- उपसभापतींनी सांगितले की, सहावे अधिवेशन २५ डिसेंबरला सुरू करण्याचा सभापतींचा निर्णय बेकायदेशीर आहे.\n१६ डिसेंबर २०१६- तुकी सरकारने विधानसभेला कुलूप लावले व दुसर्‍या इमारतीत अधिवेशन घेतले व तेथे ३३ आमदार उपस्थित होते. सभापती नाबिया यांना काढण्याचा ठराव मंजूर झाला व नवीन सभापती नियुक्त करण्यात आले.\n१७ डिसेंबर २०१५- कम्युनिटी हॉल पाडल्याने बंडखोरांनी विधानसभेत बैठक घेतली व तुकी यांच्या विरोधात मतदान केले तसेच पूल यांना मुख्यमंत्रिपदी नेमण्याच्या बाजूने मतदान केले. रेबिया यांनी गुवाहाटी न्यायालयात विधानसभा स्थगित ठेवण्याची याचिका दाखल केली.\n५ जानेवारी २०१६- उच्च न्यायालयाने १४ कॉंग्रेस आमदारांच्या अपात्रतेस स्थगिती दिली.\n६ जानेवारी २०१६- सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांनी काढलेल्या अरुणाचल सभापतींच्या याचिकेवर सुनावणी करण्याचे मान्य केले.\n१३ जानेवारी २०१६- सर्वोच्च न्यायालयाने १८ जानेवारीपर्यंत विधानसभेचे कामकाज न घेण्याचे आदेश दिले.\n१४ जानेवारी २०१६- सर्वोच्च न्यायालयाने अरुणाचलचा प्रश्न घटनापीठाकडे पाठवला.\n१५ जानेवारी २०१६- सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या घटनात्मक अधिकारांच्या व्याप्तीची तपासणी केली.\n१८ जानेवारी २०१६- कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, राज्यपाल विरोधी भाजप आमदार व इतर दोन अपक्षांच्या ठरावानुसार विधानसभा अधिवेशन ठरल्यापेक्षा आधीच्या तारखेला घेऊ शकत नाही.\n२५ जानेवारी २०१६- कॉंग्रेसने अरुणाचलात राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.\n२६ जानेवारी २०१६- केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली.\n२७ जानेवारी २०१६- अरुणाचलमधील राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात छाननीसाठी आला. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा राष्ट्रपती राजवट शिफारशीचा अहवाल मागवला व हे गंभीर प्रकरण असल्याचे म्हटले.\n२८ जानेवारी २०१६- नाबाम तुकी यांचा राष्ट्रपती राजवटीविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अर्ज.\n२९ जानेवारी २०१६- केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रपती राजवटीचे समर्थन करणारे प्रतिज्ञापत्र सादर. परिस्थिती पूर्ण ढासळल्याचा दावा.\n१ फेब्रुवारी २०१६- राज्यपालांना दिलेली नोटीस न्यायालयाकडून मागे.\n२ फेब्रुवारी २०१६- राज्यपालांच्या अधिकारांबाबत सुनावणी सुरू.\n४ फेब्रुवारी २०१६- सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचे सर्व निर्णय न्यायिक अवलोकनाच्या अधिकारात येत नाहीत या विधानाची दखल घेतली.\n५ फेब्रुवारी २०१६- अरुणाचल प्रदेशचे अधिवेशन जानेवारीऐवजी डिसेंबरमध्ये घेण्याच्या राज्यपालांच्या आदेशावर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह.\n९ फेब्रुवारी २०१६ -सभापतींनी राजीनामा स्वीकारण्याची केलेली कृती योग्य होती या गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालास आव्हान देणारी दोन कॉंग्रेस बंडखोर आमदारांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.\n१० फेब्रुवारी २०१६ -राज्यपाल राजखोवा यांनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन करताना मुख्यमंत्री व सभापती यांचे साटेलोटे होते व बहुमत नसताना ते सत्तेवर राहण्याचा प्रयत्‍न करीत होते असे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.\n११ फेब्रुवारी २०१६- राज्यपाल सभापतींचे अधिकार हिरावून घेऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.\n१६ फेब्रुवारी २०१६- सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना शपथ देण्यास मनाई करावी ही कॉंग्रेसची याचिका फेटाळली.\n१८ फेब्रुवारी २०१६- कॉंग्रेसच्या १४ आमदारांच्या अपात्रतेला गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थगिती सर्वोच्च न्यायालयास मान्य व नवीन सरकारचा मार्ग खुला.\n१९ फेब्रुवारी २०१६- सर्वोच्च न्यायालयाने अरुणाचल प्रदेश विधानसभेत पुन्हा बहुमत चाचणी घेण्याची कॉंग्रेसची मागणी फेटाळली.\n१९ फेब्रुवारी २०१६- अरुणाचलातील राष्ट्रपती राजवट उठवली.\n२० फेब्रुवारी- २०१६- पूल यांचा अरुणाचलचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी.\n१३ जुलै २०१६- सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय अवैध ठरवला. अरुणाचल प्रदेशात पुन्हा कॉंग्रेसचे सरकार प्रस्थापित करण्याचा आदेश दिला. नाबाम तुकी पुन्हा मुख्यमंत्री झाले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-22T20:00:39Z", "digest": "sha1:2T5GMBB2YIRFFGZOJOJQNP6B2I23U3YL", "length": 10674, "nlines": 143, "source_domain": "www.batmidar.in", "title": "केजमध्ये साकारतंय पत्रकार भवन | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी केजमध्ये साकारतंय पत्रकार भवन\nकेजमध्ये साकारतंय पत्रकार भवन\nराज्याच्या प्रत्येक तालुक्यातील पत्रकारांची वाढती संख्या विचारात घेऊन सरकारने प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवनासाठी जागा आणि निधी द्यावा अशी आपली मागणी आहे.ही मागणी सरकार स्वभावानुसार अजून मान्य करीत नसले तरी राज्याच्या अनेक तालुक्यातील पत्रकार संघ आपल्या हिंमतीवर आणि पत्रकारांच्या एकजुटीच्या बळावर पत्रकार भवनाच्या इमारती उभ्या करीत आहेत.पुणे जिल्हयातील मुळशीत अद्ययावत पत्रकार भवन उभं राहिल्याचं आपणास माहिती आहेच.आता बीड जिल्हयातील माजलगाव .वडवणी ( हा नवा तालुका आहे) पाठोपाठ केजमध्येही पत्रकार भवन उभे राहिले आहे.केज पत्रकार भवनाच्या अंतर्गत सजावटीचं काम आता सुरू आहे.केजच्या एका पत्रकार मित्रानं या संबंधीची माहिती आणि फोटो शेअर केले आहेत.शहरातील एखाद्या धनिकाकडून जागा मिळवायची आणि खासदार,आमदारांकडून त्यांच्या फंडातून निधी मिळवून पत्रकार भवन उभं करायचे प्रयत्न आता सर्वत्र होताना दिसत आहेत.केज मधील तमाम पत्रकारांचे अभिनंदन आणि दाखविलेल्या एकजुटीबद्दल आभार.\nकेजच्या मित्रानं पाठविलेली बातमी\nकेज तालुका सक्रिय पत्रकार संघाच्या पत्रकार भवनाला आता छान व सुरेख असा आकार मिळाला असून आता भवनाच काम अंतिम टप्प्यात आल आहे. आपल्या ग्रुपमधील अनेकांनी आर्थिक मदत करून मोठं सहकार्ये केलं व यामुळंच हे सुंदर अस “पत्रकार भवन” केज मध्ये उभं राहत आहे. आज मधलं काम संपल फोरमाईक मध्ये केलेलं हे काम अतिशय सुंदर करण्यात आल आहे. आता मधले फर्निचर यामध्ये कुशन चे सोफे, कुशनच्या खुर्च्या, कॉंप्युटर, LED टी.व्ही, काचेचा दरवाजा, लाईट फिटिंग हे काम व इतरही काही काम बाकी आहेत त्यामुळं थोडा अवधी व निधी तर लागेलच मात्र आपण सर्वांनी केलेलं सहकार्ये याशिवाय हे शक्य नव्हतं व आणखी आपल्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही.\nसक्रिय पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी खरोखर मनातून आपला वेळ व मेहनत खर्च करून प्रत्येकाने हे भवन उभारणीच्या कामात आपलं योगदान दिल आहे विशेष म्हणजे आमचे माजी अध्यक्ष रामदासजी तपसे यांनी देखील मोठी मेहनत घेऊन काम करून घेतलं व त्यांची धुरा आता विनोद शिंदे संभाळत आहेत तर याच बरोबर आमचे सचिव तथा जेष्ठ पत्रकार सुंदर नाईकवाडे, यांच्यासह आम्ही सर्व सदस्य अगदी मनातून यामध्ये गुंतलो आहोत आता लवकरात लवकर हे काम संपवून आपल्या सर्वांच्या साक्षीने या भवनात आम्हाला “भवन प्रवेश” करायचा आहे तेव्हा काही दिवसात आम्ही अधिकृत पणे आपणाला निमंत्रण देऊच\nPrevious articleपी.ए.इनामदार यांच्यासह 17 जणांवर गुन्हे\nNext articleरायगडमध्ये ‘विहिर स्वच्छता अभियान’\nपत्रकार प्रमोद पेडणेकर यांचे निधन\nटीव्ही-9 ने मदत करावी*\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahanmk.com/question-papers/s/jalna-district-police-recruitment-paper-2017-question-paper/2/l/3/", "date_download": "2020-09-22T21:11:06Z", "digest": "sha1:2KGZ6ECKMMRRRKB4MHN3ECWN372BVK2K", "length": 12623, "nlines": 347, "source_domain": "mahanmk.com", "title": "जालना जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers", "raw_content": "\nजालना जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७\nजालना जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७\nमहाराष्ट्राच्या बहुतेक भागात ….. प्रवाहप्रणाली आढळते.\nपर्यायापैकी कोणता जिल्हा हा मराठवाड्यात नाही\nअथवा, किंवा ही उभयान्वयी अव्यये काय सुचवितात\nमार्च २०१६ मध्ये स्त्री भृणहत्या प्रकरण कोणत्या जिल्ह्यात उघडकीस आले\nISRO हि संस्था कशाशी संबंधित आहे\nपरमेश्वर सर्वत्र असतो, या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते\nमानवी शरीराचे तापमान सामान्यपणे ….. सेल्सिअस इतके असते.\nमहाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून १ मे २०१७ पासून कोणते गाव निर्माण करण्यात येणार आहे\nखालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा.\nदोघा भावांच्या वयाची बेरीज ३५ वर्ष आहे. त्यातील एक भाऊ दुसऱ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे, तर मोठ्या भावाचे वय खालीलपैकी किती असेल\nएक हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते कि, प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. साठ मिनिटांनी हौद पूर्ण भरला तर कितव्या मिनिटाला तो अर्धाच भरला गेलेला असेल\nचांदी हा नरम धातु आहे. त्याचा …… संयोग केल्यास तो दागिने अथवा नाणी बनविण्यास मदत करतो.\nसध्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा कारभार …… यांच्याकडे आहे\nयाचा खालून वर गेला. यातील वर या शब्दाचा प्रकार कोणता\nउंदीर या नामाचे अनेकवचन कोणते\nएका वर्गातील ३० मुलांचे सरासरी वय ८ वर्ष आहे, दहा नवीन मुलांनी प्रवेश घेतला आणि सरासरी वय ६ महिन्यांनी वाढले, तर नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे सरासरी वय किती\nघटनेतील मार्गदर्शक तत्वांमधून समान नागरी कायद्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे, हे विधान …….\nC. संपूर्णतः चूक आहे\nखेळ या नामाचे सामान्यरूप काय होईल\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/entertainment/marathi-bigg-boss/bigg-boss-marathi-2-salman-khan-to-surprise-bb-fans-with-a-power-packed-performance/articleshow/70624255.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-22T20:41:56Z", "digest": "sha1:J7V4K3V6AEM42EAF7O3MRJBJ6CEEDACG", "length": 12223, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसलमान येणार 'बिग बॉस मराठी'च्या घरात\n'बिग बॉस मराठी २'च्या प्रेक्षकांना वीकेंडच्या डावात खास 'सरप्राइज' मिळणार असून ज्याची सर्वांनाच प्रतीक्षा होती तो अभिनेता आणि हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान बिग बॉस मराठीचे स्पर्धक आणि चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस मराठीच्या स्टेजवर सलमानची धमाकेदार एंट्री होणार असून उद्या (रविवारी) प्रक्षेपित होणाऱ्या भागात तो झळकणार आहे.\nमुंबई : 'बिग बॉस मराठी २'च्या प्रेक्षकांना वीकेंडच्या डावात खास 'सरप्राइज' मिळणार असून ज्याची सर्वांनाच प्रतीक्षा होती तो अभिनेता आणि हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान बिग बॉस मराठीचे स्पर्धक आणि चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस मराठीच्या स्टेजवर सलमानची धमाकेदार एंट्री होणार असून उद्या (रविवारी) प्रक्षेपित होणाऱ्या भागात तो झळकणार आहे.\n'जेव्हा घरात दबंगगिरी होणार', 'भाईलोग, कोण येणार बिग बॉसमध्ये माहितेय का' अशा पोस्ट ट्विटरवर टाकत बिग बॉसमध्ये सलमानच्या एंट्रीची हिंट देण्यात आली. त्यातून अनेकांनी अंदाज बांधला आणि खरंच सलमान बिग बॉस मराठीच्या भेटीला येणार, हे पक्कं झालंय. सलमान बिग बॉस मराठीच्या स्टेजवर धमाकेदार परफॉर्मन्स करणार असून त्याचे खास फोटो समोर आले आहेत.\nसलमान आणि महेश मांजरेकर यांची घट्ट मैत्री आहे. या मैत्रीखातर सलमान बिग बॉस मराठीच्या भेटीला येत असून सलमान आणि मांजरेकर काही गाण्यांना सूर लावतानाही दिसणार आहेत. मांजरेकर बिग बॉस मराठीतील प्रत्येक स्पर्धकाची ओळख सलमानला करून देणार आहेत. त्यावर सलमानची खास कॉमेंट काय असणार, हे पाहणं औत्सुकाचे ठरणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nशिवानी सुर्वे बनणार 'सलमानची' हिरोईन...\nbigg boss marathi 2: बाप्पा, पोट्टा जिंकला ना \n'बिग बॉस'च्या घरात आज होणार 'दबंगगिरी' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nमध्यरात्री 'असा' साजरा केला करीनाने वाढदिवस\nएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अडकला\nमुंबईपाच दिवसांत चार मंत्री करोनाच्या विळख्यात; वर्षा गायकवाड यांनाही संसर्ग\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nदेशउणे २५ डिग्री तापमानात जवानांसाठी पिकवणार भाज्या, लडाखमध्ये काम सुरू\nआयपीएलIPLमधील सर्वात धोकादायक खेळाडू; कॅमेऱ्याची काच फोडली, पाहा व्हिडिओ\nदेशदाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २०३ कोटींची मालमत्ता जप्त\nविदेश वृत्त​सीमेवर बॉम्बर विमानांचा युद्ध सराव करत असलेला चीन म्हणतो, 'आम्हाला युद्ध नको'​\nकोल्हापूरकंगनाला 'नटवी' म्हणत आता 'या' शेतकरी नेत्याने डागली तोफ\nआयपीएलRR vs CSK: बलाढ्य चेन्नईवर राजस्थानचा दमदार विजय\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nधार्मिकपूजा साहित्यातील 'या' गोष्टी प्रतिकार शक्ती वाढण्यास उपयुक्त; कसे\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathibrain.in/agriculture/", "date_download": "2020-09-22T20:06:27Z", "digest": "sha1:CDIVNYC4YYN3CO225IJ5O5N2WNBA5PAA", "length": 9277, "nlines": 143, "source_domain": "marathibrain.in", "title": "शेती Archives - marathibrain.in", "raw_content": "\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\nशेतीत हवे ‘एकीचे बळ’ \nराज्यशासनाचे शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम\nविदर्भातील रब्बीच्या धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ \nटीम मराठी ब्रेन - July 1, 2020\nपिंपरी-चिंचवडमध्ये शेतीमाल वाहतुकीसाठी एसटीची सोय \nटीम मराठी ब्रेन - May 28, 2020\nसेंद्रिय पीक मोहीमेतून रोजगार निर्मिती करण्याची केंद्राची योजना\nटीम मराठी ब्रेन - May 20, 2020\n‘ई-नाम’ (e-NAM) म्हणजे काय हे कसे काम करते\nटीम मराठी ब्रेन - May 17, 2020\n‘ऍक्वापोनिक्स’ : नाविन्यपूर्ण व आधुनिक शेती प्रणाली\nराज्यातील साखर कारखान्यांत नोकर भरतीस स्थगिती \nसत्तासंघर्षाच्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात ३०० शेतकरी आत्महत्या\nसत्तेसाठी शेतकऱ्यांना पेचात पाडू नका : शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र\nकृषी परिवर्तनासाठी केंद्रीय उच्चस्तरीय समितीची स्थापना\nटीम मराठी ब्रेन - July 2, 2019\nशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र शासनाचा ‘वीस कलमी कार्यक्रम’\nटीम मराठी ब्रेन - June 29, 2019\nआता विद्युत वाहनांवर ५% जीएसटी\nया वर्षाअखेरीस दोन रेल्वे स्थानके होणार जागतिक \nकोरोना रुग्णांवरील अ‍ॅझीथ्रोमायसीनचे वापर थांबवणार : आयसीएमआर\n४ ऑगस्टपासून चंद्रपूर व गडचिरोलीतील शाळा सुरू होणार\nजाहिराती बघून साबण-तेल निवडा, नेता नको : खासदार अमोल कोल्हे\nराज्यशासनाची ‘शेतकरी अपघात विमा योजना’\n‘ऍक्वापोनिक्स’ : नाविन्यपूर्ण व आधुनिक शेती प्रणाली\n‘बिग बॉस’ शिवला जेतेपदासह मिळालं अजून बरंच काही\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\n‘नागीण’ हा त्वचारोग तुम्हाला माहीत आहे का\nजाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध\nसायबर सिक्युरिटी-सायबर गुन्हे आणि आपण\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/640", "date_download": "2020-09-22T20:22:09Z", "digest": "sha1:J4MCBZHFIFL3WPEQP6CZX7HZ6AOFSRZE", "length": 7233, "nlines": 61, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वाळवण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभाजीपाल्याचे वाळवण – शेतकऱ्यासाठी वरदान\nवैभव तिडके, डॉ. शीतल सोमाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सोलर कंडक्शन ड्रायर’ हे भाजीपाला वाळवून तो टिकवून ठेवण्याचे साधन विकसित केले आहे. भाजीपाला आणि अन्नधान्य खराब होऊन वाया खूप जाते. त्यासाठी ते साठवून ठेवण्याचे किफायतशीर साधन आहे ते. भाजीपाला टिकवता आला तर मध्यम आणि लहान शेतकऱ्याला दिलासा मिळेल अशा विचाराने प्रेरित होऊन वैभवने ते काम साधले.\nवैभवने मुंबईच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’(ICT) मधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. त्याच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘सायन्स फॉर सोसायटी’ या संस्थेत डॉ. शीतल सोमाणी, डॉ.शीतल मुंडे, स्वप्नील कोकाटे, गोपाल तिवारी, शंतनू पाठक, आदित्य कुलकर्णी आणि गणेश भेरे हे तेवढेच सक्षम असे त्याचे सहकारी आहेत. शीतल सोमाणी आणि शीतल मुंडे या दोघी शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टर आहेत, तर बाकीचे सदस्य इंजिनीयर.\nउन्हाळा हा ऋतू जरा त्रासदायक वाटला, तरी भारतीय खाद्यसंस्कृतीत त्याची मदत मोठी आहे. वाळवणाचे पदार्थ बनवून त्याची बेगमी करणाऱ्या ललनांची लगबग हे उन्हाळ्याचे वैशिष्ट्य. कुरकुरीत कुरडया, सांडगे, पापड-पापड्या, लज्जतदार मसाले, लोणची, मुरांबे हे सर्व पदार्थ त्या काळात डबाबंद वा बरणीबंद होत असतात. वाळवण संस्कृतीत वैविध्य आहे; प्रांताप्रांतानुसार ते पदार्थ बदलतात.\nफेब्रुवारी ते जूनपर्यंतच्या काळात शेतीची कामे नसल्‍याने स्‍त्रिया वर्षभरासाठी, विशेषतः पावसाळ्यासाठी अनेक पदार्थ तयार करून ठेवत असत. या काळात तयार केल्या जाणाऱ्या वाळवणाच्या पदार्थांपैकी एक म्हणजे कुरडया. हा पदार्थ गव्हाच्या चिकापासून तयार केला जातो. कुरडयांना ग्रामीण भाषेत कुरवड्या असे म्‍हटले जाते. हा पदार्थ महाराष्ट्रातील अनेक परिसरांमध्ये आढळतो. काही बोलीभाषांमध्ये कुरडयांना वेगवेगळी नावे असल्याचे दिसते. उन्हात वाळवून तयार केला जाणारा हा पदार्थ आरोग्यासाठी पोषक असतो. तळणाचे पदार्थ तळताना कुरडया सर्वप्रथम तळल्‍या जातात. ब्राम्‍हणांप्रमाणे कुरडयांना मिळणारा पहिला मान पाहून खानदेशात त्‍यांना ‘ब्राम्‍हण’ असे म्‍हटले जाते.\nसाहित्‍य - 2 किलोग्रॅम गहू (खपली गहू असेल तर उत्तम) आणि चवीनुसार मीठ\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2020/07/blog-post_16.html", "date_download": "2020-09-22T21:30:10Z", "digest": "sha1:ZRXEJUVLW6HGOTMB537IS6RVOL2LW2NC", "length": 9503, "nlines": 76, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "डिजिटल युगात पालक ऑफलाइनच: विद्यार्थ्यांचे नुकसान", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजडिजिटल युगात पालक ऑफलाइनच: विद्यार्थ्यांचे नुकसान\nडिजिटल युगात पालक ऑफलाइनच: विद्यार्थ्यांचे नुकसान\nरिपोर्टर:कोरोनामुळे शाळा बंद असून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारे डिजिटल कौशल्ये नसल्याचे समोर आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एमएससीईआरटी) नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ७२.२ टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षणाचे डिजिटल पर्याय वापरायचे कसे, याचे ज्ञान नाही. डिजिटल युगात हे पालक ऑफलाइनच असून ते आपल्या पाल्याला ऑनलाइन शिक्षणाचे धडे कसे देणार असा प्रश्न आता समोर आला आहे.\nएमएससीईआरटीने नुकताच ‘लर्निंग फ्रॉम होमची सुविधा व वापर’ याविषयी सर्वेक्षण केले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुके यासाठी निवडण्यात आले. ७६० शाळांपैकी ७३७ शाळांतील पहिली ते आठवीच्या ७,६०० विद्यार्थ्यांपैकी ६,८५५ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील ५,४०९ विद्यार्थी ग्रामीण तर १४४६ विद्यार्थी शहरी भागातील होते. यात ३३०४ मुले तर ३३५१ मुली होत्या, अशी माहिती एमएससीईआरटीचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली.\nलर्निंग फ्रॉम होममध्ये पालकांना अडचणी\n– पूर्ण कुटुंबात एकच फोन.\n– पालकांमध्ये डिजीटल क्षमतांचा अभाव.\n– मुले अधिक वेळ मोबाईल गेम खेळतात.\n– मुलांच्या मातृभाषेतून शैक्षणिक साहित्य नाही.\nविद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण न मिळण्याची कारणे\n३ हजार ३९१ विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात लर्निंग फ्रॉम होमची विविध माध्यमे न वापराची काही कारणे समोर आली आहेत. त्यापैकी पालकांकडे डिजिटल कौशल्ये नाही हे प्रमुख कारण आहे. त्याखालोखाल ६६.४ टक्के मुलांच्या घरी स्मार्टफोन नाही. तसेच अनुसूचित जाती जमातीतील ४२.६ टक्के कुटुंबांनाच स्मार्टफोन वापरता येतो. ५२.३ टक्के कुटुंबातील मुलांकडे इंटरनेट नाही. ३५.२ टक्के मुलांच्या घरी नेटवर्कची समस्या आहे. ३०.२ टक्के मुलांच्या घरी रेडिओ अथवा टीव्हीदेखील नसल्याचे समोर आले आहे. तसेच २२ टक्के मुलांच्या पालकांकडे फोन रिचार्ज करण्यासाठी पैसेदेखील नाहीत.\nएकूण मुलांच्या सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की डेस्कटॉप किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून शिक्षण घेण्याचे प्रमाण नगण्य आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मुलांपैकी प्रत्येकी केवळ ०.८ टक्के मुलांकडे डेस्कटॉप आणि लॅपटॉप आहेत. इतर सोईसुविधा असलेल्या घरांची टक्के वारी खालीलप्रमाणे –\nविभागानुसार शैक्षणिक साहित्याचा वापर\nआँनलाईन शिक्षण साहित्य वापरणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोकण, नागपूर आणि अमरावती विभागाती मुले मागे आहेत. तर मुंबई विभागात हे प्रमाण अधिक आहे.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nवैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन\nराज्यात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहीती\nकसबे तडवळा आयुर्विमा महामंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/hal-recruitment/", "date_download": "2020-09-22T20:36:54Z", "digest": "sha1:H3KC3KMQL2BRZGHFTSS7JR3PUIYU57EW", "length": 14175, "nlines": 182, "source_domain": "majhinaukri.in", "title": "HAL Recruitment 2020 - HAL Bharti 2020 - www.hal-india.com", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [Updated] (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(HAL) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 2000 जागांसाठी भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 विजिटिंग फॅकल्टी मेंबर्स 2000\nपद क्र.1: (i) संबंधित विषयात NAC/डिप्लोमा/पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.\nपद क्र.2: (i) संबंधित विषयात डिप्लोमा/पदवी+01/02 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये NTC/NAC+03 वर्षे अनुभव.\nअर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): tt@hal-india.co.in\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2020\nअर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.\nसूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.\n826 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 ITI ट्रेड अप्रेन्टिस\n2 MCVC अप्रेन्टिस 25\n3 इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेन्टिस 103\n4 टेक्निशिअन डिप्लोमा अप्रेन्टिस 137\nITI ट्रेड अप्रेन्टिस: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.\nMCVC अप्रेन्टिस: व्यावसायिक विषयासह 12 वी उत्तीर्ण.\nइंजिनिअरिंग पदवीधर अप्रेन्टिस: BE/B.Tech.\nटेक्निशिअन डिप्लोमा अप्रेन्टिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मे 2019\nपद क्र. पदाचे नाव जाहिरात (Notification) Online अर्ज\n1 ITI ट्रेड अप्रेन्टिस पाहा Apply Online\n2 MCVC अप्रेन्टिस पाहा Apply Online\n3 इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेन्टिस पाहा Apply Online\n4 टेक्निशिअन डिप्लोमा अप्रेन्टिस पाहा Apply Online\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (GATE) अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी – GATE 2021\n(Akola Job Fair) अकोला रोजगार मेळावा-2020 [300+जागा]\n(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 57 जागांसाठी भरती\n(Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. ‘प्रशिक्षणार्थी’ भरती 2020 [अहमदनगर]\n(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती\n(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर पदांची भरती\n(NHPC) नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 112 जागांसाठी भरती\n(ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CET अर्ज प्रक्रियेला 07 ते 08 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/apan-hi-hou-shakta-analyser-cha-bhag/", "date_download": "2020-09-22T19:44:43Z", "digest": "sha1:SXQSJN2DTILUIRAGHSAHARIQTR6OLSBF", "length": 4219, "nlines": 81, "source_domain": "analysernews.com", "title": "आपणही होऊ शकता एनालायजरचा भाग", "raw_content": "\nतीन घटना देत आहेत धोक्याचा इशारा\nलातूरात दारूवरून भाजपात संघर्ष\nकापुसखरेदीचा घोळ.. कसा चालतो बिनबोभाट भ्रष्टाचार\nरूग्णांसोबत मृतदेह गायब आणि विटंबना देखील\nदाजी,अधिका-याची बायको काय म्हणतेय\nआपणही होऊ शकता एनालायजरचा भाग\nआपल्या मनात अनेक विषय असतात. त्याचेे निरसन व्हावे असे वाटते. कधी व्यक्त व्हावे असे वाटते. भावनांचे विरेचन आवश्यक असते. म्हणूनच एनालयजर ही सवाल जवाब सिरीज घेऊन दर रविवारी येेत आहे. चला उचला मोबाईल आणि पाठवा व्हाटसअपवर आपल्या मनातील भावना. आणि प्रश्न आपल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही या विषयातील तज्ञ व्यक्तीकडून जाणून घेऊन आपल्यापर्यंत पोहचविण्याचा प्रय़त्न नक्कीच करू. 9422744504\nमराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nस्वामी अग्निवेश यांचे देहावसान\nएनालायजर न्यूज हा नव्या जगाचा मीडिया आहे. सोशल मीडियाचा एडिटर समजायला हरकत नाही. ब्रेकिंग आणि बेकिंग बातम्यांच्या जगात खरी बातमी हरवत चालली आहे. घटनेचा सर्वंकष अभ्यास आपल्यासमोर मांडण्यासाठी एनालायजर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahanmk.com/question-papers/s/srpf-daund-police-recruitment-paper-2017-question-paper/2/l/3/", "date_download": "2020-09-22T21:29:46Z", "digest": "sha1:ZM36LFDQXBELM5ELQWYOQ7NA2ECFKWQS", "length": 12869, "nlines": 347, "source_domain": "mahanmk.com", "title": "SRPF दौंड पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers", "raw_content": "\nSRPF दौंड पोलीस भरती पेपर २०१७\nSRPF दौंड पोलीस भरती पेपर २०१७\nअधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा – हे माझे पुस्तक आहे.\n“चांदणे” या शब्दाच्या अर्थाशी न जुळणारा शब्द कोणता\nNOT या शब्दापासून कोणत्याही दोन अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होवू शकतील\n“आईने मुलाला गोष्ट सांगितली.” या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा\nएका महिन्याचा सातवा दिवस हा शुक्रवारच्या तीन दिवस आधीचा दिवस आहे. तर त्या महिन्याचा एकोणिसावा दिवस कोणता असेल\nपैसे काढण्यासाठी वापरले जाणारे मशीन – एटीएम (ATM) हे इंग्रजीतील कोणत्या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे\nभारतीय राज्यघटनेमध्ये आर्थिक आणीबाणीशी संबधित अनुच्छेद खालीलपैकी कोणता आहे\nविनय २० किमी प्रती तास या वेगाने धावत असेल, तर त्याला ४०० मिटर अंतर धावण्यासाठी किती वेळ लागेल\nकुंदनाकुलम येथील अणुउर्जा प्रकल्प भारताने कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारला आहे\nअ हा एक काम १० दिवसांमध्ये करतो. ब तेच काम १५ दिवसांमध्ये पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून काम केले तर ते काम किती दिवसांमध्ये पूर्ण करू शकतील\nखालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता\nखालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीस नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे\n“ग्रंथामध्ये मागाहून इतरांनी घातलेला मजकूर” या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे\nखालील पर्यायांतील विसंगत पर्याय ओळखा\nसंतोष करंडक हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहे\nएका कार्यक्रमात बनवलेले अन्न १२० मोठी माणसे किंवा २०० मुलांना पुरेल इतके आहे. जर त्या अन्नामध्ये १५० मुलांनी जेवण केले, तर उरलेल्या अन्नामध्ये किती मोठी माणसे जेवण करू शकतील\nएक १०० मीटर धावण्याची स्पर्धा अ ने ३६ सेकंदामध्ये पूर्ण केली तर ब ला ४५ सेकंद लागले. तर अ हा अंतिम रेषेवर असता ब किती अंतर मागे होता\nएका सांकेतिक भाषेत TEACHER हा शब्द VGCEJGT असा लिहला जातो. तर त्या भाषेत CHILDREN हा शब्द कसा लिहला जाईल\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-09-22T21:52:31Z", "digest": "sha1:YQ2DYXU54LKK5QUYJA5OQ2IQNUGLKIY6", "length": 7393, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दीपा कर्माकर - विकिपीडिया", "raw_content": "\n९ ऑगस्ट, १९९३ (1993-08-09) (वय: २७)\nअगरताला (त्रिपुरा राज्य, भारत)\nभारत या देशासाठी खेळतांंना\nकांस्य २०१४ ग्लासगो व्हॉल्ट\nकांस्य २०१५ हिरोशिमा व्हॉल्ट\nदीपा कर्माकर (९ ऑगस्ट, इ.स. १९९३:अगरताला-त्रिपुरा राज्य-भारत - ) ही एक भारतीय जिम्नॅस्ट आहे. हिने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते..2014 च्या ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने ब्रॉंझपदक जिंकून प्रथम कर्माकरांचे लक्ष वेधून घेतले.\nकर्माकर ही प्रोदुनोव्हा प्रकार केलेल्या जगातील पाचपैकी एक जिम्नॅस्ट आहे.\nराजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेते\nहोमी मोतीवाला आणि पुष्पेंद्र कुमार गर्ग (१९९३-९४)\nअंजली भागवत आणि के.एम. बीनामोल (२००२)\nअंजू बॉबी जॉर्ज (२००३)\nमानवजीत सिंग संधू (२००६)\nमेरी कोम, विजेंदर सिंग, आणि सुशील कुमार (२००९)\nविजय कुमार आणि योगेश्वर दत्त (२०१२)\nपी.व्ही. सिंधू, दीपा कर्माकर, जितू राय आणि साक्षी मलिक (२०१६)\nदेवेन्द्र झाझडिया आणि सरदारा सिंग (२०१७)\nसाइखोम मीराबाई चानू आणि विराट कोहली (२०१८)\nदीपा मलिक आणि बजरंग पुनिया (२०१९)\nइ.स. १९९३ मधील जन्म\nराजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १४:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-22T20:35:46Z", "digest": "sha1:LXB4LGORFOJQQA3NGA4XJMDVWLKPZSBK", "length": 4509, "nlines": 98, "source_domain": "solapur.gov.in", "title": "जिल्हा नियोजन समिती - कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरविणे | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nजिल्हा नियोजन समिती – कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरविणे\nजिल्हा नियोजन समिती – कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरविणे\nजिल्हा नियोजन समिती – कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरविणे\nजिल्हा नियोजन समिती – कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरविणे\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 16, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/05/pm-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE.html", "date_download": "2020-09-22T20:56:25Z", "digest": "sha1:LMLSHQC3BSCTGFHXDWY2UHVL2JDPWNKG", "length": 12477, "nlines": 109, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "PM किसान योजनेबद्दल महत्वाची बातमी - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nPM किसान योजनेबद्दल महत्वाची बातमी\n पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात असलेल्या केंद्र सरकारने आता PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना आखलीय. यानुसार सध्या पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या अडीच कोटी शेतकऱ्यांना हे कर्ज देण्याचे सरकारचे नियोजन आहे. यासाठी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून खते, बियाणे आणि लॉकडाऊनमध्ये घरगुती कारणांसाठी हे कर्ज उपलब्ध होणार आहे.\nया शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार रूपये विनातारण कर्ज तर ३ लाख रूपयांपर्यंतचे अल्प मुदत कर्ज हे ४ टक्के व्याजदरांने मिळणार आहे. प्रत्यक्षात या कर्जावरील व्याजदर ९ टक्के असून सरकारकडून २ टक्के व्याज अनुदान, तर वेळेवर कर्जफेड केल्यास ३ टक्के व्याजसवलत अशी एकूण ५ टक्के व्याजसवलत प्राप्त होणार आहे. चालू आर्थिक वर्षात सरकार शेतकऱ्यांना यामाध्यमातून २ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोविड -१ आर्थिक पॅकेज अंतर्गत केली आहे.\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) बनवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी केली गेली आहे. पीएम किसान https://pmkisan.gov.in/ पोर्टलवरील या लिंकवरून https://pmkisan.gov.in/Documents/Kcc.pdf शेतकरी किसान क्रेडीट कार्डसाठी स्वतःही नोंदणी करू शकतात. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने गेल्या काही वर्षांत अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना एक महत्वाची आहे. ही योजना देशातील लहान आणि सीमांत शेतकर्‍यांसाठी फायदेशीर आहे आणि पंतप्रधान-किसान म्हणून प्रसिद्ध आहे. त्याअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते. हे पैसे थेट शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. ९.१३ कोटी शेतकर्‍यांना यापूर्वीच पंतप्रधान-किसान योजनेचा लाभ मिळत आहे . ज्यांनी नोंदणी केली नाही ते खाली दिलेल्या दुव्याद्वारे अर्ज करू शकतात;\nशेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासनाने https://pmkisan.gov.in/ ही वेबसाइट देखील विकसित केली आहे .\nया वेबसाइटमध्ये ‘फार्मर्स कॉर्नर’ नावाचा एक विभाग आहे. ज्यामध्ये आपण या योजनेसाठी स्वत: ची नोंदणी करू शकता, आपले तपशील दुरुस्त करू शकता, देय देण्याची स्थिती आणि लाभार्थ्यांची यादी तपासू शकता. मेनू बारमध्ये तुम्हाला डाउनलोड केसीसी फॉर्म पर्याय दिसेल जिथून तुम्हाला सहजपणे किसान क्रेडिट कार्ड फॉर्म मिळू शकेल. केसीसी फॉर्म डाउनलोड केल्यानंतर ते काळजीपूर्वक भरावे लागेल आणि जवळच्या बँकेत जमा करावे लागेल. एकदा किसान क्रेडिट कार्ड तयार झाल्यावर बँक शेतकऱ्याला त्याची माहिती देईल आणि त्याच्या पत्त्यावर कार्ड पाठवेल.\nकिसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा\n1 – आपल्या संबंधित बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – एसबीआय / एक्सिस बँक / एचडीएफसी / पीएनबी / इतर\n2 – ‘केसीसीसाठी अर्ज करा’ ऑनलाइन शोधा आणि नंतर अर्ज डाउनलोड करा आणि मुद्रित करा\n3 – फॉर्म योग्यरित्या भरा\n४ – त्यानंतर बँकेच्या जवळच्या शाखेत अर्ज भरा.\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nभातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण\n‘जागर वक्तृत्वाचा’ राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन..\nPM-किसान: 19000 कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; असा तपासा तुमच्या खात्याचा तपशील\nपरभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह निदर्शने\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/dri-has-seized-rs-1000-crore-worth-of-drugs-brought-from-afghanistan-at-nhavasheva-port-53890", "date_download": "2020-09-22T22:15:46Z", "digest": "sha1:KWY4CUZPXEKMWZC5X25Q4PYS4CVRB5MW", "length": 10436, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Exclusive अफगाणिस्तानातून आणलेलं १ हजार कोटींचे हेराॅईन न्हावाशेवा बंदरावर पकडलं | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nExclusive अफगाणिस्तानातून आणलेलं १ हजार कोटींचे हेराॅईन न्हावाशेवा बंदरावर पकडलं\nExclusive अफगाणिस्तानातून आणलेलं १ हजार कोटींचे हेराॅईन न्हावाशेवा बंदरावर पकडलं\nकोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याचे तपास यंत्रणा मुंबईतील कायदा व सुव्यवस्था संभाळण्यात व्यस्त आहेत. हिच संधी साधून ड्रग्ज तस्करांनी आपल्या धंदा छुप्या मार्गाने सुरू ठेवला\nBy सूरज सावंत सिविक\nमुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी सर्वत्र लॉकडाऊन केले असताना देखील ड्रग्ज माफियांचा धंदा सुरूचं आहे. याचचं एक उदाहरण नवीमुंबईच्या न्हावाशेवा बंदरावर पहायला मिळालं. अफगाणिस्तानहून मुंबईच्या न्हावाशेवा बंदरावर आणलेलं ड्रग्ज सीमा शुल्क विभाग व महसुल गुप्त वार्ता संचलनालय(डीआरआय)ने संयुक्तरित्या केलेल्या कारवाई जप्त केलं आहे. तब्बल १९१ किलोचे हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारात किंमत १ हजार कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणात दोघा जणांना तपास अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.\nमुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याचे तपास यंत्रणा मुंबईतील कायदा व सुव्यवस्था संभाळण्यात व्यस्त आहेत. हिच संधी साधून ड्रग्ज तस्करांनी आपल्या धंदा छुप्या मार्गाने सुरू ठेवला. मात्र रस्त्यावर पोलिसांची नाकेबंदी असल्यामुळे यावेळी आरोपींनी पाण्याच्या मार्ग ड्रग्ज तस्करीसाठी निवडला. आरोपींनी कंटेनरमध्ये मुलेठी या आयुर्वेदीक औषधाच्या नावाखाली कंटेनरमध्ये हेराँईन लपवून आणले. हे ड्रग्ज न्हावाशेवा बंदरावर उतरवण्यात येणार असल्याची कुणकुण डीआरआयला लागली. त्यानुसार डीआरआय व सीमा शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने बंदरात शोध मोहिम राबवून रविवारी संशयीत कंटेनर शोधून काढला. आरोपींनी काही ड्रग्सचा साठा पाईपमध्येही लपवला होता. याप्रकरणी पोलिसांनी सध्या दोघांना अटक केली आहे.\nहेही वाचाः- अरे बापरे राज्यात तासात ३९० जणांचा कोरोनाने मृत्यू, १२ हजार २४८ नवे रुग्ण\nमुलेठीला भारतात मोठी मागणी आहे. त्यामुळे आयुर्वेदीक औषधाच्या नावाने हा ड्रग्सचा साठा अफगाणिस्तानहून भारतात पाठवण्यात आला होता. मुंबई आणि गोव्यात प्रामुख्याने हे ड्रग्ज पाठवले जाणार होते. लॉकडाऊनच्या काळात देशात आतापर्यंत पकडण्यात आलेल्या हा सर्वात मोठा अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणात पकडण्यात आलेले आरोपी हे फक्त मोहरे असून त्यामागे मोठी साखळी असल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. रात्री उशिरपर्यंत ही कारवाई सुरू होती.\nहेही वाचाः- मुंबईत १०६६ नवे रुग्ण, दिवसभरात ४८ जणांचा कोरोनाने मृत्यू\n‘या’ उद्योगपतीच्या मुलीला सायबर ठगांनी फसवलं\nराज्यात १८ हजार ३९० नवे रुग्ण, ३९२ जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे १६२८ नवे रुग्ण, ४७ जणांचा दिवसभरात मृत्यू\nदिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब\nपुन्हा लाॅकडाऊन होईल या भीतीने ‘इतक्या’ तळीरामांनी केले दारूच्या परवान्यासाठी अर्ज\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह\nसंदीप देशपांडे यांची जामीनावर सुटका\n१ कोटी मजुरांनी लॉकडाऊनमध्ये पायी घर गाठलं, सरकारची संसदेत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/mushfiqur-rahim-love-horoscope.asp", "date_download": "2020-09-22T21:25:30Z", "digest": "sha1:MFU7SIBJKSYTOBHKMM4T6SZYRDJO3SZ7", "length": 9020, "nlines": 124, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मुशफिकुर रहीम प्रेम कुंडली | मुशफिकुर रहीम विवाह कुंडली Sports, Cricket", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » मुशफिकुर रहीम 2020 जन्मपत्रिका\nमुशफिकुर रहीम 2020 जन्मपत्रिका\nरेखांश: 89 E 22\nज्योतिष अक्षांश: 24 N 51\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nमुशफिकुर रहीम प्रेम जन्मपत्रिका\nमुशफिकुर रहीम व्यवसाय जन्मपत्रिका\nमुशफिकुर रहीम जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nमुशफिकुर रहीम 2020 जन्मपत्रिका\nमुशफिकुर रहीम ज्योतिष अहवाल\nमुशफिकुर रहीम फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकेवळ भावनिक प्रेम वगैरे करणे तुमच्या स्वभावात बसत नाही. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्ही भरभरून प्रेम करता. तुमचे एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडले तर तुमची ही भावना कधीच बदलत नाही. तुमचा एखादा शत्रु असेल तर मात्र तुम्ही त्याच्याशी अत्यंत निष्ठूरपणे वागता.\nमुशफिकुर रहीमची आरोग्य कुंडली\nतुमच्यात भरपूर चैतन्य आहे. तुम्ही मजबूत आहाता आणि अति कष्ट घेतले नाहीत तर तुम्हाला कोणताही विकार शिवणार नाही. केवळ तुमच्यात भरपूर कष्ट करण्याची क्षमता आहे म्हणून ते केलेच पाहिजेत, असे समजण्याचे कारण नाही. स्वतःशी सौजन्याने वागा, आरोग्याच्या बाबतीत फार निष्काळजी राहू नका. व्यवस्थित काळजी घेतलीत तर उतारवयात तुम्ही तुमची पाठ थोपटाल. आजार उपटलाच तर बहुतेक वेळा तो अचानक उद्भवतो. तो आलाच तर तो प्रकट होण्यासाठी बराच काळ घेतो. थोडा खोलात जाऊन विचार केलात तर लक्षात येईल, तुम्हीच त्याला आमंत्रण दिले आहे. तो टाळता आला असता, यात संशय नाही. तुमचे डोळे हा तुमचा कमकुवतपणा आहे, त्यांची काळजी घ्या. वयाच्या पस्तीशीनंतर तुम्हाला डोळ्यासंबंधी विकार होण्याची शक्यता आहे.\nमुशफिकुर रहीमच्या छंदाची कुंडली\nतुम्हाला आयष्याची मजा घेणे आवडते आणि कामामुळे तुम्हाला त्या आनंदावर विरजण घालावे लागले तर तुम्हाला चीड येते. जास्तीत जास्त वेळ मोकळ्या हवेत घालवता यावा यासकडे तुमचे लक्ष असते आणि अर्थात हा तुमचा एक चांगला गुण आहे. ज्या खेळांमध्ये फार श्रम करावे लागतात, असे खेळ तुम्हाला आवडत नाहीत. पण चालणे, वल्हवणे, मासेमारी आणि निसर्गभ्रमण करणे या अॅक्टिव्हिटीज तुम्हाला आवडतात.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/satara/bjp-leader-udayanraje-bhosle-hits-back-shiv-sena-uddhav-thackeray-and-his-party-leaders/articleshow/71149448.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-22T21:49:00Z", "digest": "sha1:URZTMDXFC2HAXHOEPCTFPKXAHBB4HYYV", "length": 13618, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमी बेशिस्त नव्हतोच; उदयनराजेंचं सेनेला प्रत्युत्तर\nशिस्तीचे वळण राजांना लागत आहे, या शिवसेनेच्या टीकेला भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले नेते उदयनराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी बेशिस्त नव्हतोच. कुणाचाही स्वभाव एकसारखा नसतो. लोकशाही असल्यानं प्रत्येकाला बोलण्याचा आणि आपापली मतं मांडण्याचा अधिकार आहे, असं उदयनराजे म्हणाले.\nसातारा: शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, या शिवसेनेच्या टीकेला भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले नेते उदयनराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी बेशिस्त नव्हतोच. कुणाचाही स्वभाव एकसारखा नसतो. लोकशाही असल्यानं प्रत्येकाला बोलण्याचा आणि आपापली मतं मांडण्याचा अधिकार आहे, असं उदयनराजे म्हणाले.\nउदयनराजे यांनी नुकताच भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. उदयनराजेंनी मागण्या नव्हे तर आदेश द्यायचा असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनीही त्यांचे कौतुक केले होते. मात्र, भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून उदयनराजे आणि भाजपवर खोचक टीका केली होती. उदयनराजे यांनी शिवसेनेच्या टीकेला त्यांच्याच स्टाइलनं प्रत्युत्तर दिलं आहे. कॉलर उडवणं हा बेशिस्तपणा आहे का मग आतापर्यंत भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झाली नाही ही शिस्त म्हणावी का मग आतापर्यंत भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई झाली नाही ही शिस्त म्हणावी का असा प्रतिप्रश्न त्यांनी शिवसेनेला केला. प्रत्येकाची स्टाइल ही स्टाइल असते. मी जनतेशी बांधिल आहे आणि शेवटपर्यंत राहील, असंही उदयनराजे म्हणाले.\n'...त्यांनी कॉलर उडवली नाही'\n'शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता आणि साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर असताना शिट्या मारणे, कॉलर उडवणे, इतर नाट्यछटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत (शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा) याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. येथे हायकमांड आहे व ते दिल्लीत आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला व भाजपमध्ये प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन,' असा टोला उद्धव यांनी उदयनराजेंना लगावला होता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपवारांनी मतांचं राजकारण करू नये, मुख्यमंत्र्यांचा टीका महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nआंदोलनकर्त्या खासदारांसाठी उपसभापतींनी नेला चहा, पंतप्रधानांनी केलं कौतुक\nभिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या २०वर\nनागपुरात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाचे लोकार्पण\nदेशदाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २०३ कोटींची मालमत्ता जप्त\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nकोल्हापूरकंगनाला 'नटवी' म्हणत आता 'या' शेतकरी नेत्याने डागली तोफ\nमुंबईमुंबईत पावसाची रात्रपाळी; सायन स्टेशन जलमय, अनेक रस्ते पाण्यात\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nपुणेभाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\nआयपीएलजोफ्रा आर्चरने दाखवला लुंगी डान्स, फक्त दोन चेंडूंत फटकावल्या २६ धावा\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nमुंबईमुंबई लोकल पूर्ववत होण्याची आशा; सत्ताधारी खासदाराने केली 'ही' मागणी\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nआजचं भविष्यराहु-केतुचे राशीपरिवर्तन : कसा असेल दिवस; वाचा आजचे राशीभविष्य\nमोबाइलरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्स, बंपर डेटा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Neuenhof+Thuer+de.php", "date_download": "2020-09-22T21:08:57Z", "digest": "sha1:6ET3PY2Q3X7TGE2BCR7THIFW7MA6ZWOG", "length": 3466, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Neuenhof Thür", "raw_content": "\nक्षेत्र कोड Neuenhof Thür\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड Neuenhof Thür\nशहर/नगर वा प्रदेश: Neuenhof Thür\nक्षेत्र कोड Neuenhof Thür\nआधी जोडलेला 036928 हा क्रमांक Neuenhof Thür क्षेत्र कोड आहे व Neuenhof Thür जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Neuenhof Thürमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Neuenhof Thürमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 36928 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनNeuenhof Thürमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 36928 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 36928 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/12/Citizenship-Amendment-Bill.html", "date_download": "2020-09-22T19:28:36Z", "digest": "sha1:XJOGC2FH7AHHFDYSLJ3P3PAEOIZ7ADW2", "length": 13853, "nlines": 70, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "लोकसभेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (Citizenship Amendment Bill (CAB))-2019 मंजूर केले. | Gosip4U Digital Wing Of India लोकसभेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (Citizenship Amendment Bill (CAB))-2019 मंजूर केले. - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या लोकसभेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (Citizenship Amendment Bill (CAB))-2019 मंजूर केले.\nलोकसभेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (Citizenship Amendment Bill (CAB))-2019 मंजूर केले.\nसोमवारी मध्यरात्री लोकसभेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (कॅब) 2019 ला मंजूर केले, त्यास 311 मते आणि त्या विरोधात 80 मते.\nगृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक आणण्याचा एकच हेतू “पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील छळ केलेल्या अल्पसंख्याकांना” आसरा देणे हा होता, असा स्पष्ट केले.\nशाह म्हणाले: “राजकीय विचारसरणींच्या पलीकडे हा मानवतेचा मुद्दा आहे.” त्यांनी असेही प्रतिपादन केले की या कायद्याचा कोणत्याही प्रकारे भारतातील अल्पसंख्याक समुदायांवर परिणाम होणार नाही. ते म्हणाले “भारतातील मुस्लिमांना भीती बाळगण्याचे कारण नाही , ते शांततेत जगतील,” ते म्हणाले. कॅबचा देशव्यापी एनआरसीची(National Register of Citizens of India) पार्श्वभूमी बनवायची होती का याविषयी शाह म्हणाले: “एनआरसी होईल. त्यासाठी कोणत्याही पार्श्वभूमीची गरज भासणार नाही कारण भाजपाचे निवडणूक जाहीरनामा पुरेसे आहे. एकदा एनआरसीएनएसई 2.22% लागू झाल्यानंतर आम्ही खात्री करुन घेऊ की देशात कोणीही घुसखोर राहणार नाही. ”\nइनर लाइन परमिट भागात मणिपूरचा समावेश करण्याची घोषणाही शाह यांनी केली. शाह म्हणाले: “घुसखोरांना कोणत्याही किंमतीत देशात राहू दिले जाणार नाही.”\nशाह म्हणाले की पाकिस्तान दोन्ही देशांच्या अल्पसंख्याकांच्या संरक्षणविषयक “नेहरू-लियाकत खान करार” पाळण्यात अपयशी ठरला. बऱ्याच वर्षांत भारतातील मुस्लिमांची संख्या वाढत असताना, पाकिस्तानसह हिंदूंसह अल्पसंख्याकांची संख्या झपाट्याने कमी झाली, असे शाह म्हणाले. “अर्थातच ते एकतर धर्मांतरित झाले आहेत, किंवा पळून जाण्यासाठी किंवा मारले गेले आहेत,” शाह म्हणाले. त्यांनी रोहिंग्यांच्या ‘भारतातच राहण्यास विरोध दर्शविला.\nया विधेयकातील तरतुदींमध्ये मुस्लिमांचा समावेश का करण्यात आला नाही, याविषयी शाह म्हणाले: \"फक्त पाकिस्तान, बांगलादेश किंवा अफगाणिस्तानात मुस्लिम अल्पसंख्याक नाहीत.\"\nसीएबी हा धर्म आधारित आहे अशी टीका करताना शाह म्हणाले: “या देशाच्या विभाजनापासूनच धर्मात आधारित नागरिकत्व भारतात घडत आहे. नेहरूंच्या काळात पाकिस्तानमधील हिंदू आणि शीख निर्वासितांना नागरिकत्व देण्यात आले होते तेव्हा ते धर्मावर आधारित होते. \"श्रीलंकेच्या तामिळ नागरिकांना नागरिकत्व मिळावे या मागणीवर ते म्हणाले:\" शास्त्री-बंडारनायके कराराच्या वेळी श्रीलंकेच्या तमिळ लोकांनाही नागरिकत्व देण्यात आले होते. \"\nकॉंग्रेसने धर्माच्या आधारे भारताची फाळणी स्वीकारली असा आरोप शाह यांनी केला. कॉंग्रेसच्या धर्मनिरपेक्ष ओळखपत्रांवर टीका करताना ते म्हणाले: \"कॉंग्रेस हा असा एक पक्ष आहे की तो केरळमधील मुस्लिम लीग आणि महाराष्ट्रात शिवसेनेशी जोडलेला आहे.\"\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक (कॅब) काय करते\n31 डिसेंबर 2014 पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समाजातील सदस्यांना तेथील धार्मिक छळाला सामोरे जावे लागले तरी त्यांना बेकायदेशीर स्थलांतरित म्हणून मानले जाणार नाही तर त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल.\nया विधेयकाची भारताला गरज का आहे\n2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हे विधेयक भाजपचे निवडणूक वचन होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या आठवड्यात भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत हे कायदे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले होते. कलम 37० चे मृत पत्रामध्ये बदल करण्याच्या निर्णयाचे महत्त्व पटवून दिले होते. सिंह म्हणाले, “शेजारील ईश्वरशासित देशांमधील अल्पसंख्यांकांवर सतत छळ होत आहे. त्यामुळे त्यांना भारतात आश्रय घेण्यास भाग पाडले गेले आहे. सहा अल्पसंख्यांकांना नागरिकत्व देणे 'सर्व धर्म संभाषणा'च्या भावनांना मोदी सरकारकडून आणखी एक धक्का ठरेल,” सिंह म्हणाले.\nया विधेयकामुळे निर्वासितांचा कसा फायदा होईल\nविधेयकात असे म्हटले आहे की नागरिकत्व मिळवण्यावर: (i) अशा व्यक्तींनी त्यांचे प्रवेश भारताच्या तारखेपासून केले जावे आणि (ii) त्यांच्या अवैध स्थलांतर किंवा नागरिकत्वाच्या संदर्भात सर्व कायदेशीर कारवाई बंद केली जाईल. .\nहे बिल संपूर्ण भारतात लागू आहे का\nघटनेच्या सहाव्या वेळापत्रकात समाविष्ट केल्याप्रमाणे बेकायदेशीर स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याच्या तरतुदी आसाम, मेघालय, मिझोरम किंवा त्रिपुरा या आदिवासी भागात लागू होणार नाहीत, असे या विधेयकात म्हटले आहे. या आदिवासी भागात कार्बी आंग्लॉन्ग (आसाममधील), गारो हिल्स (मेघालयातील), चकमा जिल्हा (मिझोरममधील) आणि त्रिपुरा आदिवासी विभागांचा समावेश आहे. बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, 1873 रेखा अंतर्गत असलेल्या भागातही हे लागू होणार नाही. इनर लाइन परमिट अंतर्गत भेटीचे नियमन करते.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/ganimi-kavyane-palakhi-shasanachya-parvangi-vina-pandharpurat-dakhal/", "date_download": "2020-09-22T20:48:44Z", "digest": "sha1:KC7M6KD77F6CKMU6AQKTR6XAUTQ6H3X4", "length": 7681, "nlines": 83, "source_domain": "analysernews.com", "title": "गनीमी काव्याने पालखी शासनाच्या परवानगी विना पंढरपूरात दाखल", "raw_content": "\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\nऔरंगाबाद विमानतळ नाही आता ‘धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’\nप्राचार्य डाॅ. विठ्ठल मोरे यांचे निधन.\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेना ब्रीच कॅडी रूग्णालयात दाखल करणार- राजेश टोपे\nऔरंगाबादच्या खासदाराकडून कोरोनाला आमंत्रण\nगनीमी काव्याने पालखी शासनाच्या परवानगी विना पंढरपूरात दाखल\nशिवरायांच्या गनीमी काव्याचा वापर करुन रायगडा वरुन शिवरायांची पालखी पंढरपूरात राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता पालखी पंढरपूरात 2 जुलै रोजी दाखल झाली आहे.\nपंढरपूर: विठ्ठलाच्या भेटीसाठी संत मंडळी वर्षातून आषाढी एकादर्शीला पंढरपूरात दाखल होतात. या ठिकाणी संत मंडळी एकमेंकाना भेटतात. वारी ही प्रत्येकासाठी आंनदाची आणि उत्सवाची असते. परंतू कोरोनाच्या संकटामुळे यंदा वारी न काढता मानाच्या 9 पालख्या एसटी ने पंढरपूरात दाखल झाल्या. आणि दुसऱ्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेवून परत निघाले आहेत. शिवरायांची पालखी रायगडावरून पंढरपूरात मागील 6 वर्षीपासून येते. यंदा देखील कोरोनाला न घाबरता. सरकारला परवानगी मागितली पण सरकारने ती दिली नाही.म्हणून गनिमी काव्याने पालखी शासनाच्या परवानगी विना पंढरपूरात दाखल झाली.रायगडावरुन शिवरायांची पालखी 9 जून रोजी निघाली होती. ती दशमीला गनिमी काव्याने पंढरपूरात दाखल झाली.\nकोरोनामुळे पालखी कोणाच्याही घरी मुक्काम न करता. पालखी झाडाखाली, बंद हॉटेलमध्ये, रस्ताच्या कडेला मुक्काम करत होती. रायगडावरुन 22 दिवस पायी चालत ही पालखीने रायगड ते पंढरपूर असा प्रवास करुन दशमीच्या दिवशी पंढरपूरात दाखल झाली. प्रशासनाला पत्र व्यवहार करुन देखील काहीप्रतिक्रियाआली नसल्याने पालखीला कसलीही परवानगी दिली नाही. 8 एप्रिल पासून एकूण 9 वेळा पत्रव्यवहार केला. तरीदेखील काही उत्तर आले नाही. शेवटी पाच मावळे शिवरायांची पालखी घेवून गनीमी काव्याने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले.\nज्या शिवाजी महाराज 5 एप्रिल 1663 ला सव्वा लाख सैन्यात घुसुन शाहिस्तखानाचा वधं करुन बाहेर आले. त्या शिवरायाच्या मावळानी शिवरायांच्या पादुका डोक्यावर घेवून चालतना आम्हाला साडे तीन हजारची पोलिस फौज रोखू शकत नाही असे शिव पालखी सोहळातील एका मावळ्याने माध्यमांशी बोलताना म्हटले.\nमराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nस्वामी अग्निवेश यांचे देहावसान\nएनालायजर न्यूज हा नव्या जगाचा मीडिया आहे. सोशल मीडियाचा एडिटर समजायला हरकत नाही. ब्रेकिंग आणि बेकिंग बातम्यांच्या जगात खरी बातमी हरवत चालली आहे. घटनेचा सर्वंकष अभ्यास आपल्यासमोर मांडण्यासाठी एनालायजर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://essaybank.net/marathi-essay/short-essay-on-beauty-for-students-in-easy-words-read-here-2/", "date_download": "2020-09-22T20:21:46Z", "digest": "sha1:VS35A6CMRJA3A2BOAF5KTVS2LOSZDPRM", "length": 7162, "nlines": 27, "source_domain": "essaybank.net", "title": "रोजी सौंदर्य विद्यार्थी सोपे शब्द लघु निबंध - वाचा येथे » Essay Bank", "raw_content": "\nरोजी सौंदर्य विद्यार्थी सोपे शब्द लघु निबंध – वाचा येथे\nलोक मते, आपण काय तो एक माणूस किंवा एक स्त्री पांढरा रंग आहे असे वाटते की, तर चांगले सौंदर्य आहे. आपण चेहरा शैली आणि कोणीतरी वृत्ती आहे, असे म्हणणे आहे. आपण सौंदर्य बद्दल वेगवेगळे लोक वेगवेगळ्या prospectors मिळेल.\nहे themself सर्वांना आम्हाला एक अतिशय सामान्य प्रश्न आहे. आम्ही सर्व माहिती अधिकृत सौंदर्य आम्ही सर्व एक अतिशय साध्या पद्धतीने भविष्यात सामोरे आहेत गेला कधी तरी होईल. आम्ही रंग लिंग किंवा चेहर्यावरील भाव करून सौंदर्य कधीच कॉल करू शकता.\nआम्ही सौंदर्य अंतरात्मा नंतर काहीही आहे, हे समजणे आवश्यक आहे. आम्ही आतील सौंदर्य शोधण्यासाठी इतर कोणत्याही पर्याय नाही. हे फक्त एक शांत मन आणि सक्रिय विचार मदतीने बाहेर खरेदी केले जाऊ शकते. आपण आनंदी अधिक आपले अंतर्गत सौंदर्य वाढते असेल अधिक.\nआपण जगात तो शोधण्यासाठी नाही आपण स्वत: मध्ये आतील सौंदर्य आहे का या सौंदर्य कोणालाही आपल्याकडून चोरी करू शकता काहीतरी आहे. ते प्रत्येकाच्या डोळ्यात सौंदर्य दाखवते जे तुझे शुद्ध आत्मा आहे.\nद सौंदर्य आणा कसे\nहे आम्ही आतील सौंदर्य आणू शकता कसे की प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे. पण, आतील सौंदर्य फक्त आपण आणू शकता जे काहीतरी आहे. लोक पृष्ठभाग पासून फार कठीण आहेत पण आतून ते फार मऊ आहेत. हे लोक नारळ तुलनेत आहेत ते बाहेर एक फार मजबूत शेल पण आतून अतिशय मऊ हृदय आहे कारण आहे.\nआम्ही सर्व आणून तो इतरांशी शेअर करण्यासाठी तो वेळ फक्त एक बाब आहे की लूट आतल्या आहे. जगातील प्रत्येक जण त्या त्यांच्या आतील सौंदर्य दर्शविण्यासाठी पण फक्त काही लोक इतरांना दर्शविण्यासाठी आणि इतरांना त्यांच्या आतील सौंदर्य शेअर की क्षमता आहे इच्छित आहे.\nआपण त्याच्या रंग लिंग किंवा अन्य काहीही कोणीही न्याय करू शकत नाही. आपण व्यक्ती च्या आतील सौंदर्य बद्दल माहित नसेल तर आपण कोणत्याही आधारावर चर्च त्याला किंवा तिला कोणतेही अधिकार गरज नाही. आम्ही आमच्या सर्व संपूर्ण आयुष्यात आणि फक्त एकदाच भेट किंवा दोनदा आम्ही त्यांना आमच्या मनात एक सूचना केली होती नंतर असे अनेक लोक भेटले आहेत.\nआमच्या रिलेशनशीप वर काम\nआम्ही आमच्या सर्व मित्र आणि कुटुंबातील सदस्य लढण्यासाठी एक सवय आहे. पण आम्ही दिलगीर सांगतो आणि लढा विषय पूर्ण करण्यासाठी प्रथम एक गेला नाही. पण, हा एक अतिशय मोठी समस्या आहे आम्ही आमच्या सर्व दैनंदिन चेहरा. आम्ही फक्त एक दु: ख करून लढा थांबवू शकतो कोण व्यक्ती असू शकते.\nआम्ही आम्ही आतून सुंदर आहेत लोक आम्हाला उपचार कसे की तेव्हा काळजी करू नका. मी इतर आम्हाला वागणे कसे काळजी नाही. हे फक्त काही लोक समजून आणि त्यांच्या जीवनात अंमलबजावणी शकतो आतील सौंदर्य शक्ती आहे. या रहातात आणि ते त्यांच्या स्वत: ची मध्ये आतील सौंदर्य आला आहे कारण आनंद त्यामुळे सोपे त्यांच्या जीवन करते.\nआपण सौंदर्य रोजी लघु निबंध संबंधित इतर काही प्रश्न असल्यास, आपण खाली टिप्पणी करून आपल्या शंका विचारू शकता.\nAlso Read येथे ऑनलाइन महिला सक्षमीकरणासाठी विद्यार्थी वाचा निबंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%AF", "date_download": "2020-09-22T20:10:21Z", "digest": "sha1:ACPSEM4QPQZOLNYVV6K7RBH4YKF3JP2X", "length": 6072, "nlines": 208, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८८९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८६० चे - ८७० चे - ८८० चे - ८९० चे - ९०० चे\nवर्षे: ८८६ - ८८७ - ८८८ - ८८९ - ८९० - ८९१ - ८९२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nपहिला इंद्रवर्मन, ख्मेर सम्राट.\nइ.स.च्या ८८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१५ रोजी १९:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2020-09-22T22:25:10Z", "digest": "sha1:U7F23HHRZCHP55HWRQTECQYWILCDCGGO", "length": 5116, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नूरजहान (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nनूर जहॉं किंवा नूर जहॉं (मोगल सम्राज्ञी) याच्याशी गल्लत करू नका.\nनूर जहॉं हा इ.स. १९६७मध्ये प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट होता. चित्रपटाचे दिग्दर्शन एम. सादिक यांचे तर संगीत दिग्दर्शन रोशन यांचे होते. नूर जहॉंमध्ये मीना कुमारी, प्रदीपकुमार, रहमान आणि जॉनी वॉकर यांच्या प्रमुख भूमिका होता.\nनूर जहॉं चित्रपटातली शकील बदायुनी यांनी लिहिलेली गाणी अतिशय लोकप्रिय होती. ती गाणी आणि त्यांचे गायक/गायिका अशा :-\n१) आ गया लब पे अफ़साना (आशा भोसले, उषा मंगेशकर)\n२) आप जब से करीब आयें हैं (मोहम्मद रफी, आशा भोसले)\n३) कितने प्यारे दिन आ गये (सुमन कल्याणपूर)\n४) किसी से ना कहना (आशा भोसले)\n५) मोहब्बत हो गयी है (आशा भोसले)\n६) रात की महफ़िल सूनी सूनी (लता मंगेशकर)\n७) वोह मुहब्बत वोह वफ़ाएॅं (मोहम्मद रफी)\n८) शराबी शराबी येह सावन का मौसम (सुमन कल्याणपूर) (राग कामोद)\nइ.स. १९६७ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १६:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/hcl-hiring-with-financial-year-2020-21-technologies-will-hire-students-from-campuses-in-double-number-15-thousand-students-get-job/", "date_download": "2020-09-22T20:35:25Z", "digest": "sha1:DFDURFTTSA3UADPXRFAWQT24J34MDY6V", "length": 18544, "nlines": 221, "source_domain": "policenama.com", "title": "देशातील चौथी सर्वात मोठी IT कंपनी यंदा 15000 विद्यार्थ्यांना देणार नोकरी | hcl hiring with financial year 2020 21 technologies will hire students from campuses in double number 15 thousand students get job | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये नाव समोर आल्यावर व्हायरल…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nदेशातील चौथी सर्वात मोठी IT कंपनी यंदा 15000 विद्यार्थ्यांना देणार नोकरी\nदेशातील चौथी सर्वात मोठी IT कंपनी यंदा 15000 विद्यार्थ्यांना देणार नोकरी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थव्यवस्थेवर आर्थिक मंदीचे सावट असून देखील देशातील दिग्गज आयटी कंपनीने विद्यार्थ्यांना एक खुशखबर दिली आहे. एचसीएल टेक्नॉलजी कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून नवीन विद्यार्थ्यांची भरती करणार आहे. चालू वर्षांमध्ये कंपनीने कॉलेज कॅम्पस मधील 8,600 विद्यार्थ्यांना भरती केले होते.\nकंपनीचे मुख्य ह्यूम रिसोर्स ऑफिसर अप्पाराव व्हि. व्हि. म्हणाले की, या आर्थिक वर्षात आम्ही व्यवस्थापन व तांत्रिक विभागात दाखल झालेल्या लोकांच्या वेतनात 15% – 20% वाढ केली आहे.\nया पदवीधारकांना 15 ते 20 लाखांचे पॅकेज –\nआय आय एम – अहमदाबाद, बँगलोर आणि कलकत्ता, आयएसबी, एक्सएलआरआय तसेच एसपी जैन येथील मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतलेल्यांना वर्षाला 20 ते 23 लाख रुपयांचे पॅकेज देतात. आयआयएम-कोझिकोड, इंदूर आणि लखनऊच्या मॅनेजमेंट पदवीधरकांना कंपनी वार्षिक 15 ते 18 लाख इतके पॅकेज देते. त्याचबरोबर, कंपनी इतर महाविद्यालयांच्या पदवीधरांना वर्षाकाठी साडेचार ते सात लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज देते.\nIIT ग्रॅज्युएटला 12-15 लाख –\nमॅनेजमेंट मध्ये पदवी घेतलेल्यांना ग्लोबल इंगेजमेंट मॅनेजर (GEM) ट्रेनिंग प्रोग्रॅम मधून जावे लागते. आप्पाराव यांनी सांगितले की, जीईएमला प्रशिक्षण देणाऱ्यांना मुळात विक्री आणि पूर्व विक्री विभागात ठेवले जाते, तर उर्वरित व्यवसाय ऍनालिस्ट म्हणून काम करतात. तांत्रिक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की आयआयटी पदवीधारकांना कंपनी दरवर्षी 12 ते 15 लाख इतके पॅकेज देते तर एनआयटीच्या विद्यार्थ्यांना 8 ते 12 लाख रुपये दिले जातात.\nएचसीएल कडून बारावी पास विद्यार्थ्यांची देखील भरती केली जाते. त्यांना एक वर्षांचे प्रशिक्षण देखील दिले जाते. यामध्ये नऊ महिन्यांचे शिक्षण आणि तीन महिन्यांसाठी नोकरी दिली जाते.\nफेसबुक पेज लाईक करा –\n‘ही’ आहेत कानाच्या ‘कॅन्सर’ची 7 लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष \nदर 20 मिनिटांनी ‘वॉक ब्रेक’ घ्या, हृदयरोग असूनही मिळेल ‘लाँग लाईफ’ \n‘या’ 5 पदार्थांमुळे वाढतो ‘ताण’; मेंदूसाठीही ठरतात घातक \n‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळवा खोकल्यापासून सुटका \n‘नागीण’ आजाराची ‘ही’ आहेत 4 कारणे, जाणून घ्या यावरील उपाय\nबहुगुणकारी ‘लवंग’ चे सेवन करा आणि ‘या’ 5 समस्यांतून मुक्तता मिळवा\n‘न्यूमोनिया’ वर गुणकारी ठरतात ‘हे’ 5 घरगुती उपाय \nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n होय, NPR च्या भितीनं गावातील सर्वांनीच रिकामं केलं आपलं बँक अकाऊंट\nहिंदुत्वाच्या भूमिकेचं स्वागत पण…, BJP – MNS युतीवर चंद्रकांत पाटलांची ‘ही’ अट\n सॅमसंग गॅलेक्सी M31 फोनचा आज पहिला ‘सेल’\nभारतात स्मार्टवॉच Falster 3 लॉन्च, जाणून घ्या किंमत\nJio कडून 49 आणि 69 रूपयाचे प्लॅन लॉन्च, अनलिमिटेड कॉलिंगसह ‘हायस्पीड’…\n भारताचा पहिला 5G स्माटफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत\n फक्त 5 रूपयांमध्ये संपुर्ण महिना Netflix बघण्याची…\n तुमच्या ‘प्रायव्हेट’ WhatsApp ग्रुपला Google…\nहरिवंश यांचं 3 पानाचं पत्र, ज्यामुळं PM मोदींनी केलं त्यांचं…\nशिवसेनेचं नेमकं चाललंय काय , शरद पवारांनी तातडीने घेतली CM…\nबारामतीत 46 लाखांचा 312 किलो गांजा जप्त, 4 जणांना अटक\nशरद पवार थेट देशाच्या संरक्षणमंत्र्यांना भेटले,…\nसोशल मीडियाचा मेंटल हेल्थवर होतोय वाईट परिणाम,…\nPune : ‘आवश्यकता’ तपासूनच यापुढे खरेदी \n65 वर्षाच्या व्यक्तीने पत्नीला लिहीलं होतं 8 KG चं Love…\n‘स्तनपाना’मुळं उद्भवणाऱ्या स्तनांच्या प्रत्येक…\nSBI च्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर \n‘ही’ पोट फुगण्याची 5 प्रमुख कारणं \nHome Remedies : कंबरदुखीपासून मिळेल मुक्ती, करा…\n‘हिप फ्रॅक्चर’ म्हणजे काय \nतुम्हाला शरीरातील चरबी घटवायचिय \n‘कोरोना’ संक्रमणामुळे वाढतेय ‘डोकेदुखी’ \nपावसाळयात थंडीनंतर ताप येणं हे ‘कावीळ’चं असू…\nअचानक श्वास घेण्यास त्रास होत असेल तर घाबरू नका \nचाळीशीनंतर वडील होणे ठरू शकते जोखमीचे\n लेकीसाठी आजी देणार बाळाला जन्म\n‘बॉलिवूडमध्येही आहेत नीरव मोदी अन् मल्ल्या’ :…\nकंगनाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोण काय करतंय हे सगळयांना…\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाला ‘गीतकार’ जावेद…\nघरी बसून हार्दिकला चियर करतेय नताशा, मुलासह निळ्या…\n‘जेव्हा सिनेमातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसा-ढसा…\nमराठा आरक्षणाला स्थगिती, राज्य सरकारनं उचललं…\nGold Price : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महागलं सोनं, जाणून…\n2015 पासून आतापर्यंत PM मोदींनी केला 58 देशांमध्ये प्रवास,…\nराज्यभरातील धरणांमध्ये 82 % पाणीसाठा \nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू \nछोट्या स्क्रीन साइज मध्ये पुढच्या महिन्यात येऊ शकतो iPhone…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nFact Check : महामारीमुळं शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थ्यांना…\n‘राहु-केतु’चे महापरिवर्तन म्हणजे काय \nदुखापतीमुळं बाहेरील कानात बदल होण्याची लक्षणे आणि त्यावर…\nPune : सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nआता प्रत्येक मौसमात घ्या भेंडीचा स्वाद ,ललित-54 वाण यशस्वी\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये नाव समोर…\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 832…\nमराठा आरक्षण स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज\nशिक्रापुरमध्ये भाजपा सेवा सप्ताह अंतर्गत आरोग्य शिबीर,औषधी वनस्पतींचे…\nछोट्या स्क्रीन साइज मध्ये पुढच्या महिन्यात येऊ शकतो iPhone 12 Mini\nमिळकतकराच्या थकबाकीदारांसाठी अभय योजना 5 लाख 34 हजार थकबाकीदारांना होऊ शकतो ‘लाभ’\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ‘कोरोना’चे 832 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://santsahitya.org/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%87/2020/04/04/45871-chapter.html", "date_download": "2020-09-22T20:18:22Z", "digest": "sha1:F35MBC3DJ5TSGHNSTWVIIWUKO2HEDBAQ", "length": 5699, "nlines": 99, "source_domain": "santsahitya.org", "title": "आम्ही परात्पर देशी | संत साहित्य आम्ही परात्पर देशी | संत साहित्य Literature by all great marathi saints", "raw_content": "\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले.\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\nटाकून आलो संतापाशी ॥१॥\nबाळसंतोष बाबा ॥धृ. ॥\nतो मज द्याव दाते वहिला ॥२॥\nजुनी कांसणी रोकडी ॥३॥\nप्रबोध लाडू तयावरी ॥४॥\nशेखी दिले शिवपण ॥५॥\n« अलक्ष लक्ष पाहवेना\nनाहं जोगी नाहं भॊगी नाहं जोशी संन्याशी »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/engineering-student-commits-suicide-in-cidco-1794211/", "date_download": "2020-09-22T21:45:24Z", "digest": "sha1:I5CHGEVJUJLJXC2VEEWC6YMR3UYX5MBV", "length": 10189, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "engineering student commits suicide in cidco | औरंगाबादमध्ये अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याची आत्महत्या | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nऔरंगाबादमध्ये अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याची आत्महत्या\nऔरंगाबादमध्ये अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याची आत्महत्या\nगणेशने गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली असून गणेशचे वडील पोलीस कर्मचारी आहेत.\nऔरंगाबादमध्ये १८ वर्षांच्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून गणेश नायके असे या तरुणाचे नाव आहे. महिनाभरावर परीक्षा आली असताना त्याने आत्महत्या केली असून परीक्षेच्या तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे.\nऔरंगाबादेत सिडको एन-२ येथील तोरणागड नगरमध्ये गणेश नायके हा तरुण राहतो. गणेशने गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली असून गणेशचे वडील पोलीस कर्मचारी आहेत. गणेश हा अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी आहे. परीक्षेच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे.\nदरम्यान, औरंगाबादमध्ये गेल्या तीन दिवसात आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. बुधवारी वाळूज परिसरातील सिडको महानगर १ येथे चौथीत शिकणाऱ्या ११ वर्षांच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. विकास मछिद्र पवारला असे या विद्यार्थ्याचे नाव होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 धनंजय मुंडे यांच्यावर डिसेंबरमध्ये दोषारोपपत्र\n2 औरंगाबादेत ११ वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या\n3 राजेंद्र दर्डा पुन्हा मैदानात\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/nitish-kumar-declines-comment-on-mamata-banerjee-1835315/", "date_download": "2020-09-22T20:41:53Z", "digest": "sha1:ZEERHOGX7ZPUOSPP72OZ576QJF7NC5IZ", "length": 10350, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nitish Kumar declines comment on Mamata Banerjee | निवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही होऊ शकते – नितीशकुमार | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nनिवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही होऊ शकते – नितीशकुमार\nनिवडणुका जाहीर होईपर्यंत देशात काहीही होऊ शकते – नितीशकुमार\nराष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत.\nपश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारमधील संघर्षांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी बगल दिली आणि लोकसभेच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत देशामध्ये काहीही होऊ शकते, असे सूचक विधान केले.\nतथापि, या संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूलचे सरकार खाली खेचेल ही शक्यता नितीशकुमार यांनी सपशेल फेटाळून लावली.\nराष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. सीबीआय आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये जे काही सुरू आहे तो त्यांचा प्रश्न आहे, इतरांच्या प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करण्याचा आपला स्वभाव नाही, मात्र निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून आचारसंहिता लागू होईपर्यंतचा काळ म्हणजे केवळ एक महिना अथवा त्याहून अधिक कालावधीचा हा प्रश्न आहे, असे नितीशकुमार म्हणाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 शारदा चिटफंड घोटाळा – सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी\n2 प्रत्यार्पणास मंजुरी पण विजय मल्ल्या म्हणतो, कोर्टात अपील करणार\n3 सीबीआय संघर्ष दिल्लीत\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/star-pravah-marathi-serial-nakalat-sare-ghadle-new-track-1667340/", "date_download": "2020-09-22T20:55:40Z", "digest": "sha1:NKWY5XZQWWL3WIR7B5JOEGAYALMKGTMY", "length": 14553, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "star pravah marathi serial nakalat sare ghadle new track | स्त्रियांच्या शोषणाविरोधात सरसावल्या स्टार प्रवाहच्या नायिका | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nस्त्रियांच्या शोषणाविरोधात सरसावल्या ‘स्टार प्रवाह’च्या नायिका\nस्त्रियांच्या शोषणाविरोधात सरसावल्या ‘स्टार प्रवाह’च्या नायिका\n'असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..'\nकोणाचंही कुठल्याही प्रकारे शोषण होणं अयोग्यच… अनेकदा जवळच्याच, ओळखीच्याच व्यक्तींकडून असे प्रकार घडतात. त्यावेळी काय करावं असा प्रश्न निर्माण होतो. मात्र, कोणत्याही परिस्थितीत शोषणाविरोधात न घाबरता, धैर्यानं आवाज उठवलाच पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा दिलीच पाहिजे. स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील नेहा आता शोषणाविरोधात खंबीरपणे आवाज उठवणार आहे. तिच्या प्रयत्नांना यश मिळतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.\nगेल्या काही दिवसांपासून ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या कथानकात वेगळंच वळण आलं आहे. स्वत: डॉक्टर असलेल्या नेहाचं तिच्या नणंदेच्या पतीकडून, संजयकडून शोषण होत आहे. मात्र, आता नेहाचा संयम संपला आहे. तिनं धीरानं उभं रहायचं ठरवलं आहे. शोषणाविरोधात आवाज उठवण्याचा तिनं निर्णय घेतला आहे. शोषणाविरोधात उभं राहण्याविषयी नेहाची भूमिका साकारणारी नुपूर परूळेकर म्हणाली, “अन्याय निमूटपणे सहन करू नका. त्याच्याविरोधात आवाज उठवा, अपराध करणाऱ्यापेक्षा सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. नेहानं तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात बंड पुकारलाय, तिच्या लढ्यात तुमचीही साथ असू द्या.”\nशोषणाविरोधात आवाज उठवण्याच्या नेहाच्या निर्णयाला स्टार प्रवाह परिवारातील बाकी नायिकांनीही पाठिंबा दिला आहे. “कुठल्याही अन्यायाला सडेतोड उत्तर दिलंच पाहिजे. स्त्री कोणत्याही संकटावर मात करू शकते. त्यामुळे अन्याय झाला तर तो सहन न करता हाणूनच पाडला पाहिजे. त्यासाठी मला एका कवितेच्या ओळी आठवतात त्या अशा, ‘असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर..’ असं ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेतली मीरा, अर्थात सायली देवधर म्हणाली. तर ‘गोठ’ची नायिका राधा, म्हणजे रुपल नंद म्हणते, “एरवी इतरांसाठी जगणारी तू, आज एकदा स्वतःसाठी काहीतरी कर.”\n“स्त्री हा किती साधा शब्द आहे नाही…जन्म तिनेच द्यायचा, यातनाही तिनेच सहन करायच्या, पुरुषाच्या सुखात तिनं सहभागी व्हायचं; पण तिच्या यातना कोण बरं सहन करू शकेल…जन्म तिनेच द्यायचा, यातनाही तिनेच सहन करायच्या, पुरुषाच्या सुखात तिनं सहभागी व्हायचं; पण तिच्या यातना कोण बरं सहन करू शकेल दुसऱ्याच्या घरातील मुली किंवा स्त्रिया यांना उपभोग्य वस्तू समजणाऱ्या नराधमांना समज देण्याची वेळ आता आली आहे आणि हे काम आपण स्त्रियांनीच करायचं आहे. आपण खंबीर व्हायचं आहे,” अशा शब्दांत ‘शतदा प्रेम करावे’च्या सायलीनं, ज्ञानदा रामतीर्थकरनं नेहाला पाठिंबा दिला आहे.\n‘छोटी मालकीण’ ऐतशा संझगिरीनं सांगितलं, “प्रत्येक स्त्रीला स्पर्श कुठल्या हेतूनं केला आहे हे ओळखता येतं. जेव्हा पहिल्यांदा त्या स्पर्शाबाबत काहीतरी विचित्र जाणवतं, तेव्हाच स्त्रीनं प्रतिकार करायला हवा” आता आपल्याबरोबर होणाऱ्या शोषणाविरोधात नेहा कशा पद्धतीनं उभी राहते हे जाणून घेण्यासाठी न चुकता पाहा ‘नकळत सारे घडले’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७:३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 वैभव तत्ववादीला दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार\n2 आता ठाण्यात रंगणार धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो\n3 अखेर ‘आर्यनमॅन’ अडकला लग्नाच्या बेडीत\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/pune-city-thieves-eyes-on-expensive-cars-1834041/", "date_download": "2020-09-22T20:52:39Z", "digest": "sha1:3SVH6VGM3Y53VOP7ZXNTRFT3GA2J3736", "length": 13787, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pune city Thieves eyes on expensive cars | शहरातील महागडय़ा मोटारींवर चोरटय़ांची नजर | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nशहरातील महागडय़ा मोटारींवर चोरटय़ांची नजर\nशहरातील महागडय़ा मोटारींवर चोरटय़ांची नजर\nगेल्या वर्षभरात पुणे शहरातून १६७० दुचाकी वाहने तसेच १३९ मोटारी चोरीला गेल्या.\nपुणे : शहरातून दररोज पाच ते सहा दुचाकी वाहने चोरीला जात आहेत. दुचाकींबरोबरच शहरात मोटारी चोरीचे गुन्हेही वाढले आहेत. महागडय़ा मोटारींची सुरक्षा यंत्रणा भेदण्याचे तंत्र चोरटय़ांना अवगत आहे. गेल्या वर्षभरात शहरातून १३९ मोटारी चोरीला गेल्या. मोटार चोरीच्या घटनांचे अवलोकन केल्यास आठवडय़ातून दोन ते तीन मोटारी चोरीला जात असल्याचे उघडकीस आले आहे.\nगेल्या वर्षभरात पुणे शहरातून १६७० दुचाकी वाहने तसेच १३९ मोटारी चोरीला गेल्या. शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण मोठे असून दररोज पाच ते सहा दुचाकी वाहने चोरीला जात आहेत. दुचाकी वाहनांबरोबरच शहरात मोटार चोरीचे प्रमाण वाढत आहे. शहरात वाहने लावण्यास जागा उपलब्ध नाही. अनेक सोसायटय़ांमध्ये खास मोटारी लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे मोटार चालक रात्री रस्त्याच्या कडेला मिळेल त्या जागेत मोटारी लावतात. रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारी चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या आठवडय़ात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दीपक पोटे यांची महागडी मोटार दत्तवाडी भागातील रक्षालेखा सोसायटीच्या समोरुन चोरीला गेली होती. पोटे यांच्या मोटारीचा अद्याप शोध लागलेला नाही.\nदुचाकी वाहनाच्या तुलनेत मोटार चोरणे तसे अवघड आहे. महागडय़ा मोटारींची सुरक्षा यंत्रणा सक्षम असते. त्यामुळे महागडय़ा मोटारी चोरीला जात नाहीत, असा समज आहे.\nमात्र, महागडय़ा मोटारी लांबविण्यात आल्यामुळे चोरटय़ांना महागडय़ा मोटारी लांबविण्याचे तंत्र अवगत असल्याचे दिसत आहे. वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना सुरु केल्या आहेत. ज्या भागात वाहनचोरीचे गुन्हे घडतात, अशा भागात साध्या वेशातील पोलिसांनी गस्त घालावी, अशी सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.\nमोटार चोरी रोखण्यासाठी ‘जीपीएस’\nमोटार चोरीच्या घटना रोखण्यासाठी चालकांनी ‘जीपीएस’ यंत्रणा बसवल्यास चोरलेल्या मोटारीचा माग काढणे शक्य होते. ‘जीपीएस’यंत्रणा महाग नाही. महागडय़ा मोटारींपेक्षा चोरटे साध्या श्रेणीतील मोटारी लांबवितात. ‘जीपीएस’ यंत्रणेमुळे मोटार चोरीच्या घटना रोखणे शक्य होईल. दुचाकी वाहन चालकांनी चाकाला अतिरिक्त कुलूप लावल्यास त्याचा फायदा होईल. त्यामुळे चोरीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसेल, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.\nवाहन चोरीच्या घटना रोखण्यात अपयश\nशहरातून दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. पोलिसांकडून दुचाकी चोरटय़ांना पकडले जाते. त्यांच्याकडून दुचाकी वाहने देखील जप्त केली जातात. मात्र, पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजना तकलादू ठरत आहेत.\nशहरातील वाहन चोरीच्या घटना\nवर्ष दुचाकी चारचाकी तीनचाकी\n२०१८ १६७० १३९ ४८\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 अनधिकृत रिक्षा थांबे; वाहतुकीची अडवणूक\n2 ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/connect-languages-with-survive-says-shyam-joshi-1077237/", "date_download": "2020-09-22T21:29:47Z", "digest": "sha1:5IMQXWCIHX7VL4I4DGMLJJUJDCIIZV2H", "length": 13259, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भाषा अस्तित्वाशी जोडा | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nमराठी भाषेला केवळ अस्मितेशी नव्हे तर अस्तित्वाशी जोडा तरच मराठी भाषा जगेल. मराठी समृद्ध करण्यासाठी श्याम जोशी यांनी बदलापुरात उभे केलेले\nमराठी भाषेला केवळ अस्मितेशी नव्हे तर अस्तित्वाशी जोडा तरच मराठी भाषा जगेल. मराठी समृद्ध करण्यासाठी श्याम जोशी यांनी बदलापुरात उभे केलेले हे मराठी भाषेचे विद्यापीठ अद्भुत असून त्यांनी पुढच्या पिढय़ांसाठी मोलाचे कार्य करून ठेवले आहे, असे मत ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.\nस्वायत्त मराठी विद्यापीठाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने झालेल्या संकल्पपूर्ती संमेलनात ते येथे बोलत होते.\nया वेळी या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. द. भि. कुलकर्णी, ‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीधर पाटील, विद्यापीठाचे विश्वस्त प्रल्हाद मुंढे, दिलीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. मिलिंद जोशी यांनी डॉ. मोरे यांची मुलाखत घेतली. मुलाखतीत मराठी भाषा मरणोन्मुख आहे असे आपल्याला वाटते का, या प्रश्नावर ते म्हणाले की, इंग्रजांच्या काळातही मराठी भाषा तग धरून राहिली.\nभाषेला जीवनानुभवाशी जोडले तरच ती टिकून राहील. त्यामुळे मराठी ही जिवंत भाषा आहे. यावेळी त्यांनी साहित्यिक वि. का. राजवाडे यांनी मांडलेल्या इतिहासाबाबत परखड मते व्यक्त केली.\nराजवाडे यांनी इतिहास लिहिताना ठरावीक जातीच्या लोकांना समोर ठेवून इतिहास मांडला आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले. प्रसिद्ध अनुवादक विरूपाक्ष कुलकर्णी आणि उमा कुलकर्णी यांना गौरववृत्ती पुरस्कार यावेळी डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांना ११ हजार १११ रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाचे सूत्रसंचालन दीपाली केळकर यांनी केले. संमेलनाला आलेल्या रसिकांनी साहित्यप्रेमींनी ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.\nया वेळी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नेमाडे यांच्यावरच टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, लेखन, संमेलने, उत्सव करण्यास थोडा रिकामा वेळ हा लागतोच. नोकरी करणारा माणूस ही कामे करू शकत नाही. त्यामुळे एका अर्थाने हा रिकामटेकडय़ांचा उत्सव आहे. साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची साहित्यसंपदा माझ्यापेक्षा जास्त असल्याने ते जास्त रिकामटेकडे आहेत. संमेलने ही रिकामटेकडय़ा लेखकांची कामे असल्याची टीका नेमाडे यांनी केली होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nभाषा विभाग सर्वसमावेशक कधी\nराज्यातील वनाधिकाऱ्यांना मराठीचे वावडे\nटिळकांनी राजकीय दृष्टिकोनातून मराठी घडविली-डॉ. सदानंद मोरे\nरिक्षा परवान्यासाठी मराठी बंधनकारक करण्याला हायकोर्टाची स्थगिती, शिवसेनेला धक्का\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 साहित्य-संस्कृती :‘महाराष्ट्रातच भाषेचा उत्सव’\n2 मुरबाडमधील आदिवासींना सामूहिक वनहक्क\n3 ‘स्वच्छ अंबरनाथ, सुंदर अंबरनाथ\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://soneripahat.blogspot.com/2010/12/", "date_download": "2020-09-22T20:56:41Z", "digest": "sha1:5DERXQJOABHLXVXW4L55QW5OHAPBRYXX", "length": 104363, "nlines": 193, "source_domain": "soneripahat.blogspot.com", "title": "सोनेरी पहाट: December 2010", "raw_content": "\n : भाग १ : चीनचे वाढते संकट : यावर एक सकारात्मक चर्चा\nक्लिंटन यांच्याबरोबर मीमराठी.नेट वर झालेली सकारात्मक चर्चा\nचीनची अर्थव्यवस्था ’ओव्हरहिट’ होत आहे आणि पुढील काही वर्षांमध्ये ती मंदावेल असे अनेक अर्थतज्ञ म्हणत आहेत.चीनपुढे अजून एक प्रश्न म्हणजे त्यांच्याकडे तरूणांचे घटते प्रमाण लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये जी पावले उचलली त्याचा परिणाम म्हणून पुढील काही वर्षांत चीनमध्ये त्यांच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळायला पाहिजे तितक्या प्रमाणावर तरूण लोक नसतील असेही म्हणतात.म्हणजे चीनची अर्थव्यवस्था आज जरी १०% ने वाढत असली तरी हा वेग sustainable नाही आणि पुढील १० वर्षांमध्ये तो कमी होणार आहे.\nया घटनेचा भारतावर काय परिणाम होईल असे आपल्याला वाटतेकारण लोकांचे लक्ष अन्यत्र वळवायला चीन सरकार भारतविरोधी कारवाया वाढवेल असे वाटते का\nहा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद.\nचीनची अर्थव्यवस्था ओव्हरहीट होते आहे असे मला तरी नाही वाटत. अजून १० वर्षांनंतर तरुण रक्त मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईलच चीनला. तरुण लोकांच्या बाबतीतले अधीकृत आकडे कुठून मिळाले असले तरी त्याचा प्रमुख सोर्स हा चीनच असणार आहे, त्यामुळे ही माहिती खरी असेनच असेही मानायचे काही कारण दिसत नाही. चीनने ज्या संथ गतीने आणि व्यवस्थित नियोजनाने जगातील उत्पादन बाजारपेठ काबीज केली त्या अनुभवावरुन याला फार तर चीनने सोडलेले एक पिल्लू म्हणता येईल. या माहितीवर भुलून जगातले सर्व देश निर्धास्त व्हावेत हाही एक डाव असू शकतो यामागे. चला आत्ता नाही तर काही वर्षांत चीनचे वर्चस्व कमी होईल. अतिशय थंड डोक्याने चीन प्रत्येक पाऊल उचलत आहे. तेव्हा चीन जगाच्या आर्थिक नाड्या प्रभावित करु शकेल असे कोणाला कधी वाटले होते का\nअमेरिका उघडपणे चीनला विरोध नाही करु शकत, त्याचे प्रमुख कारण हे आहे की एकट्या चीनकडे अमेरिकेचे चलन मोठ्या प्रमाणावर आहे. मागेही एकदा यावर भीती व्यक्त केली गेली होती. आपणास कदाचित माहिती असेलच. चीनने त्यांच्याकडचे हे परकीय चलन विकायला काढले तर काय होईल डॉलर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळेल. त्यानंतर होणारे परिणाम झेलण्याची ताकद अमेरिकेची अजिबात नाहिये. अमेरिका आणि चीन यांच्यात एक मूलभूत फरक आहे. अमेरिका हा सर्वस्वीपणे दुसर्‍या देशांवर अवलंबून राहणारा देश आहे. तर चीनची भौगोलिक संसाधने, मनुष्यबळाचा योग्य वापर, स्वयंपूर्णता आणि मुख्य म्हणजे कोणतेही धडाडीचे निर्णय घेण्यासाठी लागणारी अनियंत्रित सत्ता या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे उद्या युद्ध झाले तरी दुसर्‍याच्या घराची आग विझवण्यासाठी स्वतःचे घर कोणी जाळत नाही या उक्तीप्रमाणे अमेरिका निषेध व्यक्त करण्यापलिकडे काही करु शकेल असे वाटत नाही.\nभारतावर काय परिणाम होईल हा महत्त्वाचा विषय आहे\nचीनकडे युद्धापूर्वी जगाच्या तोंडावर फेकण्यासाठी कारण असेनच. अरुणाचल प्रदेश हा संवेदनशील विषय आहे त्यामुळे काहितरी कुरापत काढून अरुणाचल प्रदेश बळकावण्याचा प्रयत्न चीन करणारच. या मार्गाने चीन सुरुवात करेन अशी प्रबळ शक्यता आहे. आपल्या सध्याच्या धृतराष्ट्री सरकारने पुन्हा निषेध व्यक्त केला तर चीनला आयताच अरुणाचल प्रदेशातील टापू बळकावता येईल. एक घास पचला की भूक ही वाढतच जाणार. हिटलरने देखील घास घेण्यापूर्वी जी पूर्वतयारी केली होती त्या पद्धतीची आठवण झाल्यावाचून रहात नाही.\nअसो. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की भारत काय करेल अशी परिस्थिती खरेच उद्भवली तर\nभारताचे नेते या संधीचा भारताला फायदा करुन देण्याएवढे सक्षम नाहियेत हे खेदाने म्हणावे लागत आहे. चीन हळू हळू उत्पादनाची बाजारपेठ काबीज करत आहे हे काय कळत नव्हते का त्यांना तेव्हा झोपी केलेला आता कसा जागा होऊ शकेल तेव्हा झोपी केलेला आता कसा जागा होऊ शकेल ही खरेच चिंतेची बाब आहे. भारताचे उद्योजक जे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे झाले आहेत किंवा मोठे होत आहेत त्यामागे सरकार पेक्षा त्यांची वैयक्तीक मेहनत कारणीभूत आहे. ज्या देशात पैसा दिल्या-घेतल्याशिवाय कामे होत नाहीत तेथे आंतरराष्ट्रीय संधी कशा आपल्या देशात येणार ही खरेच चिंतेची बाब आहे. भारताचे उद्योजक जे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे झाले आहेत किंवा मोठे होत आहेत त्यामागे सरकार पेक्षा त्यांची वैयक्तीक मेहनत कारणीभूत आहे. ज्या देशात पैसा दिल्या-घेतल्याशिवाय कामे होत नाहीत तेथे आंतरराष्ट्रीय संधी कशा आपल्या देशात येणार उत्पादन जगत भारतात यावे यासाठी सरकारने कोणते विशेष प्रयत्न केले आहे असे दिसत नाही. उलट होणार्‍या गुंतवणूकीत मोडता पाय घालायचे काम मात्र केलेले दिसते.\nउदाहरण द्यायचे झाले तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बंगळुरात एक मोठा इन्व्हेस्टर्स सम्मेट आयोजित केला होता. त्याद्वारे आर्सेलर मित्तल यांच्याबरोबर ६०,००० कोटीं गुंतवणुक करण्याचा करार त्यांनी केला. यावेळी केंद्र सरकारचा एकही प्रतिनिधी नव्हता. ओरिसातील पॉस्कोइतकाच हाही महत्त्वाचा प्रकल्प. राजकारणाच्या पुढे पॉस्कोचे बारा वाजले. ५ वर्षांपेक्षा प्रकल्प रखडल्यामुळे पॉस्कोची गुंतवणुक कायम राहील याची खात्री नाही. तीच गोष्ट वेदांताच्या प्रकल्पाची. वेदांताच्या प्रकल्पाचे बारा वाजवून राहूल गांधी भाषणात राजनीती करताना दिसले. प्रकल्पांच्या बाबतीत अडचणी, आक्षेप असू शकतात. पण त्या हाताळायची ही कोणती पद्धत देशाचे हित राजकारणापुढे देशाच्या नेत्यांना दिसत नाही. कसल्या संधी हेरणार आपण देशाचे हित राजकारणापुढे देशाच्या नेत्यांना दिसत नाही. कसल्या संधी हेरणार आपण देशाचे हित जिथे येत तिथे सर्व पक्षांचे नेते एकत्र आले पाहिजे. हे चित्र जेव्हा दिसेन तेव्हा म्हणता येईल की भारताला मोठ्या संधी आहेत.\n...इथे थांबतोय. तुमच्या विचारात चांगली खोली जाणवत आहे. आवडेल तुमच्याशी अजून चर्चा करायला.\nChinese economy overheating असे गुगलून बघितल्यास अनेक लिंक्स मिळतात.त्यातील सर्वात विश्वासार्ह लिंक म्हणजे ब्लुमबर्ग वरील जानेवारी २०१० मधील ही लिंक. त्यात म्हटले आहे की चीनमधल्या प्रॉपर्टीच्या किंमती त्यापूर्वीच्या १८ महिन्यांत सर्वाधिक वेगाने वाढल्या. प्रॉपर्टी मार्केटमध्ये (किंवा इतर कोणत्याही मार्केटमध्ये) स्पेक्युलेटर्सचा बेलगाम संचार हे अशी परिस्थिती उद्भवण्यामागचे एक कारण असते.२००९ मध्ये चीनच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये १.४ ट्रीलियन डॉलर्स, म्हणजे पूर्ण भारताच्या सकल घरेलु उत्पादनाच्या (जीडीपी) जास्त इतकी घरांसाठीची कर्जे दिली गेली.या कर्जांची परतफेड करणे सर्व लोकांना शक्य झाले नाही तर त्यातून कर्जांवर default आणि घरांवर टाच आणि एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर टाच आलेली घरे विकायला आली तर मागणी आणि पुरवठा नात्याने घरांच्या किंमती खाली येणे, त्यामुळे बॅंकांकडून बुडालेल्या कर्जाची रिकव्हरी न होणे आणि त्यातूनच बँका बुडणे हा अमेरिकेत बघितलेला प्रकार होऊ शकतो. बॅंकांना दिवाळखोरी टाळण्यासाठी रिझर्व ठेवावे लागतात. हे रिझर्व लोकांना कर्ज द्यायला वापरता येत नाहीत. सरकारने बॅंकांकडिल रिझर्वची पातळी वाढविण्याचा आदेश काढला. हे सर्व या लिंकमध्ये म्हटले आहे. या लिंकप्रमाणेच बिझनेस स्टॅंडर्ड मध्येही गेल्या आठवड्यात यावरच किमान दोन लेख आले होते.त्यांचा मतितार्थही असाच होता.\nब्लुमबर्गवरीलच या लिंकवर म्हटले आहे की सरकारने आता नवी घरे खरेदी करताना लागणारे down-payment वाढविले. याचे कारण म्हणजे ज्यांना परतफेड करणे शक्य नाही अशांना घरांसाठीची कर्जे घेण्यापासून परावृत्त करणे हेच आहे.\nआता या सगळ्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल१.४ ट्रिलियन डॉलर ही खूप मोठी अमाऊंट आहे आणि चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकणारी ही अमाऊंट आहे.बॅंकांकडील रिझर्वची पातळी वाढविल्यामुळे बॅंकांकडे कर्जे द्यायला कमी रक्कम हातात उपलब्ध असणार.बेफाम सुटलेला पण unsustainable वाढीचा वेग कमी करायला चीनच्या सेंट्रल बॅंकेने जानेवारी महिन्यात तसेच चीनमधील वाढत्या महागाईला अटकाव करण्यासाठी व्याजाचे दर थोडे वाढविले. नंतरच्या काळात प्रॉपर्टी मार्केटमधील घडामोडी लक्षात घेता ते आणखी वाढायची शक्यता आहे.व्याजाचे दर वाढल्यामुळे चीनी उद्योगधंद्यांचा (आणि म्हणूनच चीनी अर्थव्यवस्थेचा) वाढीचा वेग पुढील काळात कमी व्हायची शक्यता आहे. दुसऱ्या लिंकमध्ये म्हटले आहे की सरकारने ही पावले उचलूनही जागांच्या किंमती वाढतच आहेत. तेव्हा याहूनही अधिक पावले उचलणे गरजेचे आहे असे दिसते आणि तसे झाले नाही तर प्रॉपर्टी मार्केटमध्ये वादळ यायची शक्यता आहेच. अमेरिकेत पॉपर्टी मार्केटमध्ये आलेल्या वादळानंतर ३ वर्षे झाली तरी अमेरिकन अर्थव्यवस्था पूर्णपणे सावरलेली नाही आणि २००६-०७ ची परिस्थिती यायला बहुदा अजून दोनेक वर्षे तरी जातील असे वाटत आहे. तसेच चीनमध्ये व्हायची थोडी का होईना शक्यता आहेच.\nत्याचप्रमाणे ageing chinese society असे गुगलल्यास अनेक लिंक मिळतात.पण त्यातील सर्वात विश्वासार्ह लिंक बीबीसीची ही लिंक आहे असे म्हणायला हरकत नसावी.त्यात म्हटले आहे की चीनमधील तरूणांची संख्या कमी होत आहे आणि याचे परिणाम २०३० ते २०५० पर्यंत जाणवतील.चीनने निर्यातीत मोठी झेप घेतली त्याचे कारण म्हणजे चीनमधील स्वस्त लेबर.आज अमेरिकेत वॉलमार्टमध्ये अर्ध्या वस्तू ’मेड इन चायना’ असतात. अजून २० वर्षांनी काम करणारे हात कमी झाले तर मागणी-पुरवठ्याच्या गणिताप्रमाणे मजुरीचे दर नक्कीच वाढतील आणि चीनची competitive edge कमी होईल.\nमला वाटते की पहिल्या कारणामुळे पुढील ५ वर्षांत तर दुसऱ्या कारणामुळे २०-२५ वर्षांनंतर चीनची अर्थव्यवस्थेचा वाढायचा १०-११% दर कमी व्हायची शक्यता आहे. मला वाटते की ही भारतासाठी चांगली संधी आहे.कारण भारतात तरूणांची संख्या मोठी आहे.योग्य ते प्रशिक्षण दिल्यास लोकसंख्या ही liability न राहता एक asset बनू शकते. तसेच देशातील रस्ते,वीज,पाणी याची परिस्थिती सुधारायला हवी.आजही महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यातही ८-१० तास लाईट नसणे ही मोठी नामुष्कीची गोष्ट आहे.निदान हायवेजच्या बाबतीत आज परिस्थिती १० वर्षांपूर्वी होती त्यापेक्षा बरीच चांगली आहे तरीही अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.\nगेल्या ४०-५० वर्षांत चीनने मुद्दाम पाकिस्तानला बलिष्ठ केले याचे कारण बलिष्ठ पाकिस्तान भारतामागे अनंत कटकटी निर्माण करून ठेवेल याची चीनला खात्री होती आणि झालेही तसेच.आणि भारत हा चीनला रिजनल सुपरपॉवर व्हायला प्रतिस्पर्धी नक्कीच होता तेव्हा या प्रतिस्पर्ध्याच्याच मागे द्या कटकटी लावून असे साधे गणित होते. गेल्या महिन्यात चीनने जपानला मागे टाकत जगातील दुसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा प्राप्त केला तेव्हा इकॉनॉमिक टाईम्समध्ये गेल्या काही वर्षांतील भारत आणि चीनच्या जीडीपीचे आकडे आले होते.त्यात म्हटले होते की १९९० मध्ये भारताचे जीडीपी ३१५ बिलियन डॉलर तर चीनचे ३९० बिलियन डॉलर होते.तेव्हा आज जो चार पटींचा फरक दिसतो तो तेव्हा २५% एवढाच होता. तेव्हा निदान १९९० पर्यंत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत चीनला प्रतिस्पर्धी बनायची क्षमता राखून असलेला देश नक्कीच होता.\nसमजा चीनचा वाढीचा वेग पुढील २५-३० वर्षांत बऱ्यापैकी मंदावला आणि भारत ७-८% ने वाढत असेल तर भारत हे चार पटींचे अंतर झपाट्याने कमी करेल. तसेच दुसऱ्या कारणाचा अजून २५-३० वर्षांनी सामरिक परिस्थितीवरही परिणाम होईल.कारण शेवटी सैन्यात तरूणांचीच गरज असते. २०१० मध्ये सामरिक आणि अर्थकारण या दोन्ही गोष्टींमध्ये चीनचे भारताच्या तुलनेच मोठेच वर्चस्व आहे.ते यानंतरच्या काळात कमी व्हायची शक्यता आहे म्हणून यातून ’डेस्परेट’ होऊन चीन भारतविरोधी पावले पुढील १० वर्षांत उचलेल असे मला व्यक्तिश: वाटते.\nनेमके महत्त्वाचे दुवे दिल्याबद्दल धन्यवाद. यातले काही आधी वाचले होते. सविस्तरपणे तुम्ही जे विचार मांडले आहेत त्याच्याशी मी सहमत आहे. तुम्ही म्हणता ती परिस्थिती नक्कीच येऊ शकते जर कोणीही (भारत आणि चीन दोघांनीही) नियमबाह्य वर्तणूक केली नाही तर. भारत चाकोरीबाहेरचे कधी करु शकणार नाही, तेव्हा फक्त उरला चीन. हाच मोठा धोका आहे. सकारात्मक घटनाचक्रात तुम्ही काढलेला निष्कर्ष लगेच पटतो. पण चीन म्हणताच माझे मन सावध होते....\nइतिहास बघता, चीन हा जगाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात याव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. एके काळी आखातात खनिज तेलाच्या अमाप साठ्यामुळे ज्या जागतिक अर्थकारणाच्या चाव्या हातात आल्या होत्या ( बर्‍याच अंशी त्या अजूनही आहेत, पण तीव्रता मात्र कमी झाली आहे). भारत, चीन व इतर सर्व देशांनी जगात सर्वत्र तेलसाठ्यांचे शोध लावल्यामुळे आखातातील देशांच्या शब्दाला जे भरपूर वजन होते ते आता कमी झाले आहे. तद्वतच, चीनला पर्याय भारतच आहे हे जागतिक अर्थकारणाचा वेध घेणार्‍या देशांना आणि त्या देशातील कंपन्यांना ध्यानी आले तर जग सावरु शकेन. चीन सहजासहजी ही मक्तेदारी जाऊ देईल असे मला तरी नाही वाटत. त्यासाठी भारताला अरुणाचल प्रदेश, सियाचीन आणि मित्र देश पाकीस्तान यांद्वारे त्रास देण्याची परंपरा पूर्वीचीच असली तरी यावेळी चीन नेपाळ देखील निशाण्यावर ठेऊन आहे. नेपाळवर भारताचा एके काळी असलेला प्रभाव आता नाहिसा होतो आहे, याचा अर्थ चीन कित्येक वर्षांपासून नेपाळ या मोहीमेवर काम करत होता.\nतुम्ही म्हटल्याप्रमाणे चीनला स्वतःच्याही अडचणी आहेत नाही असे नाही. जसे तैवानसारखे चिमुरडे शस्त्रखरेदीच्या बाबतीत चीनच्या विरोधात उघडपणे जातोय. चीनमधील गृहकर्जांचे संकट जरी मोठे दिसत असले तरी त्याला दोन फाटे आहेत.\n१. चीनमधे प्रसारमाध्यमे सर्व बातम्या त्यांच्या मर्जीने देऊ शकत नाहीत, सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे त्यावर. त्यामुळे या आकडेवारीची विश्वासार्हता नक्कीच पणाला लागू शकते. कारण तिबेटच्यावेळी जसे जगाची दिशाभूल केली त्याप्रमाणेच ही खेळी नसेनच असे म्हणता येणार नाही.\n२. ही गोष्ट आकडेवारीसकट खरी आहे असे मानले तरीही, चीनची सर्वात जमेची बाजू आहे ती म्हणजे अनियंत्रित सत्ता. त्या जोरावर हा बोजा ते दोन पद्धतींनी कमी वा नाहीसा करु शकतात.\nअ. गृहकर्जे घेतलेल्या सर्व कर्मचार्‍यांच्या पगारातून हफ्ते थेट वळवून घेणे (हे चीनच करु शकते)\nब. विदेशी करन्सी, खास करुन अमेरिकन डॉलर मुबलक प्रमाणावर चीनने साठवला आहे (अशा प्रकारच्या आणीबाणीची तरतूद म्हणूनच ही गोष्ट चीनने केल्याची दाट शंका आहे) तो विकून पैसा उभा करणे. त्यामुळे अमेरिकन डॉलर किती कंगाल होईल याच्याशी चीनला काही कर्तव्य असायचे कारण नाही. पण चीन असे करण्याऐवजी या बागलबुवाचा वापर अमेरिकेला वेठीस धरण्यासाठी करेन असे वाटते. जागतिक बँक, अमेरिकन बँका आणि मुबलक प्रमाणावर मोठ्मोठ्या ऑर्डर्स अमेरिकेला यातून तारून नेतील. पण अमेरिकेची भावना आपण जगाला आर्थिक संकटातून वाचवत आहोत असाच असेल. चीनचा कावा यांच्या लक्षात यायचे कारण मला तरी दिसत नाही.\nउरला मुद्दा तो चीनच्या तरुण मनुष्यबळाचा. समजा ही माहिती खरी मानली तरी, येत्या १५-२५ वर्षांत चीनला काहितरी तरुण मनुष्यबळ उपलब्ध होईलच की. आणि अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करणारे चीन दरवर्षी या आकडेवारीवर नजर ठेऊन असेनच. कोणताही कायदा तातडीने अंमलात आणणे चीनसारख्या हुकुमशाही राष्ट्राला सहज शक्य आहे. तरीही या मुद्द्यापासून जगाचा फोकस हलवण्यासाठी वेगळे काही चीन करेल असे नाही वाटत. कारण लक्ष्य दुसरीकडे वळवून मूळ मुद्दा सुटणार नाहीच, उलट युद्धामुळे मनुष्यबळ कमी होण्याचा धोका जास्त. त्यासाठी अनेक बाबी मधे रोडा टाकत आहेत. युद्धजन्य परिस्थिती उद्भवेल तेव्हा पाकिस्तान जास्तीत जास्त दान आपल्या पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करणार हे नक्की. पण चीन हे पाऊल उचलायला कचरत आहे याचे कारण म्हणजे रशियासारखा भारताचा मित्र आणि अमेरिकेचा भारतात असणारा रस. आयटी क्षेत्रामुळे अमेरिका तंत्रज्ञान क्षेत्रात भारतावर मोठ्या प्रमाणावर विसंबून आहे. त्यामुळे युद्ध झाले तर सूचना आणि प्रौद्योगिकी क्षेत्रांत (जेथे वेळेवर कामे होणे अत्यावश्यक असते) प्रचंड खळबळ उडेल. अमेरिकेच्या सर्वसामान्य माणसांना या युद्धाची झळ ताबडतोब पोहोचू शकेल, या एकाच कारणाने अमेरिका चीनला युद्धापासून परावृत्त करेन ही शक्यता खूप आहे. पण भारताच्या हितापेक्षाही अमेरिकेचा स्वतःचाच स्वार्थ त्यात असेन.\nएकंदरीत अशा सर्व शक्यतांचा विचार केला तर चीन भारतावर आक्रमण करणार नाही या मताची बुद्धीवंतांनाही भुरळ पडते. पण स्वतःच्या घरात आग लागत असेल आणि ती काही प्रमाणात बलिदान देऊनही स्वतःच्या घरात उब निर्माण करता येत असेल, तर असे सर्व प्रकारचे मार्ग चीन अवलंबेल. एवढंच नव्हे तर भारताशी युद्ध झाल्यामुळे लोकसंख्येचा विस्फोट काही प्रमाणात कमी करता येईल असा अमानुष विचार देखील चीन करु शकेल. भारताचा युद्ध विषयक प्रामाणिकपणा एव्हाना सगळ्या जगाला कळून चुकला आहे की भारत हा फक्त स्वसंरक्षणासाठी युद्ध करेल पण आक्रमण नाही करणार. त्यामुळे अरुणाचल प्रदेशासारखी छोटीशी ठिणगी चीन युद्धासाठी वापरेल आणि मग जागतिक दबाव वाढू लागला की कोणत्याही क्षणी युद्ध थांबवणे चीनला शक्य आहे. युद्धबंदी घोषित केली की भारतीय शस्त्रे म्यान करतात हा आजवरचा अनुभव आहे.\nजीडीपी ग्रोथ च्या आकडेवारी कडे नजर टाकली तर भारताची प्रगती नक्कीच कौतुकास्पद आहे पण पुन्हा गाडी राजकारणावरच येते. जिथे सर्वसामान्य लोकांच्या पोटाला अन्न नाही त्या सर्वसामान्यांना वाजवी दरात अन्न उपलब्ध करुन देण्या ऐवजी जीडीपी वाढवण्यासाठी महागाई वाढवणे हा उपाय मला तरी पटत नाही. महागाई वाढवली की सरकारची तिजोरी जास्त भरेल, पण यात ज्याचे उत्पन्न 'जैसे थे' च आहे तो सामान्य माणूस भरडतोय हे माहिती असुनही त्याकडे दुर्लक्ष करणे ही काँग्रेसची नीती पटत नाही. असो. या नीतीचे भीषण परिणाम येत्या काळात दिसून येतीलच. पण तो वेगळा विषय आहे.\nचीनमधे प्रसारमाध्यमे सर्व बातम्या त्यांच्या मर्जीने देऊ शकत नाहीत, सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे त्यावर. त्यामुळे या आकडेवारीची विश्वासार्हता नक्कीच पणाला लागू शकते.\nवॉशिंग्टन पोस्टमधील ही बातमी बघा.त्यात चीनमध्ये कामाला असलेल्या अनेक वेगवेगळ्या व्यक्तींच्या input वरून चीनमधील प्रॉपर्टी मार्केटमधील फुग्यावर भाष्य केले आहे.त्यात मला सर्वात महत्वाचे वाटते ते Xinhua या न्यूज एजन्सीने गोल्डमन सॅक्सने जागांच्या किंमती पगारापेक्षा बिजींगमध्ये ८०% नी तर शांघायमध्ये ३०% नी वाढल्या असे म्हटले. गोल्डमन सॅक्ससारख्या इन्व्हेस्टमेन्ट बॅंका देशातील विविध macroeconomic parameters वर लक्ष ठेऊन असतातच.आणि त्यातील बदलांनुसार आपले धोरण ठरवतात. प्रॉपर्टी मार्केटमधील या आकडेवारीत सरकारचा हस्तक्षेप किती असू शकेल कारण लोकांचे पगार आणि जागांच्या किंमती हे दोन्ही मोजता येण्यासारखे घटक आहेत.\nगृहकर्जे घेतलेल्या सर्व कर्मचार्‍यांच्या पगारातून हफ्ते थेट वळवून घेणे (हे चीनच करु शकते)\nतसे झाले असे गृहित धरले तरी मग चीनी ग्राहकांपैकी मोठ्या सेक्शनकडे हातात पैसा कमी खेळेल.तसे झाले तर त्यांची क्रयशक्ती कमी होईल आणि त्यातून मागणी कमी होईल. मागणी कमी झाली तर त्याचा परिणाम चीनी कंपन्यांवर आणि म्हणून उद्योगधंद्यांवर नक्कीच पडेल. अर्थशास्त्राचे तत्व आहे की मागणी-पुरवठा गणितात कोणताही हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम कोणत्या ना कोणत्या प्रमाणात भोगायला लागतात. हे तत्व आपला प्रभाव दाखवेल\nअर्थातच असे संकट चीनमध्ये नक्कीच येईल असे नाही पण त्याची शक्यता नक्कीच आहे.\nविदेशी करन्सी, खास करुन अमेरिकन डॉलर मुबलक प्रमाणावर चीनने साठवला आहे (अशा प्रकारच्या आणीबाणीची तरतूद म्हणूनच ही गोष्ट चीनने केल्याची दाट शंका आहे) तो विकून पैसा उभा करणे. त्यामुळे अमेरिकन डॉलर किती कंगाल होईल याच्याशी चीनला काही कर्तव्य असायचे कारण नाही.\n२००९-१० मध्ये चीनचे जीडीपी सुमारे ५ ट्रिलियन डॉलर होते तर त्यात निर्यातीचा वाटा सुमारे १.२ ट्रिलियन. हे आकडे सी.आय.ए फॅक्टबुकमधून मिळू शकतील.म्हणजे चीनच्या अर्थव्यवस्थेत निर्यातीचा वाटा सुमारे २४% आहे.जर अमेरिकन डॉलर पत्त्यासारखा कोसळला तर म्हणजेच चीनी युआन डॉलरच्या तुलनेत भरमसाठ महाग होईल.तसे झाले तर चीनी वस्तू अमेरिकेत महाग मिळायला लागतील आणि आपोआपच चीनमधून अमेरिकेत होणारी आयात (चीनची निर्यात) कमी होईल.तसे झाले तर चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईलच.कारण २४% हा आकडा थोडा नाही.किंबहुना गेली अनेक वर्षे चीनने सरकारी हस्तक्षेप करून युआनची किंमत डॉलरच्या तुलनेत कमी ठेवली आहे.जर मागणी-पुरवठ्याचे गणित चालले आणि विनिमय दर ठरविण्यात सरकारचा काहीच हस्तक्षेप नसेल तर डॉलरचा दर कमी होईल आणि त्याचा फटका चीनी निर्यातीला बसेल.\n२००७ मध्ये अमेरिकेतील इन्व्हेस्टमेन्ट बॅंक मॉर्गन स्टॅनले ला सबप्राईम क्रायसिसमध्ये सुमारे ९ बिलियन डॉलरचा तोटा झाला.त्यावेळीच १९ डिसेंबर २००७ रोजी चीनच्या Sovereign Wealth Fund ने (मराठी शब्द) मॉर्गन स्टॅनलेमध्ये ५ बिलियन डॉलरची गुंतवणुक केली.इतकेच नव्हे तर जून २००९ मध्ये परत १.२ बिलियन डॉलरची गुंतवणुक केली) मॉर्गन स्टॅनलेमध्ये ५ बिलियन डॉलरची गुंतवणुक केली.इतकेच नव्हे तर जून २००९ मध्ये परत १.२ बिलियन डॉलरची गुंतवणुक केली जून २००९ मध्ये चीनने केलेल्या गुंतवणुकीमुळे मॉर्गन स्टॅनलेला अमेरिकन सरकारचे TARP मधून मिळालेले पैसे परत करता आले. जर अमेरिकन अर्थव्यवस्थेचे नुकसान चीनला करायचे असते तर मॉर्गन स्टॅनलेमध्ये चीनने गुंतवणुक का केली असती जून २००९ मध्ये चीनने केलेल्या गुंतवणुकीमुळे मॉर्गन स्टॅनलेला अमेरिकन सरकारचे TARP मधून मिळालेले पैसे परत करता आले. जर अमेरिकन अर्थव्यवस्थेचे नुकसान चीनला करायचे असते तर मॉर्गन स्टॅनलेमध्ये चीनने गुंतवणुक का केली असती चीननेच नव्हे तर सिंगापूर, अबु धाबी, नॉर्वे येथील Sovereign Wealth Funds नी पण अमेरिकन अर्थव्यवस्थेत त्यावेळी गुंतवणुक केली होती. याचे कारण सध्याच्या काळात अमेरिकेसारखी मोठी अर्थव्यवस्था कोसळली तर त्याचा परिणाम सर्व देशांवर होईल. त्यासाठी कोणी तयार नसते.\nअमेरिका चीनला युद्धापासून परावृत्त करेन ही शक्यता खूप आहे. पण भारताच्या हितापेक्षाही अमेरिकेचा स्वतःचाच स्वार्थ त्यात असेन.\nअर्थातच. अमेरिकेने भारताचे हित बघावे ही अपेक्षा करणेच चुकीचे आहे.\nमला वाटते की चीन पुढील काही वर्षात अरूणाचल प्रदेश, सिक्कीममध्ये काहीतरी कुरापती काढ, छोट्यामोठ्या चकमकी कर, त्याहूनही महत्वाचे म्हणजे ब्रम्हपुत्रा नदीवर धरणच बांध म्हणजे पूर्वोत्तर भारतात किती पाणी जावे हे चीन ठरविणार, पाकिस्तानच्या करवी आणखी त्रास दे हे प्रकार जास्त करेल. कदाचित छोटे युध्द पण होईल पण ते Full scale युध्द होऊ नये याची काळजी चीन घेईल असे मला वाटते. याचे कारण इथे म्हटल्याप्रमाणे भारताच्या अग्नी-३ क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीनमधली महत्वाची शहरे आहेत आणि अग्नी-३ क्षेपणास्त्र २०० किलोटनपर्यंतची अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. हिरोशिमावरील बॉम्ब हा सुमारे १३ ते १८ किलोटनचा होता.तेव्हा भारत चीनची मोठ्या प्रमाणावर हानी करू शकतो हे तर नक्कीच.आता स्वत:चेच नुकसान करून चीन भारताचे नुकसान करेल का हे सांगणे नक्कीच कठिण आहे. माओने लाखो लोकांना मारले पण सध्याच्या काळात प्रशिक्षित मनुष्यबळाचा आणि त्यायोगे केलेल्या आर्थिक प्रगतीचा नाश चीन करवून घेईल का नाही या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे नाही.\nमाफ करा. अचानक उद्भवलेल्या काही कारणास्तव येथे यायला जमले नाही\nसविस्तर प्रतिसाद नंतर देईनच उद्या. पण आज वाचलेली बातमी देतो आहे थोडक्यात\nचीनचा नेपाळमध्ये सहभाग उघडकीस आला आहे. माओवादी नेत्यांना एक कोटी रुपये प्रत्येक सांसद याप्रमाणे विकत घेऊन चीनच्या आधाराचे सरकार स्थापन करण्याचा कट उघडकीस आला आहे. विदेश नीतीत भारत सरकार झोपले आहे हेच दिसून येते\nइथे ही बातमी वाचायला मिळेल\nआज थोडे सविस्तर लिहायला मिळते आहे. अजून परामर्श घेऊयात या विषयाचा.\nXinhua या न्यूज एजन्सीने गोल्डमन सॅक्सने जागांच्या किंमती पगारापेक्षा बिजींगमध्ये ८०% नी तर शांघायमध्ये ३०% नी वाढल्या असे म्हटले. गोल्डमन सॅक्ससारख्या इन्व्हेस्टमेन्ट बॅंका देशातील विविध macroeconomic parameters वर लक्ष ठेऊन असतातच.आणि त्यातील बदलांनुसार आपले धोरण ठरवतात. प्रॉपर्टी मार्केटमधील या आकडेवारीत सरकारचा हस्तक्षेप किती असू शकेल कारण लोकांचे पगार आणि जागांच्या किंमती हे दोन्ही मोजता येण्यासारखे घटक आहेत.\nनक्कीच मोजता येणारे घटक आहेत पगार आणि किंमती.\nपण येथे हे लक्षात घेतले पाहिजे की 9,598,094 एवढे प्रचंड स्केअर कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या चीनला बीजींग (16,801.25 वर्ग कि.मी.) आणि शांघाय (3,298.3 वर्ग कि.मी.) या दोन शहरांमुळे हे प्रॉपर्टी संकट हाताळावे लागणार / लागत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत या दोन शहरांबरोबर बाकीचा चीनही हातभार लावतोच आहे.\nबीजींग मधील पर कॅपिटा जीडीपी ही कमीत कमी १० हजार अमेरिकन डॉलर्सच्या पुढे आहे आणि सरासरी ती १७ हजार डॉलर्सच्या पुढे आहे. तर शांघायचे सरासरी उत्पन्न ११ हजार अमेरिकन डॉलर्सच्या पुढे आहे याही बाबी विचारात घेतल्या पाहिजे.\nया जीडीपी वाढीचा दर शांघायचा ८.२ आहे तर बीजींग चा त्यापेक्षाही जास्त आहे.\nमी कदाचित युद्ध या पर्यायाने लेखन केले असल्यामुळे उच्च तीव्रतेचा विचार त्यात प्रकटला हे मी नाकारत नाही. पण युद्धाच्या शक्यतेत एक्स्ट्रीम गोष्टीच जास्त होतात हा इतिहास आहे.\nअर्थात सद्य परिस्थिती अजूनही चीनच्या हाताबाहेर नाही गेली. त्यामुळे अनेक उपायपद्धती वापरुन चीन यातून बाहेर येऊ शकेल. जसे\n१. बीजींग व शांघाय यांच्या आराखड्यांसारखी इतर शहरे विकसित करणे ( जे चीन ने दोन दशकांपूर्वीच सुरु केले आहे. पण उद्योगधंद्यांसाठी या दोन शहरांची पसंती इतर शहरांना देण्यात तितकेसे यश त्यांना मिळाले नाहिये. हाँगकाँग च्या रुपाने चीन क्षितिज विस्तारित आहेच पण डल्यान, सिच्वान, व तत्सम इतर प्रांत प्रगतीपथावर म्हणवे तितक्या वेगाने जात नाहियेत. गिलगिट बाल्टीस्तानात दाखवलेली चपळाई चीनने या क्षेत्रात दाखवली तर कमी कालावधीत या समस्येवर चीन नियंत्रण मिळवू शकेल.\n२. वारेमाप वाढलेल्या किंमती नियंत्रणात आणणे ( ही समस्या फक्त बीजींग व शांघायपुरती मर्यादीत असल्यामुळे सक्तीने काही पावले चीन उचलेल.) दुसर्‍या घरासाठी कर्ज हवे असल्यास कमीत कमी ४०% कर्जदाराचा हिस्सा हवा ही अट त्याचीच सुरुवात म्हणता येईल.\n३. मोठे संकट टाळण्यासाठी पर कॅपिटा उत्पन्न वाढवणे (अर्थात ही काही चांगली योजना नाही ठरणार.)\n४. अनेक वेगवेगळे मार्ग आहेत पण चीनमध्ये अर्थतज़्ज्ञांचा तुटवडा नाहिये हे ही विचारात घेतले पाहिजे.\nअमेरिकन अर्थव्यवस्थेचे नुकसान चीनला करायचे असते तर मॉर्गन स्टॅनलेमध्ये चीनने गुंतवणुक का केली असती\nमाझे मत हे फक्त आणीबाणीसाठी होते जिथे चीन फक्त स्वतःचा विचार करेन. जेव्हा युद्ध होईल तेव्हा आंतरराष्ट्रीय समुदाय चीनला विरोध करणारच पण अमेरिकेला डॉलरच्या अवमूल्यनाच्या दबावाखाली ठेवून हा विरोध बोथट करण्याकडे चीनचा कल राहिन असे मला वाटते. कारण डॉलरचे अवमूल्यन चीनला होणार्‍या तोट्यापेक्षा अमेरिकेला कधीच परवडणारे नाहिये आणि हीच गोष्ट चीन पुरेपुर ओळखून आहे. अमेरिकन कंपन्यांमध्ये चीनची गुंतवणूक नक्कीच आर्थिक बाबी गृहीत धरुन केल्या गेलेल्या आहेत यात शंका नाहीच आहे. मी जी शक्यता सांगितली ती केवळ आणीबाणीची वेळ आली तर चीन वापरु शकेल अशाकरिता होती. अर्थात मी अजून स्पष्टपणे यावर लिहायला हवे होते...असो..\nमहत्वाचे म्हणजे ब्रम्हपुत्रा नदीवर धरणच बांध म्हणजे पूर्वोत्तर भारतात किती पाणी जावे हे चीन ठरविणार, पाकिस्तानच्या करवी आणखी त्रास दे हे प्रकार जास्त करेल. कदाचित छोटे युध्द पण होईल पण ते Full scale युध्द होऊ नये याची काळजी चीन घेईल असे मला वाटते.\nह्या बाबी जास्त चिंतेचा विषय आहेत भारतासाठी. आत्ता नाही म्हणणारे चीन नंतर ब्रह्मपुत्रेचा प्रवाहच चीनकडे आत मध्ये वळवू शकेल. तेव्हा भारत काही करु शकेल असे वाटत नाही. ब्रह्मपुत्रा चीनने वळवली तर ते त्यांच्या देशातले बांधकाम असेन आणि त्यावर आपले सरकार अर्ज विनंत्यांच्या वाटेशिवाय युद्ध हा मार्ग पत्करेल काय हा मोठा नजर ठेवण्याचा विषय आहे.\nचीनचा इतिहास पाहिला तर चीन हा विस्तारवादी नीतीचा अवलंब करणारा देश आहे.\nत्याच्या आड येणार्‍या कोणत्याही घटनेचा, प्रसंगाचा वा देशांचा चीनने मुलाहिजा ठेवला नाही हे स्पष्टच दिसते\n४ जून १९८९ : तिआनामेन चौकात झालेल्या आंदोलनावर चीनच्या सैन्यदलाने हल्ला केला. त्यात हजारो आंदोलक ठार झाले.\n१९९७ : हाँगकाँगचा चीनमध्ये विलीनीकरण.\nमार्च २००८ : तिबेटमध्ये चीनविरोधात जोरदार आंदोलन. पण, चीनच्या सैन्यदलाने हे आंदोलन हाणून पाडले. शेवटी तिबेट चीनमध्ये समाविष्ट झाले.\nऑगस्ट २००८ : बीजिंगमध्ये ऑलिम्पिक स्पध्रेचे आयोजन.\nजुलै २००९ : झिनजिआंग येथे धार्मिक हिंसाचार. २०० ठार\nएवढ्यांत : जम्मू काश्मीरच्या लोकांना एका वेगळ्या कागदावर चीनचा व्हिसा देणे. (यातच जम्मू काश्मीर भारताचा भाग नाहीये हे चीन अगदी स्पष्ट करतो आहे.\nभारत चीनला दबावात आणण्यात कसे अपयशी ठरले ते थोडक्यात पाहूयात.\nएकीकडे आपण तिबेटचे सर्वोच्च नेते दलाई लामा यांना भारतात आश्रय दिला, पण दुसरीकडे तिबेटला चीनचा अविभाज्य भाग म्हणूनही मान्यता दिली. येथे आपल्या कूटनीतीतज्ज्ञांचा कोणताही मुत्सद्दीपणा दिसला नाही. एक काहीतरी ठाम भूमिका घ्यायला हवी होती. दोन्ही दगडांवर पाय ठेवायची नीती कोणाच्याही डोक्यापलिकडचीच आहे.\nभारत अजूनही काय करु शकतो\nतिबेटला चीनचा हिस्सा मानायला नकार देणे ( चीनच्या व्हिसा प्रकरणी उत्तर देण्यासाठी ही नामी संधी आहे. तिबेटी लोकांना वेगळा व्हिसा द्यायला सुरुवात करायला हवी)\nतैवानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून आंतरराष्ट्रीय मंचावर मान्यता देणे व त्यासाठी प्रयत्न करणे.\nगिलगिट बाल्टीस्तानात १७ वेगवेगळ्या परियोजना चालू आहेत. २२ ठिकाणी गुप्त खणन कामे चालू आहेत जिथे जायची पाकीस्तानच्या सैन्यालाही परवानगी नाही. ही सामरिक मोर्चेबांधणी आहे हे स्पष्ट दिसते आहे. भारताच्या अग्नि, ब्रह्मोस या मिसाईल्स ना चीनच्या हद्दीवरच रोखण्यासाठी क्षेपणास्त्ररोधी क्षेपणास्त्रे (इराकयुद्धातील पॅट्रियट च्या धरतीवरती) तैनात करणे व चीनची सीमा सुरक्षित करणे हा अगदी स्पष्ट हेतू आहे चीनचा. झिन्झियांग प्रांतात यघुर मुसलमान बाहुल्य आहे. त्यांना तुर्कमेनिस्तान, गिलगित-बाल्टीस्तान व झिनझियांग या प्रांताचे एक वेगळे राष्ट्र हवे आहे. चीनचे वा पाकिस्तानचे वर्चस्व त्यांना नको आहे.\nया गिलगिट बाल्टीस्तानमुळे चीनने कायकाय साध्य केले ते पहा\n- आखाती देश केवळ २ दिवसांच्या अंतरावर आणून ठेवले (युद्धकाळात तेलाची सोय)\n- झिनझियांग प्रांतावर थेट लक्ष\n- तिबेट व नेपाळ यांच्याकडे पूर्णतयारीने लक्ष\n केंद्र सरकारने फक्त निषेध नोंदवला आणि आम्ही लक्ष ठेऊन आहोत अशी दर्पोक्ती केली. वायुसेनाअध्यक्षांनी काय केले दिल्लीत आलिशान कमर्‍यांत ए.सी.कॅबिनच्या आनंदात मग्न राहणार्‍या अकार्यक्षम नेतृत्त्वाच्या मदतीची वा आदेशाची वाट न पाहता थेट सर्व सीमांवर युद्धविमाने आणून ठेवली.\nयामुळे मात्र चीनवर दबाव आला.\n१९६२ च्या युद्धात चीनने ३,५०० वर्ग कि.मी. भारताची भूमी लाटली आहे. त्यासाठी १९९४ मध्ये तत्कालीन केंद्रसरकार ने संसदेत ठराव संमत केला होता की अक्साई चीन व पीओके पुन्हा मिळवू म्हणून. सध्याचे नेते राष्ट्रहिताचे जुने संकल्प विसरत चालले आहेत ही खेदाचीच बाब म्हणावी लागेल.\nचीनने केवळ २००८ या साली २७० वेळा भारतीय सीमेत घुसखोरी केली आहे.\nहे फक्त पत्रकारांपर्यंत पोहोचलेले आकडे आहेत हे. आपण प्रत्यक्ष परिस्थितीची कल्पनाच करु शकतो.\nसध्याचे आकडे उपलब्ध नाही झाले. पण आता तरी भारताने चीनच्या विस्तारवादी नीतीला आळा घालण्यासाठी आक्रमक भूमिका पत्करणे गरजेचे आहे. नाहीतर चीनचे पुढचे पाऊल अरुणाचल प्रदेश मध्ये आहे यात संशय नाही.\nतुमचे काय म्हणणे आहे यावर आपली मते जाणून घ्यायला आवडेल\n : भाग १ : चीनचे वाढते संकट\nभाग १ : चीनचे वाढते संकट\nआधी काही ताज्या बातम्या देतो. मग या विषयाचा समाचार घेऊयात.\n१. गिलगीट-बाल्टिस्तानात आहेत चिनी सैनिक\n२. भारत-चीन लष्करी संबंध सर्वसाधारण स्वरूपाचे\n३. लष्करी अधिका-याच्या दौ-यास चीनचा नकार\n४. चीनची कुरापत; भारताचे चोख प्रत्युत्तर\n५. चीनच्या वाढत्या हालचाली चिंताजनक\nचीन एक जगातील एक समर्थ आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. गेल्या कित्येक दशकांत चीनची होत असलेली प्रगती त्यांच्याकडे एक ठोस योजना असल्याचे स्पष्टपणे दाखवते. एखादा देश स्वबळावर मोठा होत असेल तर ती नक्कीच कौतुकास्पद गोष्ट असते. भारतही हळू हळू मोठा होतो आहे. पण भारत आणि चीन या दोघांच्या मोठे होण्यात फरक आहे. भारतात लोकशाही आहे तर चीनमध्ये कम्युनिस्ट राज्य करत आहेत. कम्युनिस्ट म्हणजे थोडक्यात हुकुमशाही. का हा प्रश्न नाही विचारायचा\nभारत उद्या कितीही मोठा झाला तरी जगाला एक खात्री आहे की सत्तेचा दुरुपयोग भारताकडून होणार नाही. या खात्रीला एक निश्चितता म्हणता येईल. याचे श्रेय सरकारच्या धोरणापेक्षा प्रामाणिकपणे जगभर काम करत असलेल्या सर्व भारतीयांना दिले पाहिजे.\n चीन हा खूप महत्त्वाकांक्षी आहे. चीन ने (युद्धाच्या स्वरुपात) रक्ताचा थेंब न सांडता तिबेट घशात घातला. तिबेटच्या स्थानिकांचा विरोध असूनही चीन हे करु शकला कारण तिबेटमधील आवाज जगापर्यंत पोहोचू न देण्याची दक्षता त्यांनी घेतली होती. तिबेट बळकावण्यापूर्वी चीनने काय काय केले हेही पाहुयात.\nचीन ने देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले मनुष्यबळ सक्तीने उपयोगात आणले. चीनचा आकार, भौगोलिक फायदा आणि उपलब्ध संसाधने यांच्या जोरावर चीनने आधी उद्योग जगत काबीज केले.\nचीनने आधी व्यवस्थित अभ्यास केला की जगात कोणत्याही वस्तूचे उत्पादन करणे हे प्रत्येक कंपनीला खर्चाचे पडते आणि त्यामुळे त्या कंपन्यांना नफा हा मर्यादित मिळतो. वाचकहो नीट लक्ष देऊन हा मुद्दा समजून घ्या. जगातील कोणतीही कंपनी धंदा करते त्याचे उद्दीष्ट केवळ एकच असते - जास्तीत जास्त नफा मिळवणे. नेमकी हीच नस पकडून चीनने काय केले या सर्व मोठ्या कंपन्यांना लक्ष्य केले. आमच्या देशात तुम्ही उत्पादन सुरु करा तुमचा खर्च कमी होईल व नफा देखील वाढेल. सरळ सरळ धंद्याचा विचार करणारा कोणीही हेच करेन. मुख्यकरुन त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत असलेल्या संधी बरोबर हेरल्या. हळू हळू चीनमध्ये उत्पादनांचा धूर निघू लागला. स्वस्त उत्पादनामुळे कंपन्यांचा पैसा वाचू लागला व उत्पादनही जास्त संख्येने होऊ लागले. हा पैसा जाहिरात व तत्सम मार्केटींग वर खर्च केला गेला. त्यामुळे कंपन्यांचे विक्रीचे आकडे वाढू लागले. सर्व प्रकारचे उत्पादन चीन ने केले. अमेरिकेतील संगणकांतील चिप्स, मोबाईल हँड्सेट्स, मुख्यत्वेकरुन खेळणी या सर्वांपासून टॉयलेटमध्ये वापरले जाणारे टॉयलेट पेपर, पेपर नॅपकिन्स हे देखील चीन मध्ये तयार होतात.\nचीनने जगाला अशी सवय लावली होती की स्वस्त उत्पादनाचे दुसरे नाव चीन झाले. त्यामुळे चीनकडे पैसा वाहू लागला. चीनने काय केले या पैशांतून मोठ्मोठी धरणे, मोठमोठी बांधकामे, रस्ते, रेल्वेमार्ग अशा इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठ्या प्रमाणावर जाळे उभे केले.\nस्वस्तात उपलब्ध असलेला माल व स्वस्तातले मनुष्यबळ ह्या जोरावर चीन आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार करत गेला. हळुहळू चीनला या इन्फ्रास्ट्रक्चर क्षमतेचे सामरिक महत्त्व कळून आले. आता ड्रॅगनच्या पंज्यात बळ आले होते. तिबेटचा घास जगाच्या (किरकोळ) विरोधाला न जुमानता गिळला होता. आता चीनची नजर आहे ती अरुणाचल प्रदेश, सियाचीन, गिलगीट-बाल्टिस्तान या भागांवर. तुम्हाला कदाचित आश्चर्यदेखील वाटू शकेल पण नेपाळही या यादीवर आहे. त्यादृष्टीने नेपाळमधील (आणि भारतातीलही) माओवाद्यांना शस्त्रपुरवठा छुप्या मार्गाने सुरु आहेच, पण नेपाळमधील राजकारणात पडद्याआड मोठी खेळायच्या प्रयत्नात आहे चीन. भारताच्या लेह मधील सीमेलगतचे रस्त्याचे बांधकाम चीनने बंद पाडले होते. त्यावेळी आपण फक्त निषेध व्यक्त करुन स्वस्थ बसलो. तो रस्ता पूर्ण झाला की नाही का काम सोडून दिले काही पत्ता नाही. आम्ही कोणासमोर झुकणार नाही असे म्हणून आपले परराष्ट्र खाते कायमच झुकत आले आहे. आपले लोकनियुक्त सरकार फक्त लक्ष ठेवून आहे. आजची बातमी ही आहे की चीनचा इंटरेस्ट हिंदी महासागरातही वाढायला लागला आहे. त्यावर आपले परराष्ट्रमंत्री यांचे स्टेटमेंट वाचले - \" ही बाब चिंताजनक आहे, पण आम्ही लक्ष ठेवून आहोत\" म्हणजे काय का काम सोडून दिले काही पत्ता नाही. आम्ही कोणासमोर झुकणार नाही असे म्हणून आपले परराष्ट्र खाते कायमच झुकत आले आहे. आपले लोकनियुक्त सरकार फक्त लक्ष ठेवून आहे. आजची बातमी ही आहे की चीनचा इंटरेस्ट हिंदी महासागरातही वाढायला लागला आहे. त्यावर आपले परराष्ट्रमंत्री यांचे स्टेटमेंट वाचले - \" ही बाब चिंताजनक आहे, पण आम्ही लक्ष ठेवून आहोत\" म्हणजे काय बोलायची गरज आहे का यावर\nवुई कन्डेम्नड् सच अ‍ॅक्टीव्हिटीज असे म्हणून शत्रू काय घुसखोरी थांबवणार आहे काय\nपाकीस्तानच्या रुपाने चीनला एक मोठी संधी दिसत आहे. पाकीस्तानला भारताविरुद्ध सर्व प्रकारची मदत चीन करत आहे. गिलगीट-बाल्टिस्तानात मोठमोठे बोगदे खणणे, मोठे रस्ते बांधणे, रेल्वेमार्ग उभारणे या सर्व साधनांद्वारे चीन आखाताच्या दोन दिवसांच्या अंतरावर आला आहे. हे कशासाठी व्यापारासाठी अजिबात नाही. चीन हळूहळू युद्धाच्या दिशेने पावले टाकतो आहे. युद्धात सर्वात जास्त काय वापरले जाते दारुगोळा चालवण्यासाठी जी मशिनरी लागते त्यांसाठी लागणारे इंधन. आखात जवळ आले की तेलाचा खूप मोठा पुरवठा आणि तो ही ताबडतोब चीनला होणार आहे. पाकीस्तानची मैत्री चीन फक्त भारताविरोधातच नव्हे तर आखाती देशांतील इस्लामी राष्ट्रांचे हितसंबंध जपण्यासाठीही वापरत आहे. तेलाची खरेदी गेल्या काही वर्षांत चीनने जेवढी केली तेवढी कोणीच केलेली नाहिये. चीनकडे याक्षणी प्रचंड तेलसाठा आहे. भारतीय सीमेलगत कित्येक ठिकाणी हे तेलसाठे चीन साठवत आला आहे. युद्धाच्या वेळी काश्मीर च्या मोबदल्यात पाकीस्तानकडून चीनला काय अपेक्षा आहे दारुगोळा चालवण्यासाठी जी मशिनरी लागते त्यांसाठी लागणारे इंधन. आखात जवळ आले की तेलाचा खूप मोठा पुरवठा आणि तो ही ताबडतोब चीनला होणार आहे. पाकीस्तानची मैत्री चीन फक्त भारताविरोधातच नव्हे तर आखाती देशांतील इस्लामी राष्ट्रांचे हितसंबंध जपण्यासाठीही वापरत आहे. तेलाची खरेदी गेल्या काही वर्षांत चीनने जेवढी केली तेवढी कोणीच केलेली नाहिये. चीनकडे याक्षणी प्रचंड तेलसाठा आहे. भारतीय सीमेलगत कित्येक ठिकाणी हे तेलसाठे चीन साठवत आला आहे. युद्धाच्या वेळी काश्मीर च्या मोबदल्यात पाकीस्तानकडून चीनला काय अपेक्षा आहे भारताविरुद्ध अतिरेकी कारवायांचे प्रमाण वाढवणे आणि सियाचीन व अरुणाचल प्रदेशातील जेवढा टापूं चीन व्यापेल त्याला समर्थन देणे.\nचीनच्या या तयारीच्या तुलनेत भारताची काय तयारी आहे\nमेनन म्हणाले, की चीन सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक महासत्तेचा दर्जा मिळविण्यात अधिक व्यस्त आहे. युद्ध करून चीन ते स्थैर्य धोक्‍यात आणण्याची शक्‍यता नाही. असे बेजबाबदार वक्तव्य करुन मेननसाहेब (हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत) स्वप्नात जगत आहेत असे मला तरी वाटते. जो सामर्थ्याकडे वाटचाल करतो आहे आणि ज्याला जमीनीची तहान आहे तो चीन भारताशी युद्ध करणार नाही या भ्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने रहावे भारताकडे किती पाणबुड्या आहेत भारताकडे किती पाणबुड्या आहेत किती लष्करी जहाजांचे उत्पादन दरवर्षी भारतात होते किती लष्करी जहाजांचे उत्पादन दरवर्षी भारतात होते किती विमाने खरेदी केली जातात किती विमाने खरेदी केली जातात किती तोफा अद्ययावत आहेत किती तोफा अद्ययावत आहेत लष्करी शस्त्रे व अस्त्रे यांबाबतीत एक क्षेपणास्त्र सोडले तर आपला देश सगळ्या महत्त्वाच्या संसाधनांसाठी दुसर्‍या देशावर अवलंबून आहे. आकड्यांच्या तुलनेत भारत चीनपुढे कुठेही टिकत नाही. युद्ध हे कोणत्याही राष्ट्राला परवडत नाही. पण असे होणारच नाही असे गृहीत धरणे म्हणजे मेंदूला ज्वर आल्याचे लक्षण नाही का\nभारतीय परराष्ट्र मंत्रालय चीनबरोबर सामरिक देवाणघेवाणीचे करार करत आहे. त्या अनुषंगाने भारताचे काही लष्करी अधिकारी चीनला भेट देणार आणि चीनचे लष्करी अधिकारी भारताला भेट देणार. लेफ्टनंट जनरल बी. एस. जसवाल यांच्या दौर्‍यावर चीनने आक्षेप घेतला नसता तर लोकांना ही गोष्ट कळाली असती की नाही हे माहिती नाही. पण यापेक्षा भयानक गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की जसवाल प्रकरणी प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ज्या चीनी अधिकार्‍यांचा दौरा रद्द केला त्याबद्दल कोणी काही माहिती घेतली आहे का या दौर्‍याच्या वेळी चीनचे हे अधिकारी पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमी (एनडीए) येथे भेट देणार होते. हे सत्र कधीपासून चालू आहे हे सरकारलाच माहिती. जसवाल यांची नियुक्ती जम्मू व काश्‍मीरसारख्या संवेदनशील भागात आहे. तेथील लोक वेगळे पारपत्र (व्हिसा) घेऊन येतात. जसवाल काश्‍मीरमधून येत असल्याने त्यांना चीनच्या दौर्‍याची परवानगी देता येणार नाही,' असे चीनतर्फे भारताला कळविण्यात आले. असे असताना एनडीए ही देशातील सर्वोत्कृष्ट लष्करी अधिकारी निर्माण करणारी संस्था आहे. शेजारचे राष्ट्र सामरिकदृष्ट्या बलवान होत असताना देशातील सर्वोत्कृष्ट लष्करी अधिकारी निर्माण करणार्‍या संस्थेची गुपितं उघड करणे याला कोणत्या बुद्धीचे परराष्ट्र धोरण म्हणता येईल या दौर्‍याच्या वेळी चीनचे हे अधिकारी पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमी (एनडीए) येथे भेट देणार होते. हे सत्र कधीपासून चालू आहे हे सरकारलाच माहिती. जसवाल यांची नियुक्ती जम्मू व काश्‍मीरसारख्या संवेदनशील भागात आहे. तेथील लोक वेगळे पारपत्र (व्हिसा) घेऊन येतात. जसवाल काश्‍मीरमधून येत असल्याने त्यांना चीनच्या दौर्‍याची परवानगी देता येणार नाही,' असे चीनतर्फे भारताला कळविण्यात आले. असे असताना एनडीए ही देशातील सर्वोत्कृष्ट लष्करी अधिकारी निर्माण करणारी संस्था आहे. शेजारचे राष्ट्र सामरिकदृष्ट्या बलवान होत असताना देशातील सर्वोत्कृष्ट लष्करी अधिकारी निर्माण करणार्‍या संस्थेची गुपितं उघड करणे याला कोणत्या बुद्धीचे परराष्ट्र धोरण म्हणता येईल ही गोष्ट राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणू शकते एवढी साधी गोष्ट सरकारच्या ध्यानात येऊ नये\nचीनचा ड्रॅगन आपले पंजे आधी बळकट करतो आहे आणि मगच हळूहळू पाय पसरतो आहे. चीनची ही नीती लक्षात येत नसेल तर आपले पराष्ट्र धोरण आखणारे सरकारच विफल ठरते आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते. तिबेटच्या स्वायत्ततेसाठी आवाज उठवणार्‍या दलाई लामा यांना भारतात आश्रय घ्यावा लागला, केवळ दोन दिवसांच्या अंतरावर आखाताशी संपर्क चीनने निर्माण केला, तेलाचा प्रचंड साठा केला गेला आहे. लष्कराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला आहे. काही लोकांना चीनशी चांगले संबंध ही एक सुवर्णसंधी वाटते आहे. अशा लोकांनी या घडणार्‍या घटनांकडे डोळसपणे पहावे व जागे व्हावे एवढेच सांगून थांबतो.\nभारताची सध्याची सामाजिक,आर्थिक आणि राजकीय परिस्थिती अगदी कंगाल अवस्थेत आहे. मला वाटलेले, पटलेले, सुचलेले विचार तुमच्यापुढे मांडत आहे. माझी मते तुम्हाला पटतील न पटतील. पण या अतिशय संवेदनशील विषयावर काहितरी कृती होणे नक्की गरजेचे आहे. देश चहू बाजूंनी शत्रूंनी घेरला जात असताना, शत्रूच्या कारवाया उघड्या डोळ्यांना दिसत असताना, शत्रू प्रबळ होत असताना केवळ मला काय त्याचे ही बघ्याची भूमिका सध्याचे केंद्र सरकार घेत आहे हे उघड उघड दिसते आहे. सर्वसामान्य जनतेला कळते आहे. तरीही जनतेचा विश्वास जपण्यासाठी सरकार कडून कोणतीही हालचाल दिसत नाहीये. या चिंतनातून या लेखमालेचा उद्भव झाला असे म्हटले तरी चालेल.\nअनेक विषय आहेत. त्यांचा माझ्या कुवतीप्रमाणे परामर्श घेईनच. पण या विचारांत तुम्हा सर्व बुद्धीवंतांचे योगदान सकारात्मक चर्चेने सहभाग अपेक्षित आहे. या लेखमालेत मी ढोबळमानाने पुढील विषय हाताळेन.\n- चीनचे वाढते संकट\n- पाकिस्तान - चोराच्या उलट्या बोंबा\n- बांगलादेश - एक संधी की अडचण\n- श्रीलंका - सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा - पण मित्र की शत्रू\n- नेपाळ - हळूहळू ड्रॅगनच्या पंज्याखाली\n- भारतातील संवेदनशील टापू\n- भारताचे संरक्षण धोरण (भू, वायू व आकाश)\n- भारताचे परराष्ट्र धोरण\n- काश्मीर एक अश्वत्थाम्याची जखम\n- भ्रष्ट्राचार व राजकारण\n- युरोपिय देशांशी संबंध\nअसा सर्वसाधारण मनात आलेला विचार आहे. हळूहळू आम्ही त्यातील विषय वाढवूच.\nसुरुवातीला एवढा संक्षिप्त आलेख पुरेसा आहे.\nभारताची फाळणी १९४७ साली झाली आणि लाखोंच्या संख्येने हिंदू आणि मुस्लिम धर्मातील लोक स्थलांतरीत झाले. याबाबतीत एक स्पष्टपणे नमूद करायचे आहे की भारताची फाळणी जी झाली ती मुख्य करुन मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र हवे या मागणीच्या पूर्ततेसाठी झाली होती. भारताच्या फाळणीमागे सूर्यप्रकाशाएवढे एवढे स्पष्ट उद्दिष्ट असतानाही महात्मा गांधींनी ज्या मुसलमानांना भारतात रहायचे आहे त्यांनी भारतात रहावे हा अट्टाहास का धरला होता याचे कारण त्यांनाच माहिती. पण देशाचे तुकडे करणे हे मुळात धर्मावर आधारित असताना ही खेळी म्हणजे गांधीजींची एक मोठी राजकीय चूकच म्हणावी लागेल. 'माझे सत्याचे प्रयोग' या आत्मकथनात डोकावले की कोणालाही लक्षात येईल की गांधीजींच्या प्रयोगांची केव्हढी मोठी किंमत हिंदुस्थानाला चुकवावी लागली आहे. धर्मावर आधारित विभागण्या त्याप्रमाणे झाल्या असत्या तर आज भारतात खरेच खूप शांती असती. किंवा आपल्यापुढचे विषय वेगळे असते. कोणत्याही क्षणी बॉम्बस्फोटांत मृत्यू, धार्मिक दंगे, असे केले तर मुसलमानांना काय वाटेल असल्या टांगत्या तलवारीखाली जगावे लागले नसते.\nसध्या देशात एक प्रचंड संशयाचे वातावरण आहे. हिंदु मुसलमानाकडे साशंकपणे का होईना पण सद्भावनेने बघत जरी असला तरी मुसलमानांकडून तो भाव दिसत नाही. कारणे काही असोत. पण १,००० वर्षे हिंदूंवर राज्य केले असल्याच्या रम्य इतिहासाची स्वप्ने पुन्हा काही माथेफिरु इस्लामी नेत्यांना पडू लागली आहेत. अशा माथेफिरु मुस्लिमांना पुन्हा हिंदुंच्या मोठ्या प्रमाणावर कत्तली करायच्या आहेत, पुन्हा मंदिरे फोडून मशिदी उभारायच्या आहेत. पुन्हा हिंदूंच्या स्त्रियांना जबरदस्तीने भोगायचे आहे. त्यासाठी मिळेल त्या क्षेत्रांत दहशतीचे तंत्र सर्रासपणे ते वापरत आहेत. मग ते फिल्म इंडस्ट्री मध्ये मुस्लिम हिरोंचा दबदबा टिकवण्यासाठी असो, वा संगीत क्षेत्रांत पाकीस्तानी गायकांनाच चांगली गाणी मिळतील यासाठीचा कटाक्ष असो, लव जिहाद असो, ठीक ठीकाणी मशिदी उभारणे असो, धर्माच्या नावाखाली रस्त्यांवर नमाज पढणे असो. वा कोणते फतवे असोत. इस्लामी नेत्यांचे सर्वसामान्य मुस्लिम जनतेला केले जाणारे मार्गदर्शन हे धर्मांधतेचे लक्षण आहे. या धर्मांध स्वप्नाचे पडसाद आपल्या आजूबाजूला उमटत आहेत. पण आपण डोळे झाकून बसलो तर आपल्या घराची आहुति त्यात पडल्याशिवाय राहणार नाही.\nलव्ह जिहाद ही काही केवळ कपोल कल्पित कल्पना आहे असे मला तरी वाटत नाही. समाजात कित्येक उदाहरणे आहेत. कोण त्यांतून शहाणे झाले कोण फसले हा वेगळा विषय आहे. पण समाजाच्या सर्वच थरांतून हिंदू मुलींना मुसलमान मुले आवडण्याचे प्रमाण अचानक कधी नव्हे तेवढे वाढू लागले आहे. प्राचीन धर्मग्रंथांत म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखादा समाज भ्रष्ट होतो तेव्हा आधी त्या समाजाचा धर्म भ्रष्ट होतो, जेव्हा धर्म भ्रष्ट होतो तेव्हा आधी त्या समाजातील स्त्रीयांचे शील भ्रष्ट होते, ही सुरुवात थोपवता आली नाही तर समाजाचे अधःपतन निश्चित आहे. हिंदू स्त्रियांनी वैयक्तीक विचार करण्याची देखील खूप गरज आहे. मुख्य म्हणजे आजच्या स्त्रिया सुशिक्षित आहेत स्वतंत्र प्रज्ञेच्या धनी आहेत. प्रेमाला कोणत्याही मर्यादा नसतात हे मान्य पण आपण काय करतो आहोत याचा थोडा विचार केला तरी त्यातील फोलपणा त्यांच्या लक्षात येईन. समाजात आता त्याची मोठ्या प्रमाणावर उदाहरणे यायला सुरुवात झाली आहेत\nसैफ अली खान ने करिना कपूर साठी अमृता सिंग ला सोडले ( २ मुले झाली असूनही)\nमोहम्मद अझरुद्दीन ने संगीता बिजलानीला ज्वाला गुट्टा साठी सोडले (त्यांनाही मुले आहेत) (ज्वाला गुट्टाने चेतन आनंदला सोडले)\nअरबाज खानची बायको मलाईका अरोरा\nअमृता अरोरा चा नवरा शकील लडाक\nसलमान रश्दीची बायको पद्मा\nशाहरुख खानची बायको गौरी\nहीच स्टोरी टीव्ही सिरियल्स मधून कामे करणार्‍या कलाकारांमध्येदेखील दिसते.\nअदनान सामी राणी मुखर्जीच्या मागे होता (शेवटच्या क्षणी फिसकटलेली गोष्ट)\nसलमान खान ऐश्वर्या राय च्या मागे होता. (ही कहाणीपण ऐन वेळी फिसकटलेली)\nहिंदू पुरुष आणि मुसलमान स्त्री अशा जोड्या समाजातील सर्वच थरांत किती दिसतात बघा थोडा विचार करा.\nमला कट्टर हिंदूत्व आणि कट्टर इस्लाम या वादांत नाही पडायचय. पण समाजात आपल्यासमोर काय चाललं आहे हे दाखवून द्यायचा हा प्रयत्न आहे. वरील उदाहरणे फक्त ग्लॅमर विश्वातील आहेत. पण अनेक ख्यातनाम कंपन्यांत मोठ्या पदांवर असलेल्या स्त्रियांचे नवरे मुस्लिम आहेत. अथवा मुस्लिम पुरुषांच्या बायका हिंदू आहेत. तुम्ही रहात असलेल्या छोट्या मोठ्या मोहल्ल्यातील एखादी तरुण मुलगी गायब होते व मुसलमान बॉयफ्रेंड बरोबर लग्न करुन प्रकट होते. या कायद्याच्या चौकटीत घडत असलेल्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे त्यांची तीव्रता आपल्याला जाणवत नसेन तर येणारा काळ कठीण आहे एवढे नक्की सांगता येईल.\nहा उदारपणा (गांधीजीच्या भाषेतील सर्वधर्मसमभाव) फक्त हिंदूंच्याच स्त्रिया का दाखवतात क्षणिक सुख आज आपल्या जीवनात एवढे मोठे झाले आहे क्षणिक सुख आज आपल्या जीवनात एवढे मोठे झाले आहे की एक सामाजिक जबाबदारी पण आपण नाकारतो आहोत की एक सामाजिक जबाबदारी पण आपण नाकारतो आहोत समाजाने अंतर्मुख होण्याची गरज आहे. हिंदूंच्या स्त्रियांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने अंतर्मुख होण्याची गरज आहे.\nथोडेसे आत्मपरिक्षण आपल्याला आत्मग्लानीतून बाहेर आणू शकेल. बघा विचार करा आणि समाज वाचवा.\nलिहिण्यासारखे भरपूर आहे. पण अजून खूप ज्वलंत प्रश्न आहेत.\nतूर्तास इथेच थांबतो. पुढची भेट पुढच्या लेखात. चीन बद्दल....\nजगभरात विविध ठिकाणी असलेला वाचकवर्ग\n : भाग १ : चीनचे वाढते संकट : या...\n : भाग १ : चीनचे वाढते संकट\nआत्तापर्यंत एवढ्या लोकांनी येथे भेट दिली आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B8_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-09-22T22:00:01Z", "digest": "sha1:OJFR4ZTJX2KOOIXFJNZJKLD4KLQE7TSK", "length": 5132, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दुसरा निकोलस, रशिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(झार निकोलस दुसरा या पानावरून पुनर्निर्देशित)\nदुसरा निकोलाय तथा निकोलाय आलेक्झांद्रोविच रोमानोव (रशियन: Никола́й II, Никола́й Алекса́ндрович Рома́нов) (मे १८, इ.स. १८६८ - जुलै १७, इ.स. १९१८) हा रशियाचा शेवटचा झार, फिनलंडाचा महाड्यूक व पोलंडाचा राजा होता. त्याचा अधिकृत किताब निकोलाय दुसरा, सर्व रशियाचा सम्राट व सर्वेसर्वा होता. त्याला रशियन ऑर्थोडॉक्स चर्चद्वारे सध्या संत निकोलाय असे गणले जाते.इतर रशियन राजांप्रमाणे त्याला झार (जरी रशियाने झारवाद १७२१ ला बंद केला होता) पद प्राप्त झाले. रशियन राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत बोल्शेविक सैन्याने दुसर्‍या निकोलायाला त्याच्या कुटुंबियांसहित मारले.\nअधिकारकाळ २० ऑक्टोबर, इ.स. १८९४ ते १५ मार्च, इ.स. १९१७\nराज्याभिषेक १४ मे, इ.स. १८९६\nपूर्ण नाव निकोलास अलेकझांड्रोविच रोमानोव्ह\nजन्म ६ मे, इ.स. १८६८\nसेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य\nमृत्यू १७ जुलै, इ.स. १९१८\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०२० रोजी ०८:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2020-09-22T22:12:43Z", "digest": "sha1:FLNCGJNOVESLWQXFLQN23BJ7GJWW3FCY", "length": 4122, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २०१६ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २०१६ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\n\"इ.स. २०१६ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\" वर्गातील लेख\nएकूण ११ पैकी खालील ११ पाने या वर्गात आहेत.\nएम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी\nऐ दिल है मुश्किल\nबोले इंडिया जय भीम\nइ.स. २०१६ मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ एप्रिल २०१६ रोजी १५:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/treasure/", "date_download": "2020-09-22T20:56:45Z", "digest": "sha1:5UNKBSHJXQLCDG7PEU5XG2L3ESEUV2F4", "length": 2800, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Treasure Archives | InMarathi", "raw_content": "\n“टाटा स्टील” वाचवण्यासाठी उपयोगात आला “ग्वाल्हेरचा खजिना”\nअचानकपणे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर आता यातून बाहेर कसे पडायचे, आपल्याला या पेचप्रसंगातून कोण वाचवणार असा विचार जमशेदजी टाटा करत होते.\nह्या ‘तलावात’ दडलाय करोडोंचा खजिना – जो दिवसेंदिवस वाढतोच आहे\nयेथे अशी देखील मान्यता आहे की, या सरोवराची खोली पाताळापर्यंत जाते, येथे देवतांचा खजिना लपलेला आहे. येथून कोणीही हा खजिना चोरू शकत नाही.\nयाला जीवन ऐसे नाव\nजगातील सर्वात श्रीमंत पद्मनाभ मंदिराचा सातवा दरवाजा – एक नं ‘उघडलेलं’ रहस्य\nहा दरवाजा केवळ मंत्रोच्चारानेच उघडला जाऊ शकतो असं म्हणतात.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/makrand-anaspure/", "date_download": "2020-09-22T20:50:28Z", "digest": "sha1:YI2BVQESO3YULAGRLYCM4LBNUF2OZIPK", "length": 16964, "nlines": 207, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Makrand Anaspure- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nदोन गायकांची रंगली जुगलबंदी, प्रेक्षकांना मिळणार म्युझिकल ट्रीट\nराहुल देशपांडे आणि आनंद शिंदे दोन्ही गायक. पण दोघांच्या गायकीमध्ये खूपच वेगळेपण. अर्थात, प्रत्येकाचे फॅन्सही भरपूर आहेत. आता हेच दोघं जण अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यात येणार आहेत.\nजेव्हा पंकजा मुंडे आणि पूनम महाजन म्हणतात, कुछ कुछ होता है\nरामदास आठवलेंच्या 'शोले'मध्ये कोण कुठल्या भूमिकेत\n...तर शेतकऱ्यांचा कापूस सरकार खरेदी करेल - गिरीश महाजन\nमित्र असावा तर राज ठाकरेंसारखा - अशोक चव्हाण\nपवार काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही - नितीन गडकरी\nमराठी बिग बाॅसमध्ये मेघानं मतं मॅनेज केली होती मकरंद अनासपुरे समोर आणणार सत्य\nमकरंद अनासपुरे घेऊन येतोय इरसाल नमुने\n'सिनेमाला यश मिळालं तर निर्माता डोळ्यांची दोन हाॅस्पिटल्स उभारणार'\n'नानांना 'नाम'पासून वेगळं होऊ देणार नाही'\n'न्यूजरूम चर्चा'मध्ये मकरंद अनासपुरे\nमकरंद अनासपुरे डाॅ. तात्याराव लहानेंच्या भूमिकेत, 6 आॅक्टोबरला सिनेमा रिलीज\n'शेतकऱ्यांचा फुटबाॅल करू नका'\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/159182/purn-poli/", "date_download": "2020-09-22T22:07:11Z", "digest": "sha1:XM6332RC7JAE6WITRHAAXTY6LVFNI6WE", "length": 17217, "nlines": 376, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Purn poli recipe by Vidya Gurav in Marathi at BetterButter", "raw_content": "\nपाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर\nकृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा\nमुख्यपृष्ठ / पाककृती / पुरण पोळी\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nपुरण पोळी कृती बद्दल\nमुगाची डाळी चे पुरण वापरून केलेली पुरण पोळी\nप्रथम एका पातेल्यात मुगाची डाळ शिजवून. पाणी बाजूला काढून घेणे. नन्तर गूळ आणि वेलची, जायफळ पावडर घालून. घट्ट आठवून घ्यावे.\nनन्तर घट्ट झालेले मिश्रण थंड झाल्यावर मिक्सि मध्ये बारीक करून घ्यावे\nएका परातीत मैदा आणि थोडे गव्हाचे पीठ चाळून त्यात थोडे तेल किंवा तूप घालून. थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे चांगले नरम मळावे थोडा वेळ तसेच झाकून ठेवावे\nनन्तर पिठाचे गोळे करून त्यात पुरण भरून पुरण पोळी लाटून घ्यावी.\nआणि अशा सर्व पुरण पोळ्या लाटून. शेकवून घ्याव्यात\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nप्रथम एका पातेल्यात मुगाची डाळ शिजवून. पाणी बाजूला काढून घेणे. नन्तर गूळ आणि वेलची, जायफळ पावडर घालून. घट्ट आठवून घ्यावे.\nनन्तर घट्ट झालेले मिश्रण थंड झाल्यावर मिक्सि मध्ये बारीक करून घ्यावे\nएका परातीत मैदा आणि थोडे गव्हाचे पीठ चाळून त्यात थोडे तेल किंवा तूप घालून. थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे चांगले नरम मळावे थोडा वेळ तसेच झाकून ठेवावे\nनन्तर पिठाचे गोळे करून त्यात पुरण भरून पुरण पोळी लाटून घ्यावी.\nआणि अशा सर्व पुरण पोळ्या लाटून. शेकवून घ्याव्यात\nपुरण पोळी - रिव्यूज\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/163322/butter-garlic-potato/", "date_download": "2020-09-22T20:38:55Z", "digest": "sha1:3DR4RPQH6QAJIDOZ24ZFOPAXS5WY2SAE", "length": 18041, "nlines": 378, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "butter garlic potato recipe by Varsha Deshpande in Marathi at BetterButter", "raw_content": "\nपाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर\nकृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा\nमुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:बटर ,गारलीक पोटँटो:cherry_blossom:\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nछोटे ,छोटे बटाटे घेऊन बनवलेली ही रेसिपी दूपारी छोट्या भूके साठी चटपटीत खायला मूलांना आवडत .\nछोटे ,छोटे बटाटे 8-9\nलसून पाकळ्या बारीक चीरलेल्या 4-5\nचाट मसाला 1/2छोटा चमचा .\nचीली फ्लेक्स 1/2छोटा चमचा .\nमीक्स हर्ब 1/2छोटा चमचा\nथोडी कोथिंबीर आणी मींट बारीक चीरून\nबटाटेएका भांड्यात पाणी टाकून 5मींट ऊकळून घेणे .ऊकळतांना 1/2चमचा मीठ टाकणे.\nनंतर काढून बर्फाच्या पाण्यात 2मींट ठेवून थंड करून घेणे .\nआणी कोरडे पूसून दोन्ही हाताच्या तळव्यावर दाबून प्रेस करून घेणे.\nनंतर गँसवर छोट्या कढईत बटर टाकणे आणी बारीक चीरलेला लसून टाकणे.\nतो पर्यंत प्रेस केलेल्या बटाट्यावर सगळे मसाले टाकणे आणी त्यावर बटर लसनी टाकणे .\nआणी मीक्स करून सगळे बटाटे 5मींटासाठी ग्रील करणे .\nआणी प्लेट मधे काढून सर्व करणे\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nउरलेल्या बटाट्याचे लसुनी स्नॅक्स\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nबटाटेएका भांड्यात पाणी टाकून 5मींट ऊकळून घेणे .ऊकळतांना 1/2चमचा मीठ टाकणे.\nनंतर काढून बर्फाच्या पाण्यात 2मींट ठेवून थंड करून घेणे .\nआणी कोरडे पूसून दोन्ही हाताच्या तळव्यावर दाबून प्रेस करून घेणे.\nनंतर गँसवर छोट्या कढईत बटर टाकणे आणी बारीक चीरलेला लसून टाकणे.\nतो पर्यंत प्रेस केलेल्या बटाट्यावर सगळे मसाले टाकणे आणी त्यावर बटर लसनी टाकणे .\nआणी मीक्स करून सगळे बटाटे 5मींटासाठी ग्रील करणे .\nआणी प्लेट मधे काढून सर्व करणे\nछोटे ,छोटे बटाटे 8-9\nलसून पाकळ्या बारीक चीरलेल्या 4-5\nचाट मसाला 1/2छोटा चमचा .\nचीली फ्लेक्स 1/2छोटा चमचा .\nमीक्स हर्ब 1/2छोटा चमचा\nथोडी कोथिंबीर आणी मींट बारीक चीरून\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्या रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.mpscworld.com/12-april-2019-current-affairs-in-marathi/", "date_download": "2020-09-22T20:52:21Z", "digest": "sha1:ZOWRW3Y4GCN7GSDP3MHVTF6EKYRW4WPB", "length": 18734, "nlines": 239, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "12 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (12 एप्रिल 2019)\n‘सीबीएसई’च्या शाळांमध्ये कला शिक्षण बंधनकारक:\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कला शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.\nकला शिक्षणामध्ये संगीत, नृत्य, नाटक या पारंपरिक कलांसह पाककलेचाही समावेश करण्यात आला असून या निर्णयामागे विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंददायी करण्याचा सीबीएसईचा विचार आहे.\nशिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे घटक असलेल्या शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि कला क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी सीबीएसईने चर्चा केली.\nविद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासामध्ये कला महत्त्वाची ठरते. त्यामुळे त्याचा समावेश शिक्षणामध्ये करणे संयुक्तिक ठरेल असे मत या चर्चेत पुढे आल्याने सीबीएसईने कला शिक्षण अभ्यासक्रमात आणण्याचा निर्णय घेतला. कलांच्या समावेशामुळे पारंपरिक शिक्षण आंतरविद्याशाखीय होईल.\nचालू घडामोडी (11 एप्रिल 2019)\nपॅरालिम्पिकपटू दीपा मलिकला हिलरी शिष्यवृत्ती जाहीर:\nरिओ पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या दीपा मलिकला तिच्या प्रेरणादायी कामगिरीबद्दल यंदाच्या वर्षीची न्यूझीलंड पंतप्रधानांकडून सर एडमंड हिलरी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.\n48 वर्षीय दीपाने 2016च्या रिओ पॅरालिम्पिकमधील गोळाफेक (एफ 53) प्रकारात रौप्यपदक मिळवले होते. तिला ही शिष्यवृत्ती भारत आणि न्यूझीलंडमधील नागरिकांच्या स्नेहसंबंधात सुधारणा व्हावी आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, या उद्देशाने देण्यात येणार आहे.\n‘भारताच्या दीपाला ही शिष्यवृत्ती जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेर्न यांनी दोन्ही देशांचे संबंध अधिक बळकट होण्याच्या उद्देशाने ती जाहीर केली आहे,’ असे न्यूझीलंडच्या उच्चायुक्त जोन्ना केम्पकर्स यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.\nपश्चिम रेल्वेवरील प्रवासाची 152 वर्षे पूर्ण:\nबोरीबंदर ते ठाणे या स्थानकांदरम्यान देशातील पहिली रेल्वेगाडी धावल्यानंतर 14 वर्षांनी पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली रेल्वेगाडी धावली.\nविरार ते बॅकबे या स्थानकांदरम्यान धावणारी ही ट्रेन 12 एप्रिल रोजी 152 वर्षांची होत आहे. या 152 वर्षांत पश्चिम रेल्वेने मोठय़ा प्रमाणात प्रगती केली असून विरार-बोरिवली चौपदरीकरण, डहाणू-विरार लोकल, वातानुकूलित लोकल असे महत्त्वपूर्ण प्रगतीचे टप्पे गाठण्यात यश आले आहे.\n1853मध्ये बोरीबंदर ते ठाणे या स्थानकांदरम्यान देशातील पहिली रेल्वेगाडी धावली. त्यानंतर 14 वर्षांनी म्हणजेच 12 एप्रिल 1867 रोजी पश्चिम रेल्वेवरील विरार ते बॅकबे यादरम्यान ट्रेन धावली.\nबॅकबे हे स्थानक पश्चिम रेल्वे मार्गाचे मुख्य स्थानक चर्चगेट होण्यापूर्वी अस्तित्वात होते. येथूनच गाडय़ा सुटत होत्या. हे स्थानक चर्चगेट आणि मरिन लाइन्स यांमध्ये होते. त्यावेळी बॉम्बे बडोदा आणि सेंट्रल इंडिया या विभागांतर्फे संपूर्ण पश्चिम रेल्वेचे रुळ, स्टेशन, रेल्वेगाडय़ांचे काम करण्यात आले होते.\nपहिल्यांदा इलेक्ट्रिक ट्रेन 1928मध्ये बोरिवलीपर्यंत धावली होती. त्यापूर्वी ट्रेन वाफेवर धावत होत्या. 3 मार्च 1961ला 9 डब्यांची तर 1986ला 12 डब्यांची ट्रेन सुरू झाली. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर 2900 हून अधिक गाडय़ांच्या फेऱ्या आहेत.\nरेल्वे प्रवाशांना मिळणार अतिरिक्त 5 टक्के बोनस:\nरेल्वे प्रवास विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठीच आहे. सामान्य तिकीट विक्रीची संख्या एक्सप्रेस तिकीट विक्रीपेक्षा अधिक आहे. रेल्वेचं तिकीट काढण्याच्या रांगेत तासनतास ताटकळत उभं राहायला लागत होते.\nमात्र रेल्वेकडून आलेल्या युटीएस अ‍ॅप्लिकेशनमुळे रेल्वे प्रवाशांचा रांगेत उभं राहण्याचा त्रास वाचला. युटीएस अॅप वापरणाऱ्यांची संख्या वाढावी या उद्देशाने रेल्वेकडून वॉलेट रिचार्जवर 5 टक्के अतिरिक्त बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nदररोज सकाळी तिकिटासाठी रांगेतल्या गर्दीमध्ये उभे रहावे लागते. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही वर्षापूर्वी डिजिटल पद्धतीने तिकिट काढण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करुन दिली आहे.\nतर त्यामुळे आता आर वॉलेट रिचार्ज असणाऱ्या तिकिटांवर पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून 5 टक्के अतिरिक्त बोनस मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा अ‍ॅप मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करुन मोबाईल नंबर रजिस्टर करणे बंधनकारक असते. यानंतर डिजिटल स्वरुपात तिकीट वैध ठरली जाते.\nया सेवेसाठी प्रशासनाकडून सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असून 24 ऑगस्ट पर्यंत वॉलेट रिजार्चवर बोनस देण्यात येणार आहे. तर लोकल तिकिटासाठी स्मार्ट कार्ड. एटीव्हीएम आणि जेटीबीएससाठी सुद्धा ही सुविधा लागू करण्यात आली आहे.\nभारताची लोकसंख्या पोहोचली 136 कोटींवर:\nभारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून ती 136 कोटींवर पोहोचली आहे. 2010 ते 2019 या काळात 1.2 टक्के वार्षिक दराने ही वाढ झाली आहे.\nचीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ निम्म्याने जास्त आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.\n2019 मध्ये भारताची लोकसंख्या 136 कोटींवर पोहोचली आहे. 1994 मध्ये ती 94.22 कोटी इतकी होती. तत्पूर्वी 1969 मध्ये ती 54.15 कोटी इतकी होती.\nजगाच्या लोकसंख्येत वाढ होऊन 2019 मध्ये ती 771.5 कोटी इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ही आकडेवारी 763.3 कोटी होती.\nसंयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, 2010 आणि 2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येत 1.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच्या तुलनेत चीनची लोकसंख्या 2019 मध्ये 142 कोटींवर पोहोचली आहे.\nमेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा सांगा यांचा जन्म 12 एप्रिल 1382 मध्ये झाला होता.\n12 एप्रिल 1720 हा दिवस पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा स्मृतीदिन आहे.\nसन 1967 मध्ये कैलाशनाथ वांछू भारताचे 10वे सरन्यायाधीश झाले होते.\nभारताचे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी सन 1997 मध्ये राजीनामा दिला होता.\nसन 1998 मध्ये सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (13 एप्रिल 2019)\nआता स्टडी मटेरियल मिळवा ईमेल वर\nJOIN केल्यानंतर 1 ईमेल येईल त्याला Confirm करा.\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://hwmarathi.in/tag/student", "date_download": "2020-09-22T21:13:49Z", "digest": "sha1:X6HOLFX4BHGE5HIPQMCM4GYZXRYAIV7N", "length": 14874, "nlines": 127, "source_domain": "hwmarathi.in", "title": "Student – HW Marathi", "raw_content": "\nFeatured उच्च शिक्षण संस्थांनी अध्यापनासाठी ऑनलाईन साधने वापरावीत | राज्यपाल\nमुंबई | कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांनी अध्ययन तसेच अध्यापनासाठी आधुनिक डिजिटल नव साधनांचा स्वीकार करावा. आयआयटीसारख्या संस्थांनी देखील ऑनलाईन अध्यापनाचा पर्याय स्वीकारला...\nAcademy FoundationBhagat Singh KoshyariCorona virusfeaturedHigher Education InstitutionsMaharashtraStudentअकादमीस्थान फाऊंडेशनउच्च शिक्षण संस्थांनी अध्यापनकोरोना व्हायरसभगतसिंह कोश्यारीमहाराष्ट्रविद्यार्थी\nFeatured अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\nमुंबई | कोरोना संकटच्या काळात राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. व्यवसायिक/बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या/शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून...\nCorona virusExamfeaturedMaharashtraStudentUddhav Thackerayउद्धव ठाकरेकोरोना व्हायरसपरीक्षामहाराष्ट्रविद्यार्थी\nFeatured “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना, आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल\nमुंबई | आम्हाला “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना या बिरुदावलीने ओळखले तर जाणार नाही ना या बिरुदावलीने ओळखले तर जाणार नाही ना ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांना नापास करणार का ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांना नापास करणार का\nAshish ShelarBjpCorona virusExamfeaturedMaharashtraStudentUddhav Thackerayआशिष शेलारउद्धव ठाकरेकोरोना व्हायरसपरीक्षाभाजपमहाराष्ट्रविद्यार्थी\nFeatured विद्यापीठांच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता संपणार \nमुंबई | एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि...\nCorona virusStudentUddhav Thackerayuniversityउद्धव ठाकरेकोरोना व्हायरसमहाराष्ट्रविद्यार्थ्यां\nFeatured विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याचा अठ्ठाहास कशासाठी आणि कोणासाठी , राज ठाकरेंचा पत्रातून राज्यपालांना सवाल\nमुंबई | कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याविषयी महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहिले...\nBhagat Singh KoshyariCorona virusExamfeaturedMaharashtraMNSRaj ThackerayStudentकोरोना व्हायरसपरीक्षाभगतसिंग कोश्यारीमनसेमहाराष्ट्रराज ठाकरेविद्यार्थी\nFeatured अंतिम वर्षाचे नुकसान होणार नाही, विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल | उदय सामंत\nमुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भातील विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच विद्यार्थांच्या हिताचा निर्णय घेतला...\nCorona virusfeaturedMaharashtraStudentUday Samantउदय सामंतकोरोना व्हायरसमहाराष्ट्रविद्यार्थी\nFeatured दिल्लीत अडकलेल्या राज्यातील १ हजार ३४५ विद्यार्थ्यांचे विशेष रेल्वेने भुसावळमध्ये आगमन\nमुंबई | दिल्लीहून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली विशेष रेल्वे काल (१७ मे) दुपारी भुसावळ रेल्वे स्थानकावर आली. या रेल्वेने राज्यातील १ हजार ३४५ विद्यार्थ्यांचे आगमन...\nCorona virusDelhifeaturedMaharashtraspecial trainStudentकोरोना व्हायरसदिल्लीमहाराष्ट्रविद्यार्थीविशेष ट्रेन\nFeatured पुण्यात अडकलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची पहिली बस आज अहमदनगरला रवाना\nमुंबई | कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनाचा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फोनवरुन मागणी...\nFeatured विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून टाक्स फोर्स नियुक्त करा,आशिष शेलारांची मागणी\nमुंबई | कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले असून महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतः कुलपती म्हणून राज्यपालांनी लक्ष द्यावे....\nAshish ShelarCorona virusfeaturedMaharashtraStudentआशिष शेलारभगतसिंग कोश्यारीभाजपविद्यार्थी\nदेश / विदेश राजकारण\nFeatured जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोषसह १९ जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल\nनवी दिल्ली | जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात जखमी जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष हिच्यासह १९ जणांवर दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला...\nAisha GhoshDelhiDelhi PolicefeaturedJNUStudentआयशा घोषजेएनयूदिल्लीदिल्ली पोलीसविद्यार्थ्यी\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://krushisamrat.com/quality-of-seed-biyananchi-gunwatta/", "date_download": "2020-09-22T20:44:58Z", "digest": "sha1:WLXWVZPZACPMIVV5KK2R2LK3BZLJYFRJ", "length": 20780, "nlines": 178, "source_domain": "krushisamrat.com", "title": "Biyananchi Gunwatta quality-of-seed", "raw_content": "\nगुणवत्ता म्हणजे नेमके काय\nबियाण्याची गुणवत्ती म्हणजे काय\nअधिक उत्पादनासाठी नेहमी दर्जेदार व गुणवत्ता असलेले बियाणे वापरावे असे म्हटले जाते किंवा सांगितले जाते. गुणवत्ता म्हणजे नेमके काय गुणवत्ता ठरवण्याचे निकष कोणते गुणवत्ता ठरवण्याचे निकष कोणते ते कसे ठरवले जातात ते कसे ठरवले जातात त्यांचे प्राधान्यक्रम म्हणजे अत्यंत महत्त्वाचे, कमी महत्त्वाचे असे कोणते गुणधर्म आहेत, ते कसे ठरविले जातात, याची माहिती आकृतीवरुन लक्षात येईल.\nबियाण्याची गुणवत्ता तीन टप्प्यात पाहिली जाते. पहिल्या टप्प्यामध्ये आनुवंशिक क्षमता हा सर्वात पहिला व अधिक उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे. कोणत्याही पिकाचे वाण निर्माण करण्यास सर्वसाधारणपणे 7 ते 10 वर्षे लागतात. या कालावधीमध्ये संबंधित पैदासकाराने त्याच्या विविध चाचण्या घेतलेल्या असतात. त्यामध्ये प्रति हेक्टरी उत्पादन हे अग्रक्रमाने पाहिजे जाते व वाण प्रसारित करण्याअगोदर कोणत्याही पीक वाणाची उत्पादकता ही त्याच्या आनुवंशिक क्षमतेवर अवलंबून असते. ती बियाण्यामार्फत दिसून येते म्हणून आनुवंशिकदृष्ट्या अधिक क्षमता असलेल्या वाणांचे शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले दर्जेदार बियाणे वापरणे अधिक उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. उत्पादन क्षमता बियाण्यामार्फत पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होते. म्हणून पीक उत्पादनामध्ये उत्तम आनुवंशिक क्षमता असणार्‍या वाणांचे दर्जेदार बियाणे वापरणे महत्त्वाचे आहे.\nदुसर्‍या टप्प्यामध्ये अनुक्रमे आनुवंशिक शुद्धता, उगवण क्षमता, भौतिक शुध्दता व बियाणाचा जोम हे गुणधर्म महत्त्वाचे आहे. जेव्हा एखादे वाण शेतकर्‍यांना उत्पादनासाठी प्रसारित केले जाते, तेव्हा त्या वाणात विशेष असे गुणधर्म असतात. ज्यावरून त्या वाणाची ओळख पटवता येऊ शकते. अशा गुणधर्मावरूनच त्याची शुद्धता पडताळण्यास मदत होते. कोणत्याही वाणाचे बीजोत्पादन केल्यानंतर त्याचे संपूर्ण गुणधर्म बियाण्यामध्ये दिसून आले पाहिजेत. त्यामध्ये वेगळी किंवा भेसळीची झाडे असल्यास ते बियाणे आनुवंशिकदृष्ट्या शुद्ध राहत नाही. यामध्ये मुलभूत बियाण्याची आनुवंशिक शुद्धता 100 टक्के असणे अनिवार्य आहे व त्याची चाचणी प्रक्षेत्रावर संबंधित पैदासकार किंवा बियाणे उत्पादकाने करुन घेणे बंधनकारक असते. पायाभूत बीजोत्पादनाची अशा प्रकारची चाचणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेमार्फत घेतली जाते.\nबियाण्यामधील बीजांकुराचे प्रयोगशाळेमध्ये (बीज उगवण कक्षामध्ये) पोषक वातावरणात परिपूर्ण रोपामध्ये रुपांतरित होण्याच्या शक्तीस उगवण क्षमता म्हणतात. बियाण्याची उगवण क्षमता ही अत्यंत महत्त्वाची आहे. पीकनिहाय बियाण्याची न्यूनतम प्रमाणकानुसार उदाहरणार्थ, सोयाबीन, भुईमूग, कांदा बियाण्याची उगवण क्षमता कमीत कमी 70 टक्के तर ज्वारी, गहू या बियाण्याची कमीत कमी उगवण क्षमता 85 टक्के असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी उगवण क्षमता असल्यास बियाणे विक्रीस परवानगी दिली जात नाही. सदरची चाचणी बीजपरीक्षण प्रयोगशाळेत घेतली जाते.\nबियाण्याची भौतिक शुद्धता म्हणजे त्यामध्ये असणार्‍या इतर घटकांचे- उदाहरणार्थ, त्यातील काडीकचरा, दुसर्‍या जातीचे अथवा पिकाचे बियाणे, तण बियाणे, फुटके बियाणे यांचे प्रमाण पाहिले जाते. ते जर प्रमाणित प्रमाणकापेक्षा जास्त असेल, तर ते बियाणे भौतिकदृष्ट्या शुद्ध नाही, असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे त्या बियाम्याचे बाह्य गुणधर्मही शुद्धता पाहताना तपासले जातात. बियाण्याची शुद्धता पाहताना तपासले जातात. बियाण्याची टिकवण्यासाठी प्रक्रिया करताना फुटलेले किंवा कीड लागलेले बियाणे, प्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यात बाजूला काढणे आवश्यक असते. तसेच बियाणे साठवणुकीच्या वेळी त्यांचे कीड आणि रोग यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी उपाय योजणे आवश्यक आहे. तरच बियाण्याची भौतिक शुध्दता टिकवण्यास मदत होते. याची चाचणी प्रयोगशाळेत वजनावरून घेतली जाते. त्यामध्ये बियाण्याचा नमुना घेऊन त्याचे वजन केले जाते. त्यानंतर बियाणे नमुना पूर्ण स्वच्छ करून बियाण्याव्यतिरिक्त निघालेल्या इतर घटकांचे वजन केले जाते व त्याचे गुणोत्तर काढून बियाण्याची भौतिक शुद्धता काढली जाते. सर्वसाधारणपणे बियाणे 98 टक्के भौतिक शुद्ध असणे बंधनकारक असते.\nबियाणे जोमदार असणे महत्त्वाचे असते कारण पेरणी केल्यानंतर जमिनीत जर काही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्याची उगवण व्हावी इतका जोम बियाण्यात असावा लागतो. याची चाचणी प्रयोगशाळेत घेता येते. बियाण्याची उगवण क्षमता (%) व रोपाचे शुष्क वजन किंवा लांबी यांचा गुणाकार करून येणारी संख्या म्हणजे बियाण्याचा जोम होय. ज्या बियाण्याची ही संख्या जास्तीत जास्त येईल, त्याचा जोम जास्त आहे असे समजावे.\nतिसर्‍या टप्प्यामध्ये अनुक्रमे बियाण्यांचे आरोग्य, त्यातील ओलावा, आकार, रंग हे गुणधम महत्त्वाचे आहेत. बियाणे हे रोग व किडीपासून मुक्त असणे महत्त्वाचे असते. नाहीतर बियाण्यामार्फत विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. बियाणे रोग किंवा कीडग्रस्त असल्यास ते साठवणुकीतही खराब होण्याची शक्यता असते. अनेक प्रकारच्या बुरशी, जिवाणू, किडी वातावरणात असतात किंवा बियाण्यात सुप्त अवस्थेत लपलेल्या असतात. त्यामुळे बियाणे साठवणुकीत किंवा त्यानंतर शेतात हे जिवाणू आणि किडी कार्यरत होऊन बियाण्यांचा किंवा त्या पिकाचा नाश करतात. बियाण्यांचे संरक्षण करण्यासाठी अशा किडींचा आणि जिवाणूंचा बंदोबस्त करणे आवश्यक असते. याचीही चाचणी प्रयोगशाळेत घेतली जाते.\nबियाण्यातील ओलावा हा साठवणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी ओलाव्याचे प्रमाण ठरावीक पातळीपर्यंत कमी करावे लागते. काढणीच्या वेळेस बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण जास्त असते. ते वाळवून 10 ते 20 टक्के पर्यंत खाली आणावे लागते तरच बियाण्याचा जोम आणि उगवण क्षमता टिकून राहते आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे बीजोत्पादनाच्या वेगवेगळ्या स्तरावर काढणी, मळणी प्रक्रिया, साठवणीत बियाण्यातील ओलावा सुरक्षित पातळीवर आणला जातो. वाळवणीच्या योग्य पद्धतीचा वापर करणे त्यासाठी महत्त्वाचे असते. बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक मिटरने मोजता येते, त्याचा उपयोग बीजोत्पादकांनी केल्यास साठवणुकीत बियाणे जास्त काळ रोग व कीडरहित ठेवता येईल.\nबियाणे हे एकसारखे असावे. बियाणे प्रक्रिया केल्यामुळे मोठे व बारीक बियाणे वेगळे केले जाते.\nबियाण्याचा रंग त्याच्या मूळ रुपासारखाच असणे महत्त्वाचे आहे. बर्‍याच वेळा बियाणे पावसात भिजले किंवा साठवणुकीत ओलावा जास्त राहिला तर बियाण्याच्या रंगावर परिणाम होऊ शकतो. अशा बियाण्याची उगवण क्षमता कमी असते.\nसदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.\nTags: Krushi SamratQuality of seedकृषी सम्राटबियाण्याची गुणवत्ता\nसेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार\nबीजोत्पादक पिकांची काढणी करताना घ्यावयाची काळजी\nजाणून घ्या – मिरचीतील नफ्याचं गणित \nमसूर उत्पादन की उन्नत तकनीक\nरबी फसल – गेहू ‘ रोग प्रबंधन ’\nबीजोत्पादक पिकांची काढणी करताना घ्यावयाची काळजी\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nराज्यात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता\nराज्यात वादळी पावसाची शक्यता\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nमहाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा वाढवा- अजित पवार\nशेतीच अर्थव्यवस्थेची तारणहार – रमेश चंद\nपीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/corona-virus/all/page-6/", "date_download": "2020-09-22T21:40:03Z", "digest": "sha1:CAPJFTJLT5KWCHEQXA6WTR5HUTUHPQQ2", "length": 17181, "nlines": 206, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Corona Virus- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\n तब्बल 8 कोरोना मृतदेह एकाच सरणावर रचले आणि...\nकोरोनाच्या मृतांच्या आकड्यांमुळे नागरिकांध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nकोरोना प्रकोपामुळे महाराष्ट्रातील या शहरांना धोका, ग्रामीण भाग बनतोय हॉटस्पॉट\nVIDEO : कोरोना ICU तील आगीचं धक्कादायक CCTV फूटेज; नर्सने कसं वाचवलं रुग्णांना\nभारताच्या तिन्ही लशींचा पहिला टप्पा यशस्वी, वाचा कधी येणार बाजारात\n पुन्हा नवीन रुग्णांची संख्या 90 हजारांच्या घरात\n ऑक्सफोर्ड लशीची चाचणी थांबली\nअनेकांना वाटलं घंटा वाजवल्या की कोरोना जाईल; ठाकरेंचा मोदींवर नाव न घेता टोला\n21 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार शाळा; या नियमांचे पालन करणे अनिवार्य\nजन्मत:च मुलगी आली कोरोना पॉझिटिव्ह; जन्मदात्यांनी रुग्णालयातच सोडून काढला पळ\nभाजप सरकारचा मोठा निर्णय; या राज्यात आता मोफत होणार कोरोनाची टेस्ट\nपोट भरण्यासाठी सरकारी डॉक्टरांवर आली रिक्षा चालवण्याची वेळ\nरुग्णांच्या संख्येत घट, तर रिकव्हरी रेट वाढला; वाचा दिलासादायक आकडेवारी\nलहान मुलांमध्ये दिसला कोरोनाचा धोकादायक सिंड्रोम MIS-C, ही आहेत लक्षणं\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88", "date_download": "2020-09-22T21:18:56Z", "digest": "sha1:EIPSX5BATG6MTR6PKYFHU3IACYLQ5P3N", "length": 2940, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नवी मुंबई - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमुंबई जवळील वसवलेले एक शहर. लोकसंख्या सुमारे-१६ लाख.\nनिर्वाचित प्रमुख श्री जयवंत सुतार\nप्रशासकीय प्रमुख अण्णासाहेब मिसाळ\nनवी मुंबई महानगर पालिका मुख्य इमारत\nLast edited on २० एप्रिल २०२०, at १६:२८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० एप्रिल २०२० रोजी १६:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/pune-police-open-murder-case/", "date_download": "2020-09-22T19:35:31Z", "digest": "sha1:6STX2KUEDKEUZFCFS7APCTFMDU3X3F74", "length": 17993, "nlines": 217, "source_domain": "policenama.com", "title": "नवीन कात्रज बोगद्याजवळ पोत्यात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं 'गुढ' उकललं, 'प्रेयसी' करत होती 'ब्लॅकमेल' | pune : police open murder case | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये नाव समोर आल्यावर व्हायरल…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nनवीन कात्रज बोगद्याजवळ पोत्यात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं ‘गुढ’ उकललं, ‘प्रेयसी’ करत होती ‘ब्लॅकमेल’\nनवीन कात्रज बोगद्याजवळ पोत्यात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं ‘गुढ’ उकललं, ‘प्रेयसी’ करत होती ‘ब्लॅकमेल’\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोत्यात सापडलेल्या खुनाचे गुढ उकळण्यात पोलिसांना यश आले असून, पूर्वीची प्रियसी असणारी महिला आता पैशांची मागणी करून त्रास देत असल्याने खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. भारती विद्यपीठ पोलिसांनी 24 तासात या गुन्ह्याचा छडा लावला आहे.\nदीपक रावसाहेब सुकळे (25, रा. कापूरहोळ, ता. भोर, मूळ उस्मानाबाद) आणि साथीदार धर्मेंद्र तडसरे (38) आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारास पकडण्यात आले आहे. सुनीता शेळके असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.\nदोन दिवसांपूर्वी नवीन कात्रज बोगद्याजवळील टेकडीवर एका पोत्यात अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आला होता. याप्रकरणी भारती विद्यपीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nदरम्यान महिलेची ओळख ही पटविण्याचे काम सुरू होते. एक पथक महिलेचा फोटो घेऊन परिसरात फिरत असताना ती महिला गोसावी वस्ती येथील असून, तिचे नाव सुनीता शेळके (वय 40) असे असल्याचे समजले. त्यानुसार माहिती घेण्यात आली. यावेळी हर्षल शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दीपक याच्यासोबत प्रेम संबध असून, त्यांच्यात पैशावरून वाद सुरू होते असे समजले. यानंतर पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, कर्मचारी हर्षल शिंदे व पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.\n‘हळदीच्या चहा’चे 4 प्रकार आणि 4 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nBlood Pressure : रक्तदाबावर उपाय सुचविणारे यंत्र, जाणून घ्या 4 महत्वाच्या गोष्टी\nतुमच्या घरातच असते 10 ते 30 टक्के अधिक प्रदूषण, जाणून घ्या माहिती\nआनंदी राहण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या ‘मानसशास्त्र’\nगोळ्यांपेक्षा नैसर्गिक पद्धतीने घ्या ‘ड जीवनसत्त्व’, या 7 गोष्टी लक्षात ठेवा\nआहारामध्ये ‘या’ 6 पदार्थांचा समावेश केल्यास टळेल स्तनाच्या कर्करोगाचा धोका \nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nकॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय\n अर्थसंकल्पात सरकारकडून ‘या’ 5 टॅक्समध्ये सवलतींच्या घोषणा सर्वसामान्यांना मोठा ‘दिलासा’ मिळणार\nअहमदाबादमध्ये 2 भावांनी आपल्या 4 मुलांना मारून केली आत्महत्या, कुटुंबातील 6 जणांच्या…\n ‘त्या’ कर्मचार्‍यानं पोलिस संरक्षणात चक्क गुटख्याची गाडी…\nPune : दुचाकीची तोडफोड केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या बाप-लेकाला चौघांकडून रॉडने…\nPune : लग्नाच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक\nजळगाव : पंचायत समितीच्या माजी सभापतीचा गळा चिरून खून\n चहा विकणार्‍या तरूणाने लावला बँकेला करोडोंचा चूना\nजेजुरी : ‘होम टू होम’ सर्व्हेक्षणात 13 हजार…\nपुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई \nPM-Kisan स्कीमव्दारे महाराष्ट्रातील 35.59 लाख शेतकर्‍यांना…\nअमिताभ गुप्ता यांच्याकडून ‘ती’ चूक झाली, पण ते…\n‘या’ 6 अवयवांना काढून टाकले, तरीसुद्धा सहज काम…\nSushant Singh Case : रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत 6…\nIPO मध्ये पैसे गुंतवून या आठवड्यात होऊ शकतात मालामाल : या 3…\n‘कोरोना’मुळे जगात 3.7 कोटी लोक झाले आणखी गरीब :…\nचीन विरुद्ध तयार होतोय भारताचा ‘ब्रम्हास्त्र’,…\nनागपूरात उन्हाळ्यातही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव\nसावधान, आयुर्वेदिक आणि हर्बल पदार्थांचे अतिसेवनही पडू शकते…\nCoronavirus : सरकारकडून 31 लॅबच्या नावांची यादी जाहीर,…\nकांदा खाण्याचे ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या\nहवेतून ‘कोरोना’चा प्रसाराबाबत WHO नं जाहीर…\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेंशनधाराकांसाठी ‘आरोग्य…\n‘प्लास्टिकचं अंडं दाखवा आणि 1 हजार मिळवा’ :…\n‘ही’ 6 लक्षणे आढळल्यास शरीरात असू शकते…\n‘सॉक्स’ घालून झोपण्याचे फायदे अन् तोटे \n‘एक काळ होता जेव्हा रवि किशन गांजा पित होते, सर्व…\n‘सिंदूर-चुडा’ घालून पतीसोबत एअरपोर्टवर खास…\nRanveer Singh Latest Look : प्रदीर्घ काळानंतर बाहेर दिसला…\nजया बच्चन यांच्या ड्रग बाबतच्या विधानाला हेमा मालिनी यांचं…\nहिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही सूर्याइतकीच लख्ख : उर्मिला…\nकंगनानं संजय राऊत यांना देखील ‘त्या’ प्रकरणात…\nCoronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात…\nशेतकऱ्यांसाठी नवं ॲप, बळीराजाच्या ‘ईज ऑफ डुईंग…\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू \nछोट्या स्क्रीन साइज मध्ये पुढच्या महिन्यात येऊ शकतो iPhone…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nFact Check : महामारीमुळं शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थ्यांना…\n‘राहु-केतु’चे महापरिवर्तन म्हणजे काय \nदुखापतीमुळं बाहेरील कानात बदल होण्याची लक्षणे आणि त्यावर…\nPune : सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nआता प्रत्येक मौसमात घ्या भेंडीचा स्वाद ,ललित-54 वाण यशस्वी\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\n सरकारने विम्याची रक्कम म्हणून शेतकर्‍याला दिला एक रुपया\nजगातील 2 सर्वात लहान देश, जिथं राजघराण्यातील लोक विकतात मासे, घ्या…\nCoronavirus : पिंपरी पोलिस दलातील आणखी एक पोलिस उपायुक्त कोरोना…\nCoronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 75083 नवे…\nलोकसभेने ‘महामारी’ विधेयकाला दिली मंजूरी, ‘कोरोना’ योद्ध्यांना मिळणार संरक्षण\nहरिवंश यांचं 3 पानाचं पत्र, ज्यामुळं PM मोदींनी केलं त्यांचं ‘कौतुक’\n राज्यात गेल्या 24 तासात 20206 रूग्णांची ‘कोरोना’वर मात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/corona-update-jalna-jilhyat-navin-corona-positive/", "date_download": "2020-09-22T21:01:08Z", "digest": "sha1:NQRKAT6K26ETGE47VOGEJI2N4KYSRUT6", "length": 5247, "nlines": 81, "source_domain": "analysernews.com", "title": "Corona Update: जालना जिल्ह्यात 13 नविन कोरोना पॉझिटिव्ह", "raw_content": "\nऔरंगाबाद विमानतळ नाही आता ‘धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेना ब्रीच कॅडी रूग्णालयात दाखल करणार- राजेश टोपे\nऔरंगाबादच्या खासदाराकडून कोरोनाला आमंत्रण\nकोरोना व्हायरस:ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला मोठे यश\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार\nCorona Update: जालना जिल्ह्यात 13 नविन कोरोना पॉझिटिव्ह\nजिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 267 वर\nस्वप्नील कुमावत/जालनाः जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 नविन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 8 कोरोनाबाधितांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा 105 रुग्णांचा अहवाल आला. यातील 12 रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे जालना जिल्ह्याची कोरोना रुग्णांची संख्या 267 वर गेली आहे. जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे सावट अधिक गडद झाले आहे. नव्याने पॉझिटिव्ह आढळुन आलेल्या 12 रुग्णांमध्ये जालना राज्य राखीव बल गट (एसआरपीएफ) 4, काद्राबाद परिसर 4 व बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथिल 4 रुग्णांचा समावेश आहे.\nमराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nस्वामी अग्निवेश यांचे देहावसान\nएनालायजर न्यूज हा नव्या जगाचा मीडिया आहे. सोशल मीडियाचा एडिटर समजायला हरकत नाही. ब्रेकिंग आणि बेकिंग बातम्यांच्या जगात खरी बातमी हरवत चालली आहे. घटनेचा सर्वंकष अभ्यास आपल्यासमोर मांडण्यासाठी एनालायजर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/2017/10/asha-bhosle-marathi-biography/", "date_download": "2020-09-22T21:36:00Z", "digest": "sha1:SMZSUIXMXKUSZ3ADARZ4DZ3CMXAYBQFQ", "length": 21550, "nlines": 206, "source_domain": "marathimotivation.in", "title": "आशा भोसले - भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. - Marathi Motivation", "raw_content": "\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nथोरांचे सुविचारAll मराठी सुविचार\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nथोरांचे सुविचारAll मराठी सुविचार\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHome जीवन चरित्र आशा भोसले – भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज.\nआशा भोसले – भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज.\n८ सप्टेंबर, १९३३ – हयात\nया लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह, हिंदी भाषेमधील अनेक चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.\nभारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. महाराष्ट्राला लाभलेलं हे सुरांचं देणं.\nआशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबात झाला. त्यांचा गळा तयार होण्यात मा. दीनानाथांचा मिळालेला वारसा आणि एक एक दिग्गज भावंड यांची मोलाची साथ झाली. आशाताईंनी चित्रपट गायनाची सुरुवात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून केली.\nमधल्या काळात सचिन देव (एस.डी.) बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी केले. तिथून त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. अनेक संगीतकारांबरोबर आशा ताईंनी काम केलं.\n१९६० च्या सुमारास ओ.पी.नय्यर यांचं संगीत असणारं ‘आंखोसे जो उतरी है दिलमे’ (फिर वही दिल लाया हूँ ) हे गाणं; १९६५ चं ‘जाईये आप कहां’ (मेरे सनम); १९६८ मधलं ‘वो हसीन दर्द देदो’ (हम साया); चैन से हमको कभी अशी मदहोश करणारी गाणी रसिकांच्या हृदयावर राज्य करायला लागली.\nआर. डी. बर्मन यांच्याबरोबर काम करताना ‘पिया तू अब तो आजा’ हे १९७१ चे कारवॉं चित्रपटातील गीत, १९७१ चेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते ‘दम मारो दम’; ‘जाने जा’ हे १९७२ चे जवानी दिवानीतले गाणे -ही गाणी आशाताईंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. १९८१ चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, ‘इन आँखोंकी मस्ती’ सारखी शब्दरचना हे सगळंच जमून आलं. ‘दिल चीज क्या है’ या गीताला १९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे ‘इजाजत’ चित्रपटातल्या ‘मेरा कुछ सामान’ या त्यांच्या गाण्यालाही १९८६ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.\nहिंदीबरोबर मराठी गाणी देखील तितकीच सुरेख होती किंवा आहेत असं म्हणायला हरकत नाही. तरुण आहे रात्र अजूनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती – अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ची गोडी सगळंच विलक्षण\nआशाताईंनी गायलेली चित्रपटगीते (मराठी, हिंदी व अन्य भाषांतील), भावगीते, गझल, भजने-भक्तिगीते इत्यादी गाण्यांची व संबंधित चित्रपटांची केवळ यादीच खूप मोठी होईल.\nहिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशाताईंनी जुन्या पिढीच्या संगीतकारांपासून ते नव्या दमाच्या संगीतकारांपर्यंत विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर- श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे.\nबॉलीवूडच्या तसेच मराठी अनेक अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. महंमद रफी, किशोर कुमार व सुधीर फडके सारख्या गायकांबरोबर देखील त्या गायल्या आहेत तसेच आजच्या नवीन तरुण गायकांबरोबरही त्या गात आहेत. आशाताईनी आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांना आवाज दिला आहे. त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.\nनाच रे मोरा, आईए मेहेरबॉं, दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत), तनहा तनहा यहां पे जीना, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांज ये गाकुळी, जानम समझा करो, मागे उभा मंगेश… अशी विविध प्रकारची गाणी त्यांनी गायली आहेत. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीतं, मराठी-हिंदी चित्रपट गीतं, नाट्यगीतं, गझल, लावणी, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई आजही तेवढ्याच ताकदीने गातात. हा आवाज संगीताचा कोणताही प्रकार वर्ज्य करत नाही. त्यांनी गायलं नाही असं कोणतही गाणं नाही.\n‘राष्ट्रीय पुरस्कार’, असंख्य ‘फिल्मफेअर पुरस्कार’, मध्य प्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’, ‘महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार’ आणि नुकताच २००८ मध्ये मिळालेला ‘पद्मविभूषण पुरस्कार’ – हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-\n२००१ मध्ये प्रदान करण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने ‘जीवनगौरव पुरस्कार’ही त्यांना देण्यात आला.\nफिल्म फेयर :- बेस्ट फिमेल प्लेबॅक अवॉर्ड :-\n* 1968-“गरीबो की सुनो…”(दस लाख-* 1966)\n* 1969-“परदे मे रहने दो…”(शिखर-* 1968)\n* 1972- “पिया तु अब तो आजा…”(कारवाँ-* 1971)\n* 1973-“दम मारो दम…”(हरे रामा हरे कृष्णा-* 1972)\n* 1974-“होने लगी है रात…”(नैना-* 1973)\n* 1975-“चैन से हमको कभी…”(प्राण जाये पर वचन न जाए-* 1974)\nराष्ट्रीय फिल्म पुरस्कार :-\n* 1981- “दिल चीज क्या है…”(उमरॉव जान)\n* 1986 “मेरा कुछ सामान…”(इजाजत)\n* 1987- नाईटिंगेल ऑफ एशिया अवॉर्ड (इंडो पाक असोसिएशन यु.के.)\n* 1989- लता मंगेशकर अवॉर्ड (मध्य प्रदेश सरकार)\n* 1997- स्क्रीन वीडियोकॉन अवॉर्ड (जानम समझा करो)\nआशाताईंनी गायलेल्या गाण्यांचे जबरदस्त हिट\nआशाताई यांना इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच वडिलांचा (दीनानाथांचा) अभिमान आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांनी सोसलेले कष्ट आणि त्यानंतर त्यांना मिळालेले यश या गोष्टी त्या कधीही विसरू शकत नाहीत. उलट या वाटचालीत भेटलेले सुहृद आवर्जून लक्षात ठेवणार्‍या आशाताई ह्या एक अतिशय प्रसन्न व साधं व्यक्तिमत्व आहे. वेगवेगळे चढउतार पाहिलेले आशाताईंचे जीवन म्हणजे एक उत्फुल्ल मैफलच आहे.\n*संकलन :- सतीश अलोनी*\nPrevious articleदसरा – हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण\nNext articleनेपोलियन बोनापार्ट या कुशल सेनापती विषयीची एक कथा\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nव्यवसायचं का करावा – वाचा आणि विचार करा.\n30 शक्तीशाली आत्मविश्वास सुविचार\nमराठी सुविचार January 23, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9C_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-09-22T22:05:28Z", "digest": "sha1:ZXNGL3KP4WWRJCPCBMKPZHNLTT2PXRUB", "length": 6741, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "करीमगंज जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n२४° ५४′ ००″ N, ९२° १८′ ००″ E\n१,८०९ चौरस किमी (६९८ चौ. मैल)\n६७३ प्रति चौरस किमी (१,७४० /चौ. मैल)\nकरीमगंज जिल्हा (बंगाली: করিমগঞ্জ জেলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या दक्षिण भागात बांगलादेश देशाच्या व त्रिपुरा राज्याच्या सीमेजवळ वसलेल्या करीमगंज जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १२.१७ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र करीमगंज येथे आहे.\nओडलगुडी • उत्तर कचर हिल्स • करीमगंज • कर्बी आंगलाँग • काछाड • कामरूप • कामरूप महानगर • कोक्राझार • गोलाघाट • गोवालपारा • चिरांग • जोरहाट • तिनसुकिया • दर्रांग • दिब्रुगढ • धुब्री • धेमाजी • नलबारी • नागांव • बक्सा • बाँगाइगांव • बारपेटा • मोरीगांव • लखीमपुर • सिबसागर • सोणितपुर • हैलाकंडी\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मार्च २०१५ रोजी १३:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-kisan-railway-transportation-agricultural-36254", "date_download": "2020-09-22T22:16:53Z", "digest": "sha1:X32T46FWYWSHTOS7EGGVGA7CNIR3VSF7", "length": 24760, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on kisan railway for transportation of agricultural commodities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकिसान रेल्वे धावो सुसाट\nकिसान रेल्वे धावो सुसाट\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nपहिली किसान रेल्वे राज्यातून सोडण्याचा मान नाशिक जिल्ह्यास मिळाला. या जिल्ह्यामधील वैविध्यपूर्ण कृषी उत्पादने पाहता ते योग्य असले तरीही असा सन्मान आणि झुकते माप कृषी क्षेत्रात पिछाडीवरील विदर्भ आणि मराठवाड्याला सुद्धा नजीकच्या काळात मिळावयास हवे. असे झाले तरच तेथील शेतीत सुद्धा बदल दिसून येतील.\nतुमची उमटलेली पाऊले नेहमी आत्मविश्वासपूरक आणि सकारात्मक असावयास हवी,’’ हे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे विचार मला आज आठवण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातून एक महिन्यात ११२७ टनापेक्षा अधिक डाळिंबांची वाहतूक बिहार राज्यात रेल्वेने करण्यात आली, ही आनंदाची बातमी देवळाली ते दानापूर (बिहार) पर्यंत धावणारी किसान रेल्वे सुरुवातीस साप्ताहिक होती, आज मात्र आपल्या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे ती आठवड्यातून तीन वेळा धावत असून सांगोला, पुणे, सोलापूर भागातील शेतकऱ्यांचा ताजा उत्पादित शेतमाल आता लिंक रेल्वेने मनमाडपर्यंत येऊन किसान रेल्वेला जोडला जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतीची आणि त्यांच्या आर्थिक विकासाची ही सकारात्मक पाऊलेच आहेत.\n२०२० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर झाल्या आणि लगेच कोरोनाचे संकट आले. आता या सर्व घोषणांचे काय होणार, हा विचार मनात आला आणि अचानक यामधील एक घोषणा प्रत्यक्ष कृतीत सुद्धा उतरताना दिसते. ती म्हणजे ''किसान रेल्वे''ची शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला, फळे-फुले आणि इतर नाशवंत माल आता रेल्वेमार्फत अतिशय वेगाने तोही वातानुकुलित पद्धतीने बाहेरच्या राज्यात त्वरित पोचला जाणार आहे. देवळाली नाशिक येथून ७ ऑगस्ट रोजी पहिली किसान रेल्वे दानापुर स्टेशनमध्ये पोचली सुद्धा आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आणि सुवर्णसंधी सुद्धा आहे. या संधीचे सोने कसे करायचे, हे आपल्या शेतकऱ्यांनी जेमतेम एक महिन्यांमध्ये सिद्ध करून दाखवले.\nशेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषी नाशवंत माल अनेक वेळा तसाच पडून नष्ट होतो. शेतकऱ्यांचे ते अश्रू असतात, फक्त पुसण्यासाठी मात्र तेथे कोणी नसतो.\nयोग्य भाव नाही, कष्टाचे चीज होत नाही म्हणून अल्पभूधारक शेतकरी कापूस, सोयाबीन अशा पिकांकडे वळतात आणि समस्यांमधून बाहेर पडता पडता त्याच जाळ्यात पुन्हा घट्ट अडकले जातात. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवर आणि कीटकनाशकांवर अवलंबून असलेल्या अशा पीक पद्धतीतून बाहेर पडायला हवे. त्याऐवजी भाजीपाला, फळबाग शेतीला सुरुवात करून अशी उत्पादने किसान रेल्वेशी कसे जोडता येतील याकरीता भविष्यामध्ये प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणूनच गाव पातळीवर मजबूत आणि विश्वासू शेतकरी गट तयार होणे गरजेचे आहे. गटाकडे स्वतःची अवजारे आणि वाहतूक यंत्रणा हवी. त्याचप्रमाणे या गटांना शासनाचे कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही व्हायला हवे. ''रेल्वे'' प्रस्थापित शेतकरी उत्पादन कंपन्यांसाठी सुवर्णयोगच आहे. मात्र, याच प्रलोभनातून यापुढे अनेक शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करण्याचे पेव फुटण्याची दाट शक्यता आहे. यासाठी योजनांची आमिषे दाखवली जातील, कंपन्या रजिस्टर होतील, पैशाच्या भांडवलाचा खेळ सुरू होईल पण खरंच त्या कार्यरत होतील का जो पुढाकार घेतो त्याला कंपनी कायदा, योजनांच्या अटी, दंडात्मक कारवाई याची कल्पना असते का जो पुढाकार घेतो त्याला कंपनी कायदा, योजनांच्या अटी, दंडात्मक कारवाई याची कल्पना असते का याचा विचार होत नाही. शेतकरी उत्पादक कंपनी अथवा गटांकडून भाजीपाला, फळे, कुक्कुट उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ यांचे किसान रेल्वेमार्फत वेगाने वितरण होऊ शकते. म्हणूनच नवीन कंपनीमध्ये विश्वासाने भागीदारी घ्यावी अन्यथा प्रस्थापित यशस्वी कंपनीशी करार करणे जास्त योग्य ठरते.\nआपल्या देशात आणि राज्यात शेतकऱ्यांचा नाशिवंत माल साठवण्यासाठी शीत कोठारे अद्यापही उपलब्ध नाहीत. किसान रेल्वेने शेतकऱ्यांची ही समस्या खऱ्या अर्थाने सोडवली आहे. शेतकऱ्यांचे कृषी उत्पादने २४ तासात भारताच्या कानाकोपऱ्यात ताज्या - उत्कृष्ट अवस्थेत आता सहज पोहोचू शकतील. या शीतसाखळीमुळे अल्पभूधारक शेतकरी, स्थानिक शेतकरी गटामार्फत वर्षामधून चार-पाच वेळा विविध पालेभाज्या त्याचबरोबर द्राक्ष, कांदा, बटाटा, सिताफळ, काकडी, हिरवी मिरची, फ्लॉवर, सिमला मिरची यांचे उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो. सांगोला, पुणे, सोलापूर भागामधील शेकडो शेतकऱ्यांनी गेल्या एक महिन्यात हे प्रत्यक्ष करून दाखवले आहे.\nयाठिकाणी मला एक अनुभव नमूद करावा वाटतो. तीन वर्षांपूर्वी मी मध्य प्रदेशातील होशंगाबाद जवळच्या एका गवार उत्पादक शेतकऱ्याला भेटलो होतो. दहा एकर क्षेत्रावर त्याने सलग गवारीचे उत्पादन घेतले होते. ते सर्व कृषी उत्पादन तो ''गवार डिंक'' निर्मितीसाठी वापरून देशातील एका प्रसिद्ध पेट्रोलियम कंपनीला विकत होता. मागणी खूप होती, पण उत्पादन कमी होते. मध्य प्रदेश मधील शेतकरी गहू उत्पादनास कायम प्राधान्य देतो म्हणून त्याने मला महाराष्ट्रामधील काही शेतकऱ्यांना मोठ्या क्षेत्रावर गवार लागवड करून माझ्या शेतापर्यंत माल देता येईल का याची विचारणा केली होती. मी तसा प्रयत्नही केला, पण एवढी नाशवंत भाजी मोठ्या क्षेत्रावर तेही जागेवर त्यांना द्यावयाची म्हणून सर्वत्र नकारघंटाच वाजत होती. रेल्वेमुळे अशा नाविन्यपूर्ण प्रयोगांना निश्चितच चालना मिळू शकते.\nपहिली किसान रेल्वे सोडण्याचा मान महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यास मिळाला आहे. जिल्ह्यामधील वैविध्यपूर्ण कृषी उत्पादने गृहीत धरता ते योग्य असले तरीही असा सन्मान आणि झुकते माप कृषी क्षेत्रात होरळपणाऱ्या विदर्भ आणि मराठवाड्याला सुद्धा नजीकच्या काळात मिळावयास हवे. नागपूरच्या संत्र्या देशभर पोचविण्यासाठी वेगाने प्रयत्न आता सुरू झाले आहेत, ही सुद्धा एक आनंदाची बातमीच आहे. विदर्भ, मराठवाड्यात मर्यादित पिके घेतली जातात. त्याला एक कारण बाजारपेठेची जोड नसणे हेही आहे. किसान रेल्वेच्या माध्यमातून या भागात हे काम झाले तर तेथील शेती आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने संजीवनी मिळू शकेल. या भागातील शेतीतही बदल पाहावयास मिळेल.\nडॉ. नागेश टेकाळे : ९८६९६१२५३१\n(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)\nरेल्वे नाशिक nashik पूर floods विदर्भ vidarbha शेती farming राष्ट्रपती कला maharashtra डाळ डाळिंब बिहार पुणे सोलापूर विकास अर्थसंकल्प union budget कोरोना corona सोने कापूस सोयाबीन फळबाग horticulture अवजारे equipments पुढाकार initiatives कंपनी company भारत द्राक्ष मध्य प्रदेश madhya pradesh\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारला\nकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली.\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात कोरोनाची साथ सुरु झाली.\nसोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे पीक कर्ज\nसोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने एक ऑक्‍टोंबरपासून शेतकऱ्यांना अ\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\nसोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सलग झालेल्या पावसामुळे शेतीला मोठा फटका बस\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरले\nजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने काही प्रकल्पांचा अपवाद वगळता बहुसंख्य मोठे\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...\nशेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...\nराहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nकांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...\n‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...\nवऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...\nमध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...\nपावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...\nसांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...\n`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...\nपशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...\nसंरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...\nबळीराजालाच बळी देण्याचा प्रकारशेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...\nनाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...\nमराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...\nबुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/207?page=1", "date_download": "2020-09-22T19:33:05Z", "digest": "sha1:G3ZKOCVU5I5LSNT5IQUQEQGBC4WOIOCN", "length": 19313, "nlines": 125, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संस्था | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nइतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी जमवलेल्या सुमारे एक लाख दुर्मीळ कागदपत्रांचा ठेवा http://vkrajwade.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला गेला आहे. राजवाडे संशोधनमंडळ (धुळे), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) व नेहरू सेंटर (मुंबई) ह्यांची ती संयुक्त कामगिरी आहे. संकेतस्थळावर विभाग विविध आहेत. त्यांपैकी राजवाडे ह्यांच्याविषयीच्या विभागात वि.का.राजवाडे ह्यांचे संक्षिप्त चरित्र, त्यांच्या चरित्रातील घटनाक्रम, त्यांची छायाचित्रे, त्यांचे हस्ताक्षर; तसेच, प्रबोधनकार के.सी. ठाकरे, श्री.व्यं. केतकर व साने गुरुजी ह्यांचे राजवाड्यांवरील लेख, वि.का. राजवाडे ह्यांचे वडील बंधू वैजनाथशास्त्री राजवाडे ह्यांचे वि.का. राजवाडे यांविषयीचे पत्र ह्यांचा समावेश आहे. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे संशोधन मंडळ ह्या संस्थेविषयीची माहिती; तसेच, तेथील सार्वजनिक ग्रंथालयाविषयीची माहितीही संकेतस्थळावर वाचण्यास मिळते.\nधर्मविधींसाठी ‘ज्ञानप्रबोधिनी’ पौरोहित्य व्यवस्था\nआर्या आशुतोष जोशी 23/09/2019\nपुणे येथील ‘ज्ञानप्रबोधिनी’ संस्थेची स्थापना कै. विनायक विश्वनाथ तथा अप्पा पेंडसे यांनी 1962 साली केली. प्रबोधिनी ही मुख्यतः गुणवंत विद्यार्थ्यांची शाळा म्हणून परिचित आहे. तथापी प्रबोधिनीचे कार्य ग्रामविकसन, संशोधन, आरोग्य या क्षेत्रांमध्येही लक्षणीय आहे. प्रबोधिनीने अंगिकारलेला ‘संस्कार कार्यक्रम’ हा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामधून प्रबोधिनी घराघरात कुटुंबाकुटुंबात जाऊन पोचते. समाजात सर्वांना व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनात धार्मिक आचरण हवे असते. अपत्यजन्म, विवाह, देहावसान या कौटुंबिक घटना संस्कारांनी बांधलेल्या असतात. व्यक्तीच्या जीवनाला असलेला सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संदर्भ त्या संस्कारांमधून प्रकट होत असतो. हिंदू जीवनपद्धतीत सोळा अर्थपूर्ण संस्कारांची मांडणी केली आहे. त्या संस्कारांचा मूळचा आशय काळाच्या ओघात हरवला गेला आहे. तो आशय आणि त्यांतील मूल्ये प्रबोधिनीच्या संस्कारांमधून पुनःप्रकट करण्याची योजना आहे.\nदिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी – जीवन साधे जगण्याचा प्रयोग (Dilip And Paurnima Kulkarni - Environmentalist)\nसच्चे मानवतावादी मानवटकर डॉक्टर दांपत्य\nराष्ट्रीय जल अकादमी – जलस्रोतांचे प्रशिक्षण\n‘राष्ट्रीय जल अकादमी’ ही पूर्वी ‘सेंट्रल ट्रेनिंग युनिट’ म्हणून ओळखली जायची. ती जलस्रोतांचा विकास व व्यवस्थापन यांशी संबंधित प्रशिक्षण देण्याचे काम करते. संस्थेची स्थापना केंद्रीय जल आयोगाच्या अंतर्गत 1988 मध्ये करण्यात आली. संस्था भारत सरकारच्या ‘जल संसाधन मंत्रालया’च्या अखत्यारीत येते. संस्था पुण्यापासून दहा किलोमीटर अंतरावर खडकवासल्याच्या सुंदर आणि हिरव्यागार परिसरात आहे. खडकवासला धरण संस्थेपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. संस्थेला लागून Central Water and Power Research Station (CP&PRS) आहे, तर समोरच्या बाजूला National Defense Academy (NDA). ‘राष्ट्रीय जल अकादमी’मध्ये केंद्रीय आणि राज्य सरकार यांच्याशी संबंधित संस्थांमधील अभियंत्यांना इन-सर्व्हिस ट्रेनिंग दिले जाते. इन-सर्व्हिस ट्रेनिंग दरम्यान अभियंत्यांना नियोजन, डिझाईन, मूल्यांकन, बांधकाम, ऑपरेशन व जलस्रोत प्रकल्पांची देखरेख यासंबंधीचे प्रशिक्षण दिले जाते.\nसरकारी शाळा कात टाकत आहेत\nमहाराष्ट्रात काही ध्येयवादी शिक्षक, पालक सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा इतक्या चांगल्या बनवत आहेत, की अनेक पालक सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्यास रांगेत उभे आहेत. त्या यशोगाथा समाजासमोर येत नाहीत, त्यांचे सार्वत्रिकीकरण झाले तर परिस्थिती सुधारेल. मुलांना शाळा आवडली तर ते शाळेत येतात...\nपुण्याचे निसर्ग स्थल-भूषण असलेल्या मुळा-मुठा नद्या दूषण झाल्या आहेत त्यामुळे अस्वस्थ होऊन काही मंडळी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निग्रहाने एकत्र आली आहेत. शैलजा देशपांडे यांनी तो संकल्प त्यांचा मानला आहे आणि ‘जीवित नदी संस्थे’ची पालखी त्यांच्या खांद्यावर घेतली\nरोजनिशी लेखन – मुलांना आत्मविश्वासाची प्रचीती\nमुलांमध्ये अभ्यासाची, शिक्षणाची आवड उत्पन्न होण्यास हवी असेल, तर मुलांना समजून घेणे, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का न लावणे व त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होणे ही फार आवश्यक गोष्ट आहे. मुलांमध्ये त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मविश्वास असणे हे फार महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास हा त्यांच्या पूर्ण शैक्षणिक व व्यक्तिगत प्रगतीचा पाया आहे. तो आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी त्यांना स्वत:मधील गुणदोषांची ओळख होण्यास हवी. त्यांना काय चांगल्या प्रकारे जमते, आवडते ते त्यांचे त्यांना कळण्यास हवे; नाहीतर योग्य त्या वयात, योग्य तो निर्णय घेता न आल्यामुळे, पुढे त्यांची प्रगती होत नाही. तेव्हा ती निर्णयक्षमता योग्य त्या वयातच येणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य विचारांची गरज आहे. ते पुन्हा आत्मविश्वासातून निर्माण होतात.\nविचार करणे ही गोष्ट सध्या टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम्स यांमुळे थांबली आहे किंवा चुकीच्या दिशेने जात आहे. विचार जीवनाला योग्य दिशा देतो. एक चांगला विचार मनुष्याचे आयुष्य बदलू शकतो.\nशिक्षकांनो, आत्मविश्वास पेरते व्हा\nमला महाराष्ट्रातील विविध शाळांमधून फिरत असताना एक सर्वसमान समस्या जाणवली, ती म्हणजे, मुलांना लिहिता-वाचता येत नाही ती फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. शासनातर्फे अनेक प्रयत्न होऊनही त्यावर समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. मुलांना लिहिता-वाचता का येत नाही ती फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. शासनातर्फे अनेक प्रयत्न होऊनही त्यावर समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. मुलांना लिहिता-वाचता का येत नाही त्याची कारणे विविध आहेत. मुलांमध्ये स्पर्धेचे वातावरण बालवाडीपासून शाळाशिक्षण संपेपर्यंत व नंतरही असते. बालवाडीतील मुलांनादेखील ट्यूशनला पाठवणारे पालक आहेत. समाजाची एकूण विचारसरणी त्या प्रकारची झाली आहे - यश मार्कांवर मोजले जाते. त्यामुळे मुलांना शिक्षण मिळाल्याने होऊ शकणारा आनंद निघून जात चालला आहे. मुलांवर अभ्यासाचा ताण इतका प्रचंड असतो, की ती ज्ञान घेण्यातील आनंदाला पारखी होत जातात. ती फक्त पोपटपंची करू लागतात. ज्या मुलांना पोपटपंची जमते, ती तरून जातात, पण ज्यांना ती जमत नाही, ती मुले मागे पडतात आणि ‘ढ’ हा शिक्का त्यांच्या नावापुढे लागतो. ती मुले त्यांचा आत्मविश्वास हरवून बसतात. उमलत्या वयात हरवलेला तो आत्मविश्वास पुन्हा आणणे कठीण होऊन बसते.\nबीड जिल्ह्याच्या अंबाजोगाईमधील ‘अनुराग पुस्तकालय’ हे केवळ पुस्तकाचे दालन नाही, तर विविधांगी वाचणास प्रेरणा देऊ पाहणारे ठिकाण आहे. अभिजीत जोंधळे यांचे कुटुंब तेथेच राहते. त्यांचे कुटुंबच पुस्तकप्रेमी आहे. त्यांच्या घरी स्वत:ची पंधराशे पुस्तकांची ग्रंथसंपदा आहे. त्यांनी घरीच पुस्तकांचे दुकान थाटले आहे. त्यांना त्यांच्या शहरातील लोकांना साहित्यविषयक पुस्तके सहज उपलब्ध झाली पाहिजेत असे मनोमन वाटे. म्हणून हा उद्योग. त्यांनी ‘अनुराग पुस्तकालय’ सुरू 2006 साली केले. ते पुस्तकांचे नुसते दुकान नाही, तर पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या माणसांचा कट्टाच आहे. पुस्तके हाताळावी असे वाटणाऱ्या चिमुकल्यांसाठी तो एक खजिनाच आहे. अभ्यास करणाऱ्यांसाठी ते ज्ञानभांडार आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://barshilive.com/atul-bhatkhalkars-targeting-of-uddhav-thackeray-said-shameless-government/", "date_download": "2020-09-22T20:55:33Z", "digest": "sha1:E5NKYZNMEBGOVZXJ7GCNYPUP4MOF3U37", "length": 9094, "nlines": 107, "source_domain": "barshilive.com", "title": "अतुल भातखळकर यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा म्हणाले , निर्लज्ज सरकार…वाचा सविस्तर-", "raw_content": "\nHome राजकारण-समाजकारण अतुल भातखळकर यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा म्हणाले , निर्लज्ज सरकार…वाचा सविस्तर-\nअतुल भातखळकर यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा म्हणाले , निर्लज्ज सरकार…वाचा सविस्तर-\nग्लोबल न्यूज : संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.\nनिवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं 71 हजार रुपयांचं तिकीट एसटी महामंडळानं घेतल्याच्या बातमीचा आधार घेत भातखळकर यांनी एक ट्विट केलं आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nहेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, त्याचेही ७१ हजार रुपयांचं बिल फाडलं…\nहेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, त्याचेही 71 हजार रुपयांचं बिल फाडलं…निर्लज्ज सरकार…, असं भातखळकर म्हणाले.\nयासोबत cmo चे आषाढी एकादशी च्या महापूजेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाकडे साकडं घालत आता चमत्कार दाखव माऊली,आपल्याकडे औषध नाही काही तोंडाला पट्टी बांधून कस जगायचं हे ट्विट रिट्विट करत मुख्यमंत्री ठाकरे यांना टार्गेट केले आहे.\nकोरोना संकट निवारण्यासाठी चमत्कार दाखवण्याचे हतबल मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडे…\nनिदान कोरोनावर औषध शोधण्याच्या मानवी प्रयत्नांच्या यश दे असं तरी साकडं घालायचं होतं पांडुरंगाला… pic.twitter.com/wn4rSVGZ9Z\nभातखळकर यांनी यात म्हटलं आहे की,\nकोरोना संकट निवारण्यासाठी चमत्कार दाखवण्याचे हतबल मुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडे… निदान कोरोनावर औषध शोधण्याच्या मानवी प्रयत्नांच्या यश दे असं तरी साकडं घालायचं होतं पांडुरंगाला…\nPrevious articleदेशात चोवीस तासात सापडले 18,653 कोरोना बाधित ; आठ राज्यात 85 टक्के रुग्ण\nNext articleभारत चीन संघर्ष: नितीन गडकरींनी घेतला हा मोठा निर्णय\nराजेंद्र मिरगणे यांना महाविकास आघाडी सरकारचा धक्का; गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्षपद काढले\nकृष्णा भीमा स्थिरीकरण नव्हे तर नीरा भीमा स्थिरीकरणाचे काम सुरू; राज्य सरकार करतेय जनतेची दिशाभूल-मोहिते-पाटलांचा आरोप\nपुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. राजेश देशमुख\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद...\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला...\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nभीमेत 25 हजार क्यु. विसर्ग; पंढरीत 63 हजार क्युसेकने वाहतेय नदी\nसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; सात मृत्यू\nबार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nबार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 ...\nसोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण...\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://krushisamrat.com/home-to-get-alcohol-inside/", "date_download": "2020-09-22T19:38:34Z", "digest": "sha1:4HXW77NXSGBL5J5KRIJRVT5E5LLZDE7W", "length": 7674, "nlines": 159, "source_domain": "krushisamrat.com", "title": "आता दारुही मिळणार घरपोच? | Krushi Samrat", "raw_content": "\nआता दारुही मिळणार घरपोच\nनशाबाजांसाठी आणि त्याहूनही त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक आनंदाची / दुःखाची (ज्याचे त्याने ठरवावे) बातमी आहे. राज्य सरकार आता एक असं धोरण राबवण्याच्या विचाराधीन आहे, ज्याअंतर्गत दारुची डिलिव्हरी थेट तुमच्या घरी होईल ड्रंक अँड ड्राइव्ह केसचं प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा सरकारचा मानस आहे. जर अशी घरपोच दारू मिळाली तर महाराष्ट्र हे दारू घरपोच देणारं देशातलं पहिलं राज्य असेल. महसूल राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली. दारु ऑनलाइन मागवण्यासाठी वयाचा दाखला, ग्राहकांची आधार क्रमांकासह संपूर्ण माहिती घेऊन ओळख पटवली जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. हा निर्णय योग्य की अयोग्य ड्रंक अँड ड्राइव्ह केसचं प्रमाण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा सरकारचा मानस आहे. जर अशी घरपोच दारू मिळाली तर महाराष्ट्र हे दारू घरपोच देणारं देशातलं पहिलं राज्य असेल. महसूल राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली. दारु ऑनलाइन मागवण्यासाठी वयाचा दाखला, ग्राहकांची आधार क्रमांकासह संपूर्ण माहिती घेऊन ओळख पटवली जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. हा निर्णय योग्य की अयोग्य कृपया आपण comment मध्ये आपले मत नोदवावे.\nशेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.\nआत दारुही मिळणार घरपोच\nगांडूळ खत : शेतीस वरदान\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nराज्यात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता\nराज्यात वादळी पावसाची शक्यता\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nमहाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा वाढवा- अजित पवार\nशेतीच अर्थव्यवस्थेची तारणहार – रमेश चंद\nपीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%82_%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_(%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE)", "date_download": "2020-09-22T21:12:54Z", "digest": "sha1:4UJZ55ZYK223CORPCNJIOTDHHTQX6RHF", "length": 15974, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा (कविता) - विकिपीडिया", "raw_content": "तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा (कविता)\n'तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा' ही कवी अरुण काळे लिखित 'नंतर आलेले लोक' काव्यसंग्रहातील कविता आहे. 'तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा' कविता एकोणिसशे नव्वद नंतरच्या जागतिकीकरणामुळे बदलत्या अर्थकारण व समाज संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करते; सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातही महत्त्वपूर्ण उलथापालथींची नोंद घेते. [१]\n३ कविता काय साधते\nव्यक्तीबद्दलचा आदरभाव व्यक्त करताना कविता एकसुरी आणि व्यक्तीविशिष्ट होण्याची शक्यता असते, पण येथे सामाजिकता आणि बाबासाहेब यांचे एकात्म दर्शन घडते. मराठी कवितेत आदरपूजक कवितेचे स्वरूप बहुधा भक्त-देव असे भावनिक असते येथे ते वैचारिक आहे. ही कविता एकाचवेळी भावकविता आणि सामाजिक कविता आहे. या कवितेतून कवि अरूण काळे यांच्या अव्वल प्रतिभेचे दर्शन होते.\nसमकालीन वास्तवाच्या कसोटीवर आपल्या महापुरुषांच्या विचारांची उपयुक्तता तपासून, त्यातून त्यांच्या मोठेपणाचा शोध या कवितेत दिसतो. शिवाय कवितेतील काळ आणि वास्तव ज्या आशयाला चित्रित करत आहे त्याला अत्यंत अनुकूल अशी भाषा आणि प्रतिमायोजना कवीने केली आहे. वास्तवानुरूप भाषासर्जन हेच तर नव्वदोत्तरी कवितेचे वैशिष्ट्य आहे. तेही `मदरबोर्ड..`मध्ये दिसते.\nकवीने येथे नव्या दलितत्वाच्या विषाणूचे सूचन केले आहे; आणि त्याला तोंड देण्याची क्षमता बाबासाहेबांच्या विचारात आहे अन्य महापुरुषांच्या विचारात नाही, असे परखडपणे सांगितले आहे. विचारांची समकालीन उपयुक्तता नसलेल्या महापुरुषांना कवीने ‘एकमेकांच्या प्रकृतीच्या चवकश्या करणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातील सिनियर सिटीझन्सची’ उपमा दिली आहे; तर बाबासाहेबांचे द्रष्टेपण सांगण्यासाठी ‘पोरगं हरवू नये म्हणून पुढे जाऊन उभे राहणाऱ्या बापाची’ उपमा दिली आहे, जी अत्यंत मौलिक आणि नावीन्यपूर्ण आहे.\nकवीने बाबासाहेबांच्या असामान्यतेला संगणकीय प्रतिमांनी व्यक्त केले आहे. मदरबोर्ड संगणकाचा आधारस्तंभ असतो. तसे कवीसाठी बाबासाहेबाचे तत्त्वज्ञान आहे. हजारो वर्षांची पारंपरिक मेमरी बाबासाहेबांनी धर्मांतराच्या अपडेट प्रोग्रामने घालवली. संगणकाला अपडेट प्रोग्रॅम नसेल तर तो आउटडेटेड होतो, पण बाबासाहेबांच्या विचारांचे वैशिष्टय असे की, दलितांचे भविष्यातील सामाजिक सॉंफ्टवेअर खराब न होऊ देणारी ॲंन्टी-व्हायरस खबरदारी त्यांच्या विचारात आधीच आहे. त्यामुळे सामाजिक विषमतेचे नवे विषाणू ते मुळातून नष्ट करते, असे कवी म्हणतो.\nबाबासाहेबांच्या तत्वज्ञानावर, विचारावर विद्यापीठात संशोधन होतेय, साहित्य संमेलनात चर्चा होतेय, नाटक –सिनेमे तयार होताहेत, शिवाय त्यांच्या विचारांची नव्याने अन्वयार्थ लावून नवी आंदोलने उभी राहताहेत – कवी यालाच ‘बारा हत्तीचं बळ’ म्हणतो.\nमल्टीमिडीया या संकल्पनेत शब्द (संहिता), दृश्य- श्राव्य या तिन्हीची प्रभाव क्षमता असते. नुसत्या शब्द वां श्राव्याने तितकी परिणामकारकता साधली जात नाही. बाबासाहेबांनी प्रबोधनासाठी ग्रंथ (संहिता), भाषणे (श्राव्य), आणि मोर्चा आंदोलने (दृश्य) अशी तिन्ही प्रभावी माध्यमे वापरली. त्यामुळे त्यांची प्रभावक्षमता इतरांपेक्षा जास्त ठरली. बाबासाहेबांच्या या अद्वितीय कार्याचा गौरव करताना मल्टीमिडीया ही अत्यंत समर्पक आणि माहितीच्या युगातील प्रतिमा वापरली आहे.\nया संग्रहात इतरत्र `ही माझी चळवळ झालीय अ. भा. चिडीमार संघटना `/`कुणाच्या मागे चाललंय बौद्धिक नेतृत्व/ रातोरात क्रांतीची स्वप्न पाहणाऱ्यांना/ सकाळी व्हावं लागतं हास्यास्पद ` असे म्हणून दलितांच्या दूरवस्थेला स्वार्थी नेते, ध्येयापासून दूर गेलेल्या चळवळी आणि जागतिकीकरण कसे जबाबदार आहे ते सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचे असामान्यपण लक्षात येते.\nबाबासाहेबांचे मोठेपण सांगत असतानाच कवीने आंबेडकरवादी चळवळीपुढील आव्हाने आणि सामाजिक स्थितीही सांगितली आहे. ज्या बदलांसाठी तू खपलास ते अजून झाले नाहीत पूर्णपणे असे म्हणून आंबेडकरी चळवळीचे अपयशही सांगितले आहे. त्यांना अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही ही मूल्ये व स्थिती अजूनही समाजात रुजली नाहीत याची खंतही कवी व्यक्त करतो.\nएकोणिसशे नव्वदनंतरची मराठी कविता अनेक अर्थाने वेगळी आहे. जागतिकीकरणामुळे अर्थकारण व समाज संस्कृतीचे स्वरूप बदलले आहे. पर्यायाने सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातही प्रचंड उलथापालथ होत आहे. या परिस्थितीत बदललेल्या राजकीय सामाजिक मूल्यव्यवस्थेवर प्रहार करणे आणि काळानुरूप टिकणाऱ्या, नव्या समस्यांना उत्तर ठरू पाहणाऱ्या तत्वज्ञानाचे मह्ती सांगणे हे द्रष्ट्या प्रतिभावंताचे काम असते. हेच अरुण काळेंच्या या कवितेने केले आहे.\nही कविता डॉं. बाबासाहेब आंबेडकरांवरील कविता आहे; पण भाबडी स्तुती किंवा भावनावश उदगार ती काढत नाही. बाबासाहेबांचे असामान्यपण, इतर महापुरुषांपेक्षा त्यांचे वेगळेपण, त्यांच्या विचारांची कालातीतता, माहितीच्या युगात झालेली दलितांची विपरीत स्थिती आणि आजची राजकीय संस्कृती यांवर ती भाष्य करते.\nशिवाय माणसाला वस्तू म्हणून उभं केलं जातंय` म्हणत जागतिकीकरणात सामान्य माणसाचे काय झाले, लोककल्याणकारी राज्य संकल्पना मोडीत काढणारयांच्या हातात आयटीचे तंत्रज्ञान कसे आलेय, हा धोकाही सांगितला आहे.\nनंतर आलेले लोक, लोकवाङमय गृह, १९९०\n^ आंबेडकरी संवेदनशीलता आणि अरुण काळेंचा `मदरबोर्ड..प्रा. देवानंद सोनटक्के,` पूर्वप्रसिद्धी : सर्वधारा, त्रैमासिक,संपा. सुखदेव ढाणके जुलै ते सप्टें 2012 कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर, जि. सोलापूर.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १३:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA", "date_download": "2020-09-22T20:49:19Z", "digest": "sha1:N6SM6AIBV2BLQJPLSNNIBIB4KXOREBDO", "length": 36632, "nlines": 205, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "भाजप Archives - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > भाजप\nज्याला ‘ताजमहाल’ म्हणतात ते शिवमंदिर असलेले ‘तेजोमहालय’ आहे – शंकराचार्य निश्‍चलानंद सरस्वती\nहिंदूंचे धर्मगुरु असलेले शंकराचार्य यांच्यावर अशी मागणी करण्याची वेळ येते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे. याविषयी सत्य इतिहास सरकारने समोर आणण्यासाठी हिंदूंनी ही मागणी लावून धरणे आवश्यक \nCategories ओडिशा, राष्ट्रीय बातम्या Tags आक्रमण, इतिहासाचे विकृतीकरण, ताज्या बातम्या, धर्मांध, प्रशासन, भाजप, मंदिर, मंदिरे वाचवा, योगी आदित्यनाथ, रामजन्मभूमी, राष्ट्रीय, शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती, शिव, हिंदु धर्म, हिंदूंची मंदिरे असुरक्षित, हिंदूंवर आक्रमण\nमध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात १ लाख रुपयांची हानी झालेल्या शेतकर्‍याला भरपाई म्हणून १ रुपया\nशेतकर्‍यांची अशा प्रकारची क्रूर चेष्टा करणार्‍या संबंधितांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे भाजप शासित राज्यांत अशा प्रकारच्या घटना घडणे, राष्ट्रप्रेमींना अपेक्षित नाही \nCategories मध्य प्रदेश, राष्ट्रीय बातम्या Tags आर्थिक, ताज्या बातम्या, प्रशासनाचा भोंगळ कारभार, भरपाई, भाजप, राष्ट्रीय, शेती, संरक्षण\nप्रभु श्रीरामाचा आध्यात्मिक वारसा असलेल्या बाणगंगा तलावाचा जलस्रोत इमारतीच्या बांधकामामुळे लुप्त होण्याचा धोका\nआध्यात्मिक वारसा असलेल्या वास्तूंचे रक्षण होण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना काढावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे \nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्या Tags ताज्या बातम्या, न्यायालय, भाजप, मुंबई महानगरपालिका, राष्ट्रीय, श्रीराम\nज्येष्ठ मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांची भाजपच्या धार्मिक माहिती विभाग प्रमुखपदी नियुक्ती\nज्येष्ठ मंदिर अभ्यासक आणि संशोधक श्री. उमाकांत राणिंगा यांची भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या धार्मिक माहिती विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्र Tags धर्मशिक्षण, प्रादेशिक, भाजप, मंदिर, हिंदु धर्म\nभारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या मोर्चा, महिलाआघाडी, तसेच अन्य पदाधिकारी यांची निवड घोषित\nभारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या, तसेच पक्षाच्या विविध मोर्चा, आघाडी, अन्य पदाधिकारी यांची निवड २१ सप्टेंबर या दिवशी घोषित करण्यात आल्या.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्र Tags प्रशासकीय अधिकारी, प्रशासन, प्रादेशिक, भाजप\nएफ्.सी.आर्.ए. कायद्यातील दुरुस्ती विधेयक कुठल्याही धर्माविरुद्ध नाही \nविदेशातून भारतातील स्वयंसेवी संस्थांना येणार्‍या निधीचा हिंदूंच्या धर्मांतरासाठी किंवा भारतातील जनहितकारी प्रकल्पांना विरोध करण्यासाठी वापरला जातो.\nCategories देहली, राष्ट्रीय बातम्या Tags आतंकवादी, काँग्रेस, भाजप, राष्ट्रीय, सर्वोच्च न्यायालय\nबंगालमध्ये भाजपच्या आणखी एका कार्यकर्त्याची हत्या\n‘‘राज्यात प्रत्येक दिवशी अनेक नागरिक तृणमूल काँग्रेसच्या राजकीय आतंकवादाचे शिकार होत आहेत. दीपक मंडल यांनाही असेच त्यांच्या प्राणास मुकावे लागले; कारण तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी त्यांच्यावर बॉम्ब फेकले.’’ – बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष\nCategories बंगाल, राष्ट्रीय बातम्या Tags आक्रमण, आतंकवाद, गुन्हेगारी, ताज्या बातम्या, तृणमूल काँग्रेस, भाजप, राष्ट्रीय, हत्या, हिंसाचार\nविरोधी विचारवंतांची मुस्कटदाबी करण्यासाठी भाजपने एल्गार परिषदेचे अन्वेषण एन्.आय.ए. कडे सोपवले – अनिल देशमुख, गृहमंत्री\nहा आरोपींचे समर्थन करण्याचा प्रकार नव्हे का ‘या प्रकरणाचे अन्वेषण केंद्रशासन करत असतांना अन्वेषणासाठी विशेष पथक स्थापन करण्याचा हेतूच मुळात शंकास्पद आहे’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय \nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्या Tags उद्धव ठाकरे, एन्आयए, कोरेगाव भीमा, कोरोना व्हायरस, ताज्या बातम्या, नक्षलवादी, पुरोगामी विचारवंत, भाजप, राष्ट्रीय\nमुंबई महानगरपालिकेच्या समित्यांच्या बैठकांमध्ये ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याच्या ठरावाला आयुक्तांची अनुमती\nमुंबई महानगरपालिकेच्या वैधानिक, प्रभाग आणि सर्व विशेष समित्या यांच्या बैठकीत ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणण्याच्या ठरावाला आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी अनुमती दिली आहे.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्र Tags प्रादेशिक, भाजप, मुंबई महानगरपालिका, वन्दे मातरम्\nबांदा-दोडामार्ग रस्त्याच्या डांबरीकरणासाठी भाजपचे ‘रस्ता बंद’ आंदोलन\nबांदा-दोडामार्ग रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. मार्गाच्या डांबरीकरणासाठी बांदा-कट्टा कॉर्नर येथे भाजपच्या वतीने ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले.\nCategories प्रादेशिक बातम्या, महाराष्ट्र Tags आंदोलन, प्रशासकीय अधिकारी, प्रशासन, प्रशासनाचा भोंगळ कारभार, भाजप\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा श्रीलंका उत्तर अमेरिका चीन दक्षिण अमेरिका युरोप लडाख PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार\nSelect Tag ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अटक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिकारी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अंमली पदार्थ अमावास्या अमेरिका अल् कायदा अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयुर्वेद आरक्षण आरोग्य आर्थिक आवाहन इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. कचरा समस्या कर कर्जमाफी कलम - ३७० काँग्रेस कायदा कारागृह कार्यक्रम कार्यशाळा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कृषी के. चंद्रशेखर राव कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस क्रांतीकारक क्रांतीकारकांचे प्रदर्शन खंडण खासदार खेळ ख्रिस्ती गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणेश गणेशोत्सव गुढीपाडवा गुन्हा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुदेव गुरुपौर्णिमा गॅस सिलिंडर गैरप्रकार गोतस्कर गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक घुसखोरी चर्चासत्र चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जपान जागो जैविक अस्त्रे टी. राजासिंह ट्वीट डॉ. झाकीर नाईक डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प तत्त्व तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस दगडफेक दंगल दंड दत्त दरोडा दाऊद दाभोलकर दिनविशेष दूरचित्रवाणी कार्यक्रम देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैवी बालक धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध नक्षलवादी नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नागरीकत्व निर्यात निवडणुका निवेदन नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंचांग पंढरपूर विठ्ठल मंदिर पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यटन व्यवसाय पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पा पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाद्री पानसरे पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृदोष पितृपक्ष पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरस्कार पुरोगामी विचारवंत पू. नीलेश सिंगबाळ पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. संदीप आळशी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूजन पूर पोलीस प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बजरंग दल बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेश मायनॉरिटी वाॅच बांगलादेशी घुसखोरी बाबरी मशीद ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भरपाई भाऊ तोरसेकर भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भाषा संवर्धन भ्रमणभाष भ्रष्टाचार भ्रष्ट्राचार म फि हुसेन मकर संक्रांति मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महाकालेश्‍वर मंदिर महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विकास आघाडी महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महालक्ष्मी मंदिर महिला महिलांवरील अत्याचार मानसिक मारेकरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालेगाव बॉम्बस्फोट मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुसलमान मूर्ती विसर्जन मोहन भागवत मोहनदास गांधी मोहरम मौलवी यज्ञ युरोप योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रजनीकांत रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राज्यसभा राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद राममंदिर राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रद्रोही राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लडाख लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाचलुचपत प्रतिबंधक खाते ले. कर्नल पुरोहित लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन व वन्दे मातरम् वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विडंबन विद्यार्थी संघटना विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृत्त वृत्तविशेष वैज्ञानिक वैदिक ब्राह्मण वैद्यकिय शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शनिशिंगणापूर शरद पवार शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवसेना शी-जिनपिंग शीख शेतकरी आत्महत्या शेती शैक्षणिक श्री गणेश श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीराम श्रीराम सेना श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सण-उत्सव संत संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समलैंगिक समाजवादी पक्ष समितीकडून निवेदन संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायबर गुन्हे सिंचन सिद्धिविनायक मंदिर सीबीआय सुक्ष्म-परीक्षण सुरक्षारक्षक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सैन्य सोनिया गांधी सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वा. सावरकर स्वामी विवेकानंद हत्या हिजबुल मुजाहिदीन हिंदु हिंदु जण हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदु सेना हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हिंसाचार होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा श्रीलंका उत्तर अमेरिका चीन दक्षिण अमेरिका युरोप लडाख PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mahaenews.com/23337/", "date_download": "2020-09-22T21:27:55Z", "digest": "sha1:R56OUBHND4IAH4IUQG55WMZEYNYDNAQI", "length": 22970, "nlines": 221, "source_domain": "mahaenews.com", "title": "व्लादिमीर पुतीन यांची डॉनॉल्ड ट्रम्प यांना फुटबॉल सप्रेम भेट | Mahaenews", "raw_content": "\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nHome breaking-news व्लादिमीर पुतीन यांची डॉनॉल्ड ट्रम्प यांना फुटबॉल सप्रेम भेट\nव्लादिमीर पुतीन यांची डॉनॉल्ड ट्रम्प यांना फुटबॉल सप्रेम भेट\nवॉशिंग्टन (अमेरिका): रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांना एक फुटबॉल भेट म्हणून दिला आहे. रशियात नुकतीच वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा झाली. संपूर्ण जगभर फुटबॉलचीच लाट होती. त्या पार्श्‍वभूमीवर व्लादिमीर पुतीन यांनी डोनॉल्ड ट्रम्प यांना भेट म्हणून फुटबॉल देणे अगदी समर्पक आहे.\nडोनॉल्ड ट्रम्प यांना फुटबॉल भेट म्हणून देताना ” आता बॉल तुमच्या मैदानात आहे, असे गमतीने सांगितले.\nहा फुटबॉल मी माझ्या मुलाला-बेरन याला देणार आहे, असे डोनॉल्ड ट्रम्प यांनी फुटबॉलचा स्वीकार करताना व्लादिमीर पुतीन यांना सांगितले. ट्रम्प यांचा मुलगा बेरीन हा 12 वर्षांचा आहे.\nपुढील वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा अमेरिकेत होणार आहेत, ही एक मोठीच योगायोगाची गोष्ट आहे. ट्रम्प यांचा मुलगा बेरीन हा 12 वर्षांचा असून फुटबॉलप्रेमी आहे. पुतीन यांनी ट्रम्प यांना दिलेल्या लाल-पिवळ्या रंगांच्या फुटबॉलची अमेरिकेच्या सुरक्षा दलाने कसून तपासणी केली आहे. या तपासणी बाबत रिपब्लिकन पार्टीचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी टीका केली आहे. त्या टीकेला चोख उत्तर देताना म्हटले नॅशनल इटेलिजन्स एजन्सीचे संचालक यांनी डॅन कोट्‌स यांनी सांगितले, की म्हटले आहे, की अध्यक्षांना मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूची अशीच कसून तपासणी केली जाते.\nनवाज शरीफना तुरुंगात ठेवण्यासाठी आयएसआयचा दबाव: न्या. शौकत सिद्दीकी\nअफगाणिस्तनमधून भारतात परतले 14 घायाळ शीख परिवार\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nकोविड सेंटरमधील महिला अत्याचाराविरोधात भाजपाचा एल्गार\nसांगलीमध्ये लोकांवर खड्ड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ; महापालिकेच्या कारभाराचा केला निषेध\nमहाराष्ट्र सीईटी सेल कडून 21 सप्टेंबर MHT CET 2020 Exam साठी नवं वेळापत्रक जाहीर\nअभिनेता टायगर श्रॉफच्या ‘Unbelievable’ गाण्यासाठी त्याचा ‘Unbelievable’ आवाज\nमहापालिका वर्तुळात बोगस ‘एफडीआर’ देणारे रॅकेट सक्रिय, अधिकारी व ठेकेदारांचा हात\nवंचित व विश्व वारकरी सेनेने केलेल्या या आंदोलनानंतर शासनाने दिले आंदोलकांना हे आश्वासन\nयशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी\nसेवा सप्ताह : भाजपा युवा मोर्चातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये आठ ठिकाणी रक्तदान शिबीर\nपदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परिक्षा, सुट्ट्या यांविषयी रमेश पोखरियाल यांनी दिली मोठी माहिती\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/2018/08/bodhkatha-manuski-che-fal/", "date_download": "2020-09-22T20:13:55Z", "digest": "sha1:OGIXDHSLWMVL7FBYMGDT7XZMY5LQ5FKX", "length": 11453, "nlines": 187, "source_domain": "marathimotivation.in", "title": "बोधकथा - माणुसकीचे फळ - Marathi Motivation", "raw_content": "\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nथोरांचे सुविचारAll मराठी सुविचार\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nथोरांचे सुविचारAll मराठी सुविचार\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHome कथा-गोष्टी बोधकथा – माणुसकीचे फळ\nबोधकथा – माणुसकीचे फळ\nएका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे.\nकामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला.\nतोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे, निश्चित होते.\nत्या माणसाला काही सुचेनासं झालं, पण तासा भरात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता.\nत्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले,\n“तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय.” सुरक्षा रक्षक म्हणाला, “या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.”\nत्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे, एक दिवस त्याचा जिव वाचवेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा.\nमाणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल… म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा…\nशेअर नक्की करा :\nPrevious articleबोधकथा – खरा संन्यासी कोण\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nमोटिव्हेशनल स्टोरी – विनम्रता\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nव्यवसायचं का करावा – वाचा आणि विचार करा.\n30 शक्तीशाली आत्मविश्वास सुविचार\nमराठी सुविचार January 23, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/207?page=3", "date_download": "2020-09-22T20:36:32Z", "digest": "sha1:PEWVNCQLBWSPQ6JC4RS27V3DJM52LUGI", "length": 25600, "nlines": 122, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संस्था | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदुर्गवीर प्रतिष्ठानची श्रमदान मोहीम\nदुर्गवीर ही मुंबईस्थित संस्था. ती गडकिल्ले, मंदिर, जुन्या वास्तू संवर्धन आणि त्यांच्या परिसरातील जनतेचा विकास यासाठी कार्य करत आहे. पण तिला मुंबईची संस्था तरी का म्हणायचे दुर्गवीर गावोगावी आहेत. त्यांचा मूळ विचार महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांची मुद्रा तयार करताना लोककल्याण, स्वराज्याचा विस्तार या गोष्टींचा विचार केला गेला. ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’तर्फे मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, बीड, कोल्हापूर, बेळगाव, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर येथील तरुण-तरुणी गडकोटांच्या संवर्धनासाठी 2008 पासून झटत आहेत. ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’चे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत, संतोष हासुरकर. त्यांचे मूळ गाव बेळगाव. त्यांचे वास्तव्य मुंबईमधील सांताक्रुझ येथे असते.\nठिकठिकाणचे दुर्गवीर दर शनिवार-रविवारी व सुट्ट्यांच्या इतर दिवशी किंवा आठवडाभराच्या काम-कॉलेजच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळाला, की एकत्र येतात आणि गडांच्या मोहिमेवर निघतात. ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ची श्रमदान मोहीम असते, तशी दुर्गभ्रमंती मोहीमही असते. दुर्गवीर नुसते दुर्गांच्या संवर्धनाचे काम करतात असे नव्हे तर शिवाजी महाराजांच्या शौर्यशील संस्कृतीचे स्मरण करण्यासाठी विविध उपक्रमही राबवतात.\n‘दुर्गवीर’ शिवजयंती असो वा शिवराज्याभिषेक, गुढीपाडवा असो वा दसरा प्रत्येक सण तितक्याच उत्साहाने व मराठमोळ्या पद्धतीने शक्य तर गड परिसरात साजरा करतात. संस्थेने दुर्ग शहरीकरणाच्या रेट्यात विस्मृतीत जाऊ नयेत म्हणून काही गडांच्या जवळच्या मार्गांवर गडांची माहिती देणारे स्थान दर्शवणारे दिशादर्शक फलक लावले आहेत.\nसचिन आशा सुभाष - पॅडयुक्त व आजारमुक्त महाराष्ट्र\nसचिन मूळ सोलापूरचा. तो सध्या पुण्यात वकिली करतो. त्याची कमाल म्हणजे तो विविध सामाजिक उपक्रमांतून माणुसकी जोपासतो त्याने तो रस्त्याच्या कडेला फूटपाथवर उघड्याने झोपलेल्या लोकांसाठी काय करू शकतो या विचाराने ‘समाजबंध’ या नावाने कपडे संकलन आणि वाटप करणारी पहिली भिंत पुण्यात सुरू केली. भिंत दांडेकर पुलाजवळ राष्ट्र सेवादल कार्यालयाजवळ होती. त्या अभिनव संकल्पनेला समाजातून आणि माध्यमांतून उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातूनच ‘फिरते समाजबंध’ या त्याच्या उपक्रमाची सुरुवात झाली. त्यातून ‘समाजबंध’ पुण्याबाहेरील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर पोचले.\nविद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी कौशल्ये शालेय जीवनात प्राप्त व्हावी या हेतूने तांदुळवाडी-मंगळापूरच्या श्री कोल्हेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये मोठा प्रयोग सुरू आहे. ते विद्यालय सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यात येते. विद्यालयात 2008-09 मध्ये पहिल्यांदा मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख हा विषय कार्यानुभव या विषयाऐवजी सुरू केला गेला आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात जीवनकौशल्य शिक्षणाचा ‘अरूणोदय’ झाला. प्राचार्य अरुण मानेसरांची जिद्द, चिकाटी व निष्ठापूर्वक प्रयत्न यांमुळे अवघ्या पाच वर्षांत जिल्ह्यातील आयबीटी (Introduction of Basic Technology) शाळांना मार्गदर्शन करणारे सेंटर म्हणून त्या विद्यालयास मान्यता मिळाली. शाळेची ती नवी ओळख केवळ जिल्ह्यात नव्हे तर राज्यात निर्माण झाली.\nविनोदिनी पिटके-काळगी - आनंददायी शिक्षणाच्या वारकरी\nमुलांना इंग्रजी शाळेतच घालणे याकडे अधिकाधिक पालकांचा कल दिसत असताना नाशिकमध्ये एका मराठी शाळेसमोर प्रवेशासाठी रांगा दरवर्षी लागतात शाळेच्या ‘प्रत्येक वर्गात फक्त चाळीस विद्यार्थी’ या धोरणामुळे दरवर्षी अनेकांना प्रवेशाविना परतावे लागते. शाळा वीस वर्षांपूर्वी सुरू झाली. शाळेत गणित, भाषा, विज्ञान या विषयांबद्दलचे काही नवीन दृष्टिकोन, पद्धती, साहित्य तयार करण्यात आलेले आहे. इतर शाळांमधील शिक्षकही साहित्याधारे प्रशिक्षण घेत आहेत. त्या मराठी शाळेचे नाव आहे ‘आनंदनिकेतन’.\nती एक गृहिणी. तिला संसारात थोडा वेळ मिळू लागल्यावर तिच्या मनातील गाणे शिकण्याची जुनी उर्मी उफाळून वर आली आणि तिने एक दिवस थेट गाठले, नागपुरातील सर्वात जुने ‘बुटी संगीत महाविद्यालय’ गाण्याच्या वर्गात जागा नव्हती, पण सतारीच्या वर्गात होती. म्हणून तिने सतार शिकण्यास सुरुवात केली. तेथे तिला प्रसिद्ध दिलरुबावादक शुभदा पेंढारकर गुरू म्हणून लाभल्या... ती गृहिणी म्हणजे नंदिनी सहस्रबुद्धे. त्यांनी स्वतःसाठी म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी सुरू केलेला तो प्रवास अनेक स्त्रियांना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहासारखा विस्तारला आहे.\nनंदिनी यांनी सतारवादनात ‘अलंकार’पर्यंतचे शिक्षण घेतल्यावर ‘एसएनडीटी (मुंबई)’, येथून एमएची पदवी मिळवली. त्यांना त्यांच्या माहेरून कलेचा वारसा लाभला आहे. नंदिनी या पूर्वाश्रमीच्या सुनीता बापट. त्यांचे श्रीकृष्ण (बाळ) बापट हे वडील जुन्या काळातील छायालेखक. त्यांनी ‘ऊनपाऊस’, ‘अवघाची संसार’, ‘जगाच्या पाठीवर’ या आणि त्या वेळी गाजलेल्या बऱ्याच मराठी चित्रपटांचे छायालेखन केले आहे. नंदिनी यांनी शाळेत असताना दोन वर्षे गाणे शिकून नंतर खेळांवर जास्त लक्ष दिले.\nवैष्णवधाम - आदर्श गावाचा आगळा प्रयोग (Vaishnavdham)\nपुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव निसर्गाच्या कोपाने नेस्तनाबूत झाले. वैष्णवधाम हे गावही माळीण या गावासारखे; त्याच परिसरातील; तशीच पार्श्वभूमी असलेले छोटेसे खेडे. लोकवस्ती दोन हजारही नाही. ती वस्ती बुचकेवाडी या नावाने पूर्वी ओळखली जाई; आता ‘वैष्णवधाम’ आहे. या गावाने अल्पावधीत महात्मा गांधी तंटामुक्त गाव, निर्मल ग्राम, पुणे जिल्हा परिषदेचा डोंगरी भागातील आदर्श कृषी ग्राम अभियानातील प्रथम क्रमांक असे पुरस्कार मिळवले आहेत. तसेच, गावाचा गौरव संत तुकाराम वनग्राम अभियानातही झाला आहे. वैष्णवधामच्या यशोगाथेची सुरुवात झाली 2009 सालापासून.\nतोपर्यंत ते गाव होते बकाल खेडे. घरटी एक माणूस मुंबईत चाकरीला. शेती पारंपरिक. जवळ बंधारा बांधलेला. बंधाऱ्यात बुचकेवाडीकरांची जमीन गेलेली, पण बंधाऱ्याच्या पाण्याचा लाभ शेजारच्या पारुंडेकरांना. बुचकेवाडीचे प्रकल्पग्रस्त लाभक्षेत्रात नव्हते. त्यांना पाणी उचलून घेण्याची मुभा होती. मग काही शेतकरी धीर करून एकत्र आले. त्यांनी ‘लिफ्ट इरिगेशन’ची स्कीम करण्याचे ठरवले. पण त्या प्रयत्नाचा लाभ थोडक्या शेतकऱ्यांना; तोही वर्षांतील दोन पिकांपुरता झाला. गावकऱ्यांना शाश्वत विकासाचा मार्ग दाखवला ‘लुपिन फाउंडेशन’ने. त्या संस्थेने गावकऱ्यांना ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या कार्यक्रमाचे महत्त्व पटवले.\nअनिता जावळे जिल्हा परिषद शाळेमध्ये काम गेली पंधरा वर्षें करतात. त्यांनी शिक्षणसेवक म्हणून मार्च 2002 पासून कामाची सुरुवात केली. अनिताची पहिली शाळा होती, लातूर तालुक्यातील वाडी वाघुली या गावची. तेथे जाण्यासाठी खासगी वाहनाशिवाय वाहतुकीची काही व्यवस्था नव्हती. म्हणून स्त्री कर्मचारी ती शाळा नाकारत. अनिताने हिंमतीने ते आव्हान स्वीकारले. बाकी सात सहकारी पुरुष होते. सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून उत्तम काम करून दाखवले. अनिता यांनी पालकांशी, विद्यार्थ्यांशी यशस्वी संवाद साधला. त्याचे फळ म्हणून त्या धनगर वस्तीतील मुली दहावीपर्यंत पोचल्या त्या पूर्वी पाचवी-सहावीतच शाळा सोडत.\nमुले-पालक यांच्यामधील दुवा - स्टेप अप\nमुला-मुलींना शिक्षणापलीकडे घेऊन जाणारा, त्यांना जीवनाची जाणीव करून देणारा आगळावेगळा उपक्रम पुणे महापालिकेच्या एकवीस शाळांत सध्या चालू आहे. त्यापाठीमागे प्रेरणा आहे गौरी वेद यांच्या ‘स्टेप अप’ या ‘एनजीओ’ची आणि त्यांना पाठिंबा आहे महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथजी भिमाले यांचा. शाळांतील या परिवर्तनाचे साधन बनले आहेत विद्यार्थ्यांचे ‘लीडर ग्रूप’. ते गौरी वेद व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडले आहेत. कल्पना अशी, की शाळेतील स्वच्छता, शिस्त, अनुपस्थिती, विद्यार्थी-शिक्षक संवाद अशा सर्व समस्यांवर विद्यार्थ्यांच्या ‘लीडर्स ग्रूप’ने पुढाकार घेऊन कृती करावी अशी अपेक्षा त्या उपक्रमात आहे.\nगौरी वेद म्हणाल्या, की “एकवीस शाळांमध्ये जो प्रयोग सुरू झाला त्याचा परिणाम समाधानकारक आहे. विद्यार्थ्यांनी प्रथम स्वच्छतेचे काम हाती घेतले. त्यामधून शाळांचे आवार वर्गखोल्या स्वच्छ झाल्या. ती स्वच्छता टिकावी म्हणून विद्यार्थ्यांनी भिंती रंगवण्याचा खटाटोप केला. त्यातून भिंतींवर सुरेख चित्रकला प्रकटली. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी हे कला सौंदर्य होते याची प्रचितीही आली. ‘लीडरशिप ग्रूप’च्या उपक्रमाचे पुढे विस्तारत गेलेले हे परिणाम आहेत.”\nबंड्या साने- पौर्णिमा उपाध्याय – मेळघाटातील लढवय्या दांपत्य\nपौर्णिमा ती थेट मायानगरी, मुंबईतील. तिचे घर मुंबई शेजारच्या डोंबिवलीतील. वडिलांचे वजन-मापे विकण्याचे दुकान. घरी माफक सुबत्ता. तिने लग्न केले मेळघाटच्या बंड्या साने यांच्याशी. पौर्णिमा उपाध्याय आणि बंड्या साने. दोन टोकांवरचे दोन मनस्वी ध्रुव, पण समान ध्येयाने एकत्र आले. मेळघाटातील शोषित-पीडित आदिवासींनीच जणू त्यांना हाक दिली. तिला प्रतिसाद म्हणून ती दोघे एकमेकांच्या साथीने आख्खे आयुष्य पणाला लावून एक झाली. त्यांनी मेळघाटातील आदिवासींना लढण्यास आणि उन्नत होण्यास शिकवले...\nती तशी सुंदर, नाकी-डोळी नीटस. कोणीही सहज भाळून जाईल अशी. अभ्यासात हुशार, आईवडिलांना वाटायचे, ती खूप शिकेल... तो नागपुरातील. अंगापिंडाने धिप्पाड. दिसण्यास जेमतेम. घरी अठराविश्वे दारिद्र्य. बापाने गरिबीला कंटाळून बुट्टीबोरी हे छोटेसे गाव सोडून नागपुरात जरीपटका भागातील नजूल कॉलनीत बस्तान बसवले. तेथे बाप आणि आईसुद्धा काम करायची.\nसूचनाफलकातून जागा झाला समाजभाव\nशैलेश दिनकर पाटील 28/11/2018\nपर्यावरणाचे भान जपत आगळा-वेगळा गणेशोत्सव मुंबईच्या लोअर परळमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून साजरा केला जातो. ते मंडळ पर्यावरणाचे मोठे नुकसान, वेळेचा अपव्यय, विसर्जनावेळी होणारी वाहतूक कोंडी आणि विद्युत ऊर्जेचे नुकसान यांपासून दूर आहे. त्यांचा बाप्पा लोअर परळच्या पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कजवळील चाळीत विराजमान होतो.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://krushisamrat.com/lack-of-farmers-due-to-pollution-of-sugar-factories/", "date_download": "2020-09-22T20:38:49Z", "digest": "sha1:XDFVRMET5FWZB3D5BINKT5YOKJN2V5HP", "length": 12550, "nlines": 168, "source_domain": "krushisamrat.com", "title": "साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे शेतकर्‍यांचे नुकसान | Krushi Samrat", "raw_content": "\nसाखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे शेतकर्‍यांचे नुकसान\nप्रदुषण नियंत्रण मंडळ अधिकार्‍यांकडून पाहणी\nतालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याच्या बॉयलरच्या चिमणीतून निघणार्‍या राख, भुसा, आणि दुषीत पाण्यामुळे शेतातील ऊस, कापूस, गहू, हरभरा, हळद या पिकांचे मोठे नुकसान होत असून याची सूचना कारखाना प्रशासनाला वारंवार देऊनही कारखाना प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने शेतकर्‍यांमध्ये संताप व्यक्‍त होत आहे. माजलगाव शिवसेना तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह परिसरातील शेतकर्‍यांनी कारखान्याने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.\nयाबाबत कारखाण्यामुळे होणारे प्रदूषण थांबवावे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यां समक्ष परिसरातील पिकांची पाहणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, औरंगाबाद यांच्याकडे दि. 10 जानेवारी रोजी निवेदनाद्वारे केली होती. त्यानुसार उपप्रादेशिक क्षेत्र अधिकारी एस. डी. दहिफळे, महेश चलवा यांनी शुक्रवार दि.18 जानेवारी रोजी कारखाना परिसराची पाहणी केली.\nकेली. या संयुक्त पाहणीत, जय महेश साखर कारखान्याच्या बाहेरील दोन किमी. परिसरात कारखान्याच्या चिमणीतून निघणार्‍या धुळीचे कण शेतकर्‍यांच्या पिकावर आढळून आले आहेत. कारखान्यालगत असणार्‍या कंपाऊंट वॉलमधून दुषीत पाण्याचा प्रवाह आढळून आला. ते पाणी कारखान्यालगत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या चारीत जात आहे. त्या पाण्याचे नमूने अडीच लिटरच्या प्लास्टिकच्या कॅनमध्ये तपासणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. तसेच सर्जेराव ढिसले यांच्या मालकीच्या पवारवाडी शिवारातील गट सर्व्हे नंबर 179 मधील विहिरीत कारखान्याचे प्रदुषित पाणी येत असल्याचे आढळून आल्याचे नमूद केले आहे.\nत्याचबरोबर विहीरीच्या दुषीत पाण्याचे नमूने, भाऊराव ढिसले यांच्या बोअरच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले व त्यांच्या उभा असलेल्या ऊसाची पाहणी केली असता ऊस पिकावर कारखान्याच्या चिमणी तून निघणारे धुळीचे कण आढळून आले आहेत. कारखाना गेटजवळ पाहणी केली असता कारखाना ग्राउंडमधील बॅगज हे रस्त्यावर, इतर परिसरात पडत असल्याचे निदर्शनास आले. या कारखान्याच्या बॉयलरच्या चिमणीतून निघणार्‍या राखेमुळे तसेच भुस्यामुळे परिसरात राहणार्‍या नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.\nपाहणीच्या वेळी मुंजाबा जाधव, संदीप ढिसले, विठ्ठल जाधव, भाऊराव ढिसले, ग्यानबा दिवटे यांच्यासह परिसरातील नागरीक, शेतकरी उपस्थित होते.\nसदरील पाहणी अहवाल व दुषीत पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रदुषण नियंत्रण मंडळ वरिष्ठ प्रादेशिक अधिकारी औरंगाबाद यांना पाठवणार आहोत. त्यांचा अहवाल आल्यानंतर कारखाना प्रशासनावर योग्य कारवाई करण्यात येईल.\nप्रदुषण नियंत्रण मंडळ क्षेत्र अधिकारी,\nसदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल\nTags: Lack of farmers due to pollution of sugar factoriesसाखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे शेतकर्‍यांचे नुकसान\nकेंद्र सरकार लवकरच करणार घोषणा\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nकेंद्र सरकार लवकरच करणार घोषणा\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nराज्यात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता\nराज्यात वादळी पावसाची शक्यता\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nमहाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा वाढवा- अजित पवार\nशेतीच अर्थव्यवस्थेची तारणहार – रमेश चंद\nपीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/pune/page-4/", "date_download": "2020-09-22T21:33:24Z", "digest": "sha1:DO4UKN3MPJBUXG7J5J4HESOH5O7BHUNL", "length": 18621, "nlines": 211, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune News in Marathi: Pune Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-4", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nटीव्ही रिपोर्टरने ऑक्सिजन अभावी गमावला जीव, पुण्यात कोरोनाचं धक्कादायक वास्तव\nबातम्या Sep 1, 2020 VIDEO : बाप्पा निघाले गावाला यंदा पुणेकरांनी साधेपणानेच दिला बाप्पांना निरोप\nबातम्या Sep 1, 2020 मिरवणूक नाही, आवाज नाही; पुण्यात मानाच्या गणपतीचं विसर्जन कसं झालं पाहा...\nबातम्या Sep 1, 2020 पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचं यंदा अत्यंत साधेपणानेच विसर्जन.. पाहा VIDEO\nगणेश विसर्जनाच्या शेवटच्या दिवसाआधी महापौरांनी पुणेकरांना केलं खास आवाहन\n...तर पुण्यातील आई आणि मुलीचा जीव वाचला असता, समोर आली नवी माहिती\nपुणे जिल्ह्यात विहिरीत आढळला मायलेकीचा मृतदेह, दृश्य पाहून काळजाचा ठोका चुकेल\nअजित पवारांचा एकेरी उल्लेख...पोलिसांची धरपकड तर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न\nपुण्यातील 2 नामांकित कॉलेजमध्ये 11वी प्रवेशासाठी 'कट ऑफ' जाहीर\nपुण्यातील तज्ज्ञांचा दावा; कोरोना महासाथीत हे सामान्य औषध ठरतंय परिणामकारक\nपुण्यात धक्कादायक घटना, भर रस्त्यातून तरुण तरुणीला पळवलं आणि...\nराष्ट्रवादीचे आमदार कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावरून दिली माहिती\nपुण्यात प्लाझ्मा दात्यांचा गौरव, पोलीस आयुक्तांनी कोरोनामुक्तांना केलं आवाहन\n2 लाख रुपये द्या, उपोषण मागे घेतो, अन्यथा ॲट्रॉसिटी; आंदोलनकर्त्याची धमकी\nअजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात घडला भलताच प्रकार, पाहा PHOTO\n डॉक्टरनंच अ‍ॅम्ब्युलन्स चालवून वाचवले कोरोना रुग्णाचे प्राण\nPune: Uberची आता ‘ऑटो रेंटल’सेवा सुरु, 149 रुपये द्या आणि तासभर मनसोक्त फिरा\nदेवेंद्र फडणवीस आणि आपण पुन्हा एकत्र का आलो अजित पवारांनी दिलं उत्तर\nपुण्यात भाजप सरपंचाने केला भयंकर घोटाळा, संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल\nसुशांतसिंह प्रकरणात आदित्य यांचं नाव घेतलं नाही, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahanmk.com/question-papers/s/parbhani-district-police-recruitment-paper-2017-questuin-paper/2/l/3/", "date_download": "2020-09-22T21:15:59Z", "digest": "sha1:PQSEAHP3LEHM4SKYUE7EE276F5TDR6YO", "length": 13266, "nlines": 347, "source_domain": "mahanmk.com", "title": "परभणी जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers", "raw_content": "\nपरभणी जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७\nपरभणी जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७\nदुपारी १२ वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल\nदेवीची लस कोणी शोधली\nB. जे. जे. थाॅमसन\n५ लिटर मिठाच्या द्रावणात ४०% मिठाचे प्रमाण आहे. त्यात नवीन ३ लिटर पाणी मिळविल्यास नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती होईल\nराज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात\nगटात न बसणारा शब्द ओळखा.\nTEMRUPT या शब्दांच्या अक्षरांना योग्य क्रमाने लिहिल्यास एका वाद्ययंत्राचे नाव तयार होते. त्या नवीन बनलेल्या शब्दाचे प्रथम अक्षर कोणते आहे\nएका स्पर्धेत एका खेळाडूचे स्थान वरून ८ वे आणि शेवटून ८४ वे होते तर एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता\nमहाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत\nपुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले.\n“श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न-वरी” या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे\nदहशतवाद्यांनी क्रूरपणे तिघांचे बळी घेतले. यातील क्रूरपणे हा शब्द खालीलपैकी काय आहे\nआपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो\n३०० मीटर लांबीची एक रेल्वेगाडी एक सिग्नल स्तंभ २४ सेकंदात ओलांडत असल्यास तिचा ताशी वेग किती\nएक व्यक्ती पूर्वेकडे ४० मीटर जातो व तेथून डावीकडे वळून ३० मीटर चालत जावून थांबतो, तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला आहे\nएका रस्त्याच्या कडेला २० खांब आहेत, दोन खांबातील अंतर २ मीटर असेल तर पहिल्या व शेवटच्या खांबामध्ये किती अंतर असेल\nदक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे\nनेफा हे भारतातील कोणत्या जुन्या राज्याचे नाव आहे\nमुंबईहून अहमदनगरला जाण्यास प्रत्येक ९० मिनिटास एक बस आहे. अमरला सकाळी ७ वाजता बस स्थानकात गेल्यावर अम्जले कि, पहिली बस २५ मिनिटापूर्वीच गेली आहे तर नंतरची बस सुटण्याची वेळ काय असेल\nएका गोठ्यात कोंबड्या व गायीची एकूण संख्या ५० असून त्यांच्या पायांची संख्या १४४ आहे, तर त्यापैकी कोंबड्या व गाईची संख्या अनुक्रमे किती आहे\nA. २८ व २२\nB. २२ व २८\nC. २६ व २४\nD. २३ व २७\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mahanmk.com/question-papers/s/srpf-jalna-police-recruitment-2017-paper/2/l/3/", "date_download": "2020-09-22T21:40:17Z", "digest": "sha1:Y6MT7Q2PSAWVJ7WK4OCNQAO7PXGWUBXW", "length": 12343, "nlines": 347, "source_domain": "mahanmk.com", "title": "SRPF जालना पोलीस भरती २०१७ पेपर Questions And Answers", "raw_content": "\nSRPF जालना पोलीस भरती २०१७ पेपर\nSRPF जालना पोलीस भरती २०१७ पेपर\n‘माझा घोडा फारच सुंदर आहे’ या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा\nएका घड्याळात ११ वाजून ४५ मिनिटे झाली आहेत. तास काटा व मिनिट काटा यांची अदलाबदल केल्यास किती वाजतील\nA. ९ वाजून ५० मिनिटे\nB. ९ वाजून ५८ मिनिटे\nC. ९ वाजून ४५ मिनिटे\nD. ९ वाजून ४० मिनिटे\nमुलांच्या रांगेत उजवीकडून ७ व्या क्रमांकावर तर डावीकडून ४ थ्या क्रमांकावर रवी उभा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत\nचंद्र : पृथ्वी :: बुध : \nभारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे\n‘झुमर’ लोकनृत्य _______ राज्यात प्रसिद्ध आहे.\n‘पोलिसांनी चोरास शोधून काढले’ या वाक्याचा प्रयोग ओळखा\nमोडेम हे संगणकाचे कोणते डीव्हाईस आहे\nरोहन ४ कि.मी. दक्षिणेला जातो. तो उजवीकडे वळून ६ कि.मी. जातो. पुढे डावीकडून वळून ४ कि.मी. चालतो तर सुरवातीच्या ठिकाणापासून तो आता किती अंतरावर आहे\nआम्ल पदार्थाची चव कशी असते\nनकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात\nदवाखाना , शैक्षिणिक संस्था , न्यायालये यांच्या सभोवतालच्या किती मिटर पर्यंतच्या परिसरात ध्वनी वर्जित क्षेत्र संबोधण्यात येते\nदंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते\nआरोग्य चांगले राहावे यासाठी माझी ताई नेहमी मोजकाच आहार घेते. खरोखरच ती ______ आहे\nनॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) ______ ठिकाणी स्थित आहे.\nसकाळी १० वाजल्यापासून दुपारी दोन वाजे पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो\nखालीलपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती\nएका परीक्षेत रमेशला ४० पैकी ३० तर उमेशला ४० पैकी २४ गुण मिळाले तर दोघांच्या टक्केवारीतील फरक किती\n या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/8", "date_download": "2020-09-22T21:51:45Z", "digest": "sha1:3BOZ4AO5ASRUF4EQ7PZLOVYAYULBLWJV", "length": 5738, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Page8 | प्रियांका-गांधी: Latest प्रियांका-गांधी News & Updates, प्रियांका-गांधी Photos & Images, प्रियांका-गांधी Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nत्यांना फक्त काहींचे दु:ख कळते\nदारापुरी, जाफर यांना जामीन\nप्रियांका गांधी दंगलखोरांना पैसा पुरवतात; भाजप नेत्याचा आरोप\n‘दिल्ली जळतेय काँग्रेस, आपमुळेच’\n‘दिल्ली जळतेय, काँग्रेस, आपमुळेच’\nहिंसाचारासाठी राहुल, प्रियांका यांची चिथावणी\nजेएनयूः प्रियांका गांधी जखमींची भेट घेण्यासाठी एम्समध्ये दाखल\nCAA अंमलबजावणी करणारे उत्तर प्रदेश पहिले राज्य\nCAA: राहुल-प्रियांकांनी दंगली घडवल्या-अमित शहा\nप्रियांका यांची मुझफ्फरनगरला अचानक भेट\nकोटामध्ये शंभरहून अधिक अर्भकांचा मृत्यू\nराजस्थानातील अर्भकमृत्यूंमुळे देशभर खळबळ\nप्रियांकांच्या स्कुटी चालकाला दंड\nदिल्लीमध्ये मध्यरात्री युवकांची निदर्शने\n‘राज्यांनी घटनेची पायमल्ली करू नये’\n‘प्रियांका गांधीनी नावात बदल करावा’\nकाँग्रेसच्या नवनियुक्त मंत्र्यांनी घेतली सोनिया, राहुल यांची भेट\n'प्रियांका या नकली गांधी, त्यांनी फिरोज नाव लावावं'\nहिंसा, बदल्याच्या भावनेला स्थान नाही : प्रियांका\n‘हिंसा आणि बदल्याच्या भावनेला देशात स्थान नाही’\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://santsahitya.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE/2020/04/03/46829-chapter.html", "date_download": "2020-09-22T21:24:38Z", "digest": "sha1:Q2YYMWDP2UYGUBDXXZQRUBFHJUQFQCPP", "length": 5381, "nlines": 91, "source_domain": "santsahitya.org", "title": "सुखाचें हें नाम आवडीनें | संत साहित्य सुखाचें हें नाम आवडीनें | संत साहित्य Literature by all great marathi saints", "raw_content": "\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले.\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\nसुखाचें हें नाम आवडीनें\nसुखाचें हें नाम आवडीनें गावें \nवाचे आळवावें विठोबासी ॥१॥\nसंसार सुखाचा होईल निर्धार\nनामाचा गजर सर्वकाळ ॥२॥\nकामक्रोधांचें न चलेचि कांहीं \nआशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥\nआवडी धरोनी वाचें ह्मणे हरिहरि \nह्मणतसे महारी चोखियाची ॥४॥\n« सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://ek-pathik.blogspot.com/2011/09/", "date_download": "2020-09-22T20:04:44Z", "digest": "sha1:T5U57HKNM2HXQB7NSXL6RRYWTJGWKV73", "length": 17208, "nlines": 82, "source_domain": "ek-pathik.blogspot.com", "title": "एक पथिक: सप्टेंबर 2011", "raw_content": "\nका मी फिर्याद करू सुखाची सावली कमी व दुखाचे उन अधिक आहे\nका मी फिर्याद करू रस्त्यात फुले कमी व काटे अधिक आहेत.\nमला सतत चालत जावे लागणार आहे , कारण मी \"एक पथिक \" आहे.\nसोमवार, १२ सप्टेंबर, २०११\nविजेच्या रुपाने शंखनाद झाला\nरवि कुठे ढगा मागे लपला\nगार गार मंद मंद वारा वाहिला\nअवनि वर, सर्वत्र, वर्षाचा इशारा झाला\nहिरवे हिरवे हे गवत डोलू लागले\nमूक जनावर ही काही तरी गीत बोलू लागले\nमाती च्या सुगंधाने मन मोहिले\nनभाने इंद्रधनुष्य रुपी वस्त्र परिधान केले\nकाय ते मधुर संगीत पावसाच्या सरी ने निर्माण केले\nते एकण्यात मन माझे तल्लीन झाले\nकवितेच्या चार ओळी लिहिताना ध्यान माझे निसर्गात गुंतले\n कारण मना तील सारे विचार पाउसाच्या पाण्यात भिजले.\nकविते साठी बसलो होतो पण ती अपूर्ण राहिली\nकारण निसर्गाची अशी किमया पूर्वी मी कधी न पाहिली\nअहो भाग्य माझे , आंतरात्मा निसर्ग सौंदर्याचा साक्षी झाला\nफार फार आभार तुझे परमेश्वरा \nमला या स्वर्गात जन्म दिला\nमला या स्वर्गात जन्म दिला\nद्वारा पोस्ट केलेले Jitendra Indave येथे ७:४६ म.उ. 4 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: निसर्ग प्रेम, मराठी कविता\nसोमवार, ५ सप्टेंबर, २०११\nआज टीचर्स डे होता. शाळेत जाण्यासाठी लवकर उठलो. आणि लवकर लवकर तयार झालो. शूज घालून दरवाज्याच्या बाहेर निघणार च होतो तोच जोराचा पाउस सुरु झाला. वाटले पाच ते दहा मिनिटे चालेल जास्तीत जास्त . पण हे काय पाउसाचे तर बंद होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. शिवाय रेनकोट देखिल फाटलेला होता ते घालून घराबाहेर पडू शकत नव्हतो. तरी बाबानी जेम तेम एक जुनी लहान छत्री शोधून दिली. आणि मग निघालो घराबाहेर. पण कही उपयोग झाला नाही. कारण रोडवर एक ही ओटो रिक्शा चालक थांबत नव्हता. जवळ जवळ दहा ते पंधरा मिनिटे छत्री हातात घेवुन भर पाण्यात ओटो रिक्षाची वाट पाहिली. मला वाटले आज परत प्रिंसिपल मेडम उशिरा पोहचल्या बद्दल रागवतील आणि काही पण बोलतील. शेवटी एक रिक्शा थांबली. ती अगोदर पासूनच गच्च भरलेली होती. बसण्यासाठी जागा दिसत नव्हती. तरी रिक्शा चालकला मला बसवून घेण्याची घायीच झाली होती. जसा तसा बसलो आत. बसल्या बसल्या विचार करत होतो की काय वातावरण असेल शाळेत पाउसाचे तर बंद होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. शिवाय रेनकोट देखिल फाटलेला होता ते घालून घराबाहेर पडू शकत नव्हतो. तरी बाबानी जेम तेम एक जुनी लहान छत्री शोधून दिली. आणि मग निघालो घराबाहेर. पण कही उपयोग झाला नाही. कारण रोडवर एक ही ओटो रिक्शा चालक थांबत नव्हता. जवळ जवळ दहा ते पंधरा मिनिटे छत्री हातात घेवुन भर पाण्यात ओटो रिक्षाची वाट पाहिली. मला वाटले आज परत प्रिंसिपल मेडम उशिरा पोहचल्या बद्दल रागवतील आणि काही पण बोलतील. शेवटी एक रिक्शा थांबली. ती अगोदर पासूनच गच्च भरलेली होती. बसण्यासाठी जागा दिसत नव्हती. तरी रिक्शा चालकला मला बसवून घेण्याची घायीच झाली होती. जसा तसा बसलो आत. बसल्या बसल्या विचार करत होतो की काय वातावरण असेल शाळेत कारण शाळेत माझी छबी मुले व मुली साठी सर्वानाच मी पसंत पडेल तशी नाही. रोजच कोणत्या न कोणत्या वर्गात एकाद दोन मुले किव मुली माझ्या संतापाला बळी पड़त असतात. डोक्यात प्रश्न चिन्ह घेवुन पौन तासानंतर, उशिरा पोहचलो शाळेत. प्रिंसिपल फारच आनंदात असल्याचे दिसून आली शिवाय एका पालका बरोबर त्यांचे संभाषण चालू असल्या कारणाने माझ्या कड़े त्यांचे लक्षच गेले नाही.\nधावत पहिल्या मजल्यावर पोहचलो. तोच समोरून मला पाहताच प्रायमरी विभागाचे विधार्थी केक घवुन धावत आले. आणि मला मधेच उभे करून सर्व विद्यार्थी प्रेमाने केक चा एक एक घास घालू लागले. बाकीचे हेंड शेक करून शुभेच्छा देत होते तर बाकी चे पाया पडून शुभेच्छा व्यक्त करत होते. त्यांचा एक एक घास माझ्यासाठी मोठा घास ठरला. तोंडात जागाच शिल्लक नव्हती जो तो येवून घास केक च टुकड़ा माझ्या तोंडाशी लावत होता. लहान मुलाची माती खाल्ल्या नंतर जी दशा होते तशी माझी झाली होती. ओठ , नाक आणि गाल सुद्धा केक च्या क्रीम ने भरले गेले. मग मी स्टाफ रूम कड़े न जाता सरळ पाणी पिण्याच्या ठिकाणी गेलो आणि तोंड धुतले. तरी थोड़े फार गालावर राहून गेले. स्टाफ रूम मधे शिरताच सह शिक्षिका गण हसू लागले माझ्या वर. मी त्वरीत समझलो की ते का हसले असतील त्यामुले मी परत तोंड धुण्यासाठी गेलो. परत आलो बसलो. सर्वांना शुभेच्छा दिल्यात एकड़ तिकडच्या दोन गोष्टी केल्यात. दहा पंधरा मिनिटे झाले असतील तोच बारावी सायंस च्या मुलींची गर्दी आली. सर्व शिक्षक शिक्षकांना केक दिल्या नंतर माझ्याकडे आल्यात. वाटले फ़क्त केक देवून चालले जातील पण आपण रंगाची जशी होळी खेळतो तसे त्यानी केक माझ्या आणि जवळ बसलेल्या एक शिक्षिकाच्या गालावर लावले. मी तर थक्कच झालो पाहून. पण सर्व जन फार उत्साहात होते त्यामुले काही बोललो नाही. मी पण उत्साहात सहभागी झालो. काहिनी केमेरा आणलेला होता तर फोटो काढले. ग्रीटींग्स कार्ड दिलेत आणि आनंदाने आणखी शुभेच्छा देण्यासाठी इतर वर्गात निघून गेल्यात. परत तोंड धुतले बसलो. वाटले आता शांती राहिल. पण माझा विचार चुकीचा होता तोच नवव्या वर्गातील मुलांची गर्दी आली. परत तोंडात एक एक करून केक ठोसू लागले. केक खावुन पोट असेच अगोदर भरून गेले होते इच्छा नव्हती पण मुलांच्या आग्रहाला मी नकार देवू शकत नव्हतो. परत तोंड भरले. आणि परत धुण्यासाठी गेलो. सकाळी सात पासून हाच कार्यक्रम चालला शाळेत एक वर्ग गेला की दूसरा वर्ग दूसरा गेला की तीसरा वर्ग. शेवटी मी केक खाऊन खाऊन दमलो. पण समोर केक घेवुन येणारे मुले मुलींचा प्रवाह काही कमी झाला नाही. शेवटी जाताना देखील प्रायमरी च्या प्रिंसिपल मेडम ने प्रयमरिच्या विभागाच्या स्टाफ रूम मध्ये मेनेज केलेल्या छोट्या पार्टी मधे बोलवले. तेथे ही नकार देवू शकत नव्हतो. तेथेही ठासून ठासून खाल्ले.\nमधली सुट्टी पर्यंत हेच चालले. शाळेत सर्वत्र हर्ष आणि उल्हास होता. प्रत्येक वर्गात मुले व मुली शिक्षक म्हणून शिकवत होते. इतर ग्रुप फोटो घेत होते. शुभेच्छा देत होते ..फार आनदाचा क्षण होता तो. सर्वांच्या चेहर्यावर हास्य होते. आजचा दिवस मला खरोखर अविस्मर्णीय वाटला.\nद्वारा पोस्ट केलेले Jitendra Indave येथे ३:५६ म.उ. 3 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nआता पर्यंत एवढ्या लोकांनी वाचले\nकुण्या गावाचे पाखरू आले इथे\nआज टीचर्स डे होता. शाळेत जाण्यासाठी लवकर उठलो. आणि लवकर लवकर तयार झालो. शूज घालून दरवाज्याच्या बाहेर निघणार च होतो तोच जोराचा पाउस सुरु...\nबायको पाहिजे - भाग 2\nमागे बायको पाहिजे - भाग 1 मध्ये आपण वाचले गेल्या वर्षी मुलगी पाहण्यासाठी महाराष्ट्रात \"नंदुरबार\" जिल्ह्यात गेलो अस...\nबायको पाहिजे - भाग 1\nजुने मित्र किवा ओळख परिचयाची कोणी व्यक्ती मिळाली कि एकच प्रश्न त्यांच्या तोंडावर माझ्या साठी येतो, \"लग्न केले कि नाही\nबायको पाहिजे - भाग ३\nबायको पाहिजे - भाग 1 बायको पाहिजे - भाग 2 पासून पुढे मित्र पण सांगतात - \"यार जितु तू तुझा विजय रथ कुठ पर्यंत फिरवणा...\nडोंगर हिरवागार माय तुना डोंगर हिरवागार ............\nदोन आठवड्या पूर्वी नाशिक येथे लग्नाला जाण्याचे ठरले. मधेच सप्तशृंगी मातेचे दर्शन करावे असेही ठरले. सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्याचा हा म...\nसरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे\nस्थळ - पंचायत समिती ची कचेरी , मुलीचे वडील घाईने बाहेर येतात जे पंचायत समिती मध्ये मोठ्या पदावर आहेत . मुलाला भेटतात , सस्मित फार हौशेने...\nविजेच्या रुपाने शंखनाद झाला रवि कुठे ढगा मागे लपला गार गार मंद मंद वारा वाहिला अवनि वर, सर्वत्र, वर्षाचा इशारा झाला हिरवे हिरवे हे गवत...\nसरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे - 2\nदोन दिवसापूर्वी शिर्डी हून परतलो. तेथे हि मला ट्रेजडी पहावयास मिळाली. ते नंतर कधी. मागे \"सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे\" या वि...\nकाय हि ओन लाईन शॉपिंग \nआमच्या शाळेतील प्यून \"राजेश \" तसे त्याला आम्ही राजू म्हणून संबोधित करतो. आहे तर फार हुशार नेहमी इंटरनेट वर काही न काही R&D करत...\nपरीक्षेत कोपी कितपत योग्यं \nतीन दिवस झालेत .येथे गुजरात मध्ये दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा चाललेली आहे. कालच सायन्स एंड टेक्नोलोजी विषयाची परीक्षा होती. मला ज्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://nashikcalling.com/malegaon-city-7-police-1-srpf-positive-amid-covid-19/", "date_download": "2020-09-22T19:38:42Z", "digest": "sha1:5D6B7K254N22ZQTWZYTA243N3T6AHXXO", "length": 3054, "nlines": 29, "source_domain": "nashikcalling.com", "title": "मालेगाव: 7 पोलीस, 1 एसआरपीएफ जवान कोरोना पॉझिटीव्ह – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nमालेगाव: 7 पोलीस, 1 एसआरपीएफ जवान कोरोना पॉझिटीव्ह\nमालेगाव(प्रतिनिधी): आज सायंकाळी (29 एप्रिल 2020) 84 पैकी 73 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी 11 अहवाल हे पॉझिटीव्ह आले आहेत. सायंकाळी प्राप्त झालेल्या 11 कोरोनाबाधित रूग्णांमध्ये 7 पोलिस तर 1 एसआरपीएफ जवान मिळून 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. नव्याने 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 205 झाली आहे.\nतर 182 ही मालेगावची आतापर्यंतची एकूण संख्या असून, 11 शहर तर 11 जण इतर ग्रामीण भागातील आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 9 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.\nमागण्या पूर्ण न केल्यास परिचारिकांचा आंदोलनाच ईशारा\nखुशखबर: गॅस सिलिंडरच्या किमती आजपासून कमी झाल्या \nकोरोनाचा रुग्ण आढळल्याने म्हसरूळचा काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित\nFactCheck: ’10 सेकंद श्वास रोखलात तर तुम्हाला कोरोना नाही’\nनाशिक शहरात बुधवारी (दि. २६ ऑगस्ट) ६८३ कोरोना पॉझिटिव्ह; ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/207?page=4", "date_download": "2020-09-22T21:03:05Z", "digest": "sha1:D3WS7TSXG3MPISODH5PSS7TFL7XQJJZA", "length": 28013, "nlines": 124, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संस्था | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nतमासगिरांच्या मुलांना सेवाश्रमचा आधार\nअमोल भास्कर मुळे 24/11/2018\nतमाशा कलावंत तुटपुंज्या मानधनावर तमाशांच्या फडात काम करत असतात. तमाशा कलावंतांच्या पुढील पिढीच्या आयुष्याचा ‘तमाशा’ होऊ नये यासाठी ब्रह्मनाथ येळंब (ता. शिरुर जि. बीड) येथील ‘सेवाश्रम’ नावाची संस्था काम करत आहे. ती ‘निर्मिती प्रतिष्ठान’ या संस्थेमार्फत चालवली जाते. सुरेश राजहंस या तरुणाची ती कामगिरी. त्या शैक्षणिक प्रकल्पात पन्नास मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत.\nतमाशा...महाराष्ट्राची लोककला. मानसन्मानाचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या त्या कलेने राज्याच्या लोककलेचा नाद सातासमुद्रापार नेला. पण काळ बदलला, मनोरंजनाची साधने बदलली आणि तमाशाच्या दुर्दैवाचा नवा ‘खेळ’ सुरू झाला. नामवंत तमाशा फड बंद पडले, फडमालक कर्जाच्या ओझ्याखाली दबून रस्त्यावर आले. त्यात उघड्यावर आला तो ज्याच्या जिवावर ही लोककला टिकून आहे तो तमाशा कलावंत\nवर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात गाळाने बुजलेल्या तामसवाडा नाल्याचे ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. ते काम ‘पूर्ती सिंचनसमृद्धी कल्याणकारी संस्था’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे करण्यात आले. तो प्रकल्प ‘पर्जन्यसंवर्धन, संधारण, संचय व भूजल पुनर्भरण’ असा होता. केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी हे ‘पूर्ती सिंचन संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष आहेत, तर सिव्हिल इंजिनीयर, ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव गोविंद कोटस्थाने हे संस्थेचे सचिव आणि तामसवाडा प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक व कार्यवाहक आहेत. शेती हा तेथील एकमेव व्यवसाय. तेथे पुरेशी सिंचन व्यवस्था नसल्यामुळे शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती हा प्रश्न गंभीर होता.\nलेखक-कवी घडवणारी वढू खुर्द शाळा\nसचिन शिवाजी बेंडभर 23/10/2018\nआमची वढू खुर्दची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणजे उपक्रमांचे माहेरघर. वढू खुर्द गाव पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात आहे. शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम नेहमी राबवले जातात. त्यातून मुलांचा सर्वांगीण विकास होण्यात मदत होत आहे. आमच्या शाळेत प्रामुख्याने साहित्यिक उपक्रम होतात, पण त्याबरोबर विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक अध्ययन पद्धती अनुभवता यावी यासाठी शाळेने नागपंचमीला मेहंदी, दहीहंडी, दिवाळीत पणत्या रंगवणे, आकाशदिवे बनवणे, परिसर सहल, गणेशोत्सव, भोंडला, स्नेहसंमेलन, बालआनंद मेळावा, झाडांची शाळा उपक्रम, परिसरात जाऊन अध्यापन, सापांविषयी प्रत्यक्ष साप दाखवून माहिती अशा प्रकारचे विविध व नाविन्यपूर्ण प्रयोग नेहमी केले. त्यामुळे शिक्षणप्रक्रिया आनंददायी होऊन मुलांना शाळेची गोडी लागली आहे. तसेच, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत झाली आहे.\nआमच्या शाळेच्या विद्यार्थ्याचा साहित्यिक उपक्रम राज्यभर गाजला. त्यात सर्वप्रथम मुलांना वाचनाची गोडी लावली गेली. त्यासाठी येथील वाचनालयात पुस्तकांची संख्या वाढवण्यात आली आणि वाचनालय विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांसाठी खुले केले गेले. मुलांच्या प्रेरणा साहित्य मंडळाकडून पुस्तकांची देवघेव केली जाते.\nसकिना बेदी– विलक्षण प्रज्ञाचक्षू असणारी समर्पित कार्यकर्ती\nसकिना बेदी ही स्वत: अंध आहे आणि तिने आळंदीच्या ‘जागृती अंधशाळे’चे आर्थिक पालकत्व घेतले आहे तिने तिचे संपूर्ण जीवन त्या शाळेसाठी गेली जवळजवळ वीस वर्षें दिले आहे. कोणी अगदी हजार रुपये डोनेशन दिले, तरी ती त्या व्यक्तीच्या घरी जाऊन तो चेक घेते. पावती पुस्तक तिच्याजवळ असतेच, ती लगेच पावती देते, ओळख करून घेते. एकदा ओळख झाली, की तो आवाज कायमचा तिच्या मनात कोरला जातो\nसकिनाची आणि माझी ओळख ‘कृ.ब. तळवलकर ट्रस्ट’च्या ‘सेवाव्रती पुरस्कारा’निमित्ताने झाली. आम्ही ‘ट्रस्टी मंडळीं’नी वेळ ठरवून ‘जागृती शाळे’ला भेट दिली. ती वसतिगृहयुक्त शाळा पहिली ते दहावीसाठी आहे. ती एका जुनाट साध्या जागेत आहे. सत्तर-ऐंशी मुली तेथे पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेतात. सकिना उत्साहाने शाळा दाखवत होती. साधारण पहिलीतील एक लहान मुलगी माझ्या पायाला बिलगली आणि माझ्याशी बोलू लागली. मला माहीत नाही, की सकिनाला ते कसे कळले तिने ते ताडले. तिने मला लगेच सांगितले, की कुलकर्णी, काळजी करू नका, ती तुमची ओळख करून घेत आहे. स्पर्श ही त्यांची ओळख आहे.\nअनिल शाळिग्राम आणि सिटिपिडिया\nमाहिती हा सध्याच्या जगातील कळीचा घटक अाहे. माहितीचा वापर विविध कारणांसाठी होतो. मोठ्या कंपन्या माहितीचा वापर मार्केटींगसाठी करतात. ‘थिंक महाराष्ट्र’सारखी संस्था माहितीचा वापर सांस्कृतिक वारशाच्या डॉक्युमेण्टेशनसाठी अाणि चांगुलपणाच्या प्रसारासाठी करते. ठाण्याचे अनिल शाळिग्राम यांनी माहितीचा वापर नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणिव व्हावी यासाठी केला अाणि त्यातून निर्माण झाला सिटिपिडिया\nशहरीकरण आणि शहरीकरणाशी संबंधित अनेक समस्या गेल्या पंधरा-वीस वर्षांत वाढल्या आहेत. शहरांच्या गरजा अमर्याद वाढल्या. त्यासाठी व्यवस्थापन संस्थांची गरज निर्माण झाली. नगरपरिषदा, महानगरपालिका अस्तित्वात आल्या- त्यात विविध विषयांचे विभाग, राज्य सरकारप्रमाणे निर्माण झाले. तरीसुद्धा वाढणाऱ्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांची व्याप्ती वाढत चालली आहे. प्रत्येक समस्येसाठी वेगळा विभाग- त्याचे कायदे, नियम वेगळे. त्यामुळे नागरिकांपुढे त्यांचे हक्क नेमके कोणते आणि त्यांनी ते कसे मिळवायचे समस्या कशी आणि कोठे सोडवायची समस्या कशी आणि कोठे सोडवायची असे प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नांसाठी व्यासपीठ असावे, ते लोकाभिमुख असावे असे वाटून ठाणे येथील अनिल शाळिग्राम यांनी एका व्यासपीठाची निर्मिती केली. ते ‘सिटिपिडिया’ असे प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नांसाठी व्यासपीठ असावे, ते लोकाभिमुख असावे असे वाटून ठाणे येथील अनिल शाळिग्राम यांनी एका व्यासपीठाची निर्मिती केली. ते ‘सिटिपिडिया’ ठाणे येथील अनिल शाळिग्राम यांनी 26 नोव्हेंबर या लोकशाही दिनाचे औचित्य साधून 27 नोव्हेबर 2017 रोजी ‘सिटिपिडिया’ हा शहरांचा मुक्त ज्ञानकोश मराठी भाषेत उपलब्ध करून दिला.\nडॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूपचे विस्तृत पर्यावरण कार्य\n‘डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूप’ ही सांगलीतील संस्था पर्यावरण संवर्धन व पर्यावरण जागृतीचे कार्य करते. संस्थेचे कार्य ‘इकोफ्रेंडली लाइफ स्टाइल’ लोकांनी स्वीकारावी यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुरू आहे. संस्था युवा पिढीला निसर्गाशी जोडू पाहते. त्यासाठी ‘फ्रेंडशिप डे’सारखा दिवस निसर्गाशी मैत्री म्हणून संस्थेतर्फे साजरा केला जातो. माणूस निसर्गाला जे देऊ करतो, त्याच्या कितीतरी पटींनी जास्त निसर्ग त्याला परतफेड करत असतो. म्हणूनच संस्थेचा भर बीजारोपण व वृक्षारोपण यांच्या माध्यमातून हरित वैभव वाढवण्यावर आहे. एकूणच, ‘डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूप’चा उद्देश जैव साखळीचे संवर्धन करणे हा आहे.\nसंगमनेरची ध्येयवादी शिक्षण प्रसारक संस्था\n‘प्रज्वालितो ज्ञानमया: प्रदीप:’ हे ब्रीदवाक्य आहे संगमनेरच्या ‘शिक्षण प्रसारक संस्थे’चे मानचिन्ह आहे उगवत्या सूर्याचे. संस्थेची मुहूर्तमेढ महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावर 23 जानेवारी 1961 रोजी रोवली गेली. महाराष्ट्र राज्याची स्थापना त्याआधी एकच वर्ष झाली होती. स्वातंत्र्य आणि राष्ट्रभक्ती या संस्कारांनी प्रेरित झालेल्या, ध्येयवेड्या तरुणांचा तो कालखंड त्या तरुणांच्या डोळ्यांत सामाजिक विकासाची स्वप्ने तरळत होती. सामाजिक बांधिलकीची तशी स्वप्ने उराशी बाळगून प्रवरा नदीच्या कुशीतील काही ध्येयवादी व्यक्तींनी संगमनेरला उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय असावे असे ठरवले. त्या परिसरात विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची गैरसोय होती. त्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये शंकरराव गंगाधर जोशी, बी.जे. खताळपाटील, ओंकारनाथ मालपाणी, हिंमतलाल शाह, दत्तात्रय गणपुले, देवकिसन सारडा, दिनकर शेलार, बाबुलाल शाह, द.मा. पिंगळे, मोतीलाल नावंदर हे अग्रणी होते. ती संगमनेरच्या विविध क्षेत्रांतील मंडळी. त्या अपूर्व संगमातून, संगमनेरच्या नवनिर्माणाची आणि सांस्कृतिक इतिहासाची पायाभरणी घातली गेली.\nसावाना : पावणेदोनशे वर्षें सशक्त\nनाशिकचे ‘सावाना’ हे एकशेअठ्याहत्तर वर्षांचे वाचनालय म्हणजे नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा, आस्थेचा विषय आहे. ते नाशिककरांच्या विसाव्याचे ठिकाणही आहे. ‘सावाना’ची जोपासना करणाऱ्या शेकडो हातांनी काळाबरोबर राहण्याची यशस्वी कसरत केली आहे. त्यामुळे वाचनालयाचे रूप पावणेदोनशे वर्षें उलटून गेली तरी सशक्त राखले गेले आहे. इतक्या वर्षांत वाचनालयाची अनेक नामकरणे झाली, जागाबदल झाले, तरीही साहित्य संस्काराचा मूळ हेतू आबाधित राहिला.\n‘सावाना’बद्दलची औपचारिक माहिती ‘आनंदनिधान’ या ‘सावाना’च्या स्मृतिग्रंथात अनौपचारिक पद्धतीने वाचण्यास मिळते. त्या ग्रंथास अनौपचारिक रूप लाभले, कारण ती माहिती वाचनालयाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या लेखणीतून नव्हे तर अंतःकरणातून अवतरलेली आहे. त्यामुळे ‘आनंदनिधान’ या स्मृतिग्रंथाला अनोखे मूल्य लाभले आहे. कुसुमाग्रज, पु.ल. देशपांडे, सेतुमाधवराव पगडी, गोविंद तळवलकर, गंगाधर गाडगीळ, माधव गडकरी, ग.प्र. प्रधान. आदी दिग्गजांचा वाचनस्पर्श लाभलेल्या ‘सावाना’चा प्रवास ‘आनंदनिधान’मधून उलगडत जातो आणि एक ललितकृती वाचल्याचा आनंद वाचकाला मिळतो.\nप्रत्येक स्वप्नाला जगण्याचा अधिकार आहे\nराजन खान प्रणीत ‘अक्षर मानव’ या संस्थेने तेजगड येथे योजलेली सहल विचारांनी श्रीमंत करणारी व बौद्धिक आनंद देणारी, अशी अविस्मरणीय होती. सहल जून 2018 मध्ये तीन दिवस आयोजित केली गेली होती. त्यात महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमधून चारशे जणांनी भाग घेतला होता. तेजगड हे ठिकाण गुजरात राज्यात बडोदा ते छोटा उदेपूर हमरस्त्यावर आहे. ठिकाण गुजरातमध्ये असले तरी तेथून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांच्या सीमेवरील गावे काही तासांच्या अंतरावर आहेत. ती बरीचशी आदिवासी गावे आहेत.\n‘आदिवासी अकादमी’ ही संस्था गणेश देवी यांच्या प्रयत्नांतून तेजगड येथे उभी आहे. ती वीस एकर जागेवर असून आदिवासींसाठी विविध स्तरांवर काम करते. भारतातील लोप पावत चाललेल्या सर्व बोली भाषा तेथे ऑडिओ व पुस्तक रूपात जतन करून ठेवल्या गेल्या आहेत. आदिवासी भाषांसंदर्भात जास्तीत जास्त लेखनसाहित्य उपलब्ध करून देणारे सुसज्ज ग्रंथालय तेथे आहे. ‘आदिवासी अकादमी’ व ‘भाषा केंद्र’ या संस्था संलग्न आहेत. संग्रहालय ग्रंथालयाच्या जवळच आहे. आदिवासींची कलापूर्ण व सांस्कृतिक जीवनरहाटी उलगडून दाखवणारी साधने, चित्रे संग्रहालयात पाहण्यास मिळतात. त्यांतील अनेक वस्तू आदिवासींच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. आदिवासींचे जगणेच त्यातून जिवंत झालेले आहे.\nसंतोष गर्जे - सहारा अनाथालय ते बालग्राम\nसंतोष गर्जे हा मराठवाड्यातील ‘बीड’ जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील पाटसरा गावाचा रहिवासी. तो त्याच्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून काही अनाथ मुलांचा सांभाळ करत आहे. तो 2004 सालापासून अनाथालय चालवत आहे. त्याचा ‘सहारा’ अनाथालय परिवार गेवराई या तालुक्याच्या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर तीन एकरांच्या जागेवर उभा आहे. अनाथालयात पंच्याऐंशी मुले-मुली आहेत. संतोष आणि प्रीती हे तिशीचे दाम्पत्य त्या मुलांचा सांभाळ आई-वडिलांच्या नात्याने करत आहेत. त्यांना त्यांचे बारा सहकारी कार्यात सोबतीला असतात.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/9", "date_download": "2020-09-22T21:53:36Z", "digest": "sha1:4HPKCGG37JWIQQLPDRXA66GADSCETGQY", "length": 6074, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Page9 | प्रियांका-गांधी: Latest प्रियांका-गांधी News & Updates, प्रियांका-गांधी Photos & Images, प्रियांका-गांधी Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसीएए हे असंवैधानिक, गरिब कसा पुरावा दाखवणारः प्रियांका गांधी\nयोगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन\nप्रियांका यांना करण्यात आलेल्या धक्काबुक्कीच्या\nप्रियांका गांधींचा विना हेल्मेट प्रवास; ६,१०० चा दंड\nअधिकारी म्हणतो, पाकिस्तानात जा\nउत्तर प्रदेश पोलिसांची प्रियांका गांधींना धक्काबुक्की\nउत्तर प्रदेश पोलिसांनी माझा गळा दाबला: प्रियांका गांधी\nउत्तर प्रदेश पोलिसांनी माझा गळा दाबला: प्रियांका गांधी\nRSSच्या चड्डीवाल्यांच्या हाती आसाम जाऊ देणार नाही: राहुल\nयूपीत २१ जिल्ह्यात इंटरनेट बंद;प्रशासन अलर्टवर\nझारखंड: सोरेन देणार सोनिया गांधींना शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण\nराहुल गांधी-प्रियांका गांधी पेट्रोल बॉम्बः मंत्री\nराहुल, प्रियांका यांना रोखले\nसोनिया, प्रियांका, रविश कुमार, ओवेसींवर गुन्हा नोंदवा, कोर्टात याचिका\nराहुल-प्रियांका गांधींना पोलिसांनी रोखलं\nराहुल-प्रियांका यांना मेरठमध्ये जाण्यापासून पोलिसांनी रोखले\nराहुल-प्रियांका यांना मेरठमध्ये जाण्यापासून रोखले\nनागरिकत्व कायदाविरोधात संविधानाची प्रस्तावना वाचून काँग्रेसचा 'सत्याग्रह'\nनागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशद्रोही: संभाजी भिडे\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/elections-news/bjp-leader-kirit-somaiya-hits-back-mns-chief-raj-thackeray-1883000/", "date_download": "2020-09-22T21:41:13Z", "digest": "sha1:VRR4LACXRHL6CDVD35PQPYHZ7RS7EEWQ", "length": 12805, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bjp leader kirit somaiya hits back mns chief raj thackeray | आम्ही प्लॅटफॉर्मची उंची वाढवली, पण राज ठाकरेंची राजकीय उंची कमी झाली: सोमय्या | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nआम्ही प्लॅटफॉर्मची उंची वाढवली, पण राज ठाकरेंची राजकीय उंची कमी झाली: सोमय्या\nआम्ही प्लॅटफॉर्मची उंची वाढवली, पण राज ठाकरेंची राजकीय उंची कमी झाली: सोमय्या\n२० वर्षांच्या मुलीला मंचावर आणून राज ठाकरेंनी राजकारण करु नये, असा सल्ला सोमय्या यांनी दिला.\nमोदी सरकारच्या काळात आम्ही ४२५ प्लॅटफॉर्मची उंची वाढवली, पण राज ठाकरे यांची राजकीय उंची कमी झाली आहे. राज यांची उंची २००९ मध्ये जी होती, ती आता जमिनीच्या खाली गेली आहे, अशा शब्दात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. राज ठाकरे यांनी २० वर्षांच्या मुलीला मंचावर आणून राजकारण करु नये, असा सल्लाही सोमय्या यांनी दिला आहे.\nमुंबईतील लोकल अपघातात जखमी झालेल्या मोनिका मोरेला राज ठाकरे यांनी एका सभेत मंचावर बोलावले होते. अपघातात मोनिका मोरेला हात गमवावे लागले होते. यानंतर किरीट सोमय्या यांनी मोनिका मोरेच्या उपचारासाठी पुढाकार घेतला होता. मोनिका मोरेला सरकारी नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. पण अद्याप हे आश्वासन पूर्ण केलेले नाही, अशी खंतही तिने मनसेच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानंतर व्यक्त केली होती. मोनिका मोरे ही स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडरही होती.\nराज ठाकरे यांनी मोनिका मोरेवरुन भाजपावर टीका केली होती. यावर किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मोनिका मोरेला आम्ही मदत केली आणि राज ठाकरेंनी तिला काय मदत केली याबाबत मी काही बोलणार नाही. मोनिका मोरेमुळे अनेक अपघातग्रस्तांना हिंमत मिळाली आणि आम्ही तब्बल ११०० अपघातग्रस्तांना मदतही केली होती. २० वर्षांच्या मुलीला मंचावर आणून राज ठाकरेंनी राजकारण करु नये, असा सल्ला सोमय्या यांनी दिला.\nराज ठाकरेंची उंची आता लोकंच मोजून दाखवत आहेत, राज यांची उंची २००९ मध्ये जी होती, ती आता जमिनीच्या खाली गेली आहे, अशा शब्दात त्यांनी राज यांच्या टीकेला उत्तर दिले. मात्र, मोनिका मोरेला सरकारी नोकरी का मिळाली नाही, या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nटॅग लोकसभा निवडणूक २०१९\nModi 2.0: राष्ट्रपती भवनात आज रोगनजोश, बिर्यानी आणि टिक्का\nरामदास आठवलेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन, केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण\nमोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान \nदुसऱ्यांदा मंत्रिपदामुळे गडकरींकडून अपेक्षा वाढल्या\nशिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 महिलांचा सैनिक होण्याचा मार्ग मोकळा\n2 “राज यांच्याकडे काम नाही, युट्यूबवर व्हिडिओ पाहतात आणि लाव रे व्हिडिओ म्हणतात”\n3 साध्वी प्रज्ञा यांनी मुस्लीम समाजाची माफी मागावी, तरच प्रचार करु: भाजपा नेता\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-metro-1401654/", "date_download": "2020-09-22T21:19:53Z", "digest": "sha1:7ZCVE4RLRXBL5BIO6HOUZF2W6SOQONO5", "length": 22159, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mumbai metro | ‘मेट्रो’मय मुंबई! | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nजगभरातील मोठमोठय़ा आणि नावाजलेल्या शहरांकडे पाहिल्यावर एक गोष्ट अगदी ठळकपणे जाणवते.\nएक जागतिक दर्जाचे शहर अशी मुंबईची ओळख जगभरात आहे. भारताची आíथक राजधानी असलेल्या मुंबईतील व्यापारउदीमावर सहज नजर टाकली असता या शहराचे देशाच्या अर्थव्यवस्थेतील योगदान किती मोठे आहे, हे सहज लक्षात येईल. पण जागतिक दर्जाचे शहर बनण्यासाठी केवळ याच गोष्टी असून भागत नाही. जगभरातील मोठमोठय़ा आणि नावाजलेल्या शहरांकडे पाहिल्यावर एक गोष्ट अगदी ठळकपणे जाणवते. या शहरांमधील पायाभूत सुविधांचा विकास त्या तुलनेत मुंबईतील पायाभूत सुविधा अजूनही पूर्णपणे विकसित झालेल्या नाहीत, ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना झाली तीच मुळी मुंबईसह आसपासच्या मोठय़ा प्रदेशातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून\nसुरुवातीच्या काळात एमएमआरडीएच्या माध्यमातून शहर तसेच महानगर प्रदेशात रस्त्यांचे आणि उड्डाणपुलांचे जाळे विणले गेले. त्यामुळे मुंबई परिसरातील वाहतूक अधिक वेगवान झाली. हळूहळू असलेले रस्ते मोठे करण्याबरोबरच एमएमआरडीएने नवनवीन रस्ते बांधण्यासही सुरुवात केली. यातील महत्त्वाचे आणि शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले काही रस्ते म्हणजे जोगेश्वरी-विक्रोळी िलक रोड, सांताक्रूझ-चेंबूर िलक रोड, पूर्व मुक्तमार्ग आणि सहार उन्नत मार्ग पण पायाभूत सुविधांच्या विकासाचा हा प्रवास एवढय़ावरच न थांबवता एमएमआरडीएने शहरात मेट्रो प्रकल्पांचे जाळे तयार करण्याचा विडाही उचलला आहे. यातील सर्वात पहिला मेट्रो प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वातून वर्सोवा- अंधेरी- सीप्झ यांदरम्यान पूर्ण करण्यात आला. २०१४ रोजी लोकांसाठी खुल्या झालेल्या या मेट्रो मार्गावर आज दर दिवशी तब्बल तीन लाख प्रवासी प्रवास करतात.\nया प्रकल्पाप्रमाणेच एमएमआरडीएने आणखी ९ मेट्रो प्रकल्पांचे नियोजन केले असून त्यापकी तीन प्रकल्पांचे काम सुरूही झाले आहे. त्यापकी एक म्हणजेच कुलाबा- वांद्रे- सीप्झ हा मेट्रो-३ प्रकल्प मुंबई मेट्रोरेल महामंडळातर्फे राबवला जात आहे. तसेच आणखी दोन प्रकल्पांची निविदा प्रक्रिया चालू झाली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच या प्रकल्पांच्या कामांनाही सुरुवात होणार आहे.\nसध्या मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठी समस्या वाहतुकीची आहे. सध्या या प्रदेशातील लोकांना रस्ते आणि रेल्वे हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्ही पर्यायांची क्षमता पुरेपूर वापरली जात असून मेट्रोचा पर्याय शहरासाठी खूपच दिलासादायक ठरणार आहे. सध्या मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर मध्य आणि पश्चिम रेल्वे मिळून ७५ ते ८० लाख प्रवासी दर दिवशी प्रवास करतात. मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या दर दिवशीच्या एकूण फेऱ्यांचा विचार केल्यास दोन्ही मार्गावर मिळून सुमारे ३००० फेऱ्या दर दिवशी चालवल्या जातात. म्हणजेच प्रत्येक फेरीत सरासरी अडीच हजार प्रवासी प्रवास करतात. एक गाडी अडीच हजार प्रवासी वाहून नेण्यासाठी सक्षम असली, तरी प्रत्यक्षात गर्दीच्या वेळी एका गाडीत ४५०० ते पाच हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेच्या सेवेवरील ताण वाढतोच, पण प्रवासी सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. परिणामी गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईच्या रस्त्यांवरील खासगी गाडय़ांचे प्रमाण वाढलेले दिसते. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीही वाढली आहे.\nया सर्वावर तोडगा म्हणून एमएमआरडीएने दिल्ली मेट्रोरेल कॉर्पोरेशनच्या मदतीने २००३ मध्ये बृहद् आराखडा तयार केला. या आराखडय़ाप्रमाणेच मेट्रो मार्गाच्या उभारणीचे काम सुरू असून आता एमएमआरडीएने हाती घेतलेले मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याद्वारे २०१९ मध्ये तब्बल नऊ लाखांहून जास्त प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. सध्या सुरू असलेल्या पाच मेट्रो मार्गाच्या बांधकामासाठी एकूण ६१२८९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मेट्रो मार्गामुळे पन्नास हजारांहून अधिक लोकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे हे मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यावर सध्या उपनगरीय रेल्वे मार्गावर पडणारा ताण तब्बल ३५ ते ४० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यावर सध्या खासगी गाडीतून प्रवास करणारेही मेट्रोचा अवलंब करण्याची शक्यता खूप जास्त असल्याने इंधनाची बचत आणि वायुप्रदूषणात घट हे दोन हेतू साध्य होतील.\nआता मेट्रो प्रकल्पांविषयी थोडेसे. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो- ७ मार्गावर एकूण १४ स्थानके असतील. ही सर्व स्थानके उन्नत असून त्यासाठी ६०२८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. २०१९ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याद्वारे ४.७३ लाख प्रवासी प्रवास करतील, असे उद्दिष्ट आहे.\nमेट्रो- २ ए हा प्रकल्प दहिसर पश्चिम ते डी. एन.नगर अंधेरी पश्चिम यादरम्यान असेल. या १८.५ किमीच्या मार्गावर १७ स्थानके असून सर्व स्थानके उन्नत असतील. ६४१० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर २०२१ मध्ये ५.२९ लाख प्रवासी प्रवास करतील. याच प्रकल्पाचा पुढील टप्पा म्हणजे डी. एन.नगर अंधेरी ते मानखुर्द हा मेट्रो- २ बी प्रकल्प २३.६४३ किमीच्या या प्रकल्पामध्ये २२ स्थानके असून ही स्थानकेदेखील उन्नत असतील. या प्रकल्पासाठी १०९८६ कोटी रुपयांचा खर्च होणार असून हा प्रकल्प २०१९ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या वेळी या मेट्रोद्वारे साडेसात लाख प्रवासी प्रवास करतील.\nखऱ्या अर्थाने मुंबई महानगर प्रदेशात पोहोचणारा मेट्रो प्रकल्प अशी मेट्रो- ४ ची ओळख सांगता येईल. वडाळा ते कासारवडवली यादरम्यान असलेला हा ३२.३२ किमीचा प्रकल्प संपूर्णपणे उन्नत असेल. त्यासाठी १४५५९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो २०२१ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्या वेळी ८ लाखांपेक्षा जास्त प्रवासी या मार्गाचा अवलंब करणार आहेत.\nया प्रकल्पांशिवाय ठाणे- भिवंडी- कल्याण या मेट्रो- ५, स्वामी समर्थनगर- जोगेश्वरी- कांजूरमार्ग- विक्रोळी मेट्रो- ६ या दोन प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व आणि वडाळा ते जीपीओ या दोन प्रकल्पांचा शक्यता अहवाल तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे.\nभविष्यातील मुंबई ही खऱ्या अर्थाने ‘मेट्रो’ शहर बनणार आहे, यात वादच नाही. या मेट्रो प्रकल्पांबरोबरच मुंबई ट्रान्स हार्बर िलक रोड या शिवडी ते न्हावा शेवा यादरम्यानच्या मार्गाचे कामही लवकरच सुरू होणार आहे. तसेच बीकेसी- पूर्व द्रुतगती महामार्ग, बीकेसी- वांद्रे- वरळी सागरी सेतू या दोन उड्डाणपुलांचे बांधकामही सुरू झाले असून नजीकच्या काळात शहरातील समस्या सोडवण्यासाठी हे मार्गही मोलाचे काम करणार आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 शहराला गतवैभव मिळवून देणारी मेट्रो\n3 रत्नागिरी विभागाची आज अंतिम फेरी\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/thane-district-has-60-lakh-voters-1835259/", "date_download": "2020-09-22T20:08:49Z", "digest": "sha1:ZNQVXRPX3XQYI5IGQPDEBUSXAYO6FNEJ", "length": 11791, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Thane district has 60 lakh voters | ठाणे जिल्ह्यात ६० लाख मतदार | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nठाणे जिल्ह्यात ६० लाख मतदार\nठाणे जिल्ह्यात ६० लाख मतदार\nजिल्हा प्रशासनाकडून आकडेवारी जाहीर\nनिवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ऐरोली विधानसभा मतदार संघात मतदारांची संख्या सर्वाधिक ४ लाख ३४ हजार ९३५ इतकी असून सर्वात कमी मतदार उल्हासनगर मतदारसंघात (२ लाख २१ हजार ८५०) आहेत.\nजिल्हा प्रशासनाकडून आकडेवारी जाहीर; ऐरोली विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदार\nठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाने ३१ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून त्यानुसार ठाणे जिल्ह्यात एकूण ६० लाख ९४ हजार ३०८ मतदारांची नोंद झाली आहे.\nयामध्ये १८ ते २९ या वयोगटातील तरुण मतदारांचे प्रमाणे जेमतेम दहा टक्के अर्थात ९ लाख ४३ हजार इतके आहे. मात्र, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा ही संख्या वाढल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.\nनिवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ऐरोली विधानसभा मतदार संघात मतदारांची संख्या सर्वाधिक ४ लाख ३४ हजार ९३५ इतकी असून सर्वात कमी मतदार उल्हासनगर मतदारसंघात (२ लाख २१ हजार ८५०) आहेत.\nचाळीशीपार मतदारांची संख्या अधिकच\n* १८ ते १९ वयोगटात एकूण ४३ हजार ७५८ मतदार आहेत.\n* २० ते २९ वयोगटात ८ लाख ९९ हजार ३५२ मतदार आहेत\n* ३० ते ३९ या मध्यम वयोगटात १४ लाख ७१ हजार २७९मतदार\n* ४० ते ४९ वयोगटात १५ लाख ६३ हजार २१०\n* ५० ते ५९ वयोगटात १० लाख ८५ हजार ४२६\n* ६० ते ६९ वयोगटात ६ लाख १३ हजार ६२९\n* ७० ते ७९ वयोगटात २ लाख ७३ हजार ६८३\n* ८०च्या पुढे १ लाख ३२ हजार ७५० मतदार आहेत\n* मीरा भाईंदर ४,४२,२७९\n* कल्याण पश्चिम ४,२८,९१५\n* ओवळा माजिवाडा ४,२१,११८\n* कल्याण ग्रामीण ४,०३,०२०\n* मुंब्रा कळवा ३,२८,४५०\n* कल्याण पूर्व ३,३३,९७१\n* कोपरी पाचपाखाडी ३,४२,७९३\n* भिवंडी पश्चिम २,६४,६७८\n* भिवंडी पूर्व २,६३,०६७\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 लाचप्रकरणातील आरोपी अधिकाऱ्याचा पालिकेतील मार्ग मोकळा\n2 बांगलादेशी महिलेला दहा वर्षे तुरुंगवास\n3 कामकाजासाठी ‘झिरो नंबर’\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/207?page=5", "date_download": "2020-09-22T21:35:33Z", "digest": "sha1:KJAA7L7IFAA7TTSO3WHMWEKV5JCBLN6X", "length": 29663, "nlines": 108, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संस्था | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा\nमहाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा तळेगाव दाभाडे येथील समर्थ विद्यालय होय. हे विद्यालय स्थापन करण्यात पुढील प्रमुख उद्देश होते : (1) शिक्षणात आपल्या मताप्रमाणे सुधारणा करण्याकरिता संस्था सरकारी नियंत्रणापासून स्वतंत्र ठेवणे, (2) मातृभाषेतून शिक्षण देणे, (3) बौद्धिक शिक्षणास औद्योगिक शिक्षणाची जोड देणे, (4) संस्थेतील विद्यार्थ्यांची वसतिगृहात राहण्याची सोय करून विद्यार्थ्यांस गुरुसान्निध्याचा लाभ करून देणे, (5) विद्यार्थ्यांना आपल्या धार्मिक आचारांची व संस्कृतीची माहिती करून देऊन त्यांच्यात याबद्दल अभिमान उत्पन्न होईल असे शिक्षण देणे, (6) मुलांनी शरीरप्रकृती सुदृढ व भावी आयुष्यातील जबाबदारी पार पाडण्यालायक तयार करण्याकरिता सकस आहार आणि शारीरिक शिक्षण यांची सोय करणे. आपण आखलेला शिक्षणक्रम आपल्या पद्धतीने शिकविण्याकरिता समर्थ विद्यालयाने स्वतंत्र क्रमिक पुस्तके तयार करण्याची योजना आखून मराठी, बीजगणित, संस्कृत प्रवेश, मुलांचा महाराष्ट्र, गीर्वाण लघुकोश अशी पुस्तके प्रकाशित केली.\nमाणसाला जन्म एकदाच मिळतो; म्हणजे तो देह परत मिळत नसतो. तरीही माणूस मिळाल्या देहाचा योग्य तो उपयोग करत नाही. माणूस देवापेक्षा देहाचे लाड करतो. तो त्यावर अती प्रेम करतो. मात्र माणूस एका टप्प्यावर पोचला, की हतबल होतो भा.रा. तांबे यांच्या कवितेची आठवण होते -\nमी जाता राहील कार्य काय | जन पळभर म्हणतील हाय हाय\nअशा जगास्तव काय कुढावे | मोही कुणाच्या का गुंतावे\nहरिदूता का विन्मुख व्हावे | का जीरवू नये मातीत काय\nपण नश्वरतेच्या त्याच जाणिवेने शेवटची ओळ बदलून मी म्हणेन -\nका देऊ नये दान काय माणसाने मृत्यूपूर्वी शरीरदान, अवयवदान करावे असे परोपरीने सांगितले जाऊनही माणसे मात्र जागी होत नाहीत याचे वाईट वाटते. मानवी प्रज्ञेमुळे संशोधन होते अन् संशोधनामुळे आविष्कार घडतात काय माणसाने मृत्यूपूर्वी शरीरदान, अवयवदान करावे असे परोपरीने सांगितले जाऊनही माणसे मात्र जागी होत नाहीत याचे वाईट वाटते. मानवी प्रज्ञेमुळे संशोधन होते अन् संशोधनामुळे आविष्कार घडतात अवयवरोपणामुळे किती जणांचे प्राण वाचतात अवयवरोपणामुळे किती जणांचे प्राण वाचतात काहींना जग बघण्यास मिळते, काहींचा आजार बरा होतो. अशा अनेक प्रकारच्या संधी अवयवरोपणातून उपलब्ध होत आहेत. रक्तदान, किडनीदान असे काही गोष्टींचे दान मनुष्य जिवंत असतानाही करता येते; पण माणसाचे काही अवयव असे आहेत, की ते फक्त मरणानंतर दान दिले जाऊ शकतात. मेडिकल विद्यार्थ्यांना मनुष्यदेहाचा उपयोग ऑपरेशनकरता, अभ्यास-प्रॅक्टिकल प्रयोगासाठी करायचा असतो. त्यासाठी मानवी देहदान फारच महत्त्वाचे आहे. बेडूक किंवा गीनिपिग प्रयोगासाठी म्हणून वापरले जातात तेव्हा ते त्या त्या प्राण्याचे देहदानच असते, पण माणूस त्यांना पकडून ते त्यांच्याकडून करवून घेतो.\nजोडीदार निवडीतील विवेकी विचार\n'जोडीदाराची विवेकी निवड'(जोविनि) हा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनेक वर्षे चालवते. या विषयावरील चर्चेसाठी तरुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून तीन वर्षांपूर्वी Whats up ग्रुप तयार करण्यात आला. त्याची प्रमुख सूत्रधार आरती नाईक सांगते, की ‘समस्येवर उपाय शोधण्याच्या गरजेतून हा उपक्रम विकसित झाला आहे\nत्यांना गरज जाणवली ती अशी - शनीशिंगणापूरच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईहून ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रवास करत होते. रिझर्व्ह बँकेतील सचिन थिटे, पोलिस दलातील तुषार शिंदे, आरती व महेंद्र नाईक असे प्रवासात एकत्र होते. प्रवासातील गप्पांत असा विषय निघाला, की सचिन आणि तुषार यांचे लग्न राहिले आहे सुस्थिर नोकरी असलेल्या त्या मुलांचे लग्न खोळंबले होते, कारण त्यांना त्यांच्या विचारांना अनुरूप असा जोडीदार हवा होता. त्यांची इच्छा कांदेपोहे पद्धतीने, जातीतील, सुंदर मुलगी बघून लग्ने करण्याची नव्हती. त्या मुलांना त्यांच्या त्या अपेक्षांविषयी घरातल्यांशी बोलतादेखील येत नव्हते. त्यांना समविचारी जोडीदार हवा म्हणजे नक्की कसा जोडीदार हवा याविषयी त्यांची स्वतःची काही मते सुस्पष्ट करून घेण्याची गरज जाणवत होती; त्यांची गरज त्यासाठी सातत्याने चर्चा करता येईल असा एखादा गट ही होती\nनापास मुलांसाठी चतुरंगी अभ्यासवर्ग\n‘चतुरंग’ विद्यार्थ्यांवर 2018 सालच्या एसएससीचा निकाल गुणांची अक्षरश: बरसात करून गेला आम्ही ‘चतुरंग’चे कार्यकर्ते, ‘निवासी’ आणि ‘निर्धार निवासी’ अभ्यासवर्गाचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक सारेच आनंदसरींमध्ये न्हाऊन निघालो. ‘चतुरंग’च्या हुशार विद्यार्थ्यांच्या ‘निवासी’ वर्गाचा निकाल प्रतिवर्षीप्रमाणे; शंभर टक्के लागलाच; पण विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नववीतून दहावीत जाताना ‘प्रमोट’ झालेल्या ‘कच्च्या’ विद्यार्थ्यांच्या वर्गाचा निकालही अठ्ठ्याण्णव टक्के इतका लागला. नापासांच्या वर्गातून पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला शहाऐंशी टक्के गुण मिळाले आहेत, तर त्याच वर्गातील चोवीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी संपादन केली आहे. हुशारांच्या निवासी वर्गातील नव्वद टक्क्यांहून जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्या बावन्न इतकी आहे. त्या वर्गांमधून विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ‘गुणवंत विद्यार्थी सोहळ्या’त भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते. यावर्षी, तो सोहळा रविवारी, 1 जुलै रोजी चिपळूणच्या ‘ब्राह्मण सहाय्यक संघा’च्या सभागृहात पाककला तज्ज्ञ विष्णू मनोहर, ‘मांडके हिअरिंग सर्व्हिसेस’च्या संचालक कल्याणी मांडके व ‘चतुरंग’ अभ्यासवर्गातील ज्येष्ठ शिक्षक दीपक मराठे यांच्या उपस्थितीत, हृद्य वातावरणात पार पडला.\nसूर्यकांत कुलकर्णी यांची स्वप्नभूमी\nपरभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात केरवाडी नावाचे छोटेसे गाव आहे. त्या गावात लहान मुलांचे आयुष्य फुलवणारी, घडवणारी ‘स्वप्नभूमी’ आहे. सूर्यकांत कुलकर्णी यांचा बालकांसाठीचा महत्त्वाचा असा तो प्रकल्प आहे. संस्थेचे नाव आहे ‘सामाजिक-आर्थिक विकास ट्रस्ट’ - काहीसे रूक्ष, पण त्याला फाटा देत लोकांनी ‘स्वप्नभूमी’ या कल्पकेतलाच साद घातल्याचे दिसते.\nकेरवाडी हे कुलकर्णी यांचे मूळ गाव. त्यांनी शिक्षणासाठी पुण्यापर्यंतचा प्रवास केला. त्यांना मनात भीक मागणाऱ्या, काम करावे लागणाऱ्या मुलांविषयी सहानुभूती वाटायची. कुलकर्णी यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी, पुण्यात ‘कायनेटिक कंपनी'त चांगल्या पगाराची नोकरी सुरू असतानाच ‘सामाजिक-आर्थिक विकास ट्रस्ट’ची स्थापना केली होती. त्यांनी धोरण ‘सोशियो-इकॉनॉमिक' मॉडेल उभे करत सामाजिक कामांना हात घालायचा हे ठरवले होते. त्यांना त्यांच्या मनात दडलेल्या मूळ प्रेरणा ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर गप्प बसू देईनात. त्यांनी बालकांसाठी काम करायचे या इरेला पेटून नोकरीचा राजीनामा दिला. त्या सुमारास त्यांचे लग्न झाले होते. ते पुण्यात राहत असलेल्या घरामागे झोपडवस्ती होती. कुलकर्णी यांनी त्या झोपडवस्तीतील तीन-चार मुलांना व बायकोला घेऊन केरवाडी गाठले आणि तेथेच स्थायिक झाले.\nमराठी साहित्य मंडळ, बार्शी\n(स्थापना 1961, नोंदणी 1972)\nबार्शीच्या ‘मराठी साहित्य मंडळा’ने बार्शीकरांच्या साहित्यिक, सामाजिक-सांस्कृतिक, जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवलेले आहे. मंडळाचे नाव साहित्य मंडळ असले तरी मंडळाचे क्षेत्र केवळ साहित्यापुरते मर्यादित नाही. बार्शीकरांना नव्या-जुन्या विचारांची ओळख करून द्यावी, परिसरात विचारस्वातंत्र्याची बूज राखली जावी, स्थानिक कलावंतांच्या वाढीला संधी मिळवून द्यावी, जीवनातील लहानमोठ्या गोष्टींतील सौंदर्य जाणण्याचे व आनंद मिळवण्याचे कसब अंगी बाणावे यासाठी ‘मराठी साहित्य मंडळ’ काम करते. म्हणून त्याला मुक्त विद्यापीठाचे स्वरूप आले आहे.\nदिनुभाऊ सुलाखे, पन्नालाल सुराणा, द.बा. हाडगे आणि अॅड. दगडे हे एकत्र आले आणि त्यांनी 1961 साली ‘मराठी साहित्य मंडळ’ नावाची संस्था स्थापन केली. संस्थेचे अध्यक्षपद बार्शी नगरपालिकेच्या माजी अध्यक्ष प्रभाताई झाडबुके यांच्यावर सोपवले गेले. संस्था पब्लिक ट्रस्ट अॅक्टखाली नोंदवली गेली आहे. त्यानिमित्ताने मंडळाची घटना तयार झाली. कार्यकारी मंडळ, विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ अशा साहाय्यकारी समित्या तयार करण्यात आल्या. कार्यकारी मंडळाची निवड दर दोन वर्षांनी होऊ लागली. मंडळाचे विविध कार्य कार्यकर्त्यांचा उत्साह, जिद्द, चिकाटी, वक्तशीरपणा, सर्वसंग्राहक वृत्ती यांतून वाढू लागले.\nभारतीयन्स - सकारात्मकतेचा सोशल मंत्र\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे समाजातील चांगुलपणाचे अाणि सकारात्मक घडामोडींचे दर्शन घडवणारे व्यासपीठ. ‘थिंक महाराष्ट्र’ने ‘प्रज्ञा-प्रतिभा’ या सदरामध्ये त्याच तऱ्हेच्या सकारात्मक कहाण्या वाचकांसमोर सादर केल्या. त्या समान विचाराने सकारात्मकता प्रसृत करण्यासाठी धडपडणारा एक तरूण पुण्यात अाहे. त्याचे नाव मिलिंद वेर्लेकर. ‘थिंक महाराष्ट्र’चा प्रकल्प अाणि मिलिंद वेर्लेकरची धडपड यांमधला सकारात्मकतेचा समान धागा उठून दिसतो. त्यामुळे या तरूणाची माहिती ‘थिंक महाराष्ट्र’ने मांडणे अावश्यकच होते.\nआयुष्य कोणत्या क्षणी वळण घेईल हे खरेच सांगता येत नाही. चाकोरीतील जीवन सुरू होण्याच्या शक्यता एकवटलेल्या असताना जीवनाला वेगळीच दिशा देणारी एखादी संधी अचानकपणे खुणावत येऊ शकते. त्याक्षणी तिला दिला जाणारा सकारात्मक प्रतिसाद आयुष्याला वेगळा आयाम देऊन जातो. तसेच घडले त्या तरुणाच्या आयुष्यात.\nशांतिवन – बालाघाटात पिकले पाणी\nदीपक नागरगोजे यांनी `शांतिवन` प्रकल्प बीड जिल्ह्यात भगवानगडाच्या परिसरात साकारला आहे. आमटे पिता-पुत्रांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ‘आनंदवना’च्या धर्तीवर ‘शांतिवना’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘शांतिवना’तील विद्यार्थ्यांची दैनंदिन पाण्याची गरज पूर्ण व्हावी, भाजीपाला व अन्नधान्य यांचे उत्पादन घेऊन प्रकल्प आत्मनिर्भर व्हावा यासाठी शेततळ्याच्या माध्यमातून पाणी साठवण्याचा प्रयोग अमलात आला आहे. त्यातून सुमारे पाच कोटी लिटर पाणी साठले जाते. ते त्यांना पावसाळ्यापर्यंत वापरता येते. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील ही `वॉटर बँक` वाळवंटातील ओअॅसिसच ठरावी पुण्यातील SMASH कंपनीचे अध्वर्यू आणि सुराग ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत चितळे यांचे या वॉटर बँकेच्या उभारणीसाठी अर्थसहाय्य लाभले आहे. अन्य संस्थांचे योगदानही आहेच.\nसावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ\nशैलेश दिनकर पाटील 26/06/2018\nऔरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन 1989 साली बाहेर पडलेल्या सात तरुण डॉक्टरांनी मिळून बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान ही संस्था आणि त्याद्वारे हेडगेवार रुग्णालय सुरू केले. उद्दिष्ट होते आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक विकास डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांचा समूह तयार झाला. त्यांनी रुग्णालयाच्या माध्यमातून कमीत कमी खर्चात उत्कृष्ट दर्ज्याची वैद्यकीय सेवा देत असतानाच, शहरी झोपडवस्ती आणि दुर्गम ग्रामीण भागांतील वस्त्या येथे मूलभूत आरोग्याच्या प्रश्नावर कामाला सुरुवात केली. पण आरोग्याचे प्रश्न केवळ आरोग्याचे नसतात; त्यांच्या मुळाशी आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक समस्या आहेत. सर्व प्रश्नांची तशी व्याप्ती लक्षात घेऊन, रुग्णालयाच्या डॉक्टरांनीच सोबत ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’ची स्थापना (1993 साली) केली. अन्य सामाजिक विषयांतील मंडळीही त्यांच्यासोबत आली. तीन शहरी उपेक्षित वस्त्या तीन दुर्गम गावे यांतून आरोग्य व महिला संघटन यांमध्ये सुरू झालेले काम आज आरोग्य, शिक्षण, पाणी यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, कौशल्यविकास आणि उपजीविका या विषयांपर्यंत गेले आणि ते चाळीस शहरी वस्त्या व दीडशे गावांपर्यंत पोचले आहे.\nसचिन जोशींची Espalier - फास्टर फेणेची खरीखुरी शाळा\n\"मैत्रेयीचे सर ना तिच्याबरोबर खेळतात\" पाचवीतील श्रेया तिला वाटणारे नवल मला सांगत होती. मैत्रेयीचे ते सर म्हणजे नाशिकचे सचिन जोशी. त्यांच्या शाळेचे नाव ‘Espalier exprerimental school’. ‘Espalier’ हा फ्रेंच भाषेतील शब्द. त्याचा अर्थ झाडाला आकार देणे किंवा झाडाची गुणवत्ता वाढवणे असा आहे. ते नाव त्या शाळेचा हेतू स्पष्टपणे व्यक्त करते. सचिन जोशी यांनी त्यांना मराठी शाळेसाठी परवानगी न मिळाल्याने नाशिक येथे सुरू केलेली इंग्रजी माध्यमाची ही शाळा. नाशिककरांच्या बोलण्यात त्या शाळेविषयी सांगताना कुतूहलाच्या जागी कौतुकमिश्रित अभिमान डोकावतो. पूर्व-प्राथमिक ते दहावीपर्यंत एकूण हजारएक मुले त्या शाळेत शिकत आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/aamir-khan/", "date_download": "2020-09-22T21:09:36Z", "digest": "sha1:ZACXCQ5YEB4DW2V7T5RK4DRTKZHZ532W", "length": 17600, "nlines": 211, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aamir Khan- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nआमीरचा बॉडीगार्ड होता हा प्रसिद्ध अभिनेता,करावा लागला होता कठीण प्रसंगांचा सामना\nबॉलिवूड अभिनेता रोनित रॉयची (Ronit Roy)बॉडीगार्ड ते अभिनेता बनण्याची कहाणी मोठी रंजक आहे. त्याने आमीर खानचा बॉडीगार्ड म्हणून काम केले आहे. मिस्टर परफेक्शनिस्टकडून त्याने काय शिकले याबाबत रोनितने माहिती दिली आहे.\n'तुम्ही खूप काही शिकवलं...' मराठीच्या शिक्षकांच्या निधनानंतर आमीरची भावुक पोस्ट\nFriendship Day : प्रतिस्पर्धी ते मित्रबॉलिवूडवर अधिराज्य करतात हे जिगरी दोस्त\nVIDEO : जिमनॅस्टिक करताना गेला आमिर खानच्या मुलीचा तोल आणि...\nआमीर खानच्या घरी पोहोचला कोरोना, आईचीही करणार COVID-19 चाचणी\nसुशांतच्या आत्महत्येनंतर आता ट्विटरवर #BoycottKhans ट्रेंड, काय आहे कारण\nआमिरच्या PK मध्ये सुशांतनं या कारणासाठी साकारली होती छोटीशी भूमिका\nजेव्हा भुकेलेल्या दीपिकाला आमिरनं दिलं नव्हतं जेवण, अभिनेत्रीनं सांगितला किस्सा\nआमिर खाननं गमावली सर्वात जवळची व्यक्ती, 25 वर्षं करत होते एकत्र काम\nआमीरचा हा चित्रपट झाला होता सुपरहिट, मात्र निर्मात्याने त्याला दिले होते केवळ 11\n'गव्हाच्या पिशवीतून पैसे पाठवणारा मी नव्हे',व्हायरल VIDEO बाबत आमीर खानचा खुलासा\nजेव्हा आमिर म्हणाला, 'मी ज्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकलो त्या झाल्या नंबर वन\nपाहा पाक मीडियाचं अर्धवट ज्ञान, अभिनेता आमिर खानलाच म्हटलं आरोपी\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/207?page=6", "date_download": "2020-09-22T22:08:55Z", "digest": "sha1:PRQTFIXI7YKEO66EXWWE6ARREAM552IQ", "length": 27239, "nlines": 107, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संस्था | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबाबासाहेब आंबेडकर : जयंती मुलखावेगळी\nप्रशासकीय सेवेतील हर्षदीप कांबळे नावाचे अधिकारी आणि मालाड येथील दंतवैद्य विजय कदम यांच्या सहकार्यातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती’ मालाड येथे स्थापन करण्यात आली आहे. समितीने एकशेसव्वीसावी आंबेडकर जयंती 2017 साली वेगळ्या ढंगाने साजरी केली. त्यांनी भावनेत आणि उत्साहात अडकलेला 14 एप्रिलचा जयंती दिन बाहेर काढला आणि त्या उत्सवाला कालानुरूप समर्पक असा अर्थ दिला.\nबाबासाहेब आंबेडकर हयातभर त्यांच्या अनुयायांच्या कानीकपाळी ओरडत राहिले, की इतर समाज तुमच्या चळवळीत सामील होईल असे वागा. तुम्हाला त्यांच्या समस्या कळू द्या. त्यांना त्या समस्या सोडवण्यात सहाय्य करा. म्हणजे त्यांनाही तुम्ही 'आपले' वाटाल निवडणुकांत इतरांच्या सहाय्याशिवाय यशस्वी होता येत नाही.\nअथर्व दीक्षितला हाक प्रकृतीची\nछायाचित्रकार अथर्व दीक्षित या कल्याणमधील (ठाणे जिल्हा) युवकाने त्याच्या अमित बाळापुरकर आणि मयुरेश देसाई या मित्रांसह 'प्रकृती कला मंच' संस्थेची स्थापना केली आहे. हौशी कलाप्रेमींना त्यांची कला सादर करता यावी, त्यांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळावे हा उद्देश संस्था स्थापन करण्यामागे आहे. संस्थेच्या कार्याला छायाचित्रे व चित्रे यांचे एकत्रित असे प्रदर्शन भरवून 2 ऑक्टोबर 2015 पासून सुरुवात करण्यात आली. ते प्रदर्शन 'गायन समाज' (कल्याण) येथे तळमजल्यावर मांडण्यात आले होते. त्यामध्ये अठरा नवीन कलाकार सहभागी झाले होते. दीडशेच्यावर चित्रे व छायाचित्रे प्रदर्शनात समाविष्ट होती. प्रदर्शनाचे उद्घाटन शिल्पकार भाऊ साठे यांच्या हस्ते झाले. त्यामध्ये कलाकारांच्या वीस फ्रेमची विक्रीदेखील झाली.\nवन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था\n'वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था' नावाप्रमाणेच खानदेश विभागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करते. संस्थेची स्थापना 2006 साली झाली (अधिकृत नोंदणी -2009). संस्थेचे संस्थापक आहेत बाळकृष्ण देवरे. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संशोधन-संरक्षण आणि संवर्धन ही या संस्थेची मुख्य उद्दिष्टे. संस्थेच्या कार्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर पसरण्याचा इरादा आहे.\nसंस्थेतर्फे 25-26 फेब्रुवारी 2017 ला पहिले राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलन घेण्यात आले होते. त्यात तीस जिल्ह्यांतील साडेतीनशे सर्पमित्र उपस्थित होते. संस्थेतर्फे दुसरे उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन त्याच वर्षी धुळे जिल्ह्यात बारीपाडा येथे घेण्यात आले होते. संस्थेचे कार्य त्या आयोजनामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, नगर या शहरांत वाढले.\nसर्पमित्र, पक्षीमित्र, वनस्पती, सरीसृप, फुलपाखरू व कीटक यांचे अभ्यासक, संशोधक, डॉक्टर, शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, फोटोग्राफर व व्यावसायिक अशा दीडशे सभासदांचा संस्थेत सक्रिय सहभाग आहे. महाराष्ट्रातून एक हजारापेक्षा जास्त पर्यावरणप्रेमी वन्यजीव संस्थेशी जोडले गेले आहेत.\nउदयच्या कामाची सुरूवात झाली ती गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून. मात्र उदयची धडपड ढोबळ प्रयत्नांच्या पुढे जात राहिली. तो त्याच्या मनाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना सामोरा जात राहिला. म्हणूनच त्याने अाणि त्याच्या मित्रांनी 'अादर्श मित्र मंडळा'च्या माध्यमातून उभे केलेले काम गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळीपर्यंत जाऊन पोचले. त्यांची ती धडपड गडचिरोलीतील शाळा, विद्यार्थी, पोलिस, नक्षलवादी अशा विविध घटकांना कवेत घेऊन पुढे जात अाहे. उदय अाणि त्यांच्या मित्रांनी केलेली बदलाची सुरूवात हे त्यांच्यातील चांगुलपणाचे प्रतिक अाहे.\nसमाजाच्या अशा विविध कृतींतून अनुभवाला येणारा चांगुलपणा वेचणे अाणि ते सातत्याने समाजासमोर मांडणे हे 'www.thinkmaharashtra.com'च्या उद्दीष्टांपैकी एक सभोवताली असलेली तशी माणसे हेरून त्यांच्या कामाचा आढावा जगासमोर मांडण्याचे काम 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' 2010 सालापासून करत अाहे.\nगुणवंत कामगारांची आदिवासी सेवा\n'गुणवंत कामगार सेवा संघ' ही संघटना आदिवासी व गरीब मुलांना सुखी जीवनाचा आनंद देण्यासाठी गेले एकोणतीस वर्षें कल्याणमधील शहाड येथे कार्यरत आहे. संघटनेची स्थापना 1988 मध्ये करण्यात आली. संस्थेच्या सौजन्याने महिला गटसुद्धा कार्यरत आहे. संस्था कामगारांच्या मदतीतून वेगवेगळे उपक्रम राबवत असते.\nदुर्गम क्षेत्रातील शहापूर तालुक्यातील शेंद्रणी या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी जुन-जुलै महिन्यात दोनशे विद्यार्थ्यांना दप्तर, पेन, पेन्सिल, वह्या, रबर, शॉर्पनर, पटटी, कंपास पेटी, लंच बॉक्स, सँडल, छत्री, शालेय गणवेश, बिस्किट पुडे इत्यादी वस्तू पुरवल्या जातात. 2016 मध्ये हा कार्यक्रम 03 जुलै 2016 या दिवशी ठेवण्यात आला.\nअंधांना दृष्टी मिळवून देणारे गुरुजी\nसांगली जिल्ह्यातील तुंग हे गाव. या गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवण्यात तेथील गावकऱ्यांच्या 'जिव्हाळा ग्रूप'चा सिंहाचा वाटा आहे. जिव्हाळा ग्रूपचे संस्थापक सदस्य आहेत कृष्णात पाटोळे. पाटोळे हे पेशाने शिक्षक आहेत. पण त्यांनी केवळ शाळा एके शाळा असे न करता लोकसेवेचे व्रत घेतले. पाटोळे गुरुजी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम, रोगनिदान शिबिरे, एड्सबाबत जनजागृती शिबिरे, जटानिर्मूलन कार्यक्रम असे अनेक उपक्रम 1999 सालापासून राबवत आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकाच दिवशी तब्बल पाचशे सहासष्ट व्यक्तींनी रक्तदान केले. लहानशा खेड्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यासाठी गावकरी सहभागी होणे ही पाटोळे गुरुजींनी केलेल्या लोकजागृतीची पावतीच म्हणावी लागेल\nतुंग गावाला यशवंत ग्राम किताब, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार, निर्मळ ग्राम पुरस्कार असे काही सन्मान मिळाले आहेत. गुरुजींचे ग्राम स्वच्छता अभियानासंदर्भातील कृतिप्रवण विचार स्पष्ट व ठोस आहेत. ते 'स्वच्छतादूत' या पुस्तिकेचे संपादक सदस्य होते.\nसमाजातील वृद्धांसोबत मैत्रीचा हात पुढे केला आहे तो 'मैत्री चॅरीटेबल ट्रस्ट' या संस्थेने. संस्थेची स्थापना मालिनी केरकर यांनी डोंबिवलीत 2005 साली केली.\nमालिनी केरकर वैद्यकीय अधिकारी म्हणून डोंबिवलीत एका खाजगी रुग्णालयात काम करत होत्या. सर्वसाधारण वृद्ध हे अॅडमिट होत तेव्हा त्यांना तळमजल्यावर ठेवले जाई. मालिनी सर्वांची आपुलकीने विचारपूस व सेवा करत. \"आम्हाला उपचाराने नाही पण ताई तुमच्या विचारपुस करण्यामुळे बरे वाटते\" असे काही रुग्ण केरकर यांना सांगत. वृद्ध वयात होणारा त्रास व घरच्यांनी सोडलेली साथ पाहून त्यांनी वृद्धांसाठी ‘ओल्डेज होम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 31 मार्च 2005 साली नोकरी सोडली अन् 9 एप्रिल 2005 या एका दिवसात ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’ या नावे संस्था सुरू केली. संस्था ओळखीच्या नगरसेवकांच्या मदतीने गोपाळनगरमधील लक्ष्मी इमारतीच्या तळमजल्यावर भाडेतत्त्व जागेत सुरू झाली. संस्थेचे कामकाज माऊथ पब्लिसिटी करुनच पसरले.\nमराठीप्रेमी पालक महासंमेलन : नव्या युगाची नांदी\nमराठीप्रेमी पालक महासंघाची निर्मिती मराठी शाळांचा आणि पालकांचा आवाज एकसंध करण्यासाठी झाली. 'मराठी अभ्यास केंद्र' आणि ऐंशी वर्षांचा इतिहास असलेली, महाराष्ट्रातील नावाजलेली मराठी शाळा 'डी. एस. हायस्कूल' यांच्या संयुक्त विद्यमाने 23 आणि 24 डिसेंबर 2017 रोजी डी. एस. हायस्कूलच्या संकुलात पालकांचे ऐतिहासिक एकीकरण झाले. ‘मराठी अभ्यास केंद्र’ गेली पंधरा वर्षें सातत्याने मराठी भाषेसंदर्भातील विविध मुद्यांवर काम करते, त्यांपैकी एक मुद्दा मराठी शाळांच्या संवर्धनाचा आहे. 'मराठीप्रेमी पालक महासंमेलन' या नावाने साजरा झालेला तो सोहळा महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात प्रथमच होत होता. संमेलनाच्या आरंभी संदेश विद्यालय, विक्रोळी यांच्या मुलांनी समूहगीते सादर केली. त्यानंतर, ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे अध्यक्ष दीपक पवार असे म्हणाले, की पालकांनी मुलांना मराठी शाळेत घालण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा नाही हे मनात पक्के करावे. राज्यात अनेक शाळा गुणवत्तापूर्ण आणि मातृभाषेतील दर्जेदार शिक्षण देणार्‍या आहेत, पण त्यांची बेटे झाली असून, ती जोडण्याचे काम सर्वांना मिळून करायचे आहे. शिक्षणव्यवस्थेत पालक ही शक्ती सक्रिय म्हणून समोर आली पाहिजे. त्याच मुद्याला अनुसरून मराठी शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या मुलांना पाठवावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाचा शालेय शिक्षण विभाग यांनी पालक प्रबोधनाच्या कार्यशाळा आयोजित कराव्या, त्यांत शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांना समुपदेशनासाठी बोलावावे.\nशाश्वत विकासासाठी युवा मित्रची धडपड\nनाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ‘युवा मित्र’ स्वयंसेवी संस्था शाश्वत विकासाच्या ध्यासाने काम करत आहे. शेतक-यांनी शेतक-यांसाठी उभी केलेली ‘देवनदी व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी’ व ग्रामीण उपजीविका व्यवस्थापन केंद्र असे ‘युवामित्र’चे शाश्वत विकासाचे मॉडेल आहे. संस्था प्रश्नाचे उत्तर शोधून देण्यासाठीही जीव तोडून काम करते. उत्तर हाती लागले, की त्या प्रश्नाशी झुंजणार्याे सर्वसामान्य नागरिकांवर पुढील धुरा सोपवून देते. त्यांचा गट, कंपनी स्थापन करून त्यावर तीच गरजवंत माणसे जोडलेली राहतात. त्यांच्या कामातील पारदर्शकता, त्यांची दीर्घकालीन विकासाकडील वाटचाल चालू ठेवण्यास मदत करते.\n‘युवा मित्र’ ही मूलत: ग्रामविकासाचे कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे. मुलांसाठी शिक्षण, महिला व किशोरी यांच्यासाठी आरोग्य व सक्षमता, शेतक-याना आधुनिक शेती तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन- त्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देणे अशा विविध कामांत गुंतली आहे.\n‘युवा मित्र’ची स्थापना छात्रभारतीच्या युवकांनी मिळून 1995 मध्ये केली. संस्था मनीषा आणि सुनील पोटे या दांपत्याच्या कार्यातून उभी राहिली. ‘युवा मित्र’च्या सिन्नर तालुक्यातील मित्रांगण कॅम्पसमध्ये प्रवेश केल्यानंतर तेथील चैतन्यामुळे कामाचा आवाका लक्षात येतो.\nयजुर्वेंद्र महाजन – स्पर्धेला साथ मानवी जिव्हाळ्याची\nजळगावचे यजुर्वेंद्र महाजन यांच्या कार्याचा मूळ गाभा ग्रामीण भागातील गरीब, अंध आणि अपंग विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे हा आहे. त्यातून त्यांनी अनेक प्रकल्पांना चालना दिली आहे. त्यांपैकी मनाला स्पर्श करणारे काम आहे ते अंध-अपंगांना तशा परीक्षांसाठी तयारी करून घेण्याचे. त्याकरता भारतातील विद्यार्थी त्यांच्याकडे येतात व त्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाते. तयारीच्या काळात त्यांची राहण्या-जेवण्याची सोय तशीच विनामूल्य केली जाते. यजुर्वेंद्र यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील एरंडोल हे. त्यांचे आजोबा मुख्याध्यापक होते आणि वडील अनिल महाजन डॉक्टर होते. आजोबा शिस्तप्रिय. ते रविवारीसुद्धा शाळेत जाऊन काम करत असत. वडील केवळ एक रुपया घेऊन रुग्णांना औषधोपचार करत असत. यजुर्वेंद्र महाजन म्हणतात, “त्या दोघांकडून समाजसेवेचा वारसा आपसुकच माझ्याकडे आला.” त्यांनी बारावीच्या परीक्षेनंतर डॉक्टर व्हावे असा घरच्यांचा आग्रह होता, पण त्यांना स्वतःला त्यांचा पिंड भाषेचा असल्याचे जाणवत होते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2020-09-22T22:13:59Z", "digest": "sha1:WPVYYRED7V3HIPO5EHZZQI4NPYWSJC6Z", "length": 7320, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:देश माहिती कामेरून - विकिपीडिया", "raw_content": "\nहे कागदपत्र आहे साचा:देश माहिती कामेरून विषयी. जे तयार केले आहे साचा:देश माहिती दाखवा (संपादन चर्चा दुवे इतिहास) पासून\nसाचा:देश माहिती कामेरून हा आंतरिक साचा आहे ज्यास सरळ वापरु नये. हा साचा इतर साच्यां मार्फत वापरला जातो जसे ध्वज, ध्वजचिन्ह व इतर.\nकृपया या साच्यात बदल केल्या नंतर,purge the cache/साचा स्मरण काढणे.\nटोपणनाव कामेरून मुख्य लेखाचे नाव (कामेरून)\nध्वज नाव Flag of Cameroon.svg चित्राचे नाव (चित्र:Flag of Cameroon.svg, वरती उजव्या बाजुस)\nहा साचा टोपणनावावरुन पुनःनिर्देशित होऊ शकतो:\nCMR (पहा) CMR कामेरून\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ नोव्हेंबर २०१३ रोजी १६:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%94%E0%A4%B7%E0%A4%A7/", "date_download": "2020-09-22T19:45:49Z", "digest": "sha1:CYVYCSU3HBS7276LAWPOJL6CJN7MR6UA", "length": 4281, "nlines": 99, "source_domain": "solapur.gov.in", "title": "जाहीर दरपत्रके नोटीस – औषधे व इतर बाबी | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nजाहीर दरपत्रके नोटीस – औषधे व इतर बाबी\nजाहीर दरपत्रके नोटीस – औषधे व इतर बाबी\nजाहीर दरपत्रके नोटीस – औषधे व इतर बाबी\nजाहीर दरपत्रके नोटीस – औषधे व इतर बाबी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 16, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/207?page=7", "date_download": "2020-09-22T19:46:34Z", "digest": "sha1:H3NF3OAUV2RTHFNUDERADTJ6ID3CDR6Y", "length": 28812, "nlines": 133, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संस्था | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nउद्योगपती कै. भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून ‘अनुभूती निवासी शाळा’ निर्माण झाली. शाळेने २०१७ मध्ये दहा वर्षें पूर्ण केली. ‘पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड देऊन विद्यार्थी हा नोकरी मागणारा नव्हे; तर नोकऱ्या देणारा उद्योजक, नैतिकता असलेला उत्तम नागरिक व्हावा’ हा त्यांचा शाळा-स्थापनेमागील हेतू होता. संस्थेची जडणघडण तशीच झाली आहे. भवरलाल जैन म्हणत, विद्यार्थी या शाळेतून शिकतील, संस्कारित होतील आणि ते या स्पर्धेच्या युगात तेथे मिळवलेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग देशाच्या विकासासाठी सुसंस्काराने व कल्पकतेने करतील.\nसिन्नरचा उद्धार सहकारी औद्योगिक वसाहतीत\nनाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा दुष्काळी तालुका. सरकारने 1970 च्या दशकात महाराष्ट्रातील एकशेचोवीस तालुके अतिदुष्काळी म्हणून घोषित केले होते. त्यांपैकीच एक सिन्नर होता. तालुका भौगोलिक दृष्ट्या तिन्ही बाजूंनी उंचावर, घाटमाथ्यावर आहे. नद्या तालुक्यात व तालुक्याशेजारून घाटमाथ्याच्या खालच्या बाजूने पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. त्यामुळे त्या बारमाही वाहत असल्या तरी त्यांचे पाणी नैसर्गिकरीत्या तालुक्यात येणे अशक्यप्राय. तालुक्याच्या शेतीसाठी जलसिंचनाचा एकही प्रकल्प उभारणे अशक्य असल्याने शेतीचे उत्पन्न अत्यल्प असायचे. विडी कारखाने हे मजुरी मिळवण्याचे एकमेव साधन. सिन्नरची अशी परिस्थिती 1983 पूर्वी होती.\nमहिलांचे भावविश्व उलगडणारे बचतगट\nसपना कदम आचरेकर 01/01/2018\nआर्थिक सक्षमीकरण ही बचतगटामागील संकल्पना... पण चित्र असे दिसते, की त्याच बचतगटांनी कळत-नकळत ग्रामीण भागातील महिलांचे हळवे भावविश्व खुलवले आहे ती प्रक्रिया सूक्ष्म आणि सुप्तपणे होत असली तरी तिचे परिणाम बचतगटातील महिलांच्या शब्दांत सांगायचे तर...\nहोतो कसे आम्ही झालो कसे\nहोतो कसे आम्ही झालो कसे\nगावातील भांडण सोडून दिलं\nएकत्र राहणं सुरू केलं\nसावकाराला भिणं सोडून दिलं\nकर्ज काढणं सोडून दिलं\nहोतो कसे आम्ही झालो कसे\nहोतो कसे आम्ही झालो कसे\nबचतगटांची चळवळ गेल्या दोन दशकांत भारतात, विशेषत: ग्रामीण भागात फोफावली आहे. घरे सावरण्यासाठी बायकांना धडपड करावी लागतच होती. बचतगटांनी तशा धडपड करणाऱ्या बायांना योग्य मार्ग दाखवला. बचतगटांचे कार्य आणि त्याचे परिणाम बँका, पतपेढ्या, सोसायट्या यांच्यापेक्षा वेगळे आहेत. दहा-बारा महिलांनी एकत्र येऊन गट सुरू करायचा, प्रत्येकीने महिन्याला ठरावीक रक्कम भरायची आणि गटातील एखाद्या मंहिलेला कर्ज हवे असेल तर ते त्याच पैशांतून द्यायचे. त्यावर गटाने ठरवलेले अत्यल्प व्याज आकारायचे... व्याजस्वरूपात मिळणारा तो पैसा बचतगटाचा; म्हणजेच बचतगटातील सर्व महिलांचा फायदा. बचतगटाचे गणित हे साधेसोपे वाटते, पण त्याने ग्रामीण महिलांच्या जीवनात क्रांती निर्माण केली आहे\nभंडारा जिल्ह्यातील तलाव जपण्यासाठी\nझाडीपट्टी हा विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातील भाग तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. काही तलाव केवळ कागदोपत्री आहेत, तर काही अत्यंत वाईट अवस्थेत. तलावांचे पाणी, मासे यांचा र्‍हास झाला, त्यामुळे त्यावर उपजीविका असणार्‍या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्या तलावांना व त्यावर अवलंबून असणार्‍या मासेमार; तसेच, स्थानिक लोकांना काही अभ्यासक मंडळांच्या पुढाकारातून नवजीवन मिळाले आहे. तशीच एक संस्था म्हणजे 'भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ'. त्या संस्थेची सुरुवात राजकमल जोब, अमोल पदवाड, नंदू देवसंत, संजीव गजभिये अशा काही मित्रांनी मिळून 1993 मध्ये केली. संस्थेकडून शाळांमध्ये मुलांना पक्षीनिरीक्षण शिकवणे, विज्ञानवादी कार्यक्रम घेणे असे उपक्रम राबवले जात असत. संस्थेचे संचालक आहेत मनीष राजनकर. मनीष राजनकर एम.ए. इंग्लिश लिटरेचर घेऊन झाले, पण या वेगळ्याच छंदात व त्यातून त्यासंबंधीच्या अभ्यासात पडले. ते पर्यावरणाचे काम 1995-96 पासून करत आहेत. राजनकर म्हणाले, “भंडारा आणि त्या आसपासचे आमचे बहुतांश जिल्हे हे तलावांचे जिल्हे असल्याने स्थलांतर करुन येणारे अनेक पक्षी त्या भागात बघण्यास मिळतात. तलाव बांधणारे काही समाज त्या भागात आहेत.\nभंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ\nसजल कुलकर्णीचा ध्यास पशुधनाच्या ओळखीसाठी\nसजल कुलकर्णी गाई-गुरांविषयी काम करतो. त्याची केंद्र सरकारात स्वतंत्र पशुमंत्री असावा अशी मागणी आहे. सजलची नाळ तो ज्या सामाजिक प्रश्नाला भिडू पाहतोय त्या गाईगुरांच्या समाजाशी जुळली आहे. सजल आहे बायोटेक्नोलॉजीचा पदवीधर. त्या पठ्ठ्याला लहानपणापासून जनावरांसोबत खेळण्याचा नाद. सजल सांगतो, “मी गोठ्यात खेळलो, तेथेच लहानाचा मोठा झालो, शाळेतसुद्धा म्हशीवर बसून गेलो. एवढेच काय, पण आईची नागपूरहून भंडाऱ्यास बदली झाली तेव्हा आमच्याकडे गुरे नव्हती, तर मी आमच्या गवळ्याच्या घरी जाऊन त्याच्या गोठ्यात खेळायचो.” म्हणूनच सजल मुक्या जनावरांप्रती सहवेदना बाळगून आहे. त्याला माणसाच्या आयुष्यातील पाळीव जनावरांचे स्थान काय आहे याची जाणीव आहे. सजलला बायोटेक्नोलॉजीचा पदवीधर झाल्यानंतर देखील माणसाच्या आयुष्यातील बायो-लॉजिक कळते\nशतकाच्या उंबरठ्यावरील निफाडचे श्री माणकेश्वर वाचनालय\nसी.के. गाडगीळ, व्ही.बी. सोनवणी आणि श्री जी.आ. उगावकर या तीन जणांच्या कमिटीने 1919 साली लावलेले रोपटे म्हणजे निफाड येथील ‘श्री माणकेश्वर वाचनालय’. त्यांनी तो ज्ञानयज्ञ त्या काळी प्रज्वलित करून मोठे, दूरदर्शी व बहुमोल कार्य केले त्या वाचनालयाच्या निमित्ताने निफाडसारख्या ग्रामीण भागात, तेथील आदिवासी, अस्पृश्य शेतकरी आणि मध्यमवर्गीय गावकर्‍यांसाठी ते सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तनाचे केंद्र निर्माण झाले आहे.\nनागपूरची नीरी – पाण्यासाठी प्यारी\nदेशात पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने कामे करणा-या ज्या संस्था आहेत, त्यातील आघाडीची आहे नागपूरची ‘नीरी’ (NEERI) म्हणजे ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था’. ‘नीरी’ ही पर्यावरण विज्ञान आणि इंजिनीयरिंग क्षेत्रातील देशातील पहिली प्रयोगशाळा. ती महाराष्ट्रात आहे याचा अभिमान महाराष्ट्राला वाटला पाहिजे. ती भारत सरकारची संस्था आहे. तिचे कार्यालय नागपूर येथे १९५८ पासून सुरू झाले. संस्था स्थापनेचा मुख्य उद्देश म्हणजे पाणीपुरवठा, सांडपाण्याचे निर्मूलन व संसर्गजन्य आजारांचा बीमोड यांसाठी मदत करणे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने कारखान्यांवर नजर ठेवणे हा आहे. संस्था Council of Science and Industrial Research (CSIR) चा एक भाग आहे. ‘नीरी’च्या प्रयोगशाळा देशात पाच ठिकाणी आहेत- चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई.\nनिफाडच्या वैनतेयाचे विविध ज्ञानामृत\nन्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे नाव सर्वत्र परिचयाचे झाले ते ‘झी मराठी’ वाहिनीवर सादर झालेल्या ‘उंच माझा झोका’ या मालिकेमुळे. रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा. रानडे यांनी अद्वितीय ज्ञानाने, धोरणाने आणि कर्तबगारीने भारताच्या अर्वाचीन इतिहासाला नवे विधायक व वैचारिक वळण दिले. रानडे यांच्या कार्याची ज्ञानज्योत तेवत ठेवण्यासाठी, त्यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला साजेसे यथोचित स्मारक असावे असा विचार निफाडच्या काही तरुणांच्या मनात आला. ती गोष्ट ऑगस्ट 1962 मधील. त्यांनी `न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळा`ची स्थापना केली. त्यांमध्ये प्रामुख्याने अॅड. लक्ष्मण उगावकर, शांतिलाल सोनी, कै. रघुनाथ कोष्टी, कै. चंपालाल राठी, कै. डॉ. कमलाकर नांदे, कै. बा.य. परीटगुरुजी, कै. पंडितराव कापसे, प्रल्हाददादा कराड आणि वि. दा. व्यवहारे हे होते.\n‘न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळा’च्या वतीने ‘वैनतेय विद्यालय’, या माध्यमिक शाळेची स्थापना दोनच वर्षांत, 9 जून 1964 रोजी करण्यात आली. शाळा स्थापन होण्यात फारशा अडचणी आल्या नाहीत, कारण एका चांगल्या शिक्षण संस्थेची गावाला आणि परिसराला गरज होती. इमारतीची उपलब्धता सुरुवातीला जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने झाली. नागरिक आणि पालक यांचे आर्थिक योगदान लाभल्याने आर्थिक निधी गोळा झाला. सार्वजनिक मंदिराच्या जागेचा उपयोग झाला. सध्याच्या इमारतीसाठी कायमस्वरूपी शासकीय जागा मंजूर झाली.\nकिशोर शितोळे - शेतकऱ्यांमध्ये एकजूट निर्माण करणारा उद्योजक\nशैलेश दिनकर पाटील 21/08/2017\nनदीपात्रात पाणी साठवून पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येऊ शकतो हा विश्वास किशोर शितोळे यांनी शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला, शेतकऱ्यांची एकजूट केली. ही कहाणी आहे औरंगाबाद व पैठण तालुक्यातील. मराठवाडयाने दुष्काळाच्या प्रखर झळा २०१२ साली सोसल्या. त्या दुष्काळामुळे औरंगाबाद व पैठण तालुक्यांच्या ग्रामीण भागातील नद्या-विहिरीही कोरड्या पडल्या होत्या. अशा प्रतिकूल वेळी किशोर शितोळे यांनी पैठण तालुक्यातील कौडगाव, ताहेरपूर, नांदलगाव आणि धुपखेडा या गावांतून येळगंगा नदी जाते. तेथे नदीचे पात्र आहे ते अवघे तीस फूट. तेसुद्धा झाडाझुडपांनी दिसेनासे झालेले. म्हणायला नदी, पण ती वेड्या बाभळी व गाळ यांनी भरली गेल्यामुळे नदीचा नाला झाला होता. पाऊस झाल्यास पावसामुळे आलेले पाणी तेथे न जिरता वाहून जात होते. गावकऱ्यांना नदीचा उपयोग काही होत नव्हता. तरुण इंजिनीयर किशोर शितोळे त्यांच्या मदतीला धावून आले. ते व्यवसायानिमित्त औरंगाबादेत असत. ते तेथील एका पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामावर स्थापत्य अभियंते म्हणून होते. ग्रामीण भागातील लोक बांधकामाच्या ठिकाणी कामासाठी येत. शितोळे यांचे त्या शेतकरी लोकांशी स्नेहाचे संबंध जुळले. त्यांना त्यांच्यासाठी काही तरी करावे असे वाटले. त्यांनी कमी खर्चात नवीन बंधारे बांधणे, बंधारेदुरुस्ती अशा प्रकारची रचना शेतकऱ्यांसमोर मांडली. शितोळे यांनी जलसंवर्धनाविषयीचा आराखडा तयार केला, त्यानुसार ग्रामस्थांसोबत चर्चा केली - गावकर्‍यांना त्या विषयाचे महत्त्व आणि त्यातून होणारा फायदा सांगितला.\nकोरची अपंग संघटनेची गगनभेदी भरारी\nसंगीता गोविंद तुमडे 20/08/2017\n‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था फेब्रुवारी १९८४ पासून मागस भागात कार्यरत आहे. संस्थेच्या कामाचे क्षेत्र गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा या तीन जिल्ह्यांत आहे. संस्था पाच विषयांवर प्रामुख्याने काम करते – १. महिला अधिकार, २. शिक्षण अधिकार, ३. उपजीविका अधिकार, ४. आरोग्य अधिकार, ५. विकलांगता अधिकार. माझ्याकडे जबाबदारी अपंगांच्या पुनर्वसनास मदत अशा प्रकारची आहे. त्या कामाची सुरुवात अॅक्शन एड इंडिया (मुंबई) यांच्या आर्थिक सहकार्यातून झाली. अपंग पुनर्वसन कामाची सुरुवात २००३ पासून झाली. मी विकलांग लोकांची स्थिती काय आहे ते पाहण्यासाठी प्रथम कोरची व कुरखेडा या दोन तालुक्यांतील पंचवीस गावांचे प्राथमिक सर्वेक्षण केले. पंचवीस गावांतील सात हजार सहाशे लोकसंख्येपैकी एकशेएकवीस लोक अपंग निघाले. त्यांपैकी फक्त आठ लोकांकडे तसे प्रमाणपत्र आणि दोन लोकांकडे बसपास होता. अपंग व्यक्तींना काय सवलती मिळू शकतात ते त्या लोकांना माहीत नव्हते; अपंगत्व प्रमाणपत्र कोठे काढतात - केव्हा काढतात- त्यासाठी लागणारे कागदपत्र या सगळ्याविषयी अज्ञान होते. ज्यांना ती माहिती होती त्यांच्यापुढे अडचण होती ती आर्थिक. दीडशे किलोमीटर एवढ्या प्रवासासाठी पैसा कोठून आणावा अपंगांना त्या कामी सहाय्य करावे म्हणून ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेने पुढाकार घेऊन प्रथम कोरची व कुरखेडा तालुक्यांत कामाला सुरुवात केली. अपंग लोकांना एकत्र करणे, त्यांच्या संघटना बांधणे हे आरंभीचे काम. संघटना बांधणीचा एकमेव उद्देश हाच की लोकांची ताकद वाढवणे- अपंगत्वामुळे गहाळ झालेला आत्मविश्वास पूर्ववत आणणे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2019/12/blog-post_27.html", "date_download": "2020-09-22T20:45:47Z", "digest": "sha1:N4LAO2TSONPRQR27GWIM3IJG3ALGHZM3", "length": 8029, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "मुखेड येथे रंगन्नाथ महाराज परभणीकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठनांदेडमुखेड येथे रंगन्नाथ महाराज परभणीकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी\nमुखेड येथे रंगन्नाथ महाराज परभणीकर यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी\nमुखेड शहरात आर्यवैश्य कोमटी समाजाच्या वतीने ब्र.भू.ह.भ.प. रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पुण्यतिथीनिमीत्त शहराच्या प्रमुख मार्गाने शोभायात्रा काढुन समाजबांधवाच्या वतीने पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.\nया शोभायात्रेत समाजातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होते शोभायात्रेत नगराध्यक्ष बाबूराव देबडवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आर्यवैश्य मंगल कार्यालय येथे आज दि. २१ डिसेंबर ते २३ डिसेंबर पर्यंत आर्यवैश्य समाजातील संत ब्र.भू.ह.भ.प. रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पुण्यतिथीनिमीत्त विविध कार्यक्रम घेण्यात आले त्याचबरोबर शहरातून भव्य शोभायात्रचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये समाजातील प्रतिष्ठीत मान्न्यवर, पुरुष-महिला, तरुण-तरुणी मोठ्या संख्येन्ने सहभागी झाले होते. बँड पथक, अश्वधारी रथ, आतिषबाजी, झेंडेधारी युवक, फेटेधारी महिला, शुभ्र पांढ-या पोषाखात असलेले सर्व समाज बांधव, शिस्तबध्द एका रांगेतील शोभायात्रेनी समस्त मुखेड शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी न्नगराध्यक्ष बाबूरावजी देबडवार, नंदकुमार मडगुलवार, दिपक मुक्कावार, प्रल्हाद राजकुंठवार, दिलीप कोडगिरे, उत्तम चौधरी, नगरसेवक गोपाळ पत्तेवार, शशिकांत चौधरी, प्रकाश कवटिकवार, रमेश मेडेवार, गणेश कोडगिरे, सुर्यनारायण कवटिकवार, अशोक पांपटवार, मंगेश कोडगिरे, लक्ष्मण पत्तेवार, आशोक मडगुलवार, इंजि. विलास चौधरी, डॉ. राहूल मुक्कावार, इंजि. संजय जवादवार, डॉ. सतिश बच्चेवार, डॉ. पी.बी. न्नारलावार, डॉ. शौलेंद्र कवटिकवार, गणपतराव पाळेकर, धन्नंजय कोडगिरे, जीवन्न कवटिकवार, महेश मुक्कावार, मन्नोज काडगिरे, शंकर उत्तरवार, राजेश पालावार, योगेश देबडवार, प्रमोद बच्चेवार, श्रीनिवास कोडगिरे, विलास काडगिरे, बालाजी राजकुंठवार, रमेश महाजन्न, हाणमंत गुंडावार, अनिल पत्तेवार, अशोक गंदेवार, नागेश कोडगिरे, निखील नारलावार, कुणाल लाभशेटवार, उत्तम कोडगिरे, अखिल पोलावार, वेंकटेश कवटीकवार, सुनिल कोंडावार, आशिष कवटिकवार, अजय मुक्कावार, ओंकार चौधरी, संजय चौधरी, सचिन देबडवार, नंदकुमार काचावार, सुरेश उत्तरवार, ऋषीकेश पालावार, लक्ष्मीकांत कवटिकवार, योगेश नारलावार, कृष्णा चौधरी, भास्कर पईतवार आदीसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nवैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन\nराज्यात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहीती\nसाडेपाच वर्ष पुर्ण झाल्यावरच मिळणार पहिलीत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/dhule-news/dhule-corona-update-news-5", "date_download": "2020-09-22T20:10:31Z", "digest": "sha1:RQFXNH4MWFPG5AJVYOIQ5KKBGP5F5PFU", "length": 3940, "nlines": 72, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Dhule Corona Update News", "raw_content": "\nआणखी 162 पॉझिटिव्ह रूग्ण\nएकुण रूग्ण संख्या 6 हजार 517\nधुळे - Dhule - प्रतिनिधी :\nजिल्ह्यात आज 162 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोंडाईचातील 75 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरूष व धुळे शहरातील चित्तोड रोडवरील 56 वर्षीय पुरूषाचा कोरोने मृत्यू झाला आहे.\nजिल्हाची एकुण रूग्ण संख्या 6 हजार 517 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा दोनशेवर पोहोचला आहे.जिल्हा रूग्णालयातील 161 अहवालांपैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ते पाचही एसआपीएफचे जवान आहेत.\nदोडाईचा उपजिल्हा रूग्णालयातील 97 अहवालांपैकी 37 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. भाडणे ता. साक्रातील सीसीसी केंद्रातील 94 अहवालांपैकी 47 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.\nमहापालिका पॉलेटेक्नीक सीसीसीमधील 24 पैकी 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 37 अहवालांपैकी पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.\nखाजगी लॅबमधील 137 अहवालांपैकी 51 पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 6 हजार 517 वर पोहोचली आहेत. तर आतापर्यंत एकुण 200 जणांचा मृत्यू झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/the-number-of-corona-patient-in-newasa-taluka-is-384", "date_download": "2020-09-22T21:42:28Z", "digest": "sha1:PAKZQREIL6KWAPRXDOJWXGLFERNX4VCD", "length": 9447, "nlines": 82, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नेवासा तालुक्यातील करोनाबधितांची संख्या 393 वर", "raw_content": "\nनेवासा तालुक्यातील करोनाबधितांची संख्या 393 वर\nनेवासा तालुक्यात दिवसभरात 21 संक्रमित\nनेवासा शहरात नव्याने 7 संक्रमित\nनेवासा | शहर प्रतिनिधी | Newasa\nबुधवारी नेवासा शहरात सहा रुग्ण आढळले असून दिवसभरात तालुक्यात एकूण 21 करोना बाधित रुग्ण आढळले असून तालुक्यातील रुग्ण संख्या 393 वर गेली आहे.\nनेवासा येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये मंगळवारी 45 व्यक्तींचे स्त्राव अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. बुधवारी सकाळी आलेल्या अहवालांत 13 व्यक्ती करोना बाधित आढळल्या असून त्यामध्ये नेवासा शहर सात, सोनई तीन, भानसहिवरा दोन व तरवडी येथील एकाचा समावेश आहे. 32 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर सोनई येथील एक व उस्थळ येथील एकाचा खाजगी रुग्णालयातून अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.\nबुधवारी कोव्हिड केअर सेंटर येथे 61 व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये सोनई येथील सहा व्यक्ती करोना बाधित आढळून आले तर 55 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला. 16 व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने 284 करोनामुक्त झाले आहेत. तर शंभर व्यक्ती उपचार घेत आहेत.\nनेवासा शहरातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने शनिवार सायंकाळपासून नेवासा व नेवासा फाटा येथे जनता कर्फ्यू सुरू आहे. करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असेच सहकार्य कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nसोनई परिसरातील वस्त्यांवर आढळले 10 संक्रमित\nसोनईजवळचे धनगरवाडी, बेल्हेकरवाडीमध्ये सापडलेल्या करोना संक्रमीत रुग्णांनंतर बुधवारी 12 ऑगस्ट रोजी गावपेठजवळच्या वस्त्यांवर 10 करोना संक्रमीत रुग्ण आढळून आले असून त्यामुळे सोनई परिसराची धाकधुक पुन्हा वाढली आहे.\nयाबाबत सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कसबे यांच्याकडून समजलेली माहिती अशी की, अँटीजेन रॅपीड तपासणीत 3 व्यक्ती बाधित आल्या असून स्वॅब चाचणीत 3 तर खासगी तपासणीत 1 व मुळा कारखान्याचे 3 कर्मचारी करोना बाधित आढळले आहेत.\nसोनई प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सोनई गावाजवळच्या वस्त्या, कॉलनीमधील माहिती संकलन करण्याचे काम चालू असून संक्रमीत रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या माहिती घेऊन त्यावर शासनाचे नियमाप्रमाणे पुढील उपचार करण्यात येत आहे.\nगणेशवाडी रोड व आंबेडकर चौका जवळसुद्धा रुग्ण आढळल्याने करोना पुन्हा सोनईत शिरकाव करण्याची दाट शक्यता आहे. पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी या पूर्वीच करोना बाधित झाल्याने आता पूर्वीइतका पोलीस बंदोबस्त नाही तसेच पोलीस कारवायांचे प्रमाणही थंडावलेले दिसत आहे. मास्क न वापरल्याबद्दल 188 ची कारवाई परिसरात क्वचितच होताना दिसत आहे.\nगर्दी वाढली, धोका वाढला...\nसोनई परीसरात लॉकडाऊन संपून गेल्या काही दिवसांपासून व्यापारी पेठ, कापड, किराणा, भाजीपाला, सलून, हॉटेल्स सर्व काही खुले झाल्याने येथे आजुबाजूच्या ग्राहकांची गर्दी वाढत असल्याचे दिसत असून सोनईची करोना दक्षता कमिटी कुठेही कार्यरत दिसत नाही. त्यामुळे सोनईत गर्दी वाढून ग्रामस्थांना करोनाचा धोका वाढत आहे.\nमोठे व्यापारीच ओरड करतात...\nसोनई गाव व परिसरात रुग्ण संख्या व गर्दी वाढत असल्याने गाव पुन्हा सील करून लॉकडाऊन आवश्यक आहे. परंतु सोनईतील मोठमोठे व्यापारी दुकाने बंद ठेवण्यास आढेवेढे घेतात. तसेच बंदचा निर्णय घेतल्यास ओरड करतात. त्यांना करोनाचे काहीच गांभीर्य वाटत नसून फक्त दुकाने चालू ठेऊन पैसा मिळवणे हेच त्यांना आयुष्यापेक्षा जास्त वाटत असल्याचे मत एका ग्रामपंचायत सदस्याने खासगीत व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/9/16/If-10-Corona-patients-found-the-whole-building-will-be-sealed.html", "date_download": "2020-09-22T22:12:21Z", "digest": "sha1:GIP4LIYNJ4Q3PUIEHLQ63WCTBXH2HSO4", "length": 5399, "nlines": 9, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " कोरोनाचे १० रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत ‘सील’ - महा एमटीबी", "raw_content": "कोरोनाचे १० रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत ‘सील’\nकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पालिकेची नवी नियमावली जारी\nमुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इमारतीत किंवा टॉवरमध्ये १० पेक्षा अधिक रुग्ण आढळले तर ती इमारत सील करण्यात येणार आहे. तसेच सदर रुग्ण दोन किंवा अधिक मजल्यावर आढळले तरी ती इमारत सील करण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने ही नवीन नियमावली जाहीर केली आहे.\nमार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. परंतु आर्थिक कोंडी फोडण्यासाठी टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असून आता अनलॉक ४चा टप्पा सुरु आहे. अनलॉक जाहीर केल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेष करुन टॉवर, उंच इमारतीत कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. तरीही सुरक्षेच्या कारणास्तव यापुढे एखाद्या इमारतीत अथवा टॉवरमध्ये १० पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करण्यात येईल. तसाच दिन किंवा अधिक मजल्यावर रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. एखाद्या सदनिकेत एखादा रुग्ण आढळला तर ती सदनिका अथवा मजला सील करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.\nदरम्यान, ज्या इमारतीत कोरोनाचे रुग्ण आढळून येतील त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेत इमारत सील करण्याबाबत योग्य तो निर्णय संबंधित सहायक आयुक्त किंवा संबंधित आरोग्य अधिकारी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच ४० मजली टॉवर असेल त्या टॉवरमध्ये एखाद्या मजल्यावर १० पेक्षा अधिक रुग्ण आढळले तर तो टॉवर सील करायचा की नाही, याबाबत सहाय्यक आयुक्त किंवा आरोग्य अधिकारी योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. चाळ अथवा झोपडपट्टी ही कंटेमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येते. त्या ठिकाणच्या परिसराची पाहणी करत झोपडपट्टी अथवा चाळ सील करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही गोमारे यांनी सांगितले.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nकोरोना विषाणू इमारती मुंबई Corona Virus Buildings Mumbai", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/290?page=4", "date_download": "2020-09-22T19:43:24Z", "digest": "sha1:KPRRATJENZYAHYV2DNMZWYNQB6R2T3UB", "length": 8589, "nlines": 228, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मासे व इतर जलचर : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मासे व इतर जलचर\nमासे व इतर जलचर\nमासे व इतर जलचर\nRead more about गाभोळी/गाबोळी फ्राय\nमासे व इतर जलचर\nRead more about तंदुरी पॉंफ्रेट\nमासे व इतर जलचर\nमासे व इतर जलचर\nRead more about मालवणी कोळंबी मसाला\nएग्ज बेनेडिक्ट ऑन क्रॅब केक विथ हॉलंडाइज सॉस (फोटोसहित)\nमासे व इतर जलचर\nRead more about एग्ज बेनेडिक्ट ऑन क्रॅब केक विथ हॉलंडाइज सॉस (फोटोसहित)\nएग्ज बेनेडिक्ट ऑन क्रॅब केक विथ हॉलंडाइज सॉस (फोटोसहित)\nमासे व इतर जलचर\nRead more about एग्ज बेनेडिक्ट ऑन क्रॅब केक विथ हॉलंडाइज सॉस (फोटोसहित)\nसुके मासे २) टेंगळी सुकट\nमासे व इतर जलचर\nRead more about सुके मासे २) टेंगळी सुकट\nमासे व इतर जलचर\nमासे व इतर जलचर\nRead more about तिसर्‍यांची कोशिंबीर\nसुके मासे १) सुकी करंदी/सुकट\nमासे व इतर जलचर\nRead more about सुके मासे १) सुकी करंदी/सुकट\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://nashikcalling.com/bogus-dambar-maker-caught-by-police/", "date_download": "2020-09-22T20:18:13Z", "digest": "sha1:NNILUVX2AFCIGJKXRWP3D5XYDUWCMHLW", "length": 3715, "nlines": 29, "source_domain": "nashikcalling.com", "title": "डांबर भेसळ विक्री करून विकणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; २८ लाखाचा माल जप्त – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nडांबर भेसळ विक्री करून विकणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; २८ लाखाचा माल जप्त\nनाशिक: आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डांबर मध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या कारखान्याबाबात गुप्त माहिती पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांना मिळाली होती, या माहितीवरून पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भागात यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार तसेच गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी छापा टाकला..\nमुंबई आग्रा हायवेवरील राधा कृष्ण हॉटेलजवळ प्रीमियम मार्केटजवळ हा प्रकार सुरु होता. या छाप्यात भेसळयुक्त डांबर तयार करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या टँकरचालक कारखान्याचा मालक असे एकूण पाच जणांना ताब्यात घेऊन दोन डांबराचे टँकर, एक जनरेटर व्हॅन, दाम्ब्रात मिक्स करण्याची सफेद पावडर असा तब्बल २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.\nनाशिक शहरात शनिवारी (दि. ५ सप्टेंबर) ७२४ कोरोना पॉझिटिव्ह; ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nबुधवार सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत; गुरुवारी तरी पाणी पुरवठा होणार का \nप्रियकराला मोबाईल आणि बाईक घेऊन देण्यासाठी प्रेयसीचा नातेवाईकांच्याच घरात डल्ला\nनाशिक महापालिका राबवणार आता ‘धारावी पॅटर्न’\nगणेश विसर्जनासाठी ऑनलाईन टाईमस्लॉट बुकिंगची सुविधा; जाणून घ्या सविस्तर\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/satara-19-tmc-water-released-dam-337654", "date_download": "2020-09-22T20:09:54Z", "digest": "sha1:YV34TX4VA2FCUXF4YLUBAQUGZQC3VVGF", "length": 15578, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "या धरणातून सोडले तब्बल 19 टीएमसी पाणी | eSakal", "raw_content": "\nया धरणातून सोडले तब्बल 19 टीएमसी पाणी\nकोयना धरणात यंदाच्या जलवर्षात आजपर्यंत 102.61 टीएमसी पाण्याची आवक जलाशयात झाली आहे. पाणीसाठा नियंत्रणासाठी सहा वक्र दरवाजांतून 19.56 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.\nपाटण (जि. सातारा) ः सलग दोन महिने दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये 24 दिवसांत कोयना प्रकल्पाबरोबर खरिपाची शेती, बारमाही सिंचन व वीजनिर्मितीची काळजी संपवली आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाने आज चार हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला. जून महिन्यात धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी 788 मिलिमीटर, जुलैत 1849 मिलिमीटर आणि या 24 दिवसांत 2473 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जलवर्षात आजपर्यंत 102.61 टीएमसी पाण्याची आवक जलाशयात झाली आहे. पाणीसाठा नियंत्रणासाठी सहा वक्र दरवाजांतून 19.56 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.\nजलवर्षाच्या प्रारंभी जलाशयात 34.13 टीएमसी पाणीसाठा होता. महिन्याच्या सुरवातीस चक्रीवादळामुळे दोन दिवस पडलेला पाऊस सोडला तर मॉन्सूनचा पाऊस कमी प्रमाणातच पडला. संपूर्ण जून महिन्यात कोयनानगरला 787 मिलिमीटर, नवजाला 839 आणि महाबळेश्वरला 788 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. 1 जुलैला जलाशयात सिंचन आणि वीजनिर्मितीला पाणीवापर झाल्याने फक्त 32.08 टीएमसी पाणीसाठा होता.\nजुलै महिन्यात काही दिवस विश्रांती, तर काही दिवस मुसळधार पाऊस पडल्याने पाणलोट धरण क्षेत्रात कोयनानगरला 968, नवजाला 1095 व महाबळेश्वरला 1190 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने 31 जुलैपर्यंत जलाशयाने 52 टीएमसीकडे वाटचाल केली होती. मात्र, जून व जुलै महिन्यात अपेक्षित असणारा पाऊस न पडल्याने धरण पूर्णक्षमतेने भरेल, याबाबत शंका निर्माण झाली होती.\nचार ऑगस्टला मुसळधार पावसास सुरवात झाली आणि 11 दिवसांत धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी स्वातंत्र्यदिनी सकाळी 11 वाजता धरणाच्या सहा वक्र दरवाजांतून पाणी सोडण्यास सुरवात झाली. पावसाचा जोर वाढल्याने 16 ऑगस्टला चार वाजता धरणाचे दरवाजे 10 फुटांपर्यंत उचलण्यात आले व महापुराची परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती निर्माण झाली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.\nधरणात 102 टीएमसी पाण्याची आवक\nजलवर्षात आजपर्यंत 102.61 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. पायथा वीजगृहातून सिंचनासाठी 7.48 टीएमसी पाणी वापरण्यात आले. पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी पायथा वीजगृहातून 1.43 टीएमसी आणि सहा वक्र दरवाजांतून 19.56 असा एकूण 28.47 टीएमसी पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे. पश्‍चिमेकडे वीजनिर्मितीसाठी 11.51 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.\nसंपादन ः संजय साळुंखे\nमहावितरण 875 व्हॉट्‌सअॅप ग्रुपव्दारे साधणार ग्राहकांशी संवाद\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअडचणीतील महावितरणला ‘बुस्ट डोज’\nनागपूर : अडचणींचा सामना करणाऱ्या महावितरणला बुस्ट देण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन पुढे सरसावली आहे. कंपनीच्या आंतर-बाह्य...\nवीजमीटरचे रीडिंग पाठविण्यात पुणे अव्वल\nनिरगुडसर (पुणे) : पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील 6 लाख 9 हजार 905 लघुदाब वीजग्राहकांनी गेल्या पाच महिन्यांमध्ये स्वतःहून महावितरणकडे...\nपुणे विभागातील महावितरणच्या सहा लाख ग्राहकांनी पाठविले मीटर रिंडीग\nसोलापूर ः गेल्या पाच महिन्यामध्ये पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यातील सहा लाख नऊ हजार 905 लघुदाब वीजग्राहकांनी स्वतःहून महावितरणकडे मीटर रिडिंग...\nमहावितरणच्या अभियंत्यांमध्ये प्रचंड असंतोष \nऔरंगाबाद : महावितरणमध्ये विनंती बदल्या कराव्यात, अनिवार्य रिक्त पदाची संकल्पना रद्द करावी या मागण्यांसाठी प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या...\nरत्नागिरीत १२० नवे कोरोना रूग्ण ; मृतांचा आकडा दोनशेच्याजवळ\nरत्नागिरी - जिल्ह्यात गेल्या चोविस तासात 120 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 6 हजार 417 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे...\nगावात प्रकाश पेरणाऱ्या ग्राम विद्युत व्यवस्थापकांचे भविष्य अंधारातच, काय आहे वस्तुस्थिती.\nपचखेडी (जि.नागपूर) : घोर काळोखात गावात प्रकाशाची पेरणी करणाऱ्या ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्याच वाट्याला आता अंधार आला आहे. दिवसाकाठी शंभर रूपये...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/increase-water-level-varna-river-318163", "date_download": "2020-09-22T21:19:23Z", "digest": "sha1:KNBE4KDZZWGGRCYXYYCNNSH2EGIGMMPP", "length": 12821, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ; चांदोली धरणातून विसर्ग 800 क्‍युसेक | eSakal", "raw_content": "\nवारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ; चांदोली धरणातून विसर्ग 800 क्‍युसेक\nचांदोली धरण पाणलोट क्षेत्रात आज पावसाची संततधार सुरूच होती. धरणातून 800 क्‍युसेकने पाणी सोडल्याने नदी दुथडी भरुन वाहत आहे.\nसांगली , वारणावती : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात आज पावसाची संततधार सुरूच होती. धरणातून 800 क्‍युसेकने पाणी सोडल्याने नदी दुथडी भरुन वाहत आहे. दरम्यान, आज दिवसभरात चांदोलीसह जिल्ह्यात पावसाच्या हलक्‍या सरी झाल्या.\nपावसामुळे धरण पाणी पातळीत वाढ होत आहे. चांदोली धरणातून 800 क्‍यूसेकने पाणी वारणा नदीत सोडल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम विभागातील सोनवडे, मणदूर, आरळा, करूंगली, गुढे पाचगणी परिसरात गेल्या चार दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे.\nसायंकाळी चार वाजता चांदोली धरणाच्या पाण्याची पातळी 604.90 मीटर तर पाणीसाठा 16.05 टीएमसी म्हणजे त्या 46.66 टक्के होता. दिवसभरात पावसाचा जोर कमी होता.\nजिल्ह्यात 24 तासांत सरासरी 2.9 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्‍यात सर्वाधिक 11.5 मिलिमिटर पाऊस पडला. तालुकानिहाय गेल्या 24 तासांत पडलेला पाऊस व कंसात एक जून पासून आजअखेरचा पाऊस (मिलिमिटरमध्ये) ः मिरज 2.6 (132.3), तासगाव 2 (139.9), कवठेमहांकाळ 0.3 (207.6), वाळवा- 4.5 (173.3), शिराळा 11.5 (387.1), कडेगाव 1 (160.4), पलूस 2.3 (126.7), खानापूर-विटा 2.6 (241.6), आटपाडी 0.0 (153.3), जत 0.0 (79.8)\nधरण, पाणीसाठा ( टीएमसीत)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकरमाळ्यात खासगी डाॅक्टरांनी कोविड सेंटर सुरू करण्याची गरज\nकरमाळा(सोलापूर): करमाळा शहरातील खासगी डॉक्‍टरांनी तात्काळ कोविंड सेंटर सुरू करावे किंवा प्रत्येक हॉस्पीटल मध्ये कोविड साठी राखीव बेड ठेवावेत अशा...\nजिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांनी कोरोना संकटातही राखली स्वतःची 'पत'\nसोलापूरः जिल्हाभरातील सहकारी पतसंस्थांनी सप्टेंबर मध्ये अर्धवार्षिक कामगीरीमध्ये कोरोना संकटावर जिद्दीने मात करत व्यवसाय तर टिकवल्याचे चित्र आहे....\nप्रवरा नदीत रिटायर्ड पोलिस गेला वाहून\nनेवासे : तालुक्‍यातील इमामपूरचे रहिवासी सेवानिवृत्त पोलिस नदी ओलांडून पायी घरी जात असताना आज दुपारी प्रवरा नदीत वाहून गेले. प्रवरेत व्यक्ती वाहून...\nनिळवंडे धरणही भरले, सोळाशे क्युसेकने विसर्ग\nअकोले : निळवंडे धरण आज पहाटे 4 वाजता पूर्ण क्षमतेने भरले. जलाशयाची पाणीपातळी 648.160 मीटर, तर पाणीसाठा 8328 दशलक्ष घनफूट झाल्याने धरण शंभर टक्के...\n कोयनेतून कोणत्याही क्षणी पाणी येणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकोयनानगर (जि. सातारा) : कोयना धरण आज (ता. २२) पूर्णक्षमतेने भरले. धरणातील पाणीसाठा 105.03 टीएमसी झाला आहे. राज्यासाठी वरदायिनी ठरलेले कोयना धरण सलग...\nओव्हरफ्लो होऊनही जायकवाडी नगरकरांच्या मुळावर\nशेवगाव : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले अाहे. ही मराठवाड्यातील शेतकरी तसेच उद्योजकांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. परंतु नगर जिल्ह्यातील...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/hyderabad-mukti-sangram/", "date_download": "2020-09-22T21:33:09Z", "digest": "sha1:JPYZGWZUMFFYB7T2BVF2KV6GWCXHQLIR", "length": 2084, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "hyderabad mukti sangram Archives | InMarathi", "raw_content": "\nहैदराबाद मुक्तीसंग्रामातील “जालियानवाला बाग” –गोर्टा हत्याकांड\nगोर्टा या २००० लोकवस्तीच्या गावात ४०० घरे होती , १० मे १९४८ ला सकाळीच हिसामोद्दिनच्या वधाच्या सूडबुद्धीने पेटलेल्या २५०० पेक्षा जास्त रझाकारांनी व पस्तकौमानी गोरटयावर आकस्मिक हल्ला केला.\nविस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास – मराठवाडा मुक्तीसंग्राम\nमराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आपल्यासाठी एका जाज्वल्य इतिहासाची साक्ष आहे\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/less-sleep/", "date_download": "2020-09-22T21:18:45Z", "digest": "sha1:4O4BN2OX52RGUWEM3PAMKU6HQBYX2XTG", "length": 2160, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "less sleep Archives | InMarathi", "raw_content": "\nसावधान – या १० सवयी आयुष्यातील सर्वात धोकादायक लक्षणाचं द्योतक आहेत\nअभ्यास करुन उत्तम मार्क मिळवणं हेच सगळं काही असतं का नाही. पण तरीही तुम्ही तो न करता वेळ वाया घालवत असाल, तर नंतर पश्चाताप करतच रहावं लागतं.\nझोपण्यापूर्वी नकळत केलेलं “हे” एक काम तुमची झोप उडवू शकतं…\nथोडक्यात, मसालेदार, तेलकट पदार्थ, दारु, सोडा, हे पदार्थ रात्रीच्या जेवणात टाळावेतच. ज्यामुळे झोप पुरेशी होते व कार्यक्षमता टिकून राहते.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.pdshinde.in/p/blog-page_163.html", "date_download": "2020-09-22T20:20:32Z", "digest": "sha1:LCT6D2CX6C4K5MVR5QDJDR673EA2YVIX", "length": 33234, "nlines": 300, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: भारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nखाली दिलेली माहिती आपल्याला पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करायची असेल तर या पानाच्या शेवटी डाऊनलोड बटण दिलेले आहे.\nभारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. यामुळे या झेंड्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते. मधल्या पांढर्‍या रंगात निळ्या रंगाचे २४ आर्‍यांचे अशोक चक्र आहे. मच्‍छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.\nभारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.\nध्वजातील गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ :\nभारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे).\n२२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला.\nत्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढर्‍या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे असलेल्य सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे आहे. चक्राला २४ आरे आहेत. डॉ. एस्. राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे\nध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.\n- वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.\n- मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.\n- खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीोचा बोध होतो.\n- निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते.त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे\nभारताचा राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली\nभारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.\nराष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी भारतीयांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जाते. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला जातो की, तेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो.. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातोच. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.\nसंहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो.. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला असतो. प्लॅस्टिकचा ध्वज वापरणे मना असते.\nराष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.\nसंहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.\nराष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.\nध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.\nकेवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.\nभारतीय राष्ट्रध्वजाने साहित्यिक आणि सांस्कृतिक उल्लेख\nभारतीय राष्ट्रध्वजाने राष्ट्रगीतांप्रमाणेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आणि स्वातंत्र्य काळातही भारतीयांना प्रेरणा दिली आहे. विवीध साहित्यात आणि राष्ट्रभक्ती गीतांमध्येही भारतीय राष्ट्रध्वजाचा गौरवला गेल्याचे दिसून येते. हिंदी कवी श्यामलाल गूप्त 'पार्षद' ह्यांनी लिहिलेल्या \"विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा\" ह्या गीतास १९३८च्या काँग्रेस आधीवेशनात 'झेंडा गीत' म्हणून स्विकारले गेले.\nस्वांत्र्य लढ्यासाठी लिहिलेल्या प्रेरणादायी गीतात बा.भ. बोरकरांनी ' चढवू गगनी निशाण, आमुचे चढवू गगनी निशाण, कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्थान अशी त्यांच्या गीतातून गर्जना केली, \"अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे, ध्वज विजयाचा उंच धरा रे\" अशी ललकारी कवी योगेश्वर अभ्यंकरांनी दिली.\n'हिंदूस्तान की कसम' या हिंदी चित्रपटात मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या हिंदूस्तान की कसम ह्या कैफी आजमी लिखीत मन्ना डे यांनी गायलेल्या गीतात कैफी आजमी म्हणतात, \"दुनिया की याद अपना ये बाँकेपन रहेगा, लहरायेगा तिरंगा जबतक गगन रहेगा, ये निशान है हमारा इस निशान कि कसम, 'हिंदूस्तान की कसम'... तर खैय्याम यांनी संगित बद्ध केलेल्या (गायक: महेन्द्र कपूर), 'तू जान ले पाकीस्तान' या गीतात गीतकार साहीर बजावतात , \"... हम अपने तिरंगे झंडे के दुश्मन को, कुचलकर रख देंगे...\" पुणे आकाशवाणीवरुन प्रकाशित सौ. अनुराधा ओक यांनी संगीतबद्ध केलेल्या || उंच आकाशी फडके तिरंगा || या ध्वजगीतातून \"देशप्रेमिंचा हा कैवारी | देशद्रोह्यांचा कट्टर वैरी | फितुरांना लावी सुरुंगा | उंच आकाशी फडके तिरंगा || १ ||\"अशा शब्दात भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल आभिमान व्यक्त केलेला दिसून येतो.\nस्वातंत्र्योत्तर गीत काव्यात लग्नाची वरात या मराठी चित्रपटात \"नभी तिरंगा लहरत ठेऊ, करु त्याचा सन्मान\" हे गीत स्वप्नील बांदोडकरांच्या आवाजात शब्दबद्ध केले गेले आहे.\nभारतीय संविधानात नमुद नागरीकांच्या कर्तव्याप्रमाणे भारतीय नागरीकांनी राष्ट्रगीतासोबतच राष्ट्रध्वजाचा आदर करणे अभिप्रेत असते.\nभारतातील पंजाब राज्यात अटारी येथे भारतीय सीमेच्या आत 360 फूट उंचींचा भारतीय राष्ट्रध्वज आतापर्यंतचा (मार्च २०१७) सर्वाधीक उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज आहे. हा राष्ट्रध्वज 120 फूट लांब आणि 80 फूट रुंद एवढ्या आकाराचा आहे. कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या परिसरात पुणे महानगरपालिकेने उभारलेला २३७ फुट उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज दैनिक लोकसत्ता वृत्तानुसार महाराष्ट्र राज्यातील आता पर्यंतचा (ऑगस्ट २०१६) सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज आहे.\n( माहिती स्त्रोत- विकिपिडीया )\nवर दिलेली माहिती पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.\nशालेय पोषण आहार एक्सेल शीटस्\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\n7 वा वेतन आयोग वेतन निश्चिती\nवरिष्ठ वेतनश्रेणी फरक बिल एक्सेल\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nदिव्यांगाचे / अपंगत्वाचे २१ प्रकार\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\n१ जुलै नंतर तुमचा पगार किती निघणार \n१ जुलै नंतर तुमचा पगार किती निघणार \nजि.प. शाळा नं.1 आरग\nता. जत जि. सांगली\nमराठीतून तंंत्रज्ञान शिकण्यासाठी या इमेजवर क्लिक करा व चॅनेल सबस्क्राईब करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/vidhansabha-2019/pankaja-munde-at-balasaheb-thackeray-memorial-142416.html", "date_download": "2020-09-22T20:36:49Z", "digest": "sha1:D6ZKV43YBAPDSZUKTNXZ7LNDLPIRNIXE", "length": 17379, "nlines": 193, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "ठाकरे-मुंडे कुटुंबाचे नाते | Pankaja Munde at Balasaheb Thackeray Memorial", "raw_content": "\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nराजकारण विधानसभा 2019 हेडलाईन्स\nठाकरे-मुंडे कुटुंबातील राजकारणापलिकडचे नाते\nबाळासाहेबांच्या अनेक आठवणी आहेत. केवळ दोन पक्षांच्या नाहीतर दोन परिवारांच्या स्मृती आहेत' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.\nपांडुरंग रायकर, टीव्ही9 मराठी, मुंबई\nमुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केलं. यानिमित्ताने ठाकरे आणि मुंडे कुटुंबातील राजकारणापलिकडचे नातेसंबंध (Pankaja Munde at Balasaheb Thackeray Memorial) अधोरेखित झाले.\nठाकरे आणि मुंडे कुटुंबामध्ये जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं नातं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंकजा मुंडे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काहीच दिवसांपूर्वी मराठवाडा दौऱ्यावर असताना बीडमधील गोपीनाथगडावर भेट देऊन दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली होती.\n‘बाळासाहेब ठाकरे हे भाजप आणि शिवसेना युतीचं श्रद्धास्थान असून त्यांच्याकडून ऊर्जा मिळते. बाळासाहेबांच्या अनेक आठवणी आहेत. केवळ दोन पक्षांच्या नाहीतर दोन परिवारांच्या स्मृती आहेत’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.\nशिवसेनेसोबत संबंध ताणले गेले असताना भाजपकडून कोण नेता स्मृतिस्थळी भेट देणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे, विनोद तावडे यांनी उपस्थिती लावल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला.\n‘बाळासाहेब हे मुंडे-महाजन आणि ठाकरे कुटुंबातील आदरणीय असं ज्येष्ठ व्यक्तिमत्व होतं. व्यक्तिगत पातळीवर आम्हा सर्व कुटुंबियांचे चांगले संबंध आहेत. बाळासाहेबांना आम्ही मिस करतोय. मात्र ते नसले तरी त्यांचे विचार आजही आम्हाला प्रेरणा देत आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर उद्धव ठाकरे आणि आमच्यातही कौटुंबिक जिव्हाळा कायम आहे. राजकारणापलिकडे आमचे नाते आहे’ असंही पंकजा मुंडे ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना म्हणाल्या.\nशिवसेनेच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या ‘मनातील मुख्यमंत्री’ कोण\nपंकजा मुंडे यांना मी बहीण मानतो. एक भाऊ म्हणून मी तिच्याविरोधात कसा लढणार त्यामुळे पंकजा आणि प्रितम मुंडे यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी 2014 मधील विधानसभा निवडणुकीत जाहीर केलं होतं. त्यावेळी सेना आणि भाजप स्वबळावर लढले होते.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केलं होतं. भाजप नेत्यांनी ठाकरे कुटुंब किंवा संजय राऊत यांची भेट टाळत त्यानंतर स्मृतिस्थळी हजेरी लावल्याचं दिसलं. Pankaja Munde at Balasaheb Thackeray Memorial\nआम्ही आणलेली शेतकरी विधेयकं काँग्रेसच्या 2019 च्या जाहीरनाम्यातही, भाजप नेते…\nमराठा उमेदवारांना EWS चे लाभ, आंदोलकांवरील गुन्हे मागे, ठाकरे सरकारचे…\nआता हॉटेल सुरू करण्यासाठी दहापेक्षा कमी परवानग्या, आदित्य ठाकरेंची घोषणा\nभाजपचा ग्रामपंचायत निवडणुकांना विरोध, निवडणुका पुढे ढकला बावनकुळेंची मागणी\nकृषी विधेयक शेतकरी हिताचं, अस्तित्वासाठी विरोधकांचं आंदोलन, दानवेंचा पवारांवर अप्रत्यक्ष…\nमुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करा; भाजप खासदार मनोज कोटक…\nलोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या 'गोंधळा'वर निलेश राणेंचा निशाणा\nकृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी\nभाजपचा ग्रामपंचायत निवडणुकांना विरोध, निवडणुका पुढे ढकला बावनकुळेंची मागणी\nबॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन, ‘क्वीन’चा निर्माता मधु मांटेनाला एनसीबीचा समन्स\nमराठा आरक्षण कुणाला नकोय; 'त्या' नेत्यांची नावं सांगा; अशोक चव्हाणांचं…\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज…\nसंभाजीराजे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करा; 14 खासदारांचा पाठिंबा\nदगड आमच्या हातात अन् काचा तुमच्या, राजू शेट्टींचा केंद्र सरकारला…\nकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान आयसीयूमध्ये, पुत्र चिराग पासवान यांचे भावनिक…\n\"बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणू दे\" चिमुरड्याची रडत देवाकडे प्रार्थना\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nकृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच\nलिलावती हॉस्पिटलवर झरीन खान भडकली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nकृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-05-july-2019/", "date_download": "2020-09-22T20:08:51Z", "digest": "sha1:R6XZLO25SQUSVWK5MREXCJF2EJ6JCZIN", "length": 13063, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 05 July 2019 - Chalu Ghadamodi 05 July 2019", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [Updated] (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\nनीति आयोगाने सुरू केलेल्या “एग्रीकल्चरल मार्केटिंग अँड फार्मर फ्रेंडली रिफॉर्म्स इंडेक्स” (AMFRI) मध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.\nकच्छ नवीन वर्षाच्या आशाधी बिजच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना शुभेच्छा दिल्या.\nवित्त आणि कॉरपोरेट अफेयर्स मिनिस्टर निर्मला सीतारमण यांनी संसदेच्या दोन्ही सदस्यांमध्ये आर्थिक सर्वेक्षण 2018-19 सादर केले. वित्त आणि कॉरपोरेट अफेयर्स मिनिस्टर निर्मला सीतारमण यांनी संसदेच्या दोन्ही सदस्यांमध्ये आर्थिक सर्वेक्षण 2018-19 असे सादर केले. सर्वेक्षणानुसार 2019-20 मध्ये जीडीपी 7 टक्क्यांपर्यंत वाढेल.\nभारतात पहिल्यांदा हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिग्गी यात्रेच्या धोरणानुसार चेहरा ओळखण्याची सुविधा सुरू करणार आहेत.\nभारतातील पहिले डिझाइन डेव्हलपमेंट सेंटर ‘फॅशन नोव्हा’ वस्त्रोद्योग शहर सूरत येथे लॉन्च झाले.\nकर्नाटक बँकेने एनपीए रिकव्हरी प्रक्रियेचे अंकेक्षण करण्यासाठी VASOOL SOFAST नामक वेब साधन सुरू केले.\nभारतीय बहुराष्ट्रीय निगम विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी आणि ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी मास्टरकार्डचे सीईओ व अध्यक्ष, अजयपाल सिंग बंगा यांना 2019 ग्लोबल एक्सीलेंस अवॉर्डसाठी निवडले आहे.\nग्रामीण विकास आणि पंचायती राज (एनआयआरडीपीआर) च्या राष्ट्रीय संस्थाने विद्यार्थ्यांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरवण्यासाठी पायलट प्रकल्पावर सार्वजनिक क्षेत्रातील उद्यम, भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) सह करार केला आहे.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कोर गुंतवणूक कंपन्या (CICs) साठी नियामक आणि पर्यवेक्षी फ्रेमवर्कचे पुनरावलोकन करण्यासाठी सहा सदस्यीय कार्यसंघ गट तयार केला आहे.\nपोलंडमधील पॉझ्नान ऍथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये स्टार भारतीय धावपटू हिमा दासने 200 मीटर मध्ये सुवर्ण जिंकले.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CET अर्ज प्रक्रियेला 07 ते 08 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/ratnagiri-public-health-department-recruitment/", "date_download": "2020-09-22T22:01:12Z", "digest": "sha1:X4GMGZRZFANOOUWJVGM3DSKUOTDQGAGO", "length": 9757, "nlines": 127, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Ratnagiri Public Health Department Recruitment 2019", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [Updated] (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\nरत्नागिरी सार्वजनिक आरोग्य विभागात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या 114 जागा\nवैद्यकीय अधिकारी (MBBS): 74 जागा\nवैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ/MBBS): 40 जागा\nपद क्र.2: (i) MBBS (ii) विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा\nवयाची अट: 58 वर्षांपर्यंत\nथेट मुलाखत: प्रत्येक महिन्याची 01 व 15 तारीख (10:00 AM)\nमुलाखतीचे ठिकाण: जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(NHM Sangli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती\n(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 57 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती\n(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर पदांची भरती\n(ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती\n(ZP Pune) पुणे जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\n(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती\n(PMC) पनवेल महानगरपालिकेत 139 जागांसाठी भरती\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CET अर्ज प्रक्रियेला 07 ते 08 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2020-09-22T22:21:44Z", "digest": "sha1:GEU5KLJXEY3ZGNPIUVVRSDTPWCILG3MV", "length": 10309, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भेरली माड - विकिपीडिया", "raw_content": "\nभेरली माड, अर्धी सुपरी(शास्त्रीय नाव: Caryota urens, कॅरिओटा युरेन्स ; इंग्लिश: Jaggery palm, Toddy palm ;) हा ताड कुळातील एक वॄक्ष आहे. तो जास्त पावसाच्या भागात (कोंकण, महाबळेश्वर) नैसर्गिकरीत्या आढळत असला तरी उद्यानात व सुशोभीकरणासाठी देखील लावला जातो. मोठ्या झाडापासून एका दिवसात १५ लिटर नीरा काढता येऊ शकते.[१] नीरा आंबली की तिची माडी होते. माडी उकळून-आटवून गुळीसाखर करता येते.\nइतर ताडामाडाप्रमाणे भेरली माड हा देखील सदाहरीतवृक्ष आहे.पुणे मुंबईत वृक्षप्रेमींनी बागेत व रस्त्याच्या कडेला हा वृक्ष लावलेला आहे.याच्या लोबकाळनाऱ्या फुलोऱ्याच्या माळणी याल शिजवटा हे नाव पडले आहे. हा फुलोरा फुले असतानाही व फळे असतानाही खूप सुरेख दिसतो.\nताड-कुळातील हा एकच वृक्ष असा आहे कि जो समुद्रसपाटीपासून सह्याद्रीच्या उंच भागात सर्वत्र सापडतो.या वृक्षाचे जन्मस्थानाच सह्याद्री आहे.\nभेरली माडाचे वृक्ष हे ३०-४० फूट उंच असते.त्याचे खोड एकेरी गोलाकार सरळसोट वाढणारे आणि बाहेरील बाजूला थोडे खडबडीत असते.याच्या संपूर्ण वाढलेल्या बुंध्याचा घेर ५-६ फूट एवढा असतो.पर्निकांचा माशांच्या शेपटीच्या तोकासारख्या असल्यामुळे याला इंग्रजी नाव'फिश टेल पाम'असे पडले आहे.याच्या फुलोर्यात नर व मादी अशी दोन्ही फुले असतात.परिपक्व झालेले फळ गोलाकार असून त्याला मांसल आवरण असते.त्याच्या आत दोन अर्धावर्तुळच्या आकाराच्या दोन बिया असतात.या बियांना अर्धी सुपारी म्हणतात.अस म्हणतात कि अर्ध सुपार्या उगलून त्याचा लेप डोक्याला लावल्यास अर्धशीशीचा त्रास कमी होते.भेरली माडाची फळे कालींदर फार आवडीने खातो.परंतु माणसाने ती खाल्ल्यास तोंडाला खाज सुटते कारण त्यामध्ये कॅंल्शियम ओक्झेलेट नावाचे रासायनिक द्रव्य मोठ्या प्रमाणात असते.या झाडाचे कॅंरिओटायुरेन्स हे नाव याच गुणधर्मावर आधारित आहे.कारण युरेन्स या शब्दाचा अर्थ 'खजरा'असा होते.साधारणतः ऑक्टोबर पासून ते में पर्यंत भेरली माडाला बहार येतो.पावसाळ्यापूर्वी याची फळे परिपक्व होतात.ही पिकलेली फळे केशरी निळसर रंगाची असतात.फुलोऱ्याच्या काळात फुलांचा आणि फळे पिकल्यावर फळांचा सदा-सदा म्हणण्यापेक्षा ढीगच या झाडाखाली पडलेला असतो.\nया झाडाला फुलोरा येण्याची तऱ्हा अगली वेगळीच असते.हा वृक्ष प्रथम सरळ वाढत जातो.पण जेव्हा वयात येतो व फुलण्या फळन्या लायक होते तेव्हा त्याला सर्वात पहिला फुलोरा अगदी वरच्या टोकाच्या पानाच्या खाचेतुन निघतो.फुलोरे क्रमशः पानाच्या खाचेतून निघतात.जेव्हा अगदी खालचा फुलोरा येतो तेव्हा तेथले पान आधीच पडून गेलेले असते व त्या पादुन्गेलेल्या पानाच्या फुलोर्याची मुखरी बाहेर पडलेली दिसते.\nया वृक्षाचे आयुष्य हे पन्नास वर्षापर्यंत आहे.सर्वात खालचा फुलोरा बाहेर पडतानाच या वृक्षाच्या पानाच्या खाचेतून पक्षांच्या विष्ठेतून रुजणारे वड पिंपळ इत्यादी वृक्षाचे रुजणारे अंकुर दिसू लागतात,तेव्हा या वृक्षाच्या जीवनाची सांगता झाली आहे अस समजण्यास हरकत नाही.\n^ महाजन, श्रीधर दत्तात्रय. देशी वृक्ष, पा.क्र. १७२.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8,_%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2020-09-22T22:18:47Z", "digest": "sha1:4GIXLVN7Q4FBVNEQJET4J6B6TUBZT3OB", "length": 7578, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सीडार रॅपिड्स, आयोवा - विकिपीडिया", "raw_content": "\nसीडार नदीच्या काठावर वसलेले सीडार रॅपिड्स\nसीडार रॅपिड्सचे आयोवामधील स्थान\nसीडार रॅपिड्सचे अमेरिकामधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १८४९\nक्षेत्रफळ १६६.८ चौ. किमी (६४.४ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ८१० फूट (२५० मी)\n- घनता ७३८.४ /चौ. किमी (१,९१२ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ६:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nसीडार रॅपिड्स (इंग्लिश: Cedar Rapids) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या आयोवा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (सर्वात मोठे शहरः दे मॉईन). आयोवाच्या पूर्व भागात व दे मॉईनच्या १०० मैल पूर्वेला वसलेल्या सीडार रॅपिड्सची लोकसंख्या सुमारे १.२६ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ४.२३ लाख एवढी आहे. आयोवा सिटी हे आयोवामधील मोठे शहर सीडार रॅपिड्सच्या २० मैल दक्षिणेला वसले आहे. आयोवामधील इतर नदीकाठी वसलेल्या शहरांप्रमाणे सीडार रॅपिड्स देखील पूरक्षेत्रात येते. २००८ साली आलेल्या महापूरामध्ये शहराच्या १४ टक्के भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.\nसीडार रॅपिड्सचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथील सीडार नदीमधील एका बेटावर बांधण्यात आलेले महापालिका भवन.\nअमेरिकेतील शहरे विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जून २०१७ रोजी ०८:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://santsahitya.org/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%95%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/2020/04/03/6955-chapter.html", "date_download": "2020-09-22T21:09:12Z", "digest": "sha1:B4DINXNN7GSF4EU7QPGHL6M5RMIUMP4S", "length": 13573, "nlines": 125, "source_domain": "santsahitya.org", "title": "निवडक अभंग संग्रह १९ | संत साहित्य निवडक अभंग संग्रह १९ | संत साहित्य Literature by all great marathi saints", "raw_content": "\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले.\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\nनिवडक अभंग संग्रह १९\n सरों शकेचि ना ॥१॥\nजाणे माउली त्या खुणा क्षोभ उपजो नेदी मना क्षोभ उपजो नेदी मना शांतवूनि स्तना लावीं अहो कृपाळे ॥२॥\nतुज अवघे होऊं येतें परि मज बाटों नये चित्ते परि मज बाटों नये चित्ते उपासने परतें नये कांही आवडो ॥३॥\n घडे ऎसें वायां जाय देखिले ते पाय सम जीवीं राहती ॥२॥\nतो देखावा हा विध चिंतनेंचि कार्य सिद्ध \n केला एके ठायीं मेळ लाविला सबळ \nतेथें काय मी तें माझें कोण वागवी तें ओझें कोण वागवी तें ओझें देह केवीं रिझे हें काळाचें भातुकें ॥२॥\nजीव न देखें मरण धरी नवी सांडी जीर्ण धरी नवी सांडी जीर्ण संचित प्रमाण भोग शुभा अशुभासी ॥३॥\n खुंटावा तो खरा बोल तुका म्हणे मोल झाकले तों पावेल ॥४॥\n केला एके ठायीं मेळ लाविला सबळ \nतेथें काय मी तें माझें कोण वागवी तें ओझें कोण वागवी तें ओझें देहा केवीं रिझे हें काळाचें भातुकें ॥२॥\nजीव न देखें मरण धरी नवी सांडी जीर्ण धरी नवी सांडी जीर्ण संचित प्रमाण भोग शुभा अशुभासी ॥३॥\n खुंटावा तो खरा बोल तुका म्हणे मोल झाकले तों पावेल ॥४॥\nलाभ झाला बहुतां दिसीं लाहो करा पुढें नासी लाहो करा पुढें नासी मनुष्यदेहा ऎसी उत्तम जोडी जोडीली ॥१॥\n लाहो हेवा जोडीचा ॥२॥\n काळ मोजी दिवस राती चोर लाग घेती पुढें तैंसे पळावे ॥३॥\n म्हणे करीन तें पिसें हातीं काय ऎसें तुका म्हणे नेणसी ॥४॥\nदेवा पायी नाहीं भाव भक्ति वरी वरी वाव भक्ति वरी वरी वाव समर्पिला जीव नाही तों हा व्यभिचार ॥२॥\n मुळ आणि अविश्‍वास ॥३॥\nकाय न करी विश्‍वंभर सत्य करितां निर्धार दृढ पाय धरावें ॥४॥\nअरे हा देह व्यर्थ जावें ऎसें जरी तुज व्हावें ऎसें जरी तुज व्हावें द्यूतकर्म मनोभावें \nमग कैचें हरिचें नाम निजलिया जागा राम दु:ख थोर साधलें ॥२॥\n करी कवतुकें सदा ॥४॥\n नाहीं तरी आलिया सायासें फ़ुकट जासी ठकोनी ॥५॥\n उरला तो अवघा हरि आपणाबाहेरी न लगे ठाव धुंडावा ॥१॥\n कोड तरी मनें मना पारधीच्या खुणा \nदेह आधीं काय खरा देह संबंधपसारा \n नको वा सपूं वाउगा आहेसि तूं अंगा अंगी डोळे उघडी ॥४॥\n परि गुरुनें न करावा शिष्य वाटा लाभे त्यास \n न घ्यावा हा पुत्र उत्तम याती पोसणा ॥२॥\nबीज न पेरावें खडकीं ओल नाही ज्याचे बुडखीं ओल नाही ज्याचे बुडखीं थीतां ठके शेखीं पाठी लागे दिवाण ॥३॥\n पत्नी राखावी जैसी दासी लाड देतां तियेसी वाटां पावे कर्माचा ॥४॥\n वरिला रंगा न भुलावें तुका म्हणे घ्यावें जया नये तुटी तें ॥५॥\nमन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण सुख समाधन इच्छा ते ॥१॥\n मने मना पूजा केली मनें इच्छा पुरविली मन माउली सकळांची ॥२॥\nमन गुरु आणि शिष्य करी आपुलेंची दास्य गतिअ अथवा अधोगति ॥३॥\n श्रोते वक्‍ते ऎका मात नाहीं नाहीं आन दैवत नाहीं नाहीं आन दैवत तुका म्हणे दुसरें ॥४॥\n« निवडक अभंग संग्रह १८\nनिवडक अभंग संग्रह २० »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/former-president-pranab-mukherjees-health-deteriorates-septic-shock-due-to-lung-infection/", "date_download": "2020-09-22T21:26:03Z", "digest": "sha1:IBJ2WXQEKVMSVQ2I4ETK2OOXJTC5S3HZ", "length": 6197, "nlines": 83, "source_domain": "analysernews.com", "title": "माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती बिघडली, फुफ्फुसाच्या संसर्गामुळे सेप्टिक शॉक", "raw_content": "\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nकोरोना व्हायरस:ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला मोठे यश\nलष्कर, व्यापार,विचार तिन्ही आघाडीवर चीनला मार\nक्रिकेटपटू विराट कोहली बाप होणार आहे,पत्नी अनुष्काचा फोटो शेअर करत, तारीखही सांगितली.\nराहुल गांधींच्या गळ्यात पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदाची माळ\nमाजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती बिघडली, फुफ्फुसाच्या संसर्गामुळे सेप्टिक शॉक\nसेप्टिक शॉक ही एक गंभीर स्थिती आहे. ज्यामध्ये रक्तदाब कार्य करणे थांबवते आणि शरीराच्या अवयवांना ऑक्सिजन मिळण्यास अपयशी ठरते\nनवी दिल्ली: माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्याच्यावर दिल्लीच्या लष्करी संशोधन व रेफरल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलमधून निवेदन जारी करण्यात आले आहे,त्यांच्या फुफ्फुसातील संसर्गामुळे त्यांना सेप्टिक शॉक आला आहे.\nरुग्णालयाने माजी राष्ट्रपतींच्या प्रकृतीसंदर्भात निवेदन जारी केले आणि म्हटले आहे की, “कालपासून माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्याची प्रकृती सतत खालावत आहे. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्यामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेेले आहेत.\nया निवेदनात म्हटले आहे की, मुखर्जी यांच्यावर विशेष टिमद्वारे नजर ठेवली जात आहे. ते कोमात आहेत आणि त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट वर ठेवले आहे.सेप्टिक शॉक ही एक गंभीर स्थिती आहे.ज्यामध्ये रक्तदाब कार्य करणे थांबवते आणि शरीराच्या अवयवांना ऑक्सिजन मिळण्यास अपयशी ठरते.\nमराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nस्वामी अग्निवेश यांचे देहावसान\nएनालायजर न्यूज हा नव्या जगाचा मीडिया आहे. सोशल मीडियाचा एडिटर समजायला हरकत नाही. ब्रेकिंग आणि बेकिंग बातम्यांच्या जगात खरी बातमी हरवत चालली आहे. घटनेचा सर्वंकष अभ्यास आपल्यासमोर मांडण्यासाठी एनालायजर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/special-story/", "date_download": "2020-09-22T21:13:54Z", "digest": "sha1:HEB47BO2XVT43O7T3FVKFRTBLH7HYU5G", "length": 18022, "nlines": 215, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Special Story News in Marathi: Special Story Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\n'वंचित'पाठोपाठ आता 'मराठा फॅक्टर', विधानसभेत कुणाचं बिघडवणार गणित\nमहाराष्ट्र Jul 23, 2019 SPECIAL REPORT : मला काँग्रेसचा अध्यक्ष व्हायचंय, पुणेकर तरुणाचा दावा\nव्हिडीओ Jul 22, 2019 SPECIAL REPORT : चांद्रयान -2 चा अवकाशात कसा असेल प्रवास\nमहाराष्ट्र Jul 20, 2019 ...म्हणून जनतेचा आशीर्वाद हवाय, आदित्य ठाकरेंची UNCUT मुलाखत\nSPECIAL REPORT : या गावाला भुताने झपाटलं, अचानक होते दगडफेक\nVIRAL FACT : आंबोलीत भली मोठ दरड धावत्या कारवर कोसळली\nया लेकरांची कहाणी डोळ्यात पाणी आणणारी, यांना मिळेल का आईचे छत्र\nVIRAL FACT : रेल्वे स्टेशनवर तोंडाने बंद केले जाते पाण्याची बॉटली\nSPECIAL REPORT : आता कामचुकारांचा नंबर, मोदी सरकारने उचलला विडा\nSPECIAL REPORT : मी खेकडा बोलतोय\nSPECIAL REPORT : नाशिकमध्ये पाऊस आला मोठा, पुढील काही दिवस खबरदारी घ्या\nस्पेशल स्टोरीJun 22, 2019\nVIRAL FACT : तोंडावर पडणारा अपघाताचा हा व्हिडिओ कोल्हापुरातला\nSPECIAL REPORT : मोबाईलच्या वापरामुळे डोक्यावर उगवणार शिंगं\nमहाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कुणाचा, शिवसेना-भाजपमध्ये पडणार ठिणगी\nसोलापुरात डीजेच्या दणक्यात काढली गाढवांची मिरवणूक, काय आहे कारण\nSPECIAL REPORT: FACEBOOK LIVE दोन भावांच्या जीवावर बेतलं, अपघाताने नागपूर हादरलं\nप्रेयसीला शिकवायचा होता धडा, सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची दिली धमकी\nSPECIAL REPORT : विधानसभेसाठी राज ठाकरेंचा काय असणार आहे मेगा प्लॅन\nउदयनराजेंना आवरा नाहीतर राष्ट्रवादी सोडू, राष्ट्रवादीतील आणखी एक राजे मैदानात\nSPECIAL REPORT : ऑन ड्युटी बारमधली आवडली ब्युटी, खाकीची मान घालवणारा 'चिंगम'\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/editorial/dhavte-jag/congratulations-zap/articleshow/72386363.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-22T21:54:33Z", "digest": "sha1:BOGJJADIVUO2WC2XMKOTODL23ZBGLAXC", "length": 12136, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगुगल या जगातील अग्रगण्य तंत्रज्ञान उद्योगाची पालक संस्था 'अल्फाबेट'ची पालकत्वाची जबाबदारी सुंदर पिचाई यांना देण्यात आली, याचा भारतीय म्हणून सार्थ ...\nगुगल या जगातील अग्रगण्य तंत्रज्ञान उद्योगाची पालक संस्था 'अल्फाबेट'ची पालकत्वाची जबाबदारी सुंदर पिचाई यांना देण्यात आली, याचा भारतीय म्हणून सार्थ अभिमान सर्वांनाच आहे. अशा पदावर भारतीय व्यक्ती पोहोचू शकते, यातून अवघ्या देशाचा आत्मविश्वास वाढेल. चेन्नईत एका मध्यमवर्गातील कुटुंबात जन्मलेल्या सुंदरराजनने आयआयटीत प्रत्यक्षात धातुशास्त्रात पदवी मिळवली. संगणकात रस निर्माण झाल्यावर त्याने पहिला प्रोग्राम लिहिला तो बुद्धिबळाचा. तेथून स्टॅनफर्ड विद्यापीठात तो पोचला आणि मॅकन्झी आदी कंपन्यांत काही काळ काम केल्यानंतर गुगलमध्ये, ज्या दिवशी जी-मेलला प्रारंभ झाला, त्याच दिवशी दाखल झाला. गुगलची संस्थापक तरुण जोडी लॅरी पेज आणि सर्जी ब्रीन यांच्या द्रष्टेपणाला त्यांनी केवळ जोड दिली नाही, तर त्याचा विस्तार करण्यात आणि ती प्रत्यक्षात आणण्यातही मोलाची कामगिरी केली. त्यांनी पहिला प्रकल्प राबवला तो गुगलच्या सर्च टूलबारचा. जो पुढे 'मायक्रोसॉफ्ट'कडून गुगलला हद्दपार करण्याच्या काव्यात डावपेच म्हणून कामी आला. त्यानंतर सुंदर पिचाई यांनी पेज-ब्रीन जोडीला गुगलचा स्वतंत्र ब्राऊजर हवा हे पटवून दिले आणि त्याची अंमलबजावणी केली. आज गुगल क्रोम हा जगातील साठ टक्क्यांहून अधिक संगणक व मोबाईलवर वापरला जातो. वर्षभरापूर्वी ते गुगलचे सीईओ बनले तेव्हा त्यामागे त्यांचे हे यश व द्रष्टेपणा होता. आता ते अल्फाबेटचे प्रमुख बनले आहेत. म्हणजे, गुगलसोबत यूट्युब आणि चालकरहित मोटार आदी भविष्यकालीन प्रकल्पांचीही जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. या संधीसोबतच चिनी आव्हानाचा सामना करण्याचीही जबाबदारी असेलच. टिकटॉक हे चिनी आव्हान यू ट्युबपुढ उभे आहेच. पुढचे १०० कोटी ग्राहक गुगलकडे खेचण्याचे आव्हान त्यांच्यासमोरच्या कामांमध्ये सर्वांत मोठे असेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nतात्पुरता दिलासा महत्तवाचा लेख\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nपुणेभाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\nकोल्हापूरकंगनाला 'नटवी' म्हणत आता 'या' शेतकरी नेत्याने डागली तोफ\nआयपीएलजोफ्रा आर्चरने दाखवला लुंगी डान्स, फक्त दोन चेंडूंत फटकावल्या २६ धावा\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nआयपीएलRR vs CSK: बलाढ्य चेन्नईवर राजस्थानचा दमदार विजय\nमुंबईपाच दिवसांत चार मंत्री करोनाच्या विळख्यात; वर्षा गायकवाड यांनाही संसर्ग\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nआजचं भविष्यराहु-केतुचे राशीपरिवर्तन : कसा असेल दिवस; वाचा आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nकरिअर न्यूजMHT CET 2020: सुधारित वेळापत्रक जाहीर; प्रवेशपत्र ऑक्टोबरमध्ये\nकार-बाइकहोंडाचे दमदार स्कूटर येत आहे, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/support-start-up/articleshow/66091438.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-22T21:28:54Z", "digest": "sha1:XK47GRTDXD4YII5GVLUI3EM7JCAUIVKZ", "length": 11134, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘स्टार्ट अप’ला आधार द्या\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी घोषित केलेल्या स्टार्ट अप योजना निदान ठाण्यात तरी अद्याप निराधारच असून कोणत्याही विभागाकडून त्या ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी घोषित केलेल्या स्टार्ट अप योजना निदान ठाण्यात तरी अद्याप निराधारच असून कोणत्याही विभागाकडून त्या संदर्भात युवकांना काहीच मदत केली जात नाही, हे वास्तव समोर आले आहे. या योजना राबवण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम केले जात असून त्याच्यावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. बँकेतून अर्थसाह्य मिळवण्यापासून ते उद्योग उभारण्यापर्यंत आणि त्यानंतर उद्योग चालवण्यासाठीही या युवकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेऊन योग्य ते उपाय करण्याची गरज आहे, अन्यथा या योजनेचा फज्जा उडेल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांच्या अनेक समस्या आणि अडचणी असून त्या समजून घेण्यास कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला वेळ नाही. अनेक खासगी संस्था यात गुंतलेल्या असल्यामुळे अधिकारी वर्गाकडून त्यांच्या प्रयत्नांना दाद दिली जात नाही. त्यामुळे शासकीय पातळीवरच स्टार्टअपला आधार देण्यासाठी मार्गदर्शन केंद्र उघडण्याची गरज आहे. त्याची सरकारने वेळीच दखल घ्यावी.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nभिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा ठार...\nEknath Shinde: इमारत कोसळताच एकनाथ शिंदे यांची भिवंडीत ...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nभिवंडी इमारत दुर्घटना; मालकासह अधिकाऱ्यांवर कारवाईचा बड...\nसुगंधी वृक्षांना घोटाळ्याचा दर्प महत्तवाचा लेख\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nदेशदाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २०३ कोटींची मालमत्ता जप्त\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nआयपीएलRR vs CSK: बलाढ्य चेन्नईवर राजस्थानचा दमदार विजय\nआयपीएलजोफ्रा आर्चरने दाखवला लुंगी डान्स, फक्त दोन चेंडूंत फटकावल्या २६ धावा\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nदेशश्रीनगर भूकंपाने हादरलं, पण काश्मीर खोऱ्यात पसरल्या अफवा\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nधार्मिकपूजा साहित्यातील 'या' गोष्टी प्रतिकार शक्ती वाढण्यास उपयुक्त; कसे\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/government-not-serious-farmers-suicide-345726", "date_download": "2020-09-22T21:03:41Z", "digest": "sha1:UHQAM6NLR2KIVPTHKXLLOFZO2FWHNIOC", "length": 16396, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "शेतकरी आत्महत्याबाबत उदासीनता का? बँकांकडून २५ टक्केही कर्जपुरवठा नाही | eSakal", "raw_content": "\nशेतकरी आत्महत्याबाबत उदासीनता का बँकांकडून २५ टक्केही कर्जपुरवठा नाही\nकोणतीही आत्महत्या ही वाईटच असते, परंतु शेतकरी आत्महत्या या केंद्र व राज्य सरकारच्या दप्तरी ‘रोज मरे त्यास कोण रडे’ अशी अवस्था झाली. केंद्र व राज्य सरकारनेही शेतकऱ्यांच्या आत्महत्येला गांभीर्याने घेतले नाही.\nउस्मानाबाद : कोणतीही आत्महत्या ही वाईटच असते, परंतु शेतकरी आत्महत्या या केंद्र व राज्य सरकारच्या दप्तरी ‘रोज मरे त्यास कोण रडे’ अशी अवस्था झाली. केंद्र व राज्य सरकारनेही शेतकऱ्यांच्या आत्महत्येला गांभीर्याने घेतले नाही. ही उदासीनता का, असा प्रश्न जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष ॲड.रेवण भोसले यांनी उपस्‍थित केला आहे.\nप्रसिद्धिस दिलेल्या पत्रकद्वारे म्हटले आहे की, नापिकी, हमीभाव नाही, नैसर्गिक आपत्तीची भरपाई नाही, कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा, खासगी सावकारासह बँकांच्या कर्जाचा वाढलेला बोजा व कोरोनाचा फटका यामुळे लॉकडाऊनदरम्यान मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत एक हजार १९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी फक्त ४५० शेतकऱ्यांच्या वारसदारांना सरकारी मदत मिळाली आहे. विविध संकटामुळे शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहेत. सरकार व विरोधक हे दोघेही एकमेकांची उणीदुणी काढण्यामध्येच दंग आहेत.\nदिलासा न मिळाल्यास रस्त्यावर उतरू, मराठा क्रांती मोर्चाचा सरकारला सात दिवसांचा...\nत्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच नागरिकांचे हाल होत आहेत. कलाकारांच्या आत्महत्यांची चर्चा होते; परंतु शेतकऱ्यांची मुले या सरकार व प्रशासनात असूनसुद्धा शेतकऱ्‍यांच्या आत्महत्यांची चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे. या सर्व परिस्थितीसाठी राज्य व केंद्र सरकार जबाबदार असून, आतापर्यंत आलेल्या प्रत्येक सरकारने शेतकरी आत्महत्येकडे दुर्लक्ष केले आहे. लॉकडाउन काळात शेतमालाची पुरवठा व्यवस्था कोलमडली होती.\nसरकारने बाजार समित्या सुरू करण्याबाबतही धरसोड निर्णय घेतले, त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून पिकवलेला नाशवंत पीक खराब झाले. केंद्र सरकारने सर्व जुन्याच योजना नव्या वेष्टनात गुंडाळून पॅकेज जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांना कितपत फायदा झाला हे सांगणेही कठीण आहे. खरीप पिकासाठी शेतकऱ्यांच्या खिशात पैसा असणे गरजेचे होते, परंतु त्याकडे सरकारने साफ दुर्लक्ष केले. त्यातच शेतकऱ्यांना बँकाकडून २५ टक्केही कर्ज पुरवठा झालेला नाही. शेतकऱ्याला कोणतेच सरकार महत्त्व देत नाही. एकीकडे कलाकारांच्या आत्महत्येवर देश पातळीवर चर्चा होते, परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर चर्चा होत नाही, अशी खंतही ॲड.भोसले यांनी व्यक्त केली.\nसंपादन - गणेश पिटेकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसुशांत सिंह राजपूत मृत्यू, रिया चक्रवर्ती आणि ड्रग्स कनेक्शनबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया\nमुंबई : गेले काही दिवस मुंबई आणि महाराष्ट्र्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सुशांत सिंह राजापूत प्रकरण चांगलंच गाजतंय. सुशांतच्या मृत्यूनंतर आता जो तपास...\nआत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा शासन करणार सर्व्हे; २ ऑक्टोबरपासून ‘उभारी’ कालबद्ध कार्यक्रम\nनाशिक रोड : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासकीय लाभ मिळवून दिल्यानंतर जबाबदारी झटकता येत नाही. त्यांना सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे...\nसरकारने 'ते' परिपत्रक तातडीने मागे घ्यावे; शिक्षक संघटनांनी केली मागणी\nपुणे : इयत्ता पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याबाबत राज्य सरकारने काढलेले परिपत्रक हे शाळांमध्ये विनाकारण असंतोष निर्माण करणारे आहे. तसेच या...\nसुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करणारी CBI ची टीम परतली दिल्लीला, आता 'असा' होईल पुढील तपास\nमुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात राजकारण तापलं. केवळ मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशाचं राजकारण सुशांत...\nसत्तर शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या, अठ्ठावीस कुटुंबियांना मिळेना आर्थिक लाभ\nउमरगा : निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे नापिकी त्यात कर्जाच्या ओझ्यामुळे जीवन असहाय झाल्याने गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत सत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या...\nसलमान-संजय दत्तवेळी दयाळु होता मिडिया, रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ बॉलीवूडचं खुलं पत्र\nमुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या बाबतीत झालेल्या मिडिया ट्रायलमुळे बॉलीवूडचा एका ग्रुप उभा राहिला आहे....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/dhiraj-deshmukh-said-most-love-brother-ritesh-deshmukh/", "date_download": "2020-09-22T20:23:12Z", "digest": "sha1:TWEQOELTKR2BJYRMMUKNHJVR4JY6CA2Z", "length": 20971, "nlines": 219, "source_domain": "policenama.com", "title": "विलासराव देशमुख यांचे सुपूत्र धीरज यांनी दिलं 'रोखठोक' उत्तर, म्हणाले - 'उदयनराजे हे राजे आहेत' | dhiraj deshmukh said most love brother ritesh deshmukh | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये नाव समोर आल्यावर व्हायरल…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nविलासराव देशमुख यांचे सुपूत्र धीरज यांनी दिलं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘उदयनराजे हे राजे आहेत’\nविलासराव देशमुख यांचे सुपूत्र धीरज यांनी दिलं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘उदयनराजे हे राजे आहेत’\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शुक्रवारी संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृती महोत्सवात ‘संवाद तरुणाईशी’ या कार्यक्रमात राज्यातील तरुण आमदारांसोबत सुसंवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील आणि झिशान सिद्दिकी या युवा चेहऱ्यांना सहभागी करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुलाखतकार म्हणून अवधूत गुप्ते होते. यामध्ये अवधूत गुप्ते यांनी काँग्रेसचे युवा नेते धीरज देशमुख यांना कार्यक्रमाच्या रॅपिड फायर प्रश्नोत्तरात प्रश्न केला की सर्वात जास्त प्रेम हे अमित देशमुख वर की रितेश देशमुख वर आहे. तेव्हा धीरज देशमुख यांनी रितेश देशमुखचे नाव घेतले.\nतसेच धीरज देशमुख यांना रॅपिड फायर प्रश्नोत्तरात येणाऱ्या काळात मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आदित्य ठाकरे वा रोहित पवार या दोघांपैकी कोणाला बघायला आवडेल, असा प्रश्न विचारल्यानंतर हे महाराष्ट्राने ठरवायचं आहे असं उत्तर त्यांनी दिले. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी साताऱ्याचे भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांच्यात वाद चालू आहे. त्या अनुषंगाने संजय राऊत आणि उदयनराजे या दोघांपैकी नेमका कोणी धीर धरावा असा प्रश्न देखील अवधूत गुप्ते यांनी धीरज देशमुख यांना केला. यावर धीरज देशमुख यांनी उदयनराजे हे राजे असून ते श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे बाकीच्यांनी धीर धरावा असा अप्रत्यक्ष टोला धीरज देशमुखांनी संजय राऊतांना लगावला.\nदरम्यान पुणे येथील लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत यांनी उदयनराजेंचा समाचार घेतला होता. ते म्हणाले होते की, देशात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना बोलू, तसेच उदयनराजे हे माजी खासदार आहेत आणि भाजपाचे नेतेही आहेत त्यामुळे ते विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा आदर असून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जेव्हा येते तेव्हा आम्ही नतमस्तक होतो. तसेच महापुरुषांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या वंशजांना विचारण्याची पद्धत नाही आहे. तसेच एवढ्यावर न थांबता ते म्हणाले की, उदयनराजे हे जर छत्रपतींचे वंशज असतील तर त्यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे असे आव्हान उदयनराजेंना केले होते. संजय राऊत आणि उदयनराजे यांचा वाद ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून निर्माण झाला होता.\nकोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –\nमनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –\nवारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात जाणून घ्या कारण –\nदेवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –\nमाणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय\n‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –\nमरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात , जाणून घ्या –\n बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी , जाणून घ्या –\nश्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –\nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nशेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहीती देणाऱ्या मेसेज मध्ये चक्क ‘गेम्स’च्या साईट\n ‘ब्रिटन’च्या राणीच्या सल्लागार पदी ज्येष्ठ वकील ‘हरिश’ साळवेंची ‘नियुक्ती’\nमध्य प्रदेश : सुप्रीम कोर्टाचा उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत चाचणी करण्याचा आदेश\nमोदींच्या सरकारमधील मंत्र्याचा अजब दावा, 15 मिनिटे उन्हात थांबल्याने नष्ट होतो…\n‘लवकरच विरोधी पक्ष देखील माझे स्वागत करेल’, राज्यसभेत…\nमध्य प्रदेश : फ्लोअर टेस्टपुर्वी पोट निवडणूका घ्या, काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात…\nपिंपरी महापालिकेचे YES बँकेत अडकलेले 984 कोटी 2 दिवसात मिळणार : श्रीरंग बारणे\nCAA विरोधी हे ‘कोरोना’ सारखे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ…\nहंगामी फ्लू सारखा होणार ‘कोरोना’, पण आता नाही :…\nWhatsApp वर लवकरच येणार ऑथेंटिकेशन फीचर, कसे करेल काम जाणून…\nसापाला मारुन ‘मसाला’ लावून खाल्ले, सोशल मीडियावर…\n‘ABCD’ सिनेमातील अभिनेता किशोर शेट्टी ड्रग्सची…\nPune : येरवडा परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक\nPune : निविदांच्या गोंधळात महापालिकेच्या कंत्राटी वाहन…\nबँक खात्यात फक्त 3 हजार असेल तरीसुद्धा खरेदी करू शकता आपलं…\nपाचवी वर्गाबाबतचा ‘तो’ निर्णय रद्द करा : आमदार…\nदिवसभर ‘कम्प्युटर’वर काम केल्यानं त्वचेवर होऊ…\nHome Remedies : कंबरदुखीपासून मिळेल मुक्ती, करा…\nसंगणकावर अजून प्रभावीपणे काम करायचंय \nCoronavirus : क्वारंटाईनमध्ये काय खावं अन् काय टाळावं \nपोर्टेबल ऑपरेशन रूम पाहिली का \nआता एवढंचं बाकी राहिलं होतं \nदिनविशेष : १२ मार्च जागतिक काचबिंदू दिन\nहाडांमधून आवाज येत असेल तर ‘या’ गंभीर आजाराचा…\nपायल घोषनं केलेले आरोप खोटे असल्याचं ऋचा चड्डानं सांगितलं,…\n‘भांडणाची सुरुवात मी नाही करत, परंतु संपवते…\nVideo : प्रिया प्रकाश वारियरचा पहिला हिंदी म्यूझिक व्हिडीओ…\nकंगनाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोण काय करतंय हे सगळयांना…\n‘रवी किशन गांजाचे झुरके मारायचा’\nलग्नासाठी पालकांना ‘राजी’ करायचंय तर जरूर पाहा…\nभिंवडीमध्ये 3 मजली इमारत कोसळल्याने 8 नागरिक ठार\nPune : पादचाऱ्याच्या पिशवीतून मोबाइल चोरणाऱ्यास अटक\nOnion Benefits : अन्नाची चव वाढवण्यासोबतच ‘या’…\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू \nछोट्या स्क्रीन साइज मध्ये पुढच्या महिन्यात येऊ शकतो iPhone…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nFact Check : महामारीमुळं शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थ्यांना…\n‘राहु-केतु’चे महापरिवर्तन म्हणजे काय \nदुखापतीमुळं बाहेरील कानात बदल होण्याची लक्षणे आणि त्यावर…\nPune : सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nआता प्रत्येक मौसमात घ्या भेंडीचा स्वाद ,ललित-54 वाण यशस्वी\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nजाणून घ्या कोणत्या कापडापासून ‘प्रभावी’ घरगुती मास्क बनवू…\n‘या’ देशात लग्न केल्यावर सरकार देणार 4.20 लाख रुपये,…\n10 कोटी वर्ष जुना आहे जगातील सर्वात Old Sperm, जाणून घ्या कसा मिळाला\nलोकहितासाठी आमदारांच्या साखर कारखान्यांना कर्ज देण्याचे राज्य बँकेला…\nPune : बिबवेवाडी आणि कोंढवा परिसरातील 4 फ्लॅट चोरटयांनी फोडले, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात\n‘मला इन्कम टॅक्सची नोटीस आलीय, आमच्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे’\nIndia China Tension : पाठीमागुन वार करण्याचा खेळ आता आणखी नाही… भारतीय लष्करानं चीनी सैनिकांना दिला शेवटचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87/", "date_download": "2020-09-22T21:58:51Z", "digest": "sha1:RX7AJU3MDJANKIDSUMU257E3DZ42K6LZ", "length": 9930, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "तालुका पोलिस स्टेशनतर्फे सहा दिवसात 18 जणांवर कारवाई | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nतालुका पोलिस स्टेशनतर्फे सहा दिवसात 18 जणांवर कारवाई\nin खान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव– सर्वत्र लॉकडॉऊन सुरु आहे. अत्यावश्याक सेवे व्यतिरिक्त बाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे. असे असतांनाही आदेशाचे उल्लंघन करुन विनाकारण फिरणार्‍या 18 जणांवर तालुका पोलीस स्टेशनतर्फे कारवाई करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अवघ्या सहा दिवसातील गुन्ह्यांची आकडेवारी आहे. कारवाईदरम्यान एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.\nकोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कुणीही विनाकारण बाहेर असे जिल्हाधिकार्‍याचे आदेश आहेत. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे, वासुदेव मराठे, महेंद्र सोनवणे, हिरालाल पाटील, विलास शिंदे, अनिल तायडे, विलास पाटील, प्रफुल्ल धांडे, अनिल मोरे, समाधान टहाकळे यांच्यासह तालुका पोलीस स्टेशनच्य कर्मचार्‍यांनी बंदोबस्तादरम्यान तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई केली. तसेच त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 30 मार्च रोजी सहा जणांवर, 31 रोजी दोन जणांवर, 3 एप्रिल रोजी चार जण, 6 रोजी 4 जण तर 9 एप्रिल रोजी 2 जणांवर अशाप्रकारे एकूण 18 जणांवर कारवाई करण्यात आली.\nया नागरिकांवर झाली कारवाई\nदिलीप वाघ रा. चंदूआण्णानगर, पुरूषोत्तम साळुंखे रा. खाटेनगर, सुरेश महाजन रा. सिंधी कॉलनी, अजय पाटील , दिलीप महाजन दोघे रा. खोटेनगर, दिपक माळी, हायवेदर्शन कॉलनी, संकेत महाले रा. पाळधी रा.धरणगाव, गणेश वाघ, इंद्रनिल सोसायटी, जळगाव, महमंद पिंजारी, शेख रऊफ शेख जलाल, दलशेर गुलाब शेख, सचिन खोडे सर्व रा. आव्हाणा ता.जळगाव, सागर सोनवणे, आकाश सोनवणे, निखील सोनवणे तिघे रा. कानळदा ता.जळगाव, विक्की शर्मा रा. हायवेदर्शन कॉलनी, जळगाव, विशाल सोनवणे रा. साई पॅलेस, जळगाव, देवेंद्र लोहार, निवृत्ती नगर अशा 18 जणांवर कारवाई करण्यात आली असून पोलीस कर्मचार्‍यांच्या फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.\n‘या’ राज्याने 1 मे पर्यंत वाढवला लॉकडाऊन\nजळगाव मनपाचे दवाखाने कात टाकणार\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nजळगाव मनपाचे दवाखाने कात टाकणार\nआरोपी राकेश चव्हाण याचा मारहाणीत मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%8F-%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B9/", "date_download": "2020-09-22T20:25:42Z", "digest": "sha1:XB66CZ4SEJYQJXGZXMMWGONTZAGVVYUV", "length": 7903, "nlines": 133, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भुसावळात दावत-ए- इस्लामी हिंद तर्फे रोख रक्कम व धान्याचे वाटप | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nभुसावळात दावत-ए- इस्लामी हिंद तर्फे रोख रक्कम व धान्याचे वाटप\nभुसावळ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लोकडाऊन सुरू असून दररोज कमावणारे व खाणार्‍या कुटुंबांना खूप त्रास होत आहे. अशा कुटुंबांसाठी दावत-ए- इस्लामी हिंद संपूर्ण भारतात कोरोनाव्हायरस वेल्फेअर मोहीम राबवत आहे. या मोहिमेंतर्गत गरीब गरजू निराधार कुटुंबांना एक हजार 200 रुपये रोख व धान्य वाटप करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत भुसावळमध्येही अशा 40 कुटुंबांना मंगळवार, 14 एप्रिल रोजी प्रत्येकी एक हजार 200 रुपये रोख रक्कम व 150 कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. या उपक्रमात भुसावळ शहर प्रमुख इम्रान अत्तारी, हाजी तन्वीर, रफिक कादरी, युसूफखान, सैय्यद साबीर, हाजी शाकीर, सईद अत्तारी, रफिक रोशन यांनी परीश्रम घेतले.\nउटखेड्यात लोकवर्गणीतून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nखिर्डीतील तत्पर फाउंडेशनचे अध्यक्ष गुणवंत पाटील यांना जीवे मारण्याची धमकी\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nखिर्डीतील तत्पर फाउंडेशनचे अध्यक्ष गुणवंत पाटील यांना जीवे मारण्याची धमकी\nभुसावळातील परवाना रद्द झालेल्या स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थींची पर्यायी व्यवस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-railway-only-option-ganesh-festival-submission-statement-ministry-railways-325768", "date_download": "2020-09-22T20:18:13Z", "digest": "sha1:BWE5YPA2ANYLIWWDUDU637SFCSCJN67O", "length": 17237, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "रेल्वे मंत्रालयाला निवेदन सादर ; गणेश उत्सवासाठी कोकण रेल्वे गाड्या हाच पर्याय | eSakal", "raw_content": "\nरेल्वे मंत्रालयाला निवेदन सादर ; गणेश उत्सवासाठी कोकण रेल्वे गाड्या हाच पर्याय\nरेल्वेमंत्र्यांनी कोकण रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे....\nकणकवली (सिंधुदुर्ग) : येत्या 22 ऑगस्टपासून गणेश उत्सव साजरा होत आहे. मुंबईसह राज्यातील विविध भागातून चाकरमानी कोकणातील गावाकडे येण्यासाठी कोकण रेल्वे हाच पर्याय आहे. रेल्वेमंत्र्यांनी कोकण रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून मुंबईत मोहीम राबविण्यात आली आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयात संघटनेच्या वतीने निवेदनही देण्यात आले आहे.\nकोकणात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी मध्य व पश्चिम रेल्वेकडून कोकण रेल्वेमार्गावर विविध विशेष गाड्या सोडल्या जातात यामुळे कोकणात 15 ते 20 लाख चाकरमानी गावाकडे येत असतात. यंदा कोरोनाव्हायरस पार्श्वभूमीवर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. कोकणातील बंद घरात जाऊन पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न मुंबईकर चाकरमान्यांना पडला आहे. त्यात बहुतांशी ग्रामपंचायतींच्या मागण्या या चाकरमान्यांच्या दृष्टिकोनातून सोईच्या नाहीत.\nहेही वाचा- राजकीय कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक : शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या संपर्कातील यादी वाढणार...सविस्तर वाचा.. -\nकोरोनाव्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने 14 दिवस क्वारटाईन अशा सूचना केल्या आहेत. मात्र चाकरमान्यांना ते शक्य नाही त्यातच एसटीची सुविधा किंवा सार्वजनिक वाहतूक सुरू नसल्याने खाजगी गाड्यांतून आर्थिक दृष्ट्या प्रवास करणे ही परवडणारे नाही. त्यामुळे कोकण रेल्वे हाच चाकरमान्यांसाठी उत्कृष्ट पर्याय ठरेल. शासनाने आपले नियम निकष निश्चित करून मुंबई ते सावंतवाडी पर्यंत विशेष गाड्या सोडाव्यात अशी मागणी मुंबईच्या प्रवासी संघटनांनी केली आहे. याबाबतचे निवेदनही रेल्वे मंत्रालयाला देण्यात आले आहे.\nहेही वाचा- आरोग्यचा कारभार : स्वॅब घेतलेल्या ट्यूब फुटल्या , आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेल्या त्या ४० जणांची केली होती तपासणी.... - ​\nकोकणसाठी विशेष गाड्या सोडा\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेने जादा गाड्या सोडाव्यात त्याचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे अशी मागणी मुंबईच्या प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुजित लोंढे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. चाकरमान्यांना रेल्वे हाच योग्य पर्याय ठरेल रेल्वेतून मुंबईकडे जाणे सोयीचे ठरेल आणि परतीचा प्रवासही रेल्वेने झाला तर कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल असे मतही लोंढे यांनी व्यक्त केले आहे.\nहेही वाचा- कोरोनानंतर सारीचे आक्रमण : सात दिवसांत या रोगाचे रुग्ण झाले दुप्पट : १३ जणांचा मृत्यू... - ​\nसोशल मीडिया निषेध मोहीम\nमुंबईत कोकण रेल्वेच्या प्रवासी संघटनेच्या वतीने प्रवाशांना रेल्वे मागणीसाठी काळे टीशर्ट त्यावर कोकणवर अन्यायकारक असा मजकूर लिहून फोटो रेल्वे मंत्रालयास पाठवले जात आहे परप्रांतीय मजुरांनी केला मोफत प्रवास आम्हा कोकणवाशींयांवर अन्याय का अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.\nसंपादन - अर्चना बनगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबई झाली गारेगार, कोकणात जोरदार पावसाचा अंदाज\nमुंबई,ता.22: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज सकाळी मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दिवसभर मुंबईत गारवा जाणवत होता...\nमंगळवेढ्यात शेतकऱ्याचा पेटवून घेण्याचा प्रयत्न \"स्वाभिमानी'ने फासले अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे\nमंगळवेढा (सोलापूर) : राष्ट्रीयकृत बॅंकांकडून शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पीककर्ज मिळत नसल्याच्या कारणावरून येथील एका शेतकऱ्याने निष्काळजी अधिकाऱ्यावर...\nबिबट्याचे पाहून हल्ले, पथक पुन्हा रत्नागिरीत आले\nपावस : पावस-पूर्णगड मार्गावरील मेर्वी-बेहेरे टप्पा येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने भितीचे वातावरण आहे. बिबट्या पडण्यासाठी आलेली पथकेही हात...\nनिर्गुडी, महाराष्ट्रात आढळणारं एक असं झाड ज्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे\nमुंबई : कोरोनामुळे जगभरात अनेक औषधांवर संशोधन सुरु आहे. कोरोनामुळेच आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती किती महत्त्वाची असते हे ही एव्हाना पटलंय आणि आपण...\nकोकण टाकतंय सिनेसृष्टीच्या दिशेने पाऊल ; स्थानिक कलाकारांसाठी संधी\nरत्नागिरी : \"कोकणातल्या झाकन्या\" या वेबमालिकेतून जगभर पोचलेले आणि \"ती आमच्या गावाची\" मागच्या बेंचवर या वेब मालिकेतून वेगळ्या विषयावर भाष्य करणारे के...\nसंगोपन शेळ्यांच्या स्थानिक जातींचे\nदेशाचा विचार करता राज्यांमध्ये शेळ्यांच्या विविध जाती दिसून येतात. हिमालयाच्या बर्फाच्छादित भागासाठी उत्तम प्रकारची पश्मिना लोकर देणारी चांगथांगी,...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/public-curfew-was-imposed-and-around-natepute-number-corona", "date_download": "2020-09-22T20:40:56Z", "digest": "sha1:VI4BBTHW57WIMXHZV3BTEF7623CY5YPM", "length": 15198, "nlines": 294, "source_domain": "www.esakal.com", "title": "जनता कर्फ्यू : नातेपुते चार किंवा सात दिवस बंद राहणार हे निश्‍चित ! | eSakal", "raw_content": "\nजनता कर्फ्यू : नातेपुते चार किंवा सात दिवस बंद राहणार हे निश्‍चित \nनातेपुते शहरात 17 जुलै रोजी कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर ऑगस्टअखेर 40 रुग्ण झाले व 1 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर या काळात आणखी 46 रुग्णांची यात भर पडली आहे. एकूण संख्या 86 झालेली आहे. हा वाढता आलेख रोखण्यासाठी नातेपुते बाजारपेठेत जनता कर्फ्यू लागू करावा, असे एकमताने ठरले आहे.\nनातेपुते (सोलापूर) : नातेपुते शहर व परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, हे लक्षात घेऊन नातेपुते ग्रामपंचायतीने गुरुवारी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. नातेपुते ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच ऍड. भानुदास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची विशेष बैठक झाली.\nया बैठकीला सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज खाडे, विजय उराडे, ग्रामपंचायत सदस्य अजय भांड, इम्रान बागवान, भारत सोरटे, सचिन भोजने, आरोग्य परिचारिका एखंडे, आरोग्यसेवक विशाल काशीद, पोलिस कर्मचारी व ग्रामविकास अधिकारी विक्रम मोरे व व्यापारी उपस्थित होते.\nनातेपुते शहरात 17 जुलै रोजी कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर ऑगस्टअखेर 40 रुग्ण झाले व 1 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर या काळात आणखी 46 रुग्णांची यात भर पडली आहे. एकूण संख्या 86 झालेली आहे. हा वाढता आलेख रोखण्यासाठी नातेपुते बाजारपेठेत जनता कर्फ्यू लागू करावा, असे एकमताने ठरले आहे.\nसध्या पाऊस झालेला आहे हे पाहता शेतकऱ्यांना बी - बियाणे व खतांसाठी दुकाने सकाळी दहापर्यंत दररोज उघडी ठेवावीत तसेच दूध आणि वैद्यकीय सेवा वगळता सर्व बाजारपेठ 100 टक्के बंद असावी, असे एकमताने ठरले आहे.\nसहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज खाडे यांनी आवाहन केले आहे, की या बंद काळात सर्व व्यापाऱ्यांनी व भाजीपाला विक्रेत्यांनी ग्रामीण रुग्णालयात रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घ्यावी.\nबैठकीत 12 ते 18 सप्टेंबर असा बंदीचा कालावधी ठरला आहे. परंतु नंतर 13 ते 16 सप्टेंबर बंद असावा, असा काहींनी आग्रह धरला आहे. मात्र, अंतिम निर्णय कोणीही सांगण्यास तयार नाही.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिल्ह्यातील उमेदवारांना 'यूपीएससी' परीक्षेसाठी महामंडळातर्फे बसगाड्या\nनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या सार्वजनिक वाहतूकव्‍यवस्‍था विस्‍कळित झालेली आहे. त्‍यात केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)तर्फे...\nतब्बल 14 हजारांहून अधिक कैद्यांची झालीये कोरोना चाचणी, साथ नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या\nमुंबई : राज्यातील कारागृहांमधील कोरोनानियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कैद्यांची चाचण्या करण्यात येत आहेत. राज्यातील 43 कारागृहांमधील...\nशरद पवार यांचा कृषी विधेयकाला विरोध नाही, का केला माजी मुख्यमंत्र्यांनी हा दावा\nनागपूर : माजी केंद्रीय कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना...\nअडचणीतील महावितरणला ‘बुस्ट डोज’\nनागपूर : अडचणींचा सामना करणाऱ्या महावितरणला बुस्ट देण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन पुढे सरसावली आहे. कंपनीच्या आंतर-बाह्य...\n‘स्वारातीम’ विद्यापीठासमोर नवा पेच\nनवीन नांदेड ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी सातवा वेतन आयोग, सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे आणि इतर...\nबार्शी तालुका कोरोनाबाधिताच्या रुग्णसंख्येत सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर\nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांच्यापुढे गेली आहे. दिवसेंदिवस रुग्णात वाढ होताना दिसत असून आसपासच्या भूम...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/number-coronary-patients-kadegaon-taluka-88-331576", "date_download": "2020-09-22T20:33:50Z", "digest": "sha1:NQJOFST63JZ7KLS3C5X6P4VCIIRUNOV5", "length": 14061, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "कडेगाव तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88 वर | eSakal", "raw_content": "\nकडेगाव तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88 वर\nकडेगाव : तालुक्‍यातील नेवरी, येतगाव, खेराडे विटा, वांगी येथे आज कोरोनाचे सहा नवे रुग्ण आढळले आहेत.\nकडेगाव : तालुक्‍यातील नेवरी, येतगाव, खेराडे विटा, वांगी येथे आज कोरोनाचे सहा नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला असून, तालुक्‍यात आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88 वर पोचली आहे; तर वाढत्या रुग्णांमुळे कडेगाव तालुका अक्षरशः हादरला आहे.\nतालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच आज पुन्हा तालुक्‍यात एकूण सहा रुग्ण सापडल्याने तालुका हादरला आहे. नेवरी येथे हैदराबाद येथून आलेल्या 49 व 20 वर्षीय व्यक्तीसह 23 वर्षीय महिला, तर खेराडे विटा येथे मुंबईहून आलेले 51 वर्षीय व्यक्ती, येतगाव येथील 39 वर्षीय व्यक्ती, तर वांगी येथील 43 वर्षीय वाहक असे तालुक्‍यातील एकूण सहा व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकाच दिवसात सहा जणांना कोरोना झाल्याने तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली आहे.\nतालुक्‍यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत; तर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तालुक्‍यातील नेवरी, येतगाव, खेराडे विटा, वांगी या गावांमध्ये औषधांच्या रोगप्रतिबंधक फवारणीसह युद्धपातळीवर वेगवेगळे उपाय योजले जात आहेत. प्रशासनाने या गावातील आढळून आलेल्या रुग्णांच्या ठिकाणचा परिसर कंटेंन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे. या चारही ठिकाणांचे सर्व रस्ते सीलबंद करण्यात आले.\nया गावात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग सुरू केले असून, आज पॉझिटिव्ह आलेल्या सहा रुग्णांना आरोग्य विभागाने होम आयसोलेशनमध्येच उपचार सुरू केले आहेत.\nसंपादन : प्रफुल्ल सुतार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCovid 19 - पुण्यात पुन्हा रुग्णसंख्येत वाढ, दिवसभरात 3 हजारापेक्षा जास्त रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एकूण ३ हजार २९१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांत पुणे शहरातील १ हजार ३६४ जण...\nमावळातील 'या' चौदा गावांमध्ये होणार उद्यापासून सर्वेक्षण\nवडगाव मावळ (पुणे) : कोरोना रुग्ण संखेचे हॉटस्पॉट ठरलेल्या तळेगाव, वडगावसह चौदा गावांमध्ये बुधवारपासून ( ता. २३ ) सरकारच्या 'माझे कुटुंब, माझी...\nमावळात आज कोरोनाबाधितांनी ओलांडला चार हजारांचा टप्पा\nवडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात मंगळवारी कोरोना रुग्ण संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे त्यातील दोन हजार ९५०...\nपोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी साधला पोलिसांशी संवाद\nपुणे - \"तुमच्या पोलिस ठाण्यात कुठल्या प्रकारचे गुन्हे नोंद होतात,' \"तुमच्याकडील मनुष्यबळ किती आहे', यांसारखे प्रश्‍न विचारत नवनियुक्त पोलिस आयुक्त...\n ऑक्‍सिजन तुटवडा; सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र\nसोलापूर : सद्यस्थितीत खासगी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक आहेत, परंतु ऑक्‍सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांची जोखीम वाढली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठीचा ऑक्‍...\nवेंगुर्ले तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला\nवेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे आज तालुक्‍यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्‍यात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-22T21:04:41Z", "digest": "sha1:ROAMFTDXWR66RVYE3BOJOWH5TQMYK7CW", "length": 6008, "nlines": 109, "source_domain": "mahapolitics.com", "title": "दिले वेगळ्या – Mahapolitics", "raw_content": "\nउद्धव ठाकरेंनी दिले वेगळ्या राजकीय समीकरणाचे संकेत\nमुंबई - त्यांचे पर्याय खुले हाेवू द्या मग आमचे खुले करताे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले आहेत.मी स ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nशरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमनसे नेत्यांचा गनिमी कावा, पोलिसांच्या नोटीसीनंतरही केला रेल्वेनं प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/udhav-thackarey/", "date_download": "2020-09-22T20:38:00Z", "digest": "sha1:MRW5PLXWJXEP7UIP5AX7M6V7P3ZFW73O", "length": 17458, "nlines": 209, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Udhav Thackarey- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nकोरोनाचा कहर आणि सत्ताधाऱ्यांचा कलेक्शनवर भर, आशिष शेलारांचा घणाघात\nमुंबई, ठाणे, पुणे शहरातील बिल्डरांसाठी राज्य शासन प्रिमीयम कमी करण्याचा घाट घालत आहे.\nकोविड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार वाढले\nठाकरे सरकारचं कडक धोरणं; शासकीय कामकाजात मराठी वापरासाठी घेतला निर्णय\nमराठा आरक्षणाबाबत फडणवीस यांच्याशी काय झालं बोलणं उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट\n शिवसेना-कंगना वादाची तुलना महाभारतातील 'वस्त्रहरण' प्रसंगाशी\nअनेकांना वाटलं घंटा वाजवल्या की कोरोना जाईल; ठाकरेंचा मोदींवर नाव न घेता टोला\n1800 रुपयांसाठी वाद घालणाऱ्या 'त्या' काकूंच्या व्हिडिओची राज्य सरकारनं घेतली दखल\nशिवसेना खासदार संजय जाधवांनी अखेर सोडलं मौन, राष्ट्रवादीविरुद्ध कसली कंबर\nबाप्पाच्या भाविकांना आता घरबसल्या घेता येणार मुंबईच्या सिद्धीविनायकाचं दर्शन\n राजू शेट्टींचा दुसऱ्या दिवशीही सरकारवर हल्ला\nराज्यात धार्मिकस्थळं, जीम सुरू होणार; संजय राऊत यांनी दिले संकेत\nMPSC च्या परीक्षाबाबत घेतला मोठा निर्णय; ठाकरे सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा\nसर्व अधिकार एकाच्या हातात..मग राज्यांचा अर्थ काय\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/60184", "date_download": "2020-09-22T21:47:57Z", "digest": "sha1:J23Z2GOUHIPCBUEJ4ROS7YWMP45CCXJK", "length": 14496, "nlines": 232, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जाऊ तिथे खाऊ (प्रकाशचित्रांचा झब्बू - ५) - समाप्त! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जाऊ तिथे खाऊ (प्रकाशचित्रांचा झब्बू - ५) - समाप्त\nजाऊ तिथे खाऊ (प्रकाशचित्रांचा झब्बू - ५) - समाप्त\n​आपण सर्व मायबोलीकर देशोदेशी पसरलेले आहोत. मायबोली आपल्याला एकत्र आणतेच, पण अजून एक गोष्ट सगळ्यांना जवळ आणते. आणि ती म्हणजे खवैय्येगिरी वेगवेगळे गटग साजरे होतात खाबूगिरीने आणि दर गणेशोत्सवात हिट स्पर्धा असते ती पाककृतींचीच वेगवेगळे गटग साजरे होतात खाबूगिरीने आणि दर गणेशोत्सवात हिट स्पर्धा असते ती पाककृतींचीच तर हा झब्बू सगळ्या खवैय्यांसाठी - वेगवेगळ्या देशांमध्ये खाल्लेले कोणतेही पदार्थ किंवा भारतात खाल्लेले जरा अनवट, अप्रसिद्ध पदार्थ यांच्या प्रकाशचित्रांचा.\nहे लक्षात ठेवा -\n१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.\n२. येथे तुम्ही खाल्लेल्या विविध पदार्थांची प्रकाशचित्रे टाकायची आहेत.\n३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.\n४. प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.\n५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.\n६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.\n7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.\nरोम, ट्रॅव्ही फाऊंटनच्या गल्लीत एका हॉटेलमध्ये खाल्लेला व्हेज पिझ्झा\nसाल्साचे प्रकार - ओल्ड टाऊन\nसाल्साचे प्रकार - ओल्ड टाऊन सॅन डिएगो\nइतक्या चविष्ट विषयाला एकच\nइतक्या चविष्ट विषयाला एकच दिवस\nअसो... चित्रे शोधायला घेतो\nमिशेलिन २ स्टार स्पॅनिश\nमिशेलिन २ स्टार स्पॅनिश रेस्तराँ मधे खाल्लेला माशाचा प्रकार. जोडीला हिरवे आणि पांढरे अ‍ॅस्परअ‍ॅगस.\nकोकणातली खास न्याहारी -\nकोकणातली खास न्याहारी - मऊभात, कैरीचं लोणचं आणि आंब्याची फोड\nफ, चिकन साटे - विएटनामी\nफ, चिकन साटे - विएटनामी प्रकार\nकोरीअन प्रकार - बिबिन्बाप आणि\nकोरीअन प्रकार - बिबिन्बाप आणि बुल्गोगी\nफ्लॉरेन्स मधे खाल्लेला ट्रफल\nफ्लॉरेन्स मधे खाल्लेला ट्रफल पास्ता. त्या ट्रफल्स ची चव, वास अजून विसरू शकत नाही.\nमटका कुलफी:- चव विसरणे\nचव विसरणे अशक्य.... सर्व्ह करायची पध्दत निराळी..आता पर्यंत मी बघितली नव्हती..\n२ वर्शापूर्वी आम्ही ४\n२ वर्शापूर्वी आम्ही ४ मैत्रिणीनी एक अचानक \"नाईट आउट\" प्लॅन केलं .\nमुम्बईच्याच एका हॉटेलमधला सकाळचा साधा ब्रेकफास्ट .\nसूर्य-चंद्र-तारे-पृथ्वी एकाच प्लेट मध्ये.\nअजून एक कोरिअन झब्बू.\nअजून एक कोरिअन झब्बू. बिबिंबाप, चिजीमी आणि सुन्दुबू.\nपुणे विद्यापीठ - ओपन कँटीन\nपुणे विद्यापीठ - ओपन कँटीन\nरवीवारच्या लाँग रन नंतर\nऑल टाईम कंफर्ट फूड - चाय\nऑल टाईम कंफर्ट फूड - चाय बिस्कुट\nदेहू ऱोड पर्यंत सायकलिंग झाल्यावर\nसवाई स्पेशल आमरस पुरी\nसवाई स्पेशल आमरस पुरी\nपरत एकदा स्ट्रीट फूड\nपरत एकदा स्ट्रीट फूड\nकणीस- निखार्‍यांवर भाजले जाताना\nकराडची वर्ल्ड-फेमस बॉंबे रेस्टॉरंट आंबोळी\nकणीस भाजण्याची अनोखी पद्धत\nकणीस भाजण्याची अनोखी पद्धत @ठोसेघर\nलँब चॉप्स, पॉटेटो लीक सूप,\nलँब चॉप्स, पॉटेटो लीक सूप, फ्रायड गोट चीझ - लगुना बीच, कॅलिफोर्निया\nह्या पणत्या नाहीत हे आहेत\nह्या पणत्या नाहीत हे आहेत टार्ट्स\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6.html?page=6", "date_download": "2020-09-22T21:59:06Z", "digest": "sha1:U47NREYH6JE7KEXXMAZDHZA6WTEO3QP7", "length": 10217, "nlines": 126, "source_domain": "zeenews.india.com", "title": "बंद News in Marathi, Latest बंद news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nतुतिकोरीन | वेदांत स्टर्लाईट प्रकल्प कायमचा बंद\nनागपुरातील क्रेझी कॅसल वॉटरपार्क तात्काळ बंद करण्याचे आदेश\nमुंबई | वसतीगृहातली मेस बंद पडल्यानं विद्यार्थी अडचणीत\nचॅम्पियन्स ट्रॉफी बंद, आयसीसीची महत्त्वाची घोषणा\nचॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आयसीसीनं मोठी घोषणा केली आहे. ५० ओव्हरची चॅम्पियन्स ट्रॉफी आता बंद झाली आहे.\nमंगळवारपासून मुंब्रा बायपास दोन महिन्यांसाठी बंद\nमुंब्रा बायपास संदर्भात आता वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सर्व पर्यायी मार्गाचा अभ्यास केला असून आता येत्या 24 एप्रिलपासून या कामाला सुरु वात होणार आहे\nदलित आंदोलनाला प्रत्यूत्तर... सवर्ण उतरणार रस्त्यावर, इंटरनेट सेवा बंद\nएससी /सटी कायदा शिथिल करण्याविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांकडून करण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या विरोधात मध्यप्रदेशातील सवर्ण रस्त्यावर उतरणार आहेत. सवर्ण संघटनांनी १० एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. कोणतीही संभावित हिंसा रोखण्यासाठी मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. सोबतच शाळांना सुट्टी घोषित करण्यात आलीय.\nनांदेड | शहरात बंदला अल्प प्रतिसाद\n'सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल'च्या ICUतला एसी बंद\nनाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचं मिळून असलेल्या 'सुपर स्पेशालिटी' हॉस्पिटलमधल्या म्हणजेच नाशिकच्या संदर्भ रुग्णालयातील 'आयसीयू'मधील स्थिती अत्यंत गंभीर बनलीय. मागील पंधरा दिवसांपासून या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील वातानुकूलित व्यवस्था बंद पडली आहे.\nटीम सेलिब्रेशन करत असताना या खेळाडूनं स्वत:ला केलं होतं रुममध्ये बंद\nबांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.\nलागोपाठ ४ दिवस बँका बंद, कामं लवकर उरकून घ्या\nमार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ ४ दिवस बँका बंद असणार आहेत.\nधुळे | शिरपूर सहकारी साखर कारखाना बंद\nसुपरहिट शो 'सावधान इंडिया' अचानक बंद होणार \nक्राइम शोचा विषय निघतो तेव्हा 'सावधान इंडिया' शो चे नाव टॉपमध्ये असते. पण हा लोकप्रीय ठरलेला कार्यक्रम रातोरात ऑफ एयर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nफक्त १ दिवस बाकी, २८ फेब्रुवारीपर्यंत करा हे काम, नाहीतर अडकतील तुमचे पैसे\nमोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो.\nआरबीआयचा दणका, ७ दिवसांमध्ये बंद होणार मोबाईल वॉलेट\nमोबाईल वॉलेट वापरणाऱ्यांना आरबीआयच्या निर्णयाचा फटका बसू शकतो.\nबंद होणार ही टेलिकॉम कंपनी, तुमचं सीम कार्डही होणार बिनकामाचं\nटेलिकॉम कंपनी एअरसेल दिवाळखोरीच्या स्थितीमध्ये आली आहे.\n'; करिष्मासोबतचा दीपिकाचा चॅट व्हायरल\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन\nराशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी खास दिवस, होणार मोठा फायदा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस; उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nमाणकोली उड्डाणपुलाची मार्गिका वाहनांसाठी खुली करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nपाहा, निधनानंतर इरफान खान शांततेत विसावतोय\nकोरोना : पुढचे ९० दिवस आव्हानात्मक, आरोग्य मंत्रालयाने वाढवली चिंता\nनिलंबित राज्यसभा खासदारांसाठी पवार मैदानात, अन्नत्याग करण्याचा निर्णय\nसंसदेबाहेर रात्रभर आंदोलन करणाऱ्या खासदारांसाठी सकाळी उपसभापतीच चहा आणतात तेव्हा....\n'राज्यसभेत आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते; उपसभापतींबद्दलचा माझा अंदाज चुकला'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/9179", "date_download": "2020-09-22T20:27:59Z", "digest": "sha1:JPFMUMUNOPX3RHMLY2AXDSYS2QOZUHVL", "length": 47712, "nlines": 1360, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "श्रीएकनाथी भागवत | श्लोक २९ वा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nअप्युद्धव त्वया ब्रह्म, सखे समवधारितम् \nअपि ते विगतो मोहः, शोकश्वासौ मनोभवः ॥२९॥\nउद्धवा तुझें देखोनि प्रेम \nतुज म्यां निरुपिलें परब्रह्म साङग सुगम अतिशुद्ध ॥४७०॥\nहें ज्ञानाचें सोलींव ज्ञान हें वेदांचें विसावतें स्थान \nऐसें हें जें गुह्यज्ञान \nतें म्यां तुज केलें निरुपण श्रद्धा संपूर्ण देखोनि ॥७२॥\nतेवीं म्यां हे ब्रह्मस्थिती तुझ्या हातीं वोपिली ॥७३॥\nजैसें दिधलें श्रवणाच्या हातीं तैसें प्रविष्ट जाहलें तुझिया चित्तीं \nकीं माझारीं पडली कांहीं गुंती \nम्यां निरुपिलें सार परम तें तुज कळलें परब्रह्म \nनसेल, तरी हाचि उपक्रम पुढती सुगम सांगेन ॥७५॥\n समूळ निश्चितीं नसावी ॥७६॥\n पुढती जाण उपजेना ॥७७॥\n उपजेना ध्येय ध्याता ध्यान \n ब्रह्म परिपूर्ण जाणितल्या ॥७८॥\n तें जाण आपण मायिक ॥७९॥\nजेवीं छाया चळे पुरुषाचेनी परी तियेचा लोभ पुरुष न मानी \nतेवीं काया चाळी ब्रह्मज्ञानी देहाभिमानी तो नव्हे ॥४८०॥\n अर्ध क्षण न धरी धीर \n तो मनोजन्य संकल्प जाण \nजेथें मनाचें मोडे मनपण तेथें कर्माचरण निर्बीज ॥८२॥\n हेंचि रुप स्वानुभवासी ॥८३॥\nऐसें ब्रह्म पावल्या स्वयमेवो मी एक उद्धव होतों पहा हो \nत्या उद्धवपणासी नाहीं ठावो मा शोकमोहो तेथ कैंचा ॥८४॥\nतें उद्धवपण नाठवे चित्तीं जरी ब्रह्मप्राप्ति तुज जाहली ॥८५॥\nऐसें ऐकतां देवाचें वचन \n उडाली उद्धवत्वाची अवस्था ॥\nतेथें देवें पुशिला जो प्रश्न त्याचें कोण दे प्रतिवचन \n गिळोनि परिपूर्ण वस्तु जाहला ॥८८॥\n हा ब्रह्म पावला निजात्मता \nहें कळों सरलें श्रीकृष्णनाथा हृदयस्था काय न कळे ॥८९॥\nशिष्य साचार अनुभव लाहे तेणें सद्गुरु सुखाचा मेरु होये \nजेवीं तानयाचे धणीं माये सुखावली राहे स्वानंदें ॥४९०॥\n तेणें रायासी संतोष थोर \n करी निजगजर स्वानंदें ॥९१॥\n हे व्यालीची वेदना व्याली जाणे \nकां शिष्यासी स्वानुभव देणें हें स्वयें जाणे सद्गुरु ॥९२॥\nतेवीं उद्धवाचेनि अनुभवें जाण स्वयें श्रीकृष्ण संतोषे ॥९३॥\nकृष्ण सुखें सुखरुप नित्यतां \n हे गुरुगम्यता अगम्य ॥९४॥\n नव्हती तत्त्वतां इये लोकीं ॥९५॥\nगुरु सांगे जैं उबगलेसाठीं तैं ते शिष्यासी बोधेना गोष्टी \n केवीं निजदृष्टीं देखेल ॥९६॥\nजेवीं बाळासी लेणें लेववितां तें नेणें परी सुखावे माता \nतेवीं शिष्यासी अनुभव होतां सुखावे तत्त्वतां सद्गुरुरावो ॥९७॥\nमाझा उद्धव जाहला निःसंदेहो यासी ब्रह्मानुभवो आकळिला ॥९८॥\nहें कळों सरलें श्रीकृष्णनाथा \n तेही वोळखण हरि सांगे ॥५००॥\nश्लोक १० व ११ वा\nश्लोक २२ व २३ वा\nअध्याय तिसरा - आरंभ\nश्लोक १३ व १४ वा\nश्लोक ३१ व ३२ वा\nअध्याय चवथा - आरंभ\nश्लोक १५ व १६ वा\nअध्याय पाचवा - आरंभ\nश्लोक ३९ व ४० वा\nअध्याय सहावा - आरंभ\nश्लोक २ व ३ रा\nश्लोक २९ व ३० वा\nअध्याय सातवा - आरंभ\nश्लोक ३३ व ३४ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nअध्याय आठवा - आरंभ\nअध्याय नववा - आरंभ\nश्लोक १७ व १८ वा\nश्लोक १९ व २० वा\nश्लोक १ ला व २ रा\nश्लोक ३ रा व ४ था\nश्लोक ५ वा व ६ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nश्लोक ४२ व ४३ वा\nश्लोक ४ व ५ वा\nश्लोक ६ व ७ वा\nश्लोक ८ व ९ वा\nश्लोक ७ व ८ वा\nश्लोक १८ व १९ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक १० व ११ वा\nश्लोक २२ ते २४\nश्लोक ५७ व ५८ वा\nश्लोक ३२ व ३३ वा\nश्लोक ५ व ६ वा\nश्लोक १९ व २० वा\nश्लोक २४ व २५ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक २ व ३ रा\nश्लोक १४ व १५ वा\nश्लोक २० व २१ वा\nश्लोक २२ व २३ वा\nश्लोक २२ व २३ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ५८ व ५९ वा\nश्लोक ३५ व ३६ वा\nश्लोक १२ व १३ वा\nश्लोक ३४ व ३५ वा\nश्लोक १७ व १८ वा\nश्लोक २५ व २६ वा\nश्लोक ३० व ३१ वा\nश्लोक ३६ व ३७ वा\nश्लोक ३८ व ३९ वा\nश्लोक ४० व ४१ वा\nश्लोक ५० व ५१ वा\nश्लोक ५२ व ५३ वा\nश्लोक ५४ व ५५ वा\nश्लोक ६ व ७ वा\nश्लोक ७ व ८ वा\nश्लोक ३५ व ३६ वा\nश्लोक २९ व ३० वा\nश्लोक ३१ व ३२ वा\nश्लोक ४६, ४७ व ४८ वा\nश्लोक १८ व १९ वा\nश्लोक २३ व २४ वा\nश्रीएकनाथ स्तवन - आर्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.amgoi.org/blog/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2020-09-22T20:00:28Z", "digest": "sha1:G4RT5KJCZ42VFKDAQVYJ4OMDRK2DDLSH", "length": 16348, "nlines": 106, "source_domain": "www.amgoi.org", "title": "इंजिनिअरिंग प्रवेशासाठी २०२० मध्ये होणाऱ्या विविध पात्रता प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक, AMGOI, Kolhapur", "raw_content": "\nमजबूत करिअरसाठी हवा यांत्रिकी कणा\nपॉवरफुल करिअरसाठी निवडा विद्युत अभियांत्रिकी\nकठीण समय येता तंत्रज्ञान येते कामा\nतंत्रक्षेत्रातील बदलांची नांदी बाटू (BATU)\nतू चाल पुढं ऑनलाईन पोस्टर स्पर्धा\nअभियांत्रिकीनंतर विविध संधींचे प्रवेशद्वार GATE\nभविष्यातील स्थापत्य अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा शिरकाव व बदलते बांधकाम क्षेत्र\nपरीक्षेच्या काळात आहार व्यायाम व अभ्यास यांचे संतुलन कसे ठेवावे\nइंजिनिअरिंग प्रवेशासाठी २०२० मध्ये होणाऱ्या विविध पात्रता प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक\nइंजिनिअरिंग प्रवेशासाठी २०२० मध्ये होणाऱ्या विविध पात्रता प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक\n१२ वी नंतर करिअर निवडताना अभियांत्रिकी हे विद्यार्थ्याचे व पालकांचे सर्वाधिक पसंती असणाऱ्या क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १२ बोर्ड परीक्षा होताच सर्व विद्यार्थी व पालकांचे वेध लागते ते पात्रता प्रवेश परीक्षा. दरवर्षी १० लाखाहून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रवेश पात्रता परीक्षांची निवड करत असतात. आता एप्रिल महिन्यापासून राज्यस्तरावर तसेच केन्द्रीयस्तरावर विविध पात्रता परीक्षा चालू होत आहेत. त्यापैकी काही महत्वपूर्ण पात्रता प्रवेश परीक्षा ज्यामध्ये संपूर्ण भारतातून बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते . परंतु बरेच विद्यार्थी व पालक राज्यस्तरावरील पात्रता प्रवेश वगळता इतर परीक्षांबद्दल अनभिक्त असतात. तरी राज्यस्तराबरोबर इतर राज्यातल्या व केन्द्रीयस्तरावरील वेगवेगळ्या परीक्षांची माहिती होण्याच्या उद्देशाने सदर लेख लिहीत आहोत. खाली दिलेल्या कोष्टकात परीक्षा, तारीख, अधिक माहितीसाठी संकेतस्थळ तसेच परीक्षा कोण घेतात याची थोडक्यात माहिती दिली आहे.\nअ क्र परीक्षेचे नाव तारीख संकेत स्थळ परीक्षा कोण घेतात\nMaharashtra (राज्य सरकार : महाराष्ट्र)\nवरील परीक्षांबद्दल सविस्तर माहिती पाहूया\nआयआयटी, एनआयटी तसेच देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये बीई किंवा बीटेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांसाठी हि सामायिक पात्रता प्रवेश परीक्षा देशभरात घेतली जाते. केंद्रीय स्तरावर घेतली जाणारी हि परीक्षा देशातील कोणत्याही खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी ग्राह्य मानली जाते. तसेच जेईई अडवान्सड परीक्षेची हि पात्रता परीक्षा आहे.\nमहाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरावर हि सामायिक पात्रता प्रवेश परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्र राज्यातील विविध शासकीय तसेच खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी हि परीक्षा देणे आवश्यक आहे.\nवेल्लोर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या खासगी विद्यापीठामार्फत देशभरात केंदीय स्तरावर हि परीक्षा घेतली जाते. हे विद्यापीठ तामिळनाडू, आंध्रप्रदेश, भोपाळ व राजस्थान या चार राज्यामध्ये आहे.\nमूळचे सिक्कीम राज्यातील हे विद्यापीठ सिक्कीम, कर्नाटक व राजस्थान ह्या राज्यात असून हे खासगी विद्यापीठ आहे. हि परीक्षा देशभरात घेतली जाते.\nभारतीय संरक्षण दलात जाऊ इच्छुक विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी मार्फत हि परीक्षा दरवर्षी घेतली जाते. ह्या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी संरक्षण दलात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करू शकतात. तसेच संरक्षण दलात जाण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात.\nदिल्ली राज्यसरकारमार्फत हि परीक्षा दरवर्षी राज्यस्तरावर घेतली जाते. इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी हि दिल्ली राज्याचे विद्यापीठ आहे. दिल्लीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हि परीक्षा महत्वाची आहे.\nकर्नाटक राज्य सरकार राज्यस्तरावरील सीईटी व्यतिरिक्त हि सामायिक प्रवेश परीक्षा दरवर्षी घेते. देशभरातील विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेता यावा यासाठी हि केंद्रीय स्तरावर हि परीक्षा घेतात.\nजेईई मेन परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थीच फक्त या परीक्षेला पात्र होऊ शकतात. देशभरातील नामांकित आयआयटी व तत्सम संस्थानामध्ये प्रवेशासाठी हि परीक्षा महत्वपूर्ण आहे\nराजस्थान मधील पिलानी येथे स्थित हि खासगी व स्वायत्त संस्था राजस्थान, गोवा तसेच तेलंगणा राज्यात अभियांत्रिकीचे शिक्षण देते. दरवर्षी केंद्रीय स्तरावर हि परीक्षा घेतली जाते.\nउत्तरप्रदेश मधील अलिगड येथे स्थित हे शासकीय व केंद्रीय विद्यापीठ आहे. याव्यतिरिक्त केरळ, बिहार तसेच पश्चिम बंगाल राज्यातही हे विद्यापीठ आहे. दरवर्षी केंद्रीय स्तरावर हि परीक्षा घेतली जाते.\nयाव्यतिरिक्त प्रत्येक राज्याच्या वेगळ्या सामायिक परीक्षा असतात ज्या दरवर्षी राज्यस्तरावर राबवल्या जातात. १२ वी बोर्ड परीक्षा संपत आल्यामुळे सगळीकडे पालकांची सामायिक प्रवेश परीक्षाकडे लक्ष आहे.\nअलीकडे अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगाऱ्याच्या नवनवीन संधी उपलब्ध होत असल्यामुळे मुलांचा व पालकांचा ओढा पूर्वीपेक्षा वाढत चालला आहे. त्यात ह्यावर्षी बऱ्याच नामांकित कंपन्या जसे कि इन्फोसिस, टीसीएस ई. मध्ये ५०००० होऊन अधिक जागा उपलब्ध असल्यामुळे यंदा अभियांत्रिकीला चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे.\nप्राध्यापक प्रवीण बी घेवारी\nअशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,\nता. हातकणंगले जि. कोल्हापूर\nलेखक सध्या अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये प्राचार्य पदी काम करत आहेत. त्याचप्रमाणे ते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचा अभियांत्रिकी क्षेत्रात २५ वर्ष प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना ऍडमिशन तसेच करिअर कॉऊंसेल्लिंग चा चांगला अनुभव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-09-22T21:59:55Z", "digest": "sha1:77WRZ3WQETVO2GHSGKRJXYAG4WP74T56", "length": 3837, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वीसनगर विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nवीसनगर विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.\nगुजरात विधानसभा निवडणूक २०१२ मधील विजयी उमेदवार- हृषिकेश पटेल (भारतीय जनता पक्ष)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० डिसेंबर २०१२ रोजी २३:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pudhari.news/news/National/whatsapp-users-are-at-high-risk-of-data-theft-due-to-fake-and-modified-version-of-app/", "date_download": "2020-09-22T19:53:11Z", "digest": "sha1:IFK2F6A56SU3A4X6CLT2IECNEABL6P6Q", "length": 5245, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " व्हॉट्सॲप वापरताय, तर मग ही बातमी वाचाच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › व्हॉट्सॲप वापरताय, तर मग ही बातमी वाचाच\nव्हॉट्सॲप वापरताय, तर मग ही बातमी वाचाच\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nसोशल मीडियावर सध्या व्हॉट्सॲप हे जास्त लोकप्रिय आहे. पण आता व्हॅाट्सॲप युजर्सना धोका आहे. व्हॅाट्सॲपचे बनावट ॲप व्हर्जनबद्दल युजर्संना सतर्क केले जात आहे. व्हॉट्सॲप बाबतीत बातम्या आणि अपडेटचा मागोवा घेणारी वेबसाईट WABetaInfo ने व्हॉट्सॲपच्या मॉडीफाईड व्हर्जन विषयी इशारा दिला आहे. WAbetaInfo ने आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे की व्हॅाट्सअॅपच्या मॉडीफाईड व्हर्जनला उत्तम गोपनीयता आणि सुरक्षेसाठी यापेक्षा चांगला पर्याय म्हणता येणार नाही. व्हॉट्सॲप चे मॉडीफाईड व्हर्जन आकर्षक आहे, पण हे एवढेही चांगले नाही की त्यासाठी कसलीही रिस्क घेऊ.\nवाचा : विकास दुबेने राहुल तिवारीला केली होती मारहाण, २ जुलैपासून बेपत्ता\nमॉडीफाईड व्हॉट्सॲपद्वारे हॅकर्स सहज युजर्संना आपला शिकार बनवू शकतात. हे फेक व्हॉट्सॲप डेव्हलपर्स मेन इन द मीडल (MITM) हल्ल्यांमधून हॅकर्स डेटा चोरू शकतात. या हल्ल्याच्या मदतीने हॅकर सॉफ्टवेअरला एडिट करुन चॅटींग एक्सेस करु शकतात. आणि मेसेज वाचू शकतात. तसेच त्याला एडिट ही करु शकतात.\nव्हॉट्सॲपच्या मॉडीफाईड व्हर्जनची कंपनीने पडताळणी केलेली नाही. त्याचबरोबर जर कोणता युजर याचा वापर करत असेल तर त्याचं व्हॉट्सॲप अकाउंट बॅन केल जावू शकतं. असेही त्यात म्हटलं आहे. बऱ्याचवेळा युजर्स जास्त फीचर्स मिळवण्याच्या लालसेपोटी ओरीजनलच्या बदल्यात फेक व्हर्जन वापरतात. हे ॲप हे सुरक्षितता आणि गोपनीयतेबद्दल चांगले नाही. व्हॉट्सॲपचे अधिकृत व्हर्जन ॲपल ॲप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करता येते.\nवाचा : 'कोरोनाची साखळी तोडण्यास अपयश, या आठवड्यात देशातील आकडा १० लाख पार होईल'\nतारापूर मध्ये आरती ड्रग्ज कारखान्यात स्फोट\nअभिनेत्री पूनम पांडेची पतीविरोधात मारहाण, विनयभांगाची तक्रार\nCAA विरोधी आंदोलन, हिंसाचारासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार\nसंसद अधिवेशन: आवश्यक वस्तू विधेयकासह ७ विधेयके मंजूर\nचेन्नईच्या फॅन्सना दिलासा कारण, एन्गिडी नाही एकटाच अजून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://bahuvidh.com/editorial/16206?replytocom=4414", "date_download": "2020-09-22T19:33:23Z", "digest": "sha1:F3GVLPC6AAXWUHKUQDHE75DMNTXJ5DOJ", "length": 20014, "nlines": 177, "source_domain": "bahuvidh.com", "title": "‘उत्तम वेव्हार’ आणि ‘उदास विचार’ – बहुविध.कॉम", "raw_content": "\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\n‘उत्तम वेव्हार’ आणि ‘उदास विचार’\nअर्थसंकल्पातले आपल्याला तसे काय कळत असते प्राप्तीकरात सूट मिळते का आणि मिळत असेल तर ती किती मिळते, यापेक्षा आपला आणि अर्थसंकल्पाचा अर्थाअर्थी काहीच संबंध नसतो. परंतु तरीही आपल्याला उत्सुकता असते. सरकारकडे प्रत्येक रूपया ‘आला कसा आणि गेला कसा’ हे वाचता वाचता आपल्याला आपल्या बँकेत आलेला रूपया कधी आणि कसा गेला या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नाही. परंतु तरीही आपण अर्थमंत्र्यांचं सगळं भाषण टीव्हीवर ऐकतो, वृत्तपत्रे वाचतो, सोशल मीडियावर कोणी काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहतो आणि व्यक्तही होतो. याचं कारण म्हणजे अर्थकारण आणि हिशोब हा आपल्या जगण्याचा आणि व्यवहाराचा एक अपरिहार्य भाग आहे. सरकारी आकडेवारी कळत नसली तरी व्यवहाराच्या वजाबाक्या, भावनांचे गुणाकार-भागाकार आपल्याला कळत असतात. आपण आपल्या वागण्यातून अनेकांचे हिशोब चुकते करत असतो. नातेसंबंधांच्या व्यवहारात आपण अपूर्णांक ठरलेलो आहोत याची जाणिवही आपल्याला सतत होत असते. अर्थसंकल्पातले हजारो कोटींचे आकडे, जीडीपी, वित्तीय तूट यातून काहीही अर्थबोध होत नसला तरी आपण जगण्याचा लसावी, मसावी रोजच काढत असतो आणि त्यातून स्वतःचे एक वेगळे अर्थशास्त्र जगत असतो. अर्थ नसला तरी संकल्प असतातच. कधी पूर्ण झालेले, कधी अपूर्ण राहिलेले तर कधी न परवडणारे.\nहा ‘व्यवहार’ आपल्या एकूण सामाजिक, कौटुंबिक व्यवहारातच कसा रूजलेला असतो पहा. सुरुवात देवा-इश्वरापासून करु. नरहरी सोनार काय म्हणतात ‘देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार.’ म्हणजे तू मला हे देशील तर मी तुला ते देतो. तू मला अमूक-तमूक दे, मी तुला ११ नारळ वाहतो, अभिषेक करतो, दर्शनाला येतो किंवा असलेच काही तरी ‘कबुल’ करतो. देवाच्या दारी गेल्याच्या क्षणापासून हे हिशेब सुरु होतात. हार-फुले विकणारे म्हणतात, आमच्याकडून हार-फुले, प्रसाद विकत घेणार असाल तर तुमच्या चपला-जोडे इथे ठेवा आणि निर्धास्त होऊन दर्शनाला जा. काही खरेदी करणार नसाल तर चपलांची चिंता वाहात अर्धवट मनाने, अपुऱ्या भक्तीने दर्शनाचा लाभ घ्या. बघा, दर्शनाचाही आपण ‘लाभ’ घेत असतो. झाला ना व्यवहार सिद्ध ‘देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार.’ म्हणजे तू मला हे देशील तर मी तुला ते देतो. तू मला अमूक-तमूक दे, मी तुला ११ नारळ वाहतो, अभिषेक करतो, दर्शनाला येतो किंवा असलेच काही तरी ‘कबुल’ करतो. देवाच्या दारी गेल्याच्या क्षणापासून हे हिशेब सुरु होतात. हार-फुले विकणारे म्हणतात, आमच्याकडून हार-फुले, प्रसाद विकत घेणार असाल तर तुमच्या चपला-जोडे इथे ठेवा आणि निर्धास्त होऊन दर्शनाला जा. काही खरेदी करणार नसाल तर चपलांची चिंता वाहात अर्धवट मनाने, अपुऱ्या भक्तीने दर्शनाचा लाभ घ्या. बघा, दर्शनाचाही आपण ‘लाभ’ घेत असतो. झाला ना व्यवहार सिद्ध खेबुडकरांनी गाणं लिहिताना आपल्या मनाचा हा चोरकप्पा नेमका पकडला आहे. ‘देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता, उघड दार देवा..’ म्हणजे आपली भक्ती ही श्रद्धेच्या बँकेत ठेवलेली एफडी असते. देहाच्या तिजोरीत ती ठेवली की कधी तरी ती मॅच्युअर होईल आणि लाभ देईल याची आपल्याला खात्री असते. तिलाच आपण श्रद्धा म्हणतो आणि हे जे वाट पाहणे असते, त्याला आपण सबुरी म्हणतो. ती मॅच्युअर कोण करणार खेबुडकरांनी गाणं लिहिताना आपल्या मनाचा हा चोरकप्पा नेमका पकडला आहे. ‘देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता, उघड दार देवा..’ म्हणजे आपली भक्ती ही श्रद्धेच्या बँकेत ठेवलेली एफडी असते. देहाच्या तिजोरीत ती ठेवली की कधी तरी ती मॅच्युअर होईल आणि लाभ देईल याची आपल्याला खात्री असते. तिलाच आपण श्रद्धा म्हणतो आणि हे जे वाट पाहणे असते, त्याला आपण सबुरी म्हणतो. ती मॅच्युअर कोण करणार अर्थात भगवंत हा भगवंत कोणाला चुकला आहे\nअसे हिशोब कधी चुकतात, कधी बरोबर येतात. याचं उत्तम उदाहरण महाभारतात आहे. ‘मी हवा की माझं सैन्य हवं आहे’ भगवान श्रीकृष्णानं विचारलेल्या या प्रश्नाच्या उत्तरात कौरव-पांडवांमधील युद्धाचं भवितव्य निश्चित झालं होतं.\nसाहित्याची निर्मिती हाच खरा आनंद असं आपण भले म्हणतो, परंतु केवळ निर्मिती होत राहिली आणि त्यातून अर्थप्राप्ती झाली नाही तर तो आनंद लेखकाला उपभोगता येईल का ‘नवरंग’ या चित्रपटाचा नायक साहित्यिक असतो,त्यातलं कविवर्य प्रदीप यांचं एक गाणं आहे. साहित्यिकांच्या मैफलीतली ती कविता आहे-\nकविराजा अब कविता के ना कान मरोड़ो\nधंधे की कुछ बात करो कुछ पैसा जोड़ो…\nशेर-शायरी कविराजा ना काम आएंगे\nकविता की पोथी को दीमक खा जाएंगे\nभाव चढ़ रहे, अनाज महंगा हो रहा है दिन दिन\nभूखे मरोगे रात कटेगी तारे गिन गिन\nइसलिए ये सब कहता हूं ये सब छोड़ो\nधंधे की कुछ बात करो कुछ पैसा जोड़ो…\nथोडक्यात काय तर, अर्थव्यवहार आणि व्यवहार कोणाला चुकला नाही. ‘सब घोडे बारा टक्के’ असं म्हणतानाही आपण टक्केवारी काढतोच.\nआपण सामान्य माणसे अनेकदा अशा बारा टक्क्यांचा हिशोब मनात ठेवून काय काय स्वप्ने रंगवित असतो. मर्ढेकरांनी ते कवितेत सांगितलं आहे-\nगणपत वाणी बिडी पिताना\nम्हणायचा अन मनाशीच की\nया जागेवर बांधिन माडी\nतर अशा माड्या बांधण्याचे संकल्प हा आपल्या खासगी, वैयक्तिक अर्थव्यवस्थेचा एक भाग असतो. असे संकल्प करताना,मोडताना आणि नाती जोडताना आपण जे हिशोब करतो ते रूढ गणितात न बसणारे असतात. कुणाची तरी आपण वाट पाहतो तेंव्हा तो वेळ आपण तासा, मिनिटांत मोजत हिशोब करत असतो. परंतु प्रत्येक वेळी तासा-मिनिटांची लांबी सारखी असते का पाडगावकरांच्या या ओळी बघा-\nमग तिचा मंजुळ प्रश्नः\nआणि आपलं गोड उत्तरः\n“नुकताच गं, तुझ्याआधी काही क्षण\nआता या व्यक्तीचे ‘काही क्षण’ म्हणजे दोन तासही असू शकतात की नाही प्रेमात थोडा वेगळा विचारही होऊ शकतो आणि रोख व्यवहारही होऊ शकतो. चांदी की दिवार ना तोडी, प्यार भरा दिल तोड दिया वगैरे आहेच, पण एक प्रियकर कसा हिशोबी आणि रोखठोक आहे बघा-\nउद्या उद्याचा नको वायदा हिशोब आपुला चोख हवा\nप्रीतीचा व्यवहार साजणी, नको उधारी, रोख हवा\nतर अशा प्रकारे, अर्थसंकल्प आणि व्यवहार प्रत्यक्ष- अप्त्यक्ष आपल्याशी जोडला गेलेला असतोच.\nपैशाकडे अनेकदा, दार्शनिक, अध्यात्मिक होऊनही पाहिलं जातं. परंतु ‘काहे पैसे पे इतना गुरुर करे है, यही पैसा तो अपनोंसे दूर करे है..’ हे तत्वज्ञान केवळ म्हणण्यापुरतं असतं. प्रत्यक्षात कोणी दूर होवो अथवा जवळ होवो, गाठीला पैसा हवा असतो. ‘गाठीला पैसा’ हा शब्द आपल्या भूतकाळातून आलेला आहे. ज्याकाळी प्रवासाची साधने नव्हती, माणसे एकेकटी भटकंती करत होती (आणि धोतरांमुळे खिसेही नव्हते) तेंव्हा धोतराच्या सोग्याच्या टोकाला बांधलेल्या गाठीत ठेवलेली रक्कम ही संकट काळी, अडचणीच्या प्रसंगी कामी येत असते. पुढे ही गाठ सूटली, खिसे आले. आता तर एटीएम आले तरी गाठीला पैसा हा शब्द आपण गाठीला बांधून ठेवलेला आहे. तर काय की गाठीला पैसा हवा असतोच. ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी’ असं सांगणारे तुकोबा तर स्वतःच व्यापारी होते. धन जोडताना त्यांच्या अभंगातला ‘उत्तम वेव्हार’ आणि ‘उदास विचार’ घेता यावा हाच आपला प्रयत्न आहे. पुनश्च आणि बहुविधच्या इतर व्यासपीठांवरील साहित्याची निवड करतानाही आम्ही याच पद्धतीने विचार करत असतो. तुम्ही आमचे लेख नियमित वाचता आहातच, त्याविषयी आपण बोलत असतोच. परंतु हा मुक्त संवादही करत राहू, दर पंधरा दिवसांनी.\nआपण व्यवहाराशी कसे जोडले गेलो असतो हे या लेखात वाचायला मिळाले. छान.\nPrevious Postपुण्यनगरीतील पुनश्च मित्रमेळावा सुफळ संपन्न \nNext Postसत्तांतर, न झालेले\n१९७०-८० च्या दशकात सारा आकाश, रजनीगंधा, खट्टा -मिठा यासारखे लोकप्रिय …\nशब्दांच्या पाऊलखुणा – उपम्याला उपमा नाही (भाग – सोळा)\nशाळेत ‘अलंकार’ हा व्याकरणाचा एक भाषाविशेष शिकताना ‘उपमा’ अलंकार हमखास …\nकथा – सौदा (ऑडीओसह)\n‘काफे हैदरी’ - तांबड्या नि हिरव्या रंगांत लिहिलेलं ऐटदार नांव.\nसिग्नल शाळा – मुलांकडून शिकताना… (भाग दोन)\nकपडे धुऊन पुन्हा घालायचे असतात, हा जगण्याचा साधा नियम समजवावा …\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘वयम्’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘वयम्’ …\nदेवमाशाच्या तेलामुळेच युरोप प्रकाशमान होत होता.\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘वयम्’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘वयम्’ …\nनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शिक्षक प्रशिक्षण\nशिक्षकांना केवळ शिक्षकदिनालाच आदर आणि सन्मान देण्याऐवजी नेहमीच सन्मानाने वागणूक …\nझेक दिग्दर्शक यिरी मेंझील\nझेक दिग्दर्शक यिरी मेंझील\nशब्दांच्या पाऊलखुणा – उपम्याला उपमा नाही (भाग – सोळा)\nकथा – सौदा (ऑडीओसह)\nसिग्नल शाळा – मुलांकडून शिकताना… (भाग दोन)\nनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शिक्षक प्रशिक्षण\nझेक दिग्दर्शक यिरी मेंझील\nचला, मराठी ऑनलाइन वाचू या…\nभाषाविचार – शिक्षणव्यवस्थेच्या परिघावरली लाखो मुलं (भाग – ६)\nआला क्षण गेला क्षण\nत्रिभाषा सूत्रः समज आणि गैरसमज\nएका समृद्ध वारश्याची अखेर \nमाझ्या आनंदाचे निधान (ऑडीओसह)\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-govind-ballabh-pant-who-is-govind-ballabh-pant.asp", "date_download": "2020-09-22T21:11:26Z", "digest": "sha1:QUTIGJ6L6WJ2ZPMVZ4H4DPOYPDJV3ASK", "length": 12877, "nlines": 134, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "गोविंद बल्लभ पंत जन्मतारीख | गोविंद बल्लभ पंत कोण आहे गोविंद बल्लभ पंत जीवनचरित्र", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Govind Ballabh Pant बद्दल\nनाव: गोविंद बल्लभ पंत\nरेखांश: 79 E 40\nज्योतिष अक्षांश: 29 N 36\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: अचूक (अ)\nगोविंद बल्लभ पंत जन्मपत्रिका\nगोविंद बल्लभ पंत बद्दल\nगोविंद बल्लभ पंत जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nगोविंद बल्लभ पंत फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Govind Ballabh Pantचा जन्म झाला\nGovind Ballabh Pantची जन्म तारीख काय आहे\nGovind Ballabh Pant चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nGovind Ballabh Pantच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही अत्यंत व्यवहारी आहात आणि तेवढेच सक्षमही आहात. तुम्ही नीटनेटके राहता आणि व्यवस्थित राहणे आणि पद्धतशीर काम करणे आवडते. काही वेळा या गुणांचा इतका अतिरेक होतो की बारकावे पाहताना तुम्ही कदाचित आयुष्यातल्या मोठ्या संधी गमावून बसता.तुम्ही सहानुभूतीपूर्ण आणि उदार आहात. एखाद्याला एखाद्या गोष्टीची गरज असेल किंवा ती व्यक्ती तणावाखाली असेल तर तिच्याकडे लक्ष न देता, मदन न करता तुम्ही दुर्लक्ष कराल, असे होणे शक्य नाही.तुमचे व्यक्तिमत्व थोडेसे डळमळीत आहे. तुमच्यात असलेले गुण तमुचा ठसा जगात उमटवण्यासाठी पुरेसे आहेत आणि तुमच्यात ती शिडीच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचण्याची हिंमत आहे. असे असताना कमी क्षमतेची आणि फार प्रयत्नशील नसणाऱ्या व्यक्ती तुमच्या जागी जाऊन बसतील की काय, अशी शंका तुमच्या मनात येत असते. त्यामुळे तुमच्या या मनाच्या खेळांचा विचार करू नका. तुम्ही यशस्वी होणारच आहात, असे गृहित धरा आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही व्यवहारी आणि वस्तुस्थितीचे भान असणारे आहात. तुम्हाला दर वेळी काही ना काही साध्य करायचे असते. एखादे ध्येय गाठण्याची इच्छा तुमच्या मनात असते. यामुळे तुम्ही काही वेळा अस्वस्थ होता. असे असले तरी तुम्ही जे साध्य केले आहे त्याबाबत तुम्हाला नेहमीच अभिमान असतो.\nGovind Ballabh Pantची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही एकाच स्थानावर टिकणारे व्यक्ती नसाल आणि यामुळेच अधिक वेळेपर्यंत अध्ययन करणे तुम्हाला शक्य नाही. याचा प्रभाव तुमच्या शिक्षणात पडू शकतो आणि त्या कारणाने तुमच्या शिक्षणात काही व्यत्यय येऊ शकतात. तुमच्या आळसावर विजय मिळवल्यानंतरच तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करू शकाल. तुमच्यामध्ये अज्ञानाला जाणून घेण्याची तीव्र इच्छा आणि उत्कंठा आहे आणि तुमची कल्पनाशीलता तुम्हाला तुमच्या विषयात बऱ्यापैकी यश देईल. याचे दुसरे पक्ष आहे की तुम्हाला तुमची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अध्ययन करायला बसाल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सामना करावा लागणार नाही आणि तुमची स्मरणशक्ती तुमची मदत करेल. जर तुम्ही मन लावून परिश्रम कराल आणि Govind Ballabh Pant ल्या शिक्षणाच्या प्रति आशान्वित राहिले तर कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी होऊनच रहाल.तुमचा बरेचदा अपेक्षाभंग होतो आणि तुमची अपेक्षा जास्त असते. तुम्ही एखाद्या बाबतीत इतकी काळजी करता की, ज्याची तुम्हाला भीती वाटत असते, नेमके तेच होते. तुम्ही खूप भिडस्त अाहात त्यामुळे Govind Ballabh Pant ल्या भावना व्यक्त करणे तुम्हाला खूप कठीण जाते. प्रत्येक दिवशी जगातल्या सगळ्या चिंता दूर ठेवून काही वेळ ध्यान लावून बसलात तर तुम्हाला समजेल की तुम्ही समजता तेवढे आयुष्य वाईट नाही.\nGovind Ballabh Pantची जीवनशैलिक कुंडली\nप्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एका प्रियकराचा / प्रेयसीचा हात असतो, असे म्हटले जाते तेव्हा तुमचा उल्लेख निश्चितच होतो. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला पुरेपुर साथ देईल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/actor-raza-murad-on-caa-said-if-you-can-give-citizenship-to-adnan-sami-then-why-not-others/", "date_download": "2020-09-22T20:53:34Z", "digest": "sha1:SKO4ERFP4BWLZUOQCCCXUB7OKB2WSM3U", "length": 19347, "nlines": 219, "source_domain": "policenama.com", "title": "ज्यांच्या वडीलांनी भारतावर बॉम्ब टाकले त्यांना 'नागरिकत्व', मग बाकीच्यांना का नाही ?, अभिनेते रजा मुराद यांचा 'सवाल' | actor raza murad on caa said if you can give citizenship to adnan sami then why not others | policenama,com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये नाव समोर आल्यावर व्हायरल…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nज्यांच्या वडीलांनी भारतावर बॉम्ब टाकले त्यांना ‘नागरिकत्व’, मग बाकीच्यांना का नाही , अभिनेते रजा मुराद यांचा ‘सवाल’\nज्यांच्या वडीलांनी भारतावर बॉम्ब टाकले त्यांना ‘नागरिकत्व’, मग बाकीच्यांना का नाही , अभिनेते रजा मुराद यांचा ‘सवाल’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार रजा मुराद आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात, ते प्रत्येक मुद्यावर आपला पक्ष मांडतात. आता त्यांना नागरिकत्व संशोधन कायद्यावर भाष्य केले आहे. रजा म्हणाले की जर गायक अदनान सामी यांना नागरिकत्व मिळू शकते तर बाकी लोकांना का मिळू शकतं नाही\nकाय म्हणाले रजा मुराद –\nरजा मुराद म्हणाले की हा कायदा आपल्या संविधानाच्या विरोधात आहे. सरकारने हा कायदा मागे घ्यायला हवा. अदनाना सामी यांना नागरिकत्व मिळू शकते तर इतरांना का नाही. त्यांच्या वडीलांनी तर आमच्यावर 1965 च्या युद्धात बॉम्ब हल्ले केले होते.\nअदनानला 2016 मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले होते. सीएए वर अदनान यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की सीएए त्या धर्माच्या लोकांसाठी आहे ते धर्माशासित देशात त्रास देण्यात येतो. मुस्लिम लोकांना पाकिस्तान, बांग्लादेश किंवा अफगाणिस्तान या देशात समस्या झेलावी लागत नाही, कारण ते तेथे बहुसंख्य आहेत. मुस्लिम समुदाय आज देखील भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज करु शकतात, कायदेशीर पद्धतीने सर्वांचे स्वागत आहे.\nनागरिकत्व संशोधन कायदा आणि एनआरसी संबंधित देशभर चर्चा सुरु आहे. देशातील अनेक भागात लोक शांततेत प्रदर्शन करत आहेत. अनेक राज्यातून हिंसक आंदोनलाच्या बातम्या आल्या. यावर बॉलिवूड कलाकारांनी आपली बाजू जोरदार मांडली. तर अनेकांनी यावर प्रतिक्रिया न देणंच पसंत केलं.\nविक्की कौशल, आयुष्मान खुराना, राजकुमार राव यांनी जमियामध्ये पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हिंसेवर दुख व्यक्त केले. अनुराग कश्यप, स्वरा भास्कर,जावेद जाफरी, ऋचा चड्ढा, हुमा कुरैशी, फरहान अख्तर आणि अली फजल यांनी देखील टीका केली.\n‘हळदीच्या चहा’चे 4 प्रकार आणि 4 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nBlood Pressure : रक्तदाबावर उपाय सुचविणारे यंत्र, जाणून घ्या 4 महत्वाच्या गोष्टी\nतुमच्या घरातच असते 10 ते 30 टक्के अधिक प्रदूषण, जाणून घ्या माहिती\nआनंदी राहण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या ‘मानसशास्त्र’\nगोळ्यांपेक्षा नैसर्गिक पद्धतीने घ्या ‘ड जीवनसत्त्व’, या 7 गोष्टी लक्षात ठेवा\nआहारामध्ये ‘या’ 6 पदार्थांचा समावेश केल्यास टळेल स्तनाच्या कर्करोगाचा धोका \nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nभाजप खासदार साध्वी प्रज्ञा यांना संशयित ‘लिफाफा’ पाठविल्याप्रकरणी महाराष्ट्रातील डॉक्टरला अटक\nAmazon चा ग्रेट इंडियन सेल सुरु, लेटेस्ट ‘स्मार्ट’फोनवर 10,000 रुपयांपर्यंत ‘डिस्काऊंट’ \n होय, ‘… तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तब्बल 905 कोटी वाचले…\nकाँग्रेस शासित MP मध्ये 10 वी बोर्डाच्या परिक्षेत पेपरमध्ये गंभीर चूक, POK चा उल्लेख…\nCAA विरूध्द हिंसाचार करणार्‍या 57 आंदोलनकर्त्यांवर मोठी कारवाई, चौका-चौकात लावले…\nबाबरी मस्जिद प्रकरण : आडवाणी, जोशी, कल्याण सिंह यांच्यासह 33 आरोपींकडून CBI कोर्टाने…\n कोचिंग क्लास शिवाय बनली IAS अधिकारी, ‘या’ अडचणींचा केला…\nनिर्भया केस : नराधम पवन, विनय आणि अक्षय पुन्हा करणार ते काम, 3 तास वकिल AP सिंह…\nशिवसेनेचं नेमकं चाललंय काय , शरद पवारांनी तातडीने घेतली CM…\nFarm Bills 2020 : राज्यसभेत गोंधळ घातल्याने काँग्रेसचे राजीव…\nदर्गाह तवक्लशाहा वली ईनामी जमिनीचा झालेला बेकायदा खरेदी…\nसदाभाऊ खोत यांच्यासह 8 जणांविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये…\nPune : 200 रूपयांसाठी पोलिसांच्या प्लॉस्टिक…\n‘कोरोना’मुळे कर संकलनात तब्बल 22.5 % घट \nPPF Account For Minor : मुलांच्या शिक्षणासाठी सुरु करू शकता…\nदिल्लीतील ‘महाराष्ट्र सदना’त ‘कोरोना’चा…\nभाजपा महिला नेत्याने केली आत्महत्या, हॉस्पीटलमध्ये…\nजाणून घ्या काय आहे ‘आर्ट ऑफ लुकिंग’ आणि कसा…\nअशाप्रकारे औषधांशिवाय देखील मायग्रेनपासून मिळवा आराम\nटोमॅटो खा, यकृताचा कर्करोग दूर ठेवा\nHair Fall In Monsoon : पावसाळ्यात उद्भवते ‘केस…\n मग ‘फॅट फ्लश डाएट प्लॅन’ ट्राय…\nसुदृढ आणि निरोगी मुलं बनवण्यासाठी आहाराबाबत पालकांनी लक्षात…\n‘त्या’ महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा…\nयामुळेही वाढू शकतो ‘टाइप २ डायबिटीस’चा धोका\nगरोदरपणातील काही अविश्वसनीय गोष्टी, ज्या सत्य आहेत\nदीपिका पादुकोण सोशल मीडियावर ‘ट्रोल’, युजर्सनी…\nRanveer Singh Latest Look : प्रदीर्घ काळानंतर बाहेर दिसला…\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स कोणी भरवत नाही, श्वेता त्रिपाठीचे…\nअनुराग कश्यप वरील ‘लैंगिक’ छळाच्या आरोपावर रवी…\nSSR Death Case : सलमान, करण जोहर यांच्यासह 8 चित्रपटातील…\nजव्हारमध्ये आदिवासी पाडयावर 7 किलोमीटरचा डोंगर पार करून…\nटेलिमेडिसीनद्वारे उपचार आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत…\n‘हर्षल.. जीवन जगण्याचा समृद्ध ठेवा’ हे पुस्तक…\nमहाराष्ट्र : 46 वर्ष जुनी होती जिलानी अपार्टमेंट, डेंजरसच्या…\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू \nछोट्या स्क्रीन साइज मध्ये पुढच्या महिन्यात येऊ शकतो iPhone…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nFact Check : महामारीमुळं शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थ्यांना…\n‘राहु-केतु’चे महापरिवर्तन म्हणजे काय \nदुखापतीमुळं बाहेरील कानात बदल होण्याची लक्षणे आणि त्यावर…\nPune : सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nआता प्रत्येक मौसमात घ्या भेंडीचा स्वाद ,ललित-54 वाण यशस्वी\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nनिर्यातबंदीनंतरही कांदा दरातील ‘तेजी’ कायम \nआकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त निवेदक विजयकुमार लडकत यांचं 53 व्या…\nSmoking Risk : कधीकधी धूम्रपान करणार्‍यांनाही स्ट्रोकचा धोका\nछोट्या स्क्रीन साइज मध्ये पुढच्या महिन्यात येऊ शकतो iPhone 12 Mini\n राज्यात गेल्या 24 तासात 20206 रूग्णांची ‘कोरोना’वर मात\nSushant Singh Case : रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, उद्या होणार हायकोर्टात जामिनावर…\n‘स्जोग्रेन सिंड्रोम’ म्हणजे काय जाणून घ्या त्याची 5 ‘लक्षणे’, ‘कारणे’ आणि…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://agrotourismvishwa.com/agri-tourism-workshop/", "date_download": "2020-09-22T20:39:38Z", "digest": "sha1:KEW2FW77C72EGYQ7BYBSASO6URUQBT7J", "length": 7199, "nlines": 97, "source_domain": "agrotourismvishwa.com", "title": "पुण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा - AgroTourismVishwa", "raw_content": "\nपुण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा\nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि राज्यातील कृषी पर्यटन केंद्राच्या वतीने पुण्यात दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा\nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि ‘कृषी पर्यटन विश्व’ यांच्या संयुक्त विद्यमाने, दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. ही कार्यशाळा हाँटेल गंधर्व, वरच्या मजल्यावर असलेल्या सभागृहात, बालगंधर्व रंगमंदिर समोर, काँग्रेस भवन रोड, पुणे येथे दिनांक 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2019 रोजी होणार आहे. ‘कृषी पर्यटन विश्व’ चे संस्थापक गणेश चप्पलवार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.\nशेतीला पुरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटन वृद्धीसाठी कृषी पर्यटन विश्व प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या दोन दिवसीय कार्यशाळेत कृषी पर्यटन संकल्पना, केंद्र उभारणी, व्यवस्थापन, कृषी पर्यटनाचे भविष्य आणि संधी, प्रकल्प आराखडा आणि जाहिराती, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया या महत्वाच्या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.\nया कार्यशाळेसाठी सशुल्क नोंदणी 18 नोव्हेंबरच्या आधी करणे आवश्यक आहे. ही कार्यशाळा दिनांक 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2019 पुणे येथे होणार आहे. इच्छूक शेतकरी व इतर व्यावसायिक मंडळींना, कृषी पर्यटन संकल्पना समजावी. कृषी पर्यटनाची संकल्पना तसेच कृषी पर्यटन केंद्र उभारणीसाठीचे लागणारी माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. नव्याने कृषी पर्यटन केंद्र सुरू करणाऱ्या लोकांना या कार्यशाळेचा उपयोग नक्कीच होईल. असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या वतीने सांगण्यात आले.\nया कार्यशाळेत सुप्रिया करमरकर, (उपसंचालक, पर्यटन संचालनालय, पुणे), दिपक हरणे (प्रादेशिक व्यवस्थाप, एम.टी.डी.सी, पुणे), मनोज हाडवळे, (पराशर कृषी पर्यटन), राहुल जगताप (अंजनवेल कृषी पर्यटन), बसंवंत विठाबाई बाबाराव (पर्यावरण शिक्षण केंद्र), व्यंकटेश्वर कल्याणकर (माध्यम अभ्यासक) अमोल वायभट (सी. ए.) गणेश चप्पलवार (कृषी पर्यटन विश्व) आदी मार्गदर्शन करणार आहेत.\nअधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी 8888559886 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.\n← कृषी पर्यटन एक शाश्वत पर्यटन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahaenews.com/3999/", "date_download": "2020-09-22T19:35:12Z", "digest": "sha1:B6LW55L3TD3HLX5HCVNI3AT3N46W4YWY", "length": 23674, "nlines": 219, "source_domain": "mahaenews.com", "title": "'टीडीआर' आणि भूसंपादनाचे प्रस्ताव रद्द करावेत – प्रशांत शितोळे | Mahaenews", "raw_content": "\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nHome पिंपरी / चिंचवड ‘टीडीआर’ आणि भूसंपादनाचे प्रस्ताव रद्द करावेत – प्रशांत शितोळे\n‘टीडीआर’ आणि भूसंपादनाचे प्रस्ताव रद्द करावेत – प्रशांत शितोळे\nपिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सुधारित विकास आराखडा तयार केला जात आहे. त्यामुळे हा आराखडा तयार होईपर्यंत जानेवारी २०१७ पासूनचे टीडीआरचे सर्व प्रस्ताव रद्द करावेत. तसेच रस्ते किंवा आरक्षणासाठी भूसंपादन करण्याचे नवे कोणतेही प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवू नयेत, अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे.\nयासंदर्भात शितोळे यांनी आयुक्त वाघमारे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महापालिकेचा सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या विकास आराखड्याची शहरातील अनेक मूळ जमीनमालक, शेतकरी, विकसक व बांधकाम व्यावसायिक वाट पाहत आहेत. सुधारित विकास आराखड्याच्या माध्यमातून मूळ जमीन मालकांसह इतर सर्वांना भूमीहिन होण्याऐवजी इतर काही तरी पर्याय उपलब्ध होऊ शकेल. विकास आराखडा तयार करताना तो बिल्डरधार्जिणा न करता ज्याची जागा आरक्षित आहे किंवा आरक्षणासाठी प्रस्तावित होणाऱ्या संबंधित जागा मालकाला महापालिकेच्या माध्यमातून उपजिविकेचे चांगले साधन निर्माण करण्याचे धोरण बनवावे. त्यामुळे सुधारित विकास आराखडा तयार करताना जुन्या चुका सुधारावेत. त्यासाठी जानेवारी २०१७ पासूनचे टीडीआरचे सर्व प्रस्ताव रद्द करावेत. तसेच रस्ते किंवा आरक्षणासाठी भूसंपादन करण्याचे कोणतेही नवे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवू नयेत. विकास आराखडा तयार झाल्यानंतरच टीडीआर आणि भूसंपादनाबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”\nविरोधकांच्या संघर्ष यात्रेला एकनाथ खडसेंच्या पायघड्या; राजकीय चर्चेला उधाण\nपरदेशी वावटळामध्ये भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे – ऍड. उज्ज्वल निकम\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nकोविड सेंटरमधील महिला अत्याचाराविरोधात भाजपाचा एल्गार\nमहापालिका वर्तुळात बोगस ‘एफडीआर’ देणारे रॅकेट सक्रिय, अधिकारी व ठेकेदारांचा हात\nयशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी\nसेवा सप्ताह : भाजपा युवा मोर्चातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये आठ ठिकाणी रक्तदान शिबीर\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\nभाजयुमोतर्फे ‘सेवा सप्ताह अभियान’अंतर्गत रक्तदान शिबिर संपन्न\nस्थायीच्या टक्केवारीसाठी मंजूर केलेली 1700 कोटींची कामे रद्द करा, रयत विद्यार्थी परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nकोविड सेंटरमधील महिला अत्याचाराविरोधात भाजपाचा एल्गार\nसांगलीमध्ये लोकांवर खड्ड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ; महापालिकेच्या कारभाराचा केला निषेध\nमहाराष्ट्र सीईटी सेल कडून 21 सप्टेंबर MHT CET 2020 Exam साठी नवं वेळापत्रक जाहीर\nअभिनेता टायगर श्रॉफच्या ‘Unbelievable’ गाण्यासाठी त्याचा ‘Unbelievable’ आवाज\nमहापालिका वर्तुळात बोगस ‘एफडीआर’ देणारे रॅकेट सक्रिय, अधिकारी व ठेकेदारांचा हात\nवंचित व विश्व वारकरी सेनेने केलेल्या या आंदोलनानंतर शासनाने दिले आंदोलकांना हे आश्वासन\nयशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी\nसेवा सप्ताह : भाजपा युवा मोर्चातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये आठ ठिकाणी रक्तदान शिबीर\nपदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परिक्षा, सुट्ट्या यांविषयी रमेश पोखरियाल यांनी दिली मोठी माहिती\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/06/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4.html", "date_download": "2020-09-22T20:25:50Z", "digest": "sha1:N3XKIG7MZTOIW6SA4GGDFMMZUYHDR65X", "length": 37670, "nlines": 219, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सुधारीत वाण, एकात्मिक तंत्रज्ञानातून वाढले भुईमुगाचे उत्पादन - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nसुधारीत वाण, एकात्मिक तंत्रज्ञानातून वाढले भुईमुगाचे उत्पादन\nतेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या लक्षात घेऊन पाल (जि.जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राने तीन वर्षे भुईमूग पिकात प्रात्यक्षिक प्रकल्प शेतकऱ्यांच्या शेतात राबवला. पूर्वी एकरी ७ ते ८ क्विंटल मिळणारे उत्पादन त्यातून १२ ते १४ क्विंटलपर्यंत (वाळवलेले) मिळाले. सुधारीत वाण व निविष्ठांचा शास्त्रीय दृष्ट्या वापर करण्याबरोबर एकात्मिक व्यवस्थापन केल्यास पिकाची एकरी उत्पादकता वाढू शकते हे त्यातून सिद्ध झाले. यंदाच्या उन्हाळ्यात चोपडा तालुक्यात राबवलेल्या प्रकल्पाची ही प्रातिनिधीक यशकथा.\nतेलबियांखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे ही चिंतेची बाब आहे. उत्पादकता हा देखील महत्त्वाचा विषय आहे. भुईमूग हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पीक आहे. जळगाव जिल्ह्यातील काही भाग उन्हाळी भुईमुगासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. या शेतकऱ्यांना या पिकाचे सुधारीत वाण मिळावे, एकात्मिक पीक व्यवस्थापनाबाबत ते अधिक जागरूक व्हावेत व त्यांचे उत्पन्न वाढावे या हेतूने पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) पुढाकार घेतला.\nभुईमूग उत्पादकता वाढ प्रकल्प\nकेव्हीके गेल्या तीन वर्षांपासून रावेर व यावेल या भागात भुईमूग पिकात ‘क्लस्टर फ्रंटलाईन डेमोस्ट्रेशन’ म्हणजे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवत आहे. त्याचे प्रातिनिधीक उदाहरण यंदाच्या उन्हाळी हंगामातील देता येईल. चोपडा तालुक्‍यातील लोणी व माचला या गावांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. माचला येथे सात एकरांत तर लोणी येथे १८ एकरांत प्रत्येकी एक एकरांत अशा २५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.\nया प्रकल्पांतर्गत सुरुवातीला शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. यात\nयोग्य लागवड पद्धतीपासून ते अन्नद्रव्य, पाणी, व्यवस्थापन, किडी-रोग नियंत्रण, आंतरमशागत आदी सर्व बाबींचा समावेश असतो. सुमारे आठ प्रशिक्षणे, चार क्षेत्र भेटी व एक क्षेत्रीय दिन राबवून शेतकऱ्यांत तंत्रज्ञान प्रसार करण्यात येतो.\nफुले भारती वाणाचा प्रसार\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्र संशोधित फुले भारती या वाणाचा वापर करण्यात आला.\nअन्य वाणांच्या तुलनेत लवकर म्हणजे १०५ दिवसांत पक्व होणारा वाण\nतेलाचे प्रमाण ५१ टक्के\nउत्पादनक्षमता चांगली- हेक्टरी ३० क्विंटल\nउन्हाळी व खरिपासाठीची अनुकूल\nएकरी ३८ ते ४० किलो बियाणे लागते.\nसहभागी शेतकऱ्यांना बियाणे, बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम व पीएसबी ही जीवाणूखते,\nएकरी पाच पिवळे चिकट सापळे, एकरी १० किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, एकरी २० लीटर निंबोळीवर आधारीत कीटकनाशक मोफत देण्यात आले.\nशेतकऱ्यांनी गादीवाफा तंत्राचा वापर केलाच. त्याबरोबर उपलब्धतेनुसार तुषार सिंचन किंवा ठिबक किंवा पारंपरिक सिंचन पद्धतीचा वापर केला.\nकेव्हीकेचे विषय विशेषज्ज्ञ महेंद्र महाजन यांच्याकडे प्रकल्पाची जबाबदारी होती.\nवापरलेल्या वाणाची बियाणे बॅंक प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांकडे तयार होईल. त्यातून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.\nराबवलेले तंत्रज्ञान (एकात्मिक पीक व्यवस्थापन)\nसुधारीत वाणाची निवड (फुले भारती- जेएल ७७६)\nबीजप्रक्रिया- पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा. सोबत रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक- २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे\nखत व्यवस्थापन- पेरणीवेळेस २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद पायाभूत डोस.\nआऱ्या सुटताना सूक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो प्रति एकर\nआंतरमशागत- पेरणीनंतर १० ते १२ दिवसांच्या अंतराने कोळपणी व निंदणी\n३० दिवसांपर्यंत पीक तणविरहित ठेवले.\nआऱ्या लागण्याच्या वेळेस पिकावर ड्रम फिरवून घेतला. जेणे करून जास्त प्रमाणात त्या जमिनीत जातील व शेंगांची संख्या प्रति झाड वाढेल.\nपीकसंरक्षण- रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी कडुनिंबावर आधारीत कीटकनाशकाचा वापर- जोन फवारण्या. पाच पिवळे चिकट सापळे प्रति एकर व व्हर्टिसिलीयम लेकॅनी ५० ग्रॅम प्रति १० लीटर पाणी फवारणी\nपक्षी थांबे ५ प्रति एकर उभारण्यात आले\nपिकात २०० ग्रॅम ज्वारी प्रति एकर बांधालागत पेरली. जेणेकरून जास्तीत जास्त पक्षी ज्वारीवर येतील व किडींचे नियंत्रण होईल.\nपाणी व्यवस्थापन- तुषार व ठिबकद्वारे\nपेरणीनंतर त्वरित, पेरणीनंतर २० दिवसांनी, आऱ्या सुटण्याच्या वेळेस (४० दिवसांनी), शेंगा पोसण्याच्या अवस्थेत (६० ते ७० दिवसांनी) वेळेस\nजमिनीचा पोत व गरजेनुसार\nपूर्वी या भागातील शेतकरी घुंगरी नावाचे स्थानिक वाण व घरचेच बियाणे वापरायचे. त्याचे एकरी उत्पादन ७ ते ८ क्विंटल मिळायचे. तीन वर्षांतील प्रकल्पांतून हेच उत्पादन एकरी १२ ते १४ क्विंटलपर्यंत (वाळवलेले) मिळाले आहे. लावणीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च १७ हजार रुपये आला.\nप्रकल्पात सहभागी शेतकरी दीपक पाटील यांच्याकडून सुमारे १५ क्विंटल भुईमुगाची खरेदी पाल केव्हीकेने ५५०० रुपये प्रति क्विंटल दरात केली. बाजारात सध्या कोरोनाच्या संकटामुळे दर दबावात आहेत. ऑईल मिला बंद असल्याने उठाव कमी आहे. सध्या बाजारात क्विंटलला ४५०० रुपये दर आहे. काही शेतकऱ्यांनी गावपरिसरात ५५०० रुपये दराने तर काहींनी शिरपूर (जि.धुळे) येथील बाजारात विक्री केली. अपेक्षित दरांसाठी माचला व लोणी येथील काही शेतकऱ्यांनी साठवणूकही केली आहे. कोरोनाचे संकट कमी होण्याची त्यांना प्रतीक्षा आहे.\nदोन एकरांत भुईमूग लागवड केली होती. एकात्मिक तंत्रज्ञान आत्मसात केल्याचा व तुषार सिंचनाचा मोठा लाभ झाला. जैविक कीडनाशकांमुळे एकरी तीन ते चार हजार रुपयांचा खर्च वाचला. उत्पादन एकरी १४ क्विंटल (कोरडी शेंग) मिळाले. बाजारात सध्या ४५०० ते ५००० रुपये प्रति क्विंटल दर सुरू आहेत. कृषी विज्ञान केंद्र कोरोनाचे संकट दूर झाले की हमीभावाने म्हणजे ५२०० रुपये दराने खरेदी करणार आहे. निव्वळ उत्पन्न एकरी किमान ४५ हजार रुपये मिळेल अशी अपेक्षा आहे.\n– पंकज पाटील- ७०२०६०३७९८, माचला\nमी दीड एकरांत भुईमूग घेतला होता. एकरी सुमारे १४ हजार रुपये खर्च आला. कोरड्या शेंगेचे उत्पादन एकरी १७ ते १८ क्विंटलपर्यंत मिळाले. विक्रीनंतर एकरी किमान ४० हजार रुपये नफा मिळणे अपेक्षित आहे.\n– दीपक पाटील, माचला\nशेतकऱ्यांना फुले भारती हा दर्जेदार वाण या निमित्ताने मिळाला आहे. त्याचबरोबर खतांचा संतुलित वापर व एकूणच व्यवस्थापन यामुळे भुईमुगाचे उल्लेखनीय उत्पादन लोणी, माचला भागात होऊ शकले. यामुळे तेलबियांचे क्षेत्र वाढण्यास चालना मिळेल.\n– महेश महाजन, ९९७०६६१५४६\nविषय विशेषज्ज्ञ, केव्हीके, पाल\nसुधारीत वाण, एकात्मिक तंत्रज्ञानातून वाढले भुईमुगाचे उत्पादन\nतेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या लक्षात घेऊन पाल (जि.जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राने तीन वर्षे भुईमूग पिकात प्रात्यक्षिक प्रकल्प शेतकऱ्यांच्या शेतात राबवला. पूर्वी एकरी ७ ते ८ क्विंटल मिळणारे उत्पादन त्यातून १२ ते १४ क्विंटलपर्यंत (वाळवलेले) मिळाले. सुधारीत वाण व निविष्ठांचा शास्त्रीय दृष्ट्या वापर करण्याबरोबर एकात्मिक व्यवस्थापन केल्यास पिकाची एकरी उत्पादकता वाढू शकते हे त्यातून सिद्ध झाले. यंदाच्या उन्हाळ्यात चोपडा तालुक्यात राबवलेल्या प्रकल्पाची ही प्रातिनिधीक यशकथा.\nतेलबियांखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे ही चिंतेची बाब आहे. उत्पादकता हा देखील महत्त्वाचा विषय आहे. भुईमूग हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे पीक आहे. जळगाव जिल्ह्यातील काही भाग उन्हाळी भुईमुगासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. या शेतकऱ्यांना या पिकाचे सुधारीत वाण मिळावे, एकात्मिक पीक व्यवस्थापनाबाबत ते अधिक जागरूक व्हावेत व त्यांचे उत्पन्न वाढावे या हेतूने पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) पुढाकार घेतला.\nभुईमूग उत्पादकता वाढ प्रकल्प\nकेव्हीके गेल्या तीन वर्षांपासून रावेर व यावेल या भागात भुईमूग पिकात ‘क्लस्टर फ्रंटलाईन डेमोस्ट्रेशन’ म्हणजे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवत आहे. त्याचे प्रातिनिधीक उदाहरण यंदाच्या उन्हाळी हंगामातील देता येईल. चोपडा तालुक्‍यातील लोणी व माचला या गावांमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. माचला येथे सात एकरांत तर लोणी येथे १८ एकरांत प्रत्येकी एक एकरांत अशा २५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.\nया प्रकल्पांतर्गत सुरुवातीला शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. यात\nयोग्य लागवड पद्धतीपासून ते अन्नद्रव्य, पाणी, व्यवस्थापन, किडी-रोग नियंत्रण, आंतरमशागत आदी सर्व बाबींचा समावेश असतो. सुमारे आठ प्रशिक्षणे, चार क्षेत्र भेटी व एक क्षेत्रीय दिन राबवून शेतकऱ्यांत तंत्रज्ञान प्रसार करण्यात येतो.\nफुले भारती वाणाचा प्रसार\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्र संशोधित फुले भारती या वाणाचा वापर करण्यात आला.\nअन्य वाणांच्या तुलनेत लवकर म्हणजे १०५ दिवसांत पक्व होणारा वाण\nतेलाचे प्रमाण ५१ टक्के\nउत्पादनक्षमता चांगली- हेक्टरी ३० क्विंटल\nउन्हाळी व खरिपासाठीची अनुकूल\nएकरी ३८ ते ४० किलो बियाणे लागते.\nसहभागी शेतकऱ्यांना बियाणे, बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम व पीएसबी ही जीवाणूखते,\nएकरी पाच पिवळे चिकट सापळे, एकरी १० किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, एकरी २० लीटर निंबोळीवर आधारीत कीटकनाशक मोफत देण्यात आले.\nशेतकऱ्यांनी गादीवाफा तंत्राचा वापर केलाच. त्याबरोबर उपलब्धतेनुसार तुषार सिंचन किंवा ठिबक किंवा पारंपरिक सिंचन पद्धतीचा वापर केला.\nकेव्हीकेचे विषय विशेषज्ज्ञ महेंद्र महाजन यांच्याकडे प्रकल्पाची जबाबदारी होती.\nवापरलेल्या वाणाची बियाणे बॅंक प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांकडे तयार होईल. त्यातून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.\nराबवलेले तंत्रज्ञान (एकात्मिक पीक व्यवस्थापन)\nसुधारीत वाणाची निवड (फुले भारती- जेएल ७७६)\nबीजप्रक्रिया- पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा. सोबत रायझोबियम व स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक- २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे\nखत व्यवस्थापन- पेरणीवेळेस २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद पायाभूत डोस.\nआऱ्या सुटताना सूक्ष्म अन्नद्रव्ये १० किलो प्रति एकर\nआंतरमशागत- पेरणीनंतर १० ते १२ दिवसांच्या अंतराने कोळपणी व निंदणी\n३० दिवसांपर्यंत पीक तणविरहित ठेवले.\nआऱ्या लागण्याच्या वेळेस पिकावर ड्रम फिरवून घेतला. जेणे करून जास्त प्रमाणात त्या जमिनीत जातील व शेंगांची संख्या प्रति झाड वाढेल.\nपीकसंरक्षण- रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी कडुनिंबावर आधारीत कीटकनाशकाचा वापर- जोन फवारण्या. पाच पिवळे चिकट सापळे प्रति एकर व व्हर्टिसिलीयम लेकॅनी ५० ग्रॅम प्रति १० लीटर पाणी फवारणी\nपक्षी थांबे ५ प्रति एकर उभारण्यात आले\nपिकात २०० ग्रॅम ज्वारी प्रति एकर बांधालागत पेरली. जेणेकरून जास्तीत जास्त पक्षी ज्वारीवर येतील व किडींचे नियंत्रण होईल.\nपाणी व्यवस्थापन- तुषार व ठिबकद्वारे\nपेरणीनंतर त्वरित, पेरणीनंतर २० दिवसांनी, आऱ्या सुटण्याच्या वेळेस (४० दिवसांनी), शेंगा पोसण्याच्या अवस्थेत (६० ते ७० दिवसांनी) वेळेस\nजमिनीचा पोत व गरजेनुसार\nपूर्वी या भागातील शेतकरी घुंगरी नावाचे स्थानिक वाण व घरचेच बियाणे वापरायचे. त्याचे एकरी उत्पादन ७ ते ८ क्विंटल मिळायचे. तीन वर्षांतील प्रकल्पांतून हेच उत्पादन एकरी १२ ते १४ क्विंटलपर्यंत (वाळवलेले) मिळाले आहे. लावणीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च १७ हजार रुपये आला.\nप्रकल्पात सहभागी शेतकरी दीपक पाटील यांच्याकडून सुमारे १५ क्विंटल भुईमुगाची खरेदी पाल केव्हीकेने ५५०० रुपये प्रति क्विंटल दरात केली. बाजारात सध्या कोरोनाच्या संकटामुळे दर दबावात आहेत. ऑईल मिला बंद असल्याने उठाव कमी आहे. सध्या बाजारात क्विंटलला ४५०० रुपये दर आहे. काही शेतकऱ्यांनी गावपरिसरात ५५०० रुपये दराने तर काहींनी शिरपूर (जि.धुळे) येथील बाजारात विक्री केली. अपेक्षित दरांसाठी माचला व लोणी येथील काही शेतकऱ्यांनी साठवणूकही केली आहे. कोरोनाचे संकट कमी होण्याची त्यांना प्रतीक्षा आहे.\nदोन एकरांत भुईमूग लागवड केली होती. एकात्मिक तंत्रज्ञान आत्मसात केल्याचा व तुषार सिंचनाचा मोठा लाभ झाला. जैविक कीडनाशकांमुळे एकरी तीन ते चार हजार रुपयांचा खर्च वाचला. उत्पादन एकरी १४ क्विंटल (कोरडी शेंग) मिळाले. बाजारात सध्या ४५०० ते ५००० रुपये प्रति क्विंटल दर सुरू आहेत. कृषी विज्ञान केंद्र कोरोनाचे संकट दूर झाले की हमीभावाने म्हणजे ५२०० रुपये दराने खरेदी करणार आहे. निव्वळ उत्पन्न एकरी किमान ४५ हजार रुपये मिळेल अशी अपेक्षा आहे.\n– पंकज पाटील- ७०२०६०३७९८, माचला\nमी दीड एकरांत भुईमूग घेतला होता. एकरी सुमारे १४ हजार रुपये खर्च आला. कोरड्या शेंगेचे उत्पादन एकरी १७ ते १८ क्विंटलपर्यंत मिळाले. विक्रीनंतर एकरी किमान ४० हजार रुपये नफा मिळणे अपेक्षित आहे.\n– दीपक पाटील, माचला\nशेतकऱ्यांना फुले भारती हा दर्जेदार वाण या निमित्ताने मिळाला आहे. त्याचबरोबर खतांचा संतुलित वापर व एकूणच व्यवस्थापन यामुळे भुईमुगाचे उल्लेखनीय उत्पादन लोणी, माचला भागात होऊ शकले. यामुळे तेलबियांचे क्षेत्र वाढण्यास चालना मिळेल.\n– महेश महाजन, ९९७०६६१५४६\nविषय विशेषज्ज्ञ, केव्हीके, पाल\nचंद्रकांत जाधव, महेश महाजन\nजळगाव jangaon भुईमूग groundnut विषय topics महाराष्ट्र maharashtra उत्पन्न रावेर पुढाकार initiatives वर्षा varsha प्रशिक्षण training भारत महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university fertiliser कीटकनाशक तुषार सिंचन sprinkler irrigation सिंचन कोरोना\nजळगाव, Jangaon, भुईमूग, Groundnut, विषय, Topics, महाराष्ट्र, Maharashtra, उत्पन्न, रावेर, पुढाकार, Initiatives, वर्षा, Varsha, प्रशिक्षण, Training, भारत, महात्मा फुले, कृषी विद्यापीठ, Agriculture University, Fertiliser, कीटकनाशक, तुषार सिंचन, sprinkler irrigation, सिंचन, कोरोना\nतेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या लक्षात घेऊन पाल (जि.जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राने तीन वर्षे भुईमूग पिकात प्रात्यक्षिक प्रकल्प शेतकऱ्यांच्या शेतात राबवला. पूर्वी एकरी ७ ते ८ क्विंटल मिळणारे उत्पादन त्यातून १२ ते १४ क्विंटलपर्यंत (वाळवलेले) मिळाले. सुधारीत वाण व निविष्ठांचा शास्त्रीय दृष्ट्या वापर करण्याबरोबर एकात्मिक व्यवस्थापन केल्यास पिकाची एकरी उत्पादकता वाढू शकते हे त्यातून सिद्ध झाले. यंदाच्या उन्हाळ्यात चोपडा तालुक्यात राबवलेल्या प्रकल्पाची ही प्रातिनिधीक यशकथा.\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nभातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण\nकोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी पद्धती\nपंतप्रधान पीक विमा योजनेसाठी पीकनिहाय किती हप्ता द्यावा लागतो\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/benefits/", "date_download": "2020-09-22T20:24:50Z", "digest": "sha1:FHMO4MS675FRKQRMAJ6FZ4LIDW5BBKL4", "length": 14232, "nlines": 119, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Benefits Archives | InMarathi", "raw_content": "\nना महागडं क्रीम, ना औषधं : ‘पाण्याचा’ असा वापर तुमची त्वचा कायम तजेलदार ठेवेल\nपाण्याने चेहरा धुतल्याचाअजून एक फायदा, चेहऱ्यावर साठून राहीलेला मळ नी त्याने येणारी दुर्गंधी निघून जाते. त्वचा तेलकट असलेल्यांना हा त्रास जास्त जाणवतो.\n‘टर्मिनेट’ केलेल्या एम्प्लॉयींना कंपनीने कोणकोणत्या रक्कमेची देणी दयायला हवी\nसर्विस टर्मिनेट केलेल्या एम्प्लॉयीच्या भरपगारी सुट्ट्या शिल्लक असतील तर त्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात तितका पगार देणे कंपनीला आवश्यक आहे.\nघामाची दुर्गंधी घालवण्याबरोबरच डिओचे ‘हे’ फायदे बघून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल\nकेवळ काखेतच मारायला डीओ वापरला जातो असं नाही. शरीराच्या इतर भागांवरही हा सौम्य सेंट तुम्ही वापरु शकता. जवळपास सहा विविध प्रकारचे उपयोग डिओचे आहेत.\nरक्तदानाने फक्त “दुसऱ्याचा”च फायदा होत नाही जाणून घ्या, रक्तदानाचे आश्चर्यकारक फायदे\nरक्तदान करणे, न करणे ही प्रत्येकाची ऐच्छिक निवड आहे. परंतु अनेकदा केवळ गैरसमजांमुळे रक्तदान करण्यापासून लोक परावृत्त होतात.\n“हे” वाचलंत तर तुम्ही यापुढे कधीच अत्यंत उपयोगी असं “केळ्याचं साल” फेकून देणार नाही\nबाजारात १२ महिने उपलब्ध असलेलं केळं जवळ जवळ सगळ्यांनाच आवडतं बहुतांश करून सगळ्यांच्याच घरात केळी आणली जातात.\nआंब्याची कोय आणि साल आपण फेकून देतो, पण त्यांचे “हे” औषधी गुणधर्म तुम्हाला माहितीयेत का\nकाही डॉक्टर लोकांनी त्यांच्या अभ्यासातून हे सुद्धा सिद्ध केलं आहे की, आंब्याची साल ही आंब्यापेक्षा जास्त गुणकारी पदार्थ आहे.\nसर्वश्रेष्ठ दानांपैकी ‘रक्तदानाचे’ हे ४ फायदे जाणून घ्या\nएका व्यक्तीच्या रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. मग आता जर आपले रक्त दान केल्याने इतरांना तसेच आपल्यालाही फायदा होत असेल तर रक्तदान का करू नये\nसमुद्रमंथनातून मिळालेला, तुमच्या स्वयंपाकघरात असलेला `हा’ पदार्थ खाल्ल्याने होणारे फायदे वाचाच\nलसणीमध्ये अशी अनेक गुणकारी तत्वे आहेत, ज्यामुळे आपला अनेक विकारांपासून बचाव होऊ शकतो.\nआरोग्याच्या अनेक समस्यांवर एक चांगला उपाय, बस्स हे इतकंच करा\nशरीरातून विषारी पदार्थाना बाहेर काढू इच्छित असाल, काही समस्या असेल, तर रात्री तर या विशिष्ट भांड्यामध्ये पाणी ठेवा आणि सकाळी उठून ते पाणी प्या.\nयाला जीवन ऐसे नाव\nअगदी हिवाळ्यातही थंड पाण्याने अंघोळ केल्याने खरंच फायदा होतो का\nकाहीजण अंघोळ करायला खूप वेळ लावतात, तर काहीजण खूप झटपट अंघोळ करतात. काहींना थंड पाण्याने अंघोळ करायला आवडते, तर काहींना गरम पाण्याने…\nप्रवास करण्याचा कंटाळा येतो जाणून घ्या, प्रवास करण्याचे १३ फायदे – जे तुम्हाला जीवनात प्रचंड यशस्वी करू शकतात…\nप्रवास करण्याचे फायदे नकळतपणे आपलं व्यक्तिमत्व घडवण्यात मोलाचा वाटादेखील उचलत असतात. ही गुंतवणूक महत्त्वाची आहे. तेव्हा एकट्याने, कुटुंबासोबत, मित्रांसोबत सहलीचा निर्णय नक्की घ्या.\nयाला जीवन ऐसे नाव\nCitrus Fruit चे आजवर कोणीही न सांगितलेलं महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग १०\nया वर्गातील वेगवेगळी फळे विविध प्रकारच्या कर्करोगांपासुन संरक्षण करतात.\nयाला जीवन ऐसे नाव\nसर्व जीवनमुल्यांनी परीपुर्ण असे ‘सीताफळ’ : आहारावर बोलू काही – भाग १०\nचवीला गोड असणारे हे फळ शीत गुणात्मक सांगितले आहे.\nअगदी सहज उपलब्ध होणा-या या बहुगुणी फळाकडे लक्ष देणं तुमच्यासह कुटुंबियांसाठीही गरजेचं आहे\nपपई हे अगदीच सहज मिळणारे फळ आहे. आपण ते आवडीने खातो देखील आज आपण पपईचे शरीराला होणारे फायदे बघणार आहोत. कुठलेही inflamation कमी करण्यास मदत करते.\nयाला जीवन ऐसे नाव\nअत्यंत स्फूर्तीदायक फळ – ‘केळी’ : आहारावर बोलू काही – भाग ८\nकेळफुल स्तन्यजननास मदत करते. म्हणून प्रसुतीनंतरही ऊपयुक्त ठरते.\nयाला जीवन ऐसे नाव\nफळांच्या राजाचे तुम्हाला अजिबात माहित नसलेले असेही फायदे : आहारावर बोलू काही – भाग ७\nआंबा हे अत्यंत स्फुर्तीदायक (enegetic) फळ असून जीवनसत्व व खनिजांची खाण आहे.\nमी आजही नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन करतो…\nशाॅर्ट टर्म वर या निर्णयाचे काही प्रतिकूल परिणाम दिसून आलेत पण लाॅंग टर्म मध्ये काही फायदे निश्चित दिसून येऊ शकतात….\nमेंदुपासून ह्रदयापर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असलेल्या या फळाकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका\nआयुर्वेदानेही डाळिंब मेधा(बुद्धी) वर्धक सांगीतले आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nगरम किंवा थंड पाण्यापेक्षा ‘कोमट’ पाणी पिणे आरोग्यासाठी जास्त चांगले असते..\nआयुर्वेदानुसार पाणीसुद्धा पचावे लागते. त्यामुळे त्यावर अग्निसंस्कार होणे गरजेचे आहे.\nकेळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी १० वेळा विचार कराल\nपुढच्या वेळेपासून केळी खाऊन झाल्यावर लगेच सालीची रवानगी कचऱ्याच्या डब्यात करू नका.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2016/06/blog-post_25.html", "date_download": "2020-09-22T21:19:39Z", "digest": "sha1:RC3I25F7PHBTRBKLXTXTXBFVFMZXTZPR", "length": 6420, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "पाटील पिता पुत्रानी केली शासकीय रूग्णालयाची पहाणी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषपाटील पिता पुत्रानी केली शासकीय रूग्णालयाची पहाणी\nपाटील पिता पुत्रानी केली शासकीय रूग्णालयाची पहाणी\nउस्मानाबाद रिपोर्टर..उस्मानाबाद येथिल शासकीय रूग्णालय नेहमीच चेर्चेचा विषय ठरलेले आहे.आनेकांच्या तंक्रारी आल्याने माजी खासदार डॉ.पद्मसिंह पाटील व आमदर राणाजगजितसिंह पाटील यांनी दोनी रूग्णालयाची पहाणी करूण आडचणी जानुन घेतल्या यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यासह पत्रकारांची ही उपस्थिती होती.\nउस्मानाबादचे रूग्णालय हे जिल्हयातील जनतेच्या आरोग्यासाठी महत्वाची बाब मानली जातेय परंतु साधन सामुग्रीची कमतरता आणि कर्मचा—यांचा आळशी पणा आशा काही गोष्टीमुळे शासकीय रूग्णालय हे समस्याचे आगार बनल्याचे चित्र दिसत आहे. कर्मचारी वर्गाची कमतरता पेशेटंची वाढती संख्या यामुळे या ठीकाणी नेहमीच डॉक्टर आणि पेशेटं चे नातेवाईक यांच्या मध्ये तक्रारी होताना दिसतात.डॉक्टरांनी मध्य प्राशन करून दिवटीवर येने आसे प्रकारही या ठीकानी घडतात. या तक्रारीचे निवारण करण्यासाठी पाटील पिता पुत्रानी आज शासकीय रूग्णालयाला भेट दिली. त्याच बरोबर महीला रूग्णालयाची ही पहाणी करूण समस्या जानुन घेतल्या महीला रूग्णालयामध्ये पाण्यामुळे रूग्णाची होणारी परेशानी रूग्णांनी राणाजगजितसिंह पाटील यांना सांगीतली. आसख्य समस्याचा सामना करत रूग्ण त्याठीकाणी रहातात. त्याच्या समस्याचे लवकरच निवारण होईल आशी माहीती रूग्णांना देवुन घडलेल्या प्रतेक प्रकरणांचा अवहाल देण्याचे ही डॉक्टरांना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगीतले सांगीतले. आणि लवकरच महाराष्र्टाचे आरोग्यमंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री दिपक सावंत यांच्याची बोलणार असल्याचे ही त्यांनी सांगीतले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nवैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन\nराज्यात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहीती\nकसबे तडवळा आयुर्विमा महामंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.natakcompany.org/the-natak-company-blog.html", "date_download": "2020-09-22T19:28:16Z", "digest": "sha1:ADFD5BPIPDR56BSTKE4XH4XCTZLDZQPF", "length": 53322, "nlines": 88, "source_domain": "www.natakcompany.org", "title": "The Natak Company Blog", "raw_content": "\nससे - लाल आणि पांढरे\nसिद्धेश पूरकर | ४ एप्रिल २०१७\nनसीम ह्या इराणी लेखकाचं व्हाईट रॅबीट रेड रॅबीट हे मूळ इंग्रजी नाटक मला मराठीमध्ये भाषांतरित करायची संधी मिळाली. इंग्रजी नाटक, त्यात इराण मध्ये घडणारं म्हणजे काहीतरी बोअरिंग रडगाणं असणार असा मी पूर्वग्रह करून घेतला होता. पण जसं मी ते वाचत गेलो, तसा मी संहितेत असलेल्या स्थळकाळाच्या नाट्यमयतेत, ज्याप्रकारे नसीम रूपकं वापरून त्यातून इराणमधील स्थिती सांगू पाहतोय; त्या सगळ्या त्याच्या प्रवासात मी हरवून गेलो आणि हा नसीम खाजगीमध्ये थेट माझ्याशीच बोलत आहे, असं मला वाटू लागलं; आणि संहिता वाचायच्या आधीचा माझा पूर्वग्रह किती संकुचित विचारसरणीचा होता हे मला समजलं. नसीमने सहज बोली भाषेत हा प्रयोग लिहिला आहे. त्यामुळे भाषांतर करताना ते अगदी सहज होऊन गेलं. फक्त ते भाषांतर वाटणार नाही ह्याची मला काळजी घ्यायची होती. मला स्वतःचा कुठलाही विचार तिथे मांडता येणार नव्हता. परंतु, जिथे संहिता प्रेक्षकांशी संवाद साधू पाहाते, त्यांना प्रयोगाचा भाग बनवू पाहाते तिथे आपला मराठी प्रेक्षक, जो की स्वतःला अगदी ‘रसिक’ म्हणवून घेतो, तो तिथे अपेक्षित असा सहभाग घेणार का अशी माझ्या मनात धास्ती होती. कारण अश्या प्रयोगाची रसिकांना तशी सवय नाही. म्हणून मग त्याकरिता मोजके काही फेरबदल तेवढे मी केले आणि मराठी संहिता तयार झाली.\n१. ही संहिता नटाला/नटीला थेट प्रयोगाआधी स्टेजवर दिली जावी.\n२. प्रयोगाआधी ४८ तास काही सूचना मात्र त्याला दिल्या जाव्यात.\n३. सादरकर्त्याने सादर करायच्या आधी ही संहिता वाचलेली नसावी.\n४. त्याला प्रयोगाबद्दल काहीही माहिती देखील नसावी आणि त्याने ती जाणून घ्यायचा प्रयत्न ही करू नये.\nनसीमने अश्या ह्या काही व्हाईट रॅबीट रेड रॅबीट हा social experiment सादर करण्यासाठी घातलेल्या अटी आहेत.\nआता ह्या अटी घेऊन जेव्हा आम्ही नट-नट्यांना तुम्ही हा प्रयोग सादर कराल का म्हणून संपर्क साधू लागलो, तेव्हा काही नटांनी आधी संहिता वाचू आणि मग प्रयोग करू अशी भूमिका घेतली तर, काहींच्या ते बहुधा तत्त्वात बसलं नाही. पण काहींनी मात्र उस्फुर्तपणे लगेच होकार दिला आणि ते ह्या प्रयोगाचे भाग झाले. पहिला प्रयोग केला अभय महाजनने. साधारणतः नाटकाला जाताना प्रेक्षकांना कथानकाचा काहीतरी एक अंदाज असतो पण, इथे मात्र तसा कुठलाच अंदाज नव्हता. तरी कुतुहलापोटी पहिल्या प्रयोगाला बरीच गर्दी जमली होती. मी एकटा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या ए.सी. युक्त विंगेत कुडकुडत उभा राहून, फेऱ्या मारत, आनंदाने उड्या मारत हा प्रयोग सादर होताना पाहात होतो. त्याआधी मी हा प्रयोग सादर होताना पाहिला नव्हता. त्यामुळे मला हे जाणवत होतं की, जेव्हा ही संहिता सादर केली जाते, तेव्हा त्या नटामुळे, प्रेक्षकांमुळे ती किती वेगळा आकार घेऊ शकते. प्रयोग चांगला झाला. पण प्रयोगानंतर जे झालं ते मला फार गंमतीदार वाटलं. जनरली पुण्यात तरी प्रायोगिक नाटकाचा प्रयोग झाला की, लोक बाहेर येऊन लगेच आपापल्या गटानुसार छोटे छोटे गोल करून नाटकाविषयी चर्चा करू लागतात आणि लगेच नाटकाविषयीची त्यांची प्रतिक्रिया स्पष्ट करतात. इथे मात्र तसं झालं नाही, कुणालाच पटकन काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हतं. सगळेजण शांतपणे काय घडलं ह्याचा विचार करत होते. कारण कोणीच त्याआधी तसं काही पाहिलं नव्हतं.\nएकूण पंधरा प्रयोगांपैकी दोन - तीन प्रयोगांना इच्छा असूनही काही कारणामुळे उपस्थित राहू शकलो नाही. तरी काही प्रयोगात घडलेल्या काही विशेष घटना मला सांगाव्याश्या वाटतात. भरत नाट्य मंदिर इथे मुक्ता बर्वे ज्यादिवशी हा प्रयोग सादर करणार होती बरोबर त्याच दिवसाच्या आदल्या दिवशी त्याच रंगमंचावर अश्विनी एकबोटे ह्यांचं दुखःद निधन झालं होतं. आणि प्रयोगाच्या उत्तरार्धात जेव्हा संहिता नटीला एक अनपेक्षित कृती करायला सांगते, त्या क्षणाला मुक्ताला आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना आता पुढे काय होणार अशी एक भीतीची भावना तयार झाली. अतुल पेठेंनी प्रयोग सादर करताना संहितेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा प्रयोग पाहून मला त्यांनी नरेंद्र दाभोळकर गेल्यानंतर सुदर्शनला केलेल्या त्या एका अनोख्या प्रयोगाची आठवण झाली. नसीमने दर प्रयोगाला त्याच्यासाठी प्रेक्षकातील पहिल्या रांगेतील एक खुर्ची राखून ठेवा असं सांगितलं आहे. अलोक राजवाडे सादर करत असताना, तो एका क्षणी त्या नसीमसाठी राखून ठेवलेल्या मोकळ्या जागी जाऊन बसला आणि सादर करू लागला. तेव्हा स्टेज रिकामे होते आणि अलोक जणू नसीम झाला होता. आता अलोक हा एक दिग्दर्शक असल्याने, त्याने सादर करताना आपसूक संहितेतील काही वेगळे बारकावे समोर आणले. नट हा प्रयोग एकदाच सादर करू शकतो, पण प्रेक्षक त्याचा पुन्हा पुन्हा भाग होऊ शकतात. ज्या प्रेक्षकांनी ह्या नाटकाचे एकाहून अधिक प्रयोग पाहिले, त्यांना एकच संहिता किती वेगवेगळ्या पद्धतीने सादर होऊ शकते हे पाहता आलं. आणि मुख्य म्हणजे, मला वाटतं ह्या प्रयोगात नटाइतकाच प्रेक्षकांचा सहभाग देखील महत्त्वाचा राहिला. समोर चाललेल्या प्रयोगाविषयी ते किती संवेदनशील आहेत ह्याचा सादरीकरणावर थेट परिणाम होत गेला. मी एका कार्यक्रमाला गेलो असताना, मध्यंतरात मी वडा खात असता, एका मुलीने येऊन मला सरळ प्रश्न केला, तुम्ही ते व्हाईट रॅबीट वाले ना मी नाटक पाहिलं. पण त्याला नाटक म्हणायचं का नाही मी नाटक पाहिलं. पण त्याला नाटक म्हणायचं का नाही हा माझा प्रश्न आहे. दुसरं, तुमची स्वतःची नाटकाची व्याख्या काय आहे हा माझा प्रश्न आहे. दुसरं, तुमची स्वतःची नाटकाची व्याख्या काय आहे ह्यावर मी काही फार आश्चर्य व्यक्त केलं नाही, कारण हा प्रश्न मला प्रयोगांनंतरच्या प्रतिक्रियांमधून अपेक्षित होता. तालमीशिवाय, दिग्दर्शकाशिवाय प्रयोग होऊ शकतो हेच मुळात काहीतरी वेगळं होतं. व्हाईट रॅबीट रेड रॅबीट मुळे नाटक करण्याच्या, ते पाहण्याच्या, त्याची समीक्षा करण्याच्या व्याखेलाच एक धक्का बसला आणि मला वाटतं तो गरजेचाही होता. कारण पुण्यासारख्या शहरामध्ये जिथे सध्याला दिवसा दुपारी रात्री मध्यरात्री नाटकांचे जलसे होत आहेत; तिथे मला वाटतं ज्या प्रकारची नाटकं होताना मी पाहतोय, ती सगळी जरी विविध रंगांची असली तरी ती मला एकाच ब्रशने चितारलेली आहेत अशी वाटतात. त्यामुळे उलट असा एक वेगळा ‘प्रयोग’ आपल्याकडे होणं मला महत्त्वाचं वाटतं. नाटक हा कलाप्रकार असल्याने प्रत्येकाची त्याची स्वतःची एक व्याख्या आहे, ह्या प्रयोगामुळे ती व्याख्या बदलून जावी असं माझं म्हणणं नाही परंतु, आपण ज्या गोष्टीला ‘व्याख्या’ म्हणत आहोत ती आपण एकदा तपासून घ्यायला हवी असं मला वाटतं. व्हाईट रॅबीट रेड रॅबीटला मी तरी एक नाटक म्हणण्यापेक्षा एक ‘प्रयोग’ असं म्हणेन. कारण, मग इतर नाटकात आपण जसं नाट्य शोधायला जातो तसं जर आपण इथे शोधायला गेलो, तर ते तसं सहजी हाती लागत नाही. त्यामुळेच अनेकांनी मला ह्या नाटकात नाट्य कुठे होतं असा प्रश्न केला. मला वाटतं, ज्या देशात व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, जिथे इंटरनेटवरच्या अनेक साईट्स बॅन केल्या जात आहेत. जिथे तुम्हाला स्वतंत्र जगायची मुभा नाही; जिथे तुम्हाला तो देश सोडून जायचा असेल आणि त्यासाठी पासपोर्ट मिळवायचा असेल तर ज्या देशात सक्तीने दोन वर्ष सैन्यात भरती व्हावं लागतं; अश्या देशामधला एक तरुण लेखक जो की, त्याचं व्यक्तिस्वातंत्र्य आजमावून पाहात आहे, आणि स्थळकाळाच्या ज्या एका अनोख्या फॉर्ममधून तो समुद्रापार राहूनही प्रत्यक्ष आपल्याशी संवाद साधत आहे, आपल्याला काही गोष्टी करायला लावत आहे ह्यातच खरंतर ते ‘नाट्य’ दडलं आहे. काही प्रेक्षकांनी अशी तक्रार केली की, ते त्यांच्या आवडत्या नटाचा प्रयोग पाहायला आले खरे, पण त्यांना तो नट एरवी अभिनय करताना जशी मजा देतो, तशी मजा इथे देऊ शकला नाही. पण गंमत अशी आहे की, हा प्रयोग सादर करत असताना नट कोणतंही सोंग न घेता एक माणूस म्हणून आपल्यासमोर उघडा होतो. एक माणूस म्हणून त्याच्यात असणारे गुणदोष, त्याची बौद्धिक कुवत, संवेदनशीलता, जगाकडे बघायची नजर, तत्त्वं, political stand, त्याला असलेलं सामाजिक भान हे सगळंच समोर येत गेलं आणि प्रेक्षकांचे आवडते नट माणूस म्हणून त्यांच्यासमोर उभे राहिले. मग काहींना ते आवडले तर काहींना नाही. हा प्रयोग असा होता की, एकाच वेळेला नट आणि प्रेक्षक ह्या प्रयोगाचा अनुभव घेत होते. त्यामुळे प्रयोगानंतर सगळे नट सुन्न होऊन, शांतपणे स्वतःच्या अश्या एका गुहेत गेल्याचं मी पाहिलं आहे. आणि, त्याक्षणी त्यांनी माझ्याशी त्यांचे माणूस म्हणून, एक नट म्हणून त्यांचे जे अनुभव शेअर केले ते माझ्यासाठी अनमोल आहेत.\nअभय महाजन, मुक्ता बर्वे, अलोक राजवाडे, अतुल पेठे, सई ताम्हणकर, सिद्धार्थ मेनन, सागर देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, जितेंद्र जोशी, अमेय वाघ, गिरीश कुलकर्णी, हृषिकेश जोशी, गीतांजली कुलकर्णी, अमृता सुभाष आणि पर्ण पेठे अश्या एकूण १५ अभिनेते, लेखक, दिग्दर्शक ह्या प्रयोगाचे भाग झाले. नाटककंपनी, QTP आणि अरोरा नोव्हा ह्या संस्थानी हे प्रयोग करण्यासाठी पुढाकार घेतला. मी आणि माझ्यासोबत आमच्या नाटककंपनीच्या रवी चौधरी, दीप्ती कचरे, तेजस लिमये, गंधार संगोराम, अक्षय खैरे, यश पाडळकर इत्यादी लोकांवर प्रयोगाच्या आयोजनाची जबाबदारी होती. वरकरणी पाहता जरी असं दिसत असलं की, एकटा नट स्टेजवर येऊन हे नाटक सादर करतो. इथे म्युझिक, लाईट्सची गरज नाही... तरी काही किमान सेट आणि property ह्या प्रयोगासाठी आवश्यक आहे. दुसरं म्हणजे, शाळेच्या पहिल्या दिवशी, शाळा हा प्रकारच माहीत नसल्याने मूल जसं भांबावून गेलेलं असतं, तशीच काहीशी अवस्था प्रयोगाबद्दल काहीच माहीत नसल्याने नटाची देखील व्हायची. त्यामुळे त्याच्याशी प्रयोगाआधी व नंतरची वर्तणूक फार महत्त्वाची होती. ती त्याच्या प्रयोगावर परिणाम करणारी होती. अशी ही जबाबदारी नाटककंपनीच्या टीमने चोख पार पाडली. व्हाईट रॅबीट रेड रॅबीट हे जरी एका इराणी लेखकानं इराण विषयी लिहिलेलं नाटक असलं, तरी ते ‘इराणी’ राहात नाही. ते एक मोठं राजकीय पातळीवरचं, माणसाच्या वर्तनाविषयीचं वैश्विक सूत्र उलगडत जातं. त्यामुळेच हे नाटक आत्तापर्यंत पंचवीस भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे आणि जगभरात सध्याला त्याचे प्रयोग होत आहेत. म्हणून ह्या लेखामध्ये मी शक्यतो नाटकातील कथानकाचा उल्लेख करणं टाळत आहे. शेवटी मला इतकंच वाटतं की, जशी जफर पनाही ह्या इराणी दिग्दर्शकाला २० वर्ष चित्रपट न करण्याची, कुठेही interview न देण्याची सक्ती केली गेली. पण, नंतर त्याने स्वतःच्याच घरात कैदेत राहून THIS IS NOT A FILM अशी एक फिल्म बनवून ती एका flashdrive द्वारे बर्थडेकेक मध्ये लपवून थेट कान्स फिल्म फेस्टिव्हलला पाठवली. जी फिल्म नंतर जगभरात गाजली, आणि त्याची संवेदना लोकांपर्यंत पोहोचली. तश्याच प्रकारे नसीम सोलीमॅनपूर ह्याने सामाजिक राजकीय बंधनातून आलेल्या नैराश्यातून मुक्त होण्यासाठी जे नाटक लिहिलं, आणि तशीच काहीशी परिस्थिती माझ्या आजूबाजूला देखील आकार घेते आहे का अश्या वातावरणात असणाऱ्या मला; ते नाटक भाषांतरित करून नसीमचा आवाज आणखी बुलंद करता आला हे माझं भाग्य\n* हा लेख पूर्वी केसरी ह्या वृत्तपत्रात ८ नोव्हेंबर २०१५ला छापून आलेला आहे.\nआमच्या ग्रुपने - नाटक कंपनीने - दळण या नाटकाचे २ सलग प्रयोग काल, म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी,\nआयोजित केले होते. दोन्ही प्रयोग अनेक दिवसांपूर्वीच हाऊसफुल झाले. हे असे दोन सलग प्रयोग\nकरायचे का यावरून खूप चर्चा (म्हणजेच भांडणं) झाली आमच्यात. एकतर तो दीर्घांक, त्यात एक\nप्रयोग पूर्णपणे भरवायचा म्हणजे जवळ जवळ ८०० लोकांनी यायला हवं. त्यात कलाकारांची दमछाक\nहोईल का वगैरे प्रश्न होतेच. आणि अर्थात सर्वात महत्वाचा प्रश्नही होताच - याचं कोडं\nलगेच सुटलं कारण असं आपण आधी केलं नाहीये आणि करणं शक्य आहे. दळण हे खूप चांगलं\nचालणारं नाटक आहे. आमच्या प्रायोगिक नाट्यसंस्थेचं ते व्यावसायिक नाटक आहे असं आम्ही सारखे\nम्हणतो. पण म्हणून २ प्रयोग मला काही वर्षांपूर्वी झालेल्या प्रसंगाची एक आठवण झाली.\nमी अगदी नुकताच दिग्दर्शन करू लागलो होतो. सुरुवातीची २ नाटकं फार चांगली चालली होती.\nत्याला रूढार्थाने यश मिळालं होतं. ते डोक्यात ठेवून पुढचं नाटक बसवायला घेतलं. चांगला लेखक,\nजरा वेगळे कलाकार, चांगली संस्था वगैरे वगैरे. हे पण नाटक अर्थातच चालणार\nचांगला होता. पण काही केल्या त्या नाटकाचं काहीच होईना म्हणजे कोणी चांगलंही बोलेना आणि\nवाईटही. कोणी काही बोलेनाच नाटकाला कोणीच येईना.मग लक्षात आलं की त्याच्या जाहिरातीवर\nफार लक्ष दिलं नाही. पण जाहिरातीचं काय आहे एवढंनाटक चांगलं असलं की लोकं येणारच.\nपहिल्या पहिल्या प्रयोगांना आलेले लोकं इतरांना सांगणार आणि word of mouth ने लोकं\nजाहिराती फक्त प्रयोग कुठे आहे आणि किती वाजता आहे याचं काम करते. या मताचा मी\nहोतो. एकंदरीतच आपलं जगणं आणि आपले निर्णय हे किती जाहिरातीमुळेच ठरतात हे तसं फार नंतर\nउमगलं. असो, पण इतकं खोलात न शिरता फक्त नाटकांच्या जाहिरातीबद्दल बोलू.\nतर दळण चे २ प्रयोग लावले होते. आता आमचा अमेय वाघ टी.वी. वर दिसतो. भयंकर लोकप्रिय\nआहे तो सध्या. पण अशा सगळ्यांचीच नाटकं चालतात असं नाहीये. मोठ मोठी नावं असलेल्या\nकलाकारांची नाटकं पडलेली आपण पाहिलीयेत. तर दळण चा एक प्रयोग केला असता तर त्याला\nनक्की गर्दी होईल याची खात्री होती, पण सलग दोन प्रयोगांमुळे तेच एकमेकांना मारक ठरतील का\nअसा विचार येत होता. पण गेला वर्षभर आमच्या प्रयोगांची मार्केटिंगची जबाबदारी हाताळणारा\nगंधार फारच खात्रीने सांगत होता की दोन्ही प्रयोगांना खूप गर्दी होईल. त्याच्यावर विश्वास टाकून\nआम्ही आमची चर्चा थांबवली. गंधार संगोराम हा मुळात संगीतकार आहे. त्याला संगीतासाठी झी\nगौरव सारखे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. तो सध्या चित्रपट, नाटक याला संगीत देण्याबरोबर\nअमेयचीच दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेला पार्श्वसंगीत देतो. मार्केटिंगसाठी त्याला प्रशांत\nवैशंपायन फार मोलाची साथ देतो. प्रशांतचं शिक्षण आणि नोकरी हे कॉम्पुटर हार्डवेअर नेटवर्किंग\nमधलं आहे. या दोघांनी मिळून गेल्या वर्षभरात प्रत्येक प्रयोगाला (प्रत्येक नाटकाला नाही, प्रत्येक\nप्रयोगाला) वेग वेगळ्या पद्धतीची campaigns अगदी यशस्वीपणे चालवली आहेत.त्या इतक्या\nचांगल्या आणि नवीन कल्पना आहेत की त्यांचा वापर इतर अनेक संस्था - फक्त नाटकाशी निगडीत\nनव्हे - करताना आम्ही पाहिल्या. नाटक कसं आहे, कुठे आहे, येणारा प्रेक्षकवर्ग कुठला आहे याचा पूर्ण\nविचार करून ते campaign ठरवतात. उदाहरण द्यायचाच झालं तर बिनकामाचे संवाद या\nनाटकाला त्यांनी Whatsapp वर येणाऱ्या फालतू फॉरवर्ड मेसेजचा वापर करून शेवटी फक्त नाटकाचं\nनाव, स्थळ, वेळ आणि फोननंबर दिले. त्यामुळे नाटकाचा अर्थ पण अधोरेखित झाला, whatsapp वर\nहोणाऱ्या या बिनकामाच्या संवादांचा पण वापर झाला आणि जाहिरातही झाली\nजवळ जवळ ५० लोकांना त्यांनी एकत्र जमवलं आहे जे नाटकाची जाहिरात करायला उत्सुक आहेत.\nत्या समूहाला एक अगदी साधी जबाबदारी दिली जाते की इतक्या इतक्या वाजता हा फोटो फेसबुक\nवर टाका वगैरे वगैरे. ऐकताना साधं वाटेल, पण जेव्हा एकदम ५० हून लोकं एका गोष्टीबद्दल एकदम\nबोलतात तेव्हा आपोआप जाहिरात होते. तो विषय एकाच वेळेला खूप लोकांपर्यंत पोहोचतो. त्यानंतर\nप्रयोगांसाठी त्यांनी सध्या तेजित असलेल्या dubsmash चा वापर केला. ज्यांना माहिती नाही\nत्यांच्यासाठी सांगतो की dubsmash म्हणजे एक १० सेकंदांपर्यंतचा video असतो ज्यावर मागे\nकुठल्यातरी नावाजलेल्या पिक्चरचा डायलॉग किंवा गाणं वाजतं आणि त्यावर तुम्ही अभिनय\nकरायचा. तर त्यावर त्यांनी दळण ची गाणी, काही संवाद upload केले आणि विविध लोकांनकडून\ndubsmash करून घेतलं. आत्ताच्या प्रयोगांचं सांगायचं झालं तर दोन प्रयोग असल्या कारणाने त्यांनी\nअनेक लोकांचे डबल रोल असलेले छोटे छोटे विडीयो बनवले. म्हणजे २ अमेय वाघ हे विडीयो\nबघणाऱ्या माणसांशी आणि प्रेक्षकांशी बोलून त्यांना प्रयोगांना यायचं आवाहन करत आहेत.\nया सगळ्यात अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की ही सगळी कामगिरी ते सोशल मिडिया वर करतात जो\nत्यामुळे जाहिरात तर चांगली होतेच पण खर्चही खूप कमी होतो ज्यामुळे फायदा\nहा शेवटी संस्थेचाही होतो. प्रयोगांना लोकं येतात म्हणून प्रयोग करायचा उत्साह वाढतो, त्याची\nसंख्या वाढते. त्यात जाहिरातीपासून नवे प्रयोग होताना पाहून नवे लोकं आकर्षित होतात. थोडक्यात\nअजून प्रेक्षकवर्ग तयार होतो.\nपुढच्या प्रयोगाला आता हे काय करणार आहेत याची मला स्वतःला तरी फार उत्सुकता असते, आणि\nप्रत्येक वेळी काहीतरी नवीन ते घडवतातच हे दोघं कदाचित स्वतःला आनंद मिळतो म्हणून हे काम\nकरत असतील, पण ते किती महत्वाचं आहे हे त्यांना अजून माहिती नाहीये..नुसतं संस्थेलाच नव्हे तर\nश्री. ना. कं. संथ\nएकविसाव्या शतकातील, उत्तर भांडवलशाहीच्या काळातील कलाव्यवहार हे कलाबाह्य मानल्या जाणाऱ्या गोष्टी देखील कलाक्षेत्रात आणू बघत आहेत. त्या आणणे शक्यही आहे. म्हणजे mobile विरुद्ध नाटकाची mobile वरूनच publicity होणे शक्य आहे. त्यात ह्या अंतर्विरोधांचे उत्सवीकरण होत आहे. एकाबाजूला सिनेमा आणि टेलिव्हिजन चे आव्हान, दुसऱ्या बाजूला संस्कृतीचा विक्रय. भाषेची सृजनशीलता कमी होत जाणं, नेपथ्य दळणवळणाच्या दरम्यान नष्ट होत जाणं, प्रयोगानंतरच्या शंभर रुपये भत्त्यामध्ये बडा गोल्ड flake चे पाकीट कसेबसे manage होणे, सृजनशीलतेचा स्रोत गांजा, जो प्रायोगिक रंगभूमीचा कणा आहे, त्याच्यातही कापराची भेसळ होणे, सुंदर मुलींना राजकीय भूमिका नसणे, आणि राजकीय भूमिका असलेल्या मुली ह्या ग्रुपमध्ये फारवेळ टिकू न शकणे, कॉफी मध्ये जायफळ घालावे की नाही, ह्या इथल्या कम्युनिस्टांच्या प्रश्नावर प्रायोगिक रंगभूमीची काहीही प्रतिक्रिया न येणे, मध्येच कॉफीत जायफळ म्हणजे जायफळच घातले जाईल असे म्हणणारा एक गट, पानसऱ्यांना गोळ्या घालून, आर आर आबांच्या शोकसभेमध्ये ती सामील होणे, त्यामुळे दिसेनासे होणे. हे चालू आहे. ह्या सगळ्या अंतर्विरोधामध्ये काही कमी आहे की काय असे वाटता वाटता परवा ‘डूडे आई वान्ना जॉईन नाटक कंपनी प्लीझ्झ्झ्झझ्झ्झ्झझ’ असा आम्हाला एक मेसेज आला. त्याचा डिस्प्ले picture हा एस श्रीसंथ ह्या #एक्सक्रिकेटर-sorry- #dancer- sorry- #bollywoodstar- sorry- #whatsapp स्माईली-sorry- #वाईटhairstyle- sorry –#ह्याचं_लग्नही_झालं- sorry- #(बास कंटाळा आला) चा होता म्हटल्यावर आम्हीही तो ignore केला. एक चकित करणारी गोष्ट हीच की त्याचे डिस्प्ले नावही एस श्रीसंथ हेच होते. असं झाल्यानंतर आम्ही त्याला ignore करू लागलो, तर त्या गृहस्थाचा चा मला whatsapp वर देवनागरीत एक sms आला. नमस्कार- मी एस श्रीसंथ- आणि मला नाटक कंपनी जॉईन करायची आहे. spam म्हणून आम्ही तो message जसा ignore करू लागलो तसे त्याने bcci ने त्याला भारतीय क्रिकेट मधून निलंबित केल्याचे एक पत्र image स्वरूपात पाठवले. आमच्या manager ला हे जेव्हा कळवण्यात आले, तेव्हा तोंडाऐवजी गुडघ्यातून बोलणाऱ्या manager ने त्याला एक voice नोट पाठवली.\n(नुसताच खरखर आवाज काढला जाईल.)\nत्यावर श्रीसंथ चा ‘हो येतो मी रूपालीत.’ असा sms आल्यावर आम्ही चाट झालो. सौ. गपचूप उर्फ गुडघ्यातून बोलणारे नाटक कंपनीचे manager सौ. गपचूप ह्याचे diction जो माणूस ओळखू शकतो, तो भलेही एस श्रीसंथ नसेल, त्याला आम्हाला भेटायचे होते. रुपालीबाहेरच्या फुटपाथवर चेहऱ्यावर एक बालीश मठ्ठ हास्य असलेला tower चालत येताना दिसला. तो खरा श्रीसंथच होता. श्रीसंथ इतका उंच होता, की त्याच्यापर्यंत पोहोचायला एक लिफ्ट होती. श्रीसंथच्या तळपायाशी pantaloon चे शोरूम होते. पहिल्या मजल्यावर crossword होते, आणि वाटेत जाताना Mainland China होते. श्रीसंथवर काही secret कॅमेराज लावलेले होते. त्यामुळे आमच्या manager ने स्वतःचे डोळे झाकून घेतले. जसे आम्ही श्रीसंथ च्या बेसमेंट मध्ये गाडी लावून वर गेलो, तेव्हा आम्ही रुपालीच्या फुटपाथ पाशी आहोत हे विसरून गेलो, आम्ही पुण्याचे हे विसरलो. पार्किंगमध्ये Constantin आणि Stanislavski असे दोघे आम्हाला guide करायला होते. त्यांनी आम्हाला लिफ्ट कडे जायची दिशा दाखवली. जाताजाता ते रशियनमध्ये ‘सिक्राबू दिका बोर खाती’ अर्थात, you are on the right track असे म्हणून गेले. लिफ्ट मध्ये मी, manager चढलो. ‘कोत्स्या’ उर्फ लिफ्ट man आम्हाला जाताजाता म्हटला, की त्या कॉन्स्टन्टाईन ला काहीका म्हणूदेत, तुम्ही realism चा तुमच्या संदर्भात अर्थ लावा. नाहीतर अनुपम खेर ह्यांच्या ‘An Actor Prepares’ ह्या Acting School मध्ये प्रवेश घ्या.वाटेत आम्हाला तुर्ग्नेव, ओस्त्ट्रोवस्की इब्सेन, shaw आणि oscar wilde चे मजले लागले. मग एका ठिकाणी थांबून आमच्या शरीराच्या सगळ्या बाजूला स्पर्श करण्यात आला. ह्याला सध्या लोक security check असे म्हणतात. Security चेक मध्ये आमचे हात जप्त करण्यात आले. जाताना घेऊन जा सर असे ती व्यक्ती वास्तववादी अभिनयशैलीत म्हटली- मग आमचा विश्वास बसू लागला. वास्तववादातल्या कश्यावरही आम्ही विश्वास ठेवायला शिकलो आहोत. विश्वास बसू लागला. आणि जसे आम्ही एस. श्रीसंथच्या floor वर पोहोचलो, तसा गडद अंधार होता. इतका, की आमचे सेन्सेशन गेले. आम्ही आहोत असे वाटेनासे झाले. आणि श्रीसंथ चा आवाज आला. Great Dictator मध्ये हिटलर चा येतो तसा. श्रीसंथ ने टिचकी वाजवली तसे काही पार, foot, moving spots, spots on झाले आणि तेंडूलकर, दुबे, चेतन दातार आणि हबीब तन्वीर बादलदा ह्यांना वेगवेगळ्या भिंतींवर positions मध्ये fix केले होते. ‘ह्यांनी फिक्स व्हायला नकार दिला.’ श्रीसंथ चा आवाज घुमला. फिक्स होण्यात काय वाईट आहे तेंडुलकरांना भावनिक, बादलदांना प्रचारकी, दुबेला वेडा, हबीब तन्वीरला उपद्रवी आणि चेतन दातारला बिचारा म्हणणारे लोकं आहेतच की- शिवाय ह्यांना मरून खूप वर्ष नाही झालीत अजून. ज्यांना मारून खूप वर्ष झालीत, त्या मंडळींचे असेच towers उभे राहिलेत. म्हणजे, चाणक्याच्या tower मध्ये, चाणक्य हा पिलेल्या बायकांना toilet च्या दारापासून कमोड पर्यंत जायला assist करतो. स्टालिन चा tower china मध्ये आहे...इत्यादी. परदेशी चालतं फिक्सिंग. Birdman पाहिला का तेंडुलकरांना भावनिक, बादलदांना प्रचारकी, दुबेला वेडा, हबीब तन्वीरला उपद्रवी आणि चेतन दातारला बिचारा म्हणणारे लोकं आहेतच की- शिवाय ह्यांना मरून खूप वर्ष नाही झालीत अजून. ज्यांना मारून खूप वर्ष झालीत, त्या मंडळींचे असेच towers उभे राहिलेत. म्हणजे, चाणक्याच्या tower मध्ये, चाणक्य हा पिलेल्या बायकांना toilet च्या दारापासून कमोड पर्यंत जायला assist करतो. स्टालिन चा tower china मध्ये आहे...इत्यादी. परदेशी चालतं फिक्सिंग. Birdman पाहिला का “हो हो पाहिला” असे आमचा manager उत्साहाने म्हटला. त्यावर श्रीसंथ म्हटला त्यावर इथे काही बोलायचे नाही. Hollywood च्या फिक्सिंग चे सेक्शन वर आहेत. तिथे काही japanese लोकं येऊन त्यांना हवे असणारे सिनेमे fund करतायत. इथे सगळे छोटे-छोटे subjects आहेत आमचे. छोटे म्हटल्यावर manager ला राग आला. तो म्हटला, आम्ही नुसते ह्या mall मध्ये आलो, म्हणून pantaloons च्या बाहेर एकानी housefull चा बोर्ड लावलाय. भरत इतिहास संशोधन केंद्राला उगीच गर्दी झालीये असे कोणामुळे वाटते मग “बर. आम्ही इथे का आलोय पण “बर. आम्ही इथे का आलोय पण”- मी विचारलं. “आता काही मुली खूप सुंदर दिसतात.”- असे श्रीसंथ म्हटला. त्यावर मी ‘मग’”- मी विचारलं. “आता काही मुली खूप सुंदर दिसतात.”- असे श्रीसंथ म्हटला. त्यावर मी ‘मग’ असा चेहरा केला- “त्यावर तो म्हटला, पण जाड, अस्वच्छ, एटू, अपंग, प्रेग्नंट, सलील कुलकर्णीची गाणी ऐकणाऱ्या, सत्यमेव जयते बघणाऱ्या मुलींबरोबर पण batting करावीशी वाटतेच की आपल्याला. आणि तसेही क्रिकेट ९७ गेम आल्यानंतर आपण क्रिकेट खेळणे बंद केले का असा चेहरा केला- “त्यावर तो म्हटला, पण जाड, अस्वच्छ, एटू, अपंग, प्रेग्नंट, सलील कुलकर्णीची गाणी ऐकणाऱ्या, सत्यमेव जयते बघणाऱ्या मुलींबरोबर पण batting करावीशी वाटतेच की आपल्याला. आणि तसेही क्रिकेट ९७ गेम आल्यानंतर आपण क्रिकेट खेळणे बंद केले का थर्ड अम्पायर, स्निकोमीटर, हॉक आय तंत्र असताना अम्पायर असतोच ना गेम मध्ये थर्ड अम्पायर, स्निकोमीटर, हॉक आय तंत्र असताना अम्पायर असतोच ना गेम मध्ये 'सिक्रेट' पुस्तक आल्याने न्युरोसायंस चा अभ्यास थांबत नाही, आणि अच्युत गोडबोले लिहित असले तरी- समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण, मानसशास्त्र, स्टीव्ह जॉब्स चे मरण, law college रस्ता कसा क्रॉस करायचा, smart phone वर स्क्रीन guard कसे लावायचे ह्या विषयांवर काम करणारी लोकं आहेतच की. “ह्या खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र बोलताय.” \"सांगायचा मुद्दा हा, की तुमचंही काहीतरी होऊ शकतं. प्रत्येकाला जागा आहे इथे...प्रायोगिक नाटकाला fund करणारी एक कंपनी काढायचा विचार आहे...\" श्रीसंथ ने continue केलं. \"मराठी प्रायोगिक नाटक. उत्तर ध्रुवावर एक जागा आहे. तिथे पुण्यासारखी हवा तयार केलेली आहे. आणि दर नाटकाला अडीचशे असा प्रेक्षकवर्ग जमेल अशीही व्यवस्था आहे. त्यात २ happily unmarried ची crockery वापरणारी लोकं, २ either or ला जाणारी लोकं, २ पूर्ण बाह्यांचे कुर्ते घालणा-या आणि २ अच्युत गोडबोले हे फिक्स येणार ह्याचीही व्यवस्था केली आहे. नव्या सरकार मध्ये खूप funds आहेत. सगळ्याचे documentation होणार आहे. त्यामुळे इतिहासात काहीतरी महत्त्वाचे केल्याचा फील तुम्हाला येईल. तिथे मराठी प्रायोगिक नाटक हे नक्की प्रायोगिक आहे का 'सिक्रेट' पुस्तक आल्याने न्युरोसायंस चा अभ्यास थांबत नाही, आणि अच्युत गोडबोले लिहित असले तरी- समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण, मानसशास्त्र, स्टीव्ह जॉब्स चे मरण, law college रस्ता कसा क्रॉस करायचा, smart phone वर स्क्रीन guard कसे लावायचे ह्या विषयांवर काम करणारी लोकं आहेतच की. “ह्या खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही एकत्र बोलताय.” \"सांगायचा मुद्दा हा, की तुमचंही काहीतरी होऊ शकतं. प्रत्येकाला जागा आहे इथे...प्रायोगिक नाटकाला fund करणारी एक कंपनी काढायचा विचार आहे...\" श्रीसंथ ने continue केलं. \"मराठी प्रायोगिक नाटक. उत्तर ध्रुवावर एक जागा आहे. तिथे पुण्यासारखी हवा तयार केलेली आहे. आणि दर नाटकाला अडीचशे असा प्रेक्षकवर्ग जमेल अशीही व्यवस्था आहे. त्यात २ happily unmarried ची crockery वापरणारी लोकं, २ either or ला जाणारी लोकं, २ पूर्ण बाह्यांचे कुर्ते घालणा-या आणि २ अच्युत गोडबोले हे फिक्स येणार ह्याचीही व्यवस्था केली आहे. नव्या सरकार मध्ये खूप funds आहेत. सगळ्याचे documentation होणार आहे. त्यामुळे इतिहासात काहीतरी महत्त्वाचे केल्याचा फील तुम्हाला येईल. तिथे मराठी प्रायोगिक नाटक हे नक्की प्रायोगिक आहे का किंवा आपण कशाला प्रयोग म्हणतो असे प्रश्न विचारणाऱ्यांचीही सोय केली\nManager नी एक torch काढला. पण त्याचा प्रकाशच पडला नाही. त्याला प्रकाश न पडण्याचे हसू येऊ लागले. आम्हीपण श्रीसंथ च्या डोक्यात किती अंधार आहे... किती अंधार आहे... असा विचार करत खूप हसलो. नंतर आम्हाला लक्षात आलं, की आमचे हसू आम्हालाच ऐकू येतंय फक्त. आम्ही गोठून गेलो होतो. हवा अगदी पुण्यासारखी होती. सगळं अगदी पृथ्वीसारखं होतं.\nशहरे, झाडे, गावं, खेडी, बर्फ पाणी, हवा, समुद्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://nashikcalling.com/nashik-district-new-covid-19-cases-found-5-may-2020-update/", "date_download": "2020-09-22T19:51:35Z", "digest": "sha1:HAHIGUJ2SD6UJU6FBIP2T5OH3VDUNKPL", "length": 3743, "nlines": 31, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली; शहरातही रुग्णांच्या संख्येत वाढ – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली; शहरातही रुग्णांच्या संख्येत वाढ\nनाशिक(प्रतिनिधी): आज (दि. 2 मे 2020) सकाळी साडे आठ वाजता आलेल्या अहवालानुसार, मालेगाव व्यतिरिक्तही जिल्ह्यातील अनेक भागात कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. यात शहरातील 6 रुग्णही कोरोनाबाधित झाले आहेत. तर मालेगाव मध्ये आज नव्याने 7 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे मालेगावच्या कोरोना वादळाचा तडाखा आता नाशिकच्या इतर भागात बसायला सुरुवात झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही.\nनाशिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल असलेले रुग्ण:\n29 वर्षीय पुरुष, देवळाली, 40 वर्षीय पुरुष, मालपाणी सेफरोन, 60 वर्षीय महिला , सातपूर कॉलनी\n54 वर्षीय पुरुष, हिरावाडी, 48 वर्षीय महिला, मनमाड, 39 वर्षीय पुरुष, सिडको, 67 वर्षीय पुरुष, धुळे, 86 वर्षीय पुरुष, सिन्नर, 36 वर्षीय महिला येवला, 54 वर्षीय पुरुष, NCH, नाशिक, 46 वर्षीय पुरुष, चांदवड, देवरगाव, 42 वर्षीय पुरुष, उत्तम नगर,, नाशिक\nअखेर २२ लाखांची चोरी करणारी टोळी गजाआड\nपंचवटीतील विद्युत दाहिनी वरचा ताण कमी…\nनाशिक शहरात मंगळवारी (दि. 1 सप्टेंबर) 626 कोरोना पॉझिटिव्ह; 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nनाशिककरांना जादा बिलांपासून वाचवणारे लेखापरीक्षकसुद्धा मॅनेज\nहोमिओपॅथी इम्युनो बूस्टर मोफत वाटण्याची परवानगी मिळावी – डॉ. फारूक मोतीवाला\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2020/01/Poster-release-of-Siddharth-Malhotras-SherShah.html", "date_download": "2020-09-22T21:30:01Z", "digest": "sha1:UVR2E6TNGHS7GGCTUHUBRMZMDLQOGCQL", "length": 5764, "nlines": 57, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'चं पोस्टर रिलीज | Gosip4U Digital Wing Of India सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'चं पोस्टर रिलीज - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome मनोरंजन सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'चं पोस्टर रिलीज\nसिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'चं पोस्टर रिलीज\nसिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'चं पोस्टर रिलीज\nबॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा आगामी चित्रपट 'शेरशाह'चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. आज या चित्रपटाचे तीन पोस्टर्स रिलीज करण्यात आले असून त्यामध्ये या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्रा दिसत आहे. तिनही पोस्टर्समध्ये सिद्धार्थ मल्होत्रा भारतीय सैन्यदलाच्या गणवेशात दिसत आहे.\nसिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकरणाताना दिसणार आहे. दरम्यान, कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 1999 मध्ये कारगिल युद्धा दरम्यान भारतीय क्षेत्राचं संरक्षण केलं होतं. त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला होता. दरम्यान, कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 1999मध्ये कारगिल युद्धादरम्यान दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना 'शेरशाह' असं म्हटलं जातं.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/topics/sachin", "date_download": "2020-09-22T21:11:33Z", "digest": "sha1:FCYBR4PEBWTOS55ZE3TOOWPJ2XILF345", "length": 6871, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSachin Sawant: राज्यांनी शेतकरी आत्महत्या लपवल्या; 'ही' दीक्षा मोदींचीच: काँग्रेस\nSachin Sawant: कंगनाला भेट देण्यासाठी राज्यपालांवर दबाव होता का\nअर्जुन सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्कडून खेळणार\nउर्मिलाबाबत अपशब्द वापरल्याचा निषेध\nसत्ता गेल्यापासून भाजप महाराष्ट्रावर सूड उगवतोय; काँग्रेसचा घणाघात\nधक्कादायक... करोना व्हायरसमुळे मुंबईच्या क्रिकेटपटूचे निधन\nधक्कादायक... चीनच्या कंपनीबरोबर सचिन तेंडुलकरचा करार; बनला सदिच्छादूत\n'लॉकडाउननंतर जर त्याच चुका झाल्या तर त्या काय अर्थ\nकंगना हिमाचलला परत गेली काँग्रेसने उपस्थित केले 'हे' प्रश्न\n५६० मुलांसाठी सचिन तेंडुलकर झाला देवदूत; अशी करत आहे मदत\nमाजी सैनिकास मारहाण: शिवसेनेला घेरणाऱ्या भाजपला काँग्रेसने 'असे' कोंडीत पकडले\nखान्देशच्या माजी सैनिकाला न्याय का नाही\nसचिन तेंडुलकरचे नाव वापरून दबाव आणला जातो; धक्कादायक खुलासा\nहा तर महाराष्ट्राबरोबर श्रीरामाचाही अपमान: काँग्रेस\nSachin Sawant: 'ड्रग्ज प्रकरणात कंगनाची चौकशी व्हावी; 'त्या' व्हिडिओत आहे पुरावा'\n... म्हणून सचिनने दुसऱ्यांदा टीम इंडियाचे कर्णधारपद स्विकारले नाही\n'कंगना राणावतचे बोलविते धनी देवेंद्र फडणवीस व भाजप'\nमाझ्याबरोबर माझ्या कुटुंबाचीही नार्को टेस्ट करा, पण... राम कदम यांचं आव्हान\nदेवमाणूस... करोनाबाधित व्यक्तीला सचिन तेंडुलकरने केले हॉस्पिटलमध्ये दाखल\nसचिन आणि धोनीवर नाराज होतो; काँग्रेसच्या नेत्याने सांगितले 'हे' कारण\nSachin Pilot attacks Modi Govt: सचिन पायलट यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...\nsushant singh case: सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप भाजपला महागात पडेलः सचिन सावंत\n'कंगना, त्यांच्यापासून घाबरून राहा, मुलींच्या बाबतीत 'ते' फार धोकादायक आहेत'\nSachin Sawant: भारत का जीडीपी डुबा; तब रसोडे मे कौन था\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://marathigappa.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8%E0%A4%AE/", "date_download": "2020-09-22T20:25:55Z", "digest": "sha1:EJDUDIWKNWOD6RO35XSNTBSMNGTHQ5GW", "length": 12791, "nlines": 78, "source_domain": "marathigappa.com", "title": "सोशिअल मीडियावर लॉकडाऊनमुळे वायरल होतोय हा अजब ट्रेंड, सेलिब्रेटी सुद्धा मागे नाहीत – Marathi Gappa", "raw_content": "\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\nनिशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी\nसैराट मधला सल्या आता खऱ्या आयुष्यात काय करतोय बघा, पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल\nहे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल\nजयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री\nजत्रा चित्रपटातील हा कलाकार आता बनला आहे लोकप्रिय सेलिब्रेटी, बघा कोण आहे तो\nHome / जरा हटके / सोशिअल मीडियावर लॉकडाऊनमुळे वायरल होतोय हा अजब ट्रेंड, सेलिब्रेटी सुद्धा मागे नाहीत\nसोशिअल मीडियावर लॉकडाऊनमुळे वायरल होतोय हा अजब ट्रेंड, सेलिब्रेटी सुद्धा मागे नाहीत\n२०२० या वर्षा विषयीची आपल्या सगळ्यांची भावना सारखीच आहे. एकदा जाऊ दे हे वर्ष निघून असंच वाटतंय आपल्याला. आणि आपापल्या सोशल मिडिया वरून आपण तसे व्यक्त पण होतोय. पण नुकताच एक ट्रेंड सोशल मिडिया वर जगभर वायरल होताना दिसतोय. आणि त्या एका ट्रेंड मधून आपल्या सगळ्यांच्या भावनांना वाट मोकळी करून मिळतेय. काय आहे तर हा ट्रेंड \nट्रेंड च नाव आहे #2020challenge. हाच ट्रेंड #2020mood आणि #monthlygrid या हॅशटॅग सकट पण वायरल होतोय. यात एक फोटो कोलाज केलेलं असतं आणि त्यात असतात नऊ फोटो. प्रत्येक फोटो म्हणजे एक एक महिन्याचं प्रतिक. जानेवारी ते सप्टेंबर पर्यंत. वेगवेगळे भाव दाखवून हे नऊ महिने आपले भाव कसे बदलले हे दाखवायचं. आता पहिले तीन महिने म्हणजे कसे आनंदी आणि मग सुरु होतात एक एक करून गयावया करणारे चेहरे. आपले क्रिएटीव नेटकरी म्हणजे धमाल. मग त्यात सेलेब्रिटी पण कसे मागे राहतील.\nविद्या बालन याचंच पहा ना. सध्या शकुंतला देवी या आगामी सिनेमाच्या प्रमोशन साठी त्यांनी हा ट्रेंड किती खुबीने वापरलाय. पहिले तीन फोटो बघा आणि बाकीचे. पहिले तीन महिने एकदम झकास. मग मार्च मधे मूड खराब व्हायला सुरुवात होते. आणि मग मूड एवढा खराब कि समोर आलेल्या संकटाला जणू बंदूक के नोक पे ठेवलंय. नकळत हसायलाच येतं. इंस्टाग्राम वर तर २५००० पेक्षा जास्त लोकांचे लाईक्स मिळाले आहेत.\nमाधुरी दीक्षित नेने यांनी पण आपल्या नऊ नटखट अदा या ट्रेंड मधे शेयर केल्या आहेत. आणि खरं सांगायचं तर त्या का उत्तम अभिनेत्री आहेत हे पण यातून कळत. प्रत्येक महिन्यात त्यांनी आपल्या वेगवेगळ्या रोल मधील फोटो त्यात खुबीने टाकले आहेत. या फोटो ला २ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.\nआणि मग ब्रँड पण कसे मागे राहतील. सगळ्या वायरल ट्रेंड्सना फॉलो करणारं नेटफ्लिक्स इंडिया पण कसं पाठी राहील. त्यांनी पण त्यांच्या सेक्रेड गेम्स वर आधारित असाच फोटो शेयर केलाय. सेक्रेड गेम्स मधलं नवाजुद्दिन सिद्दिकी याचं पात्र यासाठी वापरलंय. आणि त्याला बघता बघता दोन लाखाहून अधिक लोकांनी लाईक केलंय. पब्लिकचा मूड परफेक्ट पकडण्यात नेटफ्लिक्स वाले अगदी आघाडीवर असतातच. त्याचं हे ताजं उदाहरण.\nझूम कार ने पण आपल्या इंस्टाग्रामवर असाच फोटो शेयर केलाय. ज्यात झूम कार ची गाडी नऊ महिने तशीच आहे. पण पहिले आणि शेवटचे तीन महिने ती बाहेर आहे. ते पण वेगवेगळ्या लोकेशन्स वर. एकंदर हे दाखवण्याचा प्रयत्न आहे कि झूम कार लॉकडाऊन नंतर आता पुन्हा सेवेत हजर व्हायला तयार आहे.\nआणि आपल्या सगळ्यांना खायला आवडतात ते बालाजी वेफर्स. त्यांनी पण, कोणतीही वेळ असो आम्ही तुमच्या सोबत नेहमी आहोत अस दाखवायचा प्रयत्न केलाय. आणि आपल्या नऊ ब्रँड ची प्रसिद्धी पण मस्त केलीय.\nआपल्या सगळ्यांच्या लाडक्या पार्ले जी ने पण या ट्रेंड ची दखल घेतलीये. अगदी एखाद्या गुणी बाळासारखं पार्ले जी बेबी ने मार्च पासून आता पर्यंत मास्क घातला आहे. आता पर्यंत अनेक ट्रेंड्स आले आणि येतील. पण सगळ्या नऊ महिन्यांच्या भावनांचं प्रतिक मात्र हाच ट्रेंड ठरणार एवढं नक्की.\nPrevious अनिल अंबानी बरोबर अफेअर्सच्या चर्चेने भडकली होती ऐश्वर्या, दिले होते असे उत्तर\nNext खऱ्या आयुष्यात खूप मादक आहे अंजली भाभी, एका एपिसोडसाठी घेते इतकी मोठी रक्कम\nमित्र पाण्यात बुडत असताना घाबरला नाही ३ वर्षाचा मुलगा, अश्याप्रकारे वाचवला मित्राचा जीव\nपत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म परंतु दोघांचे वडील निघाले वेगळे, विश्वासघातकी पत्नीची अशी खोलली पोल\nनवरीकडच्यांनी नवरदेवाला सोडून वरातीमधल्या तरुणासोबत केली लग्नाची मागणी, त्यानंतर जे झालं ते आश्चर्यजनक\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ek-pathik.blogspot.com/2012/12/2.html", "date_download": "2020-09-22T20:40:48Z", "digest": "sha1:PR6ON6CLPGEMLPYHUYVGJ2S62X3LTWB6", "length": 37302, "nlines": 118, "source_domain": "ek-pathik.blogspot.com", "title": "बायको पाहिजे - भाग 2 | एक पथिक", "raw_content": "\nका मी फिर्याद करू सुखाची सावली कमी व दुखाचे उन अधिक आहे\nका मी फिर्याद करू रस्त्यात फुले कमी व काटे अधिक आहेत.\nमला सतत चालत जावे लागणार आहे , कारण मी \"एक पथिक \" आहे.\nरविवार, ९ डिसेंबर, २०१२\nबायको पाहिजे - भाग 2\nमागे बायको पाहिजे - भाग 1 मध्ये आपण वाचले गेल्या वर्षी मुलगी पाहण्यासाठी महाराष्ट्रात \"नंदुरबार\" जिल्ह्यात गेलो असतांना मला झालेला अनुभव.या भागात आपण वाचणार सुरत शहराचा प्रसंग. गुजरात मध्ये एक वस्तू आढळून येते कि जर कोणी एखादा मराठी माणूस पोलीस खात्यात साधारण पोलीस कोन्स्तेबल जरी असला तरी त्याचा ठसा वेगळा असतो तो जणू काही एखाद्या कमिशनर च्या पोस्ट वर आहे तसे त्याचे वर्तन समाजात असते. बाकीच्या समाजात असते कि नाही ते मला माहित नाही पण , कमीत कमी बुद्धिस्ट कम्युनिटी मध्ये हामखास पणे दिसून येते. त्यांचा स्वभाव फारच विचित्र असतो. त्यांचा रग्गटपणा व्यवहारात आणि वर्तुनुकीमध्ये दिसून येतो. समजा रस्त्यावर एखादा \"पवार\" \"सोनवणे\" \"बैसाणे\" \"चित्ते \" \"रामटेके \" \"मोहिते \" वगैरे पैकी जर कोणी पोलीस दिसून आला आणि जर तुम्ही प्रेमाने सस्मित त्याला राम राम किवा \"जयभिम\" म्हटले, तर प्रत्युतर तुमच्या अपेक्षे प्रमाणे तुम्हास मिळणार नाही.त्यांना \"राम राम\" किवा \"जयभिम\" म्हटल्यावर लगेच ते चिडतील, त्यांना त्याचे अपमान झाले असे वाटेल आणि रागात ती व्यक्ती गुजराती मध्ये असे काही तर स्टेटमेन्ट देणार, \"चाल ओये,......आगळ चालतो था \" किवा \"तारी भेन नो तारी चाल ने निकळ ने\" हे सर्व मी प्रत्येक्ष डोळ्यांनी पहिले आहे. त्यांच्या अश्या वागणुकीमुळे समाजात त्यांच्या पासून अमुक वर्ग दूरच राहतो . कारण त्यां वर्गाला वाटते कि गुजरात मध्ये बुद्धिस्ट कम्युनिटी चा पोलीस म्हणजे माणुसकी नसलेला व्यक्ती. आणि ती म्हण जी आहे ती खरी आहे कि \"पुलिस वालो से दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी \"... याचा अर्थ असा नाही कि ते समाजा पासून अलिप्त असतात. ते समाजात असतात पण दिसत नाहीत. वास्तविक पणे अमुक पोलिस वर्गाला मराठी असल्याचा अभिमान नसतो. अमुक नेहमी स्वतः ची ओळख लपविण्याचा प्रयत्न करत असतात.मला देखील त्यांचा पासून दूर राहणेच आवडते. संबंध जुळविण्यासाठी त्यांच्यात योग्य आणि व्यावहारिक व्यक्ती शोधणे म्हणजे कोळसाच्या खाणीत हिरा शोधण्या इतके अवघड असते\nया दोन वर्ष दरम्यान बरीच स्थळे आलीत जिथे मुलीचे वडील , काका किवा मामा पोलीस खात्यात असतील पण मी त्यांना नकार दिला. गेल्या वर्षी गुजरात मधील वापी परिसरातून बी एड झालेल्या मुलीला मला नकार द्यावे लागले कारण एकच होते त्या मुलीच्या मामा चा जास्त डाम-डीमपणा. वडील, मामा व काका पोलीस खात्यात होते. मुलगी चांगली होती. तिने बी एड केले होते आणि मी बी ए च्या शेवत्याच्या वर्षाची परीक्षा अटेंड करणार होतो. चर्चा करत असतांना मुलीचे वडील जे माझ्या समोर बसले होते एक हि शब्द बोलत नव्हते. जणू काही एखादा लोखंडी लॉक तोंडावर लावला असावा. पण तिचे मामा व काका सतत वट वट करत होते. त्यात मामा चे बोलणे मला खपले नाही ते मला लहान दाखवत बोलत होते \"आमची मुलगी तुमच्या पेक्षा जास्त शिकली आहे ती बी एड झाली आहे , तुमच्या पेक्षा जास्त कमवणार , नोकरी तर लगेच लागेल.\" या ओळी मला ज्या रंगात त्यांनी सांगितले ते मला मुळीच आवडले नाही. मनात विचार आला कि हा व्यक्ती तर लग्न अजून झालेले नाही तोच एवढी वट वट करून धाक दाखवत आहे तो लग्न झाल्यावर कल्याण च करेल. म्हणून मुलगी मला पसंत असून हि \"नकार\" द्यावा लागला.\nपण या वेळी मला नकार देता आला नाही. आईच्या नात्या मध्ये एक ६० ते ७० वर्ष वयोगटातील एक म्हतारी आहे. त्यांच्याशी सबंध फार चांगले आहे. मागे दोन आठवड्या पासून ती आजी (म्हतारी) तिच्या मुलाच्या साल्याची साली साठी बोलवत होती. मी पहिल्यांदा चक्क नकार केला.मी सरळ शब्दात सांगितले कि पोलीस खात्याची माणसे व राजकारणी लोक मला चालत नाहीत. तरी ती आजी दर दोन ते तीन दिवसांनी येवून आईच्या काना वर त्या मुली साठी गोष्ट टाकत असे. मी तीन ते चार वेळा नकार दिला त्या गोष्टिला आईचे म्हणणे होते कि ते आपल्या पेक्षा मोठे आहेत चांगल्या परिचयाचे आहेत आणि स्वभाव पण चांगला आहे ते आपल्यास फसवणार नाही एकदा त्यांचा आपण मान ठेवला पाहिजे मुलगी जाऊन पाहण्यास काय हरकत आहे नंतर नकार देता येईल. मी मान्य केले आणि औपचारिकता म्हणून जाण्याचे ठरवले.\nतिथे एक दिवस जाण्या अगोदर आजी ने मला त्यांचा संपर्क नंबर आणून दिला व म्हटले कि तुम्हास तिथे जाण्या अगोदर काही विचारायचे असेल तर ह्या नंबर वर चर्चा करून घ्या.तो नंबर होता त्या मुलीच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचा.मी फोन केला. त्या व्यक्तीचे नाव राजेंद्र होते.जे सुरत मध्ये एका प्राईवेट शाळेत एडमिनीस्ट्रेटर होते. रिंग वाजली समोरून फोन उचलला.\n\"हेलो ...मी जितेंद्र इंदवे बोलत आहे. मला आजी कडून आपला संपर्क नंबर मिळाला ..तर मुली बद्दल मला विचारायचे होते \"\nसमोरून -- \"मी राजेंद्र आहिरे..मुलीच्या मोठ्या बहिणीचा हसबंड बोलतोय....काय नाव आपले \nसमोरून -- \"पूर्ण नाव काय \nमी - \"जितेंद्र गिरधर इंदवे \"\nसमोरून --\"काय करता आपण\nमी - \"मी Computar faculy म्हणून जोब करतो \"\nमी -- \"समिती इंग्लिश मिडीयम स्कूल\"\nसमोरून --\"कोणत्या सेक्शन मध्ये \nमी -- \"सेक्शन म्हणजे\nसमोरून --\"आपण प्रायमरी मध्ये शिकवतात का \nमी --\"नाही ..मी इयत्ता 8 वी पासून तर १२ च्या मुल मुल्लीना शिकवतो\"\nसमोरून --\"बरे ....किती सेलरी आहे\nमी - \"9500 प्रती महिना\"\nमी - \"25 डिसेंबर 1981\"\nसमोरून --\"बरे ...ठीक आहे मी तुम्हास फोन करून सांगतो.\"\nआणि लगेच समोरून फोन कट झाला. मी तर अवाक च झालो मनातच म्हटले \"च्या आईला कसली घाई होती या व्यक्ती ला मला काय बोलायचे किवा विचारायचे होते तो विषयच नाही झाला \" तेव्हा परत मनात आले कि आपण तेथे जाण्याचे टाळले पाहिजे. पण आई ने आग्रह केला त्यामुळे जावे लागले. जाण्या अगोदर माझा संपूर्ण बायोडाटा त्यांच्या माहिती साठी एका कागदावर त्या आजीला लिहून दिला. तो त्यांनी तिथे पोहचवला. संध्याकाळी आजीने समाचार आणला कि त्यांनी काल दुपारी आपणास बोलावले आहे.\nसांगितलेल्या वेळे नुसार तेथे पोहचलो. मुलीचे मामा, आई-वडील आणि फोन वर माझ्याशी चर्चा करणारे राजेंद्र आहिरे हजर होते. मुलीचे मामा धुळे जिल्ह्यात शिक्षक म्हणून सरकारी नोकरी वर होते आणि काका मुंबई ला कल्याण येथे एका कॉलेज मध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कडून परत त्याच विषया वर बोलणे झाले - नाव , गाव, शिक्षण, सेलरी वगैरे. मुलगी चहा आणि पाण्याच्या ट्रे हातात घेवून मरून कलरच्या साडी मध्ये नटून सजून समोर आली. मुलीचे नाव \"सारिका\" होते. पाहण्या लायक होती. पण थोडी लट्ठ भासत होती.ओवर आल ठीक होते.तिने बारावी नंतर डी एड केले होते.आणि दोन वर्ष पासून घरी होती. सर्व चर्चा झाल्यावर तीला माझ्या समोर बोलावले गेले ,मी तिला एकच प्रश्न केला कि जर माझी तिला पुढे शिकवायची इच्छा असेल तर ती पुढे मुक्त विध्यापिठातून शिकणार का -- पहिल्या क्षणी ती काही बोलली नाही, कदाचित घाबरत होती. तोच प्रश्न तिच्या वडिलांनी केला..तेव्हा ती \"हो\" म्हटली.\nया ठिकाणी काका व मामा यांच्या बरोबर चर्चा करत असतांना माझे \"राजेंद्र आहिरे \" वर दुर्लक्ष झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील हाव भाव सांगत होता कि ते माझ्याशी नाराज झाले आहेत. त्यांचा मनाची एक गोष्ट मी वाचली कि त्यांना वाटत होते कि मी त्यांना इग्नोर (नजर अंदाज) करत आहे. त्यांच्या मनात हेच कि मी एका शाळेच्या प्रीसिपाल च्या पोस्ट वर काम करतो आणि हा व्यक्ती तर मला काहीच समजत नाही, बिलकुल रेस्पोंस देत नाही. ना इलाज होता कारण एका वेळी मी एकालाच तोंड देवू शकत होतो.\nचर्चा करत असतानाच मध्ये समोरून त्यांनी एक शंका जाहीर केली कि --\"एवढी 9500 सेलरी Computer faculty ला असते का\nमी राजेंद्र ला - \"होय ...कित्येक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असते.\"\nत्यांनी विचारले -\" तुमच्या शाळेचा वेळ काय आहे \nमी उत्तर दिले - \"सकाळी ७ ते दुपारी १\"\n\"मग तुम्ही एक वाजे नंतर काय करतात\nआता या ठिकाणी सांगणे मला थोडे अवघड वाटले कि मी दुपार नंतर काय करतो.कारण मी web development आणि search engine optimization चे काम करतो.त्यांचा पैकी कोणी ही आई टी फिल्ड मधून नव्हते म्हणून ते त्यांचा डोक्यात उतरले नसते परत तोच प्रश्न डोक्यात राहिला असता कि नेमके काय करतात\nशिवाय सेलरी वाढली असती..आणि त्या व्यक्ती ला पहिल्या पासूनच माझ्या सेलरी बद्दल संशय होता.त्यामुळे मी खरे सांगणे टाळले आणि प्रत्युतर दिले कि -\"काही करत नाही\".\nनंतर पुढे थोड्या फार इतर विषयावर चर्चा झाल्यात ,मग मी राजेंद्र आहिरे आणि मुलीच्या वडिलाचा फोन नंबर लिहून घेतला आणि तेथून घरी परतले. मनातल्या मनात विचार करत होतो. काय फरक पडतो मुलीचे वडील जरी पोलीस मध्ये आहेत. पण त्यांचे इतर नाते वाईक सर्व शिक्षणाच्या बाबतीत पुढे आहेत. प्रत्येक जन शिक्षक आहे, शिवाय मुली ने हि डी एड केले आहे. आपली जमेल तिथे. म्हणून मला या ठिकाणी \"हो\" म्हणावे तसे वाटले.\nपुढच्या दिवशी आजी ने घरी येऊन सांगितले कि मुलगा त्यांना आवडला आहे.मी पण त्यांना हो कार मध्ये उत्तर दिले. पण तरी मोठ्या बंधूना एकदा त्या लोकाशी एकदा भेट करून घेण्याचा मी आग्रह केला जे बाहेर गावी होते व एका दिवसांनी परतणार होते. समोरून फोन वर त्यांनी हि \"हो नक्की या\" म्हणून सांगितले.\nतिसरा दिवस उगवला. मोठ्या बंधूनी त्यांचा कामा वर लिव घेतली. सकाळी आम्ही निघण्याच्या बेतात तेवढ्यात ती आजी समाचार घेवून आली कि \"मुलगी, तिची आई आणि मामा धुळे ला जात आहेत ते तुम्हास चार दिवसांनी कळवतील.' .मी थक्क झालो. मला तर हा प्रकार समजलाच नाही कि अचानक काय झाले त्यांना हि आवडले होते मला हि आवडले होते. मग एका रात्री दरम्यान काय नेमके झाले असेल त्यांना हि आवडले होते मला हि आवडले होते. मग एका रात्री दरम्यान काय नेमके झाले असेल\nमी राजेंद्र अहिरेसा फोन लावला आणि कळवले कि \"तुमची इच्छा असेल किवा नसेल मला स्पष्ट पणे चार पाच दिवसात कळवा , कारण शाळा लवकरच उघडतील आणि मग मला या कार्या साठी इतर ठिकाणी जाण्यासाठी वेळ मिळणार नाही. आणि जर इच्छा असेल तर मुलेचे शाळेचे प्रमाण पत्र मागवून घेणे\". तेव्हा देखील फोन वर ती व्यक्ती फारच घाईत असल्याचे दिसून आले.त्यांना माझ्याशी चर्चा करण्यात थोडा देखील रस वाटत नव्हता.त्यांनी एक मिनिट देखील फोन वर गोष्ट न करता थोडक्यात \"हो ठीक आहे -आम्ही सांगतो लवकर \" बोलून सरळ फोन कट केला.\nया फोन कोल नंतर मला त्यांच्या विषयी अजून जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली.मी सरळ DEO ऑफिस गाठले. आणि माहिती मिळवली.ते Non-Granted शाळेत administrator होते. शाळेची काही विशेष प्रोग्रेस नव्हती. दरवर्षी येणारे परिणाम देखील प्रभावशाली नव्हते त्यांची सेलरी देखील माझ्या एकूण सेलरी पेक्षा जास्त नव्हति.\nपण साहेबांचा तो थाट म्हणजे के प्रकारचे कुतूहल होते माझ्यासाठी.\nमनात त्या व्यक्ती विषयी प्रश्न चिन्ह निर्माण झाले पण त्याचे स्पष्टीकरण मला माझ्या मित्राने करवून दिले. त्याने मला सांगितले कि या case मध्ये नेमके काय होणार आहे. आणि तसेच झाले.\nमित्राने सांगितले कि इथे इगो प्रोब्लेम झाला आहे. त्याने सांगितले कि जशी एक म्यान मध्ये दोन तलवार नाही राहू शकत तशी गोष्ट इथे आहे. जर इथे तुमचे लग्न झाले तर राजेंद्र साहेबांचे तेज तुमच्या समोर डीम होईल त्यांचा प्रकाश जो सध्या सासर्याचा अवती भोवती दिसतोय तो दिसणार नाही . तुमच्या हुशारी मुळे जास्त मान सन्मान तुम्हास लाभेल. ती गोष्ट त्यांनी बरोबर ओळखली आहे म्हणून ते स्वतः पेक्षा श्रेष्ठ व्यक्तीला पुढे येऊ देणार नाहीत. जरी मुलीचे पाल्य आणि नाते वाईक तयार असतील पण राजेंद्र साहेब सहमत होणार नाही. तुम्हास पाच ते सहा दिवसा नंतर ते सांगतील कि \"ओवर आल आम्हा सर्वांना तुमचे आवडलेले पण वय माना मधेय थोडे मागे पुढे होत आहे. त्यामुळे जमेल तसे वाटत नाही.\" किवा \"मुलगी एकाद महिन्या नंतर परतेल तेव्हा आम्ही कळवू \"\nमित्राने सांगितलेली हि गोष्ट मी नजर अंदाज केली. आणि इतर कोणत्याही ठिकाणी मुलगी पाहण्यास जाण्या अगोदर हा निर्णय (तिकडचा प्रतिसाद ) घेणे मला अत्यंत आवश्यक वाटले त्यामुळे आठवडा पर्यंत प्रत्युतर ची वाट पाहिली. पण......................... काही नाही.\nशेवटी, आहिरे साहेबांनी जो मुलीचा वडिलांचा एक नंबर लिहून दिला होता त्या नंबर वर मी फोन केला. आश्चर्य त्या व्यक्तीने, तो नंबर चुकीचा लिहून दिला होता (कदाचित त्यांची इच्छा होती कि मुलीच्या वडिलाशी किवा नाते वाईकाशी मी डायरेक्ट संपर्क करायला नको त्यांच्या द्वारेच पुढे गेले पाहिजे ).. ...समोरून कोणी दुसरी स्त्री हिंदी भाषेत बोलत होती. \"रोंग नंबर ..यहा कोई बैसाणे नाही है .\"\nमग आहीरेना फोन केला. फोन रिसीव केला गेला समोरून\nमी - \" मी जितेंद्र बोलतोय -- जयभीम सर \"\nसमोरून - \"जयभीम ..जयभीम \"\nमी - \"सर आपण मला अजून हो किवा नाही काही स्पष्टता केली नाही. \"\nसमोरून -- \"हो ...हो.. मला आठवले ...सर एक्च्युली मी तुम्हास सांगायचे विसरलो होतो कि इथे सर्वाना आवडलेले पण मुलीच्या आणि तुमच्या वयातील फरके मुले मागे पुढे होत आहे.\"\nमी -- \"सर , मला तर तसे काही विशेष दिसत नाही..पण मला वाटते मुलीला मी शिक्षणाचा आग्रह केला तो तिला आवडला नसेल , तसे माझ्या कडून कोणत्याही बाबतीत जास्त प्रेशर नाही. तिला नसेल शिकायचे तरी चालेल...\"\n--\"अहो नाही, नाही, तसे काही नाही...तोच विषय आहे जे मी तुम्हास सांगितले.\"\nएवढे बोलून ते कमीत कमी पाच सेकंद बोलून चूप झाले. मी कोईन बॉक्स वरून फोन केला होता..मिनिट संपला फोन कट झाला.\nमी परत लावला.कोईन बॉक्स वरून फोन केला असल्या कारणाने कट झाल्याचे सांगितले. इथे लग्नाचा विषय संपला होता काही बोलण्या सारखे नव्हते तरी मला आठवले कि हि व्यक्ती शाळेतच आहेत म्हणून एखादी मदद करेल. मी त्यांना विचारले. शाळेत नेहमी मुलांची टेस्ट घ्यावी लागते .म्हणून प्रत्येक आठवड्यात नवीन प्रश्न पत्रिका तयार करणे डोके दुखी असते. त्यामुळे मला त्यांच्या कडून जुन्या प्रश्न पत्रिका मिळतील त्या अपेक्षेने सरळ विचारले\n--\"तुमच्या शाळेत अकरावी आणि बारावी चे इंग्रजी माध्यमाचे वर्ग असतील ..तर मला गेल्या वर्षाची चाचणी पेपर्स हवे होते.जर मिळाले असते तर बरे झाले असते.\"\nसमोरून -- \"माझ्या हातात काही नाही आम्ही कम्प्युटर चा कंत्राट दिला आहे दुसर्या एका व्यक्तीला ते काय करतात कशी परीक्षा घेतात व पेपर्स बनवतात त्यांनाच माहित.आणि ते सर्व दिवाळी नंतरच आता काही नाही ...सध्या रजा (सुट्ट्या) आहेत ....बरे मग ठेवतो\" ...आणि घाईत त्यांनी फोन कट केला.\nफोन ठेवल्या नंतर मित्राने सांगितलेले शब्द मला आठवले.अगदी तसेच झाले होते.मुलगी मना पासून आवडलेली , पण काही हकारात्मक घडले नाही. शेवटी फक्त मनातच म्हटले - \" घाबरू नको जितेंद्र, जर हि सारिका नाही तर दुसरी \"सारिका\" नक्की कुठे तरी तुझी वाट पहात असेल.\"\nद्वारा पोस्ट केलेले Jitendra Indave येथे २:१६ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nअनामित १० डिसेंबर, २०१२ रोजी ९:५४ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआता पर्यंत एवढ्या लोकांनी वाचले\nकुण्या गावाचे पाखरू आले इथे\nआज टीचर्स डे होता. शाळेत जाण्यासाठी लवकर उठलो. आणि लवकर लवकर तयार झालो. शूज घालून दरवाज्याच्या बाहेर निघणार च होतो तोच जोराचा पाउस सुरु...\nबायको पाहिजे - भाग 2\nमागे बायको पाहिजे - भाग 1 मध्ये आपण वाचले गेल्या वर्षी मुलगी पाहण्यासाठी महाराष्ट्रात \"नंदुरबार\" जिल्ह्यात गेलो अस...\nबायको पाहिजे - भाग 1\nजुने मित्र किवा ओळख परिचयाची कोणी व्यक्ती मिळाली कि एकच प्रश्न त्यांच्या तोंडावर माझ्या साठी येतो, \"लग्न केले कि नाही\nबायको पाहिजे - भाग ३\nबायको पाहिजे - भाग 1 बायको पाहिजे - भाग 2 पासून पुढे मित्र पण सांगतात - \"यार जितु तू तुझा विजय रथ कुठ पर्यंत फिरवणा...\nडोंगर हिरवागार माय तुना डोंगर हिरवागार ............\nदोन आठवड्या पूर्वी नाशिक येथे लग्नाला जाण्याचे ठरले. मधेच सप्तशृंगी मातेचे दर्शन करावे असेही ठरले. सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्याचा हा म...\nसरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे\nस्थळ - पंचायत समिती ची कचेरी , मुलीचे वडील घाईने बाहेर येतात जे पंचायत समिती मध्ये मोठ्या पदावर आहेत . मुलाला भेटतात , सस्मित फार हौशेने...\nविजेच्या रुपाने शंखनाद झाला रवि कुठे ढगा मागे लपला गार गार मंद मंद वारा वाहिला अवनि वर, सर्वत्र, वर्षाचा इशारा झाला हिरवे हिरवे हे गवत...\nसरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे - 2\nदोन दिवसापूर्वी शिर्डी हून परतलो. तेथे हि मला ट्रेजडी पहावयास मिळाली. ते नंतर कधी. मागे \"सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे\" या वि...\nकाय हि ओन लाईन शॉपिंग \nआमच्या शाळेतील प्यून \"राजेश \" तसे त्याला आम्ही राजू म्हणून संबोधित करतो. आहे तर फार हुशार नेहमी इंटरनेट वर काही न काही R&D करत...\nपरीक्षेत कोपी कितपत योग्यं \nतीन दिवस झालेत .येथे गुजरात मध्ये दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा चाललेली आहे. कालच सायन्स एंड टेक्नोलोजी विषयाची परीक्षा होती. मला ज्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1-%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2020-09-22T21:12:13Z", "digest": "sha1:RKFKBISIHO5Y6VIJ4APLRLV3GF75BRCU", "length": 4474, "nlines": 69, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "इंडियन-रेल्वे-कॅटरिंग-अँड-टूरिझम-कॉर्पोरेशन: Latest इंडियन-रेल्वे-कॅटरिंग-अँड-टूरिझम-कॉर्पोरेशन News & Updates, इंडियन-रेल्वे-कॅटरिंग-अँड-टूरिझम-कॉर्पोरेशन Photos & Images, इंडियन-रेल्वे-कॅटरिंग-अँड-टूरिझम-कॉर्पोरेशन Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nइंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन\nरेल्वेचा प्रवाशांना ४९ पैशात १० लाखांचा विमा\nऑनलाइन रेल्वे तिकिटात खाद्यपदार्थांचे दर कळणार\nऑनलाइन रेल्वे तिकिटात खाद्यपदार्थांचे दर कळणार\nनाममात्र शुल्कात विमान तिकीट आरक्षण\nजादा गाड्यांचे बुकिंगही २० मिनिटांत फुल्ल\nSMS करा, रेल्वे तिकीट मिळवा\n'रेल्वे कॅटरिंग'चे खानपान बिघडले\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2020-09-22T22:14:11Z", "digest": "sha1:3P2UN26EPNG73ULUAYCIJEQZKQPKF7HT", "length": 8892, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "होन - विकिपीडिया", "raw_content": "\n(रुप्य होन या पानावरून पुनर्निर्देशित)\nहोन हे एक शिवकालीन चलन होते. ते सोन्यापासून बनवले गेले होते. होन वजन सुमारे २.७ ते २.९ ग्राम असायचे.\nहोन शिवाजी महाराजांनी राज्य अभिषेकाच्या वेळी प्रसिद्ध केले होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय नाणेशास्त्र शोधसंस्था, अंजनेरी, नाशिक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०१५ रोजी ०१:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/citizen-reporter/pune-local-news/other-vehicles-stop-at-the-bus-stop/articleshow/69392525.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-22T21:50:25Z", "digest": "sha1:S4SZRLJ3XVFQKCIHU45ZKABQXWOT6IFN", "length": 9084, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबसथांब्यासमोर थांबतात अन्य वाहने\nकर्वे रस्ताबसथांब्यासमोर थांबतात अन्य वाहनेडेक्कनकडे जाताना कर्वे पुतळा बस थांब्यासमोर अन्य वाहने थांबू नयेत व बसेसही थांब्याजवळ पिवळ्या पट्ट्यांवरच थांबाव्यात म्हणून पिवळे पट्टे मारले आहेत. त्याचे पालन होणे आवश्यक आहे. काही रिक्षाचालक व अन्य वाहनचालक बसथांब्यासमोरच वाहने थांबवतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने दखल घ्यावी.विकास मुळे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nपोलिस की आरोग्य वसुली अधिकारी...\nया फूटपाथ चा वापर करावा तरी कसा \nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\n आता LAC वर दोन्ही देश आणखी सैनिक पाठवणार नाहीत\nदेशबिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेंनी घेतली VRS, निवडणूक लढणार असल्याची चर्चा\nदेशदाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २०३ कोटींची मालमत्ता जप्त\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nआयपीएलRR vs CSK: बलाढ्य चेन्नईवर राजस्थानचा दमदार विजय\nमुंबईमुंबईत पावसाची रात्रपाळी; सायन स्टेशन जलमय, अनेक रस्ते पाण्यात\nकार-बाइकहोंडाचे दमदार स्कूटर येत आहे, जाणून घ्या डिटेल्स\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nआजचं भविष्यराहु-केतुचे राशीपरिवर्तन : कसा असेल दिवस; वाचा आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathibrain.in/state-can-provide-reservation-benefits-among-scs-and-sts-by-having-sub-groups-says-sc/", "date_download": "2020-09-22T20:20:29Z", "digest": "sha1:VXPAHWM7NVRHEIU456MUZT74RXLHZOPN", "length": 11576, "nlines": 149, "source_domain": "marathibrain.in", "title": "अनुसूचित जाती-जमातींतर्गत गटनिहाय आरक्षण शक्य : सर्वोच्च न्यायालय - marathibrain.in", "raw_content": "\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\nHome देश-विदेश अनुसूचित जाती-जमातींतर्गत गटनिहाय आरक्षण शक्य : सर्वोच्च न्यायालय\nअनुसूचित जाती-जमातींतर्गत गटनिहाय आरक्षण शक्य : सर्वोच्च न्यायालय\nब्रेनवृत्त | नवी दिल्ली\nदेशातील राज्यांच्या आरक्षणासाठी अनुसूचित जाती-जमातींसाठी देण्यात आलेल्या राखीव जागांमध्ये विशेष वाटा (Quota) करुन आरक्षण दिलं जाऊ शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर काल यासंदर्भात सुनावणी झाली.\nअनुसूचित जाती (SCs) आणि अनुसूचित जमाती (STs) आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या काही विशिष्ट जातींना इतरांच्या तुलनेत आरक्षणामध्ये अधिक देण्यात यावे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. यापूर्वी २००४ मधील ईव्ही चिन्नैया विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आरक्षणाच्या राखीव जागांमध्ये उपविभाग करुन आरक्षण देऊ शकत नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळे हे प्रकरण आता सात सदस्यांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आले आहे.\nवाचा | २००५ पूर्वी निधन झालेल्या वडिलांच्या संपत्तीवरही मुलीचा समान हक्क\nआरक्षणाचा फायदा विशिष्ट लोकांनाच मिळत असल्याने आता कोटा पद्धत सुरू करण्याचा पर्याय कोर्टाने सूचवला आहे. अनुसूचित जाती आणि जमातीमधील काही अतिमागास लोकांना आतापर्यंत या आरक्षणाचा फायदा झालेला नाही, अशा लोकांना आरक्षणामध्ये कोटा पद्धत ठेवली तर त्याचा फायदा होऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.\nPrevious articleपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nलँसेट नियतकालिकेने एचसीक्यू औषधावरील शोधनिबंध मागे घेतला\nमुंबईकरांच्या सेवेत देशातील पहिली ‘फिरती चाचणी बस’\nचिनी उत्पादनांवर बहिष्काराचा भारताचा प्रयत्न अपयशी ठरेल \n६६वे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १२ ते १६ डिसेंबर रोजी आयोजित...\nयुरोप हा यूरोपीयांचा, स्थलांतरितांनी त्यांच्या देशासाठी परत जावे : दलाई लामा\nनापिकीमुळे नागपूरच्या शेतकऱ्याने दिला विहिरीत जीव\n९ मोठ्या घोषणांसह ‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ देशभर लागू करण्याचा निर्णय\nमराठा आरक्षणाविषयी अंतिम सुनावणी ६ फेब्रुवारीपासून\n‘नागीण’ हा त्वचारोग तुम्हाला माहीत आहे का\nजाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध\nसायबर सिक्युरिटी-सायबर गुन्हे आणि आपण\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-09-22T22:05:40Z", "digest": "sha1:GTTLB2QZK4RY3APYLO2MMSTYUXOKPK7N", "length": 4686, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:उत्तरपश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:उत्तरपश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघ\n\"उत्तरपश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघ\" वर्गातील लेख\nएकूण ११ पैकी खालील ११ पाने या वर्गात आहेत.\nउत्तर पश्चिम दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)\nकिराडी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली\nनरेला विधानसभा मतदारसंघ, दिल्ली\nनांगलोई जाट विधानसभा मतदारसंघ, दिल्ली\nबवाना विधानसभा मतदारसंघ, दिल्ली\nबादली विधानसभा मतदारसंघ, दिल्ली\nमंगोलपुरी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली\nमुंडका विधानसभा मतदारसंघ, दिल्ली\nरिठाला विधानसभा मतदारसंघ, दिल्ली\nरोहिणी विधानसभा मतदारसंघ, दिल्ली\nसुलतानपूर माजरा विधानसभा मतदारसंघ, दिल्ली\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑगस्ट २०१७ रोजी १९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/shreya-ghoshal-birthday-shreya-ghoshal-day-celebration-in-america/videoshow/68368274.cms", "date_download": "2020-09-22T20:36:03Z", "digest": "sha1:5EFB4UXHGMUNS3SUPD3HX6NFROV2OZQD", "length": 9181, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "श्रेया घोषाल वाढदिवस: अमेरिकेत साजरा होतो 'श्रेया घोषाल दिन'\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअमेरिकेत साजरा होतो 'श्रेया घोषाल दिन'\nजादुई आवाजाची देणगी लाभलेली गायिका म्हणजे श्रेया घोषाल. अमेरिकेतील ओहियो राज्यात २६ जून हा दिवस श्रेया घोषाल डे म्हणून साजरा केला जातो.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nमध्यरात्री 'असा' साजरा केला करीनाने वाढदिवस\nमहेश बाबूच्या मुलींच्या तोंडून ऐका अस्सल मराठीत आरती...\nसौरव किशनच्या निमित्ताने मोहम्मद रफी परत आले का\nसूरज पांचोलीला कशी हवीय गर्लफ्रेंड\nएनसीबीने अजून एका ड्रग डीलरच्या घरी मारला छापा...\n ड्रग डीलरशी बोलण्यासाठी आईचा फोन वापरायची रिय...\nसेक्स करा, आनंदी रहा\nशौविकच्या शाळेतल्या मित्रालाही एनसीबीने घेतलं ताब्यात, ...\nएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अ...\nन्यूजसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nक्रीडाचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nन्यूजअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nअर्थसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nमनोरंजनन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nक्रीडामुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nमनोरंजनअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यूजकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nन्यूजकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nन्यूजनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nन्यूजफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nन्यूजचीनची उचलेगिरी; चित्रपटातील दृष्यांना सांगितले अमेरिकेवरील हल्ला\nन्यूजआंदोलनकर्त्या खासदारांसाठी उपसभापतींनी नेला चहा, पंतप्रधानांनी केलं कौतुक\nन्यूजभिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या २०वर\nब्युटी‘हे' घरगुती उपाय केल्यास डार्क सर्कलची समस्या होईल दूर\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २२ सप्टेंबर २०२०\nन्यूजनागपुरात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाचे लोकार्पण\nन्यूजकृषी विधेयकाविरोधात देशभरात निदर्शने\nन्यूजनाशिकमध्ये जोरदार पाऊस, काही भागात वीज पुरवठा खंडित\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.pudhari.news/news/Marathwada/sayaji-shinde-will-create-sahyadri-devrai-in-bhogavdevi-tourist-project-in-parbhani/", "date_download": "2020-09-22T21:35:41Z", "digest": "sha1:JIHQ6VRMX34ODUTH226X6NJ6P2WAQVGW", "length": 11261, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठी कलाकारांचा पुढाकाराने परभणीकर आता कोकणाची हिरवळ भोगदेवीत अनुभवणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › मराठी कलाकारांचा पुढाकाराने परभणीकर आता कोकणाची हिरवळ भोगदेवीत अनुभवणार\nमराठी कलाकारांचा पुढाकाराने परभणीकर आता कोकणाची हिरवळ भोगदेवीत अनुभवणार\nजिंतूर : पुढारी वृत्तसेवा\nतालुक्यातील भोगाव (देवी) येथे मागील दीड वर्षापासून 'एक मूल तीस झाडे' अभियाना अंतर्गत संस्थांनच्या 70 एकर जमिनीवर अण्णा जगताप आणि रवी देशमुख पर्यटनस्थळ उभे करत आहेत. या वर्षीपासून या भोगावदेवी पर्यटनस्थळावर सह्याद्री देवराई उभी करण्यासाठी चित्रपट अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.\nमागील दीड वर्षापासून लावलेली रोपे सात ते आठ फूट मोठी झाले आहेत. हळूहळू पर्यटन स्थळाचा परिसर हिरवागार होत चालला आहे. महाराष्ट्रातील पहिली शेतकरी उपयोगी फळबाग उभी केली जाणार आहे. हाती घेतलेलं काम हळूहळू पूर्णत्वास यायला लागले आहे. जिल्ह्यातील अनेक जाणकार मंडळी हे पर्यटन स्थळ उभे करण्यासाठी पुढे आली आहेत.\nया पर्यटन स्थळाच्या माध्यमातून परिसरातील अनेक लोकांना फायदा होणार आहे. सद्य परिस्थितीमध्ये संस्थांनची 70 एकर जमीन, मंदिराच्या बाजूला असलेला मोठा तलाव व पाठीमागच्या अजिंठ्याच्या रांगेमध्ये वन विभागाची जमीन येथे काम करण्यासाठी खूप मोठा वाव आहे. पर्यटनासाठी परभणी जिल्ह्यातील व परिसरातील पर्यटकांना कोकणामध्ये किंवा इतर ठिकाणी जावे लागते. मराठवाड्यामध्ये एखादा असा परिसर किंवा मोठी बाग नाही. निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षण व्यतित करता येईल व त्या बागेचा फायदा माणसांबरोबरच पशू पक्ष्यांनाही होईल. हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून पर्यटन स्थळ विकसित केल्या जात आहे.\nया पर्यटन स्थळामध्ये विविध प्रकारची फळझाडे तर असतीलच त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्याची साधने व बोटिंगची व्यवस्था, शेतकरी साधनांचे संग्राहालय देखील करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जेणेकरून पर्यटक आकर्षित होऊन आपल्याच भागात पर्यटनासाठी येतील. याचाच एक भाग म्हणून या पर्यटनस्थळावर चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे हे अण्णा जगताप आणि रवी देशमुख यांच्या मदतीसाठी सह्याद्री देवराई पर्यटन स्थळावर उभी करण्यासाठी सरसावले आहे.\nपरभणी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराईचा प्रकल्प हाती घेतला आहे. लवकरच ते उपस्थित राहून सह्याद्री देवराई पर्यटनस्थळावरती वृक्षलागवड करून या उपक्रमाची सुरुवात करणार आहेत. चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे पर्यटन स्थळावर सह्याद्री देवराई करण्याचे निश्चित केल्यामुळे परभणी जिल्ह्यातील वृक्षप्रेमी सुखावले आहेत.\nसह्याद्री देवराई ही लोकचळवळ व्हावी : सयाजी शिंदे\nभोगावदेवी पर्यटनस्थळावर सह्याद्री देवराई उभी करण्यासाठी ही एक मोठी लोकचळवळ उभी राहावी असे मत स्पष्ट करून यासाठी मी लवकरच येत आहे असे सयाजी शिंदे यांनी जाहीर केले. अण्णा जगताप आणि रवी देशमुख बरोबरच परिसरातील जाणकर वृक्षप्रेमी, व्यापारी व प्रतिष्ठित मंडळींनी हे पर्यटन स्थळ उभे करण्यासाठी सहकार्य करावे. आई जगदंबेच्या परिसरात आपण सह्याद्री देवराई उभी करूया असे चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केले.\nशेतकरी बापाच्या जीवनातील नैसर्गिक आणि आर्थिक दुष्काळ दूर करण्यासाठी 'एक मूल तीस झाडे' अभियान काम करते. या अभियानाने भोगाव देवी येथे संस्थांच्या 70 एकर जमिनीवर पर्यटनस्थळ उभे करण्याचा निश्चय केला. मागील दीड वर्षापासून रवी देशमुख यांनी पुढाकार घेऊन काम सुरू केले आहे. आता चित्रपट अभिनेते या पर्यटनस्थळावर सह्याद्री देवराई उभी करण्यासाठी येत आहे. आपणही सहभागी होऊन सहकार्य करावे असे आव्हान 'एक मूल तीस झाडे' अभियानाचे प्रमुख अण्णा जगताप यांनी केले आहे\nअण्णा जगताप, चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे आणि परिसरातील सर्व मिळून पर्यटन स्थळावर सह्याद्री देवराई करत आहोत. परभणी जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील वृक्षप्रेमीनी सहकार्य करावे. आपल्या परिसरांमधे आपण एक मोठे पर्यटन स्थळ व सह्याद्री देवराई उभी राहील. ज्याचा उपयोग परिसरातील सर्वांना होईल\nभोगावदेवीपर्यटनस्थळ सह्याद्री देवराई : रवी देशमुख\nया पर्यटन स्थळावर आंबा, चिंच, जांभूळ, रामफळ, सिताफळ, कवठ, बिबा, उंबर, वड, पिंपळ, लिंब, फिंरंगी चिंच,डाळिंब इत्यादी सारखे दीर्घकाळ टिकणारी फळझाडे लावली जाणार आहेत. परिसरातील जाणकार व्यापारी, उद्योगपती, शिकलेली, नोकरदार, समाजकारणी, समाजसेवक व राजकीय व्यक्तींना सहकार्य करण्याचे आवाहन भोगावदेवी पर्यटनस्थळ, सह्याद्री देवराई मार्फत चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे, अण्णा जगताप, रवी देशमुख यांच्यामार्फत केले जात आहे.\nमराठा आरक्षणप्रश्‍नी कोल्हापुरात आज गोलमेज परिषद\nआयकराच्या नोटिशीला लवकरच उत्तर देणार : शरद पवार\n३२ साखर कारखान्यांना ३९१ कोटींची थकहमी\nमत्स्यव्यवसायाचे 4 हजार कोटींचे नुकसान\nभारताविरुद्ध युद्धासाठी चीन ३ वर्षांपासून तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/former-state-election-commissioner-neela-satynarayana-dies-in-mumbai/", "date_download": "2020-09-22T20:39:56Z", "digest": "sha1:ZOHHWKB7Q5TE7AFICVNZY4RMNJQO4MGN", "length": 4769, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त निला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त निला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन\nमहाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त निला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन\nमाजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनाराण\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nमहाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे गुरुवारी कोरोनाने निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.\nवाचा : मुंबईत पावसाने चोवीस तासांत दोन इमारती कोसळल्या\nनीला सत्यनारायण यांचा जन्म मुंबईत ५ फेब्रुवारी १९४९ रोजी झाला होता. त्या १९७२ च्या बॅचच्या सनदी (आयएएस) अधिकारी होत्या. भारतीय प्रशासन सेवेतून निवृत्त झाल्यावर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. निवडणुकावर सरकारी तिजोरीतून होणारा वारेमाप खर्च पाहून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी व्हाव्यात यासाठी त्या आग्रही होत्या. त्यासाठी त्यांनी तत्कालीन सरकारकडे सतत पाठपुरावा केला होता. मराठी साहित्यिक असलेल्या सत्यनारायण यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे.\nनीला सत्यनारायण यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला. त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते.\nवाचा : ठाण्यात १९८१ तर मुंबईत १३९० कोरोनाचे नवे रुग्ण\nमराठा आरक्षणप्रश्‍नी कोल्हापुरात आज गोलमेज परिषद\nआयकराच्या नोटिशीला लवकरच उत्तर देणार : शरद पवार\n३२ साखर कारखान्यांना ३९१ कोटींची थकहमी\nमत्स्यव्यवसायाचे 4 हजार कोटींचे नुकसान\nभारताविरुद्ध युद्धासाठी चीन ३ वर्षांपासून तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahanmk.com/question-papers/s/mumbai-railway-police-recruitment-2017-question-paper/2/l/3/", "date_download": "2020-09-22T20:07:55Z", "digest": "sha1:TYI252TZYSKJV4PS4JWVZNVMPX4JCIVL", "length": 11960, "nlines": 346, "source_domain": "mahanmk.com", "title": "मुंबई रेल्वे पोलीस भरती २०१७ Questions And Answers", "raw_content": "\nमुंबई रेल्वे पोलीस भरती २०१७\nमुंबई रेल्वे पोलीस भरती २०१७\nअॅल्युमिनिअम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते\nएका स्कूटरला दोन टायरची चाके व एक अतिरिक्त स्टेपनी चाक आहे. प्रत्येक चाक जास्तीत जास्त ५ कि.मी. धावू शकते. तर हि स्कूटर जास्तीत जास्त किती कि.मी. धावू शकेल\nद.सा.द.शे. काही दराने २५०० रु. चे २ वर्षाचे ४०० रुपये सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर किती\nउजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे\nनोटा बंदीची घोषणा कधी करण्यात आली\nA. १२ नोव्हेंबर २०१६\nB. ८ नोव्हेंबर २०१६\nC. १८ नोव्हेंबर २०१६\nD. २ नोव्हेंबर २०१६\nअर्थशास्त्र हे …… शास्त्र आहे.\nझाडावर चढणे सोपे नसते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.\nब्रॉडगेज यामध्ये दोन रुळातील अंतर खालीलपैकी किती असते\nकोणत्या राज्यात पारंपारिक क्रीडा प्रकार जलिकटू संदर्भात जानेवारी २०१७ मध्ये कोठे आंदोलन झाले\nशिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे ….. हे काम होते\nA. धार्मिक व्यवहार पाहणे\nC. सैन्याची व्यवस्था ठेवणे\nD. परराज्यांशी संबंध ठेवणे\nएक एअरकुलर रु. ३३०० एवढ्या किंमतीत खरेदी करण्यात आला. त्यात १०% व्हॅटची रक्कम समाविष्ट आहे तर एअरकुलर व्हॅटची रक्कम वगळता मूळ किंमत किती\nवाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द.\nसुंबराण हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे\nछत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला\nपुढील वाक्याचा प्रकार ओळखा. “जे चकाकते ते सोने नसते.”\nब्रॉड बेस फरो हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणते पिक घेण्यासाठी वापरण्यात येते\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://careernama.com/colgate-scholership-for-student/", "date_download": "2020-09-22T21:40:26Z", "digest": "sha1:YCTDNA4V3LMAZ55WPKUJGKYUBOR7WVWT", "length": 9239, "nlines": 141, "source_domain": "careernama.com", "title": "कोलगेट देणार ७५ हजार रुपये शिष्यवृत्ती.. | Careernama", "raw_content": "\nकोलगेट देणार ७५ हजार रुपये शिष्यवृत्ती..\nकोलगेट देणार ७५ हजार रुपये शिष्यवृत्ती..\nरोजगार विश्व | बरेचदा असे आढळून आले आहे की बर्‍याच संस्थांद्वारे वेळोवेळी शिष्यवृत्ती आयोजित केल्या जातात ज्यांच्याकडे पुरेसे स्रोत नसतात अशा प्रतिभावान विद्यार्थ्यांना मदत केली जाते. अशी एक शिष्यवृत्ती कोलगेटने काढली आहे जी अशा प्रतिभेची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करेल. या शिष्यवृत्तीसाठी आपण 30 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करू शकता. विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसह मार्गदर्शनही केले जाईल. चला या शिष्यवृत्तीशी संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेऊया.\nया योजनेअंतर्गत अकरावीचे निवडलेले विद्यार्थी, 2 वर्षासाठी 20 हजार रुपये, पदवी / पदविका विद्यार्थ्यांना 3 वर्षासाठी 30 हजार रुपये, पदवीधर / अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी 4 वर्षांसाठी 30 ते 30 हजार रुपये, व्यावसायिक अभ्यासक्रम 1 वर्षासाठी 20 हजार रुपये आणि खेळाडूंना 3 वर्षांसाठी 75-75 हजार रुपये मिळतील.\nहे पण वाचा -\nकोयंबतूर येथील एका 19 वर्षीय मुलीची परीक्षेच्या भीतीने…\nHSC Result 2020 | जुळ्या बहिणींचे अनोखे जुळे यश…\nमहाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल कधी\nनोकरी अपडेट थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 78218 00959 या संपर्क क्रमांकाला WhatsApp करा आणि लिहा “HelloJOB”.\nकोर्टातील शिपायाची मुलगी जेव्हा ‘न्यायाधीश’ बनते\n कोरोनामुळे शैक्षणिक वर्षांत बदल; सुट्ट्यांमध्ये झाली कपात\nमुंबई येथे ३४६० जागांसाठी रोजगार मेळावा; नोंदणी प्रक्रिया सुरु\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी…\nमराठा समाजातील तरुणांना ठाकरे सरकारचा दिलासा; घेतले…\n कोरोनामुळे शैक्षणिक वर्षांत बदल; सुट्ट्यांमध्ये…\nमुंबई येथे ३४६० जागांसाठी रोजगार मेळावा; नोंदणी प्रक्रिया…\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी…\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे…\n गोंदिया येथे वैद्यकीय पदांच्या ५७ जागा\nतुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १०…\nशाळा न आवडणारा, उनाड म्हणून हिणवलेला किरण आज शास्त्रज्ञ…\n ऑनलाईन शिक्षणासाठी दररोज चढायचा डोंगर\nवडिल करतात कुपोषित बालकांची सेवा; मुलानं UPSC पास होऊन…\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला एनसीबी पाठवणार समन्स\nआशाताई आमच्या माँ होत्या, त्या आम्हाला पोरकं करून गेल्या ; सुबोध भावेंनी शेअर केली भावुक पोस्ट\n ड्रग प्रकरणी कंगणाने केलं दीपिकाला लक्ष्य\n कोरोनामुळे शैक्षणिक वर्षांत बदल; सुट्ट्यांमध्ये…\nमुंबई येथे ३४६० जागांसाठी रोजगार मेळावा; नोंदणी प्रक्रिया…\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी…\nUPSC CMS परीक्षेची तारीख जाहीर\nMPSC परीक्षा पुढे ढकलली; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय\nतुम्हाला IAS का बनायचे आहे या प्रश्नाचे उत्तर एकूण पॅनल…\n कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल जाणुन घ्या पगार अन्…\nस्पर्धा परीक्षा…नैराश्य आणि मित्र…\nUPSC Prelims 2020 Date बाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नवीन…\nकरिअरनामा हि नोकरी आणि करिअर विषयी मार्गदर्शन करणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-09-22T21:05:48Z", "digest": "sha1:NN2HKKBPCVVO6MIFNJAXXC4MU77WMG3T", "length": 5063, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मीरा केसकर - विकिपीडिया", "raw_content": "\nडाॅ. मीरा केसकर ह्या एक वैचारिक लिखाण करणाऱ्या लेखिका आहेत. व्यवसायाने त्या होमिओपॅथिक डाॅक्टर आहेत. ३४हून अधिक वर्षे त्या नवी मुंबईत होमिओपॅथी आणि निसर्गोपचार केंद्र चालवीत आल्या आहेत. ज्योतिषशास्त्र, रेकी आणि पूर्वजन्मचिकित्सा या विषयांतही त्यांची गती आहे. त्यांचा उपयोग त्या रोग निदानासाठी करतात.\nत्या भगवद्गीता, दासबोध, जे. कृ्ष्णमूर्तीचे विचार यांसारख्या विषयांवर त्यांनी महाराष्ट्रात व्याख्याने देतात.\nअनुत्तरित (बाललैंगिक शोषण या विषयावरचा ग्रंथ)\nएक पाऊल गीतेकडे (२००४)\nजे. कृष्णमूर्ती एक आनंदमेघ\nतो, ती आणि त्यांचे पिल्लू (कथासंग्रह, २०१०)\n(वयाच्या आठव्या वर्षी अंधत्व आलेल्या) सदाशिवराव भिडे यांची जीवनगाथा\nतो, ती आणि त्यांचे पिल्लू या पुस्तकाला\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१९ रोजी २३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Vishal1306", "date_download": "2020-09-22T21:50:29Z", "digest": "sha1:HDQXNO3Y26QBJ2PMHMRF7J3Q5BP6DWM4", "length": 4733, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Vishal1306ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सदस्य:Vishal1306 या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nचर्चा:अटलबिहारी वाजपेयी ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:ऑपरेशन अँथ्रोपॉइड ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:V.narsikar/जुनी चर्चा ६ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Mahitgar/जुनी चर्चा ४ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०११ ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:ऑपरेशन ब्लू स्टार ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Meghnath ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन/निर्वाचित२०१२ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Rahuldeshmukh101/जुनी चर्चा २ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा ३८ ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:V.narsikar/जुनी चर्चा ८ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/72812", "date_download": "2020-09-22T22:07:20Z", "digest": "sha1:2KRYVXIRO5ZP3D4ZSOQUEBL5NW3SVNXV", "length": 6813, "nlines": 111, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जमेल तितके स्वच्छ करावे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जमेल तितके स्वच्छ करावे\nजमेल तितके स्वच्छ करावे\n( आज मी फार खुश आहे. जूनमधे बायपास सर्जरी झाल्यानंतर प्रथमच आज गझल सुचली आणि तीही एकटाकी गझल कशी आहे या बद्दल मी बोलू शकत नाही. तो इलाका वाचक रसिकांचा आहे. पण पारंपारिक विचारांना छेद देणारे विचार थैमान घालत होते. का गझल कशी आहे या बद्दल मी बोलू शकत नाही. तो इलाका वाचक रसिकांचा आहे. पण पारंपारिक विचारांना छेद देणारे विचार थैमान घालत होते. का माहीत नाही. असो. )\nस्वच्छ चेहरे दिसावेत हे स्वप्न कदापी मनी नसावे\nआज वाटते सुर्यालाही जमेल तितके स्वच्छ करावे\nइतिहासाच्या पानोपानी कैद कालच्या कैक विभूती\nपावित्र्याचा परीघ त्यजुनी, खुले तयांनी कसे फिरावे\nपरतीचे का तिकीट द्यावे विना तारखेचे देवाने\nसंभ्रमात आयुष्य संपते किती जगावे\nपांडव दिसले प्रथम म्हणोनी कृष्ण सखा त्यांच्या बाजूने\nतर्काधारित जे नाही ते व्यासांनी का असे लिहावे\nकरावया संचय पुण्याचा फरपटीत आयुष्य संपते\nआज वेदना, मरणा नंतर किर्तिरुपाने म्हणे उरावे\nकधीच नव्हते मी मागितले ईश्वरास झोळी पसरोनी\nजाणत असतो दु:ख जगाचे, पुन्हा वेगळे का सांगावे\nपापाचा मी घडा घेउनी गेल्यावरती गंगा म्हणते\nमीच जाहले गटार गंगा, क्षालन करणे कसे जमावे\nब्रह्मानंदी जरी लागते टाळी परमेशाच्या चरणी\nदेव अपेक्षा का करतो मी माझ्या अपुल्यांना विसरावे\nपापभिरू \"निशिकांत\"मागतो नैवेद्याचे ताट जेवण्या\nनास्तिकतेच्या बुरख्या मागे कशास अस्तिकतेस जपावे\nनिशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३\n>>>>>>>> परतीचे का तिकीट द्यावे विना तारखेचे देवाने\nसंभ्रमात आयुष्य संपते किती जगावे कधी मरावे\nकधीच नव्हते मी मागितले ईश्वरास झोळी पसरोनी\nजाणत असतो दु:ख जगाचे, पुन्हा वेगळे का सांगावे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.com/2018/11/blog-post_61.html", "date_download": "2020-09-22T20:30:08Z", "digest": "sha1:L6J7LLK5CVEQEJWK4NEFLUO2K5QHJ2VT", "length": 9107, "nlines": 59, "source_domain": "www.mandeshexpress.com", "title": "शिवराम मासाळ याला अटक - mandeshexpress.com", "raw_content": "\nशिवराम मासाळ याला अटक\nशिवराम मासाळ याला अटक\nआटपाडी/वार्ताहर: बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष, जांभुळणी गावचे युवा नेते, शिवराम मासाळ १३८ प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांना सांगली येथील कारागृहांमध्ये हलविण्यात आले आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की शिवराम मासाळ यांनी आटपाडी येथील पी.एन. कदमसाहेब यांच्याकडून हातउसणे म्हणून रक्कम घेतली होती. त्या रकमेच्या मोबदल्यात यांनी त्यांना बँक ऑफ इंडिया शाखा खरसुंडी या शाखेचे धनादेश दिले होते व सदरील बँकेच्या खात्यामध्ये पैसे आहेत असे सांगून सदरील चेक वटण्यास सांगितले होते. परंतु त्यांच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्याने सदरील धनादेश न वाटताच महागारी आल्याने कदम यांनी न्यायालयात सदर प्रकरणी दाद मागितली होती. न्यायालयाने त्यांना हजर राहण्यास समन्स बजावूनही न्यायालयात उपस्थित राहात नसल्याने न्यायालयाने त्यांना अटक वॉरंट काढले होते. सदरील प्रकरणी पोलिसांनी बऱ्याच वेळा त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते मिळून येत नव्हते. दि. ११ रोजी जवळे मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी एका विवाहप्रसंगी आला असता पोलिसांनी शिवराम मासाळ याला अटक केली. शिवराम मासाळ हा जांभूळणी गावच्या सरपंच संगिता मासाळ यांचे पती आहेत.\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : दुष्काळी...\nमाणगंगा नदीला आला पुर ; आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद\nमाणगंगा नदीला आला पुर आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'माणदेश एक्सप्रेस' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nमाणदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'माणदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'माणदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nकॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.Copyright माणदेश एक्सप्रेस सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.com/2018/11/blog-post_7.html", "date_download": "2020-09-22T19:45:34Z", "digest": "sha1:CCURMWEMGWAFHCVQI6JUF2URHVL2ULKL", "length": 10108, "nlines": 70, "source_domain": "www.mandeshexpress.com", "title": "आटपाडी महार सामुदायिक शेतीच्या मागण्यासाठी चंद्रकातदादा पाटील यांना निवेदन - mandeshexpress.com", "raw_content": "\nआटपाडी महार सामुदायिक शेतीच्या मागण्यासाठी चंद्रकातदादा पाटील यांना निवेदन\nआटपाडी महार सामुदायिक शेतीच्या मागण्यासाठी चंद्रकातदादा पाटील यांना निवेदन\nआटपाडी/वार्ताहर: आटपाडी येथे असणाऱ्या आटपाडी महार वतनी सामुदायिक शेती संस्थेच्या संदर्भात संस्थेच्या असणाऱ्या सभासदांची नोंद ही महसूल ७/१२ सदरी करावी या प्रमुख मागणीचे निवेदन राज्याचे महसूल व मदत पुनर्वसन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना संस्थेच्या वतीने संस्थेचे मुख्य प्रवतर्क विलास खरात यांनी दिले. यावेळी यशवंत मोटे, गौतम खरात, रावसाहेब खरात, कुमार मोटे, सुनिल मोटे, विजय खरात उपस्थित होते.\nआटपाडी येथील डूबई कुरण या ठिकाणी आटपाडी महार वतनी सामुदायिक स्थापना करून सदर ठिकाणी संस्थेची शेतजमीन आहे. याठिकाणी असणाऱ्या शेतीवर आधारित संस्थेचे सभासद सदरची शेती करीत आहेत. परंतु सदरील सभासदांना शासनाच्या कोणत्याही शासकीय योजनाचा लाभ होत नाही. तसेच वैयक्तिक लाभ ही घेता येत नाहीत त्यामुळे सदरील असणाऱ्या शेतजमिनीवरील ७/१२ सदरी सभासदांची नावे लागावी यासाठी संस्थेचे मुख्य प्रवर्तक विलास खरात यांनी महसूलमंत्री चंद्रकातदादा पाटील यांची मंत्रालय येथे भेट घेऊन त्यांना सभासदांच्या असणाऱ्या अडी-अडचणी समजावून सांगितल्या असल्याने सभासदामधून समाधान व्यक्त येवू लागले आहे.\nदैनिक माणदेशी एक्सप्रेस एक निर्भीड निष्पेक वर्तमानपत्र आह,मा संपादक साहेब अभिनंदन\nआपले दैनिक माणदेशी एक्सप्रेस ची प्रगती उत्तरोत्तर अशीच होत राहवो राहुल (सुनील)खरात पुणे\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : दुष्काळी...\nमाणगंगा नदीला आला पुर ; आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद\nमाणगंगा नदीला आला पुर आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'माणदेश एक्सप्रेस' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nमाणदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'माणदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'माणदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nकॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.Copyright माणदेश एक्सप्रेस सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/adg-indian-coast-guard/", "date_download": "2020-09-22T21:52:26Z", "digest": "sha1:IJ7RJ7K6GXYYZTOXAEB2DDRGNDHUEA2D", "length": 6795, "nlines": 115, "source_domain": "mahapolitics.com", "title": "Deputy High Commissioner of New Zealand called on ADG Indian Coast Guard – Mahapolitics", "raw_content": "\nमनोहर पर्रिकरांची प्रकृती बिघडली, मुंबईतील रुग्णालयात दाखल \nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nशरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमनसे नेत्यांचा गनिमी कावा, पोलिसांच्या नोटीसीनंतरही केला रेल्वेनं प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-22-june-2019/", "date_download": "2020-09-22T19:32:57Z", "digest": "sha1:RRAK4OO7N6TGTFIHSFIC373TSHABGKWT", "length": 12284, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 22 June 2019 - Chalu Ghadamodi 22 June 2019", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [Updated] (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\nफायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) ची पूर्ण सदस्यता देण्यात येणारा सौदी अरेबिया हा पहिला अरब देश ठरला आहे.\nबांगलादेशाचा प्रथम आंतरराष्ट्रीय रंगमंच महोत्सव बांगलादेशच्या शिल्प अकादमी, ढाका येथे आयोजित केला जात आहे.\nलोकसभेत तत्काळ तिहेरी प्रथा प्रबंधावर बंदी आणण्यासाठी मुस्लिम महिला विधेयक 201 9 (विवाहावरील हक्कांचे संरक्षण) सादर केले गेले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी 28 ते 29 जून या काळात जपानमधील ओसाका येथे होणाऱ्या 14 व्या G-20 शिखर परिषदेत उपस्थित राहतील.\nजीएसटी कौन्सिलने नोंदणीसाठी नियमांचे सरलीकरण केले आहे आणि आता जीएसटी अंतर्गत नोंदणीसाठी व्यवसायाद्वारे आधार वापरले जाईल.\nमाहिती तंत्रज्ञान कंपनी टेक महिंद्रा यांनी केबिन आणि कार्गो डिझाईन अभियांत्रिकीसाठी एअरबससह बहु-वर्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 201 9 -20 च्या आगामी बजेटमध्ये पगारदार वर्गासाठी 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नाच्या 3 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक आयकर सवलत मर्यादा वाढवू शकतात.\nखासगी क्षेत्रातील इंडसइंड बँक आणि भरत फायनान्शियल इनक्लुजन लिमिटेड (बीएफआयएल) ने आपले विलीनीकरण जाहीर केले जे 4 जुलैपासून प्रभावी होईल.\nभारतीय प्रतिस्पर्धी आयोगाने (सीसीआय) इंडियनबुल्स हाउसिंग फायनान्स आणि लक्ष्मी विलास बँकेचे विलीनीकरण मंजूर केले.\nइंडिया इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM) (ECI) ने पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (JCMC) जळगाव शहर महानगरपालिकेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 95 जागांसाठी भरती\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CET अर्ज प्रक्रियेला 07 ते 08 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/08/gemini-future.html", "date_download": "2020-09-22T20:21:05Z", "digest": "sha1:T4QXPCE2W2O5Y43PGBDCSVIGPCTBO5H2", "length": 4094, "nlines": 65, "source_domain": "www.smartichi.com", "title": "मिथुन राशी भविष्य Gemini future", "raw_content": "\nHomeराशिभविष्य मिथुन राशी भविष्य Gemini future\nमिथुन राशी भविष्य Gemini future\nप्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. आज तुम्हाला पैश्याने जोडलेली काही समस्या येऊ शकते ज्याला सुरळीत करण्यासाठी तुम्ही आपल्या पिता किंवा पितातुल्य कुणी माणसाकडून सल्ला घेऊ शकतात. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला आहे. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल. तुमचे पारिजन तुम्हाला सोबत घेऊन कुठल्या ठिकाणावर घेऊन जाऊ शकतात तथापि, सुरवातीमध्ये तुमची काही खास आवड नसेल परंतु, नंतर तुम्ही या अनुभवाचा भरपूर फायदा घ्याल.\nउपाय :- ॐ गं गणपतये नमः दररोज सकाळी आणि संध्याकाळी 11 वेळा जप केल्याने कौटुंबिक आयुष्यात आनंद आणेल.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/09/blog-post_251.html", "date_download": "2020-09-22T22:13:02Z", "digest": "sha1:FFWORFSSMYJJOAQTEY22UQUCPRH7HI4A", "length": 3708, "nlines": 65, "source_domain": "www.smartichi.com", "title": "मकर राशी भविष्य", "raw_content": "\nCapricorn future इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. कुटुंबातील लोकांमध्ये पैश्याला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैश्याच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट होण्याचा सल्ला दिला जातो. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अतिभावूक बोलू नका. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. तुमच्या द्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता परंतु, त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल.\nउपाय :- कुटुंबात सकारात्मक अनुभव वाढवण्यासाठी पिंपळ किंवा वडाच्या झाडाच्या आस पास किंवा मातीने भरलेल्या भांडयात 28 थेंब तेल वहा.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://hwmarathi.in/news-report/chandrakant-patil-from-kothrud/62693", "date_download": "2020-09-22T21:35:32Z", "digest": "sha1:BYCL7F5JBEYDONDXTAMH4LQ2Y3Y7EBEA", "length": 6443, "nlines": 80, "source_domain": "hwmarathi.in", "title": "Chandrakant Patil from kothrud | मी परका नव्हे, कोथरूडकरांचाचं… – HW Marathi", "raw_content": "\nभारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली गेली आहे. त्यांच्या नावाला विरोध सुरू झाला आहे.‘दूरचा नको, घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे’ असे फलक कोथरूड परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले असून ब्राह्मण संघटनांकडूनही ब्राह्मण उमेदवारच द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोथरूड मतदारसंघातील उमेदवारीचा वाद चिघळल्याचे चित्र आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांनी म्हटलयं की आपण कोथरूडकरांनी परके नाही ,त्यामुळे ते त्यांना जरूर स्विकारतील. #ChandrakantPatil #BJP #Kothrud #BhrahmanMahasangh\nEknath Khadse | उमेदवारीसाठी खडसेंच्या गुडघ्याला बाशिंग, यादीत नाव नसताना भरला उमेदवारी अर्ज \n#Vidhansabha2019 : पुण्याच्या ८ ही जागा भाजपकडे\nVinod Tawde Vs Ajit Pawar | कधी दादा रागावतो, तर कधी हुंदका काढतो,तावडेंचा अजित पवारांना टोला..\nGanpati 2019 | करीरोडमध्ये पाईपचा गणपती\nठाकरे सरकारचा दुजाभाव, सत्ताधाऱ्यांना अन् आम्हाला वेगवेगळे नियम | Suresh Dhas | CM Uddhav Thackeray\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://hwmarathi.in/politics/do-not-know-the-minds-of-people-they-also-want-to-win-bala-nandgaonkar/6633", "date_download": "2020-09-22T21:01:58Z", "digest": "sha1:FFPEJDEAVSCYLKGKJRNUQG4NOWCFEKLW", "length": 7766, "nlines": 82, "source_domain": "hwmarathi.in", "title": "लोकांची मने नुसती ओळखू नका; तर ती जिंकायलासुद्धा हवीत | बाळा नांदगावकर – HW Marathi", "raw_content": "\nलोकांची मने नुसती ओळखू नका; तर ती जिंकायलासुद्धा हवीत | बाळा नांदगावकर\nकर्जत | तरुणांमधील क्रीडा क्षेत्रातील कला गुणांना वाव मिळावा, यासाठी कर्जत येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कबड्डी स्पर्धांचे आयोजन जितेंद्र पाटील आणि प्रवीण दत्तात्रेय बोराडे यांनी कर्जतजवळील हालीवली येथे 10 व 11 फेब्रुवारी दरम्यान जिल्हा व तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मनसे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते तेव्हा ते बोलत होते.\nया वेळी बोलताना बाळा नांदगावकरांनी कबड्डी स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट असल्याचे सांगितले. तसेच कबड्डी हा मराठी मातीतला रांगडा खेळ असून तो मॅटवर खेळला जातोय, याची खंत व्यक्त केली.\nया वेळी मनसे रायगड जिल्हा व विविध शाखांच्या वतीने नांदगावकर यांचा सत्कार करण्यात आला.\nया वेळी त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेलेले माजी आमदार देवेंद्र साटम, रेल कामगार सेनेचे सुनील हर्षे, जिल्हा सचिव प्रवीण गांगल, महेश जाधव, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, उपजिल्हाध्यक्ष जे. पी. पाटील, उप-तालुकाध्यक्ष प्रवीण बोराडे, विलास डुकरे, कर्जत तालुका सहसचिव प्रदीप पाटील, खोपोली शहराध्यक्ष अनिल मिंडे, नेरळ शहर अध्यक्ष मिलिंद मिसाळ, कर्जत शहराध्यक्ष योगेश पोथरकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, खेळाडू व कबड्डी रसिक उपस्थित होते.\nमेडिकल व्हिसाची माहिती दिल्यास भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडतील\nधनंजय मुंडेंचा आज जालना, बीड जिल्ह्यात गारपीट भागाचा दौरा\n#ElectionsResultsWithHW : साताऱ्यात उदयनराजेंची ९ हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडी\nनितेश राणेंनी उपअभियंत्यांच्या अंगावर ओतला चिखल\nभाजप-शिवसेनामधील संघर्ष सोडविण्यासाठी अमित शाह मुंबई दौऱ्यावर\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://hwmarathi.in/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9", "date_download": "2020-09-22T19:37:07Z", "digest": "sha1:CDSLDIBDMRJPSE76EHJR55WJIA774UZ4", "length": 13818, "nlines": 127, "source_domain": "hwmarathi.in", "title": "अमित शाह – HW Marathi", "raw_content": "\nTag : अमित शाह\nदेश / विदेश राजकारण\nFeatured दिल्ली विधानसभेच्या मतदानाच्या निकालाआधीच भाजपाने स्वीकारली हार\nनवी दिल्ली | दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरू असून पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांची आपच सत्तेत येणार असे स्पष्ट दिसून येत आहे. आप सोबत या...\nAAPAmit ShahArvind KejriwalBjpDelhi AssemblyfeaturedNarendra ModiNewDelhiअमित शाहअरविंद केजरीवालआपदिल्ली विधानसभा निवडणूकनवी दिल्लीभाजप\nदेश / विदेश महाराष्ट्र राजकारण\nFeatured उदयनराजेंच्या मंत्रिपदासाठी तरूणाने लिहिले रक्ताने पत्र …..\nसातारा | साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद मिळावे म्हणून चक्क एका तरुणाने आपल्या रक्ताने गृहमंत्र्यांना पत्र लिहीले आहे...\nAmitShahfeaturedHome MinistersataraUdayanraje Bhosaleअमित शाहउदयनराजे भोसलेमंत्रिपदेराज्यसभासातारा\nUncategorized महाराष्ट्र मुंबई राजकारण\nFeatured कोणतीही पुर्वकल्पना न देता केंद्राने हटवली शरद पवारांची सुरक्षा\nनवी दिल्ली | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतल्या निवासस्थानातील सुरक्षा हटवण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक कमी करण्याबाबतची कोणतीही पुर्वकल्पना न देत केंद्रीय गृहखात्याने...\nदेश / विदेश राजकारण\nFeatured #DelhiAssemblyElections : भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील या नेत्यांची नावे सामील\nनवी दिल्ली | दिल्ली निवडणुकीची तारीख अगदी तोंडावर आल्यानंतर लक्ष लागून राहीले आहे ते म्हणजे निवडणुकीत उमेदवारी अर्ज कोणी कोणी भरले आहेत त्याची. आणि त्यानंतर...\nAmit ShahBjpDelhiDelhi Assembly ElectionsfeaturedNarendra ModiNitin GadkariPrakash Jawdekarअमित शाहदिल्ली निवडणुकनरेंद्र मोदीनितीन गडकरीप्रकाश जावडेकरमहाराष्ट्र\nदेश / विदेश राजकारण\nFeatured भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची होणार नियुक्ती\nनवी दिल्ली | भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, भाजपमध्ये सर्वसहमतीनं राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची...\nAmit ShahBjpfeaturedJ P NaddaNew Delhiअध्यक्षअमित शाहजे.पी.नड्डानवी दिल्लीभाजपा\nदेश / विदेश राजकारण\nFeatured संपूर्ण देशभरात एनआरसी लागू होणार, अमित शाहांची मोठी घोषणा\n संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करण्यात येणार, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल ( २० नोव्हेंबर) संसदेत केली. राज्यसभेत अमित शहा यांनी...\nमहाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९\nFeatured बंद दाराआड झालेल्या चर्चा शाहांनी पंतप्रधान मोदींना सांगितल्या नाही \nमुंबई | लिलावती रुग्णलायतून डिस्जार्च मिळाल्यानंतर पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मौनावर आज (१४ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून तोफ...\nAmit ShahBalasaheb ThackerayBjpfeaturedMaharashtraNarendra Modishiv senaअमित शाहनरेंद्र मोदीबाळासाहेब ठाकरेभाजपमहाराष्ट्रशिवसेना\nमहाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९\nभाजप-शिवसेनामधील संघर्ष सोडविण्यासाठी अमित शाह मुंबई दौऱ्यावर\nमुंबई | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह २ नोव्हेंबरला मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपमधील तिढा सोडविण्यासाठी शाह मुंबईला...\nमहाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९\nFeatured दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ‘ते’ विधान करायला नको होते \nमुंबई | शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांची आज (३१ ऑक्टोबर) निवड करण्यात आली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काल (३० ऑक्टोबर) विधिमंडळाच्या नेत्यांची निवड...\nAmit ShahBjpdevendra fadnavisDiwalifeaturedshiv senaUddhav Thackerayअमित शाहउद्धव ठाकरेदिवाळीदेवेंद्र फडणवीसभाजपशिवसेना\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nFeatured निवडणूक आयोगाने अमित शहांच्या इशाऱ्यावर प्रचारबंदी लागू केली \nनवी दिल्ली | “भाजप पश्चिम बंगालला आपल्या इशाऱ्यावर चालवू शकत नाही. पश्चिम बंगाल म्हणजे बिहार किंवा काश्मीर नाही. येथे भाजपमुळे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे....\nAmit ShahBjpElection Commission of Indiafeaturedmamata banerjeeNarendra ModiTMCWest Bengalअमित शाहकेंद्रीय निवडणूक आयोगतृणमूल काँग्रेसनरेंद्र मोदीपश्चिम बंगालभाजपममता बॅनर्जीलोकसभा निवडणूक २०१९\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-91700.html", "date_download": "2020-09-22T21:52:22Z", "digest": "sha1:P5DDHVELUFBIVPCOKARH3PICUBTCUPD4", "length": 22027, "nlines": 197, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कुलभूषण जाधव यांचा जीव वाचू शकतो पण पाकिस्तानातून सुटका नाही | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nकुलभूषण जाधव यांचा जीव वाचू शकतो पण पाकिस्तानातून सुटका नाही\nदिल्ली दंगल प्रकरण: राज्य विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nCovid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा; मोदी सरकारने केलेलं Air Bubble Agreement काय आहे\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, uppsc.up.nic या वेबसाइटवर करा क्लिक\n तरच मिळेल ICU बेड; Coronavirus सर्वेक्षणातून समोर आली भीषण परिस्थिती\n मायभूमीत यायच्या प्रतीक्षेत आहेत 3486 भारतीयांचे मृतदेह\nकुलभूषण जाधव यांचा जीव वाचू शकतो पण पाकिस्तानातून सुटका नाही\nपाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी आज संध्याकाळी साडेसहा वाजता निर्णय येणार आहे. पाकिस्तानी लष्कराच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं होतं. आज येणाऱ्या निकालामध्ये कुलभूषण जाधव आणि भारताला काहीसा दिलासा मिळू शकतो.\nनवी दिल्ली, 17 जुलै : पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी आज संध्याकाळी साडेसहा वाजता निर्णय येणार आहे. पाकिस्तानी लष्कराच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं होतं. आज येणाऱ्या निकालामध्ये कुलभूषण जाधव आणि भारताला काहीसा दिलासा मिळू शकतो.\nहा निकाल जर भारताच्या बाजूने आला तर नक्कीच भारतासाठी हा मोठा विजय असेल. पण कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानातून सुटका करणं मात्र इतकं सोपं नाही. या प्रकरणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायदे आणि करार धाब्यावर बसवले आहेत. पाकिस्तानने यामध्ये व्हिएन्ना कराराचंही उल्लंघन केलं आणि कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत मिळू दिली नाही. एवढंच नाही तर त्यांची आई आणि पत्नीशाही त्यांना काचेच्या बंद खोलीतून संभाषण करावं लागलं.\nकुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 ला बलुचिस्तानमध्ये ताब्यात घेतलं, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानने त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.भारताने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली. आता भारतापुढे आशा ठेवणं आणि वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालय आता मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांची फाशी रद्द करून त्याचं दुसऱ्या शिक्षेत रूपांतर करू शकतं. त्याचसोबत पाकिस्तानच्या हद्दीमध्ये कुलभूषण जाधव यांना जिवंत ठेवण्याची हमी देऊ शकतं. पण कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानमधून सुटका होण्याची शक्यता फारच कमी आहे.हे सगळे अडथळे पार करून भारत जर कुलभूषण जाधव यांचा जीव वाचवू शकला तरी ते एक मोठं यश असेल.\n25 मार्च 2016 : कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली.\nकाय होतं हे प्रकरण\n10 एप्रिल 2017 : पाकिस्तान लष्कराच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली.\n8 मे 2017 : भारताने याबद्दल आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली.\n15 मे 2017 : या खटल्याची सुनावणी झाली.\n18 मई 2017: आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.\n25 डिसेंबर 2017: कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीने त्यांची भेट घेतली.\n28 डिसेंबर 2017: परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या भेटीबदद्ल संसदेत माहिती दिली.\nVIDEO: सत्ता असूनही सेनेचा मोर्चा; विरोधकांचा हल्लाबोल, यासोबत टॉप 18 बातम्या\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Sambhal_Dauat_Sambhal", "date_download": "2020-09-22T20:18:26Z", "digest": "sha1:JYIRD234BJXELCDEU4ADO255JNTXC6KE", "length": 3669, "nlines": 39, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "सांभाळ दौलत सांभाळ | Sambhal Dauat Sambhal | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nआम्ही जातोय शेतावरी मागतो बैत्याची भाकरी\nबैत्याची भाकरी अन्‌ करतो अंबेची चाकरी\nकर सेवा अशी लोकांची- सांभाळ ठेव लाखाची, अशिर्वाद माझा..\nयेड्या मानसा जपून चाल, देव जागतो सांज सकाळ\nसांभाळ दौलत सांभाळ आरं ही दौलत सांभाळ\nह्यो यज्ञ मांडला कर्मासंगती धर्माचा\nह्यो वारा गातोय मंतर हरीच्या नामाचा\nकुणी राकुस येता बाण सुटावा रामाचा\nपाप मरावं पुण्य उरावं दुनिया र्‍हाईल खुशाल\nह्ये माणिक मोती तालावरती डुलत्यात\nह्ये रान पाचूचं बघून डोळं दिपत्यात\nही आतुर झाली पिकं, जाऊ द्या पोटात, भुकेल्या पोटात\nत्यागावरती सारी जगती अन्‍नब्रह्माची कमाल\nपानी सुटंल तोंडाला भूमी होईल अनावर\nही बाग देवाची तुडवा करतिल जनावरं\nजीव जगण्यापायी जल्म घेतो जगावर\nमाया द्यावी ममता घ्यावी सुखाचा होईल सुकाळ\nगीत - जगदीश खेबूडकर\nसंगीत - दत्ता डावजेकर\nस्वर - अपर्णा मयेकर , शरद जांभेकर\nचित्रपट - पाच नाजूक बोटे\nगीत प्रकार - चित्रगीत\nबैते - गावच्या वतनदारांना शेतावर त्यांच्या हक्काबद्दल द्यावयाचे धान्य. गावचे वतनदार बारा असत- कोळी, कुंभार, गुरव, चांभार, न्हावी, परीट, भट, महार, मुलाणा, मांग, लोहार, सुतार.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nअपर्णा मयेकर, शरद जांभेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.transformativeworks.org/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A6/?lang=mr", "date_download": "2020-09-22T21:12:38Z", "digest": "sha1:KBNJQPTA7XEJSIYE65D5HLJDBP7DB7LN", "length": 10558, "nlines": 138, "source_domain": "www.transformativeworks.org", "title": "आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस २०२० लवकरच येत आहे – परिवर्तनात्मक रसिककलामंडळी", "raw_content": "\nतुम्ही मद्दत कशी करू शकता:\nआंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस २०२० लवकरच येत आहे\nवर्षाची ती वेळ पुन्हा असेल: आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस हे जवळजवळ येथे आहे आम्ही १५ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय रसिककृती दिन साजरा करतो, जे या वर्षी शनिवारीला पडेल. २०२० हा आपला सहावा वार्षिक उत्सव आहे आणि आम्ही ही परंपरा कायम ठेवण्यासाठी खूप उत्साही आहोत\nतरीही आंतरराष्ट्रीय रसिककृती दिन म्हणजे काय\nआंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस ही चाहता-निर्मित सामग्री साजरी करण्याची संधी आहे, जे OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ला स्पॉटलाइट, सामायिकरण आणि संरक्षण करण्यासाठी स्थापित केले गेले. जगभरातील अविश्वसनीय रसिकगण समुदायाचा भाग होण्यासाठी आम्ही भाग्यवान आहोत, आणि आम्ही आशा करतो की आपण बर्‍याचजण आम्ही IFD साठी तयार केलेल्या कार्यक्रमांमध्ये तसेच त्यापुढील दिवसांमध्ये सहभागी व्हाल. या दरम्यान, आम्ही नवीन रसिककृती तयार करण्यासाठी आणि गेल्या 12 महिन्यांपासून आपण भोगावे अशी काही रसिककथा , रसिककला , रसिकध्वनिफीत आणि रसिकचित्रफीत ओळखण्यासाठी आम्ही चाहते निर्माते आणि ग्राहकांकडून सहभाग घेऊ. आपण जिथे आहात तिथे आणि आपण जी भाषा बोलता तिथे आम्हाला आपल्याकडून ऐकायचे आहे\nरसिककृती चॅलेंजः आपल्या व्यक्तिरेखांचे प्रतिक्रिया कशी असेल\n# IFD2020 च्या अपेक्षेने आम्ही चाहते निर्मात्यांना एक आव्हान जारी करत आहोत. आपण या प्रॉम्प्टचा उपयोग IFDrabble, IFDrawble किंवा, आपल्याला इतर जे काही मध्यममध्ये किंवा वेगाने उपयुक्त आहेत अशा वेगवान रसिककृतीसाठी प्रेरणा म्हणून वापरत आहात हे आम्हाला आवडेल. त्यांच्यावर आता कार्य करा आणि फेब्रुवारीमध्ये Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर #IFDrabble’ किंवा ‘आंतरराष्ट्रीय रसिककृती दिन २०२०’ टॅग करून त्यांना ऑनलाइन पोस्ट करा. आम्ही आमच्या सोशल मीडिया चॅनेल्सवर ८ ते १५ फेब्रुवारी दरम्यान आमच्या काही (SFW) आवडी परत पोस्ट करु.\nया वर्षासाठी प्रॉम्प्ट काय आहे ही वेळ META ची आहे ही वेळ META ची आहे आम्हाला व्यक्तिरेखा स्वतःबद्दल रसिककृती शोधणारे पहायला आवडेल. काय होयल जर क्रोली ला गुड ओमेन्स ची रसिककला मिळाली आणि अझीराफेराफेल ला दाखवले आम्हाला व्यक्तिरेखा स्वतःबद्दल रसिककृती शोधणारे पहायला आवडेल. काय होयल जर क्रोली ला गुड ओमेन्स ची रसिककला मिळाली आणि अझीराफेराफेल ला दाखवले किंवा वोलडेमोरट हैरी पोटर चे रसिककृती शोधून युध जिंकायचे योजना जमवते किंवा वोलडेमोरट हैरी पोटर चे रसिककृती शोधून युध जिंकायचे योजना जमवते आपल्याला फक्त अश्या अनागोंदीची कल्पना येऊ शकते जी कदाचित निर्माण होऊ शकेल; परंतु सुदैवाने आमच्यासाठी, आम्हाला फक्त त्याची कल्पना करायची आहे. हे घडवून आणणे आपले काम आहे\nतर, आता आपल्या निर्मितीवर कार्य करा आणि १ फेब्रुवारीपासून कोणत्याही वेळी त्यांना ऑनलाइन पोस्ट करणे प्रारंभ करा. (टाचणखुण वापरणे लक्षात ठेवा). आमची पुढील IFD ब्लॉग पोस्ट ८ फेब्रुवारी ला येईल, आमचे रसिककृती चॅलेंज रिपॉस्ट सुरू करुन आपल्याला पुढील काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आम्ही नंतर आपल्याशी संपर्क साधण्यास उत्सुक आहोत\nOTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदेविषयक मदत सहित अनेक प्रकल्पांचे नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन चालवत, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्याने-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाइटवर. स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, ज्यांचेसाठी हे पोस्ट अनुवादित आहे, भाषांतर पृष्ठपहा.\nआमच्या ३-वर्षांच्या सामरिक योजनेचा अंत साजरा करा\nOTW अर्थसमिती: २०२० अर्थसंकल्प\nआम्ही #IFD2020 साठी काय करतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/solider-wife-suicide-with-their-chidren-in-kolhapur-50976.html", "date_download": "2020-09-22T21:48:29Z", "digest": "sha1:WP5JE2FV3A7O5WQ5OBIHCW335GRQGHYP", "length": 15827, "nlines": 189, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "कोल्हापुरात जवानाच्या पत्नीची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या", "raw_content": "\nअनेक खटले पाहिले, मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत\nआता हॉटेल सुरू करण्यासाठी दहापेक्षा कमी परवानग्या, आदित्य ठाकरेंची घोषणा\nहेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त, दिल्लीत एनसीबीची मोठी कारवाई\nकोल्हापुरात जवानाच्या पत्नीची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या\nकोल्हापूर : एका जवानाच्या पत्नीने दोन चिमुकल्यांसह पेटवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरमधील शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात घडली आहे. स्वाती महेश पाटील असे आत्महत्या केलेल्या जवानाच्या पत्नीचे नाव आहे. स्वाती यांनी आत्महत्या का केली याचे नेमक कारण अद्याप समजू शकलेले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात स्वाती आपल्या दोन …\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकोल्हापूर : एका जवानाच्या पत्नीने दोन चिमुकल्यांसह पेटवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरमधील शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात घडली आहे. स्वाती महेश पाटील असे आत्महत्या केलेल्या जवानाच्या पत्नीचे नाव आहे. स्वाती यांनी आत्महत्या का केली याचे नेमक कारण अद्याप समजू शकलेले आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nशाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात स्वाती आपल्या दोन मुलांसोबत राहत होत्या. गुरुवारी दिवसभर स्वाती आजूबाजूच्या परिसरात न दिसल्याने शेजारील लोकांनी त्यांच्या घराचे दार ठोठावले. त्यावेळी दरवाजा उघडताच शेजाऱ्यांना विभावरी (4) आणि शिवांश(1) या दोन चिमुरड्यांचे मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आले. तर त्यांच्या बाजूलाच स्वाती यांचाही मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.\nस्वाती यांचे पती सध्या राजस्थान येथे सेवेत आहेत. पाटील कुटुंबीय अवघ्या वर्षभरापूर्वी नेर्ले गावात राहायला आले होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी छोटा मुलगा शिवांशचा वाढदिवसही थाटामाटात साजरा केला होता. मात्र त्यांनी अचानक आत्महत्या का केली याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. स्वाती यांच्या आत्महत्येवरुन माहेरच्यांकडून आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला आहे. दरम्यान याबाबत सध्या पोलिस तपास करीत आहे.\nदगड आमच्या हातात अन् काचा तुमच्या, राजू शेट्टींचा केंद्र सरकारला…\nसरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना अटक करा, नावं जाहीर करा…\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपोलीस हवालदारांची उपनिरीक्षक पदी पदोन्नती रखडली, आरटीआय कार्यकर्त्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nउपचाराचं बिल पाहून चक्कर, बोईसरमध्ये रुग्णाची हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी…\nमाहेरुन सासरी जाताना कालव्यात घसरुन पडली, कोल्हापुरात नवविवाहितेचा मृत्यू\nकोरोनाग्रस्त आई-वडील रुग्णालयात, पोलिसांकडून घरी जाऊन चिमुरड्याचा बर्थडे सेलिब्रेट\nरात्री पतीसोबत भांडण, पत्नीची 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी\nकृषी विधेयक शेतकरी हिताचं, अस्तित्वासाठी विरोधकांचं आंदोलन, दानवेंचा पवारांवर अप्रत्यक्ष…\nधनगर आरक्षणाबाबत चेष्टा थांबवा, अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही, मल्हार…\nशरद पवार केंद्राविरोधात आक्रमक; आज दिवसभर अन्नत्याग करणार\nकृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी\nBhiwandi building collapse | भिवंडी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा…\nमिरारोडमध्ये नायजेरियन महिलेची रस्त्यावर प्रसुती, ऑटोरिक्षात संसार\nराज्यातील जिम, रेस्टॉरंट सुरू करा; रोहित पवार यांची मागणी\nऔरंगाबादच्या माजी महापौरांना कोरोनाची लागण, रुग्णालयात उपचार\nअनेक खटले पाहिले, मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत\nआता हॉटेल सुरू करण्यासाठी दहापेक्षा कमी परवानग्या, आदित्य ठाकरेंची घोषणा\nहेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त, दिल्लीत एनसीबीची मोठी कारवाई\nIPL 2020 : सलामीच्या सामन्याचा विक्रम, मैदानात प्रेक्षक नाहीत, तरीही सामना पाहणाऱ्यांचा नवा रेकॉर्ड\nआशालता ताईंच्या जाण्याने आमची 35 वर्षांची नाळ तुटली, अलका कुबल यांना शोक अनावर\nअनेक खटले पाहिले, मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत\nआता हॉटेल सुरू करण्यासाठी दहापेक्षा कमी परवानग्या, आदित्य ठाकरेंची घोषणा\nहेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त, दिल्लीत एनसीबीची मोठी कारवाई\nIPL 2020 : सलामीच्या सामन्याचा विक्रम, मैदानात प्रेक्षक नाहीत, तरीही सामना पाहणाऱ्यांचा नवा रेकॉर्ड\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/honor-killing", "date_download": "2020-09-22T20:44:58Z", "digest": "sha1:A7BZGL6OXBBBMHIBDHTXAIYU2MWULKGL", "length": 11860, "nlines": 180, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "honor killing Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nपिंपरी चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून एकाची हत्या, सहा जणांवर गुन्हे दाखल\nमुलीच्या आंतरजातीय प्रेमसंबंधाचा राग, उशीने तोंड दाबून मुलीची हत्या\nआंतरजातीय प्रेमसंबंधाचा राग, उशीने तोंड दाबून मुलीची हत्या\nभुसावळमध्ये ऑनर किंलिंगची धक्कादायक घटना पुढे आली आहे (Bhusawal Honor Killing ). आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या रागातून जन्मदात्या आई-वडिलांकडूनच अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली.\nरात्रीच्या सुमारास घरी, प्रेयसीच्या कुटुंबाची मारहाण, प्रियकराचा मृत्यू\nरात्रीच्या सुमारास प्रेयसीच्या घरात घुसल्याने तिच्या कुटुंबियांकडून प्रियकराला बेदम मारहणा करण्यात आली (Girlfriend family beaten boyfriend) आहे.\nप्रेम प्रकरणातून खुनाच्या घटनेत 28 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nजगातील सर्व देशांच्या तुलनेत भारतातील खून प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून घट होत आहे. पण प्रेम प्रकरणातील खून प्रकरणात मात्र 28 टक्क्यांची वाढ (Increase murder case in love) झाली आहे\nवर्ध्यात सैराटची पुन्नरावृत्ती, तलवारीने वार करत बहिणीच्या प्रियकराचा खून\nप्रेमप्रकरणातून पुलगावात एका युवकाची निर्घून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री (12 जुलै) घडली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.\nआंतरजातीय लग्नामुळे बरेलीच्या भाजप आमदाराकडून मुलीच्या जीवाला धोका\nचंद्रपूर : मुलीच्या प्रियकराची पिता-पुत्राने केली हत्या\n वडिलांनी मुलीच्या प्रियकराची हत्या केली\n मुलीच्या प्रियकराला ठार करुन बाप-बेटे पोलिसात हजर\nचंद्रपूर : पित्याने आणि भावाने मिळून मुलीच्या प्रियकराला बेदम मारहाण करत ठार केले आहे. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमधील घुग्गुस येथे घडला आहे. या घटनेमुळे परिसरात\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nकृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच\nलिलावती हॉस्पिटलवर झरीन खान भडकली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nकृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathibrain.in/technology/", "date_download": "2020-09-22T22:12:03Z", "digest": "sha1:LUFH2XC666CB4OLY6CGJ35FBNYDM22JC", "length": 9603, "nlines": 139, "source_domain": "marathibrain.in", "title": "तंत्रज्ञान Archives - marathibrain.in", "raw_content": "\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n अनोळखी व्यक्तीच्या हातात तुमचा पासपोर्ट देऊ नका\nटीम मराठी ब्रेन - June 20, 2020\nआता मुंबईला तीन दिवस आधीच मिळणार पुराचा इशारा\n‘नेचर इंडेक्स 2020’मध्ये भारतातील तीन संस्था पहिल्या ३०मध्ये \nदेशात ‘सामुदायिक रेडिओ केंद्रां’ची संख्या वाढवणार\nविद्युत वाहनांच्या बॅटरी निर्मितीसाठी अनुदान देण्याच्या नीतीच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी\nलवकरच व्हाट्सऍप, मेसेंजर आणि इन्स्टाग्राम एकच\nआधारमुळे दूरध्वनी क्रमांक बंद पडणार नाही\nपुण्यातील कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला\nसायबर सिक्युरिटी-सायबर गुन्हे आणि आपण\nफेसबुक, इंस्टाग्रामवर जाणार्‍या वेळेचं नियोजन करण्यासाठी आता टूल्स उपलब्ध\nजिओ गिगाफायबर ब्रॉडब्रॅंड, जिओफोन २, गिगाटीव्ही नोंदणी १५ ऑगस्टपासून\nअँड्रॉइड ९ पाय : Android Pie अँड्रॉइडचं नवं व्हर्जन\nगुगल तुमच्या मर्जीविना लक्ष ठेऊन आहे तुमच्या सर्व हालचालींवर\nफीचर फोन बाजारात अव्वल स्थानी रिलायन्स जिओ\nआमटे दांपत्य ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये\n‘तिरंगा रॅली’ प्रकरणी अलिगढ विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस\nजयंत सावरकर व विनायक थोरात यांना यंदाचे रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर\nमाजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन\nकाँग्रेसच्या काळात झाले होते तीन सर्जिकल स्ट्राईक \nदेशातील सर्वात मोठी कर्जमाफी भाजपच्या काळात : मुख्यमंत्री फडणवीस\n२६.७ कोटी फेसबुक वापरकर्त्यांची माहिती उघडकीस \n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\n‘नागीण’ हा त्वचारोग तुम्हाला माहीत आहे का\nजाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध\nसायबर सिक्युरिटी-सायबर गुन्हे आणि आपण\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/9/14/first-photographic-record-of-Red-billed-Tropicbird-from-mumbai-.html", "date_download": "2020-09-22T19:50:09Z", "digest": "sha1:SZDEKJI5ACIHO32KSV7LIIDP3UU4SUPJ", "length": 6707, "nlines": 10, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " दुर्मीळ समुद्री पक्ष्याची मुंबईतून पहिलीच छायचित्रित नोंद; जखमी पक्ष्याला जीवदान - महा एमटीबी", "raw_content": "दुर्मीळ समुद्री पक्ष्याची मुंबईतून पहिलीच छायचित्रित नोंद; जखमी पक्ष्याला जीवदान\n'रेड-बिलड् ट्राॅपिकबर्ड' या पक्ष्याची नोंद\nमुंबई (विशेष प्रतिनिधी) - खोल समुद्रात अधिवास करणाऱ्या 'रेड-बिलड् ट्राॅपिकबर्ड' या पक्ष्याची मुंबईतून प्रथमच छायाचित्रित नोंद करण्यात आली आहे. वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर रविवारी हा पक्षी थकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. 'राॅ' या वन्यजीव बचाव संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्याला वाचवले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये त्याला पुन्हा नैसर्गिक वातावरणात मुक्त करण्यात येईल.\nयंदा पावसाळ्यात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर अनेक समुद्री पक्षी जखमी वा मृत अवस्थेत आढळून आले आहेत. यामध्ये खास करुन खोल समुद्रात अधिवास करणाऱ्या मास्कड् बूबी, ब्राऊन बूबी या पक्ष्यांचा समावेश आहे. मुंबईतून अशाच एका दुर्मीळ सागरी पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. रविवारी सकाळी वर्सोवा किनाऱ्यावर सागर कुटीजवळ प्रभातफेरीसाठी आलेल्या काही नागरिकांना एक जखमी पक्षी थकलेल्या अवस्थेत वाळूत पडलेला आढळला. त्यांनी या पक्ष्याची माहिती 'राॅ' या वन्यजीव बचाव संस्थेला दिली. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पक्ष्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांना हा पक्षी 'रेड-बिलड् ट्राॅपिकबर्ड' असल्याचे लक्षात आले. या पक्ष्यावर सध्या उपचार सुरू असून मुंबईतून त्याची प्रथमच छायाचित्रित नोंद झाली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या पक्ष्याची छायाचित्रित नोंद आजतागायत केवळ सिंधुदुर्गातील 'वैंगुर्ला राॅक्स'च्या खडकावरुन आहे.\n'रेड-बिलड् ट्राॅपिकबर्ड' हा पक्षी १९६२ आणि १९७२ साली मुंबईच्या किनाऱ्यांवर मृतावस्थेत सापडल्याची नोंदी आपल्याकडे आहेत. मात्र, रविवारी वर्सोव्याच्या किनाऱ्यावर सापडलेल्या या पक्ष्याची मुंबईतून पहिलीच छायाचित्रित नोंद झाल्याची माहिती पक्षीतज्ज्ञ आणि निरीक्षक आदेश शिवकर यांनी दिली. हा पक्षी खोल समुद्रात अधिवास करत असून तो सातत्याने उडत असतो. आराम करण्यासाठी तो समुद्राच्या पाण्यावर पोहतो आणि केवळ प्रजनन हंगामात समुद्रातील बेंटाना भेट देतो, असे त्यांनी सांगितले. यापुढे असे पक्षी आढळल्यास तातडीने पक्षीतज्ज्ञ किंवा वन्यजीव बचाव कार्यकर्त्यांना संपर्क साधण्याचे आवाहन शिवकर यांनी यानिमित्ताने केले आहे. रविवारी सापडलेल्या 'रेड-बिलड् ट्राॅपिकबर्ड' या पक्ष्याची प्रकृती आता उत्तम असून तो अन्नग्रहण करत असल्याची माहिती 'राॅ'चे प्रमुख आणि ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिली. पशुवैद्यकांचा अंतिम तपासणीनंतर त्याला येत्या दोन दिवसांमध्ये नैसर्गिक वातावरणात मुक्त करणार असल्याचे ते म्हणाले.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nपक्षी समुद्र मुंबई वन्यजीव bird wildlife mumbai sea", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ek-pathik.blogspot.com/2011/10/blog-post.html", "date_download": "2020-09-22T20:31:28Z", "digest": "sha1:LS2P5CV7H4QD2UNKO6LGMWM2VCBZAL5W", "length": 21419, "nlines": 76, "source_domain": "ek-pathik.blogspot.com", "title": "काय हि ओन लाईन शॉपिंग ?!!?!! नुसता त्रास... | एक पथिक", "raw_content": "\nका मी फिर्याद करू सुखाची सावली कमी व दुखाचे उन अधिक आहे\nका मी फिर्याद करू रस्त्यात फुले कमी व काटे अधिक आहेत.\nमला सतत चालत जावे लागणार आहे , कारण मी \"एक पथिक \" आहे.\nशुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०११\nकाय हि ओन लाईन शॉपिंग \nआमच्या शाळेतील प्यून \"राजेश \" तसे त्याला आम्ही राजू म्हणून संबोधित करतो. आहे तर फार हुशार नेहमी इंटरनेट वर काही न काही R&D करत असतो.काही अडचण आली. किवा समजले नाही तर लगेच फोन करतो मला. त्याच्या या इंटरनेट वरील संशोधन करण्याच्या वृत्ती मुळे बहुतेकदा शाळेतील शिक्षक गण त्याची प्रशंसा करताना दिसून येतात. पण म्हणतात ना जास्त शहाणपणा केलेले देखील नुकसान कारक ठरत असते. बस तसच काही तर झाले एका आठवड्या पूर्वी त्याच्या सोबत. मागे फेसबुक वर माझ्या द्वारा स्वस्त दरात भारतात लौंच होणारे teblet नावाच्या डिवाईस ची पोस्ट केली गेली होती. ती पोस्ट वाचल्या नंतर teblet सतत त्याच्या डोक्यात फिरत होते. त्याला देखील ते विकत घेण्याची इच्छा झाली. तो प्रत्यक्ष रित्या माझ्या कडे आला आणि कुठून ते खरेदी करता येणार त्याची विचार पूस करू लागला. मी म्हटले अजून एकाद महिना कमीत कमी तुला वाट पहावी लागेल. पण हा भाऊ काही शांत बसत नव्हता. गुगल मध्ये, याहू मध्ये , रीडीफ मध्ये आणि बऱ्यांच सर्च इंजिन वर त्याने सर्च केले. शेवटी फेसबुक मधेच त्याला ती जाहिरात सापडली आणि नाप तोल डॉट कॉम नावाच्या वेब साईट वर त्याने ओन लाईन खरेदी चा ओर्डर दिला. लगेच दुसर्या दिवसी त्याने मला कमीत कमी ४००० रुपयाची सविनय मागणी केली. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मला नकार द्यावा लागला. कारण माझी पूर्ण सेलरी महिना अखेरला मी बाबा ना देवून टाकतो. तरी मी त्याला दोन दिवसात कुठून हि पैसे आणून देण्याचे आश्वासन दिले. कामा कामात मी ते पैसे देण्याचे विसरलो. दोन दिवस पसार झाले असतील तिसऱ्या दिवशी नाप तोल डॉट कॉम वरून एका कुरियर द्वारा त्याचा घरी ती वस्तू आली. स्वाभाविकच पणे त्याच्या कडे पैसे नव्हते तरी तेव्हा त्या वस्तू साठी त्याने शेजारया कडून रु. ४००० घेतले. एकूण त्याने ७२०० रुपये कुरियर डिलिवरी बोय ला दिली. उत्साहाने लवकर लवकर त्याने नाप तोल डॉट कोम चे रेपर फाडले. आत वेस्प्रो कंपनीचे बोक्ष होते. त्यात ते वेस्प्रो टेबलेट होते.\nवस्तू नवीनच होती म्हणून आणखी शेजारी असलेले पाहण्यासाठी गर्दी करून उभे राहिले. त्याने खोक्या मधून ते teblet बाहेर काढले आणि ओन करून एक एक फंक्शन चेक करू लागला. सर्व काही ठीक होते पण मात्र त्याचा केमेरा चालत नव्हता. अर्थात त्यात बिघाड होता. लोक पाहत होते पण केमेरा चालत नव्हता म्हणून त्याला फारच वाईट वाटले. त्याला वाटले कि त्याला वेस्प्रो आणि नाप तोल डॉट कोम वाल्यांनी सात हजार रुपयाचा चुना लावला. तो उदास झाला. त्याने परत करण्यासाठी कुरियर बोय ला फोन केला पण तो बर्याच लांब निघून गेला होता पण तरी त्याने एका तासात परत उधना मध्ये उडीपी हॉटेल जवळ मिळण्याचे काबुल केले. लगेच त्याने मला हि फोन लावला आणि सर्व हकीकत सांगितली व मला देखील त्या हॉटेल जवळ येण्यास सांगितले. हातात शाळेच्या प्रश्न पत्रिकेचे काम घेवून बसलो होतो ते बाजूला ठेवून मला भर दुपारी उन्हामध्ये निघावे लागले. बाईक मध्ये पेट्रोल देखील नव्हते. जेम तेम लोटत पेट्रोल पंप वर गेलो व पेट्रोल टाकले डोक्यावर हेल्मेट घातले निघालो. पांच मिनिटात पोहचलो . पाहतो तर तो हॉटेल च्या बाहेर माझीच वाट पाहत होता. त्याच्या मुखावरील उदासीन पणा मला दिसत होता. तो विनंती करू लागला मला कि यार तू काही हि कर. पण मला हि वस्तू नको पाहिजे , कशे हि करून माझे पैसे मला परत करवून दे. मी होकार दिला म्हटले येवू दे कुरियर बोय ला गोष्ट करू. दोन तास झाले पण तो कुरियर वाला काही दिसत नव्हता. त्याला फोन वर फोन केले राजेश ने पण तरी हि तो दिसत नव्हता. फक्त समोरून एकच उत्तर मिळायचे कि आताच येतो ..अर्ध्या तासात. कदाचित त्याला माहित पडले असेल कि राजेश त्याला ते teblet परत करू इच्छितो. इथे तो कंपनी च्या पोलिसी विरुद्ध जावू शकत नव्हता. कारण एकदा त्याने कस्टमर ला वस्तू दिली आणि पैसे घेतले म्हणजे झाले काम. मग त्या वस्तू च्या संदर्भात काही समस्या असतील तर ती जवाबदारी कंपनी आणि ग्राहकाची असते त्यात कुरियर वाल्याचा कुठलाही प्रकारच संबंध नसतो. तीन तास झाले ....राजेश चिडला त्याचे डोके तापले होते, त्याने त्या कुरियर वाल्याला मारण्याचा बेत केला. राजेश ला माहित होते कि तो कुरियर बोय त्यांचा सोसायटीच्या जवळ पास राहतो. लगेच त्याने आणखी दोन मित्रांना फोन करून बोलावले. मला हे सर्व योग्य वाटत नव्हते. म्हणून मी त्याला हे न करण्यास सांगितले . त्याची समजूत घातली कि त्या व्यक्ती चा त्यात काही दोष नाही. त्याने तर त्याची ड्युटी केली. जेम तेम त्याला मी शांत केले. हॉटेल मध्ये नेले आणि त्यांची स्पेशियल डीश \"इडली सांभार\" मागवले. कसा तरी तो शांत झाला होता. परत बाहेर येवून वाट पहु लागलो वाटले तो शांत असावा पण तरी अधून मधून तो कुर कुर करत होता. निव्वळ चार तास मी तिथे हॉटेल च्या बाहेर घालवले. त्याला सांगितले की ही वस्तु सूरत मधे वेस्प्रो च्या सर्विस सेंटर वर रिपेरिंग ला पाठव ते रिपैर करून देतील व म्हटले की तू चिंता करू नको ती वस्तू आपण दुसर्या कोणाला विकून पैसे काढून घेवू. आणि ग्राहक मीच तुला शोधून देतो. त्याने मान्य केले. गेरंती कार्ड काढले आणि नंबर डायल केले. पण आश्चर्य एक ही सर्विस सेंटर अस्तिवात्त नव्हते . सर्व रोंग नम्बर्स जिथे सर्विस सेंटर होते ते बंद झालेले होते. अहमदाबाद , वापी , बरोडा आणि बर्याच ठिकाणी फोन लावला पण परिणाम शुन्य. काही पर्याय नव्हता .मी त्याला घरी जाण्याचा इशारा केला. काम झाले नहीं म्हणून मला वाईट वाटले उदास मनाने आम्ही आप आपल्या घरी निघालो. घरी पोहचून मला अर्धा तास झाला असेल परत त्याचा फोन आला. \"सर, काम झाले, माझे पैसे परत मिळाले. मी त्यांच्या हेड ऑफिस वर गेलो होतो.तिथे काम करणारे माझ्या परिचयाचे निघाले त्यांनी सोल्व केला प्रोब्लेम., आपण भेटू उद्या शाळेत करू चर्चा. गुड नाईट \" फोन कट झाला. एकूण मला हि आनंद झाला.\nयेथे राजेश जास्तच आत्मविश्वासाने फक्त फेसबुक मध्ये एक पोस्ट वाचून ओन लाईन खरेदी करावयास गेला. पण सर्व उलटेच झाले. त्याने कोणाला विचारले नाही, सल्ला घेतला नाही. शेवटी झाली फसवणूक. पण तरी तो भाग्यशाली म्हटला जाणार कि त्याला त्याचे पैसे परत मिळाले. ते पण कुरियर मध्ये परिचयाचे व्यक्ती असल्या कारणाने . राजेश सारखे नसीब प्रत्येकाचे नसते. प्रत्येकाला काही त्यांचे पैसे परत मिळत नाही. लोक फक्त आलेल्या वस्तू विषयी कंपनी ला फिर्याद करतात पण काही आउटपुट मिळत नाही. घटने वरून खरोखर एक गोष्ट शिकायला हवे कि ओन लाईन खरेदी करताना माणसाने व्यवस्थित विचार पूस आणि सर्वे करूनच करायला हवे कि जेणे करून असे फसवणुकीचे केसेस बनणार नाही.\nद्वारा पोस्ट केलेले Jitendra Indave येथे ५:४८ म.उ.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: इन्टरनेट, ओन लाईन शॉपिंग, प्रसंग\nSeema ७ ऑक्टोबर, २०११ रोजी ११:११ म.उ.\nअनामित ८ ऑक्टोबर, २०११ रोजी ३:२६ म.उ.\nलेख खरोखर प्रशंसनीय आहे ..मस्त....इन्टरनेट शोपिंग ची चांगली माहिती दिली तुम्ही.\nअनामित १३ ऑक्टोबर, २०११ रोजी ७:५५ म.पू.\nफार मस्त ...इन्टरनेट वर शोपिंग करतांना माणसाने नीट विचार करुनच करायला हवे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआता पर्यंत एवढ्या लोकांनी वाचले\nकुण्या गावाचे पाखरू आले इथे\nआज टीचर्स डे होता. शाळेत जाण्यासाठी लवकर उठलो. आणि लवकर लवकर तयार झालो. शूज घालून दरवाज्याच्या बाहेर निघणार च होतो तोच जोराचा पाउस सुरु...\nबायको पाहिजे - भाग 2\nमागे बायको पाहिजे - भाग 1 मध्ये आपण वाचले गेल्या वर्षी मुलगी पाहण्यासाठी महाराष्ट्रात \"नंदुरबार\" जिल्ह्यात गेलो अस...\nबायको पाहिजे - भाग 1\nजुने मित्र किवा ओळख परिचयाची कोणी व्यक्ती मिळाली कि एकच प्रश्न त्यांच्या तोंडावर माझ्या साठी येतो, \"लग्न केले कि नाही\nबायको पाहिजे - भाग ३\nबायको पाहिजे - भाग 1 बायको पाहिजे - भाग 2 पासून पुढे मित्र पण सांगतात - \"यार जितु तू तुझा विजय रथ कुठ पर्यंत फिरवणा...\nडोंगर हिरवागार माय तुना डोंगर हिरवागार ............\nदोन आठवड्या पूर्वी नाशिक येथे लग्नाला जाण्याचे ठरले. मधेच सप्तशृंगी मातेचे दर्शन करावे असेही ठरले. सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्याचा हा म...\nसरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे\nस्थळ - पंचायत समिती ची कचेरी , मुलीचे वडील घाईने बाहेर येतात जे पंचायत समिती मध्ये मोठ्या पदावर आहेत . मुलाला भेटतात , सस्मित फार हौशेने...\nविजेच्या रुपाने शंखनाद झाला रवि कुठे ढगा मागे लपला गार गार मंद मंद वारा वाहिला अवनि वर, सर्वत्र, वर्षाचा इशारा झाला हिरवे हिरवे हे गवत...\nसरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे - 2\nदोन दिवसापूर्वी शिर्डी हून परतलो. तेथे हि मला ट्रेजडी पहावयास मिळाली. ते नंतर कधी. मागे \"सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे\" या वि...\nकाय हि ओन लाईन शॉपिंग \nआमच्या शाळेतील प्यून \"राजेश \" तसे त्याला आम्ही राजू म्हणून संबोधित करतो. आहे तर फार हुशार नेहमी इंटरनेट वर काही न काही R&D करत...\nपरीक्षेत कोपी कितपत योग्यं \nतीन दिवस झालेत .येथे गुजरात मध्ये दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा चाललेली आहे. कालच सायन्स एंड टेक्नोलोजी विषयाची परीक्षा होती. मला ज्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/sports/indias-top-chess-player-nihal-sarin-3880", "date_download": "2020-09-22T20:19:27Z", "digest": "sha1:EPKOE2DBZANKHKRK72ZPDNXMNRGONAN3", "length": 6092, "nlines": 44, "source_domain": "www.bobhata.com", "title": "१६ वर्षांच्या भारतीय पोराने बुद्धिबळात वर्ल्ड चॅम्पियनला हरवलंय....बातमी वाचा !!", "raw_content": "\n१६ वर्षांच्या भारतीय पोराने बुद्धिबळात वर्ल्ड चॅम्पियनला हरवलंय....बातमी वाचा \nभारताचा एक १६ वर्षाचा ग्रँडमास्टर सध्या जागतिक बुद्धिबळ विश्वात धुमाकूळ घालतोय. निहाल सरीन असे त्याचे नाव गेल्या काही दिवसांपासून हा पठ्ठ्या चक्क विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन सोबत थेट भिडतोय. इतकंच नाही,तर हा गडी बऱ्याच वेळा वरचढ ठरत असतो.\nनुकत्याच झालेल्या एक मिनिट चेस शूटआऊटमध्ये कार्लसन आणि निहाल समोरासमोर आले. गेम संपल्यावर अनुक्रमे स्कोर होता. 19 आणि 13\nएवढेच नाहीतर मागच्या आठवड्यात झालेल्या ब्लिट्ज गेम मध्ये तर त्याने कार्लसनला धूळ चारली होती. आपल्या देशातला एक 16 वर्षीय पोरग वर्ल्ड चॅम्पियनला हरवतो ही गोष्ट निश्चितच अभिमानाची आहे. ब्लिट्ज या गेम प्रकाराबद्दल बोलायचे झाल्यास इथे चाल पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला 3 मिनिट वेळ दिला जातो. एका अर्थाने क्रिकेटमधील T-20 सारखा हा प्रकार आहे. चार वेळा जागतिक चॅम्पियन असलेला कार्लसन म्हणतोय की निहाल ब्लिट्ज प्रकारातला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे.\nसध्या कोरोनामुळे मैदानी खेळ बंद असले तरी ऑनलाईन खेळांना चांगले दिवस आले आहेत. निहालला जेव्हा कळलं की कार्लसन ऑनलाईन खेळतोय तर त्याने स्वतःसोबत खेळण्याचे त्याला निमंत्रण पाठविले. निहाल सांगतो की गेल्या काही वर्षात तो कार्लसन सोबत साधारण 200 गेम्स खेळला त्यात पन्नासेक वेळा निहाल विजयी झाला आहे.\nगंमतीची गोष्ट अशी की २००४ साली कार्लसन निहालच्या वयाचा असताना त्याने त्या वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला असाच धक्का दिला होता. थोडक्यात इतिहासाची पुनरावृत्ती झाली असे म्हणायला हरकत नाही.\n या पाच टीप्स नक्कीच उपयुक्त ठरतील..\nजागतिक बुद्धिबळ दिन म्हणजे काय बुद्धिबळ खेळणे का गरजेचे आहे बुद्धिबळ खेळणे का गरजेचे आहे \nसामूहिक आरोग्य विमा घेताय पण योजनेतल्या या खाचाखोचांचा विचार केलात का\nशून्यापासून सुरुवात करून थेट इंग्लंडच्या प्रिन्सकडून कौतुकाची थाप मिळवणारा मराठी उद्योजक \nएबी डिवीलीयर्सच्या जर्सीवर त्याच्याऐवजी चक्क एका भारतीयाचं नाव कोण आहे तो पठ्ठ्या\nदो आंखे बारा हाथची प्रेरणा असलेलं सांगली जिल्ह्यातलं ८०वर्षं जुनं खुलं कारागृह का, कुणी, नक्की कुठे सुरू केलं हे\n आता आईस्क्रीम वडापाव आलाय...कोणी आणि कसा तयार केला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/12/armyswan.html", "date_download": "2020-09-22T20:31:00Z", "digest": "sha1:YMWORIPXVO54KQBJ6HWUQONX3P64JXEO", "length": 6018, "nlines": 60, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "लष्कराच्या डॉग स्कॉडसाठी सर्व्हीलांस सिस्टीम | Gosip4U Digital Wing Of India लष्कराच्या डॉग स्कॉडसाठी सर्व्हीलांस सिस्टीम - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या लष्कराच्या डॉग स्कॉडसाठी सर्व्हीलांस सिस्टीम\nलष्कराच्या डॉग स्कॉडसाठी सर्व्हीलांस सिस्टीम\nभारतीय लष्कराने जवानांच्या बरोबरीने महत्वाची भूमिका बजावण्यात माहीर असलेल्या त्यांच्या डॉग स्क्वाडसाठी बुलेटप्रुफ जॅकेट्स आणि ऑडीओ व्हिडीओ सर्वेलांस सिस्टीम विकसित केली आहे.\nयाच्या मदतीने हे स्वाड चकमकी किंवा खास कारवाईच्या वेळी महत्वाची भूमिका पार पडत येणार आहे. गोळीबार सुरु असतानाही प्रशिक्षित श्वान शत्रूच्या जाऊन सर्व्हेलन्स सिस्टीमच्या मदतीने शत्रूचे लोकेशन व अन्य महत्वपूर्ण माहिती पुरवतील.\nआर्मी डॉग युनिटचें अध्यक्ष लेफ्ट. कर्नल व्ही कमलराज म्हणाले : आमच्याच युनिटने ही विशेष प्रणाली विकसित केली आहे. आर्मी विविध प्रकारच्या कामांसाठी श्वानांना प्रशिक्षित करते.\nहे श्वान पथक अवघड कामगिऱ्या पार पाडतात. त्यामुळे आमच्या या साथीदारांचे संरक्षण ही आमची जबाबदारी आहे. म्हणून त्यांना बुलेटप्रुफ जॅकेट्स दिली आहेत.\nसर्वेलांस सिस्टीममुळे श्वान पथक हेरगिरीदेखील करणार आहे. त्यांच्या पाठीवर कॅमेरा व ट्रान्समीटर रिसिव्हर बसविले जातात.\nश्वानाच्या पाठीवर बसविलेले अ‍ॅपसाठी इंटरनेटची गरज नाही. अगदी काही अडथळा आला तरी 1 किमी परिसरातील माहिती हे श्वान देत राहिल.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://barshilive.com/corona-vaccine-the-largest-corona-vaccine-trial-in-the-country-read-more/", "date_download": "2020-09-22T19:49:31Z", "digest": "sha1:ATALCA432PVW3UEQ6LJDMTQZ7NXTOQUV", "length": 12771, "nlines": 105, "source_domain": "barshilive.com", "title": "कोरोना लस: देशातील कोरोना लसची सर्वात मोठी चाचणी; वाचा सविस्तर-", "raw_content": "\nHome आरोग्य कोरोना लस: देशातील कोरोना लसची सर्वात मोठी चाचणी; वाचा सविस्तर-\nकोरोना लस: देशातील कोरोना लसची सर्वात मोठी चाचणी; वाचा सविस्तर-\nदेश आणि जगात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही दररोज वाढत आहे. दरम्यान, लोक वाट पाहत आहेत, कोरोनाची लस लवकरात लवकर आली पाहिजे. आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांनी तयार केलेले कोवाक्सिनची चाचणी देशात सुरू आहे, तर झेडस कॅडिलानेही लस चाचण्या सुरू केल्या आहेत.\nत्याचबरोबर, ब्रिटन, रशिया, अमेरिका आणि चीनमधील लसांबद्दल एक चांगली बातमी आहे. वृत्तानुसार ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. आता या लसीच्या मानवी चाचणीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू आहे. भारतातही या लसीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका ही लस भारतात तयार केली जाणार आहे. अग्रगण्य लसी उत्पादक भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही निर्मिती करणार आहे. पण याआधी देशात लस चाचण्या कराव्या लागतात. असे म्हटले जात आहे की मानवांवर या लसीची चाचणी ऑगस्टमध्ये सुरू केली जाईल आणि सेरम इंडियाकडूनही तयारी जोरात सुरू आहे.\nवृत्तानुसार मुंबई आणि पुण्यातील हॉटस्पॉटमधून मानवी चाचण्यांसाठी 4,००० ते 5000 स्वयंसेवक निवडले जातील. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आशा व्यक्त केली आहे की कोविडची लस यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत तयार होईल. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आदर्श पूनावाला यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही माहिती दिली.\nजगातील सर्वात मोठ्या लस उत्पादकांपैकी एक असलेल्या सीरम संस्थेने प्रयोगाच्या आधारे ही लस तयार करण्यासाठी बायोफार्मा कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेकाबरोबर भागीदारी केली आहे. या व्यतिरिक्त, कंपनी स्वत: चे न्यूमोकोकल लस देखील विकसित करीत आहे, ज्यास भारतीय औषधी महासंचालक (डीजीसीआय) कडून मान्यता मिळाली आहे.\nकंपनीचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले की, भारतात चाचणीचा पुढील टप्पा ऑगस्टच्या मध्यापासून सुरू होऊ शकतो. अहवालानुसार, पूनावाला म्हणाले की, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीने प्रारंभिक टप्प्यातील चाचणीत प्रोत्साहन दिले आहे. ते म्हणाले की पुढील टप्प्यातील चाचणी भारतात मोठ्या प्रमाणात केली जाईल, तर ही लस ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत तयार होईल.\nपूनावाला म्हणाले की लस तयार झाल्यावर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि सरकार एकमेकांशी संपर्क साधतील. यापूर्वी त्यांनी असे म्हटले आहे की देशात कोरोना लसीचा एक डोस मोठ्या प्रमाणात तयार केला जाईल. असेही म्हटले आहे की, निम्मे उत्पादन भारताचे असेल.\nसीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे प्रमुख, आदर्श पूनावाला यांनी माध्यमांना सांगितले की, एका झटक्यात या लसीचे उत्पादन कमी करून 200 दशलक्ष केले गेले आहे. ते म्हणाले की हा व्यवसायाचा निर्णय धोकादायक असला तरी त्याची गरज लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे.\nलसीच्या चाचणीचा निकाल या आठवड्यात मेडिकल जर्नल लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि असे नमूद केले आहे की लसी चाचणी दरम्यान चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि कोणतेही गंभीर दुष्परिणाम सूचित करीत नाहीत. ही लस प्रतिपिंडे आणि टी पेशी तयार करीत आहे, जी कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी आहेत.\nया लसीची किंमत 1000 रुपये असू शकते असा अंदाज वर्तविला जात आहे, परंतु देशातील सरकार ही लस खरेदी करुन लसीकरण मोहिमेद्वारे लोकांना मोफत देईल अशी अपेक्षा आहे. आरोग्य तज्ञ म्हणतात की लसीकरण केल्याशिवाय या साथीचा धोका कायम राहील.\nPrevious articleपिंपरी चिंचवड: जुलै महिना ठरतोय घातक; 23 दिवसात वाढले तब्बल 11 हजार रुग्ण, 178 जणांचा मृत्यू\nNext articleराज्य मंत्रीमंडळातील महत्वाचे निर्णय वाचा एका क्लीकवर\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद...\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला...\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nभीमेत 25 हजार क्यु. विसर्ग; पंढरीत 63 हजार क्युसेकने वाहतेय नदी\nसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; सात मृत्यू\nबार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nबार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 ...\nसोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण...\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-240649.html", "date_download": "2020-09-22T21:54:28Z", "digest": "sha1:3VLHQ5UNCWAEA3VPXQY3ASJTFH3JD7QE", "length": 17911, "nlines": 193, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...'या' ठिकाणी कोणत्याही पक्षाचा नगरसेवक निवडून आलाच नाही ! | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\n...'या' ठिकाणी कोणत्याही पक्षाचा नगरसेवक निवडून आलाच नाही \n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली दंगल प्रकरण: राज्य विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nCovid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा; मोदी सरकारने केलेलं Air Bubble Agreement काय आहे\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी, धक्कादायक माहिती उघड\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची वाचा काय आहे प्रकरण\n...'या' ठिकाणी कोणत्याही पक्षाचा नगरसेवक निवडून आलाच नाही \n15 डिसेंबर : 14 नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. भाजप पुन्हा एकदा अव्वल ठरलंय. भाजपचे सर्वाधिक 5 नगराध्यक्ष निवडून आले आहे. तर बारामतीत अजित पवारांनी आपला गड राखत भाजपलाच पाणी पाजले आहे. तर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनीही सत्ता टिकवून धरण्यात यश मिळवलंय. मात्र, 341 जागांपैकी अनेक ठिकाणी पक्षांचे एकही नगरसेवक निवडून आले नाहीत. आपण नजर टाकुया कोणत्या पक्षाचे कुठे एकही नगरसेवक निवडुन आले नाहीत.\nदौंड, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड\nबारामती, दौंड, उदगीर, औसा,निलंगा, इंदापूर, जेजुरी, शिरूर\nबारामती, दौंड, तळेगाव-दाभाडे, आळंदी, शिरूर\nराष्ट्रवादी काँग्रेस - 6\nलोणावळा, उदगीर, निलंगा, आळंदी, सासवड, शिरूर\nबारामती, तळेगाव-दाभाडे, औसा, निलंगा, इंदापूर, जेजुरी, सासवड\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nTags: #जनमतचाचणीBJPelectionnagar palikanagarpalika electionnagarpanchyatNCPनगरपंचायतनगरपरिषदानगरपालिकेचा रणसंग्रामनिवडणूकभाजपराष्ट्रवादी\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/american-woman-insults-priyanka-chopra-to-threw-her-cover-page-magazine/articleshow/70933085.cms", "date_download": "2020-09-22T21:55:06Z", "digest": "sha1:EWNDDBYTZVXHNUEXIVXDVYYT6OUMSJO2", "length": 12614, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअमेरिकन महिलेनं केला प्रियांका चोप्राचा अपमान\nबॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा सध्या केवळ बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्येही तिच्या यशाचा झेंडा फडकवत आहे. अमेरिकेतही प्रियांकाचे अनेक चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकानंही अमेरिकेतील चाहत्यांचं कौतुक केलं होतं.\nन्यूयॉर्कः बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा सध्या केवळ बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्येही तिच्या यशाचा झेंडा फडकवत आहे. अमेरिकेतही प्रियांकाचे अनेक चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकानंही अमेरिकेतील चाहत्यांचं कौतुक केलं होतं. भारतीय चाहत्यांपेक्षा अमेरिकेतील चाहते जास्त सभ्य असतात असं तिनं म्हटलं होतं. प्रियांकाच्या या मुलाखतीमुळं तिचे भारतीय चाहते दुखावले होते. अमेरिकन चाहत्यांचं कौतुक करणाऱ्या प्रियांकाचा एका अमेरिकन महिलेनं अपमान केला आहे.\nसोशल मीडियावर एका अमेरिकन महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महिला प्रियांकाचं कव्हर फोटो असलेलं मासिक कचऱ्याच्या डब्ब्यात फेकताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्या महिलेचं नाव धालिवाल असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 'आज माझ्या घरी हे मासिक आलं. मी विचार केला, ते रिसायकलिंग करण्यापेक्षा फेकुन दिलं तर चांगले होईल.' असं कॅप्शन तिनं दिलं आहे.\nनिक आणि प्रियांकाच्या लग्नानंतर अमेरिकेतील एका मासिकानं प्रियांकानं लग्नासाठी निकवर दबाव टाकलाय. तसंच, प्रियांकाला हॉलिवूडमध्ये करिअर करायचंय म्हणून ती निकसोबत प्रेमाचं नाटक करतेय असं म्हटलं होतं. त्यानंतर निक आणि प्रियांकाच्या कुटुंबीयांनी यासर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nसुशांतने सारासोबत हिमालयात घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस...\nnia sharma birthday: अभिनेत्रीच्या ३० व्या बर्थडे ला 'अ...\nरियाचा दावा, ड्रग्ज लपवण्यासाठी या युक्त्या करायचा सुशा...\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना करोनाची लागण, प...\nमराठी कलाकारांनी साकारला इको-फ्रेंडली बाप्पा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nमध्यरात्री 'असा' साजरा केला करीनाने वाढदिवस\nएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अडकला\nकोल्हापूरकंगनाला 'नटवी' म्हणत आता 'या' शेतकरी नेत्याने डागली तोफ\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nविदेश वृत्त​सीमेवर बॉम्बर विमानांचा युद्ध सराव करत असलेला चीन म्हणतो, 'आम्हाला युद्ध नको'​\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nमुंबईमुंबई लोकल पूर्ववत होण्याची आशा; सत्ताधारी खासदाराने केली 'ही' मागणी\nदेशश्रीनगर भूकंपाने हादरलं, पण काश्मीर खोऱ्यात पसरल्या अफवा\nमुंबईमुंबईत पावसाची रात्रपाळी; सायन स्टेशन जलमय, अनेक रस्ते पाण्यात\nमुंबईपाच दिवसांत चार मंत्री करोनाच्या विळख्यात; वर्षा गायकवाड यांनाही संसर्ग\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nआजचं भविष्यराहु-केतुचे राशीपरिवर्तन : कसा असेल दिवस; वाचा आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/the-vaccine-on-corona-aims-to-launch-on-15-August/", "date_download": "2020-09-22T19:43:53Z", "digest": "sha1:VBN3JPLIYAMPZ55DNTI6CTSQRJDYHVLI", "length": 4625, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोठी बातमी : कोरोनावरील लसीचे १५ ऑगस्टला लाँचिंग; क्लिनिकल ट्रायल सुरु | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोठी बातमी : कोरोनावरील लसीचे १५ ऑगस्टला लाँचिंग; क्लिनिकल ट्रायल सुरु\nमोठी बातमी : कोरोनावरील लसीचे १५ ऑगस्टला लाँचिंग; क्लिनिकल ट्रायल सुरु\nनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा\nकोरोनावरील लसीचे येत्या 15 ऑगस्ट रोजी लाँचिंग करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरकडून शुक्रवारी देण्यात आली. कोरोनावरील लसीच्या विकासासाठी आयसीएमआरने भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडसोबत करार केलेला आहे.\nवाचा : पीएम मोदींचा लडाख दौऱ्यातून चीनला कठोर संदेश\nआयसीएमआर आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल यांच्याकडून विकसित करण्यात येत असलेली लस ही पूर्णपणे देशी स्वरूपाची असणार आहे, अशी माहिती आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली. आयसीएमआरच्या अखत्यारीतील पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने सार्स-सीओव्ही-झेड विषाणूचे स्ट्रेन बाजूला काढले असून त्यावर लसीचा विकास केला जात आहे. लसीचे प्री क्लिनिकल तसेच क्लिनिकल विकासाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.\nवाचा : देशात कोरोनाची दुसरी लस तयार, लवकरच क्लिनिकल ट्रायल\nलोकांना वापरण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी लस लाँच करण्याचे आयसीएमआरचे उद्दिष्ट आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन लवकरात लवकर लस बाजारात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे भार्गव यांनी नमूद केले. ओडिशामधील एका संस्थेसह देशभरातील 12 संस्थांमध्ये कोरोनावरील लसीचे क्लिनिकल ट्रायल सुरु आहे.\nतारापूर मध्ये आरती ड्रग्ज कारखान्यात स्फोट\nअभिनेत्री पूनम पांडेची पतीविरोधात मारहाण, विनयभांगाची तक्रार\nCAA विरोधी आंदोलन, हिंसाचारासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार\nसंसद अधिवेशन: आवश्यक वस्तू विधेयकासह ७ विधेयके मंजूर\nचेन्नईच्या फॅन्सना दिलासा कारण, एन्गिडी नाही एकटाच अजून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/entertainment/rain-songs-o-sajna-barkha-bahar-3087", "date_download": "2020-09-22T20:09:59Z", "digest": "sha1:KA3UXMQBDCCIH7W422Q5AR2QX5NGOF7V", "length": 13831, "nlines": 91, "source_domain": "www.bobhata.com", "title": "पावसाची गाणी : लता दीदींच्या आवाजातील सदाबहार पावसाचे गाणे 'ओ सजना' !!", "raw_content": "\nपावसाची गाणी : लता दीदींच्या आवाजातील सदाबहार पावसाचे गाणे 'ओ सजना' \nती प्रियकराला भेटून परत निघते तेव्हा खरंतर पावसाला सुरुवात झालेली असते. तो तिला म्हणतोही, \"पाऊस पडतोय, कशी जाशील\nती म्हणते, \"नहीं मैं चली जाऊंगी\"\nती घरी येते पण मन मात्र त्याच्यापाशीच राहून गेलंय.\nती नाही थांबू शकत त्याच्या घरी…जालीम जमाना तिथं थांबू देणार नाही याची जाणीव आहे तिला.\nती निघते आणि पावसाचा जोर वाढतो.. पावसाचा रपरप रपरप आवाज आपल्या कानावर आदळत असतो.\nती घरी येते पण फक्त देहानं.\nमन अजून साजणाच्या आठवणीतच गुंतलेलं..ती साद घालते त्याला..\nबाहेर पाऊस अधिकच जोरात कोसळू लागतो...\nबिमल रॉय यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'परख' चित्रपटातील हे गीत गेली साठ वर्षं पावसाच्या गाण्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. गाण्याच्या सुरुवातीला 'ओ सजना ' असे दोनच शब्द आहेत आणि त्यानंतर पावसाच्या सरीसारखी सतारीची धून उलगडत जाते. त्यात आपण देखील इतके गुंतत जातो की ती सतार आपल्या मनात देखील झंकारु लागते..\nलतादीदींचा स्वर तिची व्याकुळ मनस्थिती अगदी बरोबर पकडतो आणि सलीलदा ती सतारीच्या छेडीतून आपल्या पर्यंत पोचवतात.\nनायिका सीमा पुन्हा त्याला साद घालते. ती आपल्यातच मग्न आहे..\n\" ओ सजना बरखा बहार आई\"\nपडद्यावर तिच्या घराच्या खिडकीतून येणारा उजेड दिसतो..त्याच वेळी ती आपले हात पागोळ्या झेलायला पुढे करते. चेहऱ्यावर कोमल भाव दिसत असतात. अंगणापर्यंत तो उजेड पसरतो. लाकडी घराच्या चौकोनी जाळीचे प्रतिबिंब आपल्याला पाण्यात दिसते. पाणी खळाळत वहात असते. पुन्हा एकदा तीच सतार आपली सुरावट छेडत असते.\nहे गीत बंगालीतल्या \"ना जेयो ना रजनी एखोनो बाकीआरी किछू दिते बाकी \"बोले रातजगा पाखी\".(सख्या जाऊ नकोस ना. अजून रात्र बाकी आहे. रातपाखरू सांगतंय अजून बरंच काही बाकी आहे) यावर बेतलेले आहे.\nहे गाणं अर्थातच खूप प्रसिद्ध झाले. सर्वांच्या तोंडी हे गाणं खेळू लागलं.\nपुढच्याच वर्षी बिमल रॉय निर्मित आणि दिग्दर्शित \"परख\" हा हिंदी चित्रपट आला. सलीलदांनी कथा लिहिली होती आणि शैलेंद्रनी संवादलेखन केले होते.सलीलदा संगीताची बाजू सांभाळत होते. त्यांनी त्यांचे आवडते बंगाली गाणे घ्यायचे ठरवले. शैलेंद्रना त्यांनी मुखडा ऐकवला आणि ते गाणे हिंदीत करायचंय असं सांगितलं.\nशैलेंद्रनी हिंदीत मुखडा लिहिला आणि सलीलदाना ऐकवला. सलीलदा खुश झाले. पुढील ३ अंतरे देखील लगेच तयार झाले.\nआणि एक सदाबहार गाणे जन्माला आले..\n\"ओ सजना, बरखा बहार आई\nसलीलदांची सतार अशी काही पकड घेते मनावर.. सीमाच्या भूमिकेत साधनाने असे काही रंग भरलेत की आपण कधीच तिला विसरू शकत नाही. तिचा बोलका चेहरा,तिच्या प्रियकराच्या भूमिकेतील देखणा बंगाली अभिनेता बसंतकुमार चौधरी, रपरप पडणारा पाऊस, घराच्या खिडकीतून बाहेर झिरपणारा उजेड, त्या उजेडात पागोळ्यांचे पाणी तळव्यांवर झेलणारी सीमा आणि तिची ओढ आपल्यापर्यंत पोचवणारा लतादीदींचा मधुर स्वर.. सगळंच कसं जमून आलेलं कर्पूरी विड्यासारखं..\nरस्त्यावरून पाणी झरझर वहात असतं.. सीमाच्या मनातील आंदोलन देखील तसेच वेग पकडतंय.. त्याची द्रुत लय साधायला तर गाणं खमाज रागात बांधलंय सलीलदांनी..\nखमाज हा रात्रीच्या प्रहरी गायचा राग..चंचल वृत्तीचा..थोडी द्रुत लय साधणारा… सीमा गात असते,\n\"तुमको पुकारे मेरे मनका पपिहरा\nसीमाच्या मनातील चातक फक्त सख्याच्या प्रतीक्षेत आवाज देतोय..\n\"ऐसे रिमझिममें ओ सजन\nप्यासे प्यासे मेरे नयन\nतेरे ही ख्वाबमें खो गई\nओ सजना बरखा बहार आई\"\nलतादीदी तिच्या भावना मधुर आवाजात आपल्या पर्यंत पोचवतंच असतात...नारळाच्या झावळ्यांमधून पाणी टिपटीप गळत असतं..खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाची भौमितिक आकृती रस्त्यावर दिसत असते,त्यातूनही पाणी वहात असते....साधनाच्या अभिनयाला तोडच नाही. तो तिचा फेमस साधनाकट अस्तित्वात यायच्या आधीचा हा सिनेमा. त्यामुळे भव्य कपाळावर मोकळ्या केसांची महिरप तिला खुलून दिसते. तिचे पाठीवर मोकळे सोडलेले केस खूप सुंदर दिसतात.\nबिमल रॉय यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'परख' चित्रपटाने ३ फिल्मफेअर अवॉर्ड मिळवले.\n१. उत्कृष्ट दिग्दर्शक बिमल रॉय\n२. उत्कृष्ट सहकलाकार मोतीलाल\n३. उत्कृष्ट साऊंड जॉर्ज डिक्रुज\nया शिवाय उत्कृष्ट चित्रपट आणि उत्कृष्ट कथा सलील चौधरी अशी दोन नामांकने मिळाली. या चित्रपटाचे संगीतकार म्हणून सलीलदा यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत आपले पाय आणखी घट्ट रोवले. प्रयोगशील संगीतकार म्हणून त्यांनी आपली कारकीर्द यशस्वीपणे पुढे चालू ठेवली. ते आसाम आणि बंगालमध्ये राहिल्याने तेथील संगीताची तसेच लोकसंगीताची त्यांच्यावर छाप होतीच पण बिथोवेन व मोझार्ट या युरोपियन कलाकारांचा देखील प्रभाव त्यांच्यावर होताच.\nमंडळी, या गाण्यात सतार वाजवली आहे जयराम आचार्य यांनी, अशी अनेक चित्रपट गिटं आहेत जी त्यांच्या सतारीशिवाय अपूरी राहिली असती. जयराम आचार्य यांची सतार आणि पंडीत रामनारायण यांची सारंगी याचा विलक्षण मिलाप असलेले पावसाचे दुसरे गाणे म्हणजे 'छोटे नवाब' मधलं ' घर आजा घीर आये, बदरा सावरीया '. त्या गाण्याची कथा वाचू या पुढच्या लेखात, तोपर्यंत तुम्ही आस्वाद घ्या \"ओ सजना, बरखा बहार आई\" या गीताचा \nसामूहिक आरोग्य विमा घेताय पण योजनेतल्या या खाचाखोचांचा विचार केलात का\nशून्यापासून सुरुवात करून थेट इंग्लंडच्या प्रिन्सकडून कौतुकाची थाप मिळवणारा मराठी उद्योजक \nएबी डिवीलीयर्सच्या जर्सीवर त्याच्याऐवजी चक्क एका भारतीयाचं नाव कोण आहे तो पठ्ठ्या\nदो आंखे बारा हाथची प्रेरणा असलेलं सांगली जिल्ह्यातलं ८०वर्षं जुनं खुलं कारागृह का, कुणी, नक्की कुठे सुरू केलं हे\n आता आईस्क्रीम वडापाव आलाय...कोणी आणि कसा तयार केला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://barshilive.com/venkaiah-naidus-behavior-was-not-wrong-udayan-raje/", "date_download": "2020-09-22T19:37:04Z", "digest": "sha1:GFT74BUQE7ZKSKYUNI76UAQ5JIAQOZSY", "length": 9590, "nlines": 99, "source_domain": "barshilive.com", "title": "व्यंकय्या नायडूंचं वर्तन चुकीचं नव्हतं- खा. उदयनराजे", "raw_content": "\nHome महाराष्ट्र व्यंकय्या नायडूंचं वर्तन चुकीचं नव्हतं- खा. उदयनराजे\nव्यंकय्या नायडूंचं वर्तन चुकीचं नव्हतं- खा. उदयनराजे\nव्यंकय्या नायडूंचं वर्तन चुकीचं नव्हतं, काँग्रेस खासदाराने आक्षेप घेतल्याने समज दिली – खा. उदयनराजे\nसातारा, २३ जुलै : काल दिल्लीत राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली. हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे. हे सांगत असताना उदयनराजेंनी नायडू यांच्याकडे कटाक्ष टाकला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nत्यानंतर राज्यसभेत झालेल्या प्रकारावर बोलताना उदयनराजे यांनी सांगितलं की, “व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही. काँग्रेसच्या एका खासदाराने आक्षेप घेतला असता त्यांनी फक्त समज दिली. त्यांनी रेकॉर्डवर फक्त घेतलेली शपथ जाईल आणि हे राज्यघटनेला धरुन नाही इतकंच सांगितलं”. पुढे ते म्हणाले की, “अनेकांनी वाद सुरु केला आहे. माझी त्या सर्वांना वाद थांबवा अशी हात जोडून विनंती आहे. महाराजांच्या नावे आतापर्यंत भरपूर राजकारण झालं आहे. जर महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता”.\nयाचबरोबर, व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचे केले नाही. त्यांनी काही चुकीचे केले असते, तर मीच माफीची मागणी केली असती, असे उदयनराजे भोसले म्हणाले. याशिवाय, माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झाले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका. जे घडले नाही ते घडल्याचं भासवण्याचा प्रयत्न करु नका, माझी हात जोडून विनंती आहे, राजकारण करु नका, असे उदयनराजे भोसले म्हणाले.\nPrevious articleराष्ट्रवादी काँग्रेस व्यंकया नायडूना पाठवणार २० लाख पत्रं ;भाजपाला प्रत्युत्तर,वाचा सविस्तर-\nNext articleसोलापूर महापालिका हद्दीत गुरुवारी सापडले 126 कोरोना रुग्ण; चार मृत्यू,39 जण झाले बरे; वाचा सविस्तर-\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला अन् चार जणांचा जीव गेला\nआग्रा येथील वस्तू संग्रहालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ;मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा\nपुण्यात चोरलेल्या बुलेट उस्मानाबाद जिल्ह्यात विकणारी टोळी हिंजवडी पोलिसांच्या जाळ्यात; चौघांना अटक, आठ बुलेट जप्त\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद...\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला...\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nभीमेत 25 हजार क्यु. विसर्ग; पंढरीत 63 हजार क्युसेकने वाहतेय नदी\nसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; सात मृत्यू\nबार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nबार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 ...\nसोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण...\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/sharad-pawar-on-congress-ncp/", "date_download": "2020-09-22T20:56:33Z", "digest": "sha1:GMYIBXIYYZHOOCSCV3ZKIDQU2E75KK7P", "length": 9747, "nlines": 116, "source_domain": "mahapolitics.com", "title": "काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर शिक्कामोर्तब, शरद पवारांनी सांगितला जागावाटपाचा फॉर्म्युला ! – Mahapolitics", "raw_content": "\nकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर शिक्कामोर्तब, शरद पवारांनी सांगितला जागावाटपाचा फॉर्म्युला \nनाशिक – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली असून काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा 50-50 असा फॉर्म्युला ठरला असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्रातील 288 जागांपैकी प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप आणि डावे पक्ष असलेल्या आघाडीमध्ये मित्रपक्षांपैकी कोणाला किती जागा मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.\nदरम्यान काही जागांवर अदलाबदल शक्य असून नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर संयुक्त सभांचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादीचा नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसेच आमच्यातले अनेक जण पक्ष सोडून जात आहेत. राज्यात सत्ता त्यांची येईल अस काहींना वाटतंय. 27 वर्ष मी विरोधी बाकावर होतो. मला विरोधी पक्षात जास्त समाधान मिळालं. कारण विरोधकांची जबाबदारी येते तेव्हा थेट लोकांपर्यंत पोहचता येतं असंही पवारांनी म्हटलं आहे. ते नाशिक येथे बोलत होते.\nआपली मुंबई 6758 उत्तर महाराष्ट्र 410 नाशिक 209 CONGRESS 1081 ncp 1169 on 1357 Sharad Pawar 475 आघाडीवर 13 काँग्रेस 908 जागावाटप 10 फॉर्म्युला 12 राष्ट्रवादी 471 शरद पवार 479 शिक्कामोर्तब 10 सांगितला 5\nराष्ट्रवादीचा माजी खासदार शिवसेनेच्या वाटेवर, पक्षाच्या कार्यक्रमाला मारली दांडी\nकाँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावर चर्चा, राष्ट्रवादीला मुंबईतील एवढ्या जागा सोडणार – माणिकराव ठाकरे\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nशरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमनसे नेत्यांचा गनिमी कावा, पोलिसांच्या नोटीसीनंतरही केला रेल्वेनं प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathibrain.in/black-panther-fame-actor-chadwick-boseman-dies-at-43/", "date_download": "2020-09-22T21:55:31Z", "digest": "sha1:2ZJTDM3N2SQYRAWXEO726SJNQN5YTJWL", "length": 14032, "nlines": 163, "source_domain": "marathibrain.in", "title": "'ब्लॅक पँथर'चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप - marathibrain.in", "raw_content": "\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\nHome देश-विदेश ‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nहॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट ‘ब्लॅक पँथर’चे अभिनेते चॅडविक बोसमन यांचे आज कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी बोसमन यांनी जगाला अखेरचा निरोप दिला.\nब्रेनवृत्त | २९ ऑगस्ट\nहॉलिवूडमधील बहुचर्चित चित्रपट ‘ब्लॅक पँथर’चे अभिनेते चॅडविक बोसमन यांचे आज कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी बोसमन यांनी जगाला अखेरचा निरोप दिला. ब्लॅक पँथर, एव्हेंजर्स यांसारख्या जगविख्यात चित्रपटांत भूमिका साकारलेल्या चॅडविक बोसमन यांच्या जाण्याने हॉलीवूडच नव्हे, तर जगभरातील सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.\nअतिशय कमी वयात सिनेसृष्टीत आपला ठसा जगभर उमटवलेल्या चॅडविक बोसमन यांना मागील चार वर्षांपासून मोठ्या आतड्याचा (Colon Cancer) कर्करोग होता. चॅडविकच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने ट्विटरवर निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.\nमार्व्हलच्या पहिल्या कृष्णवर्णीय सुपरहिरो सिनेमा ‘ब्लॅक पँथर’ (२०१८ ) हा चित्रपट सामाजिक बदल आणि ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत एक मैलाचा दगड ठरला होता. आजपर्यंत सगळे सुपरहिरो हे गोरे-गोमटेच असायचे, मात्र जगाची ही परंपरा मार्व्हल स्टुडिओने 2018 साली मोडीत काढून ‘ब्लॅक पँथर’च्या माध्यमातून पहिला कृष्णवर्णीय हिरो जगाला दिला.\nकोलन कॅन्सरला ‘कोलनला कोलायटिस’ देखील म्हटले जाते. जिवाणू, परजीवी आणि विषाणू इत्यादीमुळे याचा संसर्ग होऊ शकतो. खाल्लेले अन्नपदार्थ शरिरात जाऊन ते पचण्यासाठी आपले शरीर एक प्रकारचे पाचक रस मोठ्या आतड्यात तयार करत असते. तसेच पचनासाठी जड असलेले पदार्थ वेगळे केले जातात. ही सर्व प्रक्रिया आतड्यांमध्ये होत असते, तर नको असलेले विषारी पदार्थ कोलनमध्ये साठून ते मैलावाटे बाहेेेर फेकले जातात. या कोलनला संसर्ग झाल्यास अतिसार आणि ताप येण्यास सुरुवात होते. याशिवाय पोटात दुखणे, थकवा येणे, बद्धकोष्ठता, शौचास त्रास होणे ही समस्या होऊ शकते.\nयापूर्वी बॉलिवूड व हॉलिवूडमध्ये ठसा उमटवलेला व आपल्या दमदार अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने सिनेरसिकांचे मन जिंकणारा अभिनेता इरफान खानला देखील कोलन कॅन्सर झाला होता. यंदा 29 एप्रिलला इरफान खानचे निधन झाले होते.\nPrevious articleशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\nNext article‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nअवयवदानात इंग्लंड करणार भारताला सहकार्य\nखड्डेयुक्त रस्त्यांच्या समस्येला वैतागून नागरिकांचे ‘रस्ता बंद आंदोलन’\nजाणून घ्या मुळव्याधीवरील घरगुती उपाय\nआयकर भरण्यासाठी आधार-पॅन जोडणी अनिवार्य\nकेरळ पूर ‘तीव्र स्वरूपाची आपत्ती’ म्हणून घोषित\nमहाराष्ट्राची केरळला नर्स व डॉक्टरांची मागणी \nबक्षी समितीचा ‘सातवा वेतन आयोग’ अहवाल सादर\nभारत वाघांसाठी सर्वात सुरक्षित अधिवास : पंतप्रधान मोदी\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\n‘नागीण’ हा त्वचारोग तुम्हाला माहीत आहे का\nजाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध\nसायबर सिक्युरिटी-सायबर गुन्हे आणि आपण\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-09-22T22:04:12Z", "digest": "sha1:3ZGYKK45SFID5E3FO6QT6QKX6K2M6VZ3", "length": 3701, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माइंत्सला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख माइंत्स या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nऱ्हाइन नदी ‎ (← दुवे | संपादन)\nऱ्हाइनलांड-फाल्त्स ‎ (← दुवे | संपादन)\nदिजाँ ‎ (← दुवे | संपादन)\nमेन्ट्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nजर्मनीची राज्ये ‎ (← दुवे | संपादन)\nयोहानेस गुटेनबर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nजर्मनीमधील शहरांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nकोब्लेन्झ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-appeals-to-foreign-companies-to-invest-abn-97-2211689/", "date_download": "2020-09-22T21:33:40Z", "digest": "sha1:JZFRBJ7VV7ZEOBGDZ7UJOFM4LOKXLWGO", "length": 15440, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PM appeals to foreign companies to invest abn 97 | भारतात उद्योगस्नेही वातावरण | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपरदेशी कंपन्यांना गुंतवणुकीचे पंतप्रधानांकडून आवाहन\nभारत ही आशियातील तिसरी मोठी आणि खुली अर्थव्यवस्था असून आमच्याकडे उद्योगस्नेही, स्पर्धात्मक व संधींनी परिपूर्ण असे वातावरण आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत करोनाकाळातील टाळेबंदीनंतर आता पुन्हा हिरवी पालवी दिसत असून परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ‘ग्लोबल वीक २०२०’ या कार्यक्रमात त्यांनी जगातील कंपन्यांना गुंतवणुकीकरिता भारतात येण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचे सूचित केले.\nते म्हणाले, की सर्व जागतिक कंपन्यांचे आमच्याकडे स्वागतच आहे. आमची अर्थव्यवस्था जगातील जास्तीतजास्त खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. भारतात ज्या संधी उद्योगांना आहेत त्या क्वचितच इतरत्र दिसून येतील. अलीकडच्या काळात कृषी, अवकाश व संरक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा लेखाजोखा त्यांनी मांडला. जागतिक भांडवलाला भारताकडे वळवण्यासाठी त्यांनी परदेशी कंपन्यांना आवाहन केले.\nआम्ही अर्थव्यवस्था जास्त उत्पादक, गुंतवणूकस्नेही व स्पर्धात्मक करीत आहोत. भारतात अनेक शक्यता व संधी उपलब्ध आहेत. कृषी क्षेत्रातील सुधारणांमुळे साठवणूक व रसद पुरवठा क्षेत्रात गुंतवणुकीला संधी आहेत. कंपन्यांना आम्ही थेट गुंतवणुकीची संधी दिली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातही सुधारणा करण्यात आल्या असून त्या मोठय़ा उद्योगांना पूरक आहेत. संरक्षण उत्पादनाचे क्षेत्र खासगी कंपन्यांना खुले करण्यात आले असून त्यात सुटय़ा भागांची निर्मिती या कंपन्या करू शकतील. यातही गुंतवणुकीला संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nकरोना साथीनंतर जागतिक पातळीवर आर्थिक पुनरुज्जीवन हे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याशी निगडित आहे. भारतीय लोकांमध्ये अशक्य ते शक्य करून दाखवण्याची जिद्द आहे. त्यामुळेच आर्थिक आघाडी सुरळीत होण्याचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्थेत आता हिरवी पालवी दिसत आहे. आम्ही जेव्हा आर्थिक पुनरुत्थानाचा विचार करतो तेव्हा त्यात पर्यावरण व अर्थव्यवस्थेची शाश्वतता, काळजी, सहवेदना या पैलूंचाही समावेश आहे. एकीकडे लोकांच्या आरोग्यावर भर देताना अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडे तेवढेच बारकाईने लक्ष देत आहोत. आर्थिक सर्वसमावेशकता, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा, उद्योग सुलभता, जीएसटीसारख्या कर सुधारणा यात भारताने सहा वर्षांत मोठी कामगिरी केली आहे.\nकरोनाकाळात लोकांना मोफत शिधा, स्वयंपाकाचा गॅस व गरिबांना रोख रक्कम देण्याच्या सरकारच्या पॅकेजचा उल्लेख करून त्यांनी सांगितले, की आम्ही लोकांना मोठय़ा प्रमाणात मदत केली असून रचनात्मक सुधारणा केल्या आहेत. आमच्या मदत योजना या गरिबांसाठी असून त्यात सर्व पैसा लाभार्थीना थेट मिळण्यात तंत्रज्ञानाची मोठी मदत झाली आहे.\nआत्मनिर्भरता जगाशी नाते तोडण्यासाठी नव्हे – मोदी\n‘आत्मनिर्भर भारत’ म्हणजे जगाशी नाते तोडणारा भारत किंवा आत्मसंतुष्ट, संकुचित भारत नव्हे. स्वशाश्वत व स्वनिर्मितीक्षम भारत असा आहे. जेव्हा टाळेबंदी उठवण्यात आली तेव्हा सरकारने जगातील सर्वात मोठे सार्वजनिक बांधकाम कार्यक्रम रोजगारासाठी सुरू केले. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त होईल. करोना साथीने भारत औषध उद्योगात आघाडीवर असल्याचे दाखवून दिले आहे. औषधांच्या किमती कमी करण्यात भारताचे योगदान मोठे असून विकसनशील देशांना परवडणारी औषधे आम्ही तयार केली आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nठाणे जिल्ह्यात आणखी १,३८८ रुग्ण\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची बाधा\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nडॉक्टरांवरील हल्लय़ांबाबत न्यायालयाकडून चिंता\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 शिक्षणात राजकारण नको; रमेश पोखरियाल यांचे आवाहन\n2 अहमद पटेल यांची चौथ्यांदा चौकशी\n3 सिप्लाच्या रेमडेसिविरची किंमत केवळ चार हजार रुपये\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/kutumbkatta-news/dryer-washing-mission-fngal-infection-akp-94-1974747/", "date_download": "2020-09-22T20:40:02Z", "digest": "sha1:G437BI76CRMV236MC4EBF52IALHZ5TSV", "length": 14223, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dryer washing mission fngal infection akp 94 | अपकेंद्री बल | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nकितीही पाऊस असला तरी कपडे धुणे हे अटळ आहेच\nघरातलं विज्ञान : सुधा मोघे-सोमणी,मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग\nकितीही पाऊस असला तरी कपडे धुणे हे अटळ आहेच हे धुतलेले कपडे सततच्या पावसामुळे २-३ दिवस झाल्याशिवाय वाळत नाहीत व दमट राहतात. त्यामुळे ‘फंगल इन्फेक्शन’ होण्याचा संभव वाढतो. अशा वेळी वॉशिंग मशिन अत्यंत उपयोगी ठरते. वॉशिंग मशिनच्या ‘ड्रायर’ यंत्रणेमुळे धुतल्यानंतर कपडे अंशत: कोरडे होतात व नंतर लवकर वाळतात. त्यामुळे पावसाळय़ात ‘ड्रायर’ आपल्याला खूप उपयोगी पडतो.\nड्रायर हा अपकेंद्री बल (सेट्रिफ्युगल फोर्स) या तत्त्वावर काम करतो. वॉशिंग मशिनचा ड्रम सच्छिद्र असतो. जेव्हा तो ड्रम मोटरमुळे फिरतो तेव्हा त्यातील कपडे व पाणी मोटारीने दिलेल्या गतीने फिरतात. अशाप्रकारे फिरत असताना पाणी व कपडे दोहोंवर अपकेंद्री बल कार्यरत असतो. सच्छिद्र ड्रममधून पाणी बाहेर निघून जाते. पाणी निघून गेल्यामुळे हे कपडे कमी वेळेत वाळून निघतात. जेव्हा आपण कोणत्याही वस्तूला वेगाने गोल गोल फिरवतो, तेव्हा अपकेंद्री बल कार्यान्वित होते. अशा वेळेस ती वस्तु या बलामुळे केंद्रापासून लांब फेकली जाते. या अपकेंद्रीय बलावर आधारित सेंट्रिफ्युज मशिन (पंप) हे तयार केले गेले. त्यांचा उपयोग घरापासून ते अणूउर्जाक्षेत्रापर्यंत होतो. औद्योगिक क्षेत्रात खासकरून केमिकल उद्योगांमध्ये सेंट्रिफ्युज पंपचे अनेक फायदे आहेत. या मशिनच्या सहाय्याने द्रव पदार्थ ठरावीक वेगाने गोल फिरवले जातात. हा फिरण्याचा वेग १००००-२३००० आरपीएम इतका असू शकतो. तसे करताना द्रवातील घटक त्यांच्या घनतेनुसार वेगळे होतात. अपकेंद्री बल आपल्याला अनेक वेळा मदत करीत असतो. दह्यापासून लोणी काढतानादेखील याच बलाचा वापर होतो. दह्यातील स्निग्ध पदार्थाचे हलके रेणू वेगळे होऊन वर येतात व ताक खाली राहते. पूर्वी रवीच्या साह्याने दही घुसळून लोणी काढले जाई. आजकाल मिक्सरमुळे ही प्रक्रिया अगदी सोपी आणि वेगवान झाली आहे.\nदुधापासून साय (क्रीम) वेगळे करण्याकरिता देखील अपकेंद्री बलाचा वापर केला जातो. सेंट्रिफ्युज मशिनमध्ये हलकी असलेली साय (क्रीम) अपकेंद्री बलामुळे वर येते व दूध खाली राहते. हे स्किम मिल्क मग बाजारात येते व क्रीम वेगळी विकली जाते.\nरक्ताची तपासणी करताना देखील या तत्त्वाचा वापर केला जातो. अनेक वेळा रोग्याला रक्त द्यावे लागते. डेंग्यूच्या रुग्णाला पूर्ण रक्त न देता केवळ प्लेटलेट्स द्यावे लागतात. रक्तातून त्यातील विविध घटक वेगळे करण्याकरिता सेंट्रिफ्युजचा उपयोग होतो. वेगाने रक्त फिरवल्यास घनतेप्रमाणे त्यातील विविध घटक जसे प्लाझमा, प्लेटलेट्स इत्यादी वेगळे होतात. अणुऊर्जेच्या क्षेत्रात जो युरेनिअम इंधन म्हणून वापरतात तो नैसर्गिकरित्या आढळणऱ्या युरेनिअम (व238) मध्ये केवळ ०.७१ टक्के असतो. त्यातून इंधन (व235) हा घटक वायुरूप अवस्थेत सेंट्रिफ्युज मशिनमध्ये वेगळा केला जातो. हे वेगळे केलेले युरेनिअम मग अणु भट्टीत पुरवले जाते.\nअशा प्रकारे अपकेंद्री बल लोणी काढण्यापासून ते रोग्याचे जीव वाचवण्यापर्यंत आपल्याला मदत करते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n2 मेडिकल कॉलेजमधल्या सांस्कृतिक चळवळी\n3 स्वादिष्ट सामिष : फिश फिंगर\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/shiv-sena-bjp-alliance-in-danger-835944/", "date_download": "2020-09-22T20:59:30Z", "digest": "sha1:ZPMOAH7YUG7UV3WSYZGESSPPVKYX5BC4", "length": 15209, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "युती तुटणार? | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nआगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ४ सप्टेंबरला मुंबईत येत असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मात्र त्यांची भेट निश्चित करण्यात\nआगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा ४ सप्टेंबरला मुंबईत येत असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मात्र त्यांची भेट निश्चित करण्यात आलेली नाही. महायुती भक्कम असल्याचा निर्वाळा भाजप-शिवसेनेचे नेते देत असले तरी त्यांच्यातील तणाव वाढत असून शिवसेनेने सर्व २८८ मतदारसंघांतील उमेदवार निश्चित केले आहेत. भाजपच्या कथित सर्वेक्षणात शिवसेनेला केवळ ५० जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने सेनेशी युती तोडावी, अशी आग्रही मागणी भाजपच्या नेत्यांकडून शहा यांच्याकडे केली जाणार असल्याचे समजते. भाजप शिवसेनेशी युती तोडणार का, याचा निर्णय किंवा दिशा यावेळी ठरण्याची चिन्हे आहेत.\nअध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमित शहा प्रथमच मुंबईत येत असून निवडणुकीची व्यूहरचना निश्चित करण्यात येणार आहे. महायुतीच्या जागावाटपाचे गाडे अडले असून, किमान १४४ जागांसाठी भाजप तर पूर्वीचेच सूत्र कायम ठेवण्याबाबत सेना आग्रही आहे. त्यामुळे शहाच याबाबत तोडगा काढतील. जागा वाढवून देण्याची तयारी नसल्यास युती तोडण्यासाठी भाजप नेते आग्रही आहेत. शहा यांनाही शिवसेनेबद्दल फारसा जिव्हाळा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांनी चांगले संबंध ठेवले व राजनाथसिंह यांचेही उद्धव ठाकरे यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. त्या तुलनेत शहा हे शिवसेनेबरोबर फटकून वागत आहेत. अडवाणी, राजनाथसिंह यांच्याप्रमाणे मुंबईत आल्यावर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची उत्सुकता शहा यांनी दाखवलेली नाही. मी पक्षप्रमुख असल्याने केवळ भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशीच बोलेन, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली होती. पण युतीतील संवाद जपण्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांच्याशीही चर्चा केली. तरीही शहा हे मुंबईत येत असताना त्यांनी ठाकरे यांच्याशी भेट ठरविलेली नाही.\nभाजपने तीन वेगवेगळ्या संस्थांमार्फत सर्वेक्षणे केली असून त्याचे अहवाल आले आहेत. त्यात शिवसेनेला केवळ ५० जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे युती कायम न राहिल्यास निवडणुकीनंतर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस वा अन्य पक्ष, असे काही वेगळे समीकरण जुळेल, अशीही चर्चा आहे. भाजप नेत्यांनी मात्र असा अहवाल आल्याचा इन्कार केला आहे.\nमात्र भाजप कधीही दगा देण्याची शक्यता गृहीत धरून शिवसेनेनेही सर्व २८८ जागांवर तयारी सुरू ठेवली आहे. ठाकरे यांनीही राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ५ सप्टेंबरला आयोजित केली आहे.\nअमित शहा यांचा कार्यक्रम\n*मुंबईत आगमन झाल्यावर अमित शहा हे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी जातील.\n*प्रदेश सुकाणू समितीच्या नेत्यांशी त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव खासदार पूनम महाजन यांच्या वरळी येथील निवासस्थानी शहा हे दुपारचे भोजन घेतील.\n*भाजप पदाधिकाऱ्यांच्या षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या मेळाव्यास शहा मार्गदर्शन करणार आहेत. शहा हे ‘लालबागचा राजा’ गणपतीचे दर्शनही घेणार आहेत. ते भाजप मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या निवासस्थानीही जातील.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 किशोरी उत्कर्ष मंच उपक्रमात शाळांची थट्टा\n2 काँग्रेसने रणशिंग फुंकले\n3 निदानापासून आर्थिक स्वावलंबनापर्यंत..\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/after-maha-janadesh-yatra-immediately-vijay-yatra-cm-devendra-fadnavis-zws-70-1974436/", "date_download": "2020-09-22T21:42:00Z", "digest": "sha1:5GQB3IETGEE5ERPGZLRNLZOJ77ANAU77", "length": 12307, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "after maha janadesh yatra immediately vijay yatra cm Devendra Fadnavis zws 70 | महाजनादेश यात्रेनंतर लगेच विजय यात्रा! | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nमहाजनादेश यात्रेनंतर लगेच विजय यात्रा\nमहाजनादेश यात्रेनंतर लगेच विजय यात्रा\nनाशिक येथे ‘रोड शो’च्या समारोपावेळी मुख्यमंत्र्यांचा निर्धार\nनाशिक येथे मुख्यमंत्र्यांच्या ‘रोड शो’ समारोपास पंचवटी कारंजावर उपस्थित जनसमुदाय. (छाया- यतीश भानू)\nनाशिक येथे ‘रोड शो’च्या समारोपावेळी मुख्यमंत्र्यांचा निर्धार\nनाशिक : महाजनादेश यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. या यात्रेचा गुरूवारी समारोप होत असला तरी विजय यात्रा लगेच सुरू करायची आहे. ही यात्रा विधानसभेवर भाजप महायुतीचा झेंडा लावून समाप्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.\nबुधवारी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे आगमन झाले. यानिमित्त भर पावसात ‘रोड शो’ काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी भाजप महायुती असा उल्लेख करतांना त्यांनी शिवसेनेचे नाव टाळले. दुसरीकडे मनसेने हवेत काळे फुगे सोडून, तर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी फलक झळकावून यात्रेचा निषेध केला. काही ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध करणाऱ्यांना मारहाण केली.\nमहाजनादेश यात्रेनिमित्त शहरातील तीन मतदारसंघात ‘रोड शो’, मोटारसायकल फेरी काढून भाजपने शक्तीप्रदर्शन केले. रोड शो मध्यावर असताना पावसाने जोरदार हजेरी लावली. पंचवटी कारंजा चौकात रोड शोच्या समारोपावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर भाषण करायचे असल्याने अधिक बोलणार नसल्याचे सांगितले. अभूतपूर्व स्वागताबद्दल शहरवासीयांचे आभार मानले. दरम्यान, काही ठिकाणी विरोध करणारे विद्यार्थी भाजप कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडले. त्यांनी संबंधितांना चोप दिला. यात्रा, जाहीर सभा काळात कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांनी मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सिटू युनियन आदी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. अनेकांना सकाळपासून पोलीस ठाण्यांमध्ये बसवून ठेवण्यात आले. अनेकांना ताब्यात घेतले. यात्रा यशस्वी करण्यासाठी भाजप सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप सिटूचे डॉ. डी. एल. कराड यांनी केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 दिमाखदार ‘रोड शो’ साठी नेते-कार्यकर्त्यांची लगबग\n2 आंदोलन, निदर्शने होऊ नयेत म्हणून पोलिसांची दक्षता\n3 ग्रामीण भागांत शाळांचे ‘डिजिटायझेशन’ नावालाच\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/mega-mock-drill-conducted-ahead-of-simhastha-kumbh-701163/", "date_download": "2020-09-22T21:39:17Z", "digest": "sha1:B6UASAFE2JA72KAGL7YA45PCDX4QLSFM", "length": 15202, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "..अन् ‘दहशतवादी’ पकडले गेले | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\n..अन् ‘दहशतवादी’ पकडले गेले\n..अन् ‘दहशतवादी’ पकडले गेले\nकुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणेच्या रंगीत तालीमने वेग पकडला असून शुक्रवारी दुपारी संवेदनशील ठिकाणांच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या काळाराम मंदिरात सशस्त्र अतिरेक्यांनी शिरून\nकुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणेच्या रंगीत तालीमने वेग पकडला असून शुक्रवारी दुपारी संवेदनशील ठिकाणांच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या काळाराम मंदिरात सशस्त्र अतिरेक्यांनी शिरून काही भाविकांना ओलीस ठेवल्याची स्थिती निर्माण करत जलद प्रतिसाद पथक आणि स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता जोखण्यात आली. साधारणत: एक ते दीड तासाच्या कार्यवाहीनंतर भाविकांची सुटका करण्यात आली. अचानक सुरू झालेल्या रंगीत तालीमने स्थानिक नागरिकांसह दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये भीतीयुक्त उत्सुकता पसरली. काळाराम मंदिर परिसराची नव्याने दाखल झालेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरेशी जाण व्हावी, तसेच सिंहस्थात आपत्कालीन स्थिती ओढवल्यास कसा सामना करता येईल याचा सराव या माध्यमातून करण्यात आला.\nआगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणेने कायदा व सुव्यवस्था रोखण्याबरोबर संभाव्य अतिरेकी हल्ला, गर्दीचे व्यवस्थापन आदी मुद्दे समोर ठेवत तयारी सुरू केली आहे. त्या अंतर्गत महिनाभरापूर्वी गोदावरीच्या काठावर रंगीत तालीम झाली होती. त्याचा पुढील भाग शुक्रवारी काळाराम मंदिर परिसरात पार पडला. दुपारी साडे बाराच्या सुमारास या मंदिरात सशस्त्र अतिरेकी शिरले असून त्यांनी काही भाविकांना ओलीस ठेवल्याचा संदेश दिला गेला. त्यामुळे शहरातील समस्त पोलीस यंत्रणा ‘अलर्ट’ झाली. जलद प्रतिसाद पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक आणि वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ काळाराम मंदिराकडे धाव घेतली. सर्वप्रथम मंदिराच्या सभोवतालचे सर्व रस्ते बंद करण्यात आले. म्हणजे मंदिराकडे अन्य वाहने वा भाविक जाऊ नये याची दक्षता घेतली गेली. मग, शस्त्रसज्ज जलद प्रतिसाद पथकाच्या जवानांनी मंदिरात प्रवेश केला. आतील भागात सावधपणे शिरकाव करून त्यांनी छाननी सुरू केली. अतिरेक्यांनी ज्या भागात भाविकांना ओलीस धरले, त्या ठिकाणी सर्व बाजूंनी घेराव टाकण्यात आला. मानक कार्यपद्धतीनुसार जवानांचे काम सुरू झाले.\nदरम्यानच्या काळात मंदिर परिसरात संशयास्पद पडलेल्या वस्तूंची बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून तपासणी सुरू झाली. तासाभराच्या व्यूहरचनेनंतर जवानांनी अतिरेक्यांना ताब्यात घेत भाविकांची सुटका केली आणि रंगीत तालीम पूर्णत्वास गेली.\nपोलीस उपायुक्त अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी, भद्रकाली, गंगापूर, सरकारवाडा व इतर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी रंगीत तालमीत सहभागी झाले होते. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचवटीतील सर्व महत्त्वपूर्ण ठिकाणे व परिसराची माहिती व्हावी, यासाठी महिनाभरापासून रामकुंड ते तपोवन असे पाहणी दौरे केले जात आहेत. सिंहस्थात उपरोक्त ठिकाणी अतिरेकी हल्ला वा तत्सम काही घटना घडल्यास तिचा सामना कसा करता येईल याचा अभ्यास रंगीत तालीमद्वारे केला जात आहे. स्थानिक नागरिक व भाविकांना प्रारंभी त्याची कल्पना नसल्याने ते अनामक भीतीच्या सावटाखाली होते. पण, जेव्हा ही रंगीत तालीम असल्याचे समजले, तेव्हा त्यांनी उत्सुकतेने हा घटनाक्रम पाहण्यास गर्दी केली होती.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nतिसऱ्या पर्वणीसाठी त्र्यंबक नगरी सज्ज\nKumbh Mela : कुंभमेळ्यावर लास वेगाससारखा हल्ला करु; आयसिसचा इशारा\nअकस्मात वाजलेल्या भोंग्यांनी सर्वच जण धास्तावले\nयुनेस्को यादीत कुंभमेळ्याच्या समावेशाचे पुढचे पाऊल\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 जिल्हा देखरेख समितीच्या कामकाजाचा बट्टय़ाबोळ\n2 एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी ‘इंटक’चा आंदोलनाचा\n3 सर्व मार्गावर समान टोल आकारा\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pdshinde.in/p/normal-0-false-false-false-en-us-x-none_712.html", "date_download": "2020-09-22T21:18:41Z", "digest": "sha1:A74DWSIQWIQXAHXLM3ZPJVHFUZ7E7YQT", "length": 17325, "nlines": 349, "source_domain": "www.pdshinde.in", "title": "माझी शाळा: शाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी", "raw_content": "\nकोरे फॉर्म / तक्ते\nभाषणे / जयंती / पुण्यतिथी\nशिक्षण क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलेल्या माझी शाळा ब्लॉगवर मी परशुराम शिंदे आपले सहर्ष स्वागत करत आहे..\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\n1) दिनदर्शिका तयार करणे\n2) प्रादेशिक शब्द -अर्थ\n10) शिवणकामातील लहान -लहान कपडे\n11) कापडी बॅचेस(बिल्ले )तयार करणे\n12) वाया गेलेल्या कागदापासून वस्तू तयार करणे\n13) पुठ्ठा कामातून वस्तू तयार करणे\n14) भरती ओहोटी कारणे\n15) सागरी लाटा फायदे- तोटे\n17) पाण्यावरील नाव- होडी\n18) हाऊस बोट जहाज\n19) पाण्याचा वापर कसा करावा\n20) वर्गमुळ-घनमुळ यांचा तक्ता\n21) बेरीज -वजाबाकी-भागाकार गुणाकार तक्ता\n22) हवेतील तापमान कसे ओळखावे\n23) विविध अक्षरांवरून वाक्यप्रचार तयार करणे\n26) लिंग -पुल्लिंग -स्त्रीलिंग\n28) श्रम हाच देवता /श्रम हीच पूजा\n29) स्वच्छता हाच परमेश्वर 30) आई हिच देवता\n33) परिश्रम हिच पुजा\n34) कुलदैवत हेच वैभव\n38) वीर बालक- बालिका\n40) आरोग्य हिच संपत्ती\n42) पावसाची गाणी -कविता\n43) स्वरांपासून प्रतिकृती तयार करणे\n48) मासे यांची चित्रे काढणे\n49) प्राण्याची चित्रे काढणे\n50) पक्ष्यांची चित्रे काढणे\n55) स्वातंत्रगीतांचा संग्रह करणे\n56) ग्रामसभा आयोजित करणे\n59) धूर विना चूल\n62) नारळी -फोफळीच्या बागा\n75) साहाय्याने प्रतिकृती करणे\n76) भौमितिक आकृत्यांचा परिचय\n77) प्राथमिक आजार -उपाय\n78) रोगप्रसार व उपाय\n80) पाना -फुलांची चित्रे काढणे\n81) विद्युत उपकरण दुरुस्ती\n82) संत महिलांचा परिचय\n85) रांगोळी काढा (साधी )\n89) खडू तयार करणे\n90) धूपबत्ती तयार करणे\n91) मी पाहिलेली जत्रा\n92) आमच्या गावाची जत्रा\n93) विविध खाद्य पदार्थ\n94) पदार्थाच्या चवी उदा.खारट,तिखट इ.\n95) पोस्टबाॅक्सचे चित्र - आकार- प्रकार\n97) वृक्षांची आकृती उदा.आंबा\nशालेय पोषण आहार एक्सेल शीटस्\nसा.स. नोंदी एक्सेल शीटस\nपायाभूत चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nइयत्ता 9 वी नैदानिक चाचणी तक्ते\nसंकलित चाचणी गुणनोंद व निकाल तक्ते\nवार्षिक निकाल एक्सेल सॉफ्टवेअर\n7 वा वेतन आयोग वेतन निश्चिती\nवरिष्ठ वेतनश्रेणी फरक बिल एक्सेल\nशाळेसाठी १०१ प्रकल्पांची यादी\nसरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे\nभारतीय राष्ट्रध्वज - संपूर्ण माहिती\nदिव्यांगाचे / अपंगत्वाचे २१ प्रकार\nशाळा स्तरावरील विविध समित्या\nमूल्यमापन नोंदी कशा कराव्यात \nपहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी\nमित्रा App डाउनलोड करण्याविषयी\nनविन वेळापत्रक व तासिका विभागणी\nछान छान गोष्टी व्हिडीओ\nकोडी बनवा, रंगवा, खेळा\nबोधकथा / बोधपर गोष्टी\nअभ्यासात मागे राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी\nइतर उपक्रम / उत्सव\n१ जुलै नंतर तुमचा पगार किती निघणार \n१ जुलै नंतर तुमचा पगार किती निघणार \nजि.प. शाळा नं.1 आरग\nता. जत जि. सांगली\nमराठीतून तंंत्रज्ञान शिकण्यासाठी या इमेजवर क्लिक करा व चॅनेल सबस्क्राईब करा.\nशैक्षणिक प्रगती चाचण्यांचे नियोजन\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - स्वाध्यायपुस्तिका\nआकारिक चाचणी क्र.1 प्रश्नपत्रिका\nपायाभूत चाचणी एक्सेल सॉफ्टवेअर व तक्ते\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nआधारकार्ड पॅन कार्डशी लिंक\n10 वी, 12 वी मार्कलिस्ट\nमतदार यादीत नाव शोधा\n७ वा वेतन आयोग पगार\nमहत्वाचे दाखले व कागदपत्रे\nमहत्वाचे टोल फ्री क्रमांक\nकसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज\nजमीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\nब्लॉगवरील अपडेट मिळवण्यासाठी Like या बटणावर क्लिक करा.\nया ब्लॉगवरील बरीच माहिती संग्रहित असून ती सोशल मीडियावरून घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेबाबत शहानिशा केलेली नाही. वाचकांना केवळ माहिती उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्यामुळे मूळ लेख, लेखक, त्यातील विचार याबाबतीत खात्री केलेली नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pudhari.news/news/International/Authorities-have-detected-four-cases-of-Covid-19-in-one-household-from-an-unknown-source-and-contact-tracing-is-now-underway-to-prevent-further-spread-Prime-Minister-Jacinda-Ardern-said/", "date_download": "2020-09-22T20:05:45Z", "digest": "sha1:B4M4IYEKZNZY5WH4HYREQABB3UT4ZMQ4", "length": 5215, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिंताजनक! न्यूझीलंडमध्ये तब्बल १०२ दिवसांनंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › International › चिंताजनक न्यूझीलंडमध्ये तब्बल १०२ दिवसांनंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव\n न्यूझीलंडमध्ये तब्बल १०२ दिवसांनंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव\nऑकलॅँड : पुढारी ऑनलाईन\nकोरोना विषाणूचा जगभरात हाहाकार सुरु आहे. अद्याप कोणत्याच देशाला कोरोनावर मात करता आलेली नाही. मात्र, या सर्वांला अपवाद ठरलेला न्यूझीलंड हा कोरोनामुक्त देश म्हणून पहिला ठरला होता. येथे गेले १०० दिवस एकही रूग्ण सापडला नव्हता. मात्र न्यूझीलंडचा कोरोनामुक्त देश होण्याचा आनंद फार काळ टिकला नाही. येथे पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. ऑकलॅँडमध्ये चार नवे कोरोनाबाधित सापडले आहेत.\nन्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनीच याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना ऑकलॅँडच्या एका घरातील चार सदस्य कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यांना कोरोना कसा झाला याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. देशात १०२ दिवसांनंतर स्थानिक प्रादुर्भाव झाला आहे.\nन्यूझीलंडमधील सर्वात मोठे शहर ऑकलॅँड बुधवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील अलर्टवर ठेवण्यात येणार आहे. तीन दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे. अशी माहिती सांगत त्या कुटुंबाला कोरोना एवढ्या कालावधीनंतर कसा झाला याचा शोध घेणार आहोत, असे पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न म्हणाल्या.\nतसेच, एवढ्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडतील याची अपेक्षा नव्हती. मात्र, त्यासाठी आम्ही तयारी केली होती. ऑकलॅँडमध्ये प्रवासावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. जे लोक तिथे राहतात आणि घरी जात आहेत त्यांना अडविले जाणार नाही. शुक्रवारपासून लॉकडाऊन वाढविले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान अर्डर्न यांनी यावेळी केली.\nआयकराच्या नोटिशीला लवकरच उत्तर देणार\n३२ साखर कारखान्यांना ३९१ कोटींची थकहमी\nमत्स्यव्यवसायाचे 4 हजार कोटींचे नुकसान\nभारताविरुद्ध युद्धासाठी चीन ३ वर्षांपासून तयारीत\nदीपक ढवळीकरांना हृदयविकाराचा झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://nashikcalling.com/nashik-corporation-releases-helpline-numbers-amid-covid19/", "date_download": "2020-09-22T21:30:57Z", "digest": "sha1:DOMVL5RODBYEBLTFKRVLWNJGG5TI6TA3", "length": 3641, "nlines": 29, "source_domain": "nashikcalling.com", "title": "कोरोनासाठी नाशिक महानगरपालिकेची हेल्पलाईन; नंबर्स सेव्ह करून ठेवा – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nकोरोनासाठी नाशिक महानगरपालिकेची हेल्पलाईन; नंबर्स सेव्ह करून ठेवा\nनाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कोरोना आपत्कालीन हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. या हेल्पलाईनचा नागरिकांनी वापर करावा असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी केले आहे. नाशिक महानगर पालिका हद्दीतील नागरिकांना कोरोना विषयी कोणतीही माहिती आवश्यक असल्यास तसेच याबाबत कुठलीही अडचण निर्माण झाल्यास त्यांना त्वरीत मदत प्राप्त व्हावी या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कोरोना आपत्कालीन हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे.\nनागरिकांनी १)०२५३-२३१७२९२ , २) ९६०७४३२२३३ , ३) ९६०७६०११३३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केल्यास आपल्याला 24×7 मदत मिळणार आहे.तरी नागरिकांनी या हेल्पलाईनचा वापर करावा असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी केले आहे.\nनाशिक शहरात मंगळवारी (दि. ३० जून) रात्री उशिरा नव्याने ३९ रुग्ण; दिवसभरात १४० रुग्ण \nपुण्यानंतर आता मुंबईत कोरोनाचे दोन रुग्ण पॉझिटिव्ह\nपंचवटीतील दोघे सराईत ‘एमपीडीए’ अन्वये स्थानबद्ध\nनाशिकमध्ये पहिले आयुर्वेदिक इम्युनिटी क्लिनिक सुरु\nनाशिक शहरात अवघ्या दोन वर्षांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/06/%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80.html", "date_download": "2020-09-22T20:04:39Z", "digest": "sha1:P6LJJUTGVB42KOYBGSQNKK6VHLLVDJAB", "length": 9496, "nlines": 102, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "मका खरेदीस मुदत वाढ; खरेदीचे उद्दिष्टही वाढवले - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमका खरेदीस मुदत वाढ; खरेदीचे उद्दिष्टही वाढवले\nनाशिक | केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेंतर्गत मका खरेदीस १५ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याचबरोबर नऊ लाख क्विंटल खरेदीच्या उद्दिष्टास परवानगी दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.\nयावर्षी पीक पद्धतीतील बदलांमुळे मोठ्या प्रमाणावर मक्याचे पीक घेतले गेले. यामुळे मक्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. केंद्र शासनाने दिलेले २.५ लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट लगेचच पूर्ण झाल्याने २३ जूनपासून मका खरेदी बंद करावी लागली होती. मात्र मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा मका शिल्लक असल्याने महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ यांचे किमान आधारभूत शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी होती. त्यामुळे मका खरेदीस १५ जुलै, २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याची तसेच खरेदी उद्दिष्टांमध्ये वाढ करून ती नऊ लाख क्विंटल करण्याची मागणी काल राज्य सरकारने केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडे केली होती.\nकेंद्राने राज्याचा प्रस्ताव मान्य केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी केली जाणार असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. भुजबळ यांनी केंद्र शासनाकडे संपर्क साधून राज्य शासनाचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची विनंती केली होती. केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला खरीप पणन हंगाम २०१९-२० (रब्बी) अंतर्गत १.५ लाख क्विंटल ज्वारी (हायब्रीड) आणि २.५ लाख क्विंटल मका खरेदी करण्यास मान्यता दिली होती. खरेदीची अंतिम मुदत ३० जून, २०२० पर्यंत होती. राज्याला दिलेले २.५ लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे राज्यातील मका खरेदी केंद्र बंद करण्याची वेळ आली होती.\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nPrevious articleकोल्हापूर : कोरोनामुळे सराफाचा मृत्यू\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nभातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण\nकृषि वनीकरण योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशिर\nकोल्हापूर ब्रेकींग : आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यु; दिवसभरात दोन बळी\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/9/9/BJP-MLA-Ashish-Shelar-lashes-out-at-Shiv-Sena.html", "date_download": "2020-09-22T22:09:10Z", "digest": "sha1:NJND6YA7E46HICUQ5UBCBWV5MGI4RY72", "length": 5273, "nlines": 7, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " १०६ हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? - महा एमटीबी", "raw_content": "१०६ हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना\nमुंबई : महाराष्ट्रातील बेईमानांच्या पाठीशी जे उभे आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतील. मुंबाई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील असे शिवसेनेने भाजपाला सामना अग्रलेखातून अप्रत्यक्षरित्या म्हटले होते. शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडल्यानंतर त्याला जशास तसे उत्तर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिले आहे.\nआशिष शेलार यांनी ट्विट करुन म्हटलंय की, बात “हरामखोरीची”निघाली तर मग \"डांबराने\" लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल १०६ हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना १०६ हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय बेईमानी नेमकी कोण करतेय बेईमानी नेमकी कोण करतेय हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना ऐवढे तपासून पहा असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का ऐवढे तपासून पहा असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना रौनातच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना रौनातच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना असा सवालही आशिष शेलारांनी शिवसेनेला विचारला आहे.तसेच कर्तबगार मुंबई पोलिसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला \"बिर्याणी\" घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची \"बिर्याणी\" खाताय ना असा सवालही आशिष शेलारांनी शिवसेनेला विचारला आहे.तसेच कर्तबगार मुंबई पोलिसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला \"बिर्याणी\" घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची \"बिर्याणी\" खाताय ना याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी अशा शब्दात शेलारांनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला आहे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nashikcalling.com/jewellery-shops-closed-for-two-days-in-nashik/", "date_download": "2020-09-22T21:02:22Z", "digest": "sha1:ILUVYRDR3CSIGUY4CY22FKK4JJ5X2JDS", "length": 4518, "nlines": 29, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिक: दोन दिवस सराफ बाजार बंद – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिक: दोन दिवस सराफ बाजार बंद\nनाशिकमध्ये आतापर्यंत कोरोनाचे बाधित सापडले नसले, तरीही जबाबदारीच्या भावनेतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलिस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक सराफ असोसिएशनने २० व २१ मार्च रोजी सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सराफ असोसिएशन अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी दिली.\nनासिक सराफ असोसिएशनच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात करोना प्रतिबंधाबाबत जिल्हा प्रशासनासह पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत २० व २१ तारखेला शहरातील सर्व सराफी पेढ्यांनी व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, २१ तारखेनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ज्या सूचना येतील त्यांचे पालन सर्व सभासदांनी करावे, असे आवाहनही नाशिक सराफ असोसिएशनने केले आहे. करोना हा राष्ट्रीय नव्हे तर जागतिक आरोग्याचा प्रश्न असल्याने सर्वांनी काळजी घ्यावी व सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. त्याचप्रमाणे दोन दिवस सराफ बाजार बंद ठेवल्यामुळे ग्राहकांना होणार्‍या त्रासाबद्दल सराफ असोसिएशनने दिलगिरीही व्यक्त केली. या बैठकीला असोसिएशनसह सिडको सराफ असोसिएशन, पंचवटी सराफ असोसिएशन, तसेच नाशिकरोड सराफ असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.\nपहिल्याच दिवशी पावसाची दमदार सलामी\nनाशिक शहरात मंगळवारी (दि. 14 जुलै) 136 कोरोनाबाधितांची नोंद; 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nरविवार कारंजा येथील युको बँकेत भुरटी चोरी; पोलीस आयुक्तांची घटनास्थळी तत्काळ भेट\nसेतू, महा ई-सेवा व आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यास परवानगी\nधक्कादायक: नाशिक शहरात रविवारी एकूण 12 पॉझिटिव्ह रुग्ण\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://jaaglya.com/trending", "date_download": "2020-09-22T21:33:28Z", "digest": "sha1:2ZSTBUPSPYJX3ZEHSHCCDPS3J2EDROZS", "length": 34429, "nlines": 649, "source_domain": "jaaglya.com", "title": "Jaaglya | Trending Topics", "raw_content": "\nभीमा कोरेगांव ची लढाई आणि काही प्रवाद समजून घ्या\nसेव्ह मेरिटवाल्यांना SC विद्यार्थ्यांची चपराक\nरोहित वेमुलाने आत्महत्या केलेली नाही...\nराज ठाकरे यांच्या मनसेच्या झेंड्यातून निळा आणि हिरवा रंग काढण्याचं कारण काय\nढोकाळी बौद्धवाडा येथील गणपतीचे व्हायरल सत्य\nमैं रहूं या ना रहूं संविधान ये रहना चाहिए\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला होता का\nगलिच्छ भाषेत दहशत पसरवणाऱ्या ट्रोलसाठी फडणवीस एवढे अस्वस्थ का\nयतो धर्मस्ततो जयः #Fake_News_Alert\nनवाकाळ आणि दलित पँँथर निळकंठ खाडीलकर यांना टीम जागल्याकडून विनम्र आदरांजली\n हैद्राबाद एनकौंटर आणि उन्मादी जनभावना\n६ डिसेंबर ला महामानवास अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येताय मग ह्या उपक्रमास नक्की भेट द्या\nवंचित बहुजन आघाडीवरील सायबर बुलिंग\nमदत न पोहोचलेल्या पूरग्रस्तांची यादी आणि संपर्क क्रमांक\nशाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण\nपुस्तक मोफत वाचा - काश्मीरबाबतच्या कलम ३७० ची कुळकथा\nविचारवंत हरी नरके आणि बौद्धांचे सरसकटीकरण.\nवयाच्या ऐंशीव्या वर्षी शरद पवार यांनी का कंबर कसली आहे\nएकटा जीव सदाशीव: दादा कोंडके\nप्रज्ञासूर्याचा पुत्र: यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर\nबीज अंकुरे अंकुरे, या सुप्रसिद्ध गीताचे गीतकार कोण होते\nजागतिक शांतीदूत पुरस्कार देणारी संस्था कुणाची आहे\nसावधान.. भारत उत्तर कोरिया होतो आहे..\nकाश्मीर जळतंय -कलम ३७० रद्द\nमी हाय बोकील..वाट्टेल ते ठोकील\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा अस्मितेचा होता का\nNRC आणि CAA केवळ मुस्लिम विरोधी आहे का\nदातांच्या समस्या आणि त्यावर ऑइल पुलिंगचा घरगुती उपचार.\nखरंच जगाला बुध्दांचा उपयोग नाही.\nगणपती बसवणारे बौद्ध आणि विवेकवाद\nतूम मुझे यूँ भूला ना पाओगे : मंहमद रफी\nभविष्यात बलात्कार घडू नयेत म्हणून \nपुतळ्याचे राजकारण अन आंबेडकरी कार्यकर्त्यांची भूमिका.\nनामांतराचा लढा का महत्वाचा होता\nकाका पुतण्या आणि बरचं काही.\nसंघर्ष करत शिकण्याची जिद्द्द निर्माण करणारा कॉपी\nबहूआयामी प्रतिभेचा धनी: डॅनी डेंग्जोंग्पा\nमराठी चित्रपटसृष्टी ढवळून काढणारे “अण्णाभाऊ साठे”\nकायदा आमच्या बापाचा आणि समज-गैरसमज\nस्त्रीउद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nकिसी की मुस्कुराहटोंपे हो निसार……: शैलेंद्र\nतुकडे तुकडे गँँग बद्दल आमच्याकडे माहिती नाही - गृहमंत्रालय\nसन्नी लीओनी सोबत सेक्सचॅॅट करायचं आहे CAA कॅम्पेन साठी आयटीसेलचा प्रताप\nमोदींच्या नेतृत्वात भारत गोत्यात\nसरकारने मदत देताना नीट विचार करावा अन्यथा....\nस्त्रीसन्मान राखणं खरी मर्दानगी\nरिच पियाना एक जगप्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि त्याचा रहस्यमयी मृत्यू \nलालडोंगर/ चुनाभट्टी इथे झालेल्या घटनेचा साधारण घटनाक्रम समजतोय तो असा आहे\nआरक्षण म्हंजी काय रं \nमोदिशा जोडीचे देशविरोधी धर्मांध राजकारण\nडिजिटल युगातली गुन्हेगारी आणि घ्यावयाची काळजी.\nदिल की सुनता जारे.......: अरूणा ईराणी\nदेशाच्या आजच्या परिस्थितीला कॉंग्रेस जबाबदार आहे,आता तरी भानावर या\nराज ठाकरेंना ईडीची नोटीस, संतप्त मनसेकडून 22 ऑगस्टला ठाणे बंदचा इशारा\nमंत्र्यांनी जीवाचं 'पूरपर्यटन' बंद करून जनतेला मदत करावी\nवाघाचं बळ असलेला खान आणि मराठी माणसाची मानसिकता \nगार्गी कॉलेजमध्ये घडलेला भयानक प्रकार,आपली बहिण मुलगी खरंच सुरक्षित आहे\nकोरोना विषाणू आणि घ्यावयाची काळजी\n ब्राह्मण उमेदवारासाठी ब्राह्मण महासंघाने सोडली भाजपची साथ\nदेशातील तरुणांमध्ये द्वेषपूर्ण भावना का पेटत आहे \nसंविधान,गणपती,तरडे आणि आंबेडकरी तरुण\nये उन दिनों की बात है 90s\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर एक विचार-एक ऊर्जा\nआरे ; आता तरी भानावर याल\nबगळे, बावळे आणि कावळे\nभाजपचा परतीचा प्रवास अन हिंदू बहुजन समाज\n370 कलम हटवून आपण काय मिळवलं\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nNRC/CAA म्हणजे नेमकं काय \nव्हॅलेंटाईन डे - मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित\nतुम्हारी छुट्टी कर दुगाँ : एम.बी.शेट्टी\nआपण कुठे कमी पडलो\nसेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप लावून पोलिसांची तरुणींना मारहाण, मध्यरात्री पाठवले पोलीसस्टेशन मधून घरी\nचंद्रपूर जिल्ह्यातील आडवी बाटली\nमहाराष्ट्रातील जनतेसाठी वंचित बहुजन आघाडीच योग्य पर्याय का \nएक अनाडी प्रोफेसर : ललिताबाई\nआजपासून ट्रॅॅफिकपोलीस पावती फाडताना लावणार नवे दर,बघा कुठे किती दंड भरायचा\nसीकेपी म्हणजे, रविवारचं मटण\nराज्यपाल घटनेची चौकट मोडत आहेत\nत्यागमूर्ती माता रमाई माऊली \nशाळांना दररोज करावे लागणार संविधानातील उद्देशिकेचे समूह वाचन - सरकारचा स्तुत्य निर्णय\nराष्ट्रपती राजवट हे पाप तिघांचं\nअलेक्झान्डर द ग्रेट, दारियस तिसरा आणि लोकशाही :\nशिवसेना 'नौटंकी' का करते \nतरुण आहे रात्र अजूनही राजसा निजलास का रे\nअनेक नामांकित पुरस्कार जिंकलेला रिलीज होतोय 1 नोव्हेंबर चुकवू नका\nभगवान बुद्धांचे दोन महत्वाचे संदेश.\nमहाविकास आघाडीच्या गृहखात्याचा आंबेडकरी समाजातील तरुणांवर कारवाईचा बडगा\nमहाराष्ट्रात लागू शकते राष्ट्रपती राजवट\nदोन वेळच्या भाकरीचा चंद्र त्यांनी कुठे शोधावा\nआपल्या देशात मृत्यूनंतरही संपत नाही वैर, होते मृतदेहाची विटंबना \nव्लाद - दी इम्पेलर : पराकोटीचा द्वेष करणारा शासक\nमहाराष्ट्र स्टुडंन्ट युनियन आयोजित \"विद्यार्थी संवाद\"\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातील काठी...\nमराठी माणसाला कुणी उध्वस्थ केले\nतीन कोन - राजा ढाले\nसरकारचे डोके ठिकाणावर आहे का\nहिंदी सिनेमाची सॉफ्ट पॉवर आणि बदलता भारत.\nसंविधान व लोकशाही वरील हल्ले\nअयोध्याप्रश्नी खरंच न्याय झाला का \nइलेक्ट्रॉनिक पत्रकारीता आदर्श नमूना\nचुनाभट्टी लालडोंगर अत्याचारप्रकरणी ‘एसआयटी’ नेमणार\nबैलपोळा -आमच्या गावचं एक भयान वास्तव\nविद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि परीक्षेचे राजकारण -सुनीलजी शिरीशकर यांचा लेख\nकाय भारत खरंच स्वतंत्र झाला आहे का \nमहाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु) आयोजित \"विद्यार्थी संवादला उस्फूर्त प्रतिसाद..\nअर्शद वारसी (Arshad Warsi) - दी लिजींड\n अनुप्रिया बनली पहिली महिला आदिवासी वैमानिक\nमुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर - महत्वपूर्ण सूचना आणि उपाययोजना करण्यासंदर्भात महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चे पत्र\nआरक्षण नष्ट करण्याचे काही उपाय...\nत्वचारोग आणि त्याची काळजी\nमनुस्मृती दहनामागचा कार्यकारण भाव.\nकोविड -१९ कोरोना विषाणूंच्या धर्तीवर परीक्षेसंबंधी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा (UGC) युजीसीला प्रस्ताव\nUAPA अन त्यातून येणारी हुकूमशाही\n\"आत्महत्या\" युवा वर्गाला लागलेली कीड\nतिहेरी तलाक रद्दबातल - मुस्लिम महिलांना न्याय मिळेल का \nRIP RTI माहिती अधिकार कायद्याला श्रद्धांजली\n\"आरक्षण \" आर्थिक निकषावर आधारित पाहिजे असे ज्यांना वाटते त्यांच्या साठी काही महत्त्वाचे प्रश्न.\nकाश मी ही मुलगा असते..\nनया जुमला जो अब बाज़ार में है \nनालंदा विद्यापिठ नष्ट करणारा मिहीरकुल हूण\nकौन है मासूम कितना क्यूँ बता सकते नहीं \nवाहन निर्मिती उद्योगातील मंदी - एक धोक्याची घंटा.\nआर्टिकल 370, आंबेडकर और राष्ट्रवाद - दिलीप मंडल\nशिवसेना , राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांचा समान कार्यक्रम ठराव असा\nभ्रष्टाचाराशी लढा देणारा कार्यकर्ता : श्री. अशोक किसनरावजी राऊत.... एक अष्टपैलू व्यक्तिमत्व\nधर्म आणि राजकारण या दोन भिन्न गोष्टी आहेत\nती सध्या काय करते\nमहत्वाच्या बातम्यांवर एक नजर... जागल्या TOP 10\nयुगपुरुष संत रविदास महाराज\nफेसबुक अकाऊंट सुरक्षित आहे का\nमहत्वाच्या बातम्यांवर एक नजर... जागल्या TOP 10\nसिद्धार्थ यशोधरेला सोडून गेला होता का \nशाहिद आझमी एक खरा वकील\nजोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या गुरुशिष्यांमधील वैचारिक साम्यस्थळं.\nमॉब लिंचींग, मिडीया आणि भारतीय मानसिकता\nव्यक्तिरेखा आणि सिनेमा धारवाहिक\n10% सवर्ण आरक्षण-A 360° Analysis By-दादाराव अरुणाबाई पंजाबराव नांगरे\nमहाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु) आयोजित \"विद्यार्थी संवादला उस्फूर्त प्रतिसाद\nकोई फ़रियाद तेरे दिल में दबी हो जैसे\nदिल्ली है दिलवालोंकी, दिल्ली है आपकी\nमहापरिनिर्वाणदिनी रेल्वेला 7 कोटीचा फायदा\n२६ जानेवारी, प्रजासत्ताकदिन आणि लोकांची मानसिकता\n\"जी बाई फांदी तोडेल तिचा नवरा मरेल-किरण शिंदे\" जागतिक पर्यावरण दिवस तसेच वटपौर्णिमा च्या निमित्ताने विशेष ब्लॉग\nडॉ. वर्षा - एका जिद्दीची कहाणी\nधर्माची देवळे आणि कोरोनाचे सोवळे\n\"तान्हाजी\" मागचं हिंदुत्ववादी राजकारण\nमोहंमद सनाउल्लाह: ३० वर्ष देशसेवा करूनही घुसखोर ठरलेला सैनिक अधिकारी\nरेल्वेच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका\nअसुरन : एक सावर्कालिक सत्य\nराज्य समितीच्या आवाहनाला महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनकडून प्रस्तावपर प्रतिसाद\nमहाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चे राज्य संघटक गिरिष मानव यांच्यावर उद्योजक नवनाथ जाधव यांनी लिहलेला लेख.\nलोकांचा जीव धोक्यात आणि ढम्म प्रशासन\nनामांतर लढ्यात शाहिद झालेल्या भीम सैनिकांना अभिवादन\nमहत्वाच्या बातम्यांवर एक नजर... जागल्या TOP 10\nमहत्वाच्या बातम्यांवर एक नजर... जागल्या TOP 10\nमहत्वाच्या बातम्यांवर एक नजर... जागल्या TOP 10\nकरोना (कोविड-१९) लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यां च्या खात्यावर त्वरित शिष्यवृत्ती जमा करा - महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू ) ची मागणी\nमहत्वाच्या बातम्यांवर एक नजर... जागल्या TOP 10\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा काही समाज द्वेष का करतात \nमहत्वाच्या बातम्यांवर एक नजर... जागल्या TOP 10\nमहत्वाच्या बातम्यांवर एक नजर... जागल्या TOP 10\nभोंसले (Bhonsle) - सामान्य माणसांचा सामाजिक-राजकीय दृष्टीकोन\nदेखा एक ख्वाब तो ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/congress-criticizes-governor/articleshow/72028788.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-09-22T21:13:31Z", "digest": "sha1:MHZ3CXZ7YNDY2W36OESQIF7RGNKZLUEG", "length": 13301, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा विशेष प्रतिनिधी, नागपूर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन तत्त्वांना बाजूला सारून राज्यात चुकीच्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट लादण्यात आली...\nम.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nसर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन तत्त्वांना बाजूला सारून राज्यात चुकीच्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट लादण्यात आली. भाजपप्रणीत केंद्र सरकार व राज्यपालांनी लोकशाही व राज्यघटनेचा अनादर केला आहे.\nराज्यपालांनी भाजपच्या एजन्टच्या रूपात काम केले. राज्यात सत्ता स्थापन व्हावी, यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले नाही. राज्यपालांची ही कृती निषेधार्ह्य असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांनी केली.\nराष्ट्रपती राजवट घटनात्मक नाही. राज्यातील जनतेला नवे सरकार हवे, राष्ट्रपती राजवट नको. ही स्थिती राज्याची प्रगती व लोकशाहीसाठी मारक असून केंद्रातील भाजपची ही खेळी असल्याचा आरोप माजी आमदार आशिष देशमुख यांनी लावला. यापूर्वी भाजपने कर्नाटक,गोवा, मणीपूरमध्ये इतर पक्षातील आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. आताही घोडेबाजाराचे प्रयत्न होती पण, त्यांचे मनसुबे इतर पक्षाचे नवनिर्वाचित आमदार हाणून पाडतील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता येईल, असा दावाही त्यांनी केला.\nराज्यपालांनी राष्ट्रपती राजवटी शिफारस व त्यावर केंद्राने तातडीने शिक्कामोर्तब करणे म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. राज्यपालांनी हे पाऊल उचलण्यापूर्वी सर्व पक्षांना सत्तेसाठी संधी दिली नाही व तसे प्रयत्नही केले नाही, अशी टीका प्रदेश प्रवक्ते संजय दुबे यांनी केली.\nयापूर्वी राष्ट्रपती राजवट लागू झालेल्या राज्यांची प्रगती खुंटली. या स्थितीला सामोरे गेलेले सर्व प्रदेश मागे गेले. राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य, व्यापारी, उद्योजक आधीच त्रस्त आहेत. उद्योगधंदे व गुंतवणुकीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. रोजगाराचे संकट आणखी वाढेल. प्रत्यक्षात राज्यपालांनी घाई करण्याऐवजी वेळ वाढवून दिला असता तर, राज्याचे नुकसान टाळता आले असते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे यांनी व्यक्त केली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nDevendra Fadnavis: शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष; फडणवीस ब...\nDevendra Fadnavis: 'त्या' प्रकरणात फडणवीसांनी दिला अनिल...\nकरोनामुळे आणखी एका डॉक्टराचा मृत्यू; प्रसिद्ध बालरोग तज...\nथकलो पण, हरलो नाही; गृहमंत्र्यांचं 'हे' विधान पोलिसांना...\n नेरमध्ये भररस्त्यावर महिलेची प्रसूती महत्तवाचा लेख\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nआयपीएलIPLमधील सर्वात धोकादायक खेळाडू; कॅमेऱ्याची काच फोडली, पाहा व्हिडिओ\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nमुंबईपाच दिवसांत चार मंत्री करोनाच्या विळख्यात; वर्षा गायकवाड यांनाही संसर्ग\nकोल्हापूरकंगनाला 'नटवी' म्हणत आता 'या' शेतकरी नेत्याने डागली तोफ\nपुणेभाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nदेशश्रीनगर भूकंपाने हादरलं, पण काश्मीर खोऱ्यात पसरल्या अफवा\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nमोबाइलरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्स, बंपर डेटा\nधार्मिकपूजा साहित्यातील 'या' गोष्टी प्रतिकार शक्ती वाढण्यास उपयुक्त; कसे\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/sc-asks-mumbai-cops-to-file-status-report-in-3-days-53734", "date_download": "2020-09-22T21:42:54Z", "digest": "sha1:JGJROBKLB7LMZ3SCIGZOXTHZTN3U7OA4", "length": 8582, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सुशांत आत्महतत्या प्रकरण : सुप्रिम कोर्टानं मुंबई पोलिसांकडे ३ दिवसात मागितला चौकशी अहवाल | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nसुशांत आत्महतत्या प्रकरण : सुप्रिम कोर्टानं मुंबई पोलिसांकडे ३ दिवसात मागितला चौकशी अहवाल\nसुशांत आत्महतत्या प्रकरण : सुप्रिम कोर्टानं मुंबई पोलिसांकडे ३ दिवसात मागितला चौकशी अहवाल\nसुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार चौकशीचा अहवाल पुढील तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nबॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) कडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, बिहार सरकारनं या प्रकरणाची CBI चौकशीची शिफारस केली होती. केंद्र सरकारनं बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी CBI कडे दिली जाण्याची शक्यता आहे.\nसुप्रीम कोर्टात बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार चौकशीचा अहवाल पुढील तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात सर्व बाजू आपल्या लेखी उत्तरांत देण्याचे कोर्टानं आदेश दिले आहेत. यानंतर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देईल. कोण चौकशी करेल आणि कुठले राज्य करणार यावर निर्णय देईल.\nसुशांत सिंह यांच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत. त्यात बिहार पोलिसांनी मुंबईत चौकशी कायम ठेवण्याचीही कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. कोर्टानं दोन्ही पक्षांचं म्हणनं नोंदवून घेतलं आहे. याप्रकरणी आता पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिस करणार की CBI याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण तपास सीबीआयला द्यावा बिहार सरकारने केंद्र सरकारला लिहिले पत्र\n बिहार पोलिस आणि मुंबई पोलिस आमने सामने\n‘या’ उद्योगपतीच्या मुलीला सायबर ठगांनी फसवलं\nराज्यात १८ हजार ३९० नवे रुग्ण, ३९२ जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे १६२८ नवे रुग्ण, ४७ जणांचा दिवसभरात मृत्यू\nदिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब\nपुन्हा लाॅकडाऊन होईल या भीतीने ‘इतक्या’ तळीरामांनी केले दारूच्या परवान्यासाठी अर्ज\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह\nसंदीप देशपांडे यांची जामीनावर सुटका\n१ कोटी मजुरांनी लॉकडाऊनमध्ये पायी घर गाठलं, सरकारची संसदेत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/kamal-haasan/", "date_download": "2020-09-22T20:43:27Z", "digest": "sha1:PISURHTZUP2LCMTQILYHT2Y2VZMR4C7Y", "length": 16922, "nlines": 200, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kamal Haasan- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nकमल हसन यांच्या सिनेमाच्या शूटिंगवेळी अपघात, असिस्टंट डायरेक्टसह 3 जणांचा मृत्यू\nया अपघातात 10 लोक जखमीही झाले आहेत. वृत्तानुसार, कमल हासन रुग्णालयात पोहोचून लोकांची काळजी घेत आहे. हा भीषण अपघात झाला तेव्हा तो त्या ठिकाणी उपस्थित होते.\n रजनीकांतचा फोटो हटवल्यामुळे BIGG BOSS अडचणीत\nSPECIAL REPORT: कमल हसन यांची जीभ छाटा, दक्षिणेत 'गोडसे वादा'चा भडका\nVIDEO- गोडसे नाही जिना होते पहिले दहशतवादी, कमल हसनच्या वक्तव्यावर या अभिनेत्रीने दिले प्रत्युत्तर\nBirthday Special : सदमा ते विश्वरूपम, कमल हासन बाॅक्स आॅफिसवर हिट\n'विश्वरूपम 2'मधून पाकिस्तान, अल्लाह हे शब्द काढायला लावले\nविश्वरूपम 2 : कमल हासन आलेत शांतीचा संदेश द्यायला\nआमिर खाननं शेअर केलं कमल हासनच्या 'विश्वरूपम 2'चं ट्रेलर\nरुग्णालयात जखमींना भेटायला आलेल्या कमल हासनला घ्यावा लागला काढता पाय\nकमल हासनचं राजकारण रजनीकांतपेक्षा वेगळं कसं\nरजनीकांत यांचं राजकारण भगवं नसावं- कमल हासन\nकमल हसनच्या 'विश्वरुपम 2'चं पोस्टर रिलीज\nकमल हासन आणि गौतमी झाले विभक्त,13वर्षांचं नातं संपुष्टात\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathigappa.com/%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2020-09-22T21:43:11Z", "digest": "sha1:YI4OBCKKGWB4JVUDSW7JDI256NYUZOL4", "length": 12885, "nlines": 71, "source_domain": "marathigappa.com", "title": "३००० मुलींमधून निवडली होती शाहरुखची हिरोईन, बॉलिवूडमधून अचानक झाली गायब – Marathi Gappa", "raw_content": "\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\nनिशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी\nसैराट मधला सल्या आता खऱ्या आयुष्यात काय करतोय बघा, पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल\nहे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल\nजयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री\nजत्रा चित्रपटातील हा कलाकार आता बनला आहे लोकप्रिय सेलिब्रेटी, बघा कोण आहे तो\nHome / बॉलीवुड / ३००० मुलींमधून निवडली होती शाहरुखची हिरोईन, बॉलिवूडमधून अचानक झाली गायब\n३००० मुलींमधून निवडली होती शाहरुखची हिरोईन, बॉलिवूडमधून अचानक झाली गायब\nमुंबईला चित्रपटसृष्टीची मायानगरी म्हटले जाते. परंतु मुंबईत आल्यावर बॉलिवूडमधे सर्वच कलाकारांचे नशीब चमकेलंच असे नाही. काही कलाकारांना खूप मेहनत करावी लागते, अडचणींचा सामना करावा लागतो. त्यापैकी एक महिमा चौधरी आहे. होय, ही तीच परदेस वाली नटखट अभिनेत्री जिला हातोहात यश मिळाले. माहिमाला चित्रपटाच्या यशाची गोडी लागली. लग्न केले, नाते टिकले नाही आणि ती ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर राहायला लागली. आजच्या लेखात आपण महिमाच्या जीवनप्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. महिमा चौधरी हिचे खरे नाव ऋतू चौधरी असे आहे. महिमा चौधरीचा जन्म 13 सप्टेंबर 1973 ला दार्जीलिंग मध्ये झाला. करियरच्या सुरुवातीच्या काळात तिने काही जाहिराती केल्या. तिने आमिर खान आणि ऐश्वर्या राय ह्यांच्या सोबत जाहिराती मध्ये काम केले. नंतर एका म्युजिक चॅनेल साठी व्हिडीओ जॉकी म्हणून सुद्धा काम केले. तिचे वडील शीख तर आई नेपाळची आहे.\nमहिमाचे चित्रपटात पदार्पण खास आणि अविस्मरणीय झाले. सुभाष घईंना ‘परदेस’ चित्रपटासाठी नवीन चेहरा पाहिजे होता आणि ते तश्या खास चेहऱ्यांच्या शोधात होते. त्या रोलसाठी कमीतकमी 3000 मुलींचे ऑडिशन्स झाले. पण सिलेक्शन झाले फक्त महिमा चौधरीचे. 1997 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटातील अभिनेत्रीचे महिमा नाव सुभाष घईने दिले. तिचे खरे नाव ऋतू चौधरी असे होते. शाहरुख खान सोबत महिमाच्या जोडीला प्रेक्षकांनी उचलून धरले. ह्या जोडीला खूप पसंती मिळाली. महिमा चौधरी रातोरात स्टार बनली. ह्या चित्रपटासाठीमहिमाला सर्वोत्तम नवोदित कलाकारासाठी फिल्मफेअर मिळाला होता. ह्या दरम्यान महीमाचे नाव लोकप्रिय खेळाडूसोबत जोडले गेले. अश्या सुद्धा चर्चा होऊ लागल्या कि महिमाचे लोकप्रिय टेनिस खेळाडू लिऐंडर पेस सोबत प्रेमसंबंध होते. ते दोघे 6 वर्षे सोबत होते. परंतु हे प्रेम जास्त काळ टिकू शकले नाही.\nतिला अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. शाहरुख खान, संजय दत्त, अजय देवगण आणि अनिल कपूर ह्यांच्या सोबत महिमाने काम केले. तिच्या अभिनयाचे कौतुकही झाली. २००० सुरुवातीला ती एक मोठी स्टार म्हणून पुढे आली जरूर परंतु ती हळूहळू चित्रपटसृष्टीतून दूर होऊ लागली. नंतर माहिती पडले कि तिने एका उद्योगपतीशी लग्न केले. तिच्या पतीचे नाव बॉबी मुखर्जी. 2006 साली महिमाने बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव अरियाना. तिचे लग्न जास्त काळ टिकले नाही. 2013 साली महिमा आपल्या पतीपासून वेगळी झाली. महिमा चौधरी कधीकधी राजकीय प्रचारामध्ये दिसून येत राहिली, नंतर वाटले कि ती टेलिव्हिजनवर दिसेल. ती २०१० मध्ये ‘पुशेर’ चित्रपटात दिसून आली. तिने काही टीव्ही शो केले पण ते जास्त चालले नाहीत. नवऱ्यापासून वेगळी झाल्यानंतर तिच्यावर घर चालवायची जबाबदारी आली. त्यासाठी ती इव्हेंट मध्ये सहभागी व्हायला लागली. मधल्या काळात तिचे वजन खूपच वाढले होते त्यामुळे ती खूपच चर्चेत होती. आता ती फिटनेसबद्दल जागरूक असून ती पुन्हा पहिल्यासारखी स्लिम झाली आहे. साध्ये ती आपल्या मुलीची काळजी घेण्यात व्यस्त असते. महिमाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी ती ‘परदेस गर्ल’ म्हणूनच ओळखली जाते.\nPrevious आयुष्यमान मुलांपासून लपवतो हे गुपित, आजपर्यंत मुलांना स्वतःचा एकही सिनेमा दाखवला नाही\nNext बँकॉकमध्ये वेटर असताना अक्षय कुमारच्या ह्या तीन इच्छा होत्या ज्या त्याला पूर्ण करायच्या होत्या\nहिट चित्रपट देऊन एका रात्रीत सुपरस्टार झाल्या होत्या या ५ अभिनेत्री, आज जगत आहेत अनोळखी जीवन\nएकेकाळी झेब्रा क्रॉसिंगचे काम करणारे नाना, असे बनले बॉलिवूडचे प्रतिभावंत कलाकार\nबघा किती होती ह्या बॉलिवूड सेलिब्रेटींची पहिली कमाई, कसे केले होते खर्च\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A7%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-09-22T22:08:25Z", "digest": "sha1:JUWKIRJRDX5S2IXGUE4PRQWF6E7ULN45", "length": 5194, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५१९ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १५१९ मधील मृत्यू\n\"इ.स. १५१९ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nमॅक्सिमिलियन पहिला, पवित्र रोमन सम्राट\nइ.स.च्या १५१० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१५ रोजी १२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/07/crimes-against-those-who-bring-construction-materials.html", "date_download": "2020-09-22T20:15:19Z", "digest": "sha1:573VAK6YNTSKCADQR5TSQVZUF4THGX35", "length": 3749, "nlines": 65, "source_domain": "www.smartichi.com", "title": "लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग", "raw_content": "\nHomeक्राइमलॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग\nलॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग\nकंटेन्मेंट झोन असतानाही ग्रीटची ने आण करणाऱ्या व्यक्तीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नासीर बागवान असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून त्यांनी लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पंकज मोहिते यांनी फिर्याद दाखल केली आहे.\nयाबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोलीस नाईक कुंभार हे बुधवारी रात्री आठ ते रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना बुधवार नाका येथील कंटेन्मेंट झोन असताना नासीर मेहबूब बागवान (वय ३४, रा. २५१, बुधवार पेठ, सातारा) हे बांधकामासाठी लागणारी ग्रीटची बाहेरुन आत ने आण करत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/video/news/raj-thackeray-speaks-about-modi/videoshow/68115062.cms", "date_download": "2020-09-22T21:50:50Z", "digest": "sha1:QQQC43UNPAZXVE4L4IVKBI4SF3MHJJ2P", "length": 8881, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराज ठाकरेंचे मोदी सरकारवर पुन्हा फटकारे\nराज ठाकरेंचे मोदी सरकारवर पुन्हा फटकारे\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nधरण काठावर तरुणाई थिरकली DJच्या तालावर\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर...\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन...\nन्यूजइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\nन्यूजdrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nन्यूजसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nक्रीडाचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nन्यूजअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nअर्थसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nमनोरंजनन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nक्रीडामुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nमनोरंजनअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यूजकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nन्यूजकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nन्यूजनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nन्यूजफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nन्यूजचीनची उचलेगिरी; चित्रपटातील दृष्यांना सांगितले अमेरिकेवरील हल्ला\nन्यूजआंदोलनकर्त्या खासदारांसाठी उपसभापतींनी नेला चहा, पंतप्रधानांनी केलं कौतुक\nन्यूजभिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या २०वर\nब्युटी‘हे' घरगुती उपाय केल्यास डार्क सर्कलची समस्या होईल दूर\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २२ सप्टेंबर २०२०\nन्यूजनागपुरात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाचे लोकार्पण\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://krushisamrat.com/vegetable-classification/", "date_download": "2020-09-22T20:19:34Z", "digest": "sha1:K2RFT3DGEHIRUIOZTV2DLVGDKYKFQVSJ", "length": 24627, "nlines": 217, "source_domain": "krushisamrat.com", "title": "भाजीपाल्याचे वर्गीकरण | Krushi Samrat", "raw_content": "\nभारतात अनेक जाती जमाती आहेत. अशी अनेकतेतून एकता साधताना प्रांताप्रांतांतून अनेकविध वनस्पती भाजीपाला म्हणून वापरल्या जातात. अशा अंदाजे सव्वाशे वनस्पती आहेत. विशिष्ट प्रांतात तेथील मातीच्या व हवामानाच्या गुणधर्मांनुसार वनस्पती उगवत असतात. त्यापैकी ज्या खाद्य म्हणून अनुकूल असतात त्या वनस्पती औषधी गुणधर्माने युक्‍त असतात.\nया सव्वाशे वनस्पतींपैकी अर्ध्या अधिक अशा वनस्पती आहेत की त्या देशाच्या कानाकोपर्‍यात वेगवेगळ्या ऋतूत/मोसमात उगवतात किंवा पिकवल्या जातात. शाकभाजी म्हणून त्या आवडीने खाल्या जातात. या वनस्पती कुठे जास्त तर कुठे कमी प्रमाणात उगवतात. हे तेथील जमिनीच्या उगवण शक्‍तीवर तसेच हवामानावर अवलंबून असते. अशा वनस्पती आपण आपल्या जमिनीतसुद्धा काळजीपूर्वक लागवड करून उत्पादन घेऊ शकतो. या वनस्पतींना प्रांतानुसार, चवीनुसार वेगवेगळी नावे असू शकतात. यांचे वर्गीकरण चव, स्वाद, प्रांत, नाव अशा विविध आधारावर केले जाते. तसेच विज्ञान, वनस्पतीच्या विविध अंगाने उपयोग, संवर्धनाच्या पद्धती, वनस्पती उगवण्याचा ऋतू किंवा मोसम, तापमान यानुसारही वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते. कृषितज्ज्ञ व वैज्ञानिक या विषयावर संशोधन करत असतात व आपले निष्कर्ष मांडतात. शेती विषयाच्या अभ्यासकांना व विद्यार्थ्यांना ही माहिती उपयुक्‍त होते.\nवनस्पती विज्ञानाचा दृष्टिकोन ः\nभाजीपाल्याचे वर्गीकरण करताना वनस्पतीशास्त्रानुसार भाजीचे रोपटे कोणत्या कुळातील आहे, त्याचा वंश कोणता, त्यांची जात किंवा उपजात कोणती याचा विचार केला जातो.\nखाण्यायोग्य सर्व वनस्पतींचे चार ढोबळ उप प्रकारातून विचार केला जातो. हे उपप्रकार 1. थॅलोफायदा 2. ब्रायोफायटा, 3. टेरीडोफायटा, 4. स्परमोफायटा.\nशेवटच्या स्परमोफायटाची सुद्धा दोन वर्गात विभागणी होते.\n1. जिमनोस्पर्म, 2. एंजियोस्पर्म.\nया आधीच्या जिमनोस्पर्म मध्ये कोणतीही भाजी प्रकार नसतो. मात्र एंजिओस्पर्ममध्ये दोन छोटे वर्ग मानले जातात.\n1. मोनोकॉटीलेडोनी, 2. डायकोटीलेडोनी. यांना त्यांचे कूळ, जाती, वंश यानुसार ओळखले जाते. सर्व भाजी प्रकार यात वर्गीकृत केले जातात. संक्षेपाने सांगायचे असेल तर\n1. एमेरीलिडेसी कुळात कांदा-लसून येतात.\n2. एरेसी कुळात अळू येतो.\n3. डायोस्कोरियेसी कुळात सुथनी येते.\nरोपट्यांच्या अवयवांचा उपयोग ः\nकाही रोपट्यांची पानेच भाजी म्हणजे खाल्‍ली जातात, तर काहींचे देठ या मुळे खाल्‍ली जातात. काहींची फुले तर काहींची फळे भाजीसाठी वापरली जातात. भाजी म्हणून रोपट्याचा कोणता भाग वापरला जातो, कोणता भाग खाण्यायोग्य नाही, याचीही माहिती असणे जरुरीचे आहे. यामुळे भाज्यांचे वर्गीकरण करणे सोपे होते. उदा.\nअ) मुळा, बीट, गाजर या भूमिगत मूळभाजी आहेत.\nब ) सुरण, बटाटे, अखरोट या कंदभाज्या आहेत.\nक) भेंडी, टरबूज, राजमा, पडवळ, दोडको, दुधी भोपळा, टोमॅटो, मिरची, चवळी यांना फळभाजी वा शेंगभाजी म्हणतात.\nड) ज्या भाजीचीपाने वापरले जातात, उदा. कोबी, करडई, पालक, मेथी, शेपू यांना पालेभाज्या म्हणतात.\nइ) कांदा, लसूण हा शल्क कंद प्रकार होय.\nफ) ब्रोकली, फ्लॉवर ही फूल प्रकारातील जाती होय.\nकाही भाज्या अशा असतात की ज्यांचे संवर्धन एकाच प्रकाराने करता येते. या समूहात येणार्‍या भाज्यांच्या रोपांची लागवड करणे, खतपाणी देणे आणि विशिष्ट तापमान राखणे ही कामे एकाच प्रकाराने करतात.\nयांचेही चार विभाग पाहुया. त्यामुळे हा संवर्धनाचा विषय सोपा होऊन समजले.\nअ) प्रतिरोपणातून ज्यांचे संवर्धन केले जाते, त्या प्रकारात बियाणे कसेही शिंपडून रोपटी वाढवली जातात, नंतर ही रोपटी उपटून त्यांना वाढीसाठी योग्य असे वाफे बनवून ही उपटलेली (मुळासह काढलेली) रोपटी रोपली/रोवली जातात, म्हणजेच प्रतिरोपण केले जाते. उदाहरणार्थ कांदा, मिरची, टोमॅटो , कोबी यासाठी प्रतिरोपण प्रकार केला जातो.\nब) काही भाज्या फळ स्वरुपात वेलीवर येतात. उदाहरणार्थ पडवळ, दुधी भोपळा, दोडका, तोंडली आदी.\nक ) काही भाजी प्रकार पापुद्रे प्रकारातील कंदाप्रमाणे असतात. उदाहरणार्थ लसूण, आले, बटाटे.\nड) प्रतिरोपण म्हणजे एका जागेवरून उपटून पुन्हा रोवणे, या वेल स्वरुपात ज्यांना आधार द्यावा लागतो. तसेच भूमिगत उगवणारी असे तीन प्रकार आपण पाहिले. चौथ्या प्रकारातील भाजी लावण्यासाठी बिया वापरल्या जातात. बिया अंकुरित होतात व तयंची रोपटी होतात. यांना हलवणे योग्य नसते. त्यांना इजा पोचल्यास त्या सुकून (वाळून) मरतात. यांचे प्रतिरोपण करता येत नाही. उदाहरणार्थ नवलकोल, मुळा, गाजार, लाल भोपळा, खरबूज, कलिंगड आदी.\nभाजीपाला खरीप, रब्बी व हंगामानुसार येत असतो. हिवाळा, उन्हाळा व पावसाळा या ऋतूत कोणता भाजीपाला भरपूर उगवतो याची माहिती असावी. कारण भारतात हे तीन ऋतू प्रमुख आहेत. अर्थात तीन प्रकारचा भाजीपाला पिकवला जातो.\nअ) खरीपाचे पीक पावसाळ्यात घेतात. यावेळी काकडी, दुधी भोपळा, भेंडी यांचे उत्पादन घेतले जाते.\nब) हिवाळ्यात रब्बी हंगाम असतो. या हंगामात गाजर, मटार, पालक इत्यादींचे उत्पादन घेतले जाते.\nक) हंगामी उन्हाळी भाजीपाला म्हणून वांगी,आळू, चवळी इत्यादींचे उत्पादन घेतात.\nरोपट्याच्या आयुर्मानानुसार वर्गीकरण ः\nभाजीपाल्याच्या रोपट्याच्या आयुर्मानाप्रमाणे वर्गीकरण करताना रोपटे एक वर्षीय, द्विवर्षीय, बहुवर्षीय अशा तीन श्रेणीचा विचार करतात. याचा अर्थ असा, की काही रोपटी पहिल्या मोसमातच उत्पादन देऊन संपतात. तर काही रोपट्यांना देान मोसमात उत्पादन देण्याची क्षमता असते. तसेच काही रोपटी वर्षापेक्षा अधिक काळ उत्पादन देतात.\nभाजी पिकणे व ती खाण्यायोग्य होण्याच्या दोन श्रणी आहेत.\n1) गाजर, मटार, पालक, कोबी हे भाजीप्रकार हिवाळ्यात येतात तेव्हाच त्याची काढणी/ तोडणी केली जाते.\n2. खरबूज, टोमॅटो, मिरची, वांगी, काकडी हे उन्हाळी भाजी प्रकार आहेत. उन्हाळ्यात यांची काढणी/तोडणी केली जाते.\nचुनामिश्रित मातीतील उत्पादन ः\nकोणत्या भाजी प्रकारासाठी मातीत किती प्रमाणात चुना असावा याचाही विचार केला जातो. यामुळे रोपटी चांगली, आरोग्यपूर्ण होतील व फळे/पाने चांगली येतील.\nअ ) ज्या जमिनीत जुन्याचे प्रमाण अधिक असते त्यात नवलकोल, पालक यांचे उत्पादन चांगले येते.\nब ) ज्या जमिनीत मध्यम प्रमाणात जुना असतो अशा जमिनीत वांगी, फ्लॉवर, कोबी चांगले उगवतात.\nक) ज्या भूमीत चुन्याचे प्रमाण कमी आहे, अशा भूमीत काशीफळ भोपळा, गाजर, काकडी यांचे उत्पादन घ्यावी.\nड) ज्या भूमीत चुन्याचे प्रमाण नग्य आहे किंवा चुना नसेल अशा भूमीवर बटाटे, मुळा, आळू, टोमॅटो, गाजर, नवलकोल यांचे उत्पादन घ्यावे.\nतोडलेला, छाटलेला व उपटलेला भाजीपालासुद्धा श्‍वसन करीत असतो. हवेचा अशा भाजीपाल्यावर थेट परिणाम होत असतो. काही भाजीपाला काढणी/तोडणीनंतर लवकरच सुकू/वाळू लागतो तर काही भाजीपाला बराच काळ हरित राहतो.\n1) लसूण, कांदा, बटाटा यांची काढणीनंतर श्‍वसनक्रिया अतिशय मंद असते,साहजिकच ते बराच काळपर्यंत टिकून राहतात. त्यामुळे यांची साठवणूक केली जाते. हे लवकर खराब होत नाही.\n2) काही फळभाज्यांची श्‍वसनक्रिया कमी असते त्यामुळे काढणीनंतर ते काही दिवस ताजेतवानेच राहतात. पाणी मारून यांचा ताजेपणा टिकवता येतो. या प्रकारात नवलकोर, कोबी, फ्लॉवर येतात.\n3) काही भाजीपाल्याची काढणी नंतरची क्षमता मध्यम प्रमाणात असते. काकडी, खरबूज, गाजर, टोमूटो आणि बीट या प्रकारात येतात.\n4) चौथ्या प्रकारातल्या शेंगभाज्या बीन्स, शेवग्याच्या शेंगा, वालपापडी इ. जलद श्‍वसन करतात. त्यांच्यावर पाणी मारून त्या काही काळ ताज्या ठेवता येतात.\n5) ज्यांचा श्‍वसन दर जास्त आहे अशा भाज्या उदाहरणार्थ मटार, पालक, ब्रोकली इ. या लवकर खराब होतात. यांचा ताजेपणा फार काळ टिकत नाही.\nखारटपणा सहन करणारा भाजीपाला ः\nखारटपणा सहन करू शकणार्‍या भाज्या असेही वर्गीकरण करता येते.\nअ) भोपळा, आळू, भेंडी, टोमॅटो इ. भाज्यांमध्ये खारटपणा सहन करण्याची अजिबात शक्‍ती नसते.\nब) खारटपणा अल्पशा प्रमाणात सहन करणार्‍या भाज्या म्हणून बटाटा, बीट, कोबी, गाजर इ. भाज्यांचा उल्‍लेख होतो.\nक ) खारटपणा सहन करण्याची बर्‍यापैकी क्षमता असणार्‍या भाज्या म्हणून मिरची, कांदा, पालक, नवलकोल , बीट यांचा उल्‍लेख होतो.\nउष्णता-गारठा सहन करणार्‍या भाज्यांचे वर्गीकरण ः\nउष्णता सहन करणार्‍या व गारठा (थंडी) सहन करणार्‍या भाज्या असेही वर्गीकरण करता येते.\n1) उष्णता सहन करणार्‍या भाज्या-मिरची, टोमॅटो, काकडी,वालपापडी, टरबूज.\n2) गारठा सहन करणार्‍या भाज्या-मटार, मुळा, कोबी, गाजर, पालक व बीट.\nहौसेने अगर व्यवसाय म्हणून भाजी पिकवणार्‍यांनी वरील वर्गीकरण लक्षात ठेवले पाहिजे. गारठा (थंडी) व उष्णता (उन्हाळा) सहन करणार्‍या भाज्या लक्षात ठेवून त्याप्रमाणे साठवणुकीचे वा विक्रीचे नियोजन करावे.\nसदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल\nसंतुलित पशु आहार म्हणजे काय\nजाणून घ्या – मिरचीतील नफ्याचं गणित \nमसूर उत्पादन की उन्नत तकनीक\nरबी फसल – गेहू ‘ रोग प्रबंधन ’\nसंतुलित पशु आहार म्हणजे काय\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nराज्यात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता\nराज्यात वादळी पावसाची शक्यता\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nमहाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा वाढवा- अजित पवार\nशेतीच अर्थव्यवस्थेची तारणहार – रमेश चंद\nपीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-09-22T22:20:33Z", "digest": "sha1:K6HBAYBFC3DEZ3USOUNQ4GP7G4GVRAED", "length": 3831, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जैन मंदिरे - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► भारतामधील जैन मंदिरे‎ (१ प)\n\"जैन मंदिरे\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जानेवारी २०१० रोजी ०४:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://nashikcorporation.in/news", "date_download": "2020-09-22T21:15:00Z", "digest": "sha1:CYQCC5RM4L3AN7BQY2CCMPZZVR32JVBS", "length": 21715, "nlines": 223, "source_domain": "nashikcorporation.in", "title": "Nashik Municipal Corporation :: News and Events", "raw_content": "\n7. बी.एस.यु.पी घरकुल योजना 2\n8. अधिकारी / कर्मचारी यांची माहिती संवर्ग निहाय\n9. जनहीत याचिका क्र. 173/2010 मा. उच्च्‍ा न्यायालयाच्या निर्देशानुसार ध्वनी प्रदुषण व रस्त्यावर मंडप उभारणेबाबतच्या तक्रारीबाबत…\n10. राष्ट्रीय फेरीवाला धोरण - पथ विक्रेता (उपजिवीका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४- अधिसुचना/ उपविधी\n11. जाहीर आवाहन-SWM Rules २०१६ अन्वये नमुद ४ (१) (a) नुसार ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे\n12. केंद्र शासनाच्या माहितीच्या अधिकार अधिनियम , २००५ मधील कलम २(एच ) व ४(१)(बी)नुसार नगररचना विभागाशी संबंधीत माहिती\n13. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील तरतुद\n14. नाशिक महानगरपालिका - फेरीवाला क्षेत्रांबाबतची माहिती\n15. जाहिर नोटीस- अतिक्रमण विभाग (रस्त्याच्या कडेस बेवारस व नादुरुस्त स्थितीत पडलेल्या वाहनांबाबत)\n17. नगरनियोजन विभाग- “प्रशमित संरचना” (Compounded Structure) प्राप्त प्रस्तावांची यादी\n18. P.I.L NO.155/2011- अनाधिकृत होर्डींग्ज/ बॅनर्स बाबत नोडल अधिकारी/ सब- नोडल अधिकारी यांची नांवे, मोबाईल नंबर व टोल फ्री नंबरबाबत माहिती\n19. जनहित याचिका क्र.१५५/२०११ -दि. ३१/०१/२०१७ रोजी मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्णयानुसार अनाधिकृत होर्डींग्ज/ बॅनर इ. बाबत तक्रार करणा-या तक्रारदाराचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल.\n20. केंद्र शासनाच्या माहितीचा अधिकार अधिनियम-2005 मधील कलम 2 (एच) व 4 (1) (बी) नुसार 17 बाबींवर प्रसिद्ध करावयाची माहिती\n21. नामनपा महात्मा फुले कलादालन, महाकवी कालिदास कलामंदिर व प्रॅक्टीस हॉल यामधील कार्यक्रमांसाठी दराबाबतचे आदेश\n22. महा. महानगरपालिका अधि. १९४९ मधील प्र्करण १४(कलम २१०) नुसार मनपा हद्दीतील दाट वस्तीच्या क्षेत्राबाहेर असलेल्या सार्व.रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या संरेषा विहीत करणे,अशा खाजगी जागा ताब्यात घ�\n23. महाराष्ट्र प्लास्टिक बंदी आदेश\n24. मनपा क्षेत्रातील सन २००९ नंतरची अनाधिकृत धार्मिक स्थळांची यादी\n25. स्थानिक निधी लेखापरीक्षण अहवाल\n26. दिव्यांगाकरीता योजना संदर्भातील प्रशासकीय मंजुरी आदेश व योजनाचे विविध प्रकारचे फॉर्म्स\n27. सार्व. उत्सव काळात ध्वनी प्रदुषण व रस्त्यावर/ पादचारी मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप व तत्सम रचना उभारण्यासंदर्भात तक्रार दाखल करणे - (तक्रारदाराचे नांव गोपनीय ठेवण्यात येईल)\n28. मनपामार्फत मा. जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयाकरीता नवीन नियुक्त केलेल्या वकीलांच्या नांवाची यादी.\n29. स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 - माहिती पुस्तिका.\n30. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 52 क नुसार अनाधिकृत बांधकामे प्रशमन शुल्क लावुन प्रशमित संरचना (Compound Structure) नियमित करणेबाबतचे जाहिर प्रकटन\n31. बी.एस.यु.पी घरकुल योजना\n32. कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत भाजी बाजार वेळा निश्चिती व हातगाडयांवरील भाजी फळे विक्रेत्यांवर कारवाई करणे बाबत.\n33. शालेय पोषण आहार योजना (Central Kitchen)\n35. प्रादेशिक वस्तुसंग्रहालय - सरकारवाडा, नाशिक बाबत माहिती\n36. धुर फवारणी मासिक शेडयुल्ड् माहे सप्टेंबर 2020\n37. नाशिक मनपा विद्युत विभाग जाहिर प्रकटन -2020\n38. प्रयोग शाळा तंत्रज्ञ (मानधन) खुला प्रवर्ग भरतीबाबत जाहिरात\n39. विद्युत-यांत्रिकी विभाग जाहिर ई-फेरनिविदा सुचना क्र.१३ सन २०२०-२१\n40. विद्युत-यांत्रिकी विभाग जाहिर ई- र्निविदा सुचना क्र.१४ सन २०२०-२१\n41. घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ ची अंमलबजावणी करणेबाबत\n42. सन 2020-2021 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कर आकारणी प्रमाणित करावयाची असलयाने सदर कर आकारणीवर मिळकतधारक/भोगववटादार यांची हरकत/आक्षेप सुचना त्या त्या विभागीय कार्यालयात स्विकारणे बाबत.\n43. सार्वजनिक आरोग्य् मलेरिया विभाग, पेस्ट् कंट्रोल ई-निविदा चे निविदा समितीचे तांत्रिक अहवाल\n44. नाशिक मनपा हद्दीतील खाजगी रुग्णालयामध्ये मा.ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना सुरु असलेल्या रुग्णालयाची यादी -\n45. करदात्यांन करिता सुट देणे बाबत जाहिर नोटीस तसेच स्वातंत्र सैनिक व माजी सैनक यांचे संदर्भातील निर्गमीत केलेला आदेश\n46. विद्युत व यांत्रिकी विभाग जाहीर ई- निविदा सुचना क्रमांक ११ (२०२०-२१)\n47. विदयुत-यांत्रिकी विभाग ई-निविदा सुचना क्र.१२ (सन २०२०-२१)\n48. जाहीर सुचना- नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., मधील हरित क्षेत्र विकास प्रकल्प\n49. महाराष्ट्र मनपा अधिनियमाचे कलम ६० अ नुसारची माहिती (गोदावरी संवर्धन कक्ष)\n50. मनपा वृक्ष व प्राधिकरण विभाग महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ चे कलम ८ (३) अन्वये जाहीर सूचना\n51. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा ,मानधन तत्वावर आया वॉर्ड बॉय या संवर्गातील मानधनावरील नियुक्त् झालेल्या उमेदवाराची यादी\n52. विद्युत व यांत्रिकी विभाग जाहिर ई-निविदा सुचना क्र.१७ सन २०२०-२१\n53. दिनदयाळ अंतयोद्य योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत बेघरांच्या सर्वेक्षणाची माहिती\n54. राष्ट्रीय नागरी आरोग्य् अभियान, सार्व.आरोग्य विभाग मार्फत कंत्राटी पध्दतीने पुर्णवेळ वैद्यकिय अधिकारी, पुर्ण वेळ वैद्यकिय अधिकारी (एस.एन.सी.यु.), स्टाफ नर्स, औषधनिर्माता पदांसाठी अर्ज मागव�\n56. नाशिक महानगरपालिका- ना.पश्चिम विभागिय कार्यालय नोंदणीकृत हॉकर्स यादी\n57. नाशिक महानगरपालिका, नाशिक अंदाजपत्रक सन २०२०-२१\n58. घनकचरा व्यवस्थापन विभाग- मोफत अंत्यसंस्कार योजनेबाबत जाहीर आवाहन\n59. नाशिक महानगरपालिका- शहर बस सेवा\n60. नाशिक महानगरपालिका विधी विभाग- मा. जिल्हा न्यायालय, कामगार व औद्योगिक न्यायालय, उच्च् न्यायालय, मा. सर्वोच्च् न्यायालय इ. सर्व न्यायप्रविष्ठ व निकाली प्रकरणांची माहिती.\n61. नाशिक शहरात सर्वत्र सोडियम हाइपोक्लोराइट ह्या औषधाची फवारणी\n64. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नागरी भागातील शाळांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीकरीता स्वारस्याची अभिव्यक्ती ( EOI) निविदा प्रारुप वर हरकती बाबत.\n65. राष्ट्रीय आरोग्य् अभियान, अंतर्गत कोविड-१९ परिस्थिती हाताळण्यासाठी उपसंचालक स्थरावरुन राबविण्यात येणाऱ्या पदभरतीची जाहिरात\n66. नाशिक महानगरपालिका हद्यीतील बांधकामास नाहरकत दाखला\n67. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५ अन्वये व्यापार/व्यवसाय/ साठा करणेसाठी परवाने/लायसन्स फी चे दरपत्रक\n69. राज्यात कोरोना विषाणु (Covid-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत निर्बंध सुकर करणे तसेच टप्प्याटप्प्याने टाळेबंदी उघडणेबाबत (Easing of Restrictions and Phase-wise Opening of Lockdown)\n70. दुकाने उघडने बाबत सुधारित ऑर्डर\n71. नामनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग- नामनपा कार्यक्षेत्रातील सार्वजनिक स्वच्छता ही बाहय यंत्रणेद्वारे ७०० मनुष्य बळामार्फत करणे याकामाचे करारनामा व कार्यादेश\n72. कोविड-१९ साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देणेबाबत शासन निर्णय\n73. नामनपा सार्व.आरोग्य विभाग कोविड-१९ साठी विविध पदांची मानधन भरतीदरम्यान नियुक्ती केलेले उमेदवारांचे आदेश\n74. जाहिर अल्पमुदत ई- निविदा सुचना क्रमांक १५ (सन २०२०-२१)\n75. करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, कामाचे ठिकाणी व वाहतूकी दरम्यान मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींविरूध्द दंडात्मक कार�\n76. नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग- कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना मा. शासन निर्देश/ मार्गदर्शक सुचना\n78. सुधारित परिपत्रक सार्वजनिक उत्सवाच्या प्रसंगी सार्व. ठिकाणी तात्पुरता मंडप /स्टेज, कमान उभारण्यास ऑनलाईन परवानगी देणेबाबतचे परिपत्रक\n79. स्वच्छ् भारत अभियान अंतर्गत् स्वच्छ् सर्व्हेक्षण- २०२१ पुर्वतयारी करीता नाशिक महानगरपालिकेसाठी कंत्राटी तत्वावर सिटी को- ऑर्डीनेटर यांची नेमणुक करणे.\n80. कोरोना विषाणु (Covid-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना- नाशिक मनपा हद्दीतील खाजगी हॉस्पीटलमधील वैद्यकीय उपचाराची देयके तपासणी करणेबाबत.\n82. कोविड-१९ बाबतची माहिती\n83. नामनपा शिक्षण विभाग- शिक्षक पतसंस्था कार्यवाहीबाबत नस्ती\n86. नाशिक महानगरपालिका, लेखापरिक्षण विभाग, कोविड-१९ व नॉन-कोविड-१९ हॉस्पीटल्स लेखापरिक्षक यांचे मोबाईल क्रमांक यांची यादी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/01/new-revelation-made-by-sushants-friend/", "date_download": "2020-09-22T21:36:37Z", "digest": "sha1:AK7OWYX445A2X2XL3KLDLPVYIR76H2AY", "length": 9747, "nlines": 140, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "सुशांतच्या मित्रानं केला नवीन खुलासा - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्र्यांची भेट घेत आमदार जगतापांनी केली ही मागणी\nकोविड सेंटरबाबत माजी आमदारांचे तहसीलदारांना पत्र\nप्रवरा उद्योगसमूहाने घेतला हा कौतुकास्पद निर्णय\nही लोकशाही नव्हे, तर हुकुमशाही ; महसूलमंत्र्यांचे मोदींवर टीकास्त्र\nराहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी यांनी दाखल केले अर्ज\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\nतो तरुण कठड्यावर चढला आणि मारली नदीत उडी…\n आता या ठिकाणचे पोलिसही अडकले कोरोनाच्या विळख्यात\nशिवसेना उपजिल्हाप्रमुखांनी केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडे केली ही मागणी\nHome/Breaking/सुशांतच्या मित्रानं केला नवीन खुलासा\nसुशांतच्या मित्रानं केला नवीन खुलासा\nअहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचं प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होताना दिसत आहे. सुशांतच्या आत्महत्येचं गूढ निर्माण झालं असून त्याच्या सोबत राहणाऱ्या मित्रानं काही धक्कादायक खुलासे केले आहेत.\nसिद्धार्थ पिठानी नावाचा सुशांतचा मित्र त्याच्यासोबतच राहत होता. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यानं सुशांतनं आत्महत्या केलेल्या रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.\n‘ज्या दिवशी सुशांतनं आत्महत्या केली त्या दिवशी सुशांत नेहमीप्रमाणं शांतच होता. त्यानंतर संध्याकाळी आम्ही एकत्र जेवणही केलं. जेवताना आम्ही गप्पा मारल्या आणि नंतर आपापल्या खोलीत झोपायला गेलो.\nत्यानंतर रात्री एक वाजता सुशांत माझ्या खोलीत आला होता. त्यानं मला मी अजूनही झोपला का नाही असं विचारलं. त्यानंतर मी त्याला त्याच्या बेडरुममध्ये सोडून आलो.\nत्यानंतर सकाळी घरातल्या शेफनं त्याच्या रुमचा दरवाजा वाजवला, पण सुशांतन काही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मी आमच्या काही मित्रांना याबद्दल कळवलं.\nचावी वाला आल्यानंतर जेव्हा दार उघडलं तेव्हा सुशांतनं गळफास घेतल्याचं समोर आलं, असं सिद्धार्थनं सांगितलं आहे. सिद्धार्थ हा सुशांतचा क्रिएिव्ह कंटेन्ट मॅनेजर काम पाहायचा.\nतो सुशांतच्या घरातच राहत होता. घरात असूनही त्याला यासंदर्भात काहीच कसं समजलं नाही… असे अनेक प्रश्न सध्या त्याला विचारण्यात येत आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nआरोग्यमंत्र्यांची भेट घेत आमदार जगतापांनी केली ही मागणी\nकोविड सेंटरबाबत माजी आमदारांचे तहसीलदारांना पत्र\nप्रवरा उद्योगसमूहाने घेतला हा कौतुकास्पद निर्णय\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nकाही डॉक्टरांमध्ये एखादा रावणही असू शकतो हे आज सिद्ध झाले... वाचा काय झाले साईंच्या शिर्डीत \nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nअहमदनगर ब्रेकिंग : चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहने चिरडत ट्रक घुसला दुकानात \nमोठी बातमी: आयोडीन करतंय केवळ 15 सेकंदात कोरोनाचा नाश; वाचा सविस्तर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/video/news/smriti-irani-talks-about-matrix-in-changing-face-of-education-in-india/videoshow/52482973.cms", "date_download": "2020-09-22T21:23:51Z", "digest": "sha1:EZO6F2Y2EN3KN5WPFLD5ZLYSUP7F3K6I", "length": 9095, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारतातील शिक्षण पद्धतीवर काय म्हणाल्या स्मृती इराणी\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nधरण काठावर तरुणाई थिरकली DJच्या तालावर\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर...\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन...\nन्यूजइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\nन्यूजसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nक्रीडाचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nन्यूजअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nअर्थसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nमनोरंजनन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nक्रीडामुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nमनोरंजनअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यूजकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nन्यूजकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nन्यूजनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nन्यूजफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nन्यूजचीनची उचलेगिरी; चित्रपटातील दृष्यांना सांगितले अमेरिकेवरील हल्ला\nन्यूजआंदोलनकर्त्या खासदारांसाठी उपसभापतींनी नेला चहा, पंतप्रधानांनी केलं कौतुक\nन्यूजभिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या २०वर\nब्युटी‘हे' घरगुती उपाय केल्यास डार्क सर्कलची समस्या होईल दूर\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २२ सप्टेंबर २०२०\nन्यूजनागपुरात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाचे लोकार्पण\nन्यूजकृषी विधेयकाविरोधात देशभरात निदर्शने\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/found/news/", "date_download": "2020-09-22T21:46:03Z", "digest": "sha1:XRBTRAYW5PLXXQENMWKKTLQUODVWF2QQ", "length": 15867, "nlines": 189, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Found- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nॲसिडिटीसाठी दिल्या जाणाऱ्या इंजेक्‍शनमध्ये आढळली चक्क बुरशी\nऔरंगाबादेतल्या घाटी रुग्णालायातला ॲसिडिटीसाठी दिल्या जाणाऱ्या 'रॅनिटिडीन' इंजेक्‍शनमध्ये चक्क बुरशी आढळली असून, या प्रकारामुळे रुग्णलाय प्रशासन खडबडून जागं झालंय.\n'अवनी'चे २ बछडे सापडले पण....\nजन्मदात्रीनं टाकून दिलेल्या गार्गीला मिळाली मायेची सावली\nपानिपतच्या लढाईचं गुढ उकलणार; पुण्यात आढळली चार ऐतिहासिक पत्रे\nकुर्ला रेल्वेस्थानकावर सापडल्या 'त्या' 5 विद्यार्थिनी\nनागपुरला डेंग्यूचा डंख; 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nजळगावात मतदान सुरू असताना एका वाहनात सापडल्या नोटा\nकेजरीवालांची चोरी गेलेली 'व्हॅगनार' कार अखेर सापडली\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-09-22T20:47:47Z", "digest": "sha1:GVXVY4LLZGSMPQT5XOKZTDUOL3X62VCY", "length": 2994, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "म्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nम्य हे ग्रीक वर्णमालेतील बाराव अक्षर आहे. रोमन लिपीमधील m ह्या अक्षराचा उगम म्यमधूनच झाला आहे.\nΑα आल्फा Νν न्यू\nΒβ बीटा Ξξ झी\nΓγ गामा Οο ओमिक्रॉन\nΔδ डेल्टा Ππ पाय\nΕε इप्सिलॉन Ρρ रो\nΖζ झीटा Σσ सिग्मा\nΗη ईटा Ττ टाउ\nΘθ थीटा Υυ उप्सिलॉन\nΙι आयोटा Φφ फाय\nΚκ कापा Χχ काय\nΛλ लँब्डा Ψψ साय\nΜμ म्यू Ωω ओमेगा\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at ०४:५७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०४:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://barshilive.com/mahajobs-application-launch-unveiled-by-chief-minister-uddhav-thackeray/", "date_download": "2020-09-22T20:02:21Z", "digest": "sha1:I7ZGDLB3CWHB52OXUVEBXFASAKMXBSFU", "length": 13500, "nlines": 121, "source_domain": "barshilive.com", "title": "ठाकरे सरकारचा निर्णय: आता... तरुणांना विनासयास नोकरी शोधणे होणार शक्य; वाचा सविस्तर कसे ते", "raw_content": "\nHome शैक्षणिक ठाकरे सरकारचा निर्णय: आता… तरुणांना विनासयास नोकरी शोधणे होणार शक्य; वाचा सविस्तर...\nठाकरे सरकारचा निर्णय: आता… तरुणांना विनासयास नोकरी शोधणे होणार शक्य; वाचा सविस्तर कसे ते\n‘महाजॉब्ज अप्लिकेशन’ लॉन्च,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण\nआता… तरुणांना विनासयास नोकरी शोधणे होणार शक्य; वाचा सविस्तर कसे ते\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nमुंबई – उद्योग विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘महाजॉब्ज ॲप्लिकेशन’चे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.\nउद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्या वतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी ६ जुलै रोजी महाजॉब्ज वेबपोर्टलचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.\nअवघ्या दोन दिवसांत लाखभर तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली होती. तरीही ही प्रक्रिया अधिक सुकर व्हावी व तरुणांना हे पोर्टल सहजपणे वापरता यावे, यासाठी मोबाइल ॲप्लिकेशन विकसित करण्याची सूचना ठाकरे यांनी केली होती.त्यानुसार महाजॉब्ज हे ॲप विकसित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाजॉब्ज ॲपचे अनावरण करण्यात आले.\nउद्योग विभागाच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या #MahaJobs ॲप्लिकेशनचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण. उद्योगमंत्री @Subhash_Desai उपस्थित. उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा भूमीपुत्रांनी लाभ घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन. pic.twitter.com/aHnToUAUoU\nमोबाइल ॲपमुळे तरुणांना विनासयास नोकरी शोधणे शक्य होईल. आपल्या पसंतीनुसार नोकरीचे ठिकाण देखील निवडता येईल तसेच तरुणांना रोजगारासंबंधी सर्व माहिती आपल्या मोबाइलमधून सहज मिळणार आहे. नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यातील संवाद यामुळे वाढण्यास मदत होईल, असे ठाकरे म्हणाले.\nॲपमध्ये खालील माहिती भरणे आवश्यक\nवैयक्तिक माहिती (नाव, जन्म तारीख, सध्याचा पत्ता, कायम पत्ता, इ.)\nअनुभव, कौशल्य आणि बायोडेटा\nपॅन क्रमांक (वैकल्पिक, उपलब्ध असल्यास)\nमहाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (जोडणे आवश्यक)\nनोकरी शोधणार्यांनी मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन नोंदणी करू करावी.\nज्यामध्ये त्यांना ओटीपी प्राप्त होईल, आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.नोंदणीनंतर वापरकर्ता मोबाइल किंवा इ मेलद्वारे लॉगिन करून आपले प्रोफाइल भरू शकतात.\nमहाजॉब्स मोबाईल ‘ॲप’ची वैशिष्ट्ये\nनोकरी शोधणारे आपला प्रोफाइल आणि बायोडेटा काही सोप्या क्लिकसह अपडेट करून अर्ज करू शकतात. ज्यामध्य वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणित माहिती, कौशल्य, अनुभव, कोणत्या जिलह्यात काम करण्याची इच्छा आहे. रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करणे आदी सुविधा उपलब्ध आहेत.नवीन कौशल्ये व इतर माहिती तो भरू शकतो. संपूर्ण माहिती भरलेले प्रोफाइल उद्योजकांना दिसतील.\nनोकरी शोधक आपले कौशल्ये, शैक्षणिक पात्रता, मागील कामाचा अनुभव, क्षेत्र, प्रोफाइल तपशील, उदयोगाच्या पसंतीनुसार संबंधित नोकऱ्या शोधू शकतात. यासाठी वेगवेगळ्या फिल्टरची सोय दिलेली आहे.\nनोकरी शोधणारे उमेदवार अनेक ठिकाणी अर्ज करू शकतात. अर्ज केलेल्या नोकरीची स्थिती सहजपणे पाहू आणि ट्रॅक करू शकतात.\nउद्योजकाने त्याला शॉर्टलिस्ट केले असल्याचे तसेच मुलाखतीनंतर निवड केल्यास त्यासंबंधी अलर्ट पाठविले जातील. सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी संगणकावर लॉगिन करून पाहण्याची गरज नाही. त्याऐवजी मोबाइल झटपट पाहता येईल.\nफ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवार यासाठी नोंदणी करू शकतात. नोंदणी प्रक्रिया सर्वांसाठी विनामूल्य आहे. अँड्रॉइड मोबाइलवर हे ॲप उपलब्ध आहे.\nPrevious articleघरच्यापेक्षाही चांगलं जेवण मिळतयं… बार्शीतील रूग्णांची कोविड केअर सेंटरमधील सुविधांबाबत पालकमंत्री भरणे यांना पोचपावती\nNext articleसोलापूर ग्रामीण भागात सोमवारी 152जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; सात जणांचा मृत्यू,पंढरपूर माळशिरस मध्ये जादा वाढ\nतरुणाईच्या स्वप्नपूर्तीसाठी पोलीस दाम्पत्याचा पुढाकार ; ग्रामस्थांच्या मदतीने उभारली अभ्यासिका आणि मैदान\nऑफलाइन’ शिक्षणात रमले विद्यार्थी बोलक्या भिंतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण\nमार्कंडेय एक्सप्रेस’ रेल्वे गाडीत भरणार शाळा; वाचा सविस्तर-\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद...\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला...\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nभीमेत 25 हजार क्यु. विसर्ग; पंढरीत 63 हजार क्युसेकने वाहतेय नदी\nसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; सात मृत्यू\nबार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nबार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 ...\nसोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण...\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://barshilive.com/read-pune-lockdown-rules-announced-whats-on-whats-off/", "date_download": "2020-09-22T19:47:11Z", "digest": "sha1:VY5OUJ272MHOVYL3XDY4NDRNXT5Y7QKV", "length": 9080, "nlines": 117, "source_domain": "barshilive.com", "title": "पुण्याची लॉकडाऊन नियमावली जाहीर वाचा. काय सुरू, काय बंद?", "raw_content": "\nHome महाराष्ट्र पुण्याची लॉकडाऊन नियमावली जाहीर वाचा. काय सुरू, काय बंद\nपुण्याची लॉकडाऊन नियमावली जाहीर वाचा. काय सुरू, काय बंद\nणे | शहरात दररोज नव्या 1000 किंवा त्यापेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. त्यामुळे शहरातील अ‌ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या प्रशासनाला धडकी भरवणारी आहे. याच संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. आजपासून 23 तारखेपर्यंत पुण्यात लॉकडाऊन असणार आहे.पुण्यात काय बंद राहणार\nकिरणा दुकाने, भाजी विक्री, मटन, अंडी, चिकन, मासे (14 ते 18 जुलै)\nऑनलाईन खाद्यपदार्थ, वस्तूंची डिलिव्हरी\nमॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक, बाग, क्रिडांगणे आदी\nशाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था\nदुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहतूक बंद (फक्त पासधारकांनाच परवानगी)\nबांधकामे (ज्या ठिकाणी कामगारांच्या निवासीच व्यवस्था आहे, तेथे काम सुरू ठेवता येणार)\nमंगल कार्यालये, लग्न समारंभ आदी\nपुण्यात काय सुरू राहणार \nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nपेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहणार (फक्त पासधारकांनाच इंधन, गॅस मिळणार)\nदूध आणि वृत्तपत्रांचे घरपोच वितरण\nसर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा, ऑनलाईन औषध सेवा\nमेडिकल दुकाने, औषधांची घरपोच डिलिव्हरी\nबॅंका (ग्राहकांना बँकेत जाता येणार नाही), एटीएम\nमाहिती तंत्रज्ञान उद्योग 15 टक्के कर्मचाऱ्यांसह\nपुण्यात कोणाला घराबाहेर पडता येणार\nडॉक्‍टर, नर्स, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, दूध विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, अंगणवाडी सेविका, मेडिकल दुकानचे कर्मचारी, बी- बियाने विक्री करणारे, महावितरण, स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा, शहरातून जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये जाणारे कामगार , जीवनावश्‍यक वस्तू, पार्सल, डबे पुरविणारे\nPrevious articleगुजरात मध्ये मंत्र्याच्या मुलाची महिला पोलिसांबरोबर हुज्जत\nNext articleहट्टाला पेटतो त्यालाच मराठा म्हणतात “जंगजौहर”चा टीझर पहिला का \nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला अन् चार जणांचा जीव गेला\nआग्रा येथील वस्तू संग्रहालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ;मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा\nपुण्यात चोरलेल्या बुलेट उस्मानाबाद जिल्ह्यात विकणारी टोळी हिंजवडी पोलिसांच्या जाळ्यात; चौघांना अटक, आठ बुलेट जप्त\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद...\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला...\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nभीमेत 25 हजार क्यु. विसर्ग; पंढरीत 63 हजार क्युसेकने वाहतेय नदी\nसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; सात मृत्यू\nबार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nबार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 ...\nसोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण...\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://krushisamrat.com/mirchichya-vividh-jati-chilli-varieties/", "date_download": "2020-09-22T19:28:16Z", "digest": "sha1:QA2VPTSNKN5XUUGAKYPZB7GBK2N47FWR", "length": 11433, "nlines": 175, "source_domain": "krushisamrat.com", "title": "Mirhichya Lagwad", "raw_content": "\nरंग, आकार व लांबीनुसार :\nमिरचीच्या भरपूर जाती लागवडीसाठी उपलब्ध आहेत. वाळलेल्या मिरचीसाठी पातळ साल, कमी बिया आणि घट्ट देठ असलेली मिरचीची जात योग्य असते; तर हिरव्या मिरचीसाठी लांबट, चकाकीयुक्त व आकर्षक हिरवी, फिक्कट हिरवी जात योग्य आहे.\nफळे मध्यम, सहा ते सात सें.मी. लांब, फळांचा रंग गर्द हिरवा असून, त्यावर काळ्या रंगाचे चट्टे असतात. वाळलेल्या मिरचीचा रंग गर्द लाल असून, रंग टिकून राहतो. ही जात बोकड्या, भुरी आणि डायबॅक रोगाला कमी बळी पडणारी आहे. वाळलेल्या मिरचीचे सरासरी उत्पादन 12 ते 16 क्विंटल आहे. ही जात महाराष्ट्रामध्ये खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त आहे.\nफळे मोठी आणि साधारणपणे 11 सें.मी. लांबीची असतात. फळांचा रंग हिरवा असून, त्यावर थोड्या प्रमाणात सुरकुत्या असतात. हिरव्या फळांचा तोडा करण्यास ही जात उपयुक्त आहे; तसेच वाळलेल्या मिरचीचा रंग लाल असून, हेक्‍टरी सरासरी उत्पादन 25 ते 26 क्विंटल आहे. भुरी व मर रोगाला सहजासहजी बळी पडत नाही.\nफळे घोसात लागतात आणि एका घोसात चार ते पाच फळे असतात. फळांची लांबी सहा ते आठ सें.मी. असते. फळांचा रंग हिरवट असून, पिकल्यावर लाल होतो. वाळलेल्या मिरचीचे 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर उत्पादन मिळते. ही जात भुरी रोगाला कमी प्रमाणात बळी पडते, तर फुलकिडे आणि पांढरी माशी या किडींचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करते. पश्‍चिम महाराष्ट्रात खरीप तसेच उन्हाळी हंगामासाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे.\nसंकेश्वर – ३२ :\nया जातीची लागवड प्रामुख्याने लाल मिरचीसाठी केली जाते. फळांचा रंग आकर्षक तांबडा असतो; परंतु साठवणुकीत मात्र जास्त काळ टिकत नाही. तिखटपणा मध्यम असतो. ही जात प्रामुख्याने कोरडवाहूसाठी मोठ्या प्रमाणात लागवड करतात.\nसाठवणुकीत फळांचा रंग चांगला टिकतो. फळांची लांबी 10 ते 12 सें.मी. असून, फळांवर सुरकुत्यांचे प्रमाण जास्त आहे. फळांची साल जाड आहे. तिखटपणा अतिशय कमी आहे.\nहिरव्या मिरचीसाठी चांगली आहे. लाल मिरची तोडून वाळविल्यानंतर साठवणुकीमुळे पांढरी पडते. या जातीस फांद्या भरपूर असतात. फळे सर्वसाधारणपणे 10 ते 12 सें.मी. लांब असून, आडव्या सुरकुत्या असतात. तिखटपणा जास्त आहे.\nपंत सी- १ :\nही जात हिरवी व लाल मिरचीसाठी चांगली आहे. मिरची झाडाला उलटी लागते. फळाची लांबी तीन ते चार सें.मी. इतकी असते. तिखटपणा जास्त आहे.\nझाड मध्यम उंचीचे असून, झुडपाच्या आकाराचे आहे. फळे आठ सें.मी. लांब असून, वाळविल्यानंतर रंग गर्द लाल होतो. तिखटपणा मध्यम आहे. ही जात फुलकिडी तसेच काळा करप्यास मध्यम प्रतिकारक आहे. उत्पादनात संकेश्‍वरी 32 आणि ब्याडगीपेक्षा सरस आहे.\nसदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.\nजाणून घ्या – मिरचीतील नफ्याचं गणित \nमसूर उत्पादन की उन्नत तकनीक\nरबी फसल – गेहू ‘ रोग प्रबंधन ’\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nराज्यात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता\nराज्यात वादळी पावसाची शक्यता\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nमहाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा वाढवा- अजित पवार\nशेतीच अर्थव्यवस्थेची तारणहार – रमेश चंद\nपीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7_(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE)", "date_download": "2020-09-22T21:12:32Z", "digest": "sha1:MQTMKFDTTM4CFIB4RRW72S4OC2TBP7MG", "length": 5442, "nlines": 169, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१ (संख्या) - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\n१ (एक) हा क्रमांक आहे. १००\nFactorization पृथक्करणात अयशस्वी (आज्ञावली-विन्यास त्रुटी): {\\displaystyle १ }\n३.१ आकडेमोडीचे मूळ कोष्टक\n६ संदर्भ आणि नोंदी\nआकडेमोडीचे मूळ कोष्टकसंपादन करा\nपृथक्करणात अयशस्वी (आज्ञावली-विन्यास त्रुटी): {\\displaystyle १ \\times x} १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १०\n१ १ १ १ १ १ १ १ १ १\n१ १ १ १ १ १ १ १ १ १\nहायड्रोजन चा अणू क्रमांक\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०२० रोजी १०:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.pudhari.news/news/National/2-percent-corona-patients-in-critical-condition-in-Maharashtra-state/", "date_download": "2020-09-22T20:49:33Z", "digest": "sha1:7CI3OEXADSEV4WCFHN6TYBDLQTHNI6UB", "length": 4896, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यातील दोन टक्के कोरोनाग्रस्त गंभीर स्थितीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › राज्यातील दोन टक्के कोरोनाग्रस्त गंभीर स्थितीत\nराज्यातील दोन टक्के कोरोनाग्रस्त गंभीर स्थितीत\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nमहाराष्ट्रातील ३८ टक्के (६४ हजार ७०१) रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली नाहीत. तर, ६ हजार ७७ रुग्णांमध्ये (४ टक्के) संसर्गाची लक्षणे आढळली होती. राज्यातील २ टक्के रुग्ण (२,२५०) अती गंभीरावस्थेत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.\nआणखी वाचा : दहशतवाद्यांच्या गोळीबारात सुदैवाने बचावला मुलगा\nआतापर्यंत महाराष्ट्रातील ९० हजार ९११ (५२ टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, ७,६१० रुग्णांचा (४ टक्के) आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत राज्यातील १ हजार ९५१ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रात ५ लाख ७८ हजार ३३ नागरिक घरगुती विलगिकरणात, तर ३८ हजार ८६६ रुग्ण संस्थात्मक विलगिकरणात आहेत.\nराजधानीत हजारो खाटा रिक्त\nराजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांसाठीच्या हजारो खाटा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. घरगुती विलगिकरणात राहुनच मोठ्याप्रमाणात कोरोनाग्रस्त बरे होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये १३ हजार ६६१ खाटा कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यातील ७ हजार ७४९ खाटा अद्यापही रिक्त आहे. कोरोना केअर सेंटरमधील ७ हजार ८८६ पैकी ६ हजार १८३, तर कोरोना आरोग्य केंद्रातील ५४४ पैकी ३११ खाटा रिक्त आहेत. १६ हजार २४० नागरिक घरगुती विलगिकरणातच राहून उपचार घेत आहेत, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.\nआणखी वाचा : राजधानी दिल्लीतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात, केजरीवालांचा दावा\nमराठा आरक्षणप्रश्‍नी कोल्हापुरात आज गोलमेज परिषद\nआयकराच्या नोटिशीला लवकरच उत्तर देणार : शरद पवार\n३२ साखर कारखान्यांना ३९१ कोटींची थकहमी\nमत्स्यव्यवसायाचे 4 हजार कोटींचे नुकसान\nभारताविरुद्ध युद्धासाठी चीन ३ वर्षांपासून तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/india-vs-west-indies/", "date_download": "2020-09-22T21:47:34Z", "digest": "sha1:T7BU2NP35SZFPGYMSUSVN5JEVYWHAAJE", "length": 16873, "nlines": 208, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "India Vs West Indies- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nबुमराहच्या वेस्ट इंडिजमधल्या हॅट्ट्रिकचं इंग्लंड कनेक्शन\nकसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेणारा बुमराह तिसरा फलंदाज ठरला आहे.\n91 कसोटी सामने, 125 डावांनंतर राखली इशांत शर्मानं लाज\nकोहली अ‍ॅण्ड कंपनीने अनुष्कासोबत क्रुझवर केली धम्माल, PHOTO VIRAL\nभारतीय गोलंदाजांनी 222 धावांत गुंडाळला विंडिजचा डाव\nबुमराहचा एक सल्ला आणि इशांत शर्मानं मोडली विडिंजच्या फलंदाजांची कंबर\n‘या’ क्रिकेटपटूच्या घरात आहे स्ट्रिप क्लब, पाहतो बिकिनी गर्ल्सचा पोल डान्स\nयुनिवर्सल बॉसचे 'हे' दहा रेकॉर्ड्स तुम्हाला माहित आहेत का\nरोहितला खुणावतोय युवराजचा विक्रम हव्यात फक्त 26 धावा\nआमच्याशी नडायचं नाही, विराटनं दिला 'हा' इशारा\nवन डे सामन्यातही पावसाचा खोडा\nशेवटच्या सामन्यात रोहितला मिळू शकते विश्रांती, तर 'या' खेळाडूंना मिळणार संधी\nशेवटच्या सामन्यात पंतला डच्चू तर ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी, कोहलीनं दिले संकेत\nIND vs WI : रोहित शर्मा आज मोडणार टी-20च्या इतिहासातला सर्वात मोठा रेकॉर्ड\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahanmk.com/question-papers/s/bhandara-district-police-recruitment-paper-2017-question-paper/3/l/3/", "date_download": "2020-09-22T20:17:08Z", "digest": "sha1:OPUFTMPGOCER2S5JQT2VLYRLEUBUTMU2", "length": 12023, "nlines": 353, "source_domain": "mahanmk.com", "title": "भंडारा जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers", "raw_content": "\nभंडारा जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७\nभंडारा जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७\nखालीलपैकी कोणत्या संघटना या प्रादेशिक संघटना नाहीत\n२१ सेमी त्रिज्येचा धातूचा गोळा वितळवून त्यापासून २ सेमी बाजू असलेले किती घनाकृती तयार करता येतील\nखालीलपैकी धातुसाधित नाम असलेले वाक्य कोणते\nA. त्याला लिहताना आठवते.\nB. आठवणीतील गोष्ट सांगा.\nC. तो आठवून बोल होता.\nD. आई, तुझी आठवण येते.\nडेसर्ट ईगल-II सराव कोणत्या देशांच्या हवाई दलांदरम्यान पार पडला\nB. भारत-संयुक्त अरब अमिरात\n१५ फेब्रुवारी २०१७ रोजी इस्त्रोने एकाचा प्रक्षेपकातून तब्बल १०४ उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विश्वविक्रम केला तो प्रक्षेपक आहे….\nलीप वर्षातील फेब्रुवारी महिन्यात किती तास होतील\nसिक्स मशिन आय डोन्ट लाईक क्रिकेट …. आय लव्ह इट हे कोणत्या क्रिकेट पटूचे आत्मचरित्र आहे\nतनिष्काच्या वडिलांच्या भावाची भावजय हि तनिष्काच्या मुलाची कोण\n२१ ते ३० पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती\nएका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांची मापे 2X॰ व 3X॰ असतील तर त्या चौकोनाच्या चारही क्रमागत कोनांची मापे किती\nखालील प्रश्नातील वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा.\nराज्यघटनेच्या खालीलपैकी ……. कलमामध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे\nGLONASS ही दिशादर्शक प्रणाली कोणत्या देशाची आहे\nकवी ‘बी’ यांचे पूर्ण नाव काय\nA. ना. धो. महानोर\nB. त्र्यंबक बापुजी ठोंबरे\nC. गोपाळ हरी देशमुख\nD. नारायण मुरलीधर गुप्ते\nभारतातील पहिली लायगो वेधशाळा कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली जाणार आहे\nसुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या १/३ पट असून दोघांच्या वयांची बेरीज ४८ वर्ष आहे. तर सुनीताच्या आईचे वय किती\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://barshilive.com/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-22T20:08:08Z", "digest": "sha1:4JI4RIBXRYYHGFJE44ZXWWNFDGE3Y5OZ", "length": 8426, "nlines": 99, "source_domain": "barshilive.com", "title": "लॉकडाऊनचा एसटी कर्मचाऱ्यांना फटका, ५० टक्यांनी पगार कपात होणार", "raw_content": "\nHome महाराष्ट्र लॉकडाऊनचा एसटी कर्मचाऱ्यांना फटका, ५० टक्यांनी पगार कपात होणार\nलॉकडाऊनचा एसटी कर्मचाऱ्यांना फटका, ५० टक्यांनी पगार कपात होणार\nलॉकडाऊनचा एसटी कर्मचाऱ्यांना फटका, ५० टक्यांनी पगार कपात होणार\nकोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आला घालण्यासाठी मागील दोन महिन्यापासून सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या लोकडाऊनचा फटका एसटी महामंडळाला सुद्धा बसलेला आहे. आधीच एसटी महामंडळ तोट्यात असताना मागील दोन महिन्यापासून एसटीची प्रवाशी वाहतूक बंद असल्याकारणामुळे एसटीला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता एसटीकडे आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतके सुद्धा आर्थिक रसद उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nत्यातच आता एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना लोकडाऊनच्या खडतळं काळात पगारकपातीचा सामना करावा लागणार आहे. कर्मचाऱ्यांना उशिरानं देण्यात येणाऱ्या मे महिन्याच्या पगारात तब्बल ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. एका परिपत्रकाद्वारे या मोठ्या निर्णयाबाबतची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली.\nपगारकपातीचा हा निर्णय त्यात उशिरणारे येणाऱ्या निम्मा पगार अशा दुहेरी संकटात एसटीचा कर्मचारी भरडला जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता एसटी सेवा मोठ्या प्रमाणात बंदच होती. परिणामी आधीच तोट्यात असणाऱ्या महामंडळाच्या तिजोरीला आणखी फटका बसल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.\nPrevious articleरामदेव बाबांना झटका, पतंजलीच्या ‘कोरोनिलला’महाराष्ट्रातही बंदी\nNext articleदेवेंद्र फडणवीस यांना व त्यांच्या पत्नींला घाणेरड्या शिव्या देणारे आज का बर चवताळले आहेत\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला अन् चार जणांचा जीव गेला\nआग्रा येथील वस्तू संग्रहालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ;मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा\nपुण्यात चोरलेल्या बुलेट उस्मानाबाद जिल्ह्यात विकणारी टोळी हिंजवडी पोलिसांच्या जाळ्यात; चौघांना अटक, आठ बुलेट जप्त\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद...\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला...\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nभीमेत 25 हजार क्यु. विसर्ग; पंढरीत 63 हजार क्युसेकने वाहतेय नदी\nसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; सात मृत्यू\nबार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nबार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 ...\nसोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण...\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/monsoon/news/", "date_download": "2020-09-22T21:53:26Z", "digest": "sha1:WAAJKTF2NHX5TAG2AH5LGNBQG2MVNI3M", "length": 17470, "nlines": 210, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Monsoon- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nसंसदेचं अधिवेशन सोडून राहुल गांधी परदेशात; सरकारला घेरण्याची संधी पुन्हा गमावली\nRahul gandhi misses parliament Monsoon session - राहुल गांधी यांच्यावर नेहमी आरोप केला जातो की, ऐन गरजेच्या वेळी ते गायब होतात. आताही त्यांच्या 'मुहूर्ता'वरच्या परदेश दौऱ्यामुळे काही नेते नाखूश आहेत.\nगणेशोत्सवावर असणार पावसाचं संकट, या तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस\nमुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू, राज्यासाठी हवामान खात्याकडून इशारा\nराज्यात मुसळधार पाऊस सुरूच; या जिल्ह्यात नदीला पूर, गावाचा संपर्क तुटला\nगणेशोत्सवावर वादळी पावसाचे संकट, मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता\nWeather Alert: पुढचे 48 तास राज्यासाठी धोक्याचे, हवामान खात्याने दिला इशारा\nराज्यात पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज\nमुंबईकरांसाठी पुढचे 24 तास अतिशय धोक्याचे, हवामान खात्याचा इशारा\nमुसळधार पावसामुळे मुंबईत साचलं पाणी, आजही हवामान खात्याकडून या भागांत रेड अलर्ट\nराज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय; पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली\nमुसळधार पावसाने मुंबई आजही तुंबली, या भागांत साचलं पाणी\nWeather Alert: महाराष्ट्रात होणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला अलर्ट\nमुंबईकरांनो सावध व्हा, लवकरच होऊ शकते पाणीकपात; एवढाच पाणीसाठा शिल्लक\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/who-is-responsible-for-wardha-sindhkhedra-raja-highway/articleshow/71130621.cms", "date_download": "2020-09-22T21:24:57Z", "digest": "sha1:BUOCBTFJA72RC46HY2GMVQYNGEM464M6", "length": 15125, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Nagpur News : वर्धा सिंदखेडराजा महामार्गाची जबाबदारी कुणाची - who is responsible for wardha sindhkhedra raja highway\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवर्धा सिंदखेडराजा महामार्गाची जबाबदारी कुणाची\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nअमरावती-धुळे व वर्धा-सिंदखेड राजा या राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तींची जबाबदारी नेमकी कुणाकडे आहे, अशी परखड विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारला केली आहे. त्यावर एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे.\nहायकोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. अरुण पाटील यांनी अमरावती ते धुळे आणि वर्धा ते सिंदखेड राजा या महामार्गांच्या कामात झालेल्या दिरंगाईकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल केली. त्यावर न्या. रवी देशपांडे आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.\nयाचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडताना अॅड. फिरदोस मिर्झा म्हणाले, अमरावती ते अकोला हा मार्ग अत्यंत धोकादायक झालेला आहे. या मार्गाचे बांधकाम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. या मार्गाचे कंत्राट अॅफकॉन कंपनीला देण्यात आले होते. परंतु, कंत्राटदार कंपनी दिवाळखोर झाली असल्याने बांधकाम रखडले आहे. या रस्त्यावर गेल्या काही महिन्यात भीषण अपघात झाले असून, त्यात अनेकांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे सदर मार्ग तातडीने बांधण्याचे आदेश द्यावेत, अशी याचिकेत विनंती करण्यात आली आहे.\nत्याचप्रमाणे वर्धा ते सिंदखेड राजा हा राष्ट्रीय महामार्गदेखील रखडला आहे. विदर्भातील महत्त्वाच्या स्थानांवरून जाणारा हा महामार्ग तातडीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, असे याचिकेत नमूद केले आहे.\nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दाखल केलेल्या शपथपत्रात वर्धा ते सिंदखेड राजा हा राष्ट्रीय महामार्ग नसल्याचा दावा केला तसेच त्या मार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी प्राधिकरणाकडे दिलेली नाही, असेही नमूद करण्यात आले. परंतु, राज्य सरकारने सदर दावा खोडून काढला. केंद्र सरकारच्याच अधिसूचनेनुसार, वर्धा, पुलगाव येथून सिंदखेडकडे जाणारा मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग घोषित केलेला आहे, असे नमूद करण्यात आले. तेव्हा सदर मार्गाची जबाबदारी ही केंद्र सरकारचीच आहे, असा दावाही राज्य सरकारकडून करण्यात आला. तेव्हा हायकोर्टाने वर्धा ते सिंदखेड राजा हा मार्ग कुणाकडे आहे, त्यावर केंद्र सरकरकडे एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.\nदरम्यान, अमरावती ते मलकापूर या मार्गाचे ७० टक्के काम झाले असल्याचाही दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केला. तेव्हा सदर दाव्यावर हायकोर्टानेही आश्चर्य व्यक्त केले. अकोला ते मलकापूर मार्गाची अवस्था बघता, त्याचे ७० टक्के काम झाल्याचा आम्हाला संशय आहे. तेव्हा संबंधित कंत्राटदाराने दाखल केलेले काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र आणि त्या कंत्राटदाराला देण्यात आलेले पैसे त्याचे हिशेब सादर करावेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. फिरदोस मिर्झा, सरकारतर्फे अॅड. आनंद देशपांडे, केंद्रातर्फे अॅड. उल्हास औरंगाबादकर, तर एनएचआयतर्फे अॅड. अनिश कठाणे यांनी बाजू मांडली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nDevendra Fadnavis: शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष; फडणवीस ब...\nDevendra Fadnavis: 'त्या' प्रकरणात फडणवीसांनी दिला अनिल...\nकरोनामुळे आणखी एका डॉक्टराचा मृत्यू; प्रसिद्ध बालरोग तज...\nथकलो पण, हरलो नाही; गृहमंत्र्यांचं 'हे' विधान पोलिसांना...\n‘महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान’ची कामगिरी गौरवपूर्ण महत्तवाचा लेख\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nपुणेभाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nविदेश वृत्त​सीमेवर बॉम्बर विमानांचा युद्ध सराव करत असलेला चीन म्हणतो, 'आम्हाला युद्ध नको'​\nदेशश्रीनगर भूकंपाने हादरलं, पण काश्मीर खोऱ्यात पसरल्या अफवा\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nदेशदाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २०३ कोटींची मालमत्ता जप्त\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nकरिअर न्यूजMHT CET 2020: सुधारित वेळापत्रक जाहीर; प्रवेशपत्र ऑक्टोबरमध्ये\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nमोबाइलरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्स, बंपर डेटा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/8/11/Raj-Thackeray-support-gym-owners-to-opem-gym.html", "date_download": "2020-09-22T21:26:55Z", "digest": "sha1:SNPZF2G42ULRDSLWKIXL5WFTVVAIMK3J", "length": 2983, "nlines": 7, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही केली चर्चा - महा एमटीबी", "raw_content": "तुम्ही जिम सुरू करा, पुढचं मी बघतो \nमुंबई : राज्यात लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या जिम सुरू व्हाव्यात यासाठी बॉडी बिल्डर आणि जिम मालक संघटना पदाधिकारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. सहा महिन्यांपासून बंद असणाऱ्या जिम पुन्हा सुरू व्हाव्यात या मागणीसंदर्भात त्यांनी यावेळी चर्चा केली. यावेळी केंद्राच्या नियमावलीनुसार जिम सुरू कराव्यात, स्वच्छता व सॅनिटायझेशनची काळजी घेऊन व्यायामशाळा सुरू करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी सर्वांना दिले आहे.\nराज ठाकरे म्हणाले, \"तुम्ही केंद्राच्या नियमावलीनुसार व्यायामशाळा सुरू करा. किती दिवस लॉकडाऊनमध्ये घालवणार, लोक त्यांची काळजी घेतील, तुम्हीही खबरदारी बाळगा. याबाबत मी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांचेही मत हेच आहे. आम्ही याबद्दल सरकारकडे म्हणणे मांडू\" राज ठाकरे यांच्या पाठींब्यानंतर जिम मालकांनी त्यांचे आभार मानले आहेत.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/birth-anniversary-of-late-veteran-singer-kishore-kumar-53696", "date_download": "2020-09-22T21:19:59Z", "digest": "sha1:5UWMTNHUERWN6X2W7IZQEIZX45V2AG2C", "length": 24313, "nlines": 139, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "एका अवलियाचा वाढदिवस! | Mumbai | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nअज्ञाताच्या प्रवासाला गेलेल्या किशोरची स्मृती बळजबरीने जागवायला नकोच. कारण तो जिवंतच आहे. ४ ऑगस्ट ही त्याची जयंती नव्हे, त्याचा वाढदिवस आहे.\nBy सचिन परब मनोरंजन\nभारतीय सिनेसृष्टीला आकाशगंगेचं स्वरूप दिलं, तर किशोर कुमार हे या आकाशगंगेतील तेजस्वीपणे चमकणारा तारा आहे. ४ आॅगस्ट १९२९ रोजी आभास कुमार गांगुली या नावाने जन्मलेल्या ताऱ्याला नेमक्या संज्ञेत पकडणं खरोखरचं मुश्कील काम आहे. त्यांना गायक म्हणावं की अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, सिने निर्माता की एक अवलिया माणूस त्यांच्या जयंतीनिमत्त पुर्नप्रकाशित केलेला हा लेख.\nकाही वर्षांपूर्वी किशोर कुमार यांचे सुपुत्र आणि पार्श्वगायक अमित कुमारची मुलाखत घेण्याचा योग आला होता. गप्पांच्या ओघात ‘गाना न आया, बजाना न आया दिलबर को अपना बनाना न आया’ या किशोरने गायलेल्या ओळींचा संदर्भ देत ‘मिश्किल’ किशोरने ही त्याच्या चाहत्यांची उडवलेली टर वाटते, असं म्हणून गेलो. अगदी मनापासून. ज्याच्या गात्या गळ्याने, धसमुसळ्या स्टेज परफॉर्मन्सेसने, धम्माल अंगविक्षेपांनी चाहत्यांचं भावविश्व बहरुन टाकलं, तोच किशोर गाण्यात तरी स्वतःबद्दल असं कसं म्हणू शकतो\n...यूं ही नहीं दिल लुभाता कोई\nकिशोर कुमारच्या नावापुढे पार्श्वगायक, संगीत दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, परफॉर्मर, अवलिया... हे सर्व लिहावं लागणं हा त्याच्यातल्या अभिजाततेचा आणि त्याचा नामोल्लेख आदरार्थी करणं म्हणजे त्याच्याबद्दल माझ्यासारख्या त्याच्या असंख्य चाहत्यांना वाटणाऱ्या पराकोटीच्या आत्मीयतेचा अपमान आहे. मला अजूनही आठवते ती सकाळ. १४ ऑक्टोबर, १९८७. मी पाचव्या इयत्तेत होतो. आदल्या संध्याकाळी, म्हणजे १३ ऑक्टोबरला दूरदर्शनवर किशोरच्या गाण्यांचा विशेष कार्यक्रम सादर झाला होता. गृहपाठाशी झटापटी करत संपूर्ण कार्यक्रम अधाशासारखा पाहिला होता. शाळेत जाताना रस्त्यात वर्गमित्र, समीर सावंत दिसला. काल किशोरचा प्रोग्राम मस्त होता, नं त्याने कार्यक्रम पाहिलाच असेल, हे गृहित धरून मी विचारलं. ''हो. गेला किशोर.'' उत्तरादाखल त्याच्या आवाजात खिन्नता. गेला म्हणजे नेमकं काय झालं, हे लक्षात यायला वेळ लागला आणि नंतर दिवसभर शाळेत, अभ्यासात, खेळात, टीव्हीत मन रमलं नाही.\n किशोर हा वयाच्या बाबतीत माझ्या दोन पिढ्या आधीचा. त्यानं पृथ्वीवरची ‘मुसाफिरी’ संपवली, तेव्हा मृत्यू म्हणजे काय हे नीटसं कळतही नव्हतं. किशोर गेला, म्हणजे काहीतरी भयंकर झालं, याची टोचणी लावणारी जाणीव मात्र होती. त्याची गाणी ऐकून कान तयार झाला होता. ऑडिओ कॅसेटचा जमाना तो. किशोर कुमार सोलो, हरफनमौला किशोर, किशोर के दर्दभरे गीत, लता-किशोर, किशोर-आशा, यॉडलिंग हिटस् अशा वैविध्यपूर्ण गाण्यांचा नजराणा कॅसेटरुपात माझ्याकडे होता किंबहुना आजही आहे. मला हवी ती गाणी दादरच्या बापट म्युझिक स्टोअरमधून (आजही बापटांचं दुकान तिथेच आहे. दादर पश्चिमेच्या ‘नक्षत्र’ मॉलच्या आत) भरून घेत असे. ही ड्युटी मी वडिलांना नेमून दिली होती. एकुलता एक असण्याचा मी त्या वयात उचललेला हा सर्वात मोठा गैरफायदा हे नीटसं कळतही नव्हतं. किशोर गेला, म्हणजे काहीतरी भयंकर झालं, याची टोचणी लावणारी जाणीव मात्र होती. त्याची गाणी ऐकून कान तयार झाला होता. ऑडिओ कॅसेटचा जमाना तो. किशोर कुमार सोलो, हरफनमौला किशोर, किशोर के दर्दभरे गीत, लता-किशोर, किशोर-आशा, यॉडलिंग हिटस् अशा वैविध्यपूर्ण गाण्यांचा नजराणा कॅसेटरुपात माझ्याकडे होता किंबहुना आजही आहे. मला हवी ती गाणी दादरच्या बापट म्युझिक स्टोअरमधून (आजही बापटांचं दुकान तिथेच आहे. दादर पश्चिमेच्या ‘नक्षत्र’ मॉलच्या आत) भरून घेत असे. ही ड्युटी मी वडिलांना नेमून दिली होती. एकुलता एक असण्याचा मी त्या वयात उचललेला हा सर्वात मोठा गैरफायदा किशोर गेल्यानंतर त्याच्या गाण्यांची श्रवणभक्ति नव्याने सुरु झाली. किशोर थोडा थोडा उलगडतोय, असं उगीच वाटत होतं.\nअब चाहे माँ रुठे या बाबा\nपुढेही हा क्रम सुरुच राहिला. माझा एक वर्गमित्र सुरेश शेलार तेव्हा शाळेला बुट्टी मारून नव्या चित्रपटांचे प्रिमियर शो पाहण्यासाठी प्रसिद्ध (बदनाम नाही, प्रसिद्धच) होता. याच सुरेशने आज बेस्टमध्ये नोकरी करता करता एका लघुपटाचं दिग्दर्शन केलं. या लघुपटाला दक्षिण अफ्रिकेतला एक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला. असो, विषयांतर झालं. शाळेला बुट्टी मारण्याची माझी हिंमत कधीच झाली नाही. पण ती कसर कॉलेजमध्ये भरुन काढली. किशोरच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्याच्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम विलेपार्लेतल्या दीनानाथ नाट्यगृहात सादर व्हायचा होता. भरीस भर म्हणून त्याच दिवशी प्रभादेवीतल्या रवींद्र नाट्यमंदिरात ‘अनसुलझा किशोर’ भेटणार होता. दोन्ही कार्यक्रमांची वेळ वेगवेगळी. पार्ल्यातला कार्यक्रम सकाळी आणि प्रभादेवीतला संध्याकाळी. काय करणार एक कार्यक्रम अटेंड करुन दुसऱ्याला नाही गेलो, तर आयोजकांना किती वाईट वाटेल, असा विचार (इथे स्माइली आहे, असं गृहित धरा) करुन मी दोन्ही कार्यक्रम अटेंड केले. त्यादिवशी पहिल्यांदाच कॉलेजला आणि त्यानंतर अकाउंटसच्या क्लासला दांडी मारली. मी माझ्या किशोरप्रेमाचं अकाउंट टॅली करत होतो. माझ्या पहिल्या दांडीचा कारक किशोरच. हे घरीसुद्धा सांगितलं. तडी पडली. पण चलता है, किशोरसाठी... इतना तो चलता है...\nपंथी हूं मैं इस पथ का...\nमाध्यमक्षेत्रात आलो आणि खऱ्या अर्थाने किशोरचे निरनिराळे पदर उलगडत गेले. पूर्ण किशोर अजूनही कळलेला नाही. भिनलेला नक्की आहे. त्याच्या तऱ्हेवाईकपणाचे असंख्य किस्से आपण ऐकले, वाचले आहेत. ते मी नव्याने सांगणं म्हणजे किशोरवेडाच्या बाबतीत सचिन तेंडुलकर असणाऱ्या तुम्हा सर्वांना स्ट्रेट ड्राइव्हमधली तांत्रिकता समजावून सांगण्यासारखं आहे. त्यामुळे त्याच्या गाण्यातली, सादरीकरणातली, अदाकारीतली, हळवेपणातली, एकाच वेळी चिकट आणि दानशूर वृत्तीतलीही मेख सांगत राहिलो तर विस्तारभयाचा धोका आहे.\nसाधारण सन २००० चा सुमार. एका वृत्तवाहिनीत काम करत असताना तिथल्या रसिक आणि विशेष म्हणजे जाणकार कॅमेरामन आशिष मांजरेकरसोबत गिरगावातल्या त्याच्या घराजवळ चर्चा करत होतो. किशोर मोठा की रफी मुळात हा प्रश्न मनात आणण्याचीही आमची पात्रता नाही. हे मी जाणून आहे. कुठे ते प्रतिभेचे उत्तुंग पर्वत आणि कुठे आम्ही चर्चा करणारी ढेकळं. आशिषने त्याच्या बाबांचं एक निरीक्षण सांगितलं. चित्रपट ‘अभिमान’. चित्रपटात पार्श्वगायक असलेल्या अमिताभ बच्चनच्या व्यक्तिरेखेला प्रसिद्धीच्या शिखरावर असताना किशोरचा प्लेबॅक आहे.\nप्रतिभेने त्याच्यापेक्षा सरस असलेल्या जया बच्चनसोबत पार्टीत गाणं गातानाचं युगलगीत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड झालं. अमिताभच्या म्हणजे चित्रपटातल्या सुबीर कुमारच्या कारकिर्दीची उतरंड सुरू होता होता अमिताभला रफी आणि किशोरचा सर्वच बाबतीत ज्युनियर मनहर उधासचा आवाज. काकांच्या म्हणजे आशिषच्या बाबांच्या मते संगीत दिग्दर्शक एस डी बर्मन यांनी चित्रपटाच्या कथानकाची जातकुळी ओळखत अमिताभच्या व्यक्तिरेखेचा आलेख पार्श्वगायकातल्या बदलाच्या अंगाने रेखाटला. अर्थात ग्रेट ठरवण्यातला हा निकष काही जणांनी नाकारलाही. पण हे घडतंच. ज्याप्रमाणे राज कपूर सरस की दिलीप कुमार हे ठरवताना ‘अंदाज’ चित्रपटातल्या एकेका सीनची उजळणी राज आणि दिलीपप्रेमी करतात, त्यातलातच हा प्रकार. विशेष म्हणजे एकमेकांचं श्रेष्ठत्व बुलंद कुवतीचे हे दोन्ही कलावंत एकमेकांसमोर आणि परोक्षही खुल्या मनाने मानत राहिले.\nकिशोर कुमारविषयीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणं, हे आपलं आद्य कर्तव्य आहे, हे मी तेव्हा मानत आलो, आजही मानतो. एरवी, कुठल्याही कार्यक्रमाचं वार्तांकन झाल्यानंतर तिथून सटकणारा मी किशोरचं व्यक्तिचित्रण करणाऱ्या पुस्तकाची विक्री कार्यक्रमस्थळी होणार आणि पुस्तकाच्या कमी प्रती शिल्लक राहिल्या आहेत, हे लक्षात आल्यानंतर रांगेत उभा राहून पुस्तक विकत घेतलं. तेव्हा सेल्फीचा ट्रेंड नव्हता. असता तर मौलिक ऐवज हातात आल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरचे आनंदापलीकडचे भाव टिपणारा सेल्फी नक्कीच काढला असता.\nआजच्या काळाशी किशोर किती सुसंगत आहे, हे मी कसं सांगणार पण सेल्फीचा उल्लेख केलाच आहे, तर इतकं नक्की म्हणू शकतो की वेगवेगळ्या वयात किशोरगीतं अंतरंगाची सेल्फी ठरत आली आहेत. यात अजिबात अतिशयोक्ती नाही.\nसुरुवातीच्या काळात किशोरने सैगलच्या शैलीत गाणी गायली. किशोरची नक्कल कुमार सानूने केली. कुमार सानूची नक्कल आज केंद्रात मंत्री असलेल्या पार्श्वगायक बाबुल सुप्रियोने केली. म्हणजेच सैगलची नक्कल बाबुल सुप्रियो करतो. जेव्हा पहिला कोन, दुसऱ्याशी आणि दुसरा तिसऱ्याशी एकरुप असतो, तेव्हा पहिला कोन हा तिसऱ्याशी एकरुप असतो. कोनाच्या एकरुपतेचं हे प्रमेय पाठ करण्यासाठीही मला किशोरचीच मदत घ्यावी लागली.\n हे अजूनही लक्षात आलेलं नाही. मजकूराच्या सुरुवातीला अमित कुमारच्या मी घेतलेल्या मुलाखतीचा उल्लेख आहे. त्याच मुलाखतीत अमित कुमारकडून किशोरनं गायलेलं एक अप्रकाशित गीत कळलं. वयाची बंधनं झुगारुन किशोर नावाच्या अजनबी प्रेमाची लागण कशी होते या प्रश्नाचं उत्तर मात्र की काय होतं याचं प्रत्ययकारी वर्णन या गाण्यांच्या ओळीत आहे.\nप्यार अजनबी है, जाने कहा से आए\nकब जीवन में फूल खिलाए, कब आंसू दे जाए...\nअज्ञाताच्या प्रवासाला गेलेल्या किशोरची स्मृती बळजबरीने जागवायला नकोच. कारण तो जिवंतच आहे. ४ ऑगस्ट ही त्याची जयंती नव्हे, त्याचा वाढदिवस आहे. किशोरच्याच भाषेत... क्या समझे बांगडू...\n‘या’ उद्योगपतीच्या मुलीला सायबर ठगांनी फसवलं\nराज्यात १८ हजार ३९० नवे रुग्ण, ३९२ जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे १६२८ नवे रुग्ण, ४७ जणांचा दिवसभरात मृत्यू\nदिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब\nपुन्हा लाॅकडाऊन होईल या भीतीने ‘इतक्या’ तळीरामांनी केले दारूच्या परवान्यासाठी अर्ज\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन\nअनुराग कश्यपला 'या' दोन बायकांनी दिला पाठिंबा\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण, प्रकृती चिंताजनक\nड्रग्स फक्त बॉलिवूडमध्येच नाही, तर सोसायटीत देखील आहे : जावेद अख्तर\nफरहान अख्तरकडून ड्रीम ११ आयपीएलच्या क्रिकेट लाइव्हचं उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://barshilive.com/cholech-school-schools-at-the-laucepker-of-the-temple-short-off-education-the-unkutanic-vitamins/", "date_download": "2020-09-22T20:06:14Z", "digest": "sha1:CQ5KXNTKKGZRPC7XXZ7SFT37ARC22GZL", "length": 13068, "nlines": 109, "source_domain": "barshilive.com", "title": "मंदिराच्या लाऊडस्पीकरवर भरते बादोलेची शाळा शाळा बंद शिक्षण मात्र सुरु: शिक्षकाचा अनोखा उपक्रम", "raw_content": "\nHome शैक्षणिक मंदिराच्या लाऊडस्पीकरवर भरते बादोलेची शाळा शाळा बंद शिक्षण मात्र सुरु: शिक्षकाचा...\nमंदिराच्या लाऊडस्पीकरवर भरते बादोलेची शाळा शाळा बंद शिक्षण मात्र सुरु: शिक्षकाचा अनोखा उपक्रम\nमंदिराच्या लाऊडस्पीकरवर भरते बादोलेची शाळा\nशाळा बंद शिक्षण मात्र सुरु: शिक्षकाचा अनोखा उपक्रम\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nसोलापूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग मेटाकुटीला येत अाहे. या महाभयंकर विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शाळेतला किलबिलाट थांबला. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात झाली. एकीकडे शहरी भागातील विद्यार्थी लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून तीन धडे गिरवताहेत तर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी पुरेशा सोयी-सुविधांअभावी अॉनलाईन शिक्षणाला मुकत आहेत. यावर पर्याय शोधत एक शिक्षक मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे.\nसोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील ५ हजार लोकसंखेचे बादोले हे गाव. येथील के.पी.गायकवाड माध्यमिक शाळा. याच शाळेतील कलाशिक्षक मयुर दंतकाळे यांनी मुलांच्या अभ्यासात खंड पडू नये यासाठी ‘शाळा बंद शिक्षण चालू’ या उपक्रमाअंतर्गत गावातील मंदीराच्या लाऊडस्पीकरवरुन मुलांना पाढे आणि कविता शिकवण्याची संकल्पना सुचली. हा उपक्रम सुरु करण्यासाठी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन या उपक्रमाची कल्पना दिली. यासंदर्भात मंदिराच्या लाऊडस्पीकरवरून मुलांना केवळ अभ्यासक्रमाचे धडे देणार असल्याची हमीपत्र देखील शाळेने दिले.\nजूनच्या पहिल्या आठवड्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर गावातल्या मुलांना पुस्तके वाटली. याचदरम्यान शाळेने गावातील किती विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहे याचा सर्व्हे केला. यात केवळ ३० टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असल्याचे आढळून आले तर इतर विद्यार्थ्यांकडे केवळ कॉलिंगची सुविधा असलेला मोबाईल होता. तर काही पालकांकडे फोन नसल्याचे समोर आले. अशा वेळी मुलांना गावातील मंदिराच्या\nलाऊडस्पीकरवरून मुलांना शिकवायचे ही संकल्पना मयुर यांना सुचली. या कल्पनेस शाळेतील सहशिक्षकांनी बळ दिले.\nग्रामस्थांनी परवानगी दिल्यानंतर गावातल्या तीन मंदिरावरील लाऊड स्पीकरवरून शाळा सुरू झाली. सकाळी सात ते नऊ या वेळेत शाळा घरीच भरू लागली. शिक्षकेतर कर्मचारी लाऊडस्पीकर लावून मराठी कविता पाढे ऐकवितात.\nपाचवी ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला. तर नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाईन क्लास सुरू झाला. ज्या मुलांकडे व्हॉट्सअॅप आहे अशा विद्यार्थ्यांना एमपी३ फॉरमॅटमध्ये अभ्यास पाठवला जातो.\nलवकरच विद्यार्थ्यांना एमपी३ फॉरमॅटमध्ये ऑडिओ अभ्यासक्रम पाठवला जाणार आहे. शिक्षणाच्या या नव्या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. कोरोना साथीत देशभरातल्या शाळा बंद असताना मयुर यांनी बादोलेच्या मुलांसाठी निराळे प्रयोग केले आणि आणि मुलांना शाळाबाह्य होण्यापासून रोखलं.\n‘शाळा बंद शिक्षण चालू’ या उपक्रमा अंतर्गत सुरू केलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गावकर्‍यांच्या सहकार्यामुळे हे सारे शक्य झाले. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये हा उपक्रम सुरू करण्यापाठीमागचा उद्देश आहे. हा उपक्रम सुरू केल्यामुळे गावात उत्साहाचे शैक्षणिक वातावरण तयार झाले अाहे.\nशाळेचे मुख्याध्यापक सुनील गुमास्ते, अध्यक्ष मल्लिनाथ बगले, सचिव माधव कुलकर्णी, महादेव सोनकर, कैलास गायकवाड, नागनाथ धर्मसाले तसेच माजी विद्यार्थी यांनी विशेष सहकार्य केले.\nPrevious articleशिक्षक आणि विद्यार्थ्यांनो लक्ष द्या: “टिलीमिली” महामालिकेच्या वेळापत्रकात सोमवारपासून बदल\nNext articleकोरोना रुग्ण २० लाखाच्या पुढे मोदी सरकार बेपत्ता, राहुल गांधींची टीका…..\nतरुणाईच्या स्वप्नपूर्तीसाठी पोलीस दाम्पत्याचा पुढाकार ; ग्रामस्थांच्या मदतीने उभारली अभ्यासिका आणि मैदान\nऑफलाइन’ शिक्षणात रमले विद्यार्थी बोलक्या भिंतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण\nमार्कंडेय एक्सप्रेस’ रेल्वे गाडीत भरणार शाळा; वाचा सविस्तर-\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद...\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला...\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nभीमेत 25 हजार क्यु. विसर्ग; पंढरीत 63 हजार क्युसेकने वाहतेय नदी\nसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; सात मृत्यू\nबार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nबार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 ...\nसोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण...\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://barshilive.com/mauli-sanjivan-samadhi-special-guru-maharao-king-of-the-wise-says-gyandev-you-are-like-that/", "date_download": "2020-09-22T19:42:18Z", "digest": "sha1:WX5RPK5KPH2G2NFFQNYEDBHBSALOICYU", "length": 18886, "nlines": 109, "source_domain": "barshilive.com", "title": "माऊली संजीवन समाधी विशेष: ज्ञानीयांचा राजा गुरु महाराव । म्हणति ज्ञानदेव तुम्हा ऐसे ।।", "raw_content": "\nHome अध्यात्मिक माऊली संजीवन समाधी विशेष: ज्ञानीयांचा राजा गुरु महाराव \nमाऊली संजीवन समाधी विशेष: ज्ञानीयांचा राजा गुरु महाराव म्हणति ज्ञानदेव तुम्हा ऐसे \nआज श्रावण कृष्ण अष्टमी. अर्थात दोन महान विभूतींचा जन्मदिवस. संपूर्ण विश्वाला उपनिषदांतील तत्त्वज्ञानाचे सार गीतारूपाने सांगणारे जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण आणि त्याच गीतेला मराठीमध्ये भाषांतरीत करून अमृताच्या गोडीलाही पैजेने जिंकणाऱ्या ज्ञानेश्वरीचे रचनाकार संत ज्ञानेश्वर महाराज ह्या दोन विभूंतीचा आज जन्मदिवस.\nदोघांनीही जगाच्या कल्याणासाठी गीता सांगितली हा योगयोग म्हणावा तर दोघांचाही जन्म कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री झाला याला काय म्हणावे हा योगायोग नाही तर स्वतः भगवान श्रीकृष्णच ज्ञानेश्वरांच्या रूपाने गीतेचे तत्त्वज्ञान पुन्हा एकदा सर्वांना सांगण्यासाठी जन्माला आले. “महाविष्णूचा अवतार हा योगायोग नाही तर स्वतः भगवान श्रीकृष्णच ज्ञानेश्वरांच्या रूपाने गीतेचे तत्त्वज्ञान पुन्हा एकदा सर्वांना सांगण्यासाठी जन्माला आले. “महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ” असे सार्थ वर्णन संत जनाबाईंनी ज्ञानेश्वर माऊलींचे केलेले आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nसंत ज्ञानेश्वर हे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीदेवी यांच्या चार अपत्यांपैकी दुसरे अपत्य. निवृत्तीनाथ वडीलधारे, सोपानदेव आणि मुक्ता हे ज्ञानेश्वरांपेक्षा लहान. त्यांच्या वडीलांनी विरक्तीमुळे विवाहानंतर संन्यास घेतला; मात्र ईश्वराच्या मनात वेगळेच काहीतरी होते म्हणून गुरुआज्ञेमुळे पुन्हा गृहस्थात प्रवेश केला. यामुळे समाजाने त्यांना व त्यांच्या मुलांना वाळीत टाकले. मुलांवर बट्टा लागू नये म्हणून विठ्ठलपंत – रूक्मिणी यांनी इंद्रायणीच्या डोहात आपले जीवन संपवले.\nसंत निवृत्तीनाथांना त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावर गहिनीनाथांनी अनुगृहित केले होते आणि कलिययुगातील भविष्य जाणून सामान्य जीवांच्या कल्याणासाठी वारकरी संप्रदाय वाढविण्याची आज्ञाही केली होती. त्यानुसार संत निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर, सोपानदेव व मुक्ताई यांना अनुगृहित केले.\nएकदा छोट्या मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली तेव्हा ज्ञानेश्वरांनी योगाग्नी प्रदीप्त करून पाठीवर मांडे भाजले. हेच ज्ञानदेव भिक्षा मागण्यासाठी आळंदीत गेले असताना त्यांना अपमानास्पद बोलणी ऐकावी लागली तेव्हा त्यांनी उद्विग्न होऊन ताटीचे (झोपडीचे) दार लावून घेतले. तेव्हा मुक्ताईने त्यांची समजूत काढण्यासाठी ताटीच्या अभंगांची रचना केली.\nही चारही भावंडे पैठणला धर्मपीठासमोर शुद्धीपत्र मागण्यासाठी गेली असताना ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद बोलवण्याची किमया करुन दाखवली. यानंतर सर्वांनी ह्या चारही भावंडांचा अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकार मान्य करून त्यांचे चरण धरले.\nगीतेतील तत्त्वज्ञान लोकांना संस्कृतच्या अज्ञानामुळे समजत नव्हते. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथे गीतेचे मराठीत भाषांतर केले जे ‘भावार्थदीपीका’ म्हणून ओळखले जाते. संत नामदेवांनी ह्या भावार्थदीपीकेचे नामकरण ‘ज्ञानेश्वरी’ असे केले. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ जगाच्या पाठीवर दुसरा कोणताही नाही. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टिका असूनही गीतेपेक्षा ती सरस आणि रसाळ आहे, हे ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याच्या अनुभवाला आल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वरी ही प्राकृत मराठी भाषेत असून प्राकृतातील ५६ विविध भाषांची त्यात अत्यंत अनोख्या पद्धतीने गुंफण ज्ञानदेवांनी केली आहे. ज्ञानेश्वरीत ज्ञान, योग, कर्म, भक्ती असे सर्व प्रकारचे तत्त्वज्ञान अंतर्भूत आहे.\nज्ञानेश्वरीव्यतिरिक्त ज्ञानदेवांनी त्यांचे स्वतःचे अध्यात्मिक अनुभव सांगणारा ग्रंथ ‘अनुभवामृत’ रचला. हा ग्रंथ अत्युच्च तत्त्वज्ञानाने भरलेला आहे. ज्ञानदेवांनी रचलेला हरिपाठ हा सर्वसामान्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने भक्ती कशी करावी हे सांगणारा आहे.\nसंत ज्ञानेश्वरांनी संत चांगदेवांच्या कोऱ्या पत्राला उत्तर म्हणून ६५ ओव्यांचे एक काव्य रचले जे ‘चांगदेवपासष्टी’ म्हणून ओळखले जाते.\nसंत ज्ञानदेव हे मराठी विश्वातील एक अत्यंत थोर संत, तत्त्वज्ञ आणि कवी आहेत. त्यांच्या प्रतिभेचे वर्णन शब्दांनी करता येणे अशक्य आहे. “माझा मऱ्हाठाचि बोलू कौतुके परि अमृतातेही पैजा जिंके परि अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके ” अशी प्रतिज्ञा ज्ञानेश्वरांनी करून ती खरी देखील करून दाखवली. तत्त्वज्ञान हे केवळ संस्कृतातच असते असे नाही तर ते कोणत्याही भाषेत असू शकते, असा विश्वास ज्ञानेश्वरांना वाटत होता आणि त्यानुसार त्यांनी तत्त्वज्ञान मांडले देखील. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारख्या अद्भुत ग्रंथाची रचना केली आणि २१व्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत. ते संत नामदेव आणि गोरा कुंभार यांचे समकालीन होते. संत ज्ञानेश्वर हे मूळचे नाथसंप्रदायी असले तरी त्यांची सगळी साहित्यरचना आणि त्यांचे कार्य हे भागवत संप्रदायाचेच आहे. योगक्षेत्रातील त्यांचा अधिकार फार मोठा आहे. संत तुकोबांनी देखील त्यांचे वर्णन करताना – “तुका म्हणे नेणे युक्तीचीये खोली म्हणोनि ठेविली पायी डोई म्हणोनि ठेविली पायी डोई ” असे म्हटले आहे. ज्ञानेश्वरांचे योगसामर्थ्य अत्यंत अद्भुत होते.\nज्ञानेश्वरांनी अत्यंत आर्त मनाने ईश्वराला आळवले. सर्व भूतमात्रांच्या ठायी एकच परमात्मा व्याप्त असल्याने कोणचाही मत्सर आपल्याकडून होऊ नये असे ते सांगतात. ” हे विश्वचि माझे घर ” हा उद्दात्ता संदेश ज्ञानोबांनी आपल्याला दिला. त्यांनी सर्व विश्वासाठी पसायदान मागितले. “भूता परस्परे जडो ” हा उद्दात्ता संदेश ज्ञानोबांनी आपल्याला दिला. त्यांनी सर्व विश्वासाठी पसायदान मागितले. “भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे ” ही पसायदानातील ओवी आपण सर्व लहानपणापासून म्हणत आलो असेलच. ज्ञानेश्वर हे एक आदर्श संत, तत्त्वज्ञ व कवी असण्याबरोबरच एक आदर्श शिष्य देखील आहेत. ज्ञानेश्वरीत जागोजागी त्यांनी केलेल्या गुरूस्तुतीवरून हे आपल्याला प्रत्यसास येते. त्यांची काव्यरचना अत्यंत प्रतिभासंपन्न आहे. आजपर्यंत अशी काव्यारचना कोणीही निर्माण करू शकलेले नाही.\nकार्तिक वद्य त्रयोदशीला वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. ज्ञानदेवांच्या समाधी सोहळ्याचे अत्यंत भावूक वर्णन संत नामदेवांनी त्यांच्या अभंगात केले आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असलेल्या अशा ज्ञानदेवांचा आज जन्मदिन. ह्या जन्मदिनी माऊलींना कोटी कोटी दंडवत \nज्ञानीयांचा राजा गुरु महाराव म्हणति ज्ञानदेव तुम्हा ऐसे \nPrevious articleसोलापूर ग्रामीण भागात कोरोना वाढ सुरूच; सोमवारी आढळले 285 पॉझिटिव्ह ,सात जणांचा मृत्यू\nNext articleचिंताजनक: बार्शी तालुक्यात ५२ कोरोना रुग्णाची वाढ तर एक मृत्यू ; वाचा सविस्तर रुग्ण कोणत्या भागातील\nगणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी पोलीस स्टेशन आणि बार्शी नगरपलिकेने केली नियमावली जाहीर; वाचा सविस्तर\nप्रसिद्ध राज घराण्यातील ऐतिहासिक दुर्मिळ गणेश तिकीटांचा संग्रह\nघरोघरी पर्यावरणपूरक गणपतीची प्रतिष्ठापना\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद...\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला...\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nभीमेत 25 हजार क्यु. विसर्ग; पंढरीत 63 हजार क्युसेकने वाहतेय नदी\nसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; सात मृत्यू\nबार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nबार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 ...\nसोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण...\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://essaybank.net/marathi-essay/essay-on-bhim-app-for-students-in-easy-words-read-here-2/", "date_download": "2020-09-22T20:47:42Z", "digest": "sha1:YMPNPNJY2FGX6KEPGGRMWMZLUG2WDFUM", "length": 10455, "nlines": 99, "source_domain": "essaybank.net", "title": "वर विद्यार्थी भीम अनुप्रयोग सोपे शब्द निबंध - वाचा येथे » Essay Bank", "raw_content": "\nवर विद्यार्थी भीम अनुप्रयोग सोपे शब्द निबंध – वाचा येथे\nमनी भारत इंटरफेस साठी भीम पूर्ण प्रकार आहे.\nभीम अनुप्रयोग UPI (युनिफाइड पैसे इंटरफेस) आणि यूएसएसडी च्या सुधारित आवृत्ती अर्ज आहे. हा अनुप्रयोग भारतीय राष्ट्रीय कॉर्पोरेशन विकसित केले गेले आहे आणि 30 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू करण्यात आली.\nभीम अनुप्रयोग ओळख करून देत असतांना, नरेंद्र मोदी हा अनुप्रयोग डॉ भीमराव आंबेडकर, दलित, त्यांचे जीवन दिला, जो उच्च विचार संबद्ध आहे, असे ते म्हणाले. हा अनुप्रयोग छोटे व्यापारी, शेतकरी, गरीब लोक आणि आदिवासी सामर्थ्य देईल.\nDemonetization च्या अभूतपूर्व पाऊल केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हस्तांतरित शकते जेथे पैसा कधीही व कुठेही व्यवहार डिजिटल मोड वापरू नागरिकांना प्रोत्साहन दिले. भीम अनुप्रयोग, डिजिटल पैसे हस्तांतरित त्यामुळे आपण बँकेत जाऊन करण्याची गरज नाही.\nप्रथम ते 12 विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे, आहे. हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली, तामिळ, तेलगू, मल्याळम, उडिया आणि कन्नड.\nभीम अर्ज सर्व मोबाइल फोन Android आवृत्ती आणि iOS आहे वापरले जाऊ शकते.\nClinicAll अॅप आता Android आणि iOS अनुप्रयोग स्टोअर मध्ये प्रकाशीत केले गेले आहे. तारीख करण्यासाठी, बाजारात इतर पुरवठादार वैशिष्ट्ये एक तुलना श्रेणी असलेल्या रुग्णांना आणि दवाखाने अनुप्रयोग लक्षात करण्यास सक्षम आहे. (PRNewsfoto / ClinicAll)\nहे झटपट पेमेंट सेवा पायाभूत सुविधा तयार केले आहे झटपट पैसे हस्तांतरण अनुप्रयोग आहे. हा अनुप्रयोग आपण नेहमी आपले बँक खाते तपशील लक्षात ठेवण्याची गरज नाही वापरण्यासाठी, आपण फक्त बँक खात्यात अनुप्रयोग दुवा आहे.\nहे आपण अनुप्रयोग स्थापित तेव्हा काय प्रथम प्रक्रिया आहे. भीम अनुप्रयोग कॅशलेस व्यवहार श्रेणी सक्षम करते. एकही खर्च कोणालाही पैसे पाठवा.\nआम्ही खाते शिल्लक आणि व्यवहार इतिहास कधीही स्विच करू शकता. व्यापारी भीम अनुप्रयोग वापरून त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे प्राप्त करू शकता. कोणताही व्यवहार शुल्क भीम अॅप वापरण्यासाठी एनपीसीआय आकारले जाते, आम्ही फक्त एक इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.\nAlso Read Deepawali विद्यार्थी सोपे शब्द वर निबंध - वाचा येथे\nभीम अॅप वापरा कसे\nहे फार सोपे आहे, येथे प्रवेश भीम अनुप्रयोग पावले आहेत आहे\nडाउनलोड करा आणि गुगल प्ले स्टोअर भीम अनुप्रयोग स्थापित करा.\nआपली प्राधान्यकृत भाषा निवडा\nआपल्या बँकेत खाते असलेल्या नोंदणीकृत आहे की निवडा मोबाईल नंबर\n4 अंकी अर्ज पासवर्ड सेट करून लॉग इन करा\nनिवडा आणि आपल्या इच्छित बँक खाते दुवा\nमागील 6 अंक व डेबिट कार्ड समाप्ती तारीख प्रदान करुन आपल्या UPI पिन सेट करा\nआपले खाते आता नोंदणीकृत आणि वापरण्यासाठी तयार आहे. पाठवा किंवा विनंती पैसा आणि कॅशलेस जा.\nकाही सुप्रसिद्ध भीम UPI भागीदार\nएअरटेल बँकेमधून वेतन अदा\nबेसिन कॅथोलिक सहकारी बँकेच्या\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया\nजम्मू आणि काश्मीर बँक\nजनता सहकारी बँकेच्या पुणे\nमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक\nमराठा सहकारी बँक लिमिटेड\nओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स\nPaytm बँकेमधून वेतन अदा\nस्टेट बँक ऑफ इंडिया\nकॉसमॉस सहकारी बँक लि\nबडोदा सहकारी बँक लिमिटेड\nगुजरात राज्य सहकारी बँक लिमिटेड\nलक्ष्मी विलास बँक लिमिटेड\nSVC सहकारी बँक लिमिटेड\nनागरी सहकारी बँक लिमिटेड\nविजया सहकारी बँक लिमिटेड\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया\nUjjivan लहान वित्त बॅंक ऑफ\nयुनियन बँक ऑफ इंडिया\nयुनायटेड बँक ऑफ इंडिया\nवसई विकास सहकारी बँक लिमिटेड\nAlso Read वाचा येथे - मी विद्यार्थी माझ्या उन्हाळी सुट्टीतील निबंध सोपे शब्द मध्ये खर्च केला\nआपण भीम अनुप्रयोग निबंध संबंधित इतर काही प्रश्न असल्यास, आपण खाली टिप्पणी करून आपल्या शंका विचारू शकता.\nआपण भीम अनुप्रयोग निबंध संबंधित इतर काही प्रश्न असल्यास, आपण खाली टिप्पणी करून आपल्या शंका विचारू शकता.\nआपण भीम अनुप्रयोग निबंध संबंधित इतर काही प्रश्न असल्यास, आपण खाली टिप्पणी करून आपल्या शंका विचारू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://krushisamrat.com/prohibition-of-sale-of-bt-seeds/", "date_download": "2020-09-22T21:11:32Z", "digest": "sha1:NYUMCHYHRN7DFSHB6TNPYCLYBJORV7P6", "length": 10024, "nlines": 161, "source_domain": "krushisamrat.com", "title": "१५ मे पूर्वी बीटी बियाणे विक्रीस मनाई | Krushi Samrat", "raw_content": "\n१५ मे पूर्वी बीटी बियाणे विक्रीस मनाई\nपुणे :बियाण्यांचा पुरवठा लवकर केल्यास बोंडअळीचा धोका उद्भवतो, असा दावा कृषी विभागाचा आहे यामुळे १५ मे पूर्वी बीटी बियाण्यांचा कोणत्याही तालुक्यात पुरवठा करू नये, असे आदेश राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी दिले आहेत.\nमान्सूनपूर्व पाऊस येईल किंवा जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पाऊस हमखास येईल, असे मानून काही भागांत शेतकरी धूळपेरणी करतात. .राज्यात ४० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कपाशीचे पीक घेतले जाते. त्यातील १०-१५ टक्के लागवड ही अर्लीची असते. मात्र, हे गृहीतक चुकल्यास बोंडअळीचा धोका मोठया प्रमाणात उद्भवतो, असे कृषी विभागाने म्हटले आहे.\n२०१७ च्या हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव झपाटयाने झाल्याचे आढळून आले होते. बोंडअळीचा धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी यंदा कोणत्याही भागात धूळपेरणी करू नये यासाठी आम्ही बियाण्यांचा पुरवठा नियंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.\nगुलाबी बोंडअळीच्या विरोधात बीटी बियाण्यांमधील जनुकांची असलेली प्रतिकाराची क्षमता कमी झालेली आहे. त्यात पुन्हा पावसाचा ताण बसल्यास बोंडअळीचा प्रसार झपाट्याने होतो. त्यासाठी कंपन्यांकडून वितरकांना १५ मे पर्यंत प्लेसमेंट अर्थात बियाण्यांचा पुरवठा केला जाणार नाही. गेल्या हंगामात देखील पुरवठा नियंत्रित केल्याने चांगला परिणाम दिसून आला,अशी माहिती सूत्रांनी दिली.\nवितरकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून विक्रेत्यांकडे बियाणे पोचविणे अपेक्षित आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना ३० मेच्या आधी बीटी बियाण्यांचे पाकीट विकत मिळणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले असून बियाणे कंपन्यांनी राज्यातील वितरकांना यंदा वळपास सव्वादोन कोटी बीटी पाकिटांचा पुरवठा करण्याची तयारी दाखविली आहे.\nसदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.\nTags: १५ मे पूर्वी बीटी बियाणे विक्रीस मनाईBan on Biti seeds before May 15Krushi Samratकृषी सम्राट\nमृदा स्वास्थ्य, मृदा संरक्षण एवं उर्वरक\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nमृदा स्वास्थ्य, मृदा संरक्षण एवं उर्वरक\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nराज्यात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता\nराज्यात वादळी पावसाची शक्यता\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nमहाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा वाढवा- अजित पवार\nशेतीच अर्थव्यवस्थेची तारणहार – रमेश चंद\nपीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://krushisamrat.com/vertical-farming-bhavishatil-sheti-vertical-farming/", "date_download": "2020-09-22T20:15:08Z", "digest": "sha1:G3B75LWENR343AR2WJCTWPVY6WBLHENZ", "length": 14600, "nlines": 176, "source_domain": "krushisamrat.com", "title": "Bhavishatil Sheti Vertical Farming Farming", "raw_content": "\nभविष्यातील शेती व्हर्टीकल फार्मिंग\nin कृषीसम्राट सल्ला, तंत्रज्ञान, शेती\nवाढत्या लोकसंख्येमुळे, शहरीकरणामुळे, ग्रामीण भागात जमिनीची मोठ्या प्रमाणात विभागणी झाल्यामुळे उत्पादकता कमी झाली आणि याचा प्रभाव शेतक-यांच्या उत्पादनावर होतोय. उपलब्ध जागेत भाजीपाला तयार करायचा असल्यास ‘ व्हर्टीकल फार्मिंग ’ हे वरदानच ठरेल. व्हर्टीकल फार्मिंग म्हणजेच उभ्या मांडण्यांमध्ये किंवा शेल्फमध्ये विविधप्रकारचे ट्रे व कुंड्या वापरुन त्यात सुपिक माती अथवा इतर माध्यमे वापरुन (कोकोपिट, व्हर्मीक्युलाईट, राईसब्रान, हायड्रोपॉनिक्स वगैरे ) वापरुन त्यात सुर्यप्रकाश किंवा कृत्रिम प्रकाश, वायु, पाणी, तापमान, आर्द्रता आणि विद्राव्य खते (आवश्यक अन्नद्रव्ये) यांचा नियंत्रित वापर करुन शेती केली जाते.\nसर्वेक्षणानुसार २०५० साली जगाची ८०% लोकसंख्या शहरीभागात विस्थापित होणार असुन लोकसंख्येत ३ अब्जांनी भर पडेल (Source : FAO & NASA) असा अंदाज आहे आणि यासाठी लागणारा भाजीपाला उपलब्ध जागेत तयार करायचा असल्यास व्हर्टीकल फार्मिंग हे वरदानच ठरेल.\nबदलणारे तापमान, अवकाळी पाऊस, गारपीट, गंभीर दुष्काळ ह्यासर्व समस्यांमध्ये हवामान नियंत्रित व्हर्टिकल फार्मिंग केल्यास लोकसंख्येच्या मागणी इतका पुरवठा आपण नक्कीच करु शकतो.\nव्हर्टीकल फार्मिंगचा अजुन एक फायदा म्हणजे हे तंत्र अवलंबल्यास यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत होईल.\nव्हर्टीकल फार्मिंग अधिक प्रभावी होण्यासाठी खालील गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे.\nव्हर्टिकल फार्मिंग करताना हरितगृहाचा वापर करणे शक्य आहे. कारण हरितगृहामध्ये एकदा कोणते पिक घ्यायचे आहे याची निश्चिती झाल्यावर स्टॅंडचा चपखल वापर करून उत्पादन घेणे शक्य आहे. हरितगृहाच्या वापरामुळे पिकांनुसार सूर्यकिरणांची तीव्रता कमी करणे शक्य होते. त्याचप्रमाणे पिकांसाठी आवश्यक तापमान आणि वायू निर्मिती यांच्या मदतीने कमी जागेत दर्जेदार पीक घेता येते.\nपिकाची निवड केल्यानंतर उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी योग्य नियोजन अत्यंत गरजेचे आहे. रोपं कशापद्धतीने लावायची हे निश्चित झाल्यानंतर स्टॅंड ची मांडणी कशी करता येईल याचा योग्य विचार करून आराखडा निश्चित करावा. असे करताना रोपांना वाढीसाठी कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक स्टँड मधील रोपाला योग्य पाणी. योग्य प्रकाश कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे.\nव्हर्टिकल फार्मिंग अंतर्गत शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हायड्रोपॉनिक्सचा वापर हा त्यातील एक महत्वाचा घटक म्हणता येईल. यामध्ये, रोपांच्या लागवडीसाठी मातीचा वापर करणे टाळतात. कारण मातीमध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू असतात. व्हर्टिकल फार्मिंग करताना रोगाचा किंवा कोणत्याही किडीचा प्रभाव होऊ नये याकडे लक्ष दिले जाते. हायड्रोपॉनिक्सच्या वापराअंतर्गत मातीऐवजी कोकोपीट किंवा द्रव्यांच्या आधारे रोपाची लागवड केली जाते.\nसेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर\nव्हर्टिकल फार्मिंग करताना सेंद्रिय खतांचा अधिकाधिक प्रमाणात वापर करणे फायद्याचे ठरते. कारण सेंद्रिय खतांचा वापर केल्यास रोपांवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. तसेच दर्जेदार उत्पादन घेणे शक्य होते.\nव्हर्टिकल फार्मिंग करताना रोपांना पुरेसा प्रकाश मिळेल याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. जिथे शक्य आणि आवश्यक असेल तिथे सूर्यप्रकाश आणि जर सूर्यप्रकाश नसेल तर कृत्रिम प्रकाशाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. अन्यथा रोपांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन रोपांची वाढ थांबू शकते.\nफर्टिगेशन द्वारे विद्राव्य खताचा वापर\nव्हर्टिकल फार्मिंग करताना ड्रीप इरिगेशन (ठिबक सिंचनाचा) वापर केला जातो. यामुळे विद्राव्य खतांचा वापर करून रोपांच्या मुळाशी प्रभावीपणे खत देणे शक्य होते.\nकद्दूवर्गीय सब्जियों की नर्सरी लगाने के सुरक्षित उपाय\nसदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.\nTags: Krushi SamratVertical Farming Farmingकृषी सम्राटभविष्यातील शेती व्हर्टीकल फार्मिंग\nपरिसर को तरोताजा बनाये हरा भरा लॉन\nमान्सून म्हणजे नेमक काय \nजाणून घ्या – मिरचीतील नफ्याचं गणित \nमसूर उत्पादन की उन्नत तकनीक\nरबी फसल – गेहू ‘ रोग प्रबंधन ’\nमान्सून म्हणजे नेमक काय \nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nराज्यात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता\nराज्यात वादळी पावसाची शक्यता\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nमहाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा वाढवा- अजित पवार\nशेतीच अर्थव्यवस्थेची तारणहार – रमेश चंद\nपीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://naviarthkranti.org/terms-and-conditions/", "date_download": "2020-09-22T21:09:56Z", "digest": "sha1:6WKIJ2ZZNFCMEEJQOSI5QQOVFJSREAS3", "length": 24353, "nlines": 228, "source_domain": "naviarthkranti.org", "title": "Terms and Conditions - नवी अर्थक्रांती", "raw_content": "\nउद्योग आणि मराठी माणूस\nसोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा 2 days ago\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील 3 days ago\n१०५. निगेटिव्ह जीडीपीला घाबरू नका 1 week ago\nविमा क्षेत्रातील अफाट संधी 2 months ago\nमुंबई शेअर बाजाराची सुरुवात आजच्याच दिवशी १८७५ साली झाली होती. 3 months ago\nआरोग्य विमा आणि कोरोना उपचार – समजून घ्या या खास तरतुदी 3 months ago\nउद्योग आणि मराठी माणूस\nसोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ\n जाणून घेऊया त्यांचा आजवरचा प्रवास\nआर्थिक क्षेत्रात अनोख्या संधी\nमनातले प्रश्न – रेल्वेचे इंजिन दीर्घकाळ बंद का केले जात नाही\nडिजिटल मार्केटिंगच्या विश्वात प्रवेश करताना\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nयुएईतील सर्वात मोठे मराठी उद्योजक ‘मसाला किंग’ धनंजय दातार यांचा वाढदिवस\nभारतरत्न एम. विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस, अभियंता दिन\n१०५. निगेटिव्ह जीडीपीला घाबरू नका\n१०४. जो पहिला फोन उचलतो, बिझनेस त्याचा असतो\nउद्योगपती कर्नल सँडर्स यांची जयंती\n१०३. शिस्त हे यश, स्थिरता व आनंदाचे गमक\nनवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके (घरपोच) ₹850.00 ₹750.00\nमहाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण… https://t.co/LShwJbitfY\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nतुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..\nसर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.\nनमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.\nग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.\nआम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.\nआभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत\nया पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nयुएईतील सर्वात मोठे मराठी उद्योजक ‘मसाला किंग’ धनंजय दातार यांचा वाढदिवस\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nनवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके (घरपोच) ₹850.00 ₹750.00\nमहाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण… https://t.co/LShwJbitfY\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/49559", "date_download": "2020-09-22T21:24:38Z", "digest": "sha1:3EME4NC7XZTYJPKWK4AT7QDEXMB754IR", "length": 11373, "nlines": 142, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मेक्सिकन पाककृती | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मेक्सिकन पाककृती\nमेक्सिकन स्वयंपाक कसा करावा. बेसिक माहिती व प्रमाण इत्यादींसाठी चर्चा येथे करावी. माझ्या शंका खालील प्रमाणे.\nबरिटो एंचिलाडा, फाहिताज, केसाडिया हे सर्व कसे करतात. गूगल करून माहिती नक्की मिळेल पण जर घरी करतच असाल तर ते सोपे पडेल. बेसिक मसाले काय आणायचे चिली मध्ये राजमा बीन्स वापरायच्या का तोत्तिया म्हणजे पोळीच का पातळ लाटलेली असे फार बेसिक प्रश्न आहेत. इथे फाहिताज बरोबर एक राइस\nमिळतो तो फार मस्त लागतो त्याची नक्की काये रेशिपी\nकेसाडिया एकदम झटपट होणारा\nकेसाडिया एकदम झटपट होणारा प्रकार आहे.\nतवा गरम करत ठेवायचा. गरम तव्यावर आच मंद करुन तॉर्तिया टाकायचा. तॉर्तियावर चीझ पस्रायचे. वर दुसरा तॉर्तिया ठेवायचा. आच वाढवायची. चिज वितळले की उलटायचे. दोन्ही बाजूने तॉर्तिया कुरकुरीत झाल्या की पोळपाटावर काढून ४-६ भागात कापायचे. या बेसिक रेसिपीत चिझच्या जोडीला मक्याचे दाणे, शिजवलेले ब्लॅक बिन्स, उरलेले चिकन, भाज्या वगैरे घालून विविधता आणता येते. जोडीला साल्सा.\nअमा, एंचिलाडा चि पाकृ मि\nएंचिलाडा चि पाकृ मि टाकलि आहे.ति तुम्हि बघू शकता.\nकिसाडिया साठी पनिनि मेकर सुद्धा छान पर्याय आहे.मि तुम्हाला विपु करण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाहि\nवाहे गुरू दा साल्सा वाहे गुरू\nवाहे गुरू दा साल्सा वाहे गुरू दे फहिते ..\n(असं माझा एक मित्र मजेत म्हणतो )\nमेक्सिकन आवडतं.. मस्त धागा\nमेक्सिकन आवडतं.. मस्त धागा चालु केलाय अमा\nचिपोट्ले राईस पण घरी ट्राय केला होता.. व्हेजी स्टर फ्राय, ग्वाकोमोल घालुन पण अगदी तशीच चव आली नाही..\nभात शिजवताना काही वेगळं करतात का साल्सा चे प्रकार पण लिहा कोणीतरी..\nसध्यां तरी रात्रीच्या मेक्सिकोच्या मॅचेसच अधिक लक्ष खेंचतायत \nकृपया सगळ्या रेसीपीज या एका\nकृपया सगळ्या रेसीपीज या एका धाग्यावर लिहू नका नंतर शोधणे कठीण होते. आणि पाककृतींसाठी नवीन \"धागा\" न वापरता \"पाककृती\" अशी वेगळी सोय आहे ज्यामुळे त्या पाककृतींला लागणारी साधने वगैरे लिहणेही सोपे जाते.\nबेसिक साल्सा पिकलेले पण\nपिकलेले पण घट्ट रोमा टॉमेटो, लाल कांदे किंवा शॅलट्स, कोथिंबीर, हालापेन्यो किंवा कुठलिही तिखट मिरची, मीठ, लाइम ज्यूस .\nकांदे टॉमेटो मिरची बारीक चिरुन त्यात मीठ अन लाईम ज्यूस मिक्स करुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे.\nयातच बारीक चिरलेले अननसाचे तुकडे, आंबट-गोड आंब्याचे तुकडे, पीचेस ते तुकडे घालू शकता.\nकोवळे मक्याचे दाणे पण मस्त लागतात.\nमोठ्या प्रमाणावर करायचे असल्यास फूड प्रोसेसर, किंवा हँडी चॉपरमधे पण करता येईल पण सगळ्याचा गचका नाही झाला पाहिजे. थोडा थोडा वेळ पल्स करावे.\nऑलिव्ह ऑइल गरम करुन त्यात एक दोन पाकळ्या बारीक चिरलेला लसूण परतून घेणे. त्यात आवडी प्रमाणे रंगीबेरंगी फुग्या मिरच्या, कांद्याची पात, मश्रुम्सचे तुकडे असे घालून परतून घेणे. कोवळे अस्पॅरॅगस पण छान लागते.\nकॉर्न + बीन सॅलड\nब्लॅक बीन्स / पिंटो बीन्स भिजवून उकडून त्यात मक्याचे दाणे, फुग्यामिरचीचे तुकडे , भाजलेल्या जिर्‍याची पूड, ऑलिव्ह ऑइल, लाइम ज्यूस, मीठ, आवडत असल्यास तिखट मिरची चे तुकडे ( हालापेन्यो, सेरानो, कायेन ) घालून मिसळून घ्या. सर्व्ह करायच्या फार आधी मिसळून ठेवू नये.\nतॉर्तियाऐवजी काय वापरता येईल\nतॉर्तियाऐवजी काय वापरता येईल\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://sanatanprabhat.org/marathi/334228.html", "date_download": "2020-09-22T21:58:46Z", "digest": "sha1:LG4DJ4D6EP4N2IART74XNEKHP73LEAOU", "length": 29368, "nlines": 179, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "गुढीची पूजा करतांना आणि गुढी उतरवतांना करावयाची प्रार्थना - सनातन प्रभात", "raw_content": "\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nPDF वाचा / डाऊनलोड करा\nसनातन प्रभात > Post Type > हिंदु धर्म > धर्मशिक्षण > गुढीची पूजा करतांना आणि गुढी उतरवतांना करावयाची प्रार्थना\nगुढीची पूजा करतांना आणि गुढी उतरवतांना करावयाची प्रार्थना\nगुढीची पूजा करतांना करावयाची प्रार्थना\n‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य आणि सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू देे. मला मिळणार्‍या शक्तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना \nगुढी खाली उतरवतांना करावयाची प्रार्थना\n‘हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, आज दिवसभरात या गुढीत जी शक्ती सामावली असेल, ती मला मिळू दे. ती शक्ती राष्ट्र आणि धर्म या कार्यासाठी वापरली जाऊ दे’, हीच आपल्याचरणी प्रार्थना \n– श्री. भरत मिरजे (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान)\nCategories धर्मशिक्षण Tags गुढीपाडवा, राष्ट्र आणि धर्म Post navigation\nराष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १९.०९.२०२०\nराष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २०.४.२०१९\nगंगा नदी स्वच्छ कशी होईल \nवैदिक विमानविद्या संशोधक पंडित शिवकर तळपदे यांचा जीवनप्रवास\nहिंदु देवतांचे विडंबन थांबवण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक – सौ. संदीप मुंजाल, हिंदु जनजागृती समिती, फरीदाबाद\nकलियुगी श्रीविष्णूचा एक अवतार जन्मला \nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा श्रीलंका उत्तर अमेरिका चीन दक्षिण अमेरिका युरोप लडाख PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार\nSelect Tag ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अटक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिकारी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अंमली पदार्थ अमावास्या अमेरिका अल् कायदा अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयुर्वेद आरक्षण आरोग्य आर्थिक आवाहन इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. कचरा समस्या कर कर्जमाफी कलम - ३७० काँग्रेस कायदा कारागृह कार्यक्रम कार्यशाळा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कृषी के. चंद्रशेखर राव कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस क्रांतीकारक क्रांतीकारकांचे प्रदर्शन खंडण खासदार खेळ ख्रिस्ती गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणेश गणेशोत्सव गुढीपाडवा गुन्हा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुदेव गुरुपौर्णिमा गॅस सिलिंडर गैरप्रकार गोतस्कर गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक घुसखोरी चर्चासत्र चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जपान जागो जैविक अस्त्रे टी. राजासिंह ट्वीट डॉ. झाकीर नाईक डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प तत्त्व तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस दगडफेक दंगल दंड दत्त दरोडा दाऊद दाभोलकर दिनविशेष दूरचित्रवाणी कार्यक्रम देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैवी बालक धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध नक्षलवादी नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नागरीकत्व निर्यात निवडणुका निवेदन नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंचांग पंढरपूर विठ्ठल मंदिर पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यटन व्यवसाय पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पा पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाद्री पानसरे पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृदोष पितृपक्ष पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरस्कार पुरोगामी विचारवंत पू. नीलेश सिंगबाळ पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. संदीप आळशी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूजन पूर पोलीस प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बजरंग दल बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेश मायनॉरिटी वाॅच बांगलादेशी घुसखोरी बाबरी मशीद ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भरपाई भाऊ तोरसेकर भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भाषा संवर्धन भ्रमणभाष भ्रष्टाचार भ्रष्ट्राचार म फि हुसेन मकर संक्रांति मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महाकालेश्‍वर मंदिर महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विकास आघाडी महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महालक्ष्मी मंदिर महिला महिलांवरील अत्याचार मानसिक मारेकरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालेगाव बॉम्बस्फोट मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुसलमान मूर्ती विसर्जन मोहन भागवत मोहनदास गांधी मोहरम मौलवी यज्ञ युरोप योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रजनीकांत रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राज्यसभा राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद राममंदिर राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रद्रोही राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लडाख लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाचलुचपत प्रतिबंधक खाते ले. कर्नल पुरोहित लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन व वन्दे मातरम् वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विडंबन विद्यार्थी संघटना विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृत्त वृत्तविशेष वैज्ञानिक वैदिक ब्राह्मण वैद्यकिय शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शनिशिंगणापूर शरद पवार शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवसेना शी-जिनपिंग शीख शेतकरी आत्महत्या शेती शैक्षणिक श्री गणेश श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीराम श्रीराम सेना श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सण-उत्सव संत संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (कु.) स्वाती खाडये सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समलैंगिक समाजवादी पक्ष समितीकडून निवेदन संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायबर गुन्हे सिंचन सिद्धिविनायक मंदिर सीबीआय सुक्ष्म-परीक्षण सुरक्षारक्षक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सैन्य सोनिया गांधी सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वा. सावरकर स्वामी विवेकानंद हत्या हिजबुल मुजाहिदीन हिंदु हिंदु जण हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदु सेना हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हिंसाचार होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली पंजाब बंगाल बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान हरियाणा श्रीलंका उत्तर अमेरिका चीन दक्षिण अमेरिका युरोप लडाख PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो परात्पर गुरु डॉ. आठवले फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय बातम्या वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण सण-उत्सव संशोधन सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार\nPDF वाचा / डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-agitation-over-onion-export-ban-maharashtra-36273", "date_download": "2020-09-22T20:58:42Z", "digest": "sha1:VVVOHNWCVCVNT5OCNCZW6ZQYRTNXXMZX", "length": 14616, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi farmers agitation over onion export ban Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही आंदोलने\nकांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही आंदोलने\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nकेंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याच्या विरोधात बुधवारी औरंगाबाद, परभणीसह ठिकठिकाणी शेतकरी, राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनेने आंदोलन केले.\nऔरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याच्या विरोधात बुधवारी (ता.१६) औरंगाबाद, परभणीसह ठिकठिकाणी शेतकरी, राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनेने आंदोलन केले.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील जुने कायगाव (ता. गंगापूर) येथे शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. या वेळी निर्यात उठवावी, कांद्याला आणि इतर शेतीमालाला योग्य भाव द्यावा, आदी मागण्यांबाबत गंगापूरचे तहसीलदार अविनाश शिंगटे यांना निवेदन दिले. आंदोलनात प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब शेळके, लक्ष्मण मंडवगड, संतोष गायकवाड, राहुल चव्हाण, सुबूर शेख, रामदास वाघ, गणेश खैरे, सुनील धाडगे आदींसह शेतकरी हजर होते.पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.\nपरभणी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी कृषी राज्यमंत्री तथा कॉंग्रेस चे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, शहर जिल्हा अध्यक्ष नदिम इनामदार, तालुका अध्यक्ष पंजाब देशमुख, रामभाऊ घाडगे, संजय लोलगे, हेमंत आडळकर, बाळकाका चौधरी, गुलाब सिरसकर, तुकाराम साठे आदी उपस्थित होते.\nपरभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, केशव आरमळ,डिंगाबर पवार, मुंजाभाऊ लोडे,भास्कर खटींग, शेख जाफर, आदि सहभागी झाले होते.\nऔरंगाबाद परभणी आंदोलन गंगा पूर शेती तहसीलदार ऊस पोलीस काँग्रेस आमदार पंजाब\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारला\nकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली.\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात कोरोनाची साथ सुरु झाली.\nसोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या...\nसोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सोलापूर शहर आणि जि\nमुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम सुरू करणार...\nनाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू\nसोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे पीक कर्ज\nसोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने एक ऑक्‍टोंबरपासून शेतकऱ्यांना अ\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...\nशेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...\nराहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nकांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...\n‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...\nवऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...\nमध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...\nपावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...\nसांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...\n`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...\nपशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...\nसंरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...\nबळीराजालाच बळी देण्याचा प्रकारशेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...\nनाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...\nमराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...\nबुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathigappa.com/tag/ashok-saraf-son/", "date_download": "2020-09-22T21:20:26Z", "digest": "sha1:G6VSLPJ6JNGPVB2YLHGYF6ZSI4PH3MJ3", "length": 4938, "nlines": 47, "source_domain": "marathigappa.com", "title": "ashok saraf son – Marathi Gappa", "raw_content": "\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\nनिशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी\nसैराट मधला सल्या आता खऱ्या आयुष्यात काय करतोय बघा, पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल\nहे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल\nजयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री\nजत्रा चित्रपटातील हा कलाकार आता बनला आहे लोकप्रिय सेलिब्रेटी, बघा कोण आहे तो\nआसावरीचा खऱ्या आयुष्यातला बबड्या करतो हे काम, मीडियापासून असतो लांब\nस्टार किड्स म्हणजे सेलेब्रिटीजची मुलं. त्याचं आयुष्य कसं असतं याविषयी आपल्या सारख्या सामान्यांना अप्रूप असतं. अनेक वेळेस मुलांनी त्यांच्या आई वडिलांसारखा मार्ग चोखाळला तर तेही सेलेब्रिटी होतात. पण प्रत्येक वेळी असं होतंच असं नाही. ते अनेक वेळेस प्रसिद्धी पेक्षा वेगळा असा मार्ग निवडतात. असाच एक स्टार किड म्हणजे अनिकेत सराफ. …\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2016/02/blog-post_21.html", "date_download": "2020-09-22T21:08:40Z", "digest": "sha1:PJXZYLSDK5FU5EWCNY6IB7CPYJRFHBFR", "length": 19003, "nlines": 62, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "समाधान योजनेतून शासन जनतेपर्यंत पोहचते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजसमाधान योजनेतून शासन जनतेपर्यंत पोहचते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nसमाधान योजनेतून शासन जनतेपर्यंत पोहचते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nवडनेर येथील समाधान शिबिराचे उद्घाटन\n18 प्रकारच्या योजनांचा 36 हजार नागरिकांना थेट लाभ\nवर्धा, यवतमाळसाठी लवकरच टेक्सटाईल पार्क\nवर्धा : सामान्य जनतेला शासकीय कामांसाठी यापुढे सरकारी कार्यालयात चकरा मारव्या लागणार नाही. समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन जनतेपर्यंत पोहोचत आहे. हिंगणघाट मतदारसंघात 36 हजार नागरिकांना विविध योजनांचा लाभ देऊन राज्यात नवीन विक्रम तयार केला आहे. समाधान शिबिराचा हा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबवू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nमहाराजस्व अभियानांतर्गत हिंगणघाट तालुक्यातील वडेनर येथे समाधान शिबिर व शासकीय योजनांच्या लाभ वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा आदी उपस्थित होते.\nशासनाच्या विविध योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासोबतच संपूर्ण प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी समाधान शिबिर आयोजनाची सुरूवात करण्यात आली. जात प्रमाणपत्रासह, शेतकरी, शेतमजूर, अपंग, ज्येष्ठ नागरिक आदींना 18 प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यासाठी हिंगणघाट मतदारसंघात आमदार समीर कुणावार यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, समाधान शिबीरामुळे हे जनतेचे प्रशासन असल्याची ग्वाही मिळते. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून यापुढे मागेल त्याला शेततळे या उपक्रमांतर्गत पाच लाख शेततळी निर्माण करण्यात येणार आहेत.\nहिंगणघाट कापसाची मोठी बाजारपेठ असल्यामुळे वर्धा व यवतमाळ जिल्ह्याचा समन्वय करून येथे टेक्सटाईल पार्क सुरू करण्यात येईल. शेतकरी कष्टाने उत्पादन करतो परंतु त्याला दलालाच्या माध्यमातून मालाची विक्री करावी लागते. हे थांबविण्यासाठी कृषी उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये रामदेवबाबा 1 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक विदर्भात करणार असून कोका कोला ही कंपनी सुद्धा संत्र्यावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.\nआजनसरा बॅरेज प्रकल्पाला निधी\nआजनसरा बॅरेज हा प्रकल्प 100 ते 125 गावातील सिंचनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प असून या प्रकल्पाला 2005 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत भूसंपादन व वन जमिनीमुळे प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला येत्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून देण्यात येईल.\nग्रामीण भागाच्या विकासासाठी रस्ते हे समृद्धीचे मार्ग आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत विकास पोहोचवयाचा असेल तर पांदणरस्ते बांधणे अत्यंत आवश्यक असून यासाठी अमरावती जिल्ह्याच्या धरतीवर पालकमंत्री पांदण रस्ता हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यात लोकसहभागातून 1 वर्षात 3 हजार 500 पांदण रस्ते पूर्ण होणार आहेत. हाच अमरावती पॅटर्न राज्यातही राबविण्यात येणार आहे.\nसर्वांसाठी घरे हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून ग्रामीणभागात जमिनीचा पट्टा नाही म्हणून घरकुलाचा लाभ मिळणार नाही, यासाठी गावात अतिक्रमण करून राहत असलेल्या कुटुंबांना मदत करण्यासंदर्भात एक महिन्यात निर्णय घेण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना भोगवाटदार जमीन 2 चे जमीन 1 मध्ये करण्याचा कायदा यामध्ये बदल करण्यात येणार आहे.\nड्रायपोर्टसाठी एक महिन्यात जमीन\nसिंदी रेल्वे येथे प्रस्तावित असलेल्या ड्रायपोर्टसाठी जमिनीची अडचण निर्माण झाली असून येत्या एक महिन्यात या जमिनीसंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांना दिले. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येत्या एक महिन्यात सुरू करून शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगताना श्री. फडणवीस म्हणाले, एक वर्षापासून ही बँक सुरू व्हावी यासाठी 130 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ही बँक सुरळीत चालावी अशी भूमिका आहे.\nयावेळी आमदार कुणावार, खासदार रामदास तडस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव आंबटकर यांनीही विचार व्यक्त केले.\nसमाधान शिबिराच्या माध्यमातून जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आमदार समीर कुणावार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रशासनाने उत्तमरित्या जनतेला सेवा दिल्याबद्दल जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर, तहसीलदार दीपक कारंडे, समुद्रपूरचे तहसीलदार सचिन यादव यांचाही शाल, श्रीफळ, चरखा देऊन गौरव करण्यात आला.\nप्रारंभी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी स्वागत करून समाधान शिबिरामागील भूमिका विषद केली. यामध्ये त्यांनी समाधान शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेला विविध प्रकारच्यासेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत असून सर्व विभागांच्या योजना या समाधान शिबिरातून लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आल्या. तसेच जलयुक्त शिवार आणि शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य आदी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर दिघे यांनी तर आभार प्रदर्शन उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर यांनी केले.\nलाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्याहस्ते योजनेचा लाभ\nशिबिरात 15 हजार 204 लाभार्थ्यांना 18 प्रकारच्या विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला. प्रातिनिधिक स्वरुपात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत पिपरीच्या गुलाबराव तिजारे, शेकापूर (बाई)च्या सुशीला खेकारे, श्रावणबाळ (पारधी) योजनेमध्ये पिपरीच्या बुखारी बोसले, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत वाघोलीच्या नर्मदा बुरांडे, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा बोपापुरचे योगेश नासरे, ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र शेकापूर (बाई) येथील वच्छलाबाई वाघमारे, वर्ग दोन मधून वर्ग एकमध्ये जमीन रुपांतर करण्याचा वाघोलीचे दीपक सहारे, ढिवरी पिपरीचे श्रीगणेश परसोडकर यांना तर कुळ खारिजा करण्याचे आदेश नरसिंगपुरच्या मनोहर ढगे, शिधापत्रिका चिंचोलीच्या (अपंग) पार्वताबाई दांडगे, वडनेरच्या पुष्पा जोगे यांना मुख्यमंत्री यांच्या देण्यात आले.\nतसेच जात प्रमाणपत्राच्या वितरणामध्ये नि.मु. घटवाई कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र सातपुते यांना, प्रॉपर्टी कार्ड वाटपात हिंगणघाटचे अनिल मावळे, सौर कृषी पंप योजनेचा लाभ वणीचे संजय घोरपडे, तर कृषी पंपचा वडनेरचे नामदेव कारकुले, तर समाजकल्याण विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या योजनेतील मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ शेकापूर बाईचे संत गाडगेबाबा शेतकरी बचतगटातर्फे देविदास पाटील यांना तर जमीन सुपिकता निर्देशांक प्रमाणपत्र वडनेरचे विनोद वानखेडे, चष्मे वाटपात हफीज खान गौस खान पठाण यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ला़भ देण्यात आला\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nवैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन\nराज्यात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहीती\nकसबे तडवळा आयुर्विमा महामंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://careernama.com/recruitment-for-various-posts-in-maharashtra-health-sciences-university/", "date_download": "2020-09-22T19:41:59Z", "digest": "sha1:2LZ2CJKUXUPFQK4LSDYDFE74TWGXZQQD", "length": 8979, "nlines": 147, "source_domain": "careernama.com", "title": "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी होणार भरती | Careernama", "raw_content": "\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी होणार भरती\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी होणार भरती\nनाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2020 आहे.\nपदांचा सविस्तर तपशील –\nपदाचे नाव – संचालक, विद्यार्थी कल्याण\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार आरोग्य विज्ञान विभागातून पदवीधर असावा.\nनोकरी ठिकाण – नाशिक\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nहे पण वाचा -\nआयुष मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय नैसर्गिक उपचार संस्था,…\nमराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना पोलीस भरती…\nअर्ज करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वाणी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च 2020\nअधिक माहितीसाठी पहा – click here\nमाहिती कुठून मिळेल याची माहिती चिंता आहे घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”\nमाजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमेटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर\nमराठी राजभाषा दिनासोबत आज आणखी काय विशेष\nमुंबई येथे ३४६० जागांसाठी रोजगार मेळावा; नोंदणी प्रक्रिया सुरु\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी…\n गोंदिया येथे वैद्यकीय पदांच्या ५७ जागा\nमराठा समाजातील तरुणांना ठाकरे सरकारचा दिलासा; घेतले…\n कोरोनामुळे शैक्षणिक वर्षांत बदल; सुट्ट्यांमध्ये…\nमुंबई येथे ३४६० जागांसाठी रोजगार मेळावा; नोंदणी प्रक्रिया…\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी…\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे…\n गोंदिया येथे वैद्यकीय पदांच्या ५७ जागा\nतुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १०…\nशाळा न आवडणारा, उनाड म्हणून हिणवलेला किरण आज शास्त्रज्ञ…\n ऑनलाईन शिक्षणासाठी दररोज चढायचा डोंगर\nवडिल करतात कुपोषित बालकांची सेवा; मुलानं UPSC पास होऊन…\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला एनसीबी पाठवणार समन्स\nआशाताई आमच्या माँ होत्या, त्या आम्हाला पोरकं करून गेल्या ; सुबोध भावेंनी शेअर केली भावुक पोस्ट\n ड्रग प्रकरणी कंगणाने केलं दीपिकाला लक्ष्य\nमुंबई येथे ३४६० जागांसाठी रोजगार मेळावा; नोंदणी प्रक्रिया…\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी…\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे…\nUPSC CMS परीक्षेची तारीख जाहीर\nMPSC परीक्षा पुढे ढकलली; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय\nतुम्हाला IAS का बनायचे आहे या प्रश्नाचे उत्तर एकूण पॅनल…\n कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल जाणुन घ्या पगार अन्…\nस्पर्धा परीक्षा…नैराश्य आणि मित्र…\nUPSC Prelims 2020 Date बाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नवीन…\nकरिअरनामा हि नोकरी आणि करिअर विषयी मार्गदर्शन करणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mahaenews.com/3910/", "date_download": "2020-09-22T21:16:47Z", "digest": "sha1:KUVPBYU4L2J5LJPA5XQZWVHMPOXKQ5CM", "length": 27195, "nlines": 221, "source_domain": "mahaenews.com", "title": "योगेश बहल यांनी ठेकेदारांची दलाली करू नये: एकनाथ पवार | Mahaenews", "raw_content": "\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nHome Uncategorized योगेश बहल यांनी ठेकेदारांची दलाली करू नये: एकनाथ पवार\nयोगेश बहल यांनी ठेकेदारांची दलाली करू नये: एकनाथ पवार\nपिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने आर्थिक शिस्त लावण्याच्या उद्देशाने 31 मार्चपर्यंत बिले सादर न केलेल्या ठेकेदारांना अद्याप बिले दिली नाहीत. ठेकेदारांनी केलेल्या कामांचे पैसे त्यांना निश्चितपणे दिले जाणार आहेत. त्यासाठी भाजपचा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु, ठेकेदारांचे प्रतिनिधी आणि अनेक ठेकेदारांबरोबर भागीदार असलेले विरोधी पक्षनेते योगेश बहल यांना पैसे मिळत नसल्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत. ठेकेदारांना पैसे मिळवून देण्यासाठी त्यांच्याशी मांडवली केलेल्या बहल यांना महापालिका नियमाने चालू नये, असेच वाटते. टक्केवारी उकळणे हा राष्ट्रवादीचा धंदा आहे. त्यामुळेच शहरातील जनतेने निवडणुकीत राष्ट्रवादीला घरी बसविले. मात्र, त्यातून धडा घेण्या ऐवजी बहल हे अजूनही टक्केवारीच्याच मागे धावत आहेत, असा सणसणीत टोला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी लगावला आहे.\nयासंदर्भात एकनाथ पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या ठेकेदारांनी केलेल्या कामाची बिले 31 मार्चपर्यंत सादर केली नाहीत. अशा ठेकेदारांची बिले स्वीकारणे आणि देणे प्रशासनाने थांबविले आहे. महापालिकेला आर्थिक वर्षाची शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे कोणत्याही ठेकेदाराचे नुकसान होणार नाही. ठेकेदारांचे पैसे त्यांना मिळणारच आहेत. यापूर्वी 15 एप्रिलपर्यंत बिले स्वीकारण्याची प्रथा होती. तो नियम नाही. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना मनमानेल तसा कारभारसुरू होता, हे त्यापैकीच एक उदाहरण आहे. मात्र, प्रशासनाने यापुढे नियमाने कारभार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाने ठेकेदारांचे प्रतिनिधी आणि भागीदार असणारे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्या पोटात दुखू लागले आहे.\nशासनाच्या आर्थिक शिस्तीच्या निर्णयातही बहल यांनी स्वतःचा धंदा करण्याचा प्रयत्न चालविला आहे. ठेकेदारांसोबत मांडवली करून त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत त्यातून टक्केवारी कमविण्याची त्यांच्यातील विकृत मानसिकता जागृत झाली आहे. आता विरोधी पक्षात असल्यामुळे बहल यांना मांडवली करण्याशिवाय दुसरा कोणताच धंदा उरला नाही. त्यातूनच ते आर्थिक शिस्तीच्या बाजूने उभे राहण्याऐवजी ठेकेदारांचे प्रतिनिधी म्हणून पुढे आले आहेत. बहल व त्यांच्या पिलावळांनी दहावर्षे महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला. हे ओळखूनच शहरातील जनतेने राष्ट्रवादीला घरी बसविले. त्यातून बहल यांनी कोणताच धडा घेतल्या नसल्याचे दिसते. प्रशासनाकडे जनतेचे प्रश्न घेऊन येण्या ऐवजी ठेकेदारांची दलाली करण्याचा उद्योग बहल यांना सूचला आहे.\nस्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी लेखापरीक्षणासाठी 1700 कोटींच्या फायली एक महिन्यात सादर करण्याचे आदेश आयुक्त दिनेश वाघमारे यांना दिले आहेत. या लेखापरीक्षणातून राष्ट्रवादीचे अनेक कारनामे बाहेर येणार आहेत. त्यामुळे योगेश बहल यांचे धाबे दणाणले असून, ते ठेकेदारांच्या आडून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, भाजपची भ्रष्टाचाराविरोधातील मोहीम अशीच सुरू राहणार आहे. विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी कोणाच्याही आडून भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला भीक घातले जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.\nठेकेदारांची बिले अडवून भाजप उगवतोय राजकीय सूड – योगेश बहल\nधनगर समाजाला लवकरच आरक्षण मिळेल – डॉ. विकास महात्‍मे\nIPL2020: विराटच्या आरसीबीकडून हैदराबादचा १० धावांनी पराभव\nनागपूर: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे बदलीचे आदेश मागे घ्या; स्थानिकांची जोरदार निदर्शने\n#CoronaVirus: अभिजीत केळकर, पौर्णिमा डे यांच्यासह ‘सिंगिंग स्टार’च्या सहा कलाकारांना कोरोनाची बाधा\nसरसेनापती शेलारमामांमुळे पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेस ‘अडचणीत’\nमहाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु\n…त्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावं: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात\nसावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली\nअयोध्येच्या राम मंदिराप्रमाणेच अयोध्येच्या रेल्वे स्थानकाचाही होणार कायापालट\n‘कंटेन्मेंट झोनमधील गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणपतींचे विसर्जन त्याच भागात करावं’- मुंबई महानगरपालिका\nआतातरी मातंग समाजाला राज्यपाल नियुक्त आमदारकी द्या – काँग्रेस नेते मनोज कांबळे\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nकोविड सेंटरमधील महिला अत्याचाराविरोधात भाजपाचा एल्गार\nसांगलीमध्ये लोकांवर खड्ड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ; महापालिकेच्या कारभाराचा केला निषेध\nमहाराष्ट्र सीईटी सेल कडून 21 सप्टेंबर MHT CET 2020 Exam साठी नवं वेळापत्रक जाहीर\nअभिनेता टायगर श्रॉफच्या ‘Unbelievable’ गाण्यासाठी त्याचा ‘Unbelievable’ आवाज\nमहापालिका वर्तुळात बोगस ‘एफडीआर’ देणारे रॅकेट सक्रिय, अधिकारी व ठेकेदारांचा हात\nवंचित व विश्व वारकरी सेनेने केलेल्या या आंदोलनानंतर शासनाने दिले आंदोलकांना हे आश्वासन\nयशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी\nसेवा सप्ताह : भाजपा युवा मोर्चातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये आठ ठिकाणी रक्तदान शिबीर\nपदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परिक्षा, सुट्ट्या यांविषयी रमेश पोखरियाल यांनी दिली मोठी माहिती\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-22T20:24:04Z", "digest": "sha1:YDSONMH3BXUO6IVMTVC2F2ZJWMC56ONF", "length": 9610, "nlines": 139, "source_domain": "www.batmidar.in", "title": "मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा लवकरच मेळावा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मराठी पत्रकार परिषद मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा लवकरच मेळावा\nमराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा लवकरच मेळावा\nमराठी पत्रकार परिषदेची महत्वाची राज्यस्तरीय बैठक उद्या शनिवारी पुण्यात होत असल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी दिली आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक असणार असून पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांचे यावेळी विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.बैठकीस परिषदेशी संलग्न असलेल्या सर्व जिल्हा अध्यक्षांनी तसेच परिषद प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे यांनी केले आहे.बैठक पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात होणार आहे.दुपारी 11 वाजता ही बैठक सुरू होणार आहे.\nबैठकीत संघटनात्मक बाबी,तसेच घटनादुरूस्तीच्या विषयावर चर्चा होणार आहे.शिवाय या बैठकीत परिषदेचे पदाधिकारी नेमण्याबाबतही चर्चा होणार आहे.परिषदेशी सध्या राज्यातील 320 तालुका पत्रकार संघ जोडले गेलेले आहेत .मात्र या तालुकासंघांशी परिषदेचा थेट असा कोणताही संपर्क नसल्याने अनेक तालुका संघांना परिषदेच्या दररोजच्या कामकाजाची कल्पनाच नसते.त्यामुळे भविष्यात तालुका संघांशी थेट संपर्क जोडण्याची परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची कल्पना असून त्याची पूर्व तयारी म्हणून परिषदेच्या तालुका अध्यक्षांचा एक मेळावा मार्चमध्ये घेतला जाणार आहे त्यावर देखील चर्चा होणार आहे.\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समितीमध्ये मराठी पत्रकार परिषद ही महत्वाची भूमिका बजावत आहे.पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने 17 फेब्रुवारी रोजी राज्यातील डीआयओ कार्यालयांना घेराव घालण्याचे आंदोलन करण्याचे ठरवले आहे.हे आंदोलन यशस्वी करण्यासाठीची आवश्यक ती तयारी देखील बैठकीत कऱण्यात येणार आहे.\nPrevious articleकर्जत नगराध्यक्षपदासाठी 17 तारखेला निवडणूक\nNext articleनवी मुंबईत पत्रकारावर हल्ला\nपत्रकार परिषदेने लढलेले लढे..\nप्रेस लॉ म्हणजे काय \nकाय आहे प्रेस कौन्सिल\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nनांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणूकीत दिसले एकजुटीचे दर्शन \n9 फेब्रुवारी रोजी मराठी पत्रकार परिषदेची पुण्यात मह्त्वाची बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/malana-village/", "date_download": "2020-09-22T21:34:46Z", "digest": "sha1:DGAKC4O4SZR72KO2JWIAPQA5HLMTBSES", "length": 2224, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Malana Village Archives | InMarathi", "raw_content": "\nअलेक्झांडरचे वंशज, गांजा आणि ऋषीमुनींचे कायदे; हिमालयातलं हे गाव म्हणजे न उकलणारं गूढ\nभारतात आजही एक असं खेडं आहे जिथं हे ऋषी मुनींच्या काळात वापरले जाणारे रिवाज आजही तितक्याच काटेकोरपणे पालन केले जातात.\nअकबराची पूजा करणारे हे गाव देशी-विदेशी पर्यटकांना इतके का आवडते, जाणून घ्या…\nतुमच्याकडून अगदी छोटी चूक झाली किंवा त्यांच्या नियमांपैकी तुम्ही कुठला नियम मोडलात तर ते लोक तुमच्याकडून १००० रुपये दंड म्हणून वसूल करतात.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/18817", "date_download": "2020-09-22T21:00:10Z", "digest": "sha1:E4FYO4GFTIY6CIDCGOGA5BPEA4EALKRE", "length": 17625, "nlines": 138, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्रबळगड़ - कलावंतीण सूळका ... ! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्रबळगड़ - कलावंतीण सूळका ... \nप्रबळगड़ - कलावंतीण सूळका ... \nगेल्यावर्षी पनवेल जवळ असणाऱ्या प्रबळगड़ - कलावंतीण सूळका येथे गेलो होतो. सवयीप्रमाणे बाइक्स काढल्या आणि सकाळी ६ला ठाण्यावरुन निघालो. मी आणि अभिजितने २००० पासून एकत्रच भ्रमंती सुरु केली. अभि आणि मी एकदम 'बेस्ट ट्रेक बड़ी'. पनवेलनंतर पळस्पे फाटयाला नेहमीप्रमाणे नाश्ता आटोपला आणि सुसाट निघालो ते थेट शेडुंग फाटयाला डावीकड़े वळालो, कर्जत - पनवेल रेलवेचा बोगदा लागला त्यापलीकडे प्रबळगड़ दिसत होता. पायथ्याला ठाकुरवाडीला पोचलो. ठाकुरवाडीच्या डाव्या हाताला असलेल्या टेकाडावरुन कलावंतीण सुळक्याकड़े रस्ता वर जातो. त्या टेकाडाच्या पायथ्याला गाडया लावून निघालो. माथ्यावर जाउन झेंडा लावणे आमचे उदिष्ट कधीच नसते. त्यामुळे आम्ही एकदम सावकाश ट्रेक करतो, अर्थात किमान वेळेचे गणित मांडून. प्रत्येक डोंग़रावर एक फोटोस्पॉट असतो. तसा एक मस्त फोटोस्पॉट आम्हाला लगेच मिळाला.\nते बघ.. तिकडे जायचंय...\nतिकडे थोडी फोटोग्राफी झाली आणि आम्ही पुढे निघालो. प्रबळगड़माची लागली. साधारण ९ वाजत आले होते. चढ़ सुरु झाला आणि पाणी संपायला लागल. प्रबळगड़ला जाताना नेहमी जास्त पाणी घेउन जावे, एकदा का माची सोडली की कुठे पाणी नाही. गडावर असलेल पाणी पिण्यायोग्य राहिलेला नाही. प्रबळगड़ आणि कलावंतीण सूळक्या मधल्या 'V' आकाराच्या खिंडी मध्ये पोचलो तेंव्हा जवळजवळ ११वाजून गेले होते. तिकडे एक मस्त फ़ूड ब्रेक घेतला आणि मग कलावंतीण सुळक्याच्या त्या सुंदर आणि लांबून नजर रोखून धरायला लावणाऱ्या कोरीव पायऱ्या चढायला लागलो. ज्या अपेक्षेने गेलो होतो त्यापेक्षा सोप्या निघाल्या त्यामुळे फारसा त्रास झाला नाही. ३०मी. मध्ये कलावंतीण सुळक्याच्या माथ्यावर होतो. तिकडून माथेरान, इर्शाळगड़ आणि धुरकट मलंगगड़ दिसत होता. पावसाळ्यात मात्र एकडे यायला जास्त मज्जा येइल. पुन्हा येऊ अस ठरल आणि आम्ही उतरायला सुरवात केली. माझी तब्येत २ दिवस आधीपासून थोडी ख़राब होती आणि ट्रेक सुरु केल्यापासून जास्तच बिघडत चालली होती. कोणी आठवण काढत होत का माहीत नाही पण उचक्या काही थांबत नव्हत्या.\nउतरायला सुरवात केली.. सुळक्याचे फोटो जे प्रबळ गडावरून घेतले आहेत ते शेवटी देतो..\nखिंडीमध्ये परत आलो तेंव्हा १ वाजत आला होता आणि आम्ही उन्हाने करपत होतो. पाणी धडाधड संपत होत आणि अजून आख्खा प्रबळगड़ करायचा राहिला होता. खिंडीमध्ये पायथ्याला एक मस्त गुहा आहे. जो कोणी प्रबळगड़ - कलावंतीणला जाइल त्याने ही गुहा चुकवू नये. ५०फुट सरकत सरकत आत जावे. शेवटपर्यंत पुढचा रस्ता कळत नाही. शेवटी डावीकड़े जायला वाट दिसते. डावीकड़े वळून ७-८ फुट गेले की परत उजवीकडे वाट वळते. पुन्हा २-४ फुट आत गेला की एक प्रशस्त गुहा लागते. चांगली १०-१५ फुट लांब आणि १५-२० फुट रुंद. ज्यांना श्वास घायला त्रास होतो अश्यांनी आत जाणे टाळावे. एक वेळेला ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी आत जाऊ नये. टॉर्च न्यायला विसरु नका बरे. नाहीतर आत दिसणार काय आणि तुम्ही बघणार काय...\nतिथून निघालो ते थेट प्रबळगडाच्या कड्याखालून सरकत सरकत मुळ वाटेवर येउन पोचलो. एकडे मध्ये अमृता धडपडली. जास्त काही झाल नाही. ह्या वाटेने आमचा थोडा वेळ वाचला होता. आता खरी चढाई सुरु होणार होती. किती वाजले, पाणी किती बाकी आहे हे सगळ पाहील आणि फटाफट पल्ला मारायचा अस ठरवून सुटलो. पुढे जाउन पुन्हा एक क्षणभर विश्रांती झाली. माझी तब्येत आता टोटल डाउन होत चालली होती. पण आता थांबायचे नाही असे ठरवून आम्ही निघालो ते थेट प्रबळगड़चा ढासळलेला दरवाजा आणि तटबंदी ओलांडून माथ्यावर पोचलो. आमच्याकडचे पाणी संपले होते. तितक्यात वरती एका दगडावर 'पाणी' अस खडूच निशाण आणि मार्ग दाख़वणारा बाण दिसला. खर तर गडावर असलेल पाणी पिण्यायोग्य राहिलेल नाही पण त्या वेळी आम्ही ते पाणी प्यालो.\nअभि आणि ऐश्वर्या पाणी आणायला गेले तर मी आणि अमृताने चक्क सुक्या गवतावर मस्त लोळण घेतली. हा.. हा.. मी बरेच दिवसांनी असा पहुडलो होतो. बिछान्यात लागणार नाही अशी झोप मला त्या ५-१० मी. मध्ये लागली होती. दोघे परत आले आणि मग आम्ही प्रबळगडाच्या टोकाशी जायला निघालो. तिकडून कलावंतीण सूळका एकदम जबरी दिसतो. त्यासाठी तर इतकी पायपिट केली होती. अखेर टोकाला पोचलो. ते दृश्य बघून भरून पावलो. सगळे श्रम एक क्षणात विसरलो.\n'ह्याच त्या कलावंतीण सुळक्याच्या सुंदर आणि लांबून नजर रोखून धरायला लावणाऱ्या कोरीव पायऱ्या'\nपुन्हा तिकडून पाण्याकड़े गेलो आणि आमचा लेट लंच उरकला. आता ४:३० वाजून गेले होते आणि अंधार व्हायच्या आत आम्हाला किमान खाली गाडयांपर्यंत पोचयचे होते. पुन्हा सुसाट निघालो ते कुठेही न थांबता उतरायला सुरवात केली. माचीवर पोचलो आणि तिकडून खाली ठाकुरवाडीला. दिवसभर सुरु असलेली अमृताची फोटोग्राफी सुरूच होती.\nमावळत्या सुर्याचे काही मस्त फोटो तिने टिपले. खाली गाडयांपर्यंत पोचलो तोपर्यंत कोणीतरी गाड़ीचा स्पार्कप्लग काढून टाकला होता. नशीब तो नीट लागला आणि गाड़ी सुरु झाली. आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. हा माझा ह्या सुट्टीमधला शेवटचा ट्रेक होता. बरेच दिवसांपासून डोक्यात असलेला एक ट्रेक एकदम मस्तपैकी पार पडला होता. कलावंतीण सुळक्याच्या कोरीव पायऱ्या आणि खिंडीमध्ये पायथ्याला असलेली गुहा हे ह्या ट्रेकचे मुळ उदिष्ट होते. पुढच्या महिन्यात करायचे ट्रेक्सचे प्लान बनवत बनवत परतीच्या वाटेला लागलो.\nएकदम झकास रे मित्रा\nएकदम झकास रे मित्रा\nमस्त त्या पायर्‍या काय सही\nत्या पायर्‍या काय सही दिसतायत \nराहुन गेलेला ट्रेकच्या यादीतील नं. १चा ट्रेक...\nअरे.. सप्टेंबर मध्ये जाणार\nअरे.. सप्टेंबर मध्ये जाणार आहे मी परत.. येतो का\nमस्त वाटले .फोटोतर खूपच छान.\nमस्त वाटले .फोटोतर खूपच छान. मनापासून\nलेख आवडला. लिहित राहा मित्रा \nगेल्या शनिवारी गेलो होतो\nगेल्या शनिवारी गेलो होतो पुन्हा पण इतके निसरडे झाले होते की पूर्ण वरपर्यंत नाही गेलो.\nपक्या... रानवाटांचा राजा आहेस\nपक्या... रानवाटांचा राजा आहेस रे \nसहि रे... मि आणि माझा एक\nमि आणि माझा एक मित्र असे दोघच गेलो होतो कलावंतिन दुर्ग ला. त्या आठवणिंना ऊजाळा मिळाला. तु आणि तुझा ग्रुप खरच जिगरबाज आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/uddhav-thackeray-will-decide-next-strategy-says-sanjay-raut-scj-81-2003978/", "date_download": "2020-09-22T21:40:18Z", "digest": "sha1:2MTKVGQVS47L5W73SRGICZ5VXFJSDWFH", "length": 12528, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Uddhav Thackeray will decide next strategy says Sanjay Raut scj 81 | शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरेच बोलतील : संजय राऊत | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nशिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरेच बोलतील : संजय राऊत\nशिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरेच बोलतील : संजय राऊत\nशिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांसाठी आपणच मुख्यमंत्री असू असं म्हटल्यावर साहजिकच शिवसेनेची भूमिका काय याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. ही भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे. शिवसेनेच्या वतीने जी काही भूमिका आहे ती उद्धव ठाकरे घेतील, उद्धव ठाकरेच याबाबत बोलतील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत काही ठरलेलं नव्हतं असंही मुख्यमंत्री म्हटले. मात्र आम्ही जे ठरलं आहे त्यापेक्षा जास्त काहीही मागत नाही असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.\nमुख्यमंत्री मीच होणार असं जे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत त्याबाबत काय सांगाल असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, ” देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १४५ जागा असतील तर त्यांना कोण रोखणार असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, ” देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १४५ जागा असतील तर त्यांना कोण रोखणार उद्या खडसे आले आणि म्हणाले माझ्याकडे १४५ लोक आहेत त्यांना कोण रोखणार उद्या खडसे आले आणि म्हणाले माझ्याकडे १४५ लोक आहेत त्यांना कोण रोखणार माझ्याकडे १४५ लोक असतील मला कोण रोखणार माझ्याकडे १४५ लोक असतील मला कोण रोखणार शरद पवार १४५ जागा घेऊन आले त्यांना कोण रोखणार शरद पवार १४५ जागा घेऊन आले त्यांना कोण रोखणार ज्यांच्याकडे एकने जास्त आमदार असेल तो मुख्यमंत्री होईल सरकार बनवेल. एक मताने वाजपेयींचं सरकार पडलं होतं त्यामुळे राजकारणात एक हा अंक खूप महत्त्वाचा आहे.”\n” आम्ही कोणतीही चुकीची मागणी करत नाही, लोकसभेच्या वेळी जो फॉर्म्युला ठरला त्यानुसारच आमची मागणी आहे. जनतेचा निर्णय जनतेने दिला आहे. आमची समजूत वगैरे काढण्याची गरज नाही, आम्ही काही हट्टाला पेटलेले नाही. सामनामधूनही मी पक्षाचीच भूमिका मांडतो आहे. आमचं जे ठरलं होतं ते सोडून आम्ही वेगळं काय मागतो आहोत ” असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालात भाजपा आणि शिवसेनेला जनतेने कौल दिला. आता मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने अर्धा हक्क सांगितला आहे. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी मीच मुख्यमंत्री होणार आहे असं म्हटलं होतं. आता यावर जी काही भूमिका घ्यायची आहे ती उद्धव ठाकरेच घेतील असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 दिग्गज नेत्याचा पराभव करणाऱ्या बंडखोर आमदाराचा भाजपाला पाठिंबा\n2 शिवसेनेचे ४५ आमदार आमच्या संपर्कात : संजय काकडे\n3 पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री: देवेंद्र फडणवीस\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-09-22T21:28:26Z", "digest": "sha1:SUJSKNKWS7ABVL2JOFF7UDBM35F2TZU4", "length": 8885, "nlines": 143, "source_domain": "www.batmidar.in", "title": "संपादकांच्या घरावर हल्ला | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले महाराष्ट्र संपादकांच्या घरावर हल्ला\nखामगा-बुलढाणा जिल्हयातील खामगाव येथील दैनिक लोकोपचारचे संपादक काका रूपारेल यांच्याघरावर 17च्या रात्री अज्ञात इसमांनी हल्ला करून त्यांच्या हत्येचा प्रय़त्न्‌ केला.\nकाका रूपारेल हे श्यामलाल रस्त्यावरील आपल्या घरी रात्री झोपले असताना 11च्या सुमारास मारेकऱ्यांनी गॅलरीतून घरात प्रवेश केला.दारावर लाथा मारत घरात घुसण्याचा प्रयत्न केला.या गोंधळाने घरातील सारेच जागे झाले.त्यांनी पोलिसांना फोन केला.तसेच शेजाऱ्यांना आवाज दिला.शेजारी लगेच धाऊन आल्याने मारेकऱ्यांचा डाव फसला आणि त्यांना तेथून पळ काढावा लागला.\nकाका रूपारेल यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली असून अवैध्य धंद्यावाले किंवा कॉग्रेसच्या कार्यकत्यार्ंनी आपल्या घरावर हल्ला केला असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.रूपारेल यांनी अवैद्य धंद्याचय विरोधात सातत्यानं लिखाण केल्याने त्यांच्यावर यापुर्वी देखील हल्ला झाला होता.\nपोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अजून कोणाला अटक केलेली नाही.\nखामगाव प्रेस क्लबने रूपारेल यांच्या घरावर झालेल्या हल्लयाचा निषेध केला आहे.\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने देखील रूपारेल यांच्या घरावरील हल्ल्याचा धिक्कार केला आहे.फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या आठ दिवसात महाराष्ट्रात 8 ठिकाणी पत्रकारांवर.त्यांच्या घरावर किंवा दैनिकांच्या कार्यालयावर हल्ले झाले आङेत.दोनच दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांच्या गावात न ागपूर येथे भास्करच्या कार्यलायवर ङल्ला झाला होता.आता पुन्हा विदर्भातच एक्या संपादकाच्या घरावर हल्ला झाला आहे.\nPrevious articleपवार हात का झटकू लागले\nNext articleभाजपला पाठिंबा देण्यात चूक-जयंत पाटील\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nरायगड जिल्हयात दोन दिवसात दोन पत्रकारांवर हल्ले\nआणखी एका पत्रकाराची हत्त्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Echzell+de.php", "date_download": "2020-09-22T20:55:47Z", "digest": "sha1:LRIXFZ23TZF7YGSJNVLOXJSE75K7UTH5", "length": 3390, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Echzell", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Echzell\nआधी जोडलेला 06008 हा क्रमांक Echzell क्षेत्र कोड आहे व Echzell जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Echzellमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Echzellमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 6008 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनEchzellमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 6008 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 6008 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/13868", "date_download": "2020-09-22T20:42:53Z", "digest": "sha1:GT46USYHUC652JC6BDXXNQA7MXDKARD3", "length": 6783, "nlines": 108, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सेव्हिचे - मेक्सिकन पद्धतीने | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेव्हिचे - मेक्सिकन पद्धतीने\nसेव्हिचे - मेक्सिकन पद्धतीने\nतिलापिया किंवा रेड स्नॅपर फिले , मध्यम आकाराचे श्रिंप, बे स्कॅलप, लहान ऑक्टोपस यातील दोन ते तीन प्रकार मिळून एक पाउंड,\nदोन ते तीन मध्यम लाल कांदे\nदोन तीन टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर\nएक कप लिंबाचा रस ( लाइम, लेमन नव्हे )\nदोन तीन तिखट हिरव्या मिरच्या\nमासे, श्रिंप ऑक्टॉपस स्वच्छ धुऊन छोटे ( एक से.मी ) तुकडे करून घ्यावे\nयात थोडे मीठ व तुकडे बुडतील एवढा लिंबाचा रस घालून एका काचेच्या बोल मधे घालून, झाकून फ्रीज मधे ठेवावे. निदान तीन तास तरी लागतील.\nमधनं मधनं काढून हलवून परत आत ठेवावे.\nलिंबाच्या रसाने प्रक्रिया होऊन मासे 'कूक' होतात व त्यांचा पारदर्शक पणा कमी होतो.\nतीन ते चार तासाने लिंबाचा रस ओतून द्यावा.\nमग बारीक चिरलेले टॉमेटो, कांदा, हिरवी मिरची व अजून पाव ते अर्धा कप लिंबाचा रस, मीठ, मिरपूड घालून सगळे मिश्रण सारखे करावे व परत अर्धा तास तरी फ्रीज मधे ठेवावे.\nटोर्टिया चिप्स बरोबर सर्व्ह करावे.\nचार ते सहा जणांना अपेटायझर\nकिनार्‍यावरून मासे गावात नेताना ते टिकवायला म्हणून लिंबाच्या रसात बुडवायची पद्धत सुरु झाली अशी दंतकथा आहे. पोर्टॉ रिको, क्युबा, मेक्सिको, एक्वाडोर, पेरु, कोस्टा रिका या व इतर देखील मध्य्-दक्षीण अमिरेकेन भागात सेव्हिचे फार प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या देशात त्याची कृती थोडी फार बदलते.\nइथे ( उत्तर अमेरिकेत ) सहज मिळणारे पदार्थ वापरून करायला ही पद्धत त्यातल्या त्यात सोपी.\nअनेक दक्षिण अमेरिकन देशांमधली खादाडी\nमासे व इतर जलचर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahanmk.com/question-papers/s/sangli-district-police-recruitment--paper-2017-question-paper/2/l/3/", "date_download": "2020-09-22T20:42:31Z", "digest": "sha1:MFZ6OLCVDML2G43GNZVZN237WBP73E6N", "length": 12593, "nlines": 348, "source_domain": "mahanmk.com", "title": "सांगली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers", "raw_content": "\nसांगली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७\nसांगली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७\nशृंखला पूर्ण करा – A,C,F,J,………\nसंयुक्त राष्ट्राच्या सर्व सभासद राष्ट्राचे प्रतिनिधी खालीलपैकी कोणत्या घटकाचे सभासद असतात\nरिश्टर हे _____ ची तीव्रता मोजण्याचे एकक आहे\nचैन्नई येथे ______ हे भारतातील सर्वात लांब पुळण आहे\nसुवर्णमंदीर हे कोणत्या शहरात आहे\nमहाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे\nविशेषणाचा प्रकार ओळखा –\nकैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला\nकोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते\nएका आयताची परिमिती २० से.मी असून त्याच्या दोन असमान बाजूच्या लांबीतील फरक हा २ से.मी. आहे तर आयताची लहान बाजून किती लांब असेल\nउत्तरप्रदेश राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत\nA. श्री. साक्षी महारज\nB. श्री. योगी आदित्यनाथ\nC. श्री. अखिलेश सिंह यादव\nD. श्री. कल्याण सिंह\nएक रेल्वेगाडी ताशी ४० कि.मी. वेगाने A या गावाहून B या गावाकडे जाण्यासाठी निघाली. त्याचवेळी B या गावाहून दुसरी रेल्वेगाडी ताशी ६० कि.मी. वेगाने A या गावी जाण्यास निघाली. दोन्ही गाड्या ५ तासांनी एकमेकांना भेटतात तर A व B या गावामधील अंतर किती\nतो सुंदर पक्षी आहे, या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे\nभारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे\nबिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे\nअॅल्युमिनिअम हे कोणत्या खनिजापासुन बनविले जाते\nभाषा या नामाचे अनेकवचन लिहा\nपरराष्ट्र धोरणातील पंचशील तत्वे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी मोडले\nB. पंडित जवाहरलाल नेहरू\nC. श्रीमती इंदिरा गांधी\nD. अटल बिहरी वाजपेयी\nभारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते\nA. डॉ. अब्दुल कलाम\nC. डॉ. राजेद्र प्रसाद\nD. श्रीमती प्रतिभाताई पाटील\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.com/2020/09/66-new-corona-patients-in-Atpadi-talukatoday-on-11th.html", "date_download": "2020-09-22T20:34:57Z", "digest": "sha1:KDACK26LEF4HZ4FNCXES2EB2XK6TSWIB", "length": 8625, "nlines": 61, "source_domain": "www.mandeshexpress.com", "title": "आटपाडी तालुक्यात आज दिनांक ११ रोजी कोरोनाचे ६६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर - mandeshexpress.com", "raw_content": "\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक ११ रोजी कोरोनाचे ६६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक ११ रोजी कोरोनाचे ६६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर\nआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून आज दिनांक ११ रोजी तालुक्यात तब्बल ६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.\nआज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये २४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर निंबवडे २१ नवे रुग्ण, दिघंची २ नवे रुग्ण, लिंगीवरे १ नवा रुग्ण, पिंपरी खुर्द ६ नवे रुग्ण, भिंगेवाडी ३ नवे रुग्ण, खरसुंडी ४ नवे नवे रुग्ण, पूजारवाडी ४ नवे रुग्ण, विठ्ठलापूर १ नवा रुग्ण असे तालुक्यात एकूण ६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.\nआज आदळून आलेल्या रूग्णामध्ये स्त्री २५ रुग्ण व पुरुष ४१ रुग्ण असे एकूण आज कोरोनाबाधीत ६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : दुष्काळी...\nमाणगंगा नदीला आला पुर ; आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद\nमाणगंगा नदीला आला पुर आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'माणदेश एक्सप्रेस' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nमाणदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'माणदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'माणदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nकॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.Copyright माणदेश एक्सप्रेस सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/56736", "date_download": "2020-09-22T19:49:31Z", "digest": "sha1:ME23TG532B73XPLX7UI5C6PIKDYUZXO7", "length": 12713, "nlines": 219, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एन्जे मध्ये डिज्जे गटग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एन्जे मध्ये डिज्जे गटग\nएन्जे मध्ये डिज्जे गटग\nआपलं ते इकडे जमूया का\nआपलं ते इकडे जमूया का\nपैली नावनोंदणी मी केली आहे.\nपैली नावनोंदणी मी केली आहे. फिल्टर बाहेर काढा, आधण ठेवा.\nतू पहिली म्हणजे तूच ठेवायचंस\nतू पहिली म्हणजे तूच ठेवायचंस आधण.\nमी एवढी स्व-तः हा-य-वे-व-र\nमी एवढी स्व-तः हा-य-वे-व-र गाडी चा-ल-व-त येणार. मला कुठे कॉफ्या-बिफ्या जमणारेत का\nत्याच दिवशी भारतवारीला चाललोय...\n२६-२७ नाही जमणार हो.\n२६-२७ नाही जमणार हो.\nअरे मग त्यानंतरचा वीक एंड\nअरे मग त्यानंतरचा वीक एंड म्हणजे २ जानेवारी. डिज्जे आहे का इतके दिवस\n२५ चालेल - सर्वांना चालणार\n२५ चालेल - सर्वांना चालणार असेल तर.\n२५ ला संध्याकाळी येणार आहे\n२५ ला संध्याकाळी येणार आहे डीजे. २६-२७ चालेल. २९-३०-३१ पण आमच्या सुट्ट्याच आहेत. १ ला ती निघतेय.\nमला २५ नाही जमणारे. पण २७च्या\nमला २५ नाही जमणारे. पण २७च्या आठवड्यात एखादा वीक डे चालेल मला.\nमला ३० (बुधवार) धावेल.\nमला ३० (बुधवार) धावेल.\n आम्हालाही चालेल ३० .\n आम्हालाही चालेल ३० . संध्याकाळ \n२५ नाही जमणार. क्रिसमस\n२५ नाही जमणार. क्रिसमस पार्टीचं आमंत्रण आहे. २७ ला नाही जमणार, ३१ ला नाही जमणार.\nदुपार ३० ची चालेल.\nदुपार ३० ची चालेल.\nमलाही जमेल दुपारी. बारिकला\nमलाही जमेल दुपारी. बारिकला घेऊन यावं लागेल कारण ते बेणं घरी आहे.\n३० चालेल मलाही. (तुमच्या)\n३० चालेल मलाही. (तुमच्या) भौजींचं टैमटेबल बघून एकटी येणार की दीड मेंब्र ते सांगते नंतर.\nवंदनाबेनकडे माझ्यासाठी ऑर्डर देणार आहे त्या गावात असल्यास. आपल्यासाठी काही टी-टैम स्नेक सांगू का\n त्या ह्यांच्याकडे जमूया का ते हे आले नव्हते गेल्या वेळी. आणि आपली ती ही आणि तिची चुकीवाली ती येतील का\nहे कोडं सोडवायला अमितच हवा.\nहे कोडं सोडवायला अमितच हवा. कुठे क्रॅनबेर्‍या कुठे कंदिल त्याला बरोब्बर समजेल\nडिज्जे इतक्या कमी दिवसांकरता\nडिज्जे इतक्या कमी दिवसांकरता येतेय\n>> कुठे क्रॅनबेर्‍या कुठे\n>> कुठे क्रॅनबेर्‍या कुठे कंदिल\nशोधू मी कुठे कशी प्रिया\nशोधू मी कुठे कशी प्रिया तुला...\nमी नांव नोंदवलंच नव्हतं की\nमग कोणकोण ठरलं शेवटी\nबुवांना म्हणावं ठिकाण/पत्ता अपडेट करा.\nनायहो(य्)सालाचा पत्ता इथे टाकणार की आम्ही शोधायचे कष्ट घ्यायचेत\nबुवा, आमच्या हाफ तिकिटाला साडेअकरापर्यंत रेडी रहायला सांगते - पुरेल ना\nचालेल. मंडळी माझ्याकडे कितीला\nचालेल. मंडळी माझ्याकडे कितीला येतील\nओह तुम्ही सगळे बशीतून येणार\nओह तुम्ही सगळे बशीतून येणार जास्त गप्पा मारू नका. मला आत्ताच फोमो वाटायला लागली.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 19 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://hwmarathi.in/national-international/cwc-to-meet-again-to-select-new-party/58990", "date_download": "2020-09-22T19:47:34Z", "digest": "sha1:473C77JV34NMJPUM4L2GUQ7DPABHNAS6", "length": 7874, "nlines": 85, "source_domain": "hwmarathi.in", "title": "काँग्रेस अध्यक्ष निवडीवर चर्चा सुरु – HW Marathi", "raw_content": "\nदेश / विदेश राजकारण\nकाँग्रेस अध्यक्ष निवडीवर चर्चा सुरु\nअखिल भारतीय काँग्रेस कमेटीची बैठक आज राजधानी दिल्लीत झाली. यावेळी पक्षाचा नवीन अध्यक्ष निवडण्याची कोंडी फोडण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.ही बैठक संध्याकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. चार वाजता सुरू होणारी बैठक रात्री नऊपर्यंत चालणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाच्या नावाची घोषणा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.\nकाँग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष निवडीच्या चर्चेत माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे सहभागी झाले नाहीत. पक्षाच्या सर्वोच्च अशा या कार्यकारी समितीच्या आज झालेल्या बैठकीत ते उपस्थित होते. मात्र जेव्हा पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्यावर चर्चा सुरु झाती तेव्हा ते निघून गेले\nकाँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, अशोक गेहलोत, सुशीलकुमार शिंदेंसह अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.\n2019 साली लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पराभवाची जबाबदारी स्विकारत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना पक्षाच्या अनेक नेत्यांनी समजविण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र राहुल गांधी आपल्या निर्णयापासून तसूभरही ढळले नाही आणि काँग्रेस अध्यक्ष न होण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम होते.\nSharad Pawar And Rohit Pawar | रोहित पवारांसह शरद पवारांचा पूरग्रस्त दौरा ..\nतुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी | उदयनराजें\n“जान भी है और जहान भी है”, पंतप्रधानांनी दिले सर्व मुख्यमंत्र्यांना लढण्याचे बळ\nविंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ पुरस्काराने करणार सन्मानित\nबीएसएफचे दहा जवान बेपत्ता\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathibrain.in/china-warns-norway-to-not-to-give-nobel-peace-prize-to-hongkong-democartic-activists/", "date_download": "2020-09-22T22:16:25Z", "digest": "sha1:ZQA37XH5PDZXEM6H5MS3DIZNPK3JWADD", "length": 21500, "nlines": 174, "source_domain": "marathibrain.in", "title": "शांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा - marathibrain.in", "raw_content": "\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\nHome देश-विदेश शांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\nभविष्यात शांततेचा नोबेल पुरस्कार हाँगकाँगच्या लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना देण्यात येऊ नये, अशी ताकीद चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (Wang Yi) यांनी नॉर्वेच्या ओस्लोस्थित संस्थेला दिली आहे. वांग यी यांनी नॉर्वेला दिलेल्या अल्पावधीच्या भेटीत हा इशारा दिला.\nब्रेनवृत्त | सागर बिसेन\nभविष्यात शांततेचा नोबेल पुरस्कार हाँगकाँगच्या लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना देण्यात येऊ नये, अशी ताकीद चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (Wang Yi) यांनी नॉर्वेच्या ओस्लोस्थित संस्थेला दिली आहे. वांग यी यांनी नॉर्वेला दिलेल्या अल्पावधीच्या भेटीत हा इशारा दिला असून, यामुळे चीन-नॉर्वे द्विपक्षीय संबंधांवर ताण निर्माण होण्याचे कारण त्यांनी दिली आहे.\nचीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी (प्रातिनिधिक छायाचित्र)\nअमेरिकेचा चीनवर वाढत्या दबवाच्या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी चीनच्या बाजूने समर्थन उभारणीसाठी युरोपीय संघांच्या देशांच्या दौऱ्यावर आहेत. मागील १५ वर्षांत नॉर्वेला भेट देणारे वांग यी हे पहिले चिनी परराष्ट्र मंत्री आहेत. या भेटी दरम्यान वांग यी यांनी यंदाचा शांततेचा नोबेल पारितोषिक हाँगकाँगच्या लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना देण्यात येऊ नये, अशी ताकीदच नॉर्वेला दिली आहे. ओस्लोस्थित संस्थेने याआधी चीनचे मानवाधिकार कार्यकर्ते लिऊ शिओबो (Liu Xiaobo) आणि तिबेटी अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांना शांततेसाठीच्या नोबेलने गौरवान्वित केले आहे.\nदुसरीकडे, सद्या नॉर्वे संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेचे (UNSC : United Nations Security Council) फिरत्या तत्त्वावर अध्यक्षपद भूषवण्याच्या तयारीत असून, या पार्श्वभूमीवर वांग यांनी ही भेट दिली आहे. चीन हा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य आहे. या भेटी दरम्यान वांग यी यांनी नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री एरिक्सेन सोरेइडे (Eriksen Soreide) यांच्याशी संवाद साधला.\nत्यानंतर, माध्यमांनी उपस्थित केलेल्या “जर यंदाचा शांततेचा नोबेल हाँगकाँगच्या लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना दिला गेला, तर चीनची काय भूमिका असेल” या प्रश्नावर वांग यी यांनी नोबेल पारितोषिक देण्याला स्पष्ट विरोध दर्शविला आहे. वांग म्हणाले,”मी यावर एकच सांगू इच्छितो तो की, नोबेल पारितोषिकाच्या माध्यमातून जो कुणी चीनच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल, त्याला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातही चीनचा स्पष्ट विरोध होता, आहे आणि असेल. चीन हे कृत्य पूर्णपणे फेटाळून लावेल.”\nसाऊथ चायना मॉर्निंग पोस्टने वांग यी यांच्या वक्तव्याला उद्धृत करताना लिहिले आहे, “चीन आपल्या तत्त्वांवर भक्कमपणे कायम आहे. नोबेल परितोषिकवरून राजकारण करताना आम्ही कुणालाही बघू इच्छित नाही.” सोबतच, पुढे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर बोलताना वांग म्हणाले, “जर आपण दोन्ही देश एकमेकांचा आदर करू आणि समान वागणूक देऊ, तर दोहोंत असलेले द्विपक्षीय संबंध अजून भक्कम होतील आणि ते शाश्वत व चांगले असतील. यामुळे द्विपक्षीय संबंधांचे राजनैतिक आधारस्तंभ अजून मजबूत होईल.”\n● याआधीही चीनने दर्शवली होती नापसंती\nओस्लोस्थित नोबेल पारितोषिक समितीने चीनचे मानवाधिकार कार्यकर्ते लिऊ शिओबो यांना शांततेचा नोबेल पारितोषिक दिल्यानंतर चीन आणि नॉर्वे यांमध्ये २०१० ते २०१६ दरम्यान द्विपक्षीय संबंधात ताणाची स्थिती होती. तसेच, १९८९ मध्ये दलाई लामा यांना शांततेचा नोबेल जाहीर झाल्यानंतर चीनने नॉर्वेसोबतचे संबंध तोडले होते.\nदलाई लामा आणि लिऊ यांना नोबेल पारितोषिक दिल्यामुळे २०१२ पर्यंत चीन आणि चीनची अधिकृत माध्यमे नोबेल पुरस्काराकडे अपमानाच्या नजरेतून बघत आली होती. मात्र, २०१२ मध्ये चीनी लेखक मो यान (Mo Yan) यांना साहित्याचा नोबेल जाहीर झाल्यानंतर चीनने पुरस्काराचे स्वागत केले होते. “मो यांचे हे यश म्हणजे चीनी साहित्याची प्रगती आणि संपन्नता दर्शवते. तसेच, यामुळे चीनचा प्रभाव वाढू लागल्याने हे चिन्ह आहेत”, असे चीनने त्यावेळी म्हटले होते.\nदरम्यान, नोबेल पारितोषिकविषयी वांग यी यांनी दर्शविलेल्या भूमिकेनंतर अनेक यूरोपीय राष्ट्रांनी हाँगकाँग सोबतच्या प्रत्यर्पण संधी रद्द करणे सुरू केले आहे. दुसरीकडे, नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री सोरेइडे यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “नॉर्वे चीनच्या हित आणि गांभीर्य यांचा आदर करते आणि याविषयी परस्पर आदराच्या भूमिकेतून नॉर्वे याविषयी चीनसोबत चर्चा करण्यास तयार आहे.”\nयुरोपीय संघाच्या सदस्य देशांच्या दौऱ्यावर असलेल्या वांग यांची इटली आणि नेदरलँडनंतर नॉर्वेची ही तिसरी भेट आहे. यानंतर ते फ्रांस आणि जर्मनीलाही भेट देणार आहेत.\nकोशिकांच्या प्राणवायू ग्रहणावरील संशोधनासाठी यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर\n● शांततेचा नोबेल पारितोषिक\nनॉर्वेच्या ओस्लो शहरात स्थित नोबेल पारितोषिक समितीद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध प्रकारांतून व माध्यमांतून शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस शांततेचा नोबेल पारितोषिक दिला जातो. दरवर्षी १० डिसेंबर रोजी नॉर्वेमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जातो. विविध राजनैतिक कारणांमुळे अनेकदा शांततेचा नोबेल पारितोषिक वादात राहिला आहे.\n२०१९ चा शांततेचा नोबेल पुरस्कार इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली यांना जाहीर झाला आहे. इथिओपियाचा शेजारी देश इरिट्रियासोबतचा दोन दशकांपासूनचा सीमावाद सोडवण्यासाठी निर्णायक पुढाकार घेतल्याप्रकरणी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले इथिओपिअन नागरिक ठरले आहेत, तर शंभराव्या नोबेल शांती पुरस्कारचेही मानकरी तेच आहेत.\nPrevious articleकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nNext article‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nट्विटरकरांचे पुणे ‘ट्विटप’ उत्साहात संपन्न \nभारताने टाकलेल्या बहिष्काराचा चीनवर परिणाम होतोय \n‘रेमडेसिवीर’साठी तीन भारतीय कंपन्यांचा ‘परवाना करार’\n‘डेक्सामेथासोन’च्या वापरास ‘डब्ल्यूएचओ’ची परवानगी\n‘एमएचटी-सीईटी’बाबत निर्णय पुढील आठवड्यात\nमुंबई पोलिसांनी चुकीचं काम केल्याचे म्हणता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय\nमंत्रालयातून निघाला ६५० ट्रक कचरा \n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\n‘नागीण’ हा त्वचारोग तुम्हाला माहीत आहे का\nजाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध\nसायबर सिक्युरिटी-सायबर गुन्हे आणि आपण\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://naviarthkranti.org/economy-news/financial-crisis-and-solutions-to-financial-crisis/", "date_download": "2020-09-22T21:59:53Z", "digest": "sha1:T6NWT72YU3NW3EINXDKMLUNR34KILL6E", "length": 32878, "nlines": 262, "source_domain": "naviarthkranti.org", "title": "आर्थिक संकटे पुनर्विचार - नवी अर्थक्रांती", "raw_content": "\nउद्योग आणि मराठी माणूस\nसोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा 2 days ago\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील 3 days ago\n१०५. निगेटिव्ह जीडीपीला घाबरू नका 1 week ago\nविमा क्षेत्रातील अफाट संधी 2 months ago\nमुंबई शेअर बाजाराची सुरुवात आजच्याच दिवशी १८७५ साली झाली होती. 3 months ago\nआरोग्य विमा आणि कोरोना उपचार – समजून घ्या या खास तरतुदी 3 months ago\nउद्योग आणि मराठी माणूस\nसोशल मिडिया फॉर बिझनेस ग्रोथ\n जाणून घेऊया त्यांचा आजवरचा प्रवास\nआर्थिक क्षेत्रात अनोख्या संधी\nमनातले प्रश्न – रेल्वेचे इंजिन दीर्घकाळ बंद का केले जात नाही\nडिजिटल मार्केटिंगच्या विश्वात प्रवेश करताना\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nयुएईतील सर्वात मोठे मराठी उद्योजक ‘मसाला किंग’ धनंजय दातार यांचा वाढदिवस\nभारतरत्न एम. विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस, अभियंता दिन\n१०५. निगेटिव्ह जीडीपीला घाबरू नका\n१०४. जो पहिला फोन उचलतो, बिझनेस त्याचा असतो\nउद्योगपती कर्नल सँडर्स यांची जयंती\n१०३. शिस्त हे यश, स्थिरता व आनंदाचे गमक\nHome आर्थिक आर्थिक संकटे पुनर्विचार\nसंभाव्य आर्थिक संकटे या विषयावरील मागील एका लेखात नोकरी किंवा व्यवसाय करीत असताना येऊ शकतील अशा संभाव्य आर्थिक संकटावर थोडक्यात विचार करून काही उपाययोजना सुचवल्या होत्या. संकटे इतकी अचानक येतात की त्यावर काही विचार करण्यासही पुरेसा वेळ मिळत नाही. कोविड १९ हे एक महाभयंकर संकट असून त्याची थोडीशी जाणीव आपल्याला होण्यास १५ मार्च उजाडायला लागली. त्यापूर्वी दोन महिने आधी कोणी याबाबत सांगितले असते तर सर्वांनी त्याला मूर्खांत काढले असते. गेल्या कित्येक वर्षात सर्व जगास इतक्या मोठ्या प्रमाणावर वेठीस धरले जाईल असे संकट न आल्याने सर्वजण गाफील होते. त्यामुळेच आता यापुढे कदाचित याहून मोठेही संकट येऊ शकते त्यामुळे आपली आर्थिक घडी पूर्ण कोलमडू शकते त्यादृष्टीने आपल्याकडे असलेल्या पर्यायी योजनेसह आपण सज्ज असले पाहिजे. आपला आर्थिक प्रवाह काही संकटे बिघडवू शकतात, ती अशी-\n★नोकरी सुटणे, धंद्यातील नुकसान.\n★नैसर्गिक आपत्ती, युध्द, जाळपोळ, दंगल.\n★जोडीदाराचा त्यातही कमावत्या जोडीदाराचा किंवा कौटुंबिक सदस्याचा मृत्यू.\n★कुटुंबातील सदस्याचे गंभीर आजारपण, अपघात.\n★उच्च शिक्षणासाठी करावा लागणारा खर्च.\n★स्वेच्छा / सेवा निवृत्ती.\n★मित्र नातेवाईक यांना करावी लागणारी, टाळता न येणारी मदत.\n★कधीच विचार केला नसलेले कोविड १९ सारखे नवीनच संकट.\nही आर्थिक संकटे मुद्दामच विस्ताराने दिली नाहीत\nआपली आर्थिक ध्येये लक्षात ठेऊन गरजा आणि निकड यांची सांगड घालत असताना अशी काही आकस्मित संकटे येऊ शकतात. यावरील उपायही आपल्याला माहिती आहेत.\n★अत्यावश्यक खर्चाची अतिरीक्त तरतूद ठेवणे.\n★भागीदारी व्यवहार पारदर्शी ठेवून वेळीच उपाय योजणे.\n★नैसर्गिक आपत्तीकरिता पुरेसे विमासंरक्षण घेणे.\n★योग्य प्रमाणात खर्च करणे, चैनीवर नियंत्रण ठेवणे.\n★जोडीदाराचा आत्मसन्मान राखणे, नातेसंबंध बळकट करणे.\n★कुटूंबातील प्रत्येक सभासदाचा पुरेशा रकमेचा जीवनविमा घेणे.\n★प्रत्येक सदस्याचा आरोग्यविमा, अपघातविमा घेणे.\n★उच्च शिक्षणाच्या खर्चाची योजना बनवणे, यासाठी असलेल्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेणे.\n★दीर्घायुष्याचा विचार निवृत्तीची योजना बनवणे.\n★अकस्मित निधीची तरतूद करणे.\n★वेगवेगळ्या अनपेक्षित संकटांना तोंड देण्यास सज्ज असणे.\nवेगवेगळी संकटे त्यावरील उपाय यांची ही यादी वाढवता येईल. सर्वसाधारणपणे सर्व सुरळीत चाललेले असताना यातील बारकावे लक्षात येत नाहीत. असे म्हणतात की जगातील ९० % संपत्ती १० % लोकांकडे आहे त्यांच्या दृष्टीने ही संकटे नाहीतच. तेव्हा या व्यक्ती सोडून सर्वानीच आपल्या अलीकडील फज्जा उडालेल्या आर्थिक नियोजनाचा विचार करताना काही गोष्टी विचारात घेणे जरूर आहे.\n★व्याजदर वाढतील या भ्रमात राहू नये. ते कमी होतील अथवा आहेत त्या ठिकाणी कायम राहतील.\n★महागाई कमी होईल असे कोणी किती सांगितले तरी ती कमी होणार नाही. रुपयाचे मूल्य कमी होत असल्याने अप्रत्यक्षपणे त्यात भरच पडणार आहे.\n★बँकेत ठेवलेल्या ठेवी, त्यावर असलेल्या विम्यामुळे मर्यादित अर्थानेच सुरक्षित आहेत. त्यामुळेच त्या विभागून ठेवाव्यात.\n★डेट फंडातून पूर्वीप्रमाणे परतावा मिळण्याची शक्यता नाही तसेच त्यांची सुरक्षितता कमी झाली आहे. तर इक्विटी फंडातून मिळणाऱ्या परतव्यावर वेळोवेळी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सोन्याचा गुंतवणुकीसाठी विचार करताना ई टी एफ, ई गोल्ड, सोव्हर्जिन बॉण्ड यांना प्राधान्य द्यावे. डेरीव्हेटिव्हीज प्रकारच्या गुंतवणुकीस सखोल ज्ञानाची आवश्यकता आहे यात सर्वाधिक धोका असून मुद्दल पूर्णपणे जाण्याबरोबर त्याहूनही अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.\n★शेअर्समध्ये धोका असला तरी नजीकच्या काळात त्यास कोणताही ठोस पर्याय नाही. बाजाराचा कल पाहून ज्या क्षेत्रांत नजीकच्या भविष्यकाळात मागणी वाढण्याची शक्यता आहे त्याच क्षेत्रात गुंतवणुकीवर भर द्यावा. यावरील कोणत्याही तीव्र प्रतिक्रिया टाळाव्यात. हमखास फायद्याचे दावे करणाऱ्यापासून दूर राहावे.\n★आपल्या पूर्वीच्या गुंतवणुकीतून अनपेक्षित परतावा मिळत असल्यास गरज असो अथवा नसो त्याचा फायदा काढून घेऊन त्यातून भांडवल निर्मिती करण्यावर भर द्यावा. काही अपवाद म्हणून यातून वगळता येतील.\n★चुकांतून शिका, त्याच त्याच पुन्हा करण्यात काही अर्थ नाही.\n★नफा तोटा याविषयी असणाऱ्या भ्रामक कल्पना डोक्यातून काढून टाकाव्यात. खरेदी करून विक्री किंवा विक्री करून खरेदी असा व्यवहार पूर्ण केल्यावरच नफा किंवा तोटा होतो. असे न करता होणारा नफा तोटा हा फक्त कागदी असतो.\n★उत्पन्न व खर्च याची सांगड घालण्यासाठी आपल्या गरजा मर्यादित ठेवणे आणि उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधणे याला पर्याय नाही. काळाच्या कसोटीवर उतरलेली काही पारंपरिक मूल्य पुन्हा स्थापना करणे गरजेचे आहे.\n★प्रतिष्ठेविषयीच्या आपल्या खोट्या समजुती बदलणे गरजेचे आहे. केवळ ज्ञानानेच प्रतिष्ठा वाढते हे लक्षात ठेवा. उदा कार्ड वर असलेली खर्च मर्यादा ही आपल्याला दिलेली सोय आहे याचा अर्थ ती पूर्णपणे वापरावी असा होत नाही यामुळे आपल्या प्रतिष्ठेत अजिबात भर पडत नाही.\n★गुंतवणुकीच्या नोंदी व्यवस्थित ठेवून त्याचा अटी, वारसनोंद, पुढील हप्ते भरण्याच्या तारखा, मुदतपूर्ती तारखा यांची माहिती सुरक्षित ठेवावी. इच्छापत्र बनवावे त्यात संपत्तीचा वाटा कमी अधिक करायचा असेल अथवा त्रयस्थ व्यक्तीस काही वाटा द्यायचा असेल तर स्पष्ट शब्दात कारणांसह त्याची नोंद करावी. गुंतवणूक संदर्भातील अनावश्यक कागदपत्रे संग्रही ठेवल्यास काही वर्षांनी गोंधळ उडण्याची शक्यता असते तेव्हा अशी अनावश्यक कागदपत्रे वेळोवेळी नष्ट करावीत.\nआर्थिक नियोजनाचे रूढ मापदंड ठरलेले असून त्यात आपल्या परिस्थिप्रमाणे कमी जास्त बदल करावे, यातील किमान प्राथमिक गोष्टी सर्वाना माहिती असाव्यात. त्यातील कालबाह्य गोष्टींचा त्याग करून तसेच होणारे विविध बदल लक्षात घेऊन गुंतवणुकीच्या नव्या कल्पक मार्गांचा शोध घेणे जरुरीचे आहे. याची विश्वासार्ह माहिती देणारा Financial Education चा प्रमाणपत्र अभ्यासक्रम National Institute of Securities Markets (NISM) यांनी सुरू केला असून अत्यंत अल्पखर्चात सर्वाना उपलब्ध आहे. आर्थिक नियोजन करताना, कोणतीही एजन्सी नसलेल्या आणि फी आकारून व्यवसाय करणाऱ्या स्वतंत्र वित्त सल्लागाराची जरूर असल्यास मदत घेता येईल.\nआज बिनतारी यंत्रणेचा शोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्मदिन\nनोकरी देण्याचा बहाणा-फसवणुकीचा गोरखधंदा\nविमा क्षेत्रातील अफाट संधी\nमुंबई शेअर बाजाराची सुरुवात आजच्याच दिवशी १८७५ साली झाली होती.\nआरोग्य विमा आणि कोरोना उपचार – समजून घ्या या खास तरतुदी\nनवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके (घरपोच) ₹850.00 ₹750.00\nमहाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण… https://t.co/LShwJbitfY\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nतुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..\nसर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.\nनमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.\nग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.\nआम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.\nआभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत\nया पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nयुएईतील सर्वात मोठे मराठी उद्योजक ‘मसाला किंग’ धनंजय दातार यांचा वाढदिवस\nरयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती\n१०७. पर्सनॅलिटी ब्रँडिंग होणार मोठा उद्योग – तरुणांनी विचार करावा\n१०६. परफेक्शनच्या नादाला लागू नका; सुरूवात करा, सुधारणा होत राहतील\nबाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांची जयंती\nनवी अर्थक्रांती प्रकाशित पुस्तके (घरपोच) ₹850.00 ₹750.00\nमहाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण… https://t.co/LShwJbitfY\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\nसुप्रभात... विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/donald-trump-india-visit-live-us-president-motera-stadium-crowd-for-namaste-trump-visiting-india-437409.html", "date_download": "2020-09-22T21:10:27Z", "digest": "sha1:D4P3HHYJBTCE4Z6UJ3JMKX3HM2YBMZSV", "length": 22145, "nlines": 238, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO :VIDEO : ट्रम्प- मेलानिया मोटेरा स्टेडियमकडे जाताना रस्त्यावर होती अभूतपूर्व गर्दी Donald Trump India Visit Live US President motera stadium crowd for namaste Trump Visiting India | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nVIDEO : ट्रम्प- मेलानिया मोटेरा स्टेडियमकडे जाताना रस्त्यावर होती अभूतपूर्व गर्दी\nVIDEO : ट्रम्प- मेलानिया मोटेरा स्टेडियमकडे जाताना रस्त्यावर होती अभूतपूर्व गर्दी\nअहमदाबाद, 24 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाचा भारत दौऱ्यावर आले आहेत. अहमदाबादापासून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली. त्यांच्या स्वागताला रस्ताभर नागरिकांनी गर्दी केली होती. नमस्ते ट्रम्प कार्यक्रमासाठी मोटेरा स्टेडियमकडे जाताना रस्त्यावर अभूतपूर्व गर्दी झाली होती.\nVIDEO : मोदींचा साष्टांग नमस्कार सोशल मीडियावर VIRAL\nEXCLUSIVE VIDEO: वयाच्या 20 व्या वर्षी अयोध्येला गेले होते देवेंद्र फडणवीस\nVIDEO इराणने का दिला भारताला धक्का जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहा\nVIDEO : उद्धव ठाकरे यांची जोरदार बॅटिंग; पाहा त्यांचे 'अर्थ'पूर्ण फटकारे\nVIDEO : प्रोटोकॉल तोडून मोदींनी केलं ट्रम्प दांपत्याचं स्वागत\nVIDEO : ट्रम्प आणि मेलेनया यांनी साबरमती आश्रमात केली सूतकताई\nNRC आणि NPR वर काय म्हणाले अमित शहा, पाहा VIDEO\n...आणि चक्क विमानच पुलाखाली अडकलं, काय आहे नेमका प्रकार पाहा VIDEO\nVIDEO: चार महिन्यांत अयोध्येत राम मंदिर बांधणार, पाहा काय म्हणाले अमित शहा\nलोकांचा जीव धोक्यात घालणारा गुजरात सरकारचा धक्कादायक निर्णय, पाहा SPECIAL REPORT\nVIDEO: भडकलेल्या कांद्याच्या प्रश्नावर आता गृहमंत्री अमित शहांनी बोलावली बैठक\nश्रीलंकेतील चीनची लुडबुड वाढली, भारतावर काय होणार परिणाम\nपरदेशातही मोदी-मोदी, पाकिस्तानच्या नागरिकांनी केला जयघोष\nSpecial Report : 'ती' परत येतेय... नव्या स्वरूपात आणि नवं तंत्रज्ञान घेऊन\n'जमिनीची खैरात नको', निकालानंतर असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले\nVIDEO : अयोध्या प्रकरण: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर गडकरींची प्रतिक्रिया\nअयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील वकिलांची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO\nअयोध्येमध्ये पाहा कशी आहे सुरक्षा व्यवस्था, पाहा GROUND REPORT\nअहमद पटेल-गडकरींच्या भेटीवर काय म्हणाले शरद पवार\nगडकरींच्या भेटीनंतर अहमद पटेल यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया, पाहा VIDEO\nअहमद पटेल-गडकरींच्या भेटीवर विजच वडेट्टीवार यांची पहिली प्रतिक्रिया\n विद्या बालनकडे तब्बल 800 साड्यांचं कलेक्शन\n तुमच्या आकाऊंटवर कुणाची नजर\nVIDEO : 'पानिपत' सिनेमातील कलाकारचे लुक व्हायरल\nसत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत काय म्हणाले, पाहा VIDEO\nCCTV VIDEO: जेवण चांगल न दिल्याच्या रागातून वेटरला बेदम मारहाण\nSPECIAL REPORT : मोदींबरोबरच विराट कोहलीही आहे Hit List वर\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/video/news/hyderabad-mmts-and-passenger-train-collides-5-injured/videoshow/72004219.cms", "date_download": "2020-09-22T21:33:12Z", "digest": "sha1:MS22RIJWJSJWV6UUBJB73HWIAS6YLX74", "length": 9096, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहैदराबाद: पॅसेंजर आणि लोकल ट्रेनची धडक\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nधरण काठावर तरुणाई थिरकली DJच्या तालावर\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर...\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन...\nन्यूजइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\nन्यूजdrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nन्यूजसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nक्रीडाचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nन्यूजअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nअर्थसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nमनोरंजनन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nक्रीडामुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nमनोरंजनअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यूजकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nन्यूजकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nन्यूजनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nन्यूजफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nन्यूजचीनची उचलेगिरी; चित्रपटातील दृष्यांना सांगितले अमेरिकेवरील हल्ला\nन्यूजआंदोलनकर्त्या खासदारांसाठी उपसभापतींनी नेला चहा, पंतप्रधानांनी केलं कौतुक\nन्यूजभिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या २०वर\nब्युटी‘हे' घरगुती उपाय केल्यास डार्क सर्कलची समस्या होईल दूर\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २२ सप्टेंबर २०२०\nन्यूजनागपुरात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाचे लोकार्पण\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/06/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4.html", "date_download": "2020-09-22T21:28:02Z", "digest": "sha1:3YDUYWMF3DMEAW7HZUGH3N4WQPONSIQZ", "length": 9937, "nlines": 102, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "हवामान अंदाज – निसर्गनंतर आणखी एक चक्रीवादळ, मान्सूनच्या सक्रिय वाटचाली सोबत ‘या’ठिकाणी मुसळधार! - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nहवामान अंदाज – निसर्गनंतर आणखी एक चक्रीवादळ, मान्सूनच्या सक्रिय वाटचाली सोबत ‘या’ठिकाणी मुसळधार\nमुंबई | अम्फान आणि निसर्ग चक्रीवादळानंतर आता आणखी एक चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या खाडीमध्ये हे वादळ निर्माण होत असून याच्या सध्याच्या स्थितीवरून त्याला गती हे नाव ठेवले आहे. दरम्यान हे वादळ अम्फान आणि निसर्ग चक्री वादळाच्या तुलनेने कमजोर असले तरी नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल पूरक ठरण्याचे संकेत देत आहे.\nउद्यापर्यंत मॉन्सून गोव्यासह तळकोकणात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मॉन्सून यंदा वेळेवर केरळात दाखल झाला आहे. चक्रीवादळाचा प्रभाव असेपर्यंत मॉन्सूनने पश्चिम किनारपट्टीत वेगाने चाल केली आहे. गुरुवारी संपूर्ण केरळ, कर्नाटक राज्याची संपूर्ण किनारपट्टी व्यापून मॉन्सून वारे गोव्यात दाखल झालेत. मॉन्सूनने रविवारी सलग दुसऱ्या दिवशी वाटचाल करत कर्नाटकमधील कारवार, सिमोघा, तुमकूर, आंध्रप्रदेशातील चित्तूर आणि तामिळनाडूतील चेन्नईपर्यंत मजल मारली आहे.\nसध्या मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने उद्यापर्यंत मध्य अरबी समुद्र, कोकण, गोवा, कर्नाटकचा आणखी काही भागासह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासात अदमान व निकोबार द्विकल्पावर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुर्व भारतातील ओडिसा, दक्षिण किनारपट्टीय भागातील आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटकातील किनारपट्टी भाग, कोकण व गोवा यासह गुजरातच्या दक्षिण भागात मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान उत्तर पश्चिम भारताच्या मैदानी भागात हवामान कोरडे राहिल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nPrevious articleशरद पवारांचा कोकण दौरा – नुकसानग्रस्तांना थेट बांधावर जाऊन धीर\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nभातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण\nसरपंचांचे प्रलंबित मानधन लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होईल\nघरकुलाच्या कामांसाठी गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे- बच्चू कडू\nपरभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह निदर्शने\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/08/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C.html", "date_download": "2020-09-22T20:37:15Z", "digest": "sha1:F2G2ZJA53SDHBJX7LCOHZOX5RS5BHKHR", "length": 12935, "nlines": 120, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "मल्चिंग पेपर शेती तंत्रज्ञानाविषयी वाचा सविस्तर..! - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमल्चिंग पेपर शेती तंत्रज्ञानाविषयी वाचा सविस्तर..\nशेतकरी विविध प्रकारच्या शेतीसाठी सध्या मल्चिंग पेपरचा वापर करण्याला प्राधान्य देताना दिसतात. हे करत असताना मल्चिंग पेपर चा वापर कसा करावा, मल्चिंग पेपर वापरल्यानंतर शेतीसाठी पाण्याचे नियोजन कसे करावे, शेतातील मल्चिंगची कशी काळजी घ्यावी यासारख्या विविध बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असते. तसेच मल्चिंग पेपर वापरणे पिकांसाठी खरोखरच फायदेशिर आहे का यासारख्या विविध बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असते. तसेच मल्चिंग पेपर वापरणे पिकांसाठी खरोखरच फायदेशिर आहे का हे पाहणेही गरजेचे आहे.\nमल्चिंग फिल्मची निवड कशी करावी–\nबाजारात मल्चिंग पेपर वेगवेगळ्या रंगांत, आकारात उपलब्ध असतात. पिकांच्या गरजेनुसार रंग, जाडी, आकार इ. गोष्टींचा विचार करून मल्चिंग पेपरची निवड करावी लागते. उदा. भुईमूग पिकासाठी जर मल्चिंग पेपर वापरायचे ठरवले तर सात मायक्रॉन जाडीचा पेपर वापरणे फायदेशिर ठरते. एक वर्षाच्या कालावधीची पिके असतील तर २० ते २५ मायक्रॉन, मध्यम कालावधीच्या पिकांसाठी ४० ते ५० मायक्रॉन, व बहुवार्षिक पिकांसाठी ५० ते १०० मायक्रॉन जाडीचा पेपर वापरणे फायद्याचे ठरते.\nमल्चिंग पेपर कसा वापरावा –\nज्या पिकासाठी मल्चिंग पेपर वापरायचा आहे त्याठिकाणी पिकासाठी लागणारे बेड व्यवस्थित तयार करावे.\nबेड तयार करताना माती, दगड, काडी कचरा काढून स्वच्छ माती युक्त तयार करावेत.\nबेड तयार केल्यानंतर संपूर्ण बेड व्यवस्थितपणे ओले करावे व चांगला वापसा आल्‍यानंतर बेडवर मल्चिंग पेपर व्यवस्थितपणे अंथरावा त्यामुळे हवा इत्यादी घटकांचा प्रभाव न होता बाष्पीभवन रोखले जाते.\nविविध पिकांच्या लागवडीचे अंतर वेगवेगळे असते त्यानुसार पेपरचे अंतर ठरवले जाते.\nआपल्याला जेवढा पेपर आवश्यक आहे, तेवढाच पेपर व्यवस्थित कापून घ्यावा.\nमल्चिंग पेपर वापरताना घ्यावयाची काळजी –\nमल्चिंग पेपर अंथरताना उन्हाचे प्रमाण व वातावरणातील तापमान जास्त असल्यास पेपर अंथरू नये. कमी ऊन असताना शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पेपर अंथरावा. पेपर फिल्मला छिद्रे पाडत असताना फार काळजी घेणे आवश्यक आहे. कारण छिद्रे पाडत असताना ठिबक नळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. मल्चिंग पेपरला छिद्रे पाडत असताना ते छिद्र एक समान असावे. शक्यतो छिद्र पाडताना ते मल्चिंग ड्रिलच्या साह्याने पाडावे. त्यामुळे छिद्र एकसारखे पडून पेपर ही फाटत नाही.\nबेडवर मल्चिंग पेपर अंथरण्यापूर्वी ठिबक च्या नळ्या टाकाव्यात कारण बऱ्याचदा भाजीपाला पिकांसाठी ठिबक सिंचनची आवश्‍यकता असते.\nमल्चिंग पेपर वापरण्याचे फायदे\nउन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते त्यामुळे आपल्याला उपलब्ध पाण्यात नियोजन करावे लागते.\nमल्चिंग पेपर असेल तर पाण्याचे बाष्पीभवन पूर्णतः थांबते व पाण्याची बचत होते. त्यामुळे बाष्पीभवनामुळे जमिनीच्या वरच्या भागात होणारे क्षारांचे संचयन थांबते.\nखतांच्या एकूण मात्रेत बचत होते, मल्चिंग पेपरमुळे खते पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.\nजमिनीत होणाऱ्या हानिकारक सूक्ष्मजीवांची वाढ थांबते.\nमल्चिंग पेपरमुळे तण वाढत नाही कारण पेपरमुळे तळापर्यंत सूर्य प्रकाश पोहोचत नाही, त्यामुळे तणांची वाढ होत नाही व त्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.\nजमिनीचे तापमान वाढल्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होते.\nमल्चिंग पेपर आच्छादनाच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण अधिक असते.\nमल्चिंगमुळे मातीला व पिकांना आवश्‍यक असलेल्या सूक्ष्मजीवांची वाढ होते.\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nभातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण\nअधिक आर्द्रतायुक्त वातावरणात द्राक्ष बागेत येणाऱ्या समस्या\nभारत – चीन सीमावादाचा भारतीय शेतीला असाही फटका..\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://careernama.com/pcmc-bharti-2020/", "date_download": "2020-09-22T20:36:37Z", "digest": "sha1:YKXGL7UPMV3WYW7ITCWTMT4UYBVFNWHG", "length": 9221, "nlines": 156, "source_domain": "careernama.com", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 260 जागांसाठी भरती | Careernama", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 260 जागांसाठी भरती\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 260 जागांसाठी भरती\n पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.pcmcindia.gov.in\nपदाचे नाव आणि पदसंख्या –\nइन्टेन्सिव्हिस्ट – 24 पदे\nवैद्यकीय अधिकारी – 96 पदे\nकनिष्ठ निवासी (दंतरोग ) – 12 पदे\nजीएनएम स्टाफ नर्स- 128 पदे\nवैद्यकीय अधिकारी – MBBS Degree\nकनिष्ठ निवासी (दंतरोग ) – BDS/MSDC\nहे पण वाचा -\nआयुष मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय नैसर्गिक उपचार संस्था,…\nमराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना पोलीस भरती…\nवयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.\nनोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड, पुणे\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑगस्ट 2020\nअर्ज करण्याचा पत्ता- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील कार्यालयाशेजारी हॉल मध्ये\nनोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.\nअधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)\nव्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामध्ये विविध पदांसाठी भरती\nसांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये ९० जागांसाठी भरती\nमुंबई येथे ३४६० जागांसाठी रोजगार मेळावा; नोंदणी प्रक्रिया सुरु\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १९५ जागांसाठी…\n गोंदिया येथे वैद्यकीय पदांच्या ५७ जागा\nमराठा समाजातील तरुणांना ठाकरे सरकारचा दिलासा; घेतले…\n कोरोनामुळे शैक्षणिक वर्षांत बदल; सुट्ट्यांमध्ये…\nमुंबई येथे ३४६० जागांसाठी रोजगार मेळावा; नोंदणी प्रक्रिया…\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी…\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे…\n गोंदिया येथे वैद्यकीय पदांच्या ५७ जागा\nतुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १०…\nशाळा न आवडणारा, उनाड म्हणून हिणवलेला किरण आज शास्त्रज्ञ…\n ऑनलाईन शिक्षणासाठी दररोज चढायचा डोंगर\nवडिल करतात कुपोषित बालकांची सेवा; मुलानं UPSC पास होऊन…\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला एनसीबी पाठवणार समन्स\nआशाताई आमच्या माँ होत्या, त्या आम्हाला पोरकं करून गेल्या ; सुबोध भावेंनी शेअर केली भावुक पोस्ट\n ड्रग प्रकरणी कंगणाने केलं दीपिकाला लक्ष्य\nमुंबई येथे ३४६० जागांसाठी रोजगार मेळावा; नोंदणी प्रक्रिया…\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी…\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे…\nUPSC CMS परीक्षेची तारीख जाहीर\nMPSC परीक्षा पुढे ढकलली; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय\nतुम्हाला IAS का बनायचे आहे या प्रश्नाचे उत्तर एकूण पॅनल…\n कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल जाणुन घ्या पगार अन्…\nस्पर्धा परीक्षा…नैराश्य आणि मित्र…\nUPSC Prelims 2020 Date बाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नवीन…\nकरिअरनामा हि नोकरी आणि करिअर विषयी मार्गदर्शन करणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2020-09-22T21:52:37Z", "digest": "sha1:GUCNQUJUVYGKCVI3G4SMVQDTKKIN2RDS", "length": 21723, "nlines": 333, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेल्सन मंडेला - विकिपीडिया", "raw_content": "\nनेल्सन रोलिह्लाह्ला मंडेला (१८ जुलै, १९१८ - ५ डिसेंबर, २०१३) हे दक्षिण आफ्रिकेचे स्वातंत्र्यसेनानी व राष्ट्राध्यक्ष होते.\nह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतरभाषा ते मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयास संबंधीत मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशिन ट्रान्सलेशन/निती काय आहे\nहे सुद्धा करा: विकिकरण,शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासःऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nनेल्सन Rolihlahla मंडेला ( / mændɛlə / ; [ 4 ] खोसा उच्चारण : [ xoli ː ɬaɬa mande ː ला ] ; 1918 जुलै 18 - 2013 डिसेंबर 5 ) 1999 ते 1994 पासून दक्षिण आफ्रिका अध्यक्ष म्हणून चालला जो दक्षिण आफ्रिकेचा विरोधी वर्णद्वेषाचे किंवा वर्णभेदाचे धोरण क्रांतिकारक राजकारणी आणि परदुःख दूर करण्यासाठी झटणारा मनुष्य (परोपकाररत) होते . त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पहिल्या काळा मुख्य कार्यकारी होता , आणि प्रथम पूर्णतः प्रतिनिधी लोकशाही निवडणुकीत निवडून . त्याची सरकार institutionalized वंशविद्वेष , गरीबी आणि विषमता सामना , आणि वंशासंबंधी सलोखा fostering माध्यमातून वर्णद्वेषाचे किंवा वर्णभेदाचे धोरण च्या वारसा dismantling लक्ष केंद्रित केले. राजकीयदृष्ट्या एक आफ्रिकन राष्ट्रवाद आणि लोकशाही समाजवादी , तो 1997 1991 पासून आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस ( दिली ) अध्यक्ष म्हणून काम केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर , मंडेला 1998 पासून बिगर रेषेत चळवळ सचिव जनरल 1999 होते .\nएक खोसा Thembu राजेशाही कुटुंबात जन्मलेल्या मंडेला तो कायदा अभ्यास केला जेथे फोर्ट ससा विद्यापीठ आणि Witwatersrand विद्यापीठ , उपस्थित होते. जोहान्सबर्ग मध्ये राहण्याची त्यांनी दिली सामील आणि त्याच्या युवा लीग एक संस्थापक सदस्य होत , विरोधी वसाहती राजकारण गुंतलो झाले . दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय पक्ष 1948 मध्ये सत्तेवर आले केल्यानंतर , तो दिली च्या 1952 आव्हान मोहीम मध्ये डोके वर गुलाब संस्थेच्या ट्रान्सवाल धड्याचा अधीक्षक नियुक्त करण्यात आले आणि लोकांच्या 1955 कॉंग्रेस अध्यक्ष . एक वकील म्हणून काम , तो वारंवार राजद्रोहाचा कार्यांसाठी अटक करण्यात आली आणि , दिली नेतृत्व सह , अपयशीपणे 1956 पासून 1961 ते देशद्रोह चाचणीत अधिनियम करण्यात आला . Marxism प्रभाव , तो गुप्तपणे दक्षिण आफ्रिकेचा कम्युनिस्ट पार्टी ( SACP ) सामील झाले आणि वर बसला त्याच्या केंद्रीय समिती . सुरुवातीला SACP तो सहकारी संस्था स्थापन झुंजार Umkhonto संयुक्त विद्यमाने , बिगर हिंसक निषेध वचनबद्ध तरी आम्ही 1961 मध्ये Sizwe ( मनोज ) , वेगवेगळ्या वंशाच्या लोकांना वेगवेगळे ठेवण्याचे म्हणजे भेद करण्याचे पूर्वीच्या शासनाचे अधिकृत धोरण सरकार विरोधात यंत्रसामुग्री मोहीम अग्रगण्य . 1962 मध्ये त्यांनी राज्य पाडाव करण्यासाठी कट दोषी , अटक करण्यात आली आणि Rivonia चाचणीत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली .\nमंडेला Robben बेटावर सुरूवातीला , तुरुंगात 27 वर्षे चालला , आणि नंतर Pollsmoor तुरुंगात आणि व्हिक्टर Verster तुरुंगात . आंतरराष्ट्रीय मोहीम त्याच्या प्रकाशन करीता lobbied . त्यांनी नागरी संघर्ष escalating एक वेळी , 1990 मध्ये प्रसिद्ध झाले . मंडेला वर्णद्वेषाचे किंवा वर्णभेदाचे धोरण रद्द आणि तो विजय दिली नेले आणि दक्षिण आफ्रिका पहिला काळा अध्यक्ष बनले जे मध्ये , 1994 मध्ये बहुजातीय निवडणुकीत स्थापन राष्ट्राध्यक्ष FW डी Klerk वाटाघाटी सामील झाले . त्यांनी 1995 मध्ये त्याचे आत्मचरित्र प्रकाशित . राष्ट्रीय युनिटी सरकारने त्याच्या कालावधीत दरम्यान तो मंत्रिमंडळाची सामील होण्यासाठी इतर राजकीय पक्षांना आमंत्रित , आणि एक नवीन संविधान promulgated . त्यांनी गेल्या मानवी हक्क तोंडाचे तपास सत्य आणि सलोखा आयोग तयार . माजी सरकारचे उदार आर्थिक धोरण चालू असताना, त्याच्या प्रशासन देखील , जमीन सुधारणा प्रोत्साहित गरिबी सोडविण्यासाठी , आणि आरोग्य सेवा वाढवण्यास उपाय ओळख . आंतरराष्ट्रीय , तो पॅन AM उड्डाणाचे 103 bombing चाचणीत लिबिया आणि युनायटेड किंगडम दरम्यान मध्यस्थ म्हणून कार्य , आणि लेसोथो मध्ये लष्करी हस्तक्षेप oversaw . तो दुसरा टर्मसाठी चालवण्यासाठी नाकारले , आणि त्याच्या प्रतिनिधी , Thabo Mbeki यांनी यशस्वी करण्यात आली . मंडेला नेल्सन मंडेला फाउंडेशन माध्यमातून गरीबी आणि एचआयव्ही / एड्स सामना मध्ये सेवाभावी काम लक्ष केंद्रित , एक मोठा मुत्सद्दी झाले .\nमंडेला आयुष्य किती एक वादग्रस्त आकृती होते . समीक्षक करून साम्यवादी दहशतवादी म्हणून Denounced , [ 5 ] [ 6 ] तो असे असले तरी , त्याच्या कृतिवाद आंतरराष्ट्रीय जयजयकार मिळविली 1993 नोबेल शांती पुरस्कार , स्वातंत्र्य अमेरिका राष्ट्रपतिपदाच्या मेडल , आणि इलिच लेनिन च्या सोव्हिएत ऑर्डर समावेश जास्त 250 पुरस्कार प्राप्त येत . तो अनेकदा त्याच्या खोसा कुळ नाव , Madiba , किंवा टाटा ( \" पित्या \" ) म्हणून संदर्भित आहे जेथे दक्षिण आफ्रिका , आत खोल संदर्भात आयोजित आहे ; तो अनेकदा \" राष्ट्राची वडील \" म्हणून वर्णन केले आहे .\nमंडेला · म्बेकी · मोट्लांथे · झुमा · रामफोसा\nसर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणी चंद्रशेखर वेंकट रामन (१९५४)\nभगवान दास, मोक्षगुंडम विश्वेश्वरया आणी जवाहरलाल नेहरू (१९५५)\nगोविंद वल्लभ पंत (१९५७)\nधोंडो केशव कर्वे (१९५८)\nबिधन चंद्र रॉय आणी पुरूषोत्तम दास टंडन (१९६१)\nझाकिर हुसेन आणी पांडुरंग वामन काणे (१९६३)\nलाल बहादूर शास्त्री (१९६६)\nवराहगिरी वेंकट गिरी (१९७५)\nखान अब्दुल गफारखान (१९८७)\nबाबासाहेब अांबेडकर आणी नेल्सन मंडेला (१९९०)\nवल्लभभाई पटेल, राजीव गांधी आणी मोरारजी देसाई (१९९१)\nमौलाना अबुल कलाम आझाद, जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा आणी सत्यजित रे (१९९२)\nए.पी.जे. अब्दुल कलाम, गुलझारीलाल नंदा आणी अरुणा आसफ अली‎ (१९९७)\nएम.एस. सुब्बुलक्ष्मी आणी चिदंबरम सुब्रमण्यम (१९९८)\nजयप्रकाश नारायण, पंडित रविशंकर, अमर्त्य सेन आणी गोपीनाथ बोरदोलोई (१९९९)\nलता मंगेशकर आणी बिस्मिल्ला खाँ (२००१)\nसी.एन.आर. राव आणी सचिन तेंडुलकर (२०१४)\nमदनमोहन मालवीय आणी अटलबिहारी वाजपेयी (२०१५)\nनानाजी देशमुख, भूपेन हजारिका आणी प्रणव मुखर्जी (२०१९)\nअंशत: मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nमराठी लेखनात व्याकरणाची गल्लत झालेले लेख\nइ.स. २०१३ मधील मृत्यू\nइ.स. १९१८ मधील जन्म\nप्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १६:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2020-09-22T22:16:31Z", "digest": "sha1:267DP5BQLD3RBNK4APXCZ22KDRUALSYP", "length": 4553, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पेंडसे (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nपेंडसे हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव असलेल्याकाही प्रसिद्ध व्यक्ती :-\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ नोव्हेंबर २०१८ रोजी १५:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/aurangjeb/", "date_download": "2020-09-22T20:09:06Z", "digest": "sha1:2C5SBWEVDGBUVBSEAP2DWCGTEXFN5XUC", "length": 3008, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Aurangjeb Archives | InMarathi", "raw_content": "\nऔरंगजेबाच्या स्वप्नाचा चक्काचूर करणारी स्वराज्याची वीरांगना “महाराणी ताराबाई”\nदक्षिणेत असलेल्या औरंगजेबाच्या निष्क्रिय स्थितीचा फायदा घेऊन महाराणी ताराबाईंनी उत्तरेकडील मुघल प्रदेशांना लक्ष्य केले आणि त्यांना मोठी हानी पोहचवली.\n“वडिलांपेक्षाही दस पटीने अधिक पराक्रमी”: गनिमांच्या नजरेतून छत्रपती संभाजी महाराज\nछत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबच्या दरबारात उभे केल्यावरही ते मुळीच झुकले नाहीत.\nयाला जीवन ऐसे नाव\n“जिवंत राहायचे असेल तर इस्लाम स्वीकार” : औरंगजेबाची क्रूर धमकी आणि शीख योध्दयाचे असामान्य बलिदान\nगुरु तेग बहादूर ह्यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या त्यागाचे बलिदानाचे प्रतीक म्हणून २४ नोव्हेंबर हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/CM-uddhav-thackeray-says-Decision-soon-to-start-hotels-in-the-maharashtra-state/", "date_download": "2020-09-22T21:19:37Z", "digest": "sha1:UHXSQV44LL53WB2HGKYNHFPYZO76MEZN", "length": 8324, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट लवकरच सुरू होणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट लवकरच सुरू होणार\nराज्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट लवकरच सुरू होणार\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nलॉकडाऊनमुळे बंद असलेली राज्यातील हॉटेल्स पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. मात्र, हॉटेलांत येणार्‍या ग्राहकांची वैद्यकीय चाचणी करण्याची जबाबदारी हॉटेलचालकांवर राहील. त्याशिवाय नवी नियमावलीही तयार केली जात असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.\nराज्यातील हॉटेल्स आणि रेस्टोंरंट असोशिएशनच्या पदाधिकार्‍यांसोबत मुख्यमंत्र्यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. ते म्हणाले, की महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे असलेले मोठे स्थान लक्षात घेऊन हा उद्योग परत सुरू करावा लागणार आहे. त्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली आहे. त्यानंतर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह हे या चर्चेत सहभागी झाले होते.\nहॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचार्‍यांना कामावरून कमी करू नये, असे आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले की हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवासी निरोगी असेल याची खात्री करून घेण्यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. एक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आली तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात.\nराज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नियमांचे पालन केल्यास हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास अडचण येणार नाहीत. हॉटेल्समध्ये असलेले स्थानिक कामगार, कर्मचार्‍यांना काढू नका. यात काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, की पर्यटन व्यवसाय राज्याच्या विकासाला प्रोत्साहन देऊ शकतो, याच विचाराने सरकारने नाईट लाईफला प्रोत्साहन दिले.\nमुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या शहरांत सगळे व्यवहार सुरु करतांना भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यासाठी हॉटेल्सनी वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांना खूप मदत केली आहे. कोरोनानंतर हा उद्योग पुन्हा जोमाने स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र आता या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी नियम घालणे महत्वाचे आहे. मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले की, सर्व हॉटेल्स 100 टक्के लगेच सुरु करता येणार नाही पण टप्प्याटप्प्याने, सर्व काळजी घेऊन सुरू करण्याचे नियोजन आहे.\nहॉटेल्स सुरु करतांना काटेकोर नियमांची आखणी करावी लागेल. हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधांचा वापर निवास, जेवण्याखाण्यासाठी केला जातो त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक ठिकाणी सरकारला या नियमांची पूर्तता होते किंवा नाही हे पाहणे शक्य होणार नाही यासाठी स्वयंशिस्त ठेवणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता म्हणाले.\nमराठा आरक्षणप्रश्‍नी कोल्हापुरात आज गोलमेज परिषद\nआयकराच्या नोटिशीला लवकरच उत्तर देणार : शरद पवार\n३२ साखर कारखान्यांना ३९१ कोटींची थकहमी\nमत्स्यव्यवसायाचे 4 हजार कोटींचे नुकसान\nभारताविरुद्ध युद्धासाठी चीन ३ वर्षांपासून तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/entertainment/sushant-singh-rajput-talked-me-out-of-suicide-says-choreographer-ganesh-hiwarkar/207039/", "date_download": "2020-09-22T20:45:37Z", "digest": "sha1:TPNCZJCO3YNAYIFJ4UZ7SF6Q2XR6UAW7", "length": 7586, "nlines": 110, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sushant Singh Rajput talked me out of suicide, says choreographer Ganesh Hiwarkar", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ट्रेंडिंग सुशांतने मला आत्महत्या करण्यापासून थांबवलेलं,डान्स कोरीओग्राफरने केला खुलासा\nसुशांतने मला आत्महत्या करण्यापासून थांबवलेलं,डान्स कोरीओग्राफरने केला खुलासा\nदिवसेंदिवस अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूचं गुढ वाढत जात आहे. आता सुशांत सिंग ज्या डान्सक्लासमध्ये जात असे त्याच्या मालकाने एक नवीन गोष्ट उघड केली आहे. गणेश हिवरकर यांनी सांगितले की सुशांतसिंगने त्याला नैराश्यातून मुक्त होण्यासाठी कशी मदत केली आणि रिया चक्रवर्ती आल्यानंतर या दोघांमधील अंतर कसे वाढले.\nगणेश म्हणाला, “जेव्हा माझं मैत्रिणी ब्रेकअप झालं तेव्हा मी इतका उदास झालो की मला आत्महत्या करण्याची इच्छा झाली. मग सुशांतने स्वत: च मला बर्‍याच तास समजावून सांगितले, फक्त मलाच नाही तर माझ्या मैत्रीणीलाही. कारण आम्ही खूप चांगले मित्र झालो होतो. २००७ पासून सुशांत त्याच्या नृत्य वर्गात येत असे. तो शामक डावर यांच्याकडेही मृत्य शिकला होता.\nगणेश यांच्या मते सुशांत सिंह कधीच भूत आणि काळ्या जादूवर विश्वास ठेवत नव्हता. तो कायम १५ मिनीट एखाद्या गोष्टीला मागे टाकून पुढचा विचार करत असे. या पुढे बोलताना गणेश म्हणाला की, रिया सुशांतच्या आयुष्यात आल्यापासून सुशांत आणि गणेश यांच्यात विशेष संपर्क नव्हता. यासह गणेशने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करावी अशी माझी इच्छा आहे जेणेकरून सत्य सर्वांसमोर येईल.”\nहे ही वाचा- ‘आज बाळासाहेब हवे होते’, राज ठाकरेंची भावनिक पोस्ट\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nपरप्रांतीयामुळे कोळी महिलांवर उपासमारीची पाळी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\nWorld Rose Day 2020: जाणून घ्या, भारतातील गुलाबांचे १३ प्रकार\nPhoto – काळाचा घाला झोपेत असतानाच कोसळली इमारत\nआरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आज मुंबईत मराठा समाज आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-09-22T21:54:28Z", "digest": "sha1:5IAABFYJ6DIK54VYGTBAQQA7NF62457D", "length": 6318, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय किसान संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nसेवा, सुरक्षा, आणि संस्कृती\n4 मार्च 1979 (41 वर्षे पूर्वी) (1979-०३-04)\nभारतीय किसान संघ ( बीकेएस ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न एक भारतीय शेतकर्‍यांची प्रतिनिधी संस्था,[१] आणि संघ परिवाराची सदस्य आहे.[२] या संस्थेचे जवळपास ३०,००,००० सभासद आहेत. भारतातील सर्व राज्यांमध्ये यांच्या शाखा आहेत. मार्च 2005 रोजी, भारतीय किसान संघाने भारत सरकारकडे कृषी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सुमारे 20 अब्ज रुपयाचा फंड स्थापन करण्याची मागणी केली.[३] 2007 मध्ये बीकेएसने गुजरातमधील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी (भाजपा) सरकारवर नाराजी दर्शविली आणि त्यावेळच्या कापसाच्या किंमतींबाबत असमाधानी असल्यामुळे सौराष्ट्रात शेतकरी आंदोलन केले.[४]\nहिंदू चळवळी आणि संघटना\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/07/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80.html", "date_download": "2020-09-22T19:36:22Z", "digest": "sha1:J73MUFKKPBKRHBDSZJ52674YSADXDPVI", "length": 7861, "nlines": 101, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "हातकणंगले पोलिस ठाण्यातील ‘ती’ महिला पोलिस कॉंस्टेबल कोरोनाबाधित..! - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nहातकणंगले पोलिस ठाण्यातील ‘ती’ महिला पोलिस कॉंस्टेबल कोरोनाबाधित..\nहातकणंगले | जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून ग्रामीण भागात समूह संसर्ग सुरू झाला आहे. आज हातकणंगले पोलिस ठाण्यात महिला पोलिस कॉंस्टेबल कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे डीवायएसपी, दोन सहाय्यक पोलिस निरिक्षक यांच्यासह तब्बल ४० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.\nदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ही महिला पोलिस कॉंस्टेबल आणि तिचा पती हातकणंगले पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. चार दिवसांपूर्वी ही पोलिस कर्मचारी एका गुन्हातील आरोपीस घेऊन वडगाव येथील न्यायालयात गेली होती. तर तिचा पती टेंबलाई देवीच्या यात्रेनिमित्त शुक्रवारी पोलिस लाईन येथे आयोजित स्नेहभोजनास गेले होते. त्यामुळे या दोघांच्या संपर्कातील लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत.\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nPrevious article…म्हणून मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी केलं ‘या’ मुलीचं कौतुक.. पहा कोण आहे ‘ती’\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nभातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण\nमी दुधउत्पादक बोलतोय… सोशल मिडीयावर कोल्हापूरच्या शेतकऱ्याची पोस्ट व्हायरल\nबहिरेश्वर मधील ‘त्या’ दोन महिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह; गावकऱ्यांची धास्ती वाढली..\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.cos.youth4work.com/mr/Jobs/work-in-world-for-project-engineering/6", "date_download": "2020-09-22T21:13:01Z", "digest": "sha1:VP66BKTIS22HAW5WSISSFCWTZ55SH7F5", "length": 7498, "nlines": 180, "source_domain": "www.cos.youth4work.com", "title": "Career opportunities for project engineering jobs – Salaries, Educational qualification, Current openings", "raw_content": "\nपोस्ट नोकरी - मोफत\nपोस्ट नोकरी - मोफत\nप्रतिभा मागणी आणि पुरवठा\nजॉब vs जॉब साधक - विश्लेषण\nदुपारी 3 ते 7 वर्षे\nसात वर्षांपेक्षा अधिक वरिष्ठ\nजागतिक प्रोफेशनलला project engineering घेणार्या कंपन्या\nproject engineering मध्ये कौशल्य-संच युवकांना जागतिक\nसर्व कार्यकर्ते नोकरी शोधक आणि स्वतंत्ररित्या त्यांचे स्वतःचे प्रतिभा येथे मिळविलेले आहेत आणि त्यांना थेट भरती करता येते.\nProject Engineeringwork नोकरी साठी कोणत्या शैक्षणिक पात्रतांना प्राधान्य दिले जाते\n साठी नियोक्त्यांद्वारे कोणती कौशल्ये आणि कौशल्ये पसंत केल्या जातात\nProject Engineering नोकरी साठी कोणती सर्वोत्तम कंपन्या कार्यरत आहेत\nProject Engineering नोकर्या साठी थेट मोल मिळविण्यासाठी शीर्ष प्रतिभाशाली लोक कोण आहेत\nMarketing साठी Alwar मध्ये नोकरी\nFinance साठी Hyderabad मध्ये नोकरी\nDancing साठी Other मध्ये काम\nyTests - कौशल्य कसोटी\nपोस्ट नोकरी - मोफत\nyAssess - सानुकूल मूल्यांकन\nआमच्या अनुप्रयोग डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/pune-police-takes-anand-teltumbade-in-custody-1834090/", "date_download": "2020-09-22T21:45:40Z", "digest": "sha1:NM4GFRCNEGA2T4XKIXRZ3GHWM5UC4SDJ", "length": 12023, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pune Police takes Anand Teltumbade in custody | आनंद तेलतुंबडे पुणे पोलिसांच्या ताब्यात, मुंबईत केली कारवाई | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nElgaar Parishad violence case: आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून अटक\nElgaar Parishad violence case: आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून अटक\nन्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे\nआनंद तेलतुंबडे (संग्रहित छायाचित्र)\nन्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी मुंबईत ही कारवाई केली आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी सुरु आहे. आनंद तेलतुंबडे यांच्यावर भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोप आहे. पुणे न्यायालयाने अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता.\nआनंद तेलतुंबडे यांनी पुणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. शोमा सेन यांच्या लॅपटॉपमध्ये जे मेल मिळाले आहेत, त्यानुसार तेलतुंबडे यांनी पॅरिसला जाऊन कोरेगाव भीमा विषय ज्वलंत ठेवावा असे सूचित करण्यात आले. मात्र हा मेल बनावट असल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला होता. आनंद तेलतुंबडे हे अमेरिकन विद्यापीठाच्या निमंत्रणावरून २०१७ ला पॅरिसला गेले होते. त्याचा खर्च हा त्या विद्यापीठाने केला होता.या दौऱ्याचा माओवाद्यांशी काहीही संबंध नाही, असेही बचावपक्षाचे म्हणणे होते. न्यायालयात सादर केलेल्या कोणत्याही पत्रामध्ये आनंद तेलतुंबडे यांचा थेट उल्लेख नाही. जर कॉम्रेड प्रकाश म्हणजे प्रकाश आंबेडकर होऊ शकत नाही. तर कॉम्रेडचा अर्थ आनंद तेलतुंबडे कसा होईल, असा दावा बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला होता.\nसर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर शुक्रवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल दिला. न्यायालयाने तेलतुंबडे यांचा अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. मुंबई विमानतळावरुन ही कारवाई करण्यात आली. त्यांना दुपारपर्यंत पुण्यातील न्यायालयात हजर केले जाणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 दहावी अनुत्तीर्ण चित्रकाराचे वारली संस्कृतीवर इंग्रजी पुस्तक\n2 केंद्र व राज्य सरकारचा निषेध, नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन\n3 ‘आणीबाणीतील संघी कार्यकर्त्यांना १० हजार आणि शेतकऱ्याला ५०० रुपये, ही शेतकऱ्यांची चेष्टा नाही का\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/marathi-jokes-news/marathi-joke-avb-95-3-2036731/", "date_download": "2020-09-22T21:40:41Z", "digest": "sha1:X3FPQPVXCEUZYOYAVPVPML2X2S26SRVK", "length": 7860, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "marathi joke avb 95 | Marathi Joke : ४० गाड्या अंगावरुन जाऊनही जीवंत | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nMarathi Joke : ४० गाड्या अंगावरुन जाऊनही जीवंत\nMarathi Joke : ४० गाड्या अंगावरुन जाऊनही जीवंत\nवाचा भन्नाट मराठी विनोद\nसुरेश– अरे आज मी घाबरलोय\nसुरेश– काय सांगू ४० गाड्या अंगावरनं गेल्या\nरमेश– तरी सुद्धा तू जीवंत कसा\nसुरेश– अरे पूलाखाली उभा होतो\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 कोंबडा ग्राहकाला म्हणाला…\n2 नवऱ्याच्या Whatsapp मधले मेसेज\n3 दुकानातील पुणेरी पाटी\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/virar-station-new-bridge-1466427/", "date_download": "2020-09-22T21:05:27Z", "digest": "sha1:ZRANKZH3CB36NQGXBVFQAAVL4YDLDKUC", "length": 11700, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "virar station new bridge | विरार स्थानकातील नव्या पुलावर प्रवाशांचा भार | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nविरार स्थानकातील नव्या पुलावर प्रवाशांचा भार\nविरार स्थानकातील नव्या पुलावर प्रवाशांचा भार\nनव्या पुलावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.\nजुना पूल दुरुस्तीसाठी बंद केल्याचा परिणाम; प्रवाशांची मोठी गैरसोय\nविरार रेल्वे स्थानकातील जुना पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आल्याने प्रवाशांचा भार आता नव्या पुलाला सहन करावा लागत आहे. नव्या पुलावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना गाडी पकडण्यास विलंब होत आहे, तसेच धक्काबुकीचे प्रकारही वाढत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.\nविरार स्थानकात सध्या दोन पादचारी पूल आहेत. जुना पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी एकमेव नव्या पुलाचा वापर करत आहेत. विरार हे महत्त्वाचे स्थानक आहे. तेथे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी होती. जुना पूल बंद झाल्याने सर्व भार हा नव्या पुलावर येत आहे. त्यामुळे पूल पार करण्यासाठी खूप वेळ लागतो. या वेळी होणाऱ्या गर्दीचा अनेक जण गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. धक्काबुक्की ही नित्याची बाब झाली आहे. काही जणांनी या गर्दीत पाकीटमारी आणि मोबाइलचोरी झाल्याच्या तक्रारी दिल्या आहेत, तर महिलांनी धक्काबुक्की आणि छेडछाड होत असल्याचे सांगितले आहे. या गर्दीमुळे जेष्ठ नागरिकांना, लहान बालकांना तसेच स्त्रियांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.\nपश्चिम रेल्वेने तिसरा नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र या पुलाचे काम रखडलेले आहे. स्थानकाच्या बाहेर फेरीवाले आणि रिक्षांचे अतिक्रमण असल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे प्रवाशी पुलाचा वापर करतात, परंतु नवीन पुलाचे रखडलेले काम आणि एक पूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 मांसविक्रीसाठी अधिकारीच जबाबदार\n2 भिवंडीतील चप्पलच्या गोडाऊनला भीषण आग\n3 भिवंडीतही युती धूसर\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vidhansabha-news/political-senario-changed-with-fadnavis-government-1037170/", "date_download": "2020-09-22T20:36:01Z", "digest": "sha1:YUNJU74K2PWLMWEMEW5SL5ZZUB6B2WLL", "length": 12421, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सत्ता परिवर्तनाबरोबर वातावरणही बदलले! | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nसत्ता परिवर्तनाबरोबर वातावरणही बदलले\nसत्ता परिवर्तनाबरोबर वातावरणही बदलले\nविधानसभा निवडणुकीच्या काळात लागू करण्यात आलेली ३२ दिवसांची राष्ट्रपती राजवट संपुष्टात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विधिवत लोकनियुक्त सरकार प्रस्थापित झाले.\nविधानसभा निवडणुकीच्या काळात लागू करण्यात आलेली ३२ दिवसांची राष्ट्रपती राजवट संपुष्टात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विधिवत लोकनियुक्त सरकार प्रस्थापित झाले. सत्ता वरिवर्तनाबरोर सारे राजकीय वातावरणही बदलून गेले. नेहमीचे चेहेरे, झेंडे अदृश्य झाले होते. १५ वर्षे विरोधी पक्षाची धुरा संभाळणाऱ्यांना आता सत्तेची गार सावली मिळाली. २० वर्षांनंतर प्रथमच उपमुख्यमंत्रीपदाशिवाय फक्त मुख्यमंत्री व मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.\n१९९९ पासून तीन निवडणुका जिंकून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सलग पंधरा वर्षे सत्ता उपभोगली. या पूर्वीचे काँग्रेस आघाडी मंत्रिमंडळाचे शपथविधी सोहळे राजभवनावर पार पडले. त्यावेळी सारे वातावरण काँग्रेस व राष्ट्रवादीमय झालेलेले असायचे. झेंडे, फलक, बॅनर, सबकुच्छ काँग्रेस-राष्ट्रवादी. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, शरद पवार या नेत्यांची मोठमोठी कटआऊट्स लागलेली असायची. गर्दी खच्चून असायची परंतु चेहरे ओळखीचे झालेले. विधानसभा निवडणुकीनंतर सारे वातावरण बदलले.\nनव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी राजभवनाऐवजी वानखेडे स्टेडियमवर ठेवण्यात आला. सकाळपासूनच वानखेडे मैदानाच्या दिशेने गर्दी सरकत होती. मात्र ते चेहरे वेगळे होते. झेंडे निराळे होते. फलक, बॅनर व त्यावरील नेत्यांची छायाचित्रे वेगळी होती. सत्तापरिवर्तनाबरोबरच शपथविधी सोहळ्याच्या वेळचे वातावरणही आरपार बदलून गेले होते. महाराष्ट्रात आघाडी सरकारचे पर्व १९९५ पासून सुरू झाले. त्यावेळी राजकीय सोय म्हणून एका पक्षाकडे उपमुख्यमंत्रीपद असायचे. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ दुसरी शपथ उपमुख्यमंत्र्याची व्हायची. यावेळी मुख्यमंत्र्यांनंतर मंत्र्यांचा शपथविधी झाला, २० वर्षांनंतर पहिल्यांदाच उपमुख्यंत्रीपद कुणाला दिले गेले नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 नेत्यांपेक्षा शुभेच्छुकांची छायाचित्रे मोठी\n2 ‘महाराष्ट्रवाद्यांनो चालते व्हा’ म्हणणारेच मुख्यमंत्री झाले \n3 श्रम सार्थकी लागले\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/70998", "date_download": "2020-09-22T21:14:13Z", "digest": "sha1:GV7A4DYU7TRA4LQTT54TI74LY6ROJWEH", "length": 16380, "nlines": 102, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पणू | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पणू\nतो आज खेळून खेळून खूपच दमला होता. लाल्या माशाबरोबर पळापळी खेळता खेळता सगळा दिवस संपून गेला. रात्र झाली तशी पणूला पिवळ्या झाडाची फांदी आठवली. तिच्या पानावर बसून तिच्याकडून गोष्टी ऐकत पाण्यावर डुलत डुलत त्याला झोप लागली.\n काय होतं हे पाणी म्हणजे ती एक गंमतच आहे ती एक गंमतच आहे आपल्या पणू सारखे चिक्कार पणू एकत्र येऊन एकत्र डोलायचे. आणि बघणारा त्याला पाणी म्हणायचा. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच की आपला पणू दुसरा तिसरा कोणी नसून पाण्याचा एक थेंब होता\nतर.. आपण परत एकदा आपल्या पणूकडे जाऊ. सकाळ झाली. पणूने डोळे उघडले आणि इकडे तिकडे पाहिलं. आजचा माहोल त्याला जरा वेगळाच वाटला. त्याला त्याच्या काही मित्रांची रडारडी ऐकू आली. 'का रडतो आहेस रे' पणूने त्याच्या मित्राला, गोलूला विचारलं. गोलू म्हणाला, 'बघ ना पणू, इकडे बहुदा कसलीतरी रोगाची साथ आली आहे. आपले सगळे मित्र तापाने आजारी पडत आहेत. काही जण तर आकाशात निघून जात आहेत.' पणू चरकला. पिवळ्या झाडाच्या फांदीने त्याला आकाशात जाण्याबद्दलची गोष्ट सांगितली होती. 'म्हणजे आपलं सगळं संपलं तर' पणूने त्याच्या मित्राला, गोलूला विचारलं. गोलू म्हणाला, 'बघ ना पणू, इकडे बहुदा कसलीतरी रोगाची साथ आली आहे. आपले सगळे मित्र तापाने आजारी पडत आहेत. काही जण तर आकाशात निघून जात आहेत.' पणू चरकला. पिवळ्या झाडाच्या फांदीने त्याला आकाशात जाण्याबद्दलची गोष्ट सांगितली होती. 'म्हणजे आपलं सगळं संपलं तर', पणूच्या मनात विचार आला. एवढ्यात पणूला एकदम चक्कर आल्यासारखं वाटलं. अवती भवती सगळं गोल गोल फिरायला लागलं. सगळीकडे गरम गरम चटके बसायला लागले. गोलू म्हणाला, 'अरे पणू, तू ठीक आहेस ना', पणूच्या मनात विचार आला. एवढ्यात पणूला एकदम चक्कर आल्यासारखं वाटलं. अवती भवती सगळं गोल गोल फिरायला लागलं. सगळीकडे गरम गरम चटके बसायला लागले. गोलू म्हणाला, 'अरे पणू, तू ठीक आहेस ना बापरे तुला पण ताप आला म्हणजे तू पण जाणार मला सोडून म्हणजे तू पण जाणार मला सोडून' पणूला रडू आलं. पण त्याच्या हातात आता काहीच राहिलं नव्हतं. तो हळू हळू इतर मित्रांच्या मधून तरंगत वर जाऊ लागला. त्याला खरं तर चटके अजिबात सहन होत नव्हते. पण तो तरी काय करणार\nवाईट वाटतंय ना आपल्या बिचाऱ्या पणू साठी पण आता पुढची गंमत ऐका.\nकाही वेळातच तो त्याच्या नेहमीच्या जगापासून अलगदपणे वेगळा झाला आणि हवेत तरंगायला लागला. हे नवीन जग त्याने कधीच पाहिलं नव्हतं. आता त्याला चटकेही बसत नव्हते. तो स्वतःच बदलला होता. हलका झाला होता. थोडा सैलावला होता. त्याने खाली डोकावून पाहिलं तर त्याचे सगळे मित्र अजूनही गोंधळ करत होते. पणूने विचार केला, 'अरेच्चा हे ताप येणं काही इतकं वाईट नाहीये. मित्रांना सांगायला पाहिजे की घाबरू नका. पण कसं सांगणार हे ताप येणं काही इतकं वाईट नाहीये. मित्रांना सांगायला पाहिजे की घाबरू नका. पण कसं सांगणार' हवेतच गटांगळ्या खाता खाता त्याची नजर वर गेली. आणि त्याला त्याचे बाकीचे मित्र दिसले. त्यांना बघून तो जाम खुश झाला. तो म्हणाला, ‘हुर्रे' हवेतच गटांगळ्या खाता खाता त्याची नजर वर गेली. आणि त्याला त्याचे बाकीचे मित्र दिसले. त्यांना बघून तो जाम खुश झाला. तो म्हणाला, ‘हुर्रे आता इथे पण दंगा करूया आता इथे पण दंगा करूया' त्याचा मित्र टप्पू त्याला त्याच्या डोक्यावरच दिसत होता. तो त्याच्या शेजारी जाऊन बसणार तेवढ्यात वाऱ्याने त्याला थोडं लांब फेकलं. आणि तो बोरूच्या शेजारी जाऊन बसला. 'बोरू, please इथे तरी मला बोर करू नकोस हां' त्याचा मित्र टप्पू त्याला त्याच्या डोक्यावरच दिसत होता. तो त्याच्या शेजारी जाऊन बसणार तेवढ्यात वाऱ्याने त्याला थोडं लांब फेकलं. आणि तो बोरूच्या शेजारी जाऊन बसला. 'बोरू, please इथे तरी मला बोर करू नकोस हां', पणूने बोरूला दामटले. बोरू बिचारा वरून दिसलेल्या गमती जमती सांगण्याच्या तयारीत होता. पण पणूचा हा अवतार बघून तो घाबरून गप्पच बसला.\nआता पणू त्याच्या जागेवर जरा स्थिरावला आणि खालची गंमत पाहू लागला. वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या चिक्कार नवीन गोष्टी. आधी कधीच न पाहिलेल्या बराच वेळ तो त्या आनंदात रमला. एवढ्यात त्याचे इतर काही मित्र त्याला येऊन धडकू लागले. अगदी त्याच्या समोर स्थिर झाले. त्यामुळे आता त्याला खाली पाहता येईना. त्याला मित्रांचा राग आला. पण ते तरी काय करणार बराच वेळ तो त्या आनंदात रमला. एवढ्यात त्याचे इतर काही मित्र त्याला येऊन धडकू लागले. अगदी त्याच्या समोर स्थिर झाले. त्यामुळे आता त्याला खाली पाहता येईना. त्याला मित्रांचा राग आला. पण ते तरी काय करणार वाऱ्याने जागा दाखवली तिथे मुकाट्याने बसले होते सगळे. काहीच वेळात सगळ्यांनी मिळून तिथे छान दंगा सुरु केला. जो कोणी सगळ्यात खाली असेल त्याने खालची मजा सांगायची असा ठरलं. वारा होताच मदतीला. कधी पणू खाली तर कधी टक्कू. पणू मित्राला म्हणाला, 'टक्कू, खालच्या पाण्यापेक्षा इथल्या पाण्यात जास्त मजा येतीये नाही वाऱ्याने जागा दाखवली तिथे मुकाट्याने बसले होते सगळे. काहीच वेळात सगळ्यांनी मिळून तिथे छान दंगा सुरु केला. जो कोणी सगळ्यात खाली असेल त्याने खालची मजा सांगायची असा ठरलं. वारा होताच मदतीला. कधी पणू खाली तर कधी टक्कू. पणू मित्राला म्हणाला, 'टक्कू, खालच्या पाण्यापेक्षा इथल्या पाण्यात जास्त मजा येतीये नाही' टक्कू म्हणाला, 'अरे ह्याला आता पाणी नाही, ढग म्हणतात'. 'हो का' टक्कू म्हणाला, 'अरे ह्याला आता पाणी नाही, ढग म्हणतात'. 'हो का काहीही म्हणा. पण वरून खाली बघायला जाम मजा येतीये’. 'आत्ताच मजा करून घे. एकदा आपण खाली गेलो की लवकर परत वर नाही येता यायचं काहीही म्हणा. पण वरून खाली बघायला जाम मजा येतीये’. 'आत्ताच मजा करून घे. एकदा आपण खाली गेलो की लवकर परत वर नाही येता यायचं' टक्कू मोठ्ठया माणसासारखं बोलला. 'आपण परत खाली जाणार' टक्कू मोठ्ठया माणसासारखं बोलला. 'आपण परत खाली जाणार कधी' पणूने त्याला विचारलं. 'हो तर. कसे जाणार ते माहीत नाही. पण जाणार हे नक्की.' टक्कू फारच हुशार होता. पणूला वाईट वाटलं. कारण त्याला हे नवीन जग खूपच आवडलं होतं. पण त्याने विचार केला, 'अजून काही दिवस तर आहोत ना आपण इकडे. मग नंतरचा विचार करून कशाला रडत बसायचं. आत्ताची धमाल अजिबात सोडायला नको'. आणि परत त्याने दंगा सुरु केला.\nह्या सगळ्या मस्तीमध्ये किती दिवस गेले त्यांना समजलंच नाही. एक दिवस अचानक पणूला जोरदार धक्का बसला. त्याने घाबरून आजूबाजूला पाहिलं. समोरूनच एक मोठ्ठा ढग त्यांच्यावर चाल करून येत होता. पण त्या ढगामध्येही सगळे जण जाम टरकलेले दिसत होते. 'अच्छा, वाऱ्याची दादागिरी चाललीये होय', पणूला बरोबर समजलं. तो सुद्धा आता हुशार झाला होता. ढगांच्या धडकाधडकीमुळे जोरदार आवाज आला. आणि एक मोठ्ठा दिवा अचानक लागला आणि लगेच बंद झाला. 'हे काय रे', पणूला बरोबर समजलं. तो सुद्धा आता हुशार झाला होता. ढगांच्या धडकाधडकीमुळे जोरदार आवाज आला. आणि एक मोठ्ठा दिवा अचानक लागला आणि लगेच बंद झाला. 'हे काय रे', पणूने घाबरून बोरूला विचारलं. बोरू म्हणाला, 'मला काय माहीत', पणूने घाबरून बोरूला विचारलं. बोरू म्हणाला, 'मला काय माहीत मला तर जाम भीती वाटतीये'. बोरू येऊन पणूला चिकटला. दोघांनी मिळून आजूबाजूला पाहिलं तर टप्पूसुद्धा घाबरून रडवेला झाला होता. इतर मित्रांचीही तीच परिस्थिती होती. 'घाबरू नका. एकमेकांना घट्ट धरून ठेवा', पणू आता मोठ्या माणसासारखा इतर मित्रांना धीर देऊ लागला. सगळे जण एकमेकांना घट्ट पकडून ठेवू लागले. तशी गंमतच झाली. जसे जसे एका ग्रुपमधले मित्र वाढू लागले तसे तसे ते खाली खाली जाऊ लागले. 'अरे, कुठे चाललात तुम्ही. हात धरा आमचा'. असं म्हणून पणूने आपला हात मित्राच्या हातात दिला आणि… त्याच क्षणी तो पण त्याच्याबरोबर खाली खेचला गेला. पणूला अचानक आठवलं. 'टक्कू म्हणाला होता त्याप्रमाणे खाली जायची वेळ आलेली दिसतीये.' तो आधी ढगातून बाहेर आला. मग त्याला एकदम थंडी वाजू लागली. त्याचा खाली येण्याचा वेग अचानक वाढू लागला. खालून जोरात ओढ बसू लागली. जोरात.. अजून जोरात.. सूर्रर्र.. टप्प\nआंब्याच्या झाडाच्या हिरव्या पानावर एक टपोरा थेंब पडला. मग तिथून त्याची घसरगुंडी झाली. पानावरुन देठावर, तिथून खोडावर, तिथून घसरत घसरत तो थेंब हळूच जमिनीवर पडला आणि जमिनीतलं नवीन जग बघायला जमिनीतच मुरून गेला.\n खूप आवडला पणू .\n खूप आवडला पणू .\nधन्यवाद रश्मी, चैतन्य, ॲमी\nधन्यवाद रश्मी, चैतन्य, ॲमी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/06/havaman-andaj-4-june-2020.html", "date_download": "2020-09-22T20:15:33Z", "digest": "sha1:63SJP6LIXUNHTIZRP2VN3Y2QQIZPIBCA", "length": 4863, "nlines": 84, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "राज्यात जबरदस्त पावसाचा अंदाज ⚡ 4 जूनला इथे भयंकर पाऊस | आजचा हवामान अंदाज, मान्सून 2020 | Weather - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nराज्यात जबरदस्त पावसाचा अंदाज ⚡ 4 जूनला इथे भयंकर पाऊस | आजचा हवामान अंदाज, मान्सून 2020 | Weather\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार\nअक्षय तु चुकीचा असशील तर.. तुझा बाजार झालाच म्हणून समज\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/corona-update-nanded-madhe-somwari-ekhi-ahval-positive-nahi-52-jananvar-upchar-suru/", "date_download": "2020-09-22T20:04:39Z", "digest": "sha1:KKNMC6VU64HR2KBBDMBN2HHQIZ7TSU74", "length": 4691, "nlines": 81, "source_domain": "analysernews.com", "title": "CORONA UPDATE: नांदेड मध्ये सोमवारी एकही अहवाल पॉझिटिव्ह नाही; 52 जणांवर उपचार सुरू", "raw_content": "\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेना ब्रीच कॅडी रूग्णालयात दाखल करणार- राजेश टोपे\nऔरंगाबादच्या खासदाराकडून कोरोनाला आमंत्रण\nकोरोना व्हायरस:ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला मोठे यश\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार\nरूग्णांसोबत मृतदेह गायब आणि विटंबना देखील\nCORONA UPDATE: नांदेड मध्ये सोमवारी एकही अहवाल पॉझिटिव्ह नाही; 52 जणांवर उपचार सुरू\nनांदेडकरांसाठी दिलासा देणारी बातमी\nनांदेड जिल्ह्यात सोमवारी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही ही नांदेडकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 192 वर पोहचली आहे.तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.131 जण बरे होऊन घरी परतले आहेत 52 जणांवर विष्णूपुरी येथील शासकीय रूग्णालय आणि पंजाब भवन कोविड सेंटर येथे बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.\nमराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nस्वामी अग्निवेश यांचे देहावसान\nएनालायजर न्यूज हा नव्या जगाचा मीडिया आहे. सोशल मीडियाचा एडिटर समजायला हरकत नाही. ब्रेकिंग आणि बेकिंग बातम्यांच्या जगात खरी बातमी हरवत चालली आहे. घटनेचा सर्वंकष अभ्यास आपल्यासमोर मांडण्यासाठी एनालायजर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B9_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-09-22T22:17:48Z", "digest": "sha1:RELDUJS6EH6XX6RD6M7M66BGXZ7QKWZ6", "length": 4732, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गिरिडीह जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख गिरिडीह जिल्ह्याविषयी आहे. गिरिडीह शहराबद्दलचा लेख गिरिडीह आहे.\nगिरिडीह हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र गिरिडीह येथे आहे.\nकोडर्मा • खुंटी • गढवा • गिरिडीह • गुमला • गोड्डा • चत्रा • जामताडा • डुमका • देवघर • धनबाद • पलामू • पूर्व सिंगभूम • पश्चिम सिंगभूम • पाकुर • बोकारो • रांची • रामगढ • लातेहार • लोहारडागा • सराइकेला खरसावां • साहिबगंज • सिमडेगा • हजारीबाग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१५ रोजी ११:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/lifestyle/interesting-facts-about-roman-numerals-3935", "date_download": "2020-09-22T20:51:08Z", "digest": "sha1:UOIEMIKUG2VHQ2RI4NLI6FGFYNJ5ROM4", "length": 8671, "nlines": 48, "source_domain": "www.bobhata.com", "title": "रोमन संख्यापद्धत लक्षात आहे की विसरलात?? त्यातल्या या गंमतीजमती तुम्हांला नक्कीच आठवत असतील!!", "raw_content": "\nरोमन संख्यापद्धत लक्षात आहे की विसरलात त्यातल्या या गंमतीजमती तुम्हांला नक्कीच आठवत असतील\nआपण भारतीय खूप हुशार आहोत. प्रत्येकाला किमान दोन भाषा येत असतात हे तर आता सर्वमान्य आहे. आपण सगळे देवनागरी आणि इंग्रजीमध्ये आकडे लिहू शकतोच आणि त्याचसोबत 1 ते 20 पर्यंतचे रोमन अंक अगदी व्यवस्थित लिहू शकतो. कारण लहानपणीच शाळेत आपली रोमन आकड्यांशी ओळख झालेली असते. दोन आडव्या रेषांच्या मध्ये सरळ किंवा तिरक्या रेषा मारून तयार होणारे रोमन अंक शिकताना मज्जा आली असेल ना पण मग ५०, १०० आणि त्यापुढच्या अंकांना काय म्हणतात हे लक्षात ठेवताठेवता वाट लागली असेल पण मग ५०, १०० आणि त्यापुढच्या अंकांना काय म्हणतात हे लक्षात ठेवताठेवता वाट लागली असेल पण कधी प्रश्न पडलाय पण कधी प्रश्न पडलाय थोडीफार ओळख होऊन नंतर पसार झालेले हे आकडे नेमके कुठून आले होते थोडीफार ओळख होऊन नंतर पसार झालेले हे आकडे नेमके कुठून आले होते कोणत्या देशात त्यांच्या उगम झाला होता कोणत्या देशात त्यांच्या उगम झाला होता चला तर मग जाणून घेऊया...\nरोमन संख्या ही गणितातली एक संख्यापद्धत आहे. तिचा उगम रोम या युरोपातल्या देशात झाला. लॅटिन भाषेतील अक्षरे एकमेकांशेजारी विशिष्ट पद्धतीने मांडली की तिचे रोमन अंक तयार होतात रोमन अंक सात मूलभूत प्रतीकांच्या म्हणजेच अक्षरांच्या संचापासून तयार झाले आहेत. उत्तरार्धापर्यंत यूरोपमध्ये रोमन संख्या एक प्रचलित संख्यापद्धत होती. रोमन साम्राज्याचा अंत झाल्यानंतरही रोमन संख्यापद्धत उपयोगात होती. परंतु चौदाव्या शतकानंतर हिंदू - अरब अंकांनी हळूहळू तिची जागा घेतली. तरीसुद्धा आजही गणिताच्या काही आकडेमोडीत रोमन संख्यांची जागा अबाधित आहे.\nरोमन अंकांच्या गमती - जमती\n१. रोमन अंकामध्ये दशमान पद्धतीचा वापर केला जात नाही. म्हणजेच अंकांना त्यांच्या स्थानानुसार किंमत नसते\n२. रोमन संख्यांमध्ये \"शून्य\" हा अंकच नाही\n३. I आणि X ही अक्षरे सलग तीनपेक्षा जास्त वेळा वापरता येत नाहीत. तर V हे अक्षर सलग दोन वेळा वापरता येत नाही\n४. I किंवा V ही अक्षरे मोठय़ा संख्येच्या अक्षराच्या उजवीकडे लिहिले असल्यास I किंवा V ची किंमत मोठय़ा संख्येच्या किमतीत मिळवली जाते. उदाहरणार्थ, XVI = 10 + 5 + 1 = 16\n५. जेव्हा I हे अक्षर V किंवा X च्या डावीकडे लिहिलेले असते तेव्हा त्या I ची किंमत X किंवा V च्या किमतीतून वजा केली जाते. परंतु I हे अक्षर एकापेक्षा जास्त वेळा V किंवा Xच्या आधी वापरता येत नाही. उदाहरणार्थ, 8 ही संख्या रोमन अंकात IIX ऐवजी VIII अशा प्रकारे लिहिली जाते\nरोमन संख्यापद्धत आणि दशमान संख्यापद्धत\nरोमन संख्यात शून्य नसतो. साहजिकच, मोठ्या संख्या रोमनमध्ये लिहिणे अवघड असते. कारण एकतर त्यांच्यात खूप अक्षरे असतात आणि ती समजून घ्यायला वेळ लागतो. रोमन संख्येत अंकांना त्यांच्या स्थानानुसार किंमत नसते. त्यामुळे त्यांची आकडेमोड करताना खूप अडचणी निर्माण होतात. या सर्व कारणांमुळे जसजसा अरबांच्या माध्यमातून शून्याचा जगभर प्रसार झाला, तसतशा रोमन संख्या केवळ शास्त्र म्हणून शिल्लक राहिल्या आणि गणितातील त्यांची भूमिका काही अपवाद वगळता समाप्त झाली.\nस्वतंत्रपणे काहीही किंमत नसणाऱ्या शून्याने एक संख्यापद्धत कालबाह्य ठरवली\nलेखक : सौरभ पारगुंडे\nसामूहिक आरोग्य विमा घेताय पण योजनेतल्या या खाचाखोचांचा विचार केलात का\nशून्यापासून सुरुवात करून थेट इंग्लंडच्या प्रिन्सकडून कौतुकाची थाप मिळवणारा मराठी उद्योजक \nएबी डिवीलीयर्सच्या जर्सीवर त्याच्याऐवजी चक्क एका भारतीयाचं नाव कोण आहे तो पठ्ठ्या\nदो आंखे बारा हाथची प्रेरणा असलेलं सांगली जिल्ह्यातलं ८०वर्षं जुनं खुलं कारागृह का, कुणी, नक्की कुठे सुरू केलं हे\n आता आईस्क्रीम वडापाव आलाय...कोणी आणि कसा तयार केला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/politics/t-n-seshan-man-who-cleaned-elections-in-india-2749", "date_download": "2020-09-22T20:33:09Z", "digest": "sha1:T3YKTP7RG66VT6YS52XXE7ENNO4JPJH4", "length": 15467, "nlines": 64, "source_domain": "www.bobhata.com", "title": "स्वच्छ निवडणूक अभियानाचा जनक - ‘टी.एन. शेषन’ !! त्यांच्याबद्दलची ही सगळी माहिती तुम्हांला नक्कीच माहित नसेल..", "raw_content": "\nस्वच्छ निवडणूक अभियानाचा जनक - ‘टी.एन. शेषन’ त्यांच्याबद्दलची ही सगळी माहिती तुम्हांला नक्कीच माहित नसेल..\nनुकतंच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. याचा दुसरा अर्थ असा की आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहितेत उमेदवारांना वेगवेगळ्या नियमांचं पालन करावं लागतं. हे नियम काय आहेत हे आम्ही सांगत बसणार नाही. आज आपण आचारसंहितेवर बोलणार नसून आचारसंहितेचं पालन करण्याची शिस्त लावणाऱ्या एका ‘दबंग’ व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत. दबंग यासाठी की या पठ्ठ्याने निवडणूक आयोगाची ताकद भल्याभल्यांना दाखवून निवडणुकांना निष्पक्ष आणि स्वच्छ स्वरूप देण्याचं काम केलं आहे.\nआज ज्या शिस्तशीर पद्धतीने निवडणुका पार पडतात, आचारसंहितेचं पालन होतं त्याचं पूर्ण श्रेय या व्यक्तीला जातं. कोण आहे ती व्यक्ती \nत्या व्यक्तीचं नाव आहे ‘तिरुनेल्लरी नारायण अय्यर शेषन’ म्हणजे ‘टी.एन. शेषन’. टी.एन. शेषन हे १९५५ चे IAS उत्तीर्ण होते. त्यांची १९९० साली भारताचे १० वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. १९९६ पर्यंत ते आयुक्तपदी होते. ही झाली त्यांची कोरडी ओळख. त्यांची खरी ओळख ही भारतीय निवडणुकांमध्ये स्वच्छता आणण्यासाठी होती. त्यांच्या आधीच्या आयुक्तांच्या काळात जे घडलं नाही ते त्यांच्या कारकिर्दीत घडलं.\nमुळात भारतीय नागरिकांना निवडणूक आयुक्त नावाचा प्रकार असतो हेच माहित नव्हतं. झोपेतून जागं व्हावं तसं भारतीयांना निवडणूक आयोगाच्या रूपाने योग्य व्यक्ती निवडून येण्याची एक अशा निर्माण झाली ती याच शेषन साहेबांच्या कारकिर्दीत. एका लहानशा उदाहरणावरून टी.एन. शेषन यांनी निवडणुकीत आणलेल्या स्वच्छतेची झलक पाहूया.\nटी.एन. शेषन यांनी आयुक्तपद स्वीकारलं तोवर ‘मतदान ओळखपत्र’ (Voter ID Card) हा प्रकारच अस्तित्वात नव्हता. हे वाचून आज आश्चर्याचा धक्का बसू शकतो, पण हे खरं आहे. ती पद्धत पहिल्यांदा भारतात आणली ती टी.एन. शेषन यांनी. १९९३ च्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदारांच्या हातात मतदान ओळखपत्र कार्ड होतं. मतदान करण्यासाठी पात्र असलेल्या सर्व मतदारांना मतदान ओळखपत्र अनिवार्य करण्याचं काम टी.एन. शेषन यांनी केलं. आज मतदान ओळखपत्र हे एक महत्वाचं ओळखपत्र झालं आहे.\nयाखेरीज त्यांनी काही महत्वाचे बदल घडवून निवडणुकांना जास्तीतजास्त पारदर्शक आणि निष्पक्ष करण्याचा प्रयत्न केला. या कामात ज्या ज्या लोकांनी आडकाठी केली त्यांना त्यांना टी.एन. शेषन यांच्या रागाचा सामना करावा लागला. त्यांची भूमिका रोखठोक होती. ते एका वाक्यात मुद्देसूद उत्तर देण्यासाठी ओळखले जात. या उत्तराने भल्याभल्यांची बोलती बंद होत असे. त्यांचे विरोधक त्यांना सनकी म्हणायचे, पण त्यांचं काम पाहून त्यांचं हे दबंग रूप योग्य होतं हे दिसून येतं. त्यांनी आणलेल्या महत्वाच्या सुधारणा पाहूया.\n१. भारतात १९६० पासून आचारसंहिता लागू होत आली आहे. पण टी.एन. शेषन यांनी उमेदवारांना आणि नेत्यांना आचारसंहितेचं कठोरपणे पालन करायला भाग पाडलं.\n२. निवडणुकीवर उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या खर्चाला लगाम लावला.\n३. निवडणूक आयोग यंत्रणेत मुलभूत बदल आणले. १९९२ सालच्या उत्तर प्रदेश निवडणुकीत तर त्यांनी पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना हे ठणकाऊन सांगितलं होतं की निवडणुकीत कोणतीही चूक झाली तर त्याची सगळी जबाबदारी त्यांची असेल.\n४. एक महत्वाची शक्कल म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांची हुशारीने नेमणूक केली. निवडणूक अधिकारी ज्या भागातला आहे त्या भागात कधीच त्याची नेमणूक होत नाही. ही पद्धत टी.एन. शेषन यांची.\nआता त्यांनी उमेदवारांवर घातलेले नियम पाहूया.\n१. मतदारांना पैसे, महागड्या वस्तू देणे यावर बंदी घातली.\n२. निवडणुकीच्या काळात दारू वाटणे हा गुन्हा ठरवला.\n३. सरकारी यंत्रणेचा प्रचारासाठी वापर करण्यावर बंदी घातली.\n४. निवडणुकीच्यावेळी मतदारांच्या जाती धर्माच्या भावनांना हात घालू नये हा नियम आणला.\n५. धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर करण्यावर बंदी घातली.\n६. परवानगीशिवाय लाउडस्पीकर आणि मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवण्यावर बंदी घातली.\nहे नियम बघून आपल्यातील जाणकारांना आचारसंहितेची नियमावली आठवू शकते. खरं तरी हे नियम टी.एन. शेषन यांनी नव्याने तयार केले. त्यांनी हे दाखवून दिलं की निवडणूक आयुक्त हा भारत सरकारचा निवडणूक आयुक्त नसून तो भारताचा (देशाचा) निवडणूक आयुक्त आहे. अशा प्रकारे त्यांनी निवडणुकांमधील निवडणूक आयुक्तांची भूमिका नव्याने तयार केली.\nराजकारण्यांचा ते तिरस्कार करतात असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. पण त्यांनी एका मुलाखतीत यावर नेमकं उत्तर दिलं. ते म्हणाले “I hate bad politics”.\nटी.एन. शेषन आज कुठे आहेत \n१९९६ साली त्यांची कारकीर्द संपल्यानंतर त्यांना लाल बहादुर शास्त्री अकॅडमी मध्ये भाषण द्यायला बोलावलं होतं. या भाषणाच्या वेळी त्यांच्या एका वाक्यात सडेतोड उत्तर देण्याची पद्धत पुन्हा एकदा दिसून आली. त्यांचं पाहिलंच वाक्य होतं “तुमच्यापेक्षा जास्त तर पानवाला कमावतो”. साहजिक आहे त्यांना पुन्हा कधीच भाषणासाठी निमंत्रण मिळालं नाही. त्याच वर्षी त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार या प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराला आशियाचं ‘नोबेल’ म्हणतात.\nपुढच्याच वर्षी त्यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते चेन्नईला निघून गेले. काही काळ त्यांनी एका मॅनेजमेंट स्कूल मध्ये लीडरशिप विषयावर लेक्चरर म्हणून काम केलं. त्यांनी आपली आत्मकथा लिहून काढली आहे पण ती छापायला त्यांनी साफ नकार दिला. असा हा विचित्र माणूस.\nटी.एन. शेषन यांच्या निधनाची बातमी गेल्यावर्षी व्हायरल झाली होती. ती साफ खोटी आहे हे काही दिवसातच समजलं. सध्या टी.एन. शेषन यांना स्मृतिभ्रंश झाला आहे. या आजारामुळे त्यांचं वास्तव्य कधी वृद्धाश्रम तर कधी घरी असतं.\nमंडळी, निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो. निवडणूक आयोगाची यातली महत्वाची भूमिका फक्त कागदोपत्री न ठेवता ती प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं काम टी.एन. शेषन यांनी केलं. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.\nसामूहिक आरोग्य विमा घेताय पण योजनेतल्या या खाचाखोचांचा विचार केलात का\nशून्यापासून सुरुवात करून थेट इंग्लंडच्या प्रिन्सकडून कौतुकाची थाप मिळवणारा मराठी उद्योजक \nएबी डिवीलीयर्सच्या जर्सीवर त्याच्याऐवजी चक्क एका भारतीयाचं नाव कोण आहे तो पठ्ठ्या\nदो आंखे बारा हाथची प्रेरणा असलेलं सांगली जिल्ह्यातलं ८०वर्षं जुनं खुलं कारागृह का, कुणी, नक्की कुठे सुरू केलं हे\n आता आईस्क्रीम वडापाव आलाय...कोणी आणि कसा तयार केला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.e-activo.org/mr/y-%C2%BFque-haces-los-lunes/", "date_download": "2020-09-22T21:42:23Z", "digest": "sha1:COFWHZP5D74A2CJAVOIWNKR3NGKGLX6G", "length": 11638, "nlines": 133, "source_domain": "www.e-activo.org", "title": "ejercicio de vocabulario español sobre la rutina | eactivo | स्थलांतरितांनी साठी स्पॅनिश", "raw_content": "प्रथम प्रवेश - दीक्षा\nकायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे\nस्थलांतरितांनी करण्यासाठी स्पॅनिश शिकवत\n10 डिसेंबर महिना, 2012 | 4 टिप्पण्या\nEspañol Activo द्वारे हे काम एक अंतर्गत परवाना आहे Creative Commons झाले अव्यावसायिक-NoDerivs 3.0 Unported परवाना.\nमध्ये प्रकाशित: A1 व्यायाम, Podcast\nटॅग्ज: A1 , लेखन , लक्षपूर्वक ऐकणे , स्पेनचा , शब्दसंग्रह\nनोव्हेंबर महिना 5, 2013 a las 12:11\neactivo आम्ही त्या संसाधने सामायिक करण्यासाठी तयार ब्लॉग आहे, प्रशिक्षण, बातमी, आम्ही स्पॅनिश शिकवण्याच्या साठी मनोरंजक वाटणारी reflections आणि अन्वेषणे.\nस्पॅनिश व्यायाम सक्रिय स्थरीय\nस्पॅनिश मालमत्ता Videocasts स्पॅनिश बोलणे\nसक्रिय साठी स्पॅनिश podcasts स्पॅनिश शिकण्यासाठी\nरेकॉर्ड महिना निवडा आशा 2020 (2) ऑक्टोबर 2016 (1) नोव्हेंबर महिना 2015 (1) आशा 2015 (1) नोव्हेंबर महिना 2014 (1) ऑक्टोबर 2014 (1) दबदबा निर्माण करणारा 2014 (2) जुलै महिना 2014 (2) जून महिना 2014 (2) आशा 2014 (3) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2014 (4) कूच 2014 (1) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2014 (2) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2014 (2) डिसेंबर महिना 2013 (1) नोव्हेंबर महिना 2013 (1) ऑक्टोबर 2013 (1) सप्टेंबर महिना 2013 (1) दबदबा निर्माण करणारा 2013 (1) जुलै महिना 2013 (1) जून महिना 2013 (2) आशा 2013 (1) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2013 (1) कूच 2013 (2) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2013 (1) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2013 (1) डिसेंबर महिना 2012 (1) ऑक्टोबर 2012 (2) सप्टेंबर महिना 2012 (1) दबदबा निर्माण करणारा 2012 (1) जुलै महिना 2012 (1) जून महिना 2012 (1) आशा 2012 (1) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2012 (2) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2012 (2) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2012 (2) नोव्हेंबर महिना 2011 (4) दबदबा निर्माण करणारा 2011 (3) जुलै महिना 2011 (1) जून महिना 2011 (1) ऑक्टोबर 2010 (1)\nआपण स्वत: ला सादर करू इच्छित आहे का\nA1 आपल्याला A2 साक्षरता B1 B2 C1 C2 गाणी चिनी माणूस अभ्यासक्रम गंमतीदार शब्दकोष लेखन लक्षपूर्वक ऐकणे स्पेनचा विद्यार्थीच्या स्पॅनिश अभ्यास सूत्रांचे व्याकरण पुरुष भाषा डोळ्यांपुढे चित्र उभे राहील अशी वर्णनशैली खेळ साक्षरता वाचन अक्षरे हस्तलिखित महिला राष्ट्रीयत्व नाव स्पॅनिश नावे बातमी शब्द पॉडकास्ट कविता अहवाल व्यवसाय अर्थ संसाधने स्वायत्त समुदाय शक्यता विद्यार्थी कार्य नक्कल करणे videocast शब्दसंग्रह अरबी\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nयेथे आपण व्यायाम इतर वेबसाइट सापडेल, शब्दकोष, ब्लॉग, podcasts आणि आज आपल्या दिवस मदत करेल की व्यावहारिक माहिती देशांपेक्षा दुवे. शिक्षक मनोरंजक ब्लॉग आणि नियतकालिके दुवे निवड सापडेल.\nआपण खालील लिंक्स मध्ये आवश्यक सर्वकाही.\nस्पॅनिश बेट शाळा. खेळ, व्हिडिओ आणि परस्पर व्यायाम स्पॅनिश\nPracticaespañol, प्रशिक्षण, वाचन, व्हिडिओ, वास्तविक बातम्या\nमोबाईल वर स्पॅनिश जाणून घ्या\nपरस्परसंवादी व्यायाम स्पॅनिश Instituto Cervantes\nInstituto Cervantes पातळी करून स्पॅनिश मध्ये वाचन\nकॉलिन्स शब्दकोश इंग्रजी / स्पॅनिश\nस्पॅनिश वर रुचीपूर्ण ब्लॉग्ज\nस्थलांतरितांनी साठी स्पॅनिश ब्लॉग\nदुसरी निरनिराळ्या अॅण्ड इमिग्रेशन\nस्पॅनिश विविध अॅक्सेंट खेळा\nस्पेनमध्ये कायदेमंडळ डी Andalucía\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://essaybank.net/marathi-essay/essay-on-lokmanya-tilak-for-students-in-easy-words-read-here-4/", "date_download": "2020-09-22T21:05:16Z", "digest": "sha1:ZBYKTMLR72HRZ35XA6BXX36QSDLX53W5", "length": 7662, "nlines": 32, "source_domain": "essaybank.net", "title": "रोजी लोकमान्य टिळक विद्यार्थी सोपे शब्द निबंध - वाचा येथे » Essay Bank", "raw_content": "\nरोजी लोकमान्य टिळक विद्यार्थी सोपे शब्द निबंध – वाचा येथे\nइतिहासातील एक महान स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक एक. आम्ही देश त्याला तो भारतीय नागरिक प्रथम स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्याच्या यज्ञ कधीच विसरू शकणार नाही. तो स्वातंत्र्यपूर्व संपूर्ण देशातील सर्वोत्तम शिक्षक होते.\nलोकमान्य टिळक तसेच लोकमान्य टिळक, प्रत्यक्ष नाव माहीत आहे काही लोक फक्त आहेत. पण, तो देखील बाळ गंगाधर टिळक अनेक नावे पण आम्ही आमच्या इतिहासात ऐकू शकतो प्रसिद्ध नावे करून म्हटले जाते.\nपण, हे देखील बाळ गंगाधर टिळक नाव मागे एक कथा आहे आणि त्याच्या प्रत्यक्ष नाव केशव गंगाधर टिळक होते. तो एक भारतीय शिक्षक आणि स्वतंत्र कार्यकर्त्या होत्या.\nतो 23 जन्म झाला जुलै 1856 आणि 1 ऑगस्ट 1920 तो मरण पावला, चिखली जन्म आणि मुंबई बाळ गंगाधर टिळक देखील लोकमान्य टिळक म्हणून ओळखले जात होते निधन झाले.\nबाळ गंगाधर टिळक हे स्वातंत्र सैनिक होते आणि त्या आधी, तो एक शिक्षक आणि व्यवसाय होता. तो आता एक वकील शिक्षक झाले आणि त्याने एक उत्तम स्वातंत्र्य सैनिक झाले की मागे येऊ कसे आपण विचार करणे आवश्यक आहे एक वकील होते.\nशिक्षण प्राप्त करण्यासाठी अतिशय कठीण होते पण हळू हळू आणि हळू हळू तो सुरु शिक्षण व्यवस्थापित जेथे बाळ गंगाधर टिळक एक अतिशय लहान कुटुंबात त्यांचा जन्म झाला.\nशब्द त्याच्या देशात त्याच्या हार्ड काम आणि समर्पण करून एक दिवस त्याला एक वकील केली. हळूहळू आणि हळू हळू तो सुशिक्षित आहेत फक्त काही लोक आहेत कारण त्याच्या ज्ञान सामायिक त्याच्या देशात खूप महत्वाचे आहे की कळले.\nते तर बाळ गंगाधर टिळक एक वकील त्याची नोकरी सोडा आणि विद्यार्थी या आपल्या जीवनात महान पाऊल शिकवीत होता सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्यांचे ज्ञान शेअर करण्यास सक्षम नाहीत.\nभारत त्रिक्रटांचे संयुक्त शासन\nAlso Read पर्यावरण विद्यार्थी आणि मुले साधे इंग्रजी मध्ये इंग्रजी निबंध\nत्रिक्रटांचे संयुक्त शासन सर्वात भारतीय निश्चितपणे हे ऐकले आहे, असे मी तुला पूर्वी हे ऐकले आहे. पण लाल बाळ आणि पौल व श्री लोकमान्य टिळक तीन त्रिक्रटांचे संयुक्त शासन देखील त्रिक्रटांचे संयुक्त शासन भाग एक होता माहीत आहे, फक्त काही लोक आहेत.\nत्यामुळे आता आपण आजही भारतीय नागरिकांना किती महत्त्वाचे होते कल्पना करू शकता तरुण पुस्तके प्रेरणा आणि आपल्या देशासाठी विषय आहे. तो भारतीय नागरिक स्वातंत्र्य स्वत: यज्ञ केले पण आनंद किंवा स्वत: साठी काहीही कोणत्याही प्रकारचे कधीच घेतला नाही. तो नेहमी आपल्या मित्र आणि नागरिकांना सर्वकाही शेअर करते.\nआम्ही सर्व माहित म्हणून बाळ गंगाधर टिळक एक महान स्वातंत्र्य सैनिक होते हिंसा विरोधात झाला. त्याचे वचन आम्ही स्वातंत्र्य प्राप्त करू इच्छित असल्यास आम्ही आमच्या तरुण शिक्षण आवश्यक आहे होते.\nअधिक आपण पूर्वी आम्ही आमच्या स्वातंत्र्य मिळेल आमच्या तरुणांना शिक्षण. त्याचे मुख्य Moto आगामी तरुण शिक्षण तो माहीत होते कारण होते की कोणीतरी या ब्रिटिश थांबवू शकणार नाही तर.\nत्यामुळे बाळ गंगाधर टिळक शिक्षण तरुणांना लक्ष केंद्रित सुरु कोण करू शकता फक्त तरुण आहे.\nआपण लोकमान्य टिळक रोजी निबंध संबंधित इतर काही प्रश्न असल्यास, आपण खाली टिप्पणी करून आपल्या शंका विचारू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2020-09-22T21:30:33Z", "digest": "sha1:HX7JGMDDX5TQKL3N5C337GZIYMBTA4JZ", "length": 19267, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुंबईतील डबेवाले - विकिपीडिया", "raw_content": "\nडबेवाले हे मुंबई शहरातील नोकरदारांचे जेवणाचे डबे घरापासून कामाच्या जागेपर्यंत नेण्याचे काम करतात. डबे पोहचवण्याचे काम ऐकण्यास सोपे वाटत असले तरी मुंबईसारख्या अवाढव्य शहरात ज्या अचूकतेने हे काम केले जाते त्या कारणाने मुंबईचे डबेवाले संशोधकांच्या अभ्यासाचा विषय झाले आहेत.\nमुंबई शहर हे विस्ताराने अवाढव्य असल्याने कामाच्या जागी वेळेवर पोहचण्यासाठी नोकरदार मंडळींना घरांतून लौकर निघावे लागते. जर डबेवाल्यांची यंत्रणा अस्तित्वात नसती तर बहुसंख्य मंडळींना सकाळचा नाष्ता व दुपारच्याजेवणाचा डबा सकाळीच घेऊन निघावे लागले असते. डबेवाल्यांच्या यंत्रणेमुळे बहुसंख्य गृहिणी गरम जेवण भरलेला डबा कार्यालयात पाठवू शकतात. . १८९० ला हा व्यवसाय मुंबईत सुरू झाला. १८९० ला संपुर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य होते. व भारताचा इंग्लंडशी व्यापार चालायचा तो मुंबईच्या बंदरातुन चालायचा या व्यापारा मुळे काही कंपनींची कार्यालये दक्षिण मुंबईत होती.या कार्यालयात काम करणार्यांना पहीले डबे पोचवण्याचे काम सर्व प्रथम चालु झाले. व्यवस्थापन कौशल्याने डबेवाले काम करत गेले. जसं जसं डबेवाले काम करत गेले तसं तसं व्यवस्थापनाचे उच्चांक आपोआप घडत गेले. गिनिजबुकात डबेवाल्यांची नोंद झाली.सिक्स सिग्मा मिळाला ISO प्रमाणपत्र मिळाले. दिवसाला २ लाख डबे घरातुन कार्यालयात व जेवून रिकामी झालेले २ लाख डबे पुन्हा घरी पोचवायचे म्हणजेच दिवसाला ४ लाख डब्यांची देवाण घेवाण डबेवाले करतात. चर्चगेट ते विरार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण व नवी मुंबई या दरम्यान ५ हजार डबेवाले काम करत आहेत.\nमुंबई, उद्योगनगरीचे रूप घेऊ लागली होती.१८८० ला मुंबईतील फोर्ट ( किल्ला) हा इंग्रजांना व्यापारासाठी कमी पडू लागला होतो. मग सदर चा किल्ला पाडुन बॅलार्ड पियर, फाऊंटन, ते थेट आत्ताच्या गेट वे पर्यंत सलग ईमारतींची नविन बांधनी केली गेली.\nभारतावर इंग्रजांची सत्ता असल्यामुळे भारताचा युरोपशी व्यापार चालायचा तो मुंबईच्या बंदरातूनच चालत होता. त्या वेळी जवळ जवळ ९०% व्यापार हा मुंबई बंदरातुन चालत होता. त्या मुळे अनेक कंपन्यांची कार्यालये फोर्ट विभागात होती.\nनविन ईमारतींची बांधणी झाल्या मुळे त्यात पुन्हा नविन कार्यालयांची भर पडली व त्या मुळे फोर्ट, फांऊंटन, बॅलार्ड पियर, बॅलार्ड इस्टेट येथील कार्यालयात काम करणार्या कामगारांची, अधिकार्यांची संख्या वाढली.\nत्या काळात मुंबईत पारशी समाज मोठ्या प्रमाणात होता व तो समाज उच्च शिक्षीत होता. उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना त्या कार्यालयात अधिकारीपदाच्या नोकर्या मिळाल्या....\nसाधारणता १८९० च्या काळात एका कार्यालयात एक पारशी अधिकारी काम करत असे आणी दुपारचे जेवण करायला घरी जात असे तो अधिकारी घरी जावून जेवून यायचा तेव्हा साधारणता त्याला दिड तास लागायचा ( त्या वेळी फास्ट फुडचा जमाना नव्हता त्या मुळे हाॅटेल नव्हती. व वाहनांची कोणतीच सोय नव्हती त्या काळी फक्त टांगागाडी मुंबईत चालायची तिला व्हिक्टोरीया म्हणटल जायच ) मग त्या अधिकार्याला एका माणसांन विनंती केली साहेब आपण दुपारी घरी जाता जेवून पुन्हा कामावर येतां साधारणता आपला दिडतास वाया जातो त्या येवजी मी आपला जेवणाचा डबा घरून घेऊन येतो आपण आपल्या कार्यलयातच जेवा आपल्या कार्यालयात आपण जेवलात तर साधारणता अर्धा तासात आपले जेवण होईल व आपला एक तास वाचेल आपण एक तास जास्त काम करू शकता .....\nसाहेबाला ही कल्पना आवडली व त्या व्यक्तीला आपला घरून डबा आणायला त्याने सांगितले व अशा प्रकारे मुंबईत जेवणाचे डबे पोचवण्याच्या व्यवसायाला सुरवात झाली ..\nआज चर्चगेट ते विरार, सी.एस.टी. ते कल्याण, व नवि मुंबई या दरम्यान पाच हजार डबेवाले दोन लाख डबे पोचवण्याचे काम करत आहेत\n२ नियम व शिस्त\nमहादू हावजी बच्चे यांनी सन १८९० साली ३५ डबेवाल्यांसह ही सेवा सुरू केली. त्यानंतर डबेवाला धर्मशाळेची स्थापना भीमाशंकर या ठिकाणी १९३८ साली करण्यांयात आली.\nमुंबई शहरात सध्या सुमारे ५००० डबेवाले आहेत. त्यांपैकी ८५ टक्के डबेवाले निरक्षर व १५ टक्के डबेवालेच साक्षर आहेत. हे डबेवाले सुमारे २,००,००० डब्यांची ने-आण करतात असा अंदाज आहे.[१]\nत्यांच्या कामात शिस्त आहे. कुठल्याही घरून डबा घेण्यासाठी फक्त ५ सेकंदांचा वेळ देण्यात येतो. नेहमीच उशिरा डबा देण्याची सवय असल्यास तो डबा बंद करण्यात येतो. यावर असलेल्या रंग संकेतामुळे(कलर कोड) डब्याची अदलाबदल कधीच होत नाही. या डबेवाल्यांनी गेल्या १२० वर्षात कधीच संप केलेला नाही. सर्व डबे पोहेचते झाल्याशिवाय कोणताही डबेवाला जेवत नाही.\nया डबेवाल्यांच्या आयुष्याच्या पार्श्वभूमीवर ’मुंबईचा डबेवाला’ नावाचा एक मराठी व्यावसायिक चित्रपटही बनवण्यात आला होता. त्यात भरत जाधव यांची प्रमुख भूमिका होती.\nएकाच भागातील डबे प्रथम एकत्र करून त्यांची गंतव्य स्थानाप्रमाणे छटाई (Sorting) होते. एकाच ठिकाणी जाणारे डबे जलद पोहोचणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाड्यांवर (Fast Local Trains) चढवण्यात येतात. डब्यांवर पोहोचवायचा पत्ता ठिपक्यांच्या स्वरूपात गोंदलेला असतो. सुरुवातीच्या काळात अनेक डबेवाले निरक्षर असल्याने ठिपक्यांच्या स्वरूपातील पत्ता त्यांना सोईचा होता. प्रत्येक स्टेशनवर त्या त्या ठिकाणचे डबे उतरवले जातात व वितरणासाठी स्थानिक डबेवाल्यांकडे देण्यात येतात. हे स्थानिक डबेवाले त्यांचे योग्य त्या ठिकाणी तातडीने वितरण करतात.\nकर्मचाऱ्यांची जेवणे झाल्यावर रिकामे डबे गोळा करून ते पुन्हा परत पाठवण्यात येतात. डबे घरांघरांतून गोळा करणे व रिकामे डबे परत नेणे ही सर्व कामे अतिशय काटेकोर, वक्तशीरपणे व कमी मोबदला घेऊन करण्यात येतात. डब्यांचे वितरण करतांना हे डबेवाले कोणतेही प्रत्यक्ष इंधन खर्च करीत नाहीत, की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही. त्यांची भांडवली गुंतवणूक अत्यल्प आहे. आपसात वाद अजिबात नाहीत. सुमारे २५० ते ३०० रु. या दराने ते महिनाभर सेवा पुरवितात. महिन्याला साधारणतः ७००० रु. इतकी कमाई प्रत्येक डबेवाल्यास होते.\nडबेवाल्यांच्या या वाहतूक प्रणालीत डबा चुकीच्या ठिकाणी जाण्याची शक्यता (Error rate) १.६ कोटी डब्यांमधे १ इतकी नगण्य असते. इतक्या अचूकतेमुळे प्रसिद्ध फोर्ब्स मॅगझिनने डबेवाल्यांच्या या प्रणालीस सिक्स सिग्मा वर्गात स्थान दिले आहे. या वर्गात मोटोरोला, जनरल इलेक्ट्रिक अशा मातब्बर कंपन्यांचा समावेश आहे.\nस्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्यानुसार डबेवाले फारतर सायकलींचा वापर करतात. त्यांचा इंधनाचा वापर शून्य टक्के, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शून्य टक्के, गुंतवणूक शून्य टक्के, वादविवाद शून्य टक्के, परिणाम शंभर टक्के आणि ग्राहकांचे समाधान शंभर टक्के, असे या डबेवाल्यांचे गणित मांडले आहे.[२]\n^ फ्रेन्च विकीवरील डबेवाल्यांवरचा लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०२० रोजी ०१:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/08/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4.html", "date_download": "2020-09-22T19:33:47Z", "digest": "sha1:B6E4F5FMVCXICR7I4O57M3AXNJGEPWYS", "length": 35845, "nlines": 239, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "संजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर सोयाबीन बियाणे - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nसंजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर सोयाबीन बियाणे\nनाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण शेतकरी संजीवनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सुमारे १० वर्षांपासून सातत्याने सोयाबीनचे दर्जेदार, खात्रीशीर बीजोत्पादन घेत आहेत. परिसरातील गावांमध्ये या बियाण्याने नाव कमावले आहे. हंगामात २५ क्विंटलपासून ते ७०, ९० क्विटंलपर्यंत बियाणे तयार करून बाजारपेठेपेक्षा कमी दरात त्याची विक्री करणे गटाला शक्य झाले आहे.\nनाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील प्रयोगशील तरुण ११ शेतकऱ्यांनी एकत्र येत संजीवनी शेतकरी बचत गटाची स्थापना केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात ते आले. तेथील कृषीविद्या शाखेचे विषय विशेषज्ञ डॉ.प्रकाश कदम यांनी सोयाबीन बीजोत्पादनाचे अर्थकारण व त्यातून उत्पन्नातील वाढ स्पष्ट केली. सोयाबीन बीज ग्राम संकल्पनेला त्यातून चालना मिळाली.\nबीजोत्पादनाला अशी मिळाली चालना\nपूर्वी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र अधिक होते. मात्र जमीन मध्यम- खोल काळ्या प्रकारची असल्याने शेंगाधारणा अवस्थेत पाण्याचा ताण पडल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम व्हायचा. सुधारित बियाणे, बीजप्रक्रिया, एकात्मिक खत व कीड-रोग व्यवस्थापनाचाही अभाव होता. या सर्व बाबीं तपासून तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले.\nकेव्हीके व तरुणांच्या माध्यमातून आत्मा यंत्रणेकडे गटाची नोंदणी झाली. जेएस-९३०५, एमएसीएस-११८८, डीएस-२२८ (फुले कल्याणी) व फुले संगम या वाणांचे ब्रीडर आणि फाउंडेशन बियाणे केव्हीकेमार्फत वेळोवेळी उपलब्ध करून दिले. बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम, पीएसबी आणि ट्रायकोडर्मा जिवाणू खतांचे साह्य करण्यात आले.\nहवामान आणि माती परीक्षणाद्वारे बीजोत्पादन कार्यक्रम आखणी\nअधिक उत्पादकता, आकर्षक रंग, भौगोलिक परिस्थितीनुसार वा दुष्काळी परिस्थितीस प्रतिरोधक वाणांवर भर.\nपीक तणावात असताना किमान संरक्षित सिंचनाची सुविधा\nपेरणीपश्चात उगवण, शाखाविस्तार, फूलधारणा, शेंगा विकास आणि कापणीच्या अवस्थेत निरीक्षणे\nएकमेकांच्या चर्चेतून पीकवाण वैशिष्ट्य़े, गुणधर्म व पिकांचा आढावा\nगुणवत्ता टिकून राहण्यासाठी दर तीन वर्षांनी बियाणे बदल\nपेरणीपश्चात क्षेत्रात निवड केलेल्या वाणापेक्षा दुसरा वाण आढळून आल्यास ती झाडे काढून टाकली जातात. (rouging)\nदोन विभिन्न वाणांच्या पेरणी क्षेत्रात गुणधर्म स्वतंत्र असावेत. यासाठी विलगीकरण करून अंतर ठेवले जाते. (isolation)\nबियाणे प्रक्रिया धोरणानुसार प्रतवारी, पॅकिंग आणि लेबलिंग विषयी कौशल्य आधारित प्रशिक्षण गट सदस्यांना देण्यात आले आहे.\nकापणीनंतर यांत्रिकी पद्धतीने उफणणी केली जाते. सोयाबीनच्या दाण्यांना बाधा होणार नाही याची विशेष दक्षता घेतली जाते. ‘ग्रेडर’ द्वारे प्रतवारी होते.\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (राहुरी) बियाणे उत्पादन निकषांनुसार क्षेत्रनिहाय लॉट तयार केले जातात. प्रतवारी केलेले\nबियाणे पुणे येथे प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठविले जाते. यात उगवण क्षमता चाचणी, आनुवंशिक गुणधर्म आणि वाण शुद्धता चाचण्या केल्या जातात.\nअहवाल प्राप्त झाल्यानंतर बियाणे ३० किलो प्लॅस्टिक कोटेड पॉलीबॅगमध्ये (गोण्या) भरण्यात येते. त्यासाठी केव्हीकेने गुरुत्वाकर्षण पद्धतीने प्रतवारी यंत्र आणि पॅकिंगसाठी शिवणयंत्र दिले आहे.\nगोण्या सुरक्षित हाताळून ठेवल्या जातात. ही सर्व कामे गटाचे सदस्य करतात.\nक्षेत्रीय प्रयोगांमुळे तंत्रज्ञान विस्तार\nसोयाबीन उत्पादन एकरी- १० ते १२ क्विंटल\nत्यातील बीजोत्पादन- ८ ते ९ क्विंटल\nपरिसरातील मोहदरी, चिंचोली, वडगाव, ब्राह्मणवाडा, रामनगर, वडझिरे, चाटोरी, सायखेडा, लोणारवाडी, सापनारी, चांदगाव अशा सुमारे २५ ते ३० किलोमीटर परिघातील विविध गावांत तसेच तीन जिल्ह्यांत बियाणे पुरवठा\nबीजोत्पादनातून प्रति किलो १५ ते २० रुपये अधिक उत्पन्न\nत्यातून गटातील सदस्यांमध्ये रुजला व्यावसायिक दृष्टिकोन\nवर्ष.. बियाणे उत्पादन (क्विंटल) बॅगेची किंमत\n२०११.. .७० . १५००\nटीप- दर बॅग प्रति ३० किलोचे\nगटाचे अध्यक्ष सुनील भिसे. उपाध्यक्ष रामदास भिसे, सचिव- किरण बोराडे\nगोरख एकनाथ भिसे ,भरत बोडके, राधाकृष्ण भिसे, भगवान झाडे, पांडुरंग भिसे, संदीप भिसे, मोहन बोडके, गोरख गणपत भिसे हे सदस्य.\nरास्त दरात सत्यप्रत बियाण्याची विक्री\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या निकषांवर बियाण्यांचे दर निश्चित केले जातात. सर्व शास्त्रीय प्रक्रिया पार पाडल्यानंतर तयार झालेले बियाणे प्रति किलो ६५ ते ६८ रुपये प्रति किलो दराप्रमाणे विकण्यात येते.\nशेतकऱ्यांना रास्त दरात बियाणे पुरवण्याचे गटाचे धोरण आहे. प्रत्येक सदस्याच्या बियाण्याची नोंद असते. विक्रीनंतर प्रत्येकाचा लाभांश वितरित केला जातो. दुय्यम प्रतीच्या सोयाबीनची स्थानिक बाजारात विक्री होते.\n‘कृषी संजीवनी शेतकरी गट’ दृष्टिक्षेपात\nपैकी कृषी पदवीधर सदस्य…६\nउत्पादनासह उत्पन्न वाढल्याने सदस्यांची आर्थिक सुधारणा\nपरिसरात सुधारित बियाणे बदलण्याच्या प्रमाणात ४० टक्क्यांहून अधिक वाढ\nकौशल्य विकसित करून सदस्यांनी बियाणे उद्योजक म्हणून मिळविली ओळख\nआत्मा,नाशिकच्या वतीने जिल्हास्तरीय प्रदर्शनात ‘आदर्श शेतकरी गट’ पुरस्काराने सन्मान\nबाजारातील दरांपेक्षा आम्ही शेतकऱ्यांना कमी दरात गुणवत्ताप्राप्त सोयाबीनचे बियाणे पुरवत आहोत.\nकिलोमागे चार रुपये आमचा दर कमी आहे. लवकरच बियाण्याचा ब्रॅण्ड तयार करून तो बाजारपेठेत यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे.\nअध्यक्ष, संजीवनी शेतकरी बचत गट\nपारंपरिक सोयाबीन उत्पादनाच्या तुलनेत ग्राम बीजोत्पादन संकल्पनेत सहभाग घेतल्याने मोह गावचे शेतकरी तंत्रज्ञानाभिमुख झाले. त्यातून आर्थिक स्तर उंचावल्याने त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. सातत्य ठेवल्यास प्रगतीही सुरूच राहील. चालू वर्षी बियाणे तुटवडा झाल्याची जी परिस्थिती अनुभवली त्यावर मात करणे शक्य झाले आहे.\nविषय विशेषज्ञ, कृषीविद्या, कृषी विज्ञान केंद्र, नाशिक\nसंजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर सोयाबीन बियाणे\nनाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण शेतकरी संजीवनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सुमारे १० वर्षांपासून सातत्याने सोयाबीनचे दर्जेदार, खात्रीशीर बीजोत्पादन घेत आहेत. परिसरातील गावांमध्ये या बियाण्याने नाव कमावले आहे. हंगामात २५ क्विंटलपासून ते ७०, ९० क्विटंलपर्यंत बियाणे तयार करून बाजारपेठेपेक्षा कमी दरात त्याची विक्री करणे गटाला शक्य झाले आहे.\nनाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील प्रयोगशील तरुण ११ शेतकऱ्यांनी एकत्र येत संजीवनी शेतकरी बचत गटाची स्थापना केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात ते आले. तेथील कृषीविद्या शाखेचे विषय विशेषज्ञ डॉ.प्रकाश कदम यांनी सोयाबीन बीजोत्पादनाचे अर्थकारण व त्यातून उत्पन्नातील वाढ स्पष्ट केली. सोयाबीन बीज ग्राम संकल्पनेला त्यातून चालना मिळाली.\nबीजोत्पादनाला अशी मिळाली चालना\nपूर्वी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र अधिक होते. मात्र जमीन मध्यम- खोल काळ्या प्रकारची असल्याने शेंगाधारणा अवस्थेत पाण्याचा ताण पडल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम व्हायचा. सुधारित बियाणे, बीजप्रक्रिया, एकात्मिक खत व कीड-रोग व्यवस्थापनाचाही अभाव होता. या सर्व बाबीं तपासून तरुणांना प्रशिक्षित करण्यात आले.\nकेव्हीके व तरुणांच्या माध्यमातून आत्मा यंत्रणेकडे गटाची नोंदणी झाली. जेएस-९३०५, एमएसीएस-११८८, डीएस-२२८ (फुले कल्याणी) व फुले संगम या वाणांचे ब्रीडर आणि फाउंडेशन बियाणे केव्हीकेमार्फत वेळोवेळी उपलब्ध करून दिले. बीजप्रक्रियेसाठी रायझोबियम, पीएसबी आणि ट्रायकोडर्मा जिवाणू खतांचे साह्य करण्यात आले.\nहवामान आणि माती परीक्षणाद्वारे बीजोत्पादन कार्यक्रम आखणी\nअधिक उत्पादकता, आकर्षक रंग, भौगोलिक परिस्थितीनुसार वा दुष्काळी परिस्थितीस प्रतिरोधक वाणांवर भर.\nपीक तणावात असताना किमान संरक्षित सिंचनाची सुविधा\nपेरणीपश्चात उगवण, शाखाविस्तार, फूलधारणा, शेंगा विकास आणि कापणीच्या अवस्थेत निरीक्षणे\nएकमेकांच्या चर्चेतून पीकवाण वैशिष्ट्य़े, गुणधर्म व पिकांचा आढावा\nगुणवत्ता टिकून राहण्यासाठी दर तीन वर्षांनी बियाणे बदल\nपेरणीपश्चात क्षेत्रात निवड केलेल्या वाणापेक्षा दुसरा वाण आढळून आल्यास ती झाडे काढून टाकली जातात. (rouging)\nदोन विभिन्न वाणांच्या पेरणी क्षेत्रात गुणधर्म स्वतंत्र असावेत. यासाठी विलगीकरण करून अंतर ठेवले जाते. (isolation)\nबियाणे प्रक्रिया धोरणानुसार प्रतवारी, पॅकिंग आणि लेबलिंग विषयी कौशल्य आधारित प्रशिक्षण गट सदस्यांना देण्यात आले आहे.\nकापणीनंतर यांत्रिकी पद्धतीने उफणणी केली जाते. सोयाबीनच्या दाण्यांना बाधा होणार नाही याची विशेष दक्षता घेतली जाते. ‘ग्रेडर’ द्वारे प्रतवारी होते.\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (राहुरी) बियाणे उत्पादन निकषांनुसार क्षेत्रनिहाय लॉट तयार केले जातात. प्रतवारी केलेले\nबियाणे पुणे येथे प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठविले जाते. यात उगवण क्षमता चाचणी, आनुवंशिक गुणधर्म आणि वाण शुद्धता चाचण्या केल्या जातात.\nअहवाल प्राप्त झाल्यानंतर बियाणे ३० किलो प्लॅस्टिक कोटेड पॉलीबॅगमध्ये (गोण्या) भरण्यात येते. त्यासाठी केव्हीकेने गुरुत्वाकर्षण पद्धतीने प्रतवारी यंत्र आणि पॅकिंगसाठी शिवणयंत्र दिले आहे.\nगोण्या सुरक्षित हाताळून ठेवल्या जातात. ही सर्व कामे गटाचे सदस्य करतात.\nक्षेत्रीय प्रयोगांमुळे तंत्रज्ञान विस्तार\nसोयाबीन उत्पादन एकरी- १० ते १२ क्विंटल\nत्यातील बीजोत्पादन- ८ ते ९ क्विंटल\nपरिसरातील मोहदरी, चिंचोली, वडगाव, ब्राह्मणवाडा, रामनगर, वडझिरे, चाटोरी, सायखेडा, लोणारवाडी, सापनारी, चांदगाव अशा सुमारे २५ ते ३० किलोमीटर परिघातील विविध गावांत तसेच तीन जिल्ह्यांत बियाणे पुरवठा\nबीजोत्पादनातून प्रति किलो १५ ते २० रुपये अधिक उत्पन्न\nत्यातून गटातील सदस्यांमध्ये रुजला व्यावसायिक दृष्टिकोन\nवर्ष.. बियाणे उत्पादन (क्विंटल) बॅगेची किंमत\n२०११.. .७० . १५००\nटीप- दर बॅग प्रति ३० किलोचे\nगटाचे अध्यक्ष सुनील भिसे. उपाध्यक्ष रामदास भिसे, सचिव- किरण बोराडे\nगोरख एकनाथ भिसे ,भरत बोडके, राधाकृष्ण भिसे, भगवान झाडे, पांडुरंग भिसे, संदीप भिसे, मोहन बोडके, गोरख गणपत भिसे हे सदस्य.\nरास्त दरात सत्यप्रत बियाण्याची विक्री\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या निकषांवर बियाण्यांचे दर निश्चित केले जातात. सर्व शास्त्रीय प्रक्रिया पार पाडल्यानंतर तयार झालेले बियाणे प्रति किलो ६५ ते ६८ रुपये प्रति किलो दराप्रमाणे विकण्यात येते.\nशेतकऱ्यांना रास्त दरात बियाणे पुरवण्याचे गटाचे धोरण आहे. प्रत्येक सदस्याच्या बियाण्याची नोंद असते. विक्रीनंतर प्रत्येकाचा लाभांश वितरित केला जातो. दुय्यम प्रतीच्या सोयाबीनची स्थानिक बाजारात विक्री होते.\n‘कृषी संजीवनी शेतकरी गट’ दृष्टिक्षेपात\nपैकी कृषी पदवीधर सदस्य…६\nउत्पादनासह उत्पन्न वाढल्याने सदस्यांची आर्थिक सुधारणा\nपरिसरात सुधारित बियाणे बदलण्याच्या प्रमाणात ४० टक्क्यांहून अधिक वाढ\nकौशल्य विकसित करून सदस्यांनी बियाणे उद्योजक म्हणून मिळविली ओळख\nआत्मा,नाशिकच्या वतीने जिल्हास्तरीय प्रदर्शनात ‘आदर्श शेतकरी गट’ पुरस्काराने सन्मान\nबाजारातील दरांपेक्षा आम्ही शेतकऱ्यांना कमी दरात गुणवत्ताप्राप्त सोयाबीनचे बियाणे पुरवत आहोत.\nकिलोमागे चार रुपये आमचा दर कमी आहे. लवकरच बियाण्याचा ब्रॅण्ड तयार करून तो बाजारपेठेत यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे.\nअध्यक्ष, संजीवनी शेतकरी बचत गट\nपारंपरिक सोयाबीन उत्पादनाच्या तुलनेत ग्राम बीजोत्पादन संकल्पनेत सहभाग घेतल्याने मोह गावचे शेतकरी तंत्रज्ञानाभिमुख झाले. त्यातून आर्थिक स्तर उंचावल्याने त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. सातत्य ठेवल्यास प्रगतीही सुरूच राहील. चालू वर्षी बियाणे तुटवडा झाल्याची जी परिस्थिती अनुभवली त्यावर मात करणे शक्य झाले आहे.\nविषय विशेषज्ञ, कृषीविद्या, कृषी विज्ञान केंद्र, नाशिक\nनाशिक nashik सोयाबीन बीजोत्पादन seed production यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र maharashtra कृषी agriculture विषय topics खत fertiliser यंत्र machine कल्याण हवामान तण weed विकास प्रशिक्षण training महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university पुणे व्यवसाय profession 2018 उत्पन्न प्रदर्शन पुरस्कार\nनाशिक, Nashik, सोयाबीन, बीजोत्पादन, Seed Production, यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र, Maharashtra, कृषी, Agriculture, विषय, Topics, खत, Fertiliser, यंत्र, Machine, कल्याण, हवामान, तण, weed, विकास, प्रशिक्षण, Training, महात्मा फुले, कृषी विद्यापीठ, Agriculture University, पुणे, व्यवसाय, Profession, 2018, उत्पन्न, प्रदर्शन, पुरस्कार\nनाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण शेतकरी संजीवनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सुमारे १० वर्षांपासून सातत्याने सोयाबीनचे दर्जेदार, खात्रीशीर बीजोत्पादन घेत आहेत. परिसरातील गावांमध्ये या बियाण्याने नाव कमावले आहे. हंगामात २५ क्विंटलपासून ते ७०, ९० क्विटंलपर्यंत बियाणे तयार करून बाजारपेठेपेक्षा कमी दरात त्याची विक्री करणे गटाला शक्य झाले आहे.\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nभातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण\nशेतकऱ्यांसाठी ‘दीपस्तंभ’ ठरलेली मानोरीची कंपनी\nआदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-22T21:04:47Z", "digest": "sha1:3ZUZA7OZJAIP3V4GZJWVAKSJOF4FHKUK", "length": 36318, "nlines": 144, "source_domain": "www.batmidar.in", "title": "कोकणात काय घडलं ,काय बिघडलं ? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम समाजकारण कोकणात काय घडलं ,काय बिघडलं \nकोकणात काय घडलं ,काय बिघडलं \nमहाराष्ट्रात सत्तेत राहिलेल्या कॉग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात कोकणात टोकाचं शत्रूत्व होतं.दोन्ही पक्ष उठसुठ परस्परांना संपविण्याचीच भाषा करायचे..तथाकथित जातीयवादी आणि धर्मान्ध पक्ष आपले शत्रू आहेत की आपणच आपले शत्रू आहोत याचंही विस्मऱण दोन्ही कॉग्रेसला झालं होतं. यातून दोन्हीकडून आत्मनाशाचं राजकारण खेळलं जायचं.राडे केले जायचे. रक्त सांडायचं. माणसांची फोडाफोड व्हायची. भा ज प -सेना नाही तर आपणच एकमेकांचे शत्रू आहोत असं या दोन्ही पक्षांचं वागणं आणि कृती होती. त्यातून समोरच्याला संपविण्याच्या आणाभाका घेतल्या जायच्या. िऊधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपले शब्द सत्यात उतरविल्याचं दिसून आलं. दोन कॉग्रेसच्या या भांडणात दोन्ही पक्षाचा समान शत्रू असलेली सेना अधिक मजबूत,अभेद्य झाली.दोन्ही कॉग्रेस तोंडघशी पडल्या..स्वतःला कोकणचे अनभिषिक्त सम्राट समजणारे नारायण राणे हे स्वतः तर पराभूत झालेच आहेत त्याच बरोबर त्यांची कोकणातील सद्दी देखील संपली आहे.खरं तर लोकसभा निवडणुकांनी नारायण राणे आणि एकूणच कॉग्रेसला सावध केलं होतं.आत्मचिंतन कऱण्याची संधी देखील दिली होती.मात्र एका पराभवानं बोध घेण्याची सवय नारायण राणे किंवा कॉग्रेसला नसल्यानं सारेच नेते बिनधास्त राहिले.पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी कोकणाकडं दुर्लक्षचं केलं.राहूल गांधीची महाडची सभा सोडली तर कॉग्रेसचा एकही नेता कोकणाकडं फिरकलाच नाही.तळ कोकणात नारायण राणेंना एकहाती प्रचार करावा लागला.प्रचार करतानाही नारायण राणे एकाकीच पडले होते.शिवसेनेतून त्यांच्याबरोबर आलेल्या नेत्याचं पुनर्वसन होऊ न शकल्यानं हे सारे नेते एक एक करीत स्वगृही किंवा निवारा मिळेत ति थं निघून गेले होते.या नेत्यांच्या जिवावर राणे आपला मतु दार संघ सोडून महाराष्ट्र भर फिरायचे.यावेळेस तशी स्थिती नव्हती.त्यांना आपल्या आणि र्निींेशच्या मत दार संघात बराच वेळ द्यावा लागला.त्यानंतरही हाती काहीच लागले नाही याचा अथ र् मतदारांनी भाकरी फिरवायचीच असा निश्चय केला होता असेच दिसते.राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषविलेले राणे पराभूत झाले.राणे पितापुत्रांची अरेरावीच या अपयशाला काऱणीभूत आहे.कोकणात अनेकांवर राणेंनी अश्रूपात कऱण्याची वेळ आणल्यानेच नि तेश राणे आपल्या वडिलांची खाद्यावर डोकं ठेऊन रडताना पाहिल्यानंतरही कोणाला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली नाही.एककल्ली राजकारणाची अ खेर अशाच पध्दतीनं झाल्याची शकडो उदाहरणं समोर असतानाही हे नेते धडा घेत नाहीत हे आश्चर्यकारक आहे.नितेश राणे यांचा विजय ही अखेरची संधी समजून राणे पिता-पूत्रांनी आपलं वागणं-बोलणं बदलंलं नाही तर सिंधुदुर्गात ते अस्तित्वहीन होऊ शकतात हे नक्की. कारण कोकणातील पंधरा जागांपैकी बहुतेक ठिकाणी कॉग्रेस पक्षाचा धुव्वा उडाला आहे.पक्ष तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे.मतांच्या टक्केवारीतही कॉग्रेसचं हेच स्थान दिसून येतंय. कधी काळी कोकणावर प्रभाव असलेला हा पक्ष आपल्या कर्मदरिर्दीपणामुळं आता कोकणातून हद्‌पार व्हायच्या पातळीवर पोहोचला आहे.कॉग्रेसवर निष्ठा असणाऱ्यांसाठी ही वेदणादायक वस्तुस्थिती आहे.खरं तर कॉग्रेसची झालेली ही अवस्था एरवी राष्ट्रवादीसाठी आनंदाची वार्ता ठरली असती पण राष्ट्रवादीची अवस्था देखील टाळ्या वाजवाव्यात अशी नाही.राष्ट्रवादीच्या वाट्याला कोकणातील गुहागर,दापोली श्रीवर्धन आणि कर्जत या चार जागा आल्या असल्यातरी हे विजय कोकणातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना नि खळ आनंद देणारे नक्कीच नाहीत.रायगड हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा जिल्हा.या जिल्हयातील श्रीवर्धनमध्ये त्यांचे पुतणे अवधूत तटकरे यांचा केवळ 77 मतांनी विजय झाला आहे.अवधूत तटकरेंनी ” राज्यात सर्वात कमी मतांनी विजयी होणारे उमेदवार” असा लौकिक त्यानिमित्तानं मिळविला आहे. या विजयाचं श्रेयही राष्ट्रवादीला देण्याऐवजी शिवसेनेच्या बंडखोरास द्यावं लागेल. कारण सेना सोडून भाजपच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या या बंडखोरानं तब्ब्ल अकरा हजार मतं घेतली आहेत.म्हणजे अवधूत तटकरेंचा विजय सेनेतील बंडखोरीचा विजय आहे.जी स्थिती श्रीवर्धनची तीच स्थिती कर्जतची किंवा दापोलीची .कर्जतमध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली नसती तर सुरेश लाड यांचा मोठ्या फरकानं पराभव होणं अटळ होतं.दापोलीतही अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या बंडखोेरास 19 हजाराच्यावर मतं पडली आहेत आणि सूर्यकांत दळवी दोन हजाराच्या आसपास मतांनी पराभूत झाले आहेत हे विसरता येणार नाही . गुहागरचा भास्कर जाधव यांचा विजय मात्र नि खळ आणि निर्विवाद असाच आहे यात शंका नाही.सेना आणि भाजप उमेदवारांची मतं एकत्र केल्यानंतरही भास्कर जाधव यांची मतं अधिकच होतात.म्हणजे चार विजयांपैकी तीन विजय हे तांत्रिक आहेत. विजय तो विजय असतो हे सूत्र मान्य केलं तरी पक्षाचा अन्य मत दार संघात जो दारूण पराभव झाला त्याचं काय हा प्रश्न शिल्लक राहतोच.रायगडचा विचार करायचा तर अलिबाग मत दार संघात लोकसभेला राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना जवळपास 68 हजार मतं पडली होती.आता याच मत दार संघात पक्षाचे उमेदवार महेश मोहित 3500 मतं मिळवून अनामत गमावून बसले आहेत.पेणमध्ये 2009मध्ये ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवारास 29 हजार मतं मिळाली होती ति थं आता संजय जांभळे याना जेमतेम 11 हजार मत ंमिळाली आहेत.महाड,उरण आणि पनवेलमध्येही पक्ष आपली अनामत टिकवू शकलेला नाही. या मत दार संघातील पक्षाची मतं गेली कुठं हा प्रश्न शिल्लक राहतोच.रायगडचा विचार करायचा तर अलिबाग मत दार संघात लोकसभेला राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना जवळपास 68 हजार मतं पडली होती.आता याच मत दार संघात पक्षाचे उमेदवार महेश मोहित 3500 मतं मिळवून अनामत गमावून बसले आहेत.पेणमध्ये 2009मध्ये ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवारास 29 हजार मतं मिळाली होती ति थं आता संजय जांभळे याना जेमतेम 11 हजार मत ंमिळाली आहेत.महाड,उरण आणि पनवेलमध्येही पक्ष आपली अनामत टिकवू शकलेला नाही. या मत दार संघातील पक्षाची मतं गेली कुठं ती शेकापकडं वळविली गेली की,या मत दार संघात पक्ष अस्तित्वच हरवून बसला आहे ती शेकापकडं वळविली गेली की,या मत दार संघात पक्ष अस्तित्वच हरवून बसला आहे याचा खुलासा सुनील तटकरे यांनी कऱण्याची गरज आहे.तळ कोकणातही अशीच स्थिती.राजापूर असेल,कुडाळ असेल,किंवा कणकवली असेल नाहीतर सावंतवाडी या सर्वच ठिकाणी पक्षाला मिळालेली मतं पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या पक्षाची नक्कीच लाज काढणारी आहेत. कोकणातील कॉग्रेसच्या आणि विशेषत्वानं नारायण राणे यांच्या कुटुंबाची अरेरावी आणि पक्षाचा निष्काळजीपणा कॉग्रेसच्या वाताहातीला जसा कारणीभूत आहे तसाच राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आपसातील वाद आणि संधीसाधू किंवा नेत्याचं आत्मकेंर्दी राजकारणाचा ही हा परिपाक आहे.रायगडात राष्ट्रवादीनं शेकापच्या गळ्यात गळे घालण्याचा जो अनैसिर्गिक प्रय़त्न केला तो राष्ट्रवादीच्या अंगलट आला.वस्तुतः – लोकसभेच्या वेळेस कॉग्रेसचे नेते माणिक जगताप असतील,मधू ठाकूर असतील रवी पाटील किंवा महेंद्र धरत,श्याम म्हात्रे असतील या सर्वांनी आघाडी धर्म निभावत सुनील तटकरे यांना प्रामाणिकपणे मदत केली. निवडणुका होताच तटकरेंना याचा विसर पडला दिसतोय. जिल्हा परिषद राजकारणाचे निमित्त करून तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील एकत्र आले आणि दोन्ही नेत्यांनी एकेकाळचे मित्र पक्ष असलेल्या अनुक्रमे कॉग्रेस आणि शिवसेनेला संपविण्याचा प्रय़त्न सुरू केला. या प्रयत्नात तटकरे आणि जयंत पाटीलच हात पोळून बसले.शेकापनं शिवसेनेबरोबर काडीमोड घेतला नसता आणि आघाडी मोडल्यानंतरही राष्ट्रवादीनं जिल्हयापुरती आघाडी कायम ठेवली असती तर राष्ट्रवादी आणि शेकाप हे दोन्ही पक्ष आज आनंदोत्सव साजरा करताना दिसले असते. तसं न करता केवळं अहंकारामुळं शेकापनं शिवसेनेची साथ सोडली.त्याचा पश्चाताप करण्याची वेळ आता शेकापवर आली.शेकापला जिल्हा परिषदेची सत्ता शिवसेनेबरोबर राहूनही मिळणारच होती. त्यामुळं तो लाभ नाही.उलट लोकसभेला डिपॉझिट घालवून पक्षानं हसं करून घेतलं आणि आता उरणवर पाणी सोडून युती तोडल्याची मोठी राजकीय किंमत मोजली.त्याच बरोबर शेकापची विश्वासार्हताही रसातळाला पोहोचली. – शेकापचा सेनेबरोबर घटस्फोट झालेला दिसताच सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील आपल्याबद्दल काय काय बोलले हे विसरून जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी शेकापबरोबर नवा घरोबा करणे पक्षाला महागात पडल .तटकरेंच्या या राजकारणामुळं जे शेकापमधून राष्ट्रवादीत आले होते त्याचं राजकारणच धोक्यात आलं. मकेंद्र दळवी ,राजीव साबळे यांची नाराजीही त्यातूनच नि र्माण झाली.जिल्हयातील राष्ट्रवादीमध्ये या नि र्णय़ानं मोठा असंतोष नि र्माण झाला.परिणामतः मोठा जनाधार असलेले महेंद्र दळवी पक्ष सोडून गेले.महेंद्र दळवी यानी अलिबागेतून शिवसेनेकडून निवडणूक लढवत 60 हजारावर मतं मिळविलीत.त्यांना थोडा वेळ मिळाला असता तर चित्र वेगळे दिसले असते.सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या तडजोडीच्या राजकाराला मतदारांकडून मिळालेली ही चपराक आहे हे नक्की.रायगडात च र्चा अशी आहे की,जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी विधानसभेसाठी परस्परांना मदत केली आहे. मतांवर नज र टाकली तर दिसतंही तसेच आहे. या दोघांचं हे सोयीचं राजकारण मतदारांपासून लपून राहिलं नाही.पक्षा पेक्षा हे दोन्ही नेते स्वहिताला प्राधान्य देतात हे वास्तवही मतदारांच्या लक्षात आलं आणि या दोघाही नेत्यांना मतदारांनी धडा शिकविला.लोकसभेच्या वेळेस शिवसेनेबरोबरची युती तोडून स्वतःाचे उमेदवार उभे करण्याची शेकापची खेळी अपेक्षेप्रमाणे विवेक पाटील यांच्या मुळावर आली.2009मध्ये 15 हजारांवर मतांनी निवडून आलेले विवेक पाटील यावेळेस चक्क पराभूत झाले.शेकापच्या आत्मघातकी राजकारणाचा विवेक पाटील हे बळी ठरले.पेणमध्येही धैर्यशील पाटलांचे अक्षरशः – बोटावर निभावले आहे.2009मध्ये रायगडमध्ये शेकापच्या तीन जागा निवडून आल्या होत्या.चुकीच्या राजकारणामुळे त्यातली एक जागा या पक्षाला गमवावी लागली.मतांच्या टक्केवारीत 15.90 टक्के मिळवून हा पक्ष दुसऱ्या स्थानावर असला तरी राष्ट्रवादीने शेकापची संगत केल्याने राष्ट्रवादी हा पक्ष टक्केवारीत रायगडमध्ये पाचव्या स्थानावर फेकला गेलाय.येत्या काही दिवसात रायगड राष्ट्रवादीमधील मोठा गट अन्य पक्षात गेलेला दिसेल. जिल्हयात च र्चा अशीही आहे की,शेकापमधील एक मोठा नेता शिवसेनेच्या संपर्कात असून तो लवकरच सेना प्रवेशाची घोषणा करणार आहे.शेकाप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.नेत्यांनी पक्षांतर केले तरी कार्यकर्ते निष्ठेनं पक्षाचं काम करीत असल्याचे अनेक वेळा दिसून आलंय.मात्र अलिकडं जयंत पाटील याच्या आत्मकेंद्री राजकारणामुळे पक्षात मोठी अस्वस्थतः आहे.\nकोकणात शिवसेना 2009च्या तुलनेत तीन अधिक जागा जिंकून फायद्यात राहिली असली तरी विभागात सेनेला असलेली अनुकुलता लक्षात घेता सेना दहा जागा मिळवेल असा राजकीय निरिक्षकांचा अंदाज होता.तो खोटा ठरला तो सेने नेत्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे.श्रीवर्धमध्ये होणारी बंडखोरी टाळता येणं कठिण नव्हतं.पण कृष्णा कोंबनाक बंडखोरी करताहेत म्हटल्यावर त्यांना समजविण्याचा प्रयत्न कोणी केलाच नाही.त्यामुळ अवघ्या 77 मतांनी सेनेला श्रीवर्धनची हक्काची जागा घालवावी लागली.कर्जतमध्येही तिकीट देताना धरसोडवृत्तीच दिसून आली.अगोदर महेंद्र थोरवे यांना तिकीट जाहीर झालं होतं.ऐनवेळी ते बदलून हनुमंत पिंगळे यांना देण्यात आलं.या पिंगळे यांनी मागच्या वेळेस बंडखोरी करून सेनेच्या अधिकृत उमेदवाराला धूळ चाखायला लावली होती.पिंगळेंना तिकीट दिले गेल्याने थोरवे शेकापच्या तिकीटावर उभे राहिले.सेनेच्या अन्य नेत्यांनी तटस्थ राहणेच पसंत केले.त्याचा फटका पिंगळे यांना बसला.थोरवे यांना 55 हजार मतं मिळाली आहेत.एवढी मतं शेकापला या मत दार संघात कधीच मिळाली नव्हती.यातील बहुताःश मतं शिवसेनेची आहेत.उध्दव ठाकरे यांनी कर्जतला सभा घेतल्यानंतरही त्यांना स्थानिक नेत्याची नाराजी दूर करता आली नाही.त्यामुळं या दोन्ही जागा सेनेने हातानी घालविल्या असं म्हणता येईल.दापोलीच्या बाबतीतही सेना नेत्यांचा अतिआत्मविश्वास नडला.सूर्यकांत दळवी येणारच आहेत अशीच हवा होती.मात्र तेथेही बंडोबांनी घात केला आणि दळवींचा निसटत्या मतांनी पराभव झाला.म्हणजे या तीन मत दार संघाकंडं थोडं लक्ष दिलं असतं तर सेनेला कोकणात दहा जागा जिंकणं कठिण नव्हतं.शिवसेनेच्या हातून निसटलेल्या या तीन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या नसत्या तर राष्ट्रवादी कोकणात पार भुईसपाट झाली असती. त्यामुळं य़ापुढं तरी कोकणात बंडखोरांना आवरणं पक्षासाठी आवश्यक झालेलं आहे पक्ष नेतृत्वाला त्या अंगानं भविष्यात विचार करावाच लागणार आहे.\nएवढी बंडखोरी झाल्यानंतरही सेनेला कोकणात जे मिळालं तेही काही कमी नाही. कोकणात सेना नंबर एकवर आहे.नारायण राणेंची कुडाळची जागा चांगल्या फरकानं वैभव नाईक यांनी जिंकून देत उध्दव ठाकरे यांचं जुनं स्वप्न नाईकांनी पूर्ण केलंय. रत्नागिरीत उदय सामंत यांचा विजयही नक्की समजला जात होता.रवींद्र सावंत यांनी रत्नागिरीत भाजपच्या बाळ माने यांचा दणदणीत मतांनी पराभव केला आहे.नारायण राणे एवढाच सर्वाना धक्का देणारा निकाल उरणचा ठरला.उरणमध्ये विवेक पाटील याचं काम चांगलं आहे.पक्ष बांधणीही त्यांनी चागली केलेली असली तरी शेकापनं शिवसेनेशी जो पंगा घेतला आहे त्याचा फटका विवेक पाटील यांना बसला आहे.शिवसेना आणि शेकाप एकत्र असते तर उरण आणि पनवेलची जागाही शेकापला जिंकता आली असती.शेकापच्या संधीसाधू राजकारणामुळे .एका महत्वाच्या नेत्याचा पराभव शेकापला पचवावा लागला आहे.या पराभवानंतर आता विवेक पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.कारण उरण असेल किवा पनवेल हे शेकापचे बालेकिल्ले आहेत.इथंही पक्षाचा पराभव होत असेल तर पक्षाला साऱ्या गोष्टींचा नक्कीच पुनर्विचार करावा लागणार आहे.\n– भाजपला कोकणात एकच जागा होती,प्रमोद जठार यांची कणकवलीची.ती पक्षानं गमविली असली तरी कोकणचं प्रवेशव्दार असलेल्या पनवेलची जागा प्रशांत ठाकूर यांच्या रूपानं पक्षाला मिळाली आहे.म्हणजे भाजपचं गणित ना नफा ना तोटा या पध्दतीनं सुटलं.कोकणात भाजप उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन सभा झाल्या.मात्र कोकणात मोदी इफेक्ट कुठेच जाणवला नाही.कोकणात बहुतेक ठिकाणी भाजप चौथ्या-पाचव्या स्थानावर राहिला.रायगडमध्ये भाजपला 10.15 टक्के मतं मिळाली.अनेक ठिकाणी या पक्षाच्या उमेदवाराची अनामत जप्त झाली.त्यामुळं कोकणावर स्वारी भाजपसाठी वाटते तेवढी सोपी नाही.तरीही पक्षाचे जे परंपरागत गड आहेत अशा ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून पक्षाला प्रयत्न करता येऊ शकतात.एक मात्र खरं की,प्रस्थापितांना धक्का देणारे आणि सर्वच राजकीय पक्षांना आत्मपरिक्षण करायला लावणारे हे निकाल आहेत.\nPrevious articleराष्ट्रवादीच्या “उचापती “\nNext articleसंपादक बेन ब्रेडली यांचे निधन\nमराठवाड्यात आता बोअरवेल अधिग्रहण घोटाळा,\nपंधरा वर्षानंतर तीन किलो मिटर…\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nअंदमानातही सावरकरांची ऊपेक्षा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/poland-creature-video-viral-on-you-tube-mhpl-459851.html", "date_download": "2020-09-22T21:24:21Z", "digest": "sha1:3LHOHY7KEUNHHLDKODTBIIJXPM5CXO4U", "length": 19597, "nlines": 188, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप poland creature video viral on you tube mhpl | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप\n6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा VIDEO\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा; VIDEO VIRAL\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nबाबाच्या वेशात मनोरुग्णाने केला त्रिशूळने हल्ला, रस्त्यावर तुफान राडा, LIVE VIDEO\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप\nपोलंडमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.\nपोलंड, 20 जून : जगातील कित्येक लोकं पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटीवर विश्वास ठेवतात, तर काही जण हा फक्त भ्रम असल्याचं म्हणतात. मात्र पोलंडमधील एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे शरीरावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओत एक पांढऱ्या रंगाची हालचार करणारी आकृती स्पष्ट दिसून येते.\nडेली स्टारच्या वृत्तानुसार हा व्हिडीओ 11 मार्चचा आहे. लेवियथन यूट्युबरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे.\nया व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. एका व्यक्तीला भीतीदायक असा आवाज ऐकू येतो. ती व्यक्ती त्या आवाजाचा मागोवा घेते, हा आवाज जंगलातून येत असतो. जसंजशी ही व्यक्ती जंगलाच्या आत जाते तसतसा आवाज वाढू लागतो. काही वेळातच ही व्यक्ती एका झाडाजवळ पोहोचते, जिथं एक पांढऱ्या रंगाची विचित्र हालचाल करणारी आकृती दिसते आणि आवाज तिथूनच येत असतो. त्या आकृतीला पाहिल्यानंतर व्यक्ती इतकी घाबरते की ती तिथून पळून जाते. हा व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.\nहे वाचा - COVID-19 : महिन्याला 6 लाख कमवणारा वैमानिक आता झाला डिलिव्हरी बॉय\nयू ट्युबवर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात. काही लोकांचं म्हणणं आहे की हे स्किन क्रॉलर म्हणजे नाइट क्रॉलर आहे. यूएस आणि कॅनडात ते दिसून येतात. तसे ते कुणाला नुकसान पोहोचवत नाहीत, मात्र तरी सावधानता बाळगायला हवी आणि रात्रीच्या वेळेत जंगलात जाऊ नये. तर काही जण म्हणाले असे विचित्र प्राणी जुन्या खाणी आणि गुफेतून येतात. काहींनी हे भूत असल्याचं म्हटलं आहे. तर काही जणांनी हा व्हिडीओच फेक असल्याचं म्हटलं.\nसंकलन, संपादन - प्रिया लाड\nहे वाचा - OMG अंड्यावर अंडी; तरुणाने ही कमाल केली तरी कशी पाहा VIDEO\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/2018/07/suvichar-marathi-quotes-confidence-2/", "date_download": "2020-09-22T21:15:20Z", "digest": "sha1:SFIPNPK4K76HENPXFIOYEN77NZK5ZUME", "length": 15195, "nlines": 226, "source_domain": "marathimotivation.in", "title": "आत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2. - Marathi Motivation", "raw_content": "\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nथोरांचे सुविचारAll मराठी सुविचार\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nथोरांचे सुविचारAll मराठी सुविचार\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHome मराठी सुविचार आत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nMarathi Suvichar छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण तो तुम्हाला पावसात देखील पुढे जाण्यासाठी मदत करतो तसेच, आत्मविश्वास देखील तुम्हाला यश मिळवून देत नाही पण तो तुम्हाला कठीण काळातून बाहेर निघायला मदत करतो. म्हणूनच आम्ही तुमच्या साठी काही खास आणि निवडक अश्या सुविचारांचा संग्रह आणलेला आहे. जे वाचून तुमचा आत्मविश्वास नक्कीच खूप वाढेल. एकदा नक्की वाचा, सुविचार आवडले तर whatsapp वर मित्रांना शेर करा धन्यवाद.\nफांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो.\nबचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.\nबदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का \nमला आता नवीन टिकाकारांची गरज आहे कारण आधीचे टीकाकार माझ्या प्रेमात आहेत.\nमळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.\nमी अशी फार थोडी महान माणसे पहिली आहेत ज्यांचा भूतकाळ संघर्षमय नव्हता.\nमी या जगात साधारण म्हणून जगायला आलेलो नाही.\nयश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे,\nहे मी सांगू शकणार नाही.\nपण स्वतःला ओळखून स्वतःला,स्वतःसाठी,स्वतःकङून नेमके काय हवे आहे,हे शोधणे म्हणजेच\nयशाच्या जवळ जाणे होय.\nयश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.\nयशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायर्‍या चढाव्या लागतात.\nरस्ता कितीही खड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बुट घालुन त्यावर आपण सहज चालु शकतो. परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणे कठीण होते. मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही तर आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो.\nरिकामी पाकीट कधीच तुमच्या यशाच्या आड येत नाहीत जेवढे रिकामी डोके आणि रिकामी मन यशात अडसर बनते.\nविचार हेतूकडे नेतो,हेतू कृतीकडे,कृतीमुळे सवय लागते,सवयीमुळे स्वभाव बनतो व स्वभावामुळे साध्य प्राप्त होते.\nविचाराचे हत्यार नीट हाताळता यावे, याचेच नाव खरे शिक्षण.\nविचाराच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे.\nविजय हा मागून मिळत नसतो, तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो.\nशक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका..\nशिस्त म्हणजे तुमचे चांगले चिंतणारा मित्र आहे जरी त्याचे शब्द कितीही कठोर असले तरीही.\nसंकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.\nसंकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा.\nसावधपणा, उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन, आणि दृष्ट निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.\nसुख बाहेर आहे, आनंद आंत आहे.\nस्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवायला शिका तरच इतर तुमच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवतील.\nहोकार नाकारायला आणि नकार\nस्वीकारायला सिंहाच काळीज लागत.\nअश्या अप्रतिम सुविचारांसाठी आमच्या फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करा धन्यवाद. आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला फॉलो करा आणि दररोज एक प्रेरणादायी सुविचार चे अपडेट मिळवा.\nPrevious articleअब्दुल कलाम यांचा वडिलांची शिकवण – प्रेरक कथा\nNext articleबोधकथा – खरा संन्यासी कोण\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nवेळ आणि वेळेचं महत्त्व सांगणारे सुविचार\n25 शक्तीशाली विचार….विचार करण्या साठी ( यशशास्त्र सुविचार )\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nव्यवसायचं का करावा – वाचा आणि विचार करा.\n30 शक्तीशाली आत्मविश्वास सुविचार\nमराठी सुविचार January 23, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2020-09-22T21:54:58Z", "digest": "sha1:VJNLK7OV7QE2DJSRRS5W5LALVKX6Y3KG", "length": 4889, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अक्षर साहित्य संमेलन - विकिपीडिया", "raw_content": "\nहा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.\nनागपूरमध्ये २३-२४ नोव्हेंबर २०१८ या काळात 'अक्षर साहित्य संमेलन' नावाचे मराठी संमेलन झाले. संमेलनात एकूण नऊ ठराव पास करण्यात आले. साहित्य विहार संस्थेच्या वतीने हे संमेलन आयोजित केले गेले होते.\nसंमेलनाची सांगता ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे यांच्या भाषणाने झाली.\nपहा : साहित्य संमेलने\nलेख ज्यातील उल्लेखनीयता अस्पष्ट आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ डिसेंबर २०१८ रोजी १६:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/coronavirus-pandemic-709-new-coronavirus-cases-in-mumbai-and-56-deaths-in-one-day-53707", "date_download": "2020-09-22T21:20:58Z", "digest": "sha1:4ENENEBUF7LJLAZOFL2Z4BBKQDRG5LHR", "length": 13528, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईत ७०९ नवे रुग्ण, दिवसभरात ५६ जणांचा कोरोनाने मृत्यू | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमुंबईत ७०९ नवे रुग्ण, दिवसभरात ५६ जणांचा कोरोनाने मृत्यू\nमुंबईत ७०९ नवे रुग्ण, दिवसभरात ५६ जणांचा कोरोनाने मृत्यू\nतर मंगळवारी दिवसभरात ८७३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९० हजार ९६२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात मंगळवारी कोरोने ३०० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ७०९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.\n बोरिवलीत कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा वेग मंदावला\nराज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५६ रुग्ण दगावले आहेत. तर २ आँगस्ट रोजी ४६ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ३ आँगस्ट रोजी एकूण ४९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ७०९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख १८ हजार १३० इतकी झाली आहे. तर मंगळवारी दिवसभरात ८७३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९० हजार ९६२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.\nहेही वाचाः-मी बाळासाहेबांचा नातू सुशांत सिंह प्रकरावरून आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन\nराज्यात आज आतापर्यंच्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज सलग चौथ्या दिवशी नविन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या विक्रमी आहे. आज दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ७७६० नविन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४२ हजार १५१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २३ लाख ५२ हजार ०४७ नमुन्यांपैकी ४ लाख ५७ हजार ९५६ नमुने पॉझिटिव्ह (१९.४७ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४४ हजार ४४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ९०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.\nआज निदान झालेले ७७६० नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३०० मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७०९ (५६), ठाणे- १४२ (६), ठाणे मनपा-२२६ (७),नवी मुंबई मनपा-२५९ (७), कल्याण डोंबिवली मनपा-१०३ (६),उल्हासनगर मनपा-३९ (१), भिवंडी निजामपूर मनपा-१५ (१६) , मीरा भाईंदर मनपा-८९ (८),पालघर-१२३ (१), वसई-विरार मनपा-८६ (४), रायगड-१२९ (६), पनवेल मनपा-१०६, नाशिक-११०(४),नाशिक मनपा-३३७ (५), मालेगाव मनपा-८, अहमदनगर-२०७ (२), अहमदनगर मनपा-१२०, धुळे-१० (२), धुळे मनपा-२५ (१), जळगाव-२४९ (७), जळगाव मनपा-४१ (५), नंदूरबार-१० (२), पुणे- ३२६ (१०), पुणे मनपा-१२९६ (२९), पिंपरी चिंचवड मनपा-५८५ (१७), सोलापूर-१६३ (३), सोलापूर मनपा-३७ (१), सातारा-१६३ (१), कोल्हापूर-२०९ (२९), कोल्हापूर मनपा-३४ (४), सांगली-१०९ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४६ (३), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-५८, औरंगाबाद-१२४ (१), औरंगाबाद मनपा-९७ (१०), जालना-१, हिंगोली-३, परभणी-१८, परभणी मनपा-२४,लातूर-७५(१), लातूर मनपा-४४ (५), उस्मानाबाद-३४४ (२), बीड-५७ , नांदेड-४३ (२), नांदेड मनपा-५५ (१), अकोला-११ (२), अकोला मनपा-५ (१), अमरावती- ३ (१), अमरावती मनपा-६९, यवतमाळ-५२, बुलढाणा-८७ (१), वाशिम-६४, नागपूर-६२ (३), नागपूर मनपा-१७४ (१४), वर्धा-११ (१), गोंदिया-१७, चंद्रपूर-११, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-१२, इतर राज्य १३.\n‘या’ उद्योगपतीच्या मुलीला सायबर ठगांनी फसवलं\nराज्यात १८ हजार ३९० नवे रुग्ण, ३९२ जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे १६२८ नवे रुग्ण, ४७ जणांचा दिवसभरात मृत्यू\nदिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब\nपुन्हा लाॅकडाऊन होईल या भीतीने ‘इतक्या’ तळीरामांनी केले दारूच्या परवान्यासाठी अर्ज\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह\nसंदीप देशपांडे यांची जामीनावर सुटका\n१ कोटी मजुरांनी लॉकडाऊनमध्ये पायी घर गाठलं, सरकारची संसदेत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/ganesh-utsav-2020-kokan-passenger-not-responded-to-msrtc-special-buses-for-ganpati-54089", "date_download": "2020-09-22T21:54:37Z", "digest": "sha1:CNXH4CQEZGS237PA2TN4F6NWUAU2RINR", "length": 8624, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "नवीन अटीचा एसटीला फटका, त्यामुळे घेतला 'हा' निर्णय | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nनवीन अटीचा एसटीला फटका, त्यामुळे घेतला 'हा' निर्णय\nनवीन अटीचा एसटीला फटका, त्यामुळे घेतला 'हा' निर्णय\nकोकणात जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळानं एक अट घातली होती. पण आता या एका अटीमुळे कोकणात जाणाऱ्यांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nगणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला होता. पण यासाठी एसटी महामंडळानं एक अट घातली होती. पण आता या एका अटीमुळे कोकणात जाणाऱ्यांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे गुरूवारी म्हणजेच १३ ऑगस्टला कोकणासाठी मुंबई, ठाणे, पालघरमधून एकही एसटी सुटू शकली नाही.\nकोकणात जाणाऱ्यांसाठी १२ ऑगस्टपासून एसटीच्या गाड्या सोडण्यात येणार होत्या. त्यानुसार एसटी महामंडळाकडून सर्व तयारी देखील करण्यात आली. पण नवीन नियमामुळे चाकरमान्यांनी एसटीसाठी बुकिंगच केलं नाही.\nहेही वाचा : रेल्वेची खाजगीकरणाकडे वाटचाल, आता मुंबईतही धावणार खाजगी ट्रेन\nएसटीची अट आहे की, १२ ऑगस्टनंतर जाणाऱ्यांनी प्रवासाआधी करोना चाचणी करावी. पण एकाच घरातून गावी जाणाऱ्या चार ते पाच जणांना प्रत्येक चाचणीमागे पैसे अदा करताना मोठा भुर्दंडही पडणार आहे. त्यामुळे यापुढे कोकणात जाणाऱ्यांची संख्यादेखिल फारच कमी असू शकते.\nयाच कारणामुळे १२ ऑगस्ट म्हणजे बुधवापर्यंत मुंबई, ठाणे, पालघरसह अन्य विभागातून १०३ बसेस रवाना झाल्या. ५० बस गट आरक्षणासाठी (ग्रुप आरक्षण) नोंदविल्या गेल्या. मात्र १२ ऑगस्टनंतर ४ ते ५ जणांनी आरक्षण केलं आहे. परिणामी महामंडळानं कोकणासाठी २१ ऑगस्टपर्यंत गाडय़ा सोडायचं ठरवलं आहे.\nGanesh Festival 2020: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना टोल माफ, सरकारचा मोठा निर्णय\n१२ ऑगस्टनंतरही सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल सेवा बंदच\n‘या’ उद्योगपतीच्या मुलीला सायबर ठगांनी फसवलं\nराज्यात १८ हजार ३९० नवे रुग्ण, ३९२ जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे १६२८ नवे रुग्ण, ४७ जणांचा दिवसभरात मृत्यू\nदिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब\nपुन्हा लाॅकडाऊन होईल या भीतीने ‘इतक्या’ तळीरामांनी केले दारूच्या परवान्यासाठी अर्ज\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह\nसंदीप देशपांडे यांची जामीनावर सुटका\n१ कोटी मजुरांनी लॉकडाऊनमध्ये पायी घर गाठलं, सरकारची संसदेत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/raju-shetty-meeting-election/", "date_download": "2020-09-22T20:57:11Z", "digest": "sha1:BAZ6SR753KSQYSGUESOKFFP3JZRTBCI2", "length": 10902, "nlines": 118, "source_domain": "mahapolitics.com", "title": "काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील डाव्या लोकशाही आघाडीची महत्त्वाची बैठक ! – Mahapolitics", "raw_content": "\nकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील डाव्या लोकशाही आघाडीची महत्त्वाची बैठक \nमुंबई – काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीतील डाव्या लोकशाही आघाडीनं आज महत्त्वाची बैठक घेतली आहे. शेकापचे जयंत पाटील, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, सपाचे अबू आझमी, प्रहार संघटनेचे बच्चू कडू, अशोक ढवळे, प्रकाश रेड्डी, बी. जी. कोळसे पाटील, लोकभारतीचे कपिल पाटील आदी नेते या बैठकीला उपस्थित आहेत.\nआघाडीत काँगेस, राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी 125 जागा आल्या आहेत, उर्वरित 38 जागा या घटक पक्षांना सोडण्यात आल्या आहेत . या 38 जागा कुणी कशा वाटून घ्याव्या याबाबत चर्चा सुरु आहे. काही जागांची अदलाबदल करायची असेल तर आघाडीमध्ये पुन्हा चर्चा होणार आहे.\nदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतातील सरकार पाच वर्ष चालवले असल्याचं माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसेच सहयोगी शिवसेनेला ते बरोबरचा मानत देत नाहीत हे दिसत आहे. शिवसेनेबाबत काय भूमिका आहे हे त्यांनी दाखवून दिलंय. मेगा भरतीत जे गेले ते या काळात सरकारला मदत करत होते. शेतकऱ्यांसाठी बरंच काही केलं असा दावा मोदी करतात. मग शेतकरी आत्महत्या का वाढल्या, शेतीचा विकास दर खाली आला, शेतमालाचे भाव खाली का आले याचे उत्तर मोदी यांनी द्यावे. पाकिस्तानातून साखर आयात केली, मागील आठवड्यात कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला ते इम्रान खानचे हात मजबूत करण्यासाठी घेतला होता का असा सवालही शेट्टी यांनी केला आहे.\nदरम्यान आमदार बच्चू कडू यांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानचा कांदा आणणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात मोदी म्हणाले होते मी नंदुरबार,नाशिकचा कांदा खाल्ला आहे, इथल्या कांदा उत्पादकांशी बेईमानी करणार नाही. मात्र त्यांनीच पाकिस्तानातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला, ही नमकहरामी नाही का असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच 370 आणि काश्मीर वर मतदान होणार असेल तर कांद्यावर, शेतमालाच्या कोसळलेल्या भावावर मतदान झालं पाहिजे असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.\nअमिताभ बच्चन यांच्या घरासमोर आंदोलन करणाय्रा महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात\nआरजे मलिष्काचं तिसरं गाण, खड्ड्यांवरून मुंबई महापालिकेचे काढले वाभाडे\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nशरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमनसे नेत्यांचा गनिमी कावा, पोलिसांच्या नोटीसीनंतरही केला रेल्वेनं प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.milindspandit.org/mobile_aarati", "date_download": "2020-09-22T19:26:28Z", "digest": "sha1:BBQ7QS754RODTTURCNTCBCHNN37KYJZO", "length": 16870, "nlines": 198, "source_domain": "www.milindspandit.org", "title": "Milind S. Pandit", "raw_content": "\nसुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची \nनुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥\nसार्वांगी सुन्दर उटि शेंदुराची \nकंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥ १ ॥\nजयदेव जयदेव जय मंगलमूर्ति \nदर्शनमात्रे मनकामना पूर्ति जयदेव जयदेव ॥\nरत्नखचित फरा तुज गौरी कुमरा \nचंदनाची उटि कुंकुमकेशरा ॥\nहिरेजडित मुकुट शोभतो बरा \nरुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥ २ ॥\nजयदेव जयदेव जय मंगलमूर्ति \nदर्शनमात्रे मनकामना पूर्ति जयदेव जयदेव ॥\nसरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना\nदास रामाचा वाट पाहे सदना\nसंकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ॥ ३ ॥\nजयदेव जयदेव जय मंगलमूर्ति \nदर्शनमात्रे मनकामना पूर्ति जयदेव जयदेव ॥\nदुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी \nअनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥\nवारी वारी जन्ममरणांतें वारी \nहारी पडलो आता संकट निवारी ॥ १ ॥\nजय देवी जय देवी महिषासूर मर्दिनी \nसुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी जय देवी जय देवी ॥\nत्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही \nचारी श्रमले परंतु ना बोलवे काही ॥\nसाही विवाद करिता पडलो प्रवाही \nते तू भक्ता लागी पावसी लवलाही ॥ २ ॥\nजय देवी जय देवी महिषासूर मर्दिनी \nसुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी जय देवी जय देवी ॥\nप्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा \nक्लेशांपासुनि सोडवी तोडी भवपाशा ॥\nअंबे तुजवांचून कोण पुरविल आशा \nनरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥\nजय देवी जय देवी महिषासूर मर्दिनी \nसुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी जय देवी जय देवी ॥\nलवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा \nवीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥\nतेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥\nजय देव जय देव जय श्रीशंकरा \nआरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव ॥\nकर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा \nअर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥\nविभुतीचें उधळण शितिकंठ नीळा \nऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ २ ॥\nजय देव जय देव जय श्रीशंकरा \nआरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव ॥\nदेवीं दैत्यीं सागरमंथन पैअं केलें \nत्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥\nतें त्वां असुरपणें प्राशन केलें \nनीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ ३ ॥\nजय देव जय देव जय श्रीशंकरा \nआरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव ॥\nव्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी \nपंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥\nशतकोटीचें बीज वाचे उच्चारी \nरघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ ४ ॥\nजय देव जय देव जय श्रीशंकरा \nआरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा जय देव जय देव ॥\nयुगे अठ्ठावीस विटेवरी उभा \nवामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥\nपुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा \nचरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥\nजय देव जय देव जय पांडुरंगा \nरखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा \nतुळसींमाळा गळां कर ठेवुनि कटीं \nकांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटीं ॥\nदेव सुरवर नित्य येती भेटी \nगरुड हनुमंत पुढें उभे राहती ॥ २ ॥\nजय देव जय देव जय पांडुरंगा \nरखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा \nसुवर्णाचीं कमळें वनमाळा गळां ॥\nराई रखुमाई राणीया सकळा \nओंवाळिती राजा विठोबा सांवळा ॥ ३ ॥\nजय देव जय देव जय पांडुरंगा \nरखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा \nओंवाळूं आरत्या कुर्वड्या येती \nचंद्रभागेमाजीं सोडुनियां देती ॥\nदिंड्या एताका वैष्णव नाचती \nपंढरीचा महिमा वर्णांवा किती ॥ ४ ॥\nजय देव जय देव जय पांडुरंगा \nरखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा \nआषाढी कार्तिकी भक्तजन येती \nचंद्रभागेमध्यें स्नानें जें करिती ॥\nदर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती \nकेशवासी नामदेव भावे ओंवाळिती ॥ ५ ॥\nजय देव जय देव जय पांडुरंगा \nरखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा \nसत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं \nकरि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥\nकडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं \nसुरवर, नर, निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १ ॥\nजय देव जय देव जय जय हनुमंता \nतुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता \nदुमदुमिले पाताळ उठला पडशब्द \nधगधगिला धरणीधर मानिला खेद ॥\nकडाडिले पर्वत उडुगण उच्छेद \nरामीं रामदासा शक्तीचा शोध ॥ २ ॥\nजय देव जय देव जय जय हनुमंता \nतुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता \nत्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा \nत्रिगुणी अवतार त्रैलोक्य-राणा ॥\nनेति नेति शब्दें न ये अनुमाना \nसुरवरमुनिजनयोगिसमाधि न ये ध्याना ॥ १ ॥\nजयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता \nआरती ओंवाळितां हरली भवचिंता जयदेव जयदेव ॥\nसबाह्य अभ्यंतरीं तूं एक दत्त \nअभाग्यासी कैची कळेल ही मात ॥\nपराहि परतलि तेथें कैचा हा हेत \nजन्म मरणाचा पुरलासे अंत ॥ २ ॥\nजयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता \nआरती ओंवाळितां हरली भवचिंता जयदेव जयदेव ॥\nदत्त येऊनिया उभा ठाकला \nसद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥\nप्रसन्न होऊनी आशिर्वाद दिधला \nजन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ ३ ॥\nजयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता \nआरती ओंवाळितां हरली भवचिंता जयदेव जयदेव ॥\n'दत्त दत्त' ऐसे लागले ध्यान \nहारपले मन झाले उन्मन ॥\nएका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥\nजयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता \nआरती ओंवाळितां हरली भवचिंता जयदेव जयदेव ॥\nघालीन लोटांगण वंदीन चरण\nडोळ्यांनी पाहिन रूप तुझें ॥\nप्रेमें आलिंगन आनंदे पूजिन\nभावें ओवाळिन म्हणे नामा ॥ १ ॥\nत्वमेव माता च पिता त्वमेव\nत्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ॥\nत्वमेव विद्या द्रविणं त्वमेव\nत्वमेव सर्वं मम देवदेव ॥ २ ॥\nबुध्दात्मना व प्रक्रुतिस्वभावअत् ॥\nनारायणायेति समर्पयामि ॥ ३ ॥\nक्रुष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ॥\nजानकीनायकं रामचंद्रं भजे ॥ ४ ॥\nहरे राम हरे राम राम राम हरे हरे\nहरे क्रुष्ण हरे क्रुष्ण क्रुष्ण क्रुष्ण हरे हरे ॥ ५ ॥\nशेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको\nदोंदिल लाल बिराजे सूत गौरीहरको ॥\nहाथ लिए गुड-लड्डू साईं सुरवरको\nमहिमा कहे ना जाय लागत हूँ पदको ॥ १ ॥\nजय जय श्री गणराज विध्यासुखदाता\nधन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥\nअष्टो सिद्धि दासी संकटको बैरी\nविघनाविनाशन मंगल मूरत अधिकारी ॥\nकोटि सूरजप्रकाश ऐसी छबि तेरी\nगंड-स्थल मदमस्तक झूले शाशिहारी ॥ २ ॥\nजय जय श्री गणराज विध्यासुखदाता धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥\nभावभगत से कोई शरणागत आवे\nसंतति सम्पति सभी भरपूर पावे ॥\nऐसे तुम महाराज मोको अति भावे\nगोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ ३ ॥\nजय जय श्री गणराज विध्यासुखदाता\nधन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥\nॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्\nते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥ १ ॥\nॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे\nस मे कामान्कामकामाय मह्यम् कामेश्वरो वैश्रवणो ददातु\nकुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॥ २ ॥\nॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं\nमाहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी स्यात्सार्वभौमः सार्वायुष\nआंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति ॥ ३ ॥\nमरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे\nआविक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासद इति ॥ ४ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://essaybank.net/marathi-essay/essay-on-responsibility-for-students-in-easy-words-read-here-2/", "date_download": "2020-09-22T21:25:37Z", "digest": "sha1:RULRZ5PE334QY436ER37Z65JRY7PIG4X", "length": 7959, "nlines": 27, "source_domain": "essaybank.net", "title": "विद्यार्थी सोपे शब्द करण्याची जबाबदारी निबंध - येथे वाचा » Essay Bank", "raw_content": "\nविद्यार्थी सोपे शब्द करण्याची जबाबदारी निबंध – येथे वाचा\nआम्ही जबाबदारी आम्ही नेहमी आमच्या पालकांवर अवलंबून करू शकता चर्चा तेव्हा ते जबाबदारी कोणत्याही प्रकारचे ठेवणे योग्य व्यक्ती आहेत. आमच्या पालकांना काहीही जबाबदारी घेऊ शकता कोण व्यतिरिक्त कोणत्याही योग्य व्यक्ती मिळू शकणार नाही.\nएक लहान मूल जबाबदारी खूप आम्ही आम्ही एक लहान मूल म्हणून जबाबदार किती कल्पना करू शकत नाही एक मोठे काम आहे. पण तो एक सुंदर भावना आणि आमच्या स्वत: ची जबाबदार शब्द काहीतरी करण्यासाठी एक सुंदर मार्ग आहे.\nवयस्कर कल्याण प्रत्येकजण आपली जबाबदारी शोधत आहे सोपा काम नाही आहे आणि आपण कोणाचाही अपेक्षा दुर्लक्ष करू शकत नाही. आपण आपल्या पालकांना आपल्या जीवनात भागीदार आपल्या मुलाला कोणी दुर्लक्ष करू शकत नाही आपण आपल्या खांद्यावर सर्व जबाबदारी घेणे आणि त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आहे.\nबहुतेक लोक देत पैसा त्यांच्या कुटुंबातील दिशेने जबाबदारी पूर्ण आहे की. पण, ते आहेत पूर्णपणे चुकीचे फक्त त्यांच्या कुटुंबास पैसे देत ते देखील वेळ आणि संयम देणे आवश्यक त्यांच्या जबाबदार्या पूर्ण नाही आहे. आपण एक विशिष्ट वेळ आपल्या कुटुंबाला पैसे ते देखील त्यांचे जीवन आपली उपस्थिती गरज आहे प्रत्येक गोष्ट खरेदी शकत नाही कारण आपले मनसे आपल्या प्रिय देणे आहे.\nसर्वात पालक त्यांच्या वृद्ध पालकांना राहण्यासाठी केवळ आजकाल आहेत काही लोक त्यांच्या आयुष्यात आणि फक्त फार दूर त्यांच्या मुलांना जिवंत काही निवास कोणत्याही वयाच्या Shift दाबून ठेवा. आता करू आमची जबाबदारी आहे कारण आम्ही नेहमी आमच्या पालकांनी काळजी घ्यावी.\nआम्ही मुले जे काही आम्ही त्यांना मागणी त्यांनी हे सर्व खरं असलं तरी ते त्यांच्या बाजूने देतात आणि एक लहान मूल म्हणून त्यांना उपचार करण्याची वेळ आली आहे आता ते दिले होते आणि. युवक, ते पालक आज काय करणार आहे ते ते जुन्या वाढतात तेव्हा त्यांना परत येतील लक्षात आल्यास,. आज आपल्या मुलांना आपण आपल्या स्वत: च्या भावी सुरक्षित करण्यासाठी आपण आपल्या पालकांना प्रथम फक्त नंतर आपल्या मुलांना आपल्या जुन्या युगात तुमचा आदर करतील आदर पाहिजे असल्यास आमच्याशी त्याच काय करणार आहे ते आम्ही उद्या आमच्या पालकांना करतो.\nदेश एक गेम खेळत आहे\nइतर देशांमध्ये उपस्थित असलेले ते नेहमी इतर देशांच्या खेळायला एक सन्मान आहे आणि अभिमान तो आपल्या देशात करा लोक आहेत. एक सामान्य माणूस, आम्ही खेळाडू स्वत: वर ठेवत आहे कोणत्या प्रकारचे दबाव नाही कल्पना करू शकत नाही पण आम्ही फक्त त्याला जबाबदारी वाटू शकते.\nसंपूर्ण देशात त्याच्या पुढील पायरी अपेक्षा आहे आणि जबाबदारी पातळी आम्ही तो त्या विशिष्ट क्षणी तोंड आहे प्रकारची जबाबदारी दबाव काय विचार करू शकत नाही काहीही जास्त आहे. आम्ही एक सामान्य माणूस म्हणून फक्त आमच्या स्वत: च्या कुटुंबातील सदस्य जबाबदारी घेणे निराश होत आहेत आता फक्त एक खेळाडू नाही प्रकारची दबाव काय तो दशलक्ष लोक एक जमाव करण्याची जबाबदारी आहे, तेव्हा लागू शकतात असे मला वाटते.\nम्हणून नेहमी खात्री आहे की आपण कोणतीही जबाबदारी तर आपण गंभीरपणे घेऊ देण्यात कार्य उभे राहिले पाहिजे करा.\nआपण जबाबदारी निबंध संबंधित इतर काही प्रश्न असल्यास, आपण खाली टिप्पणी करून आपल्या शंका विचारू शकता.\nAlso Read लेख रोजी एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थ्यांना सोपे शब्द - वाचा येथे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://krushisamrat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%94%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-22T20:51:11Z", "digest": "sha1:MH4DRHNBIBTMTKDEWOWFRF26ZO6JRVBD", "length": 9608, "nlines": 162, "source_domain": "krushisamrat.com", "title": "मुंबई येथील औद्योगिक क्रांती केंद्र शेतीसाठी वरदान | Krushi Samrat", "raw_content": "\nमुंबई येथील औद्योगिक क्रांती केंद्र शेतीसाठी वरदान\nनवी दिल्ली / प्रतिनिधी\nसॅनफ्रान्सिस्को पाठोपाठ आता भारतात थेट मुंबई येथे उभारण्यात येणार्‍या औद्योगिक क्रांती केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील शेती क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीदिल्ली येथे दिली.\nमुख्यमंत्री म्हणाले, औद्योगिक क्रांती केंद्राच्या माध्यमातून जगभर तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती, संरक्षण आदी क्षेत्रांमध्ये उत्तम कार्य होत आहे. दावोस दौर्‍याच्यावेळी असे केंद्र मुंबई येथे स्थापन करण्याच्या करारावर स्वाक्षर्‍या झाल्या होत्या. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्यावतीने आयोजित परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले.\nया केंद्रामुळे महाराष्ट्रासह देशातील कृषी क्षेत्राला मोठा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शेतीच्या विविध क्षेत्रात अचूक अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. शेतमाल विक्रीसाठी विविध बाजारपेठांमध्ये समन्वय स्थापित करणे, हवामान बदलानुसार शेतीची पीक व वान यांच्या पध्दतीत बदल करणे, शेती क्षेत्रात पीक साखळी निर्माण करणे, पिकांवर बोंडअळी सारख्या येणार्‍या रोगांवर उपाय, दुष्काळाच्या परिस्थितीवर उपाय आदी बाबी सुकर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. देशात हवामान बदलामुळे होणार्‍या समस्यांवर औद्योगिक क्रांती केंद्राच्या माध्यमातून योग्य उपाय सुचविता येईत, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स, ड्रोन आदींचा प्रभावीपणे वापर करता येईल.\nशेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.\nTags: मुंबई येथील औद्योगिक क्रांती केंद्र शेतीसाठी वरदान\nखारे पानी के प्रभाव को कम करने के लिए उपाय\nगांडूळ खत : शेतीस वरदान\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nगांडूळ खत : शेतीस वरदान\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nराज्यात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता\nराज्यात वादळी पावसाची शक्यता\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nमहाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा वाढवा- अजित पवार\nशेतीच अर्थव्यवस्थेची तारणहार – रमेश चंद\nपीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC_(%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8)", "date_download": "2020-09-22T21:07:58Z", "digest": "sha1:SKOEMSVUX4RZXFEGK4ET2UXCCNDGGILY", "length": 3268, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पंजाब, पाकिस्तान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(पंजाब (पाकिस्तान) या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख पाकिस्तानातील पंजाब प्रांत याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पंजाब (निःसंदिग्धीकरण).\nपंजाब हा पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. लाहोर ही पंजाबची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nLast edited on १६ सप्टेंबर २०२०, at २०:१७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ सप्टेंबर २०२० रोजी २०:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2020-09-22T20:28:49Z", "digest": "sha1:CNKXKUJZCFHRBAS5LZEVVI5H55IGARGD", "length": 3362, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पीट सॅम्प्रास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपेट्रोस पीट सॅम्प्रास (१२ ऑगस्ट, इ.स. १९७१ - ) हा अमेरिकेचा टेनिस खेळाडू आहे.\n१२ ऑगस्ट, इ.स. १९७१\nएकहाती फोरहॅंड, एकहाती बॅकहॅंड, उजव्या हाताने\nशेवटचा बदल: २४ फेब्रुवारी, २०१७.\nकृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २५ फेब्रुवारी २०१७, at ०९:३७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०१७ रोजी ०९:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://santsahitya.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97%20-%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%20%E0%A5%A9/2020/04/03/53346-chapter.html", "date_download": "2020-09-22T19:35:39Z", "digest": "sha1:LJOFOLNQZO57FFU32SMV6VQKTSZBW2KM", "length": 5921, "nlines": 90, "source_domain": "santsahitya.org", "title": "नामाचिया बळें कैवल्यसाधन ... | संत साहित्य नामाचिया बळें कैवल्यसाधन … | संत साहित्य Literature by all great marathi saints", "raw_content": "\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले.\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nनामाचिया बळें कैवल्यसाधन ...\n उगेंचि निधान हाता चढे ॥१॥\nजाणोनि हें वर्म भक्त भागवत राहिलों निवांत प्रेमबोधें ॥२॥\nकोण जपतप वाहे हें काबाड म्हणती अवघड या रे नाचों ॥३॥\nउघड समाधि हरिकथा सोहळा नरनारी बाळां लहानथोरां ॥४॥\nछंदें वाहती टाळी गाती नामावळी जयजयकारें होळी दहनदोष ॥५॥\nयेणें ब्रम्हानंदें दुमदुमिलें जग सुलभ हा मार्ग सांपडला ॥६॥\nतुका म्हणे हरिभक्तीचा उल्हास आणिलासे त्रास यमदूतां ॥७॥\nपताकांचे भार मृदंगांचे घो... »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://hwmarathi.in/tag/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2020-09-22T21:37:43Z", "digest": "sha1:WD3HPWXR5TVSFXHXELUGLA42VFVK6FAX", "length": 4482, "nlines": 71, "source_domain": "hwmarathi.in", "title": "हाजी अली दर्गा – HW Marathi", "raw_content": "\nTag : हाजी अली दर्गा\nFeatured हाजी अली दर्ग्याचे लवकरच होणार सौंदर्यीकरण\nमुंबई | मुंबईतील सर्वच धार्मिक स्थळे ही महत्त्वाची आहेत त्यातीलच एक महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणजे हाजी अली दर्गा. या दर्ग्याचे नुतनीकरण व सौंदर्यीकरणाचे...\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AC%E0%A5%AC%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2020-09-22T21:23:06Z", "digest": "sha1:X35UR6UDVH4X6HU557HKZRTGWOUZIWVD", "length": 2825, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे ६६० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे ६६० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ६३० चे ६४० चे ६५० चे ६६० चे ६७० चे ६८० चे ६९० चे\nवर्षे: ६६० ६६१ ६६२ ६६३ ६६४\n६६५ ६६६ ६६७ ६६८ ६६९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nLast edited on १९ सप्टेंबर २०१४, at १९:०२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१४ रोजी १९:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://santsahitya.org/page6/", "date_download": "2020-09-22T19:42:07Z", "digest": "sha1:V5EXESJPVC47XPILKREJE6RUG3VSDAXL", "length": 15522, "nlines": 169, "source_domain": "santsahitya.org", "title": "Home | संत साहित्य Page 6 of 128 for Home | संत साहित्य Literature by all great marathi saints", "raw_content": "\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले.\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले..\nमहाराष्ट्रांतील संत परंपरा - अल्प परिचय\nइतिहासाच्या बाबतीत माझा तेवढा मोठा हातखंड नाहीच्या काळात आपण ज्ञानाने समृद्ध आहोत याचे श्रेय आपल्या संतांनी केलेल्या कार्यास जाते. संतांचे कार्य पाहता आपण त्यांचे कार्य...\nसंत ज्ञानेश्र्वरकालीन संत प्रभावळीतील सत्पुरुषांपैकी ‘कोणाचा आध्यात्मिक अधिकार किती मोठा’ याचा निर्णय करण्याचा आध्यात्मिक अधिकार असलेले, सर्वार्थाने ज्येष्ठ - गोरोबाकाका\n’ असे म्हणत कर्मातच ईश्र्वर पाहणारे, कर्मयोग अतिशय साध्य सरळ भाषेत सर्वसामान्यांना सांगणारे, थोर संत म्हणजे संत सावता महाराज.\nमुळ नाव :नारायण सूर्याजी ठोसर वडील :सूर्याजी ठोसर आई :राणूबाई ठोसर साहित्यरचना:दासबोध,आत्माराम,मनाचे श्लोक,करुणाष्टके,अनेक स्फुट रचना तीर्थक्षेत्रे: सज्जनगड,शिवथर घळ\nमुळचे नाव:तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) आईचे नाव:कनकाई पत्नीचे नाव:आवडाबाई जन्मठिकाण:इ.स. १६०९ देहू, महाराष्ट्र समाधी,मृत्यु:इ.स. १६५० ,देहू,महाराष्ट्र ग्रंथ:तुकारामांची गाथा व हजारो अभंग गुरू:चैतन्य महाप्रभू\n‘नमितो योगी, थोर विरागी तत्त्वज्ञानी संत तो सत् कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत तो सत् कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत\n: यादवराजांच्या कारकीर्दीत, बाराव्या शतकात, महाराष्ट्रात महानुभाव पंथ उद्यास आला. सामान्यांना त्यांच्या भाषेत मोक्षमार्ग सुलभ करून सांगणारे जैन, नाथ, लिंगायत, आदी पंथ यापूर्वीच प्रस्थापित झाले...\nगाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान,...\nतुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यांसाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता...\n‘ज्ञानेश्र्वरी’ ची प्रत शुद्ध करण्यासह, उच्च दर्जाचे विपुल साहित्य निर्माण करणारे संत कवी आणि ‘भारुडांतून’ रंजनासह समाजाचे प्रबोधन करणारे समाजसुधारक\n‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ तारिले पतित तेणे किती तारिले पतित तेणे किती’ खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात, ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत.\n‘मराठी’ तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’ च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक\nजनीचे अभंग लिहीत नारायण करीत श्रवण साधुसंत धन्य तेचि जनी, धन्य तिची भक्ती\nस्वर्गीची लोटली जेथे रामगंगा महानदी तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी\nदेवाच्या द्वारांत चारी मुक्ती\nअगा करुणाकरा करितसें धांवा या मज सोडवा लवकरी ॥१॥\nशरीर सोकलें देखिलिया सुखा...\nशरीर सोकलें देखिलिया सुखा कदान्न तें मुखा रुचि नेदी ॥१॥\n निःश्रेयसं कथं नृणां, निषेधविधिलक्षणम् ॥३॥\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\nरामाचें भजन तेंचि माझें ध्यान तेणें समाधान पावईन ॥१॥\nध्यान करु जाता मन\nध्यान करु जाता मन हरपले सगूण ते झाले गुणातीत ॥१॥\nजेथोनि उद्गार प्रसवे ॐकार तोचि हा श्रीधरू गोकुळीं वसे ॥१॥\nदेवा तुझा मी सोनार\nदेवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार ॥१॥\nसोयरा सुखाचा विसांवा भक्तांचा विठोबा निजाचा मायबाप ॥१॥\nसुखाचें हें सुख श्रीहरि\nसुखाचें हें सुख श्रीहरि मुख पाहतांही भूक ताहान गेली ॥१॥\n सदा झणझणिती टाळ ॥१॥\n विठ्ठल नामाचा रे टाहो ॥१॥\nरूपें श्यामसुंदर निलोत्पल गाभा सखीये स्वप्‍नीं शोभा देखियेला ॥१॥\nरात्र काळी घागर काळी\nरात्र काळी घागर काळी यमुनाजळें ही काळी वो माय ॥१॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahaenews.com/22403/", "date_download": "2020-09-22T20:34:53Z", "digest": "sha1:SM2TQYSRFQEQLSUALNV4TCSDYZST6OT5", "length": 24081, "nlines": 221, "source_domain": "mahaenews.com", "title": "पुणे – सलग दुसऱ्या दिवशी एसटीचे नियोजन कोलमडले | Mahaenews", "raw_content": "\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nHome breaking-news पुणे – सलग दुसऱ्या दिवशी एसटीचे नियोजन कोलमडले\nपुणे – सलग दुसऱ्या दिवशी एसटीचे नियोजन कोलमडले\n-पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या बसेस उशीराने\nपुणे – मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा एसटी वाहतुकीवर परिणाम होत आहे. पाऊस, वाहतूक कोंडीमुळे सलग दुसऱ्या दिवशी पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडले. नियोजित वेळेपेक्षा तब्बल दीड ते दोन तास उशीराने या मार्गावरील गाड्या धावत असल्याचे दिसून आले. यामुळे आगारात बसेसची वाट पाहात थांबलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.\nराज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) वेळापत्रक सोमवार आणि मंगळवारी (दि.10 ) सलग दुसऱ्या दिवशी कोलमडले. मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतून पुण्यात दाखल होणाऱ्या एसटी बसेस रस्त्यावर पाणी साठल्याने मंगळवारी वाहतूक कोंडीत अडकून पडल्या. यामुळे मुंबईतून पुण्याच्या स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर आगारात दाखल होणाऱ्या एसटी सुमारे एक तास उशिरा पोहोचल्याचे दिसले. पुण्यातून दादर, ठाणे, बोरिवली येथे जाणाऱ्या शिवनेरी तब्बल पाऊण तास उशिराने सुटत होत्या. त्याचप्रमाणे मुंबईत पोहोचण्यासही त्यांना दोन ते अडीच तास जास्त कालावधी लागत असल्याची माहिती मिळाली.\nमुंबईमध्ये पावसाचा जोर वाढतच असल्याने या मार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम होत असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुसळधार पाऊस, मार्गावरील वाहतूक कोंडी यामुळे पुणे-मुंबई दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती. पुण्याहून मुंबई, ठाणे, दादरला एसटी बसेससह शिवशाही गाड्या सोडल्या जातात. स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशनहून दादर, बोरिवली, ठाण्याकरिता दर अर्ध्या तासाने शिवनेरीची वातानुकूलित सेवा आहे. तसेच साधी एसटी, हिरकणी आदींची सेवा पुरवली जाते. सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे या बसेसला पोहोचण्यासाठी उशीर होत होता. यामुळे पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल झाल्याचे दिसून आले.\nयुवतीवर बलात्कार प्रकरणी तीन जण ताब्यात\nश्रीनगर परिसरात विस्कळीत पाणी पुरवठा; शिवशाही व्यापारी संघाचा आंदोलनाचा इशारा\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nकोविड सेंटरमधील महिला अत्याचाराविरोधात भाजपाचा एल्गार\nसांगलीमध्ये लोकांवर खड्ड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ; महापालिकेच्या कारभाराचा केला निषेध\nमहाराष्ट्र सीईटी सेल कडून 21 सप्टेंबर MHT CET 2020 Exam साठी नवं वेळापत्रक जाहीर\nअभिनेता टायगर श्रॉफच्या ‘Unbelievable’ गाण्यासाठी त्याचा ‘Unbelievable’ आवाज\nमहापालिका वर्तुळात बोगस ‘एफडीआर’ देणारे रॅकेट सक्रिय, अधिकारी व ठेकेदारांचा हात\nवंचित व विश्व वारकरी सेनेने केलेल्या या आंदोलनानंतर शासनाने दिले आंदोलकांना हे आश्वासन\nयशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी\nसेवा सप्ताह : भाजपा युवा मोर्चातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये आठ ठिकाणी रक्तदान शिबीर\nपदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परिक्षा, सुट्ट्या यांविषयी रमेश पोखरियाल यांनी दिली मोठी माहिती\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AD", "date_download": "2020-09-22T19:57:41Z", "digest": "sha1:J2VUTEDKSAJXQHI3UE5PED42UNLVGS7C", "length": 9887, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बर्मुडा क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २००७ - विकिपीडिया", "raw_content": "बर्मुडा क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २००७\nबर्मुडा क्रिकेट संघाचा नेदरलॅंन्ड्स दौरा, २००७\nतारीख जून २८ – जुलै ४ इ.स. २००७\nसंघनायक Jeroen Smits आशिष बगई\nसर्वात जास्त धावा Lionel Cann (४२)\nजून २८ - जुलै १\nनेदरलँड्स won by १७२ runs\n^ अधिकृत संघात याचे नाव नाही परंतु एका धावफलकात नाव आहे.\n^ चुका उधृत करा: चुकीचा कोड; NotListed नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००६-०७\nइंग्लंड वि. वेस्ट इंडीझ · बांगलादेश वि. भारत · अबु धाबी मालिका · विश्व क्रिकेट लीग विभाग तीन\nआफ्रो-एशिया चषक · श्रीलंका वि. बांगलादेश · कॅनडा वि. नेदरलॅंन्ड्स · दक्षिण आफ्रिका वि. भारत (आयर्लंड मध्ये)\nइंग्लंड वि. भारत · चौरंगी मालिका आयर्लंड · इंटरकॉन्टीनेन्टल चषक\nस्कॉटलॅंड वि. भारत · नेदरलॅंन्ड्स वि. बर्मुडा · झिम्बाब्वे वि. दक्षिण आफ्रिका\nनंतरचा मोसम: आंतराराष्ट्रीय क्रिकेट, २००७-०८\nसंदर्भ चुका असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.com/2020/09/The-Serum-Institute-stopped-testing-on-the-corona-vaccine.html", "date_download": "2020-09-22T19:54:28Z", "digest": "sha1:LFDZENSP4XRIMLYCI5RZLW5PYHQX2NZF", "length": 8714, "nlines": 59, "source_domain": "www.mandeshexpress.com", "title": "सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीवरील चाचण्या थांबवल्या - mandeshexpress.com", "raw_content": "\nसीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीवरील चाचण्या थांबवल्या\nसीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीवरील चाचण्या थांबवल्या\nपुणे : येथील सीरम इन्स्टिट्यूटने देशातील कोरोना लसीवरील ट्रायल्स थांबवल्या असल्याची माहिती त्यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. निवेदनात म्हंटले आहे की, \"आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत, अॅवस्ट्रॅजेनेका चाचण्या पुन्हा सुरू करेपर्यंत भारताच्या चाचण्या थांबवित आहोत. आम्ही डीसीजीआयच्या सूचनांचे पालन करीत आहोत. त्यामुळे यापुढे यावर भाष्य करणार नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी डीसीजीआयशी संपर्क साधावा.\nकोरोना व्हायरसच्या खात्म्यांसाठी सर्वाधिक अपेक्षा वाढवलेल्या ऑक्स फर्डच्या AZD1222 लसीची तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तिला ऑक्सवफर्डने बनवलेली कोरोना व्हायरसवरील लस टोचण्यात आली होती. त्याच्या शरारीवर दुष्परिणाम झाल्याचं समोर आलं. यानंतर ही कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : दुष्काळी...\nमाणगंगा नदीला आला पुर ; आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद\nमाणगंगा नदीला आला पुर आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'माणदेश एक्सप्रेस' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nमाणदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'माणदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'माणदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nकॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.Copyright माणदेश एक्सप्रेस सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/social-media/", "date_download": "2020-09-22T21:27:14Z", "digest": "sha1:GMTKT5ZQ7WH6N76WTTH6RMWPQWVH2IEZ", "length": 17182, "nlines": 211, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Social Media- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nकाळजाच्या तुकड्याचा वाचवण्यासाठी चित्त्यासोबत भिडली आई, पाहा VIDEO\nमाणूस असो की प्राणी जात आई आपल्या पिल्लावर आलेलं संकट थोपवून किंवा परवून लावण्यासाठी आपल्या जीवाचं रान करते.\nबेवड्या नवऱ्याचे बांधले हातपाय, नंतर दांडक्याने कपड्यासारखं धुतलं; पाहा VIDEO\nJugaad Engineers चे आनंद महिंद्राही झाले फॅन; तुम्हीदेखील VIDEO एकदा पाहाच\nमॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून तरुणीने मारली उडी; काळजाचा ठोका चुकवणारा LIVE VIDEO\nबैरूदसारख्या स्फोटानं हादरलं जॉर्डन, आकाशात दिसले आगीचे गोळे, पाहा VIDEO\nकासव आणि मगरीमध्ये झाली ड्रग डील पाहा तुफान VIRAL झालेला हा VIDEO\n तुमच्या Facebook फ्रेंड लिस्टमध्येही Selene Delgado Lopez तर नाही ना\n‘आता जगण्याची इच्छा नाही,’ रुग्णाने Facebookवर केलं मृत्यूचं Live Streaming\n साडीवरच महिलेने मारला FLIP ; स्टंटच्या VIDEO ने सोशल मीडियावर आग लावली\n...आणि बघता बघता पाण्यात बुडालं भलं मोठं जळतं जहाज, पाहा थरारक LIVE VIDEO\nगवत खाता खाता गाढवाच्या तोंडात आला साप; काय झालं मग VIDEO पाहा\nबकाबक खातोय ताटभर गुलाबजाम; VIDEO पाहताना तुम्हीही म्हणाल, अरे\nफक्त ऑनलाइन आपले पाय दाखवून ही व्यक्ती महिन्याला कमवते तब्बल 2 लाख रुपये\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/business/startup/beautiful-second-inning/articleshow/55120231.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-22T20:30:17Z", "digest": "sha1:3U2PDXDV2DWXM75MWKPSVUZ53E5VSS5M", "length": 24202, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलॅपटॉप, स्मार्ट फोन, सोशल मीडिया ही तरुणांनी वापरायची गॅझेट्स असं म्हणण्याचा जमाना आता गेला. उलट ज्येष्ठ नागरिक असलेल्या आजी-आजोबांचीच ती आता जास्त गरज बनली आहे. ‘वृद्धत्व हे त्रासदायक न होता जास्तीत जास्त सुखद व्हावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या बेंगळुरूच्या ‘ब्युटीफुल इयर्स’ या स्टार्टअपने या एकटेपणावर उपाय शोधला आहे...\nएक्कावन्न वर्षीय वाल्डी रूपो या रशियन नागरिकाने ‘ब्युटीफुल इयर्स’चे (www.beautifulyears.com) दोन भाग केलेत. यातील सेवा विभागात ज्येष्ठांसाठी प्रशिक्षण वर्ग आहे. त्यात आजच्या काळाशी सुसंगत अशी छोटी छोटी कौशल्ये ज्येष्ठांना शिकवली जातात. उदाहरणार्थ, नातवंडांबरोबर सेल्फी काढणे, मग तो व्हॉटसअॅप ग्रुपला पाठवणे, ई-मेलद्वारा आप्तस्वकीयांशी संपर्क साधणे, परदेशातील मुलांशी-मित्रांशी ‘चॅटिंग’ करणे, जुने फोटो किंवा व्हिडिओ संगणकात साठवून ठेवणे, याशिवाय समवयस्काचे गट तयार करणे, जिथे फक्त जुन्या आठवणींनाच उजाळा मिळतो असे नाही, तर निवृत्तीनंतर कोणाचे काय-काय सुरू आहे, अशा चौकशांप्रमाणेच स्वतःचा वेळ ‘अर्थ’पूर्ण करण्यासाठी सुचलेल्या कल्पना शेअर करून त्याचे मार्केटिंग करणे.\nयात वृद्धापकाळातील आजार आणि गरजा लक्षात घेऊन www.beautifulyears.com या स्टार्टअपने ई-शॉप सुद्धा सुरू केले आहे. अत्यंत विचारपूर्वक वस्तूंची विस्तृत यादी यात तयार करण्यात आली असून या वस्तू घरपोच मिळू शकतात. बहिर्गोल भिंग असलेले नेलकटर, पुस्तक वाचण्यासाठी बुक होल्डर, औषधांच्या गोळ्यांचे तुकडे करण्यासाठी टॅबलेट कटर, क्रशर, वृद्ध व्यक्ती कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच चालवू शकेल अशी छोटी मोटार बसवलेली व्हीलचेअर, अशा या वस्तू आहेत. मधुमेहींसाठी विशेष बूट, अंथरुणात खिळून असलेल्यांसाठी विशेष प्रकारचे कपडे, अशा बऱ्याच परदेशी बनावटीच्या वस्तू या इ-शॉपवर उपलब्ध आहेत. याशिवाय मागणीप्रमाणे वैद्यकीय सेवाही पुरवली जाते. यात विशेषज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळतो. तसेच वैद्यकीय उपकरणे मिळतात. रक्त, लघवी आदी वेगवेगळ्या तपासण्या करणारे घरी येऊन नमुना घेऊन जातात. आजारातील देखभालीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ मिळू शकते.\nविज्ञानाचा ध्यास घेतलेली फिरती प्रयोगशाळा\nपरदेशातील नोकरीमुळे कितीही आर्थिक समृद्धी आली, तरी आपल्या मायभूमीसाठी काहीतरी करण्याची आस प्रत्येकाच्या मनात असते. डॉक्टर मधुकर देशपांडे आणि पुष्पा देशपांडे याच प्रेमापोटी आपल्या निवृत्तीपूर्वी मायभूमी परतले आणि ‘विज्ञानवाहिनी’ (www.vidnyanvahini.org) हा आगळावेगळा ‘प्रयोग’ त्यांनी यशस्वी केला.\n‘विज्ञानवाहिनी’ ही एक मोबाईल सायन्स लॅबॉरेटरी (फिरती विज्ञान प्रयोगशाळा) असून गेल्या २१ वर्षात महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांतील २८८ तालुक्यांच्या शाळांचा दौरा तिने पूर्ण केला आहे. यात कुणी इंजिनिअर, टेक्सटाइल इंजिनिअर, फार्मासिस्ट, कुणी आयआयटीचे माजी विद्यार्थी, तर कुणी शिक्षक, प्राध्यापक आहेत आणि मुख्य म्हणजे यात सर्व मंडळींचे वय ६०पेक्षा जास्त आहे. विज्ञान हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने कोणत्याही मोबदल्याशिवाय सर्वजण योगदान देत आहेत.\nडॉ. मधुकर देशपांडे मुळचे पुण्याचे. अमेरिकेतून गणित या विषयात त्यांनी पीएचडी केल्यानंतर ते अनेक वर्ष अमेरिकेमधील मार्क्वेट विद्यापीठात गणिताचे हेड ऑफ डिपार्टमेंन्ट च्या पदाचा कार्यभार सांभाळत होते. पुष्पा देशपांडे तेथील एका शाळेत गणित विषय शिकवायच्या. कामानिमित्त दोघे अमेरिकेत वास्तव्याला असले तरी आपल्या मायभूमीसाठी काहीतरी भरीव काम करण्याची आस त्यांना स्वस्थ बसू देईना. पण नेमके काय करायचे हे स्पष्ट होत नव्हते.\nएक दिवस टी.व्ही. पाहत असताना कॉलेजांमध्ये विज्ञानासंबंधित उपकरणे पोहोचवणाऱ्या बसचा उपक्रम त्यांच्या पाहण्यात आला आणि आपल्याकडे ग्रामीण भागांत ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा’ सुरू करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. मग काय, दोघांनी वेळ न दवडता आपली निवृत्ती पूर्ण होण्याआधीच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या समवयस्क मित्रांसमोर ही कल्पना मांडली. सर्वांना ती इतकी आवडली की त्याप्रमाणे लगेच एक कृती आराखडाही तयार झाला.\nसुरुवातीला म्हणजे ११९५ मध्ये, भाड्याच्या बसमधून पुण्याच्या आसपासच्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञानातील अभिनव प्रयोग दाखवले जायचे. हळूहळू या उपक्रमाला प्रसिद्धी मिळत गेली आणि मदतीचे अनेक हात पुढे आले. त्यातून एक नवीन मिनीबस विकत घेण्यात आली. तिची विशिष्ट पद्धतीने रचना करण्यात आली. या मिनीबसमध्ये प्रयोगशाळेची उपकरणे, ध्वनी-चित्र मुद्रणाची ऑडीओ-व्हिडीओ साधने, लॅपटॉप, पॉवर बॅटरीमुळे खंडित न होणारा वीजपुरवठा, वरच्या बाजूला पाण्याची टाकी, सहज वाहून नेता येणारे ८ प्रयोग टेबल, छोटे स्वच्छतागृह अशा अद्ययावत सुविधा आहेत. एकावेळेस ३५ मुलांच्या बसण्याची व्यवस्था यात आहे. कमी जागेत जास्त सुविधा सामावून घेणाऱ्या या बसला सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि कॉग्नीझन्ट फाउंडेशन यांचे भरीव अर्थसाह्य लाभले आहे.\nवर्षाला २०० शाळांना भेटी देत ‘विज्ञानवाहिनी’ने आतापर्यंत महाराष्ट्राशिवाय गुजरात, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, उत्तरपूर्व राज्यात जसे नागालॅन्ड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम व मध्यप्रदेशचा दौरा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. मुलांना अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने विज्ञानविषयक माहिती देत असताना शिक्षकांसाठीही कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे.\nविज्ञानवाहिनी ही ‘हॅलो इंडिया’ या दुसऱ्या ना नफा ना तोटा तत्वावर चाललेल्या संस्थेच्या सहाय्याने मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर याठिकाणी एक कायमस्वरूपी विज्ञान केंद्र स्थापन करणार आहे. याविषयी डॉ. मधुकर देशपांडे म्हणतात, ‘आम्ही आता शेतकऱ्यांसाठी विविध सल्ले देण्याचा कार्यक्रम राबवणार आहोत. यात प्रथम पाणी व माती परीक्षण याबद्दल माहिती दिली जाईल. तसेच विविध दृष्टीकोनातून शेतीविषयक मार्गदर्शन केले जाईल’. The Association for India’s Development (AID)च्या पिटसबर्ग चाप्टरने या कामासाठी ६ हजार डॉलर्सची घसघशीत मदत केली आहे. मधुकर देशपांडे यांना २००५मध्ये ‘वर्ल्ड टेक्नॉलॉजी अॅवार्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.\nदिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा\nदिवाळी हा देशातला सगळ्यात मोठा उत्सव हा सण जितका तरुणांचा आहे तितकाच तो आपल्या ज्येष्ठ नागरिकांचा देखील आहे. आज मोबाईल फोन, फेसबुक आणि अन्य सोशल मीडियाद्वारे जग जवळ आलं असताना आपल्याच घराचे ज्येष्ठ नागरिक घरातच एकाकी पडत आहेत. त्यांचे एक वेगळे विश्व आहे. त्यांच्या अगदी छोट्या छोट्या गरजा आहेत. Necessity is the mother of invention असे म्हटले जाते. आज तरुणांनी ज्येष्ठ नागरिकांच्या रोजच्या गरजांचा अभ्यास केला आणि त्यावर उपाय शोधले, तर अशा ज्येष्ठांच्या उरलेल्या आयुष्याला अर्थ प्राप्त होईल आणि मुख्य म्हणजे कित्येक तरुणांच्या आयुष्याला सुद्दा एक अर्थपूर्ण स्टार्ट मिळू शकेल.\n‘ब्युटीफुल इयर्स’चा दुसरा भाग ‘ऑनलाईन फोरम’\nसमाजात अशा कितीतरी व्यक्ती असतात ज्यांना जेष्ठांची सेवा करायची असते. त्यांच्यासाठी वेळ द्यायचा असतो. अशा स्वयंसेवकांसाठी हे ‘ऑनलाईन फोरम’ स्थापन केले आहेत. यात ज्येष्ठांसाठीचे कायदे, वित्तीय व्यवस्था अशा विषयांवर मार्गदर्शन केले जाते. तसेच स्मृतिऱ्हास (अल्झायमर), कंपवात (पार्किसन्स), मधुमेह (डायबेटिस) इत्यादी वृद्धत्वातील आजारात देखभाल कशी करावी, याचे ऑनलाईन मार्गदर्शन व तज्ज्ञांचा सल्लाही दिला जातो. या माध्यमातून समान समस्या असणारे एकमेकांना भेटू शकतात. अनुभवांची देवाण-घेवाण करू शकतात.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nकसा होतो ‘स्टार्टअप’ स्टार्ट\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nपेट्रोल विक्री करोना पूर्व पातळीवर पोहचली\nमुंबईमराठा आंदोलनाचा धसका; ठाकरे सरकारने घेतले 'हे' आठ मोठे निर्णय\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nदेशउणे २५ डिग्री तापमानात जवानांसाठी पिकवणार भाज्या, लडाखमध्ये काम सुरू\nआयपीएलजोफ्रा आर्चरने दाखवला लुंगी डान्स, फक्त दोन चेंडूंत फटकावल्या २६ धावा\nदेशश्रीनगर भूकंपाने हादरलं, पण काश्मीर खोऱ्यात पसरल्या अफवा\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nविदेश वृत्त​सीमेवर बॉम्बर विमानांचा युद्ध सराव करत असलेला चीन म्हणतो, 'आम्हाला युद्ध नको'​\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nधार्मिकपूजा साहित्यातील 'या' गोष्टी प्रतिकार शक्ती वाढण्यास उपयुक्त; कसे\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/tion-on-istra-school-too/articleshow/61176446.cms", "date_download": "2020-09-22T21:46:18Z", "digest": "sha1:KBFYPIQXZDG4AGU5DWEJMXC46EHUJDUI", "length": 13921, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘इस्त्रा’ शाळेवरही कारवाईचा बडगा\nराज्य शिक्षण मंडळाच्या प्रश्नपत्रिका व्हॉट‍्सअॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी विरार येथील माऊंट मेरी शाळेची मान्यता काढल्यानंतर मुंबई विभागीय मंडळाने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केला आहे. मुंबई विभागीय मंडळाने दहिसर येथील इस्त्रा शाळेतून उत्तरपत्रिका चोरीली गेल्याप्रकरणी शाळेची मान्यता काढून घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती हाती आली आहे. याप्रकरणी संबंधित शाळा प्रशासन राज्य शिक्षण मंडळाच्या पुण्यातील मुख्य मंडळात अपिलात गेल्याची माहितीही समोर आली आहे.\nमुंबई विभागीय मंडळाने काढली मान्यता\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nराज्य शिक्षण मंडळाच्या प्रश्नपत्रिका व्हॉट‍्सअॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी विरार येथील माऊंट मेरी शाळेची मान्यता काढल्यानंतर मुंबई विभागीय मंडळाने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा धारण केला आहे. मुंबई विभागीय मंडळाने दहिसर येथील इस्त्रा शाळेतून उत्तरपत्रिका चोरीली गेल्याप्रकरणी शाळेची मान्यता काढून घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती हाती आली आहे. याप्रकरणी संबंधित शाळा प्रशासन राज्य शिक्षण मंडळाच्या पुण्यातील मुख्य मंडळात अपिलात गेल्याची माहितीही समोर आली आहे.\nदहिसर येथील इस्त्रा शाळेतील दहावी बोर्डाच्या ४१६ उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली. या प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांनी दोन जणांना अटकही केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून ३१६ उत्तरपत्रिका परत मिळविल्या होत्या. मात्र उर्वारित उत्तरपत्रिकांचा छडा लावण्यात अपयश आले होते. याप्रकरणी राज्य शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाने एक समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार मुंबई विभागीय मंडळाने शाळेची सुनावणी देखील घेतली होती. तर यावेळी शाळेला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. या नोटिशीला उत्तर आल्यानंतर या प्रकरणात शाळेचा निष्काळजीपणा समोर आल्याने मुंबई विभागीय मंडळाने शाळेची मान्यता काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाच्या एका उच्च अधिकाऱ्याने दिली. मंडळाने सध्या शाळेची दहावी बोर्डाची मान्यता काढली आहे. दरम्यान, शाळेवर केलेल्या कारवाईच्या विरोधात अपील करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला असून त्याविरोधात शाळा प्रशासनाने राज्य शिक्षण मंडळाकडे दाद मागितल्याचे कळते. याप्रकरणी शाळेची येत्या आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार असल्याचे समजते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nMumbai Local Train: मुंबई लोकलचा मोठा दिलासा; 'या' कर्म...\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nMumbai local: मुंबई लोकलबाबत मोठी बातमी; पश्चिम रेल्वेन...\nनिकालप्रतीक्षा कायम महत्तवाचा लेख\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nपुणेभाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nमुंबईमुंबईत पावसाची रात्रपाळी; सायन स्टेशन जलमय, अनेक रस्ते पाण्यात\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nकोल्हापूरकंगनाला 'नटवी' म्हणत आता 'या' शेतकरी नेत्याने डागली तोफ\nमुंबईपाच दिवसांत चार मंत्री करोनाच्या विळख्यात; वर्षा गायकवाड यांनाही संसर्ग\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nमुंबईमुंबई लोकल पूर्ववत होण्याची आशा; सत्ताधारी खासदाराने केली 'ही' मागणी\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nमोबाइलरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्स, बंपर डेटा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.dailylive.in/2019/10/Shevgaon-new-arts-commerce-science-college.html", "date_download": "2020-09-22T20:57:36Z", "digest": "sha1:YQTUOFZ3ZL33PWSTMP5426IWEZNTM43B", "length": 12486, "nlines": 116, "source_domain": "www.dailylive.in", "title": "शेती विकासाशिवाय ग्रामिण विकास अशक्य - प्राचार्य डॉ. कुंदे. - Daily Live", "raw_content": "\nHome agriculture education शेती विकासाशिवाय ग्रामिण विकास अशक्य - प्राचार्य डॉ. कुंदे.\nशेती विकासाशिवाय ग्रामिण विकास अशक्य - प्राचार्य डॉ. कुंदे.\nशेवगाव न्यू आर्ट्स कॉलेज मध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्री यांच्या जयंती निमीत्त जलश्रोत स्वच्छता, अभियान पार पडले\nमहात्मा गांधींनी खेडयाकडे चला हा संदेश दिला या तत्वाचे काटेकोरपणे पालन झाले असते तर आज भारताकडे जगाने विकसित देश म्हणून पाहिले असते परंतु प्रत्यक्षात झाले उलटेच आपली ध्येय धोरणे अशी राहिली की , खेडयाकडून शहराकडे चला. त्यामुळे आज शहरांमध्ये मोठया प्रमाणावर ग्रामिण भागाकडून स्थलांतर घडून येत आहे.\nपरिणामी शहरी भागात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, रस्ते, वाहतूक इ. मुलभूत सोयी सुविधांवर ताण पडत आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. दुसरीकडे खेडी ओस पडत चालली आहेत. आज मितीला खेडयांचे रूपांतर शहरात व्हायला हवे आणि शहरांकडून ग्रामिण भारताकडे जर लोकांचे स्थलांतर होईल अशाप्रकारची आपली विकासाची ध्येय धोरणे निश्चित करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षण होऊन नागरी समस्यांची तिव्रता कमी होण्यास मदत होईल. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला परंतू आजमितीला अन्नसुरक्षितता या गोंडस नावाखाली देशातील अन्नदात्याची वर्षानुवर्ष आर्थिक लूट सुरूच आहे.\nया निमित्ताने आपला देश लाखोंच्या पोशिंदयाला आणखी किती दिवस लुटणार आहे असा प्रश्न उपस्थित करावा वाटतो.जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्चानुसार बाजारभाव मिळत नाही तोपर्यंत शेती विकास अशक्य आहे आणि शेती विकासाशिवाय ग्रामिण विकास शक्य नसल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. कुंदे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारकचे\nन्यू आर्टस्, कॉमर्स & सायन्स कॉलेज शेवगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २ ऑक्टो . २०१९ रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त या दोन्ही महापुरुष प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. कुंदे मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी स्वच्छता हीच सेवा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी शेवगाव शहरातील शास्त्रीनगर परिसरातील जलश्रोत स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत विहिरी भोवतालचा कचरा, प्लॅस्टिक, जमा करून तेथील स्वच्छता केली.\nतसेच महाविदयालय परिसरातील गवत काढून आणि प्लॅस्टिक गोळा करून वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर.कुंदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एन.मिरे, प्रा. मंगेश राहिंज, ग्रथपाल मीनाक्षी चक्रे,\nराष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख प्रा.एन.एस.गोरे, डॉ. रवींद्र वैद्य, प्रा. के.डी.कांबळे, डॉ. वसंत शेंडगे, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधी मनोज टेकुळे, अंजुम शेख, पाथरकर शैलेश आणि NSS चे स्वयंसेविका/स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.कुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रा. एस.एन. मिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nडेली लाईव्ह पोर्टल मधे आपले स्वागत आहे Daily Live मराठी वाचकांना साठी खास तयार केले आहे यात प्रामुख्याने, लेटेस्ट न्यूज, धार्मिक राजकीय, कृषी, ईलेट्रानिक, सोशल मिडिया , व इत्यादी माहिती आम्ही या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या पर्यंत घेऊन येत आहोत.\nअध्यापकांनी सर्जनशील विचार विद्यार्थ्यात रुजवावेत. - प्रा. संतोष तागड\nडाॅ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस निमित्त प्रा. संतोष तागड यांचे विचार.. डेली लाईव्ह - नेवासा डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा ज...\nकाॅ. आबासाहेब काकडे ग्रामीण शिक्षण प्रसारक - गोरक्ष पुजारी\nशहरटाकळी विद्यालयात कॉ. आबासाहेब काकडे पुण्यस्मरण कार्यक्रम स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक, राजकीय आणि संघर्षशील जीवन प्रवासात साक्षर स...\nविषाणू मुळे होणारा आजार धोकादायक ठरू शकतो - डॉ. कानडे.\nदेवटाकळी जिजामाता विद्यालयात आरोग्य जनजागृती कार्यक्रम., प्लाज्मोडीयम विवियाक्स पी. विवियाक्स, प्लाज्मोडीयम मलेरीई पी. मलेरीई आणि प्लाज...\nजिल्हा अधिकारी राहुल द्विवेदी यांची शेवगाव तालुक्यात नुकसानग्रस्त भागाला भेट\nशेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती फंडातून मदत देणार- जिल्हाधिकारी Daily Live - शेवगाव, नैसर्गिक आपत्ती ला सर्वच शेतकऱ्यांना बळी पडावे ला...\nकाकड आरती भक्तीचा पहाट जागर\nशेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथील काकडा महोत्सव एक परंपरा Daily Live - शेवगाव , नवरात्रोत्सव आदिशक्ती चा जागर होणारा सर्वाधिक कालावध...\nजिल्हा अधिकारी राहुल द्विवेदी यांची शेवगाव तालुक्यात नुकसानग्रस्त भागाला भेट\nशेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती फंडातून मदत देणार- जिल्हाधिकारी Daily Live - शेवगाव, नैसर्गिक आपत्ती ला सर्वच शेतकऱ्यांना बळी पडावे ला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://soneripahat.blogspot.com/2009/05/", "date_download": "2020-09-22T19:50:38Z", "digest": "sha1:GN6UZ7WNDDXGDIVSNNIVWC7FNHAS4CJL", "length": 6492, "nlines": 64, "source_domain": "soneripahat.blogspot.com", "title": "सोनेरी पहाट: May 2009", "raw_content": "\nअजून किती सहन करणार काँग्रेसला\nएक मोठे काम सांगू का भाजपाने केलेले\nगरिबांचे आशिर्वाद तरी मिळवले होते त्यांनी\nजीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवले होते भाजपाच्या सरकारने.\nत्यासाठी काय काय उठाठेवी केल्या ते त्यांचे त्यांना माहीत...\nपण गरिबांना ५ वर्षे एकाच दराने स्वस्त अन्न धान्य उपलब्ध करुन दिले होते...\nगरिबांच्या पोटाचा विचार किमान या सरकार ने केला तरी होता...\nकाँग्रेस राजवटीत तीच महागाई किती आसमानात भिडली आहे हे सगळ्यांना माहीत आहे\n२०-२२ रुपयाला मिळणारा तांदूळ ४०-६० रुपयांना मिळतोय\nसगळ्यां जीवनावश्यक वस्तूंचे भाव तुम्ही पहा.\nतुमचे तुम्हालाच कळेल सर्वसामान्य माणसाला काय भोगावे लागते आहे ते....\nगरिबीरेषेखाली जगणारे व मध्यमवर्गीय या वर्गात मोडणारे जे आहेत ते सर्व देशाच्या बहुसंख्य लोकांमधे येतात. ९०% पेक्षा जास्त\nतुम्हीच बोला ... सर्वसामान्य माणसाने काय करावे\nसामान्य माणसांना अणुकरार.... विदेश दौरे या गोष्टी नाही कळत हो.... त्याला फक्त पोटाला बसणारा चिमटा कळतो....\nकाँग्रेसने इमानेइतबारे सर्वसामान्यांसाठी काम करायचे ठरवले असते तर खरेच ५-१० वर्षे पुरेशी आहेत देशाचा कायापालट करायला.\nपण सर्वात जास्त स्विस बँकेत बॅलन्स फुगवण्यात काँग्रेसी नेते आघाडीवर आहेत हे सत्य नाकारता येणार नाही... यामुळेच तर सध्याचे सरकार काळया पैशावर मौन साधून आहे आणि कोणतीही कार्यवाही करत नाहीये. चोरच कसा सांगेन ही आपली चोरी आहे म्हणून :)\nआडवाणींनी राजकारणासाठी हा मुद्दा उपस्थित केला असे मान्य केले तरी सत्य नाकारता येत नाही....\nअरे लेको आपल्याच कष्टाचे पैसे विदेशात पडले आहेत आणि आपण त्याच चोरांना योग्य उमेदवार म्हणून निवडून देतो याचा आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे....\nएकालाच संधी किती वर्षे देणार झाली की ५० वर्षे... दुसर्‍या पक्षांना संधी नाही मिळाली तर त्यांना अनुभव कधी येणार\nआपण सर्व मतदार लाचारीने एकच पर्याय कायम निवडत आलेलो आहोत... दुसरी अनुभवाची फळी तयार करणे हे सुज्ञ मतदार म्हणून आपले कर्तव्य नाही काय\nदिसला पंजा की मार शिक्का... विचार न करता\nपहा विचार करुन माझे विचार पटले तर....\nजय हिंद जय महाराष्ट्र\nअवांतरः स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करुन टाका अशी स्वतः गांधीजींची इच्छा होती म्हणे... पण नेहरु प्रभृतींनी विरोध केला आणि सत्तेत सहभागी होण्याच्या लालसेने काँग्रेस जिवंत ठेवली... आता सत्तालोलुप कोण हे ज्याचे त्याने ठरवावे....\nजगभरात विविध ठिकाणी असलेला वाचकवर्ग\nअजून किती सहन करणार काँग्रेसला\nआत्तापर्यंत एवढ्या लोकांनी येथे भेट दिली आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/historical-decision/", "date_download": "2020-09-22T20:16:14Z", "digest": "sha1:UZFHUVU3NUH5AE4JTYTUHMPCAW525JMV", "length": 2342, "nlines": 29, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "historical decision Archives | InMarathi", "raw_content": "\nएका नास्तिकाला हवंय राम मंदिर\nराम मंदिर बांधून कोरोना जाणार नाहीये, कोणताही चमत्कार होणार नाहीये. पण शेकडो वर्षांनी हिंदूंचा राजकीय, सांस्कृतिक विजय होतो आहे हा लहान चमत्कार नाही.\n भारतात दहा हजारची नोट अस्तित्वात होती, आणि तीही एका नोटबंदीत बंद करण्यात आली होती\nहा निर्णय आपल्या अर्थव्यवस्थेसाठी किती पोषक आहे हे बघण्यासाठी घेण्यात आला परंतु व्यावसायिक आणि आर्थिक जगतात मात्र या निर्णयामुळे भंबेरी उडाली होती.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.com/2018/03/march-29-in-history.html", "date_download": "2020-09-22T20:37:40Z", "digest": "sha1:5AHURZ7ZDDYBHZOPVAZTRMI7V3QQIZTH", "length": 68202, "nlines": 1298, "source_domain": "www.marathimati.com", "title": "२९ मार्च दिनविशेष", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\n0 0 संपादक २९ मार्च, २०१८ संपादन\n२९ मार्च दिनविशेष - [29 March in History] दिनांक २९ मार्च च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.\nदिनांक २९ मार्च च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस\nउत्पल दत्त - (२९ मार्च १९२९ - १९ ऑगस्ट १९९३) उत्पल दत्त (Utpal Dutt) हे भारतीय चित्रपट सृष्टितील एक प्रसिध्द अभिनेते होते, ज्यांनी हिंदी व बंगाली चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली. एक अभिनेता म्हणुन त्यांनी सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. खासकरुन ते विनोदी शैलीतील अभिनयासाठी ओळखले जातात.\nबोगांडा दिन:मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक\nठळक घटना / घडामोडी\n१६३२: सेंट जर्मेनचा तह - इंग्लंडने तीन वर्षांपूर्वी जिंकलेला कॅनडाचा क्वेबेक प्रांत फ्रांसला परत केला\n१७९२: स्वीडनचा राजा गुस्ताव तिसऱ्याचा मृत्यू. गुस्ताव चौथा एडोल्फ राजेपदी\n१८०९: स्वीडनमध्ये राजा गुस्ताव चौथ्या एडोल्फविरुद्ध उठाव. स्वीडनचा भाग असलेल्या फिनलंडने रशियाशी संधान बांधले\n१८४७: मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - जनरल विनफील्ड स्कॉटच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकेच्या सैन्याने व्हेराक्रुझ शहर जिंकले\n१८४९: ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीने पंजाब खालसा केले\n१८५७: मंगल पांडे या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो\n१८८२: नाइट्स ऑफ कोलंबस या संस्थेची स्थापना\n१९३६: जर्मनीत एडॉल्फ हिटलरने जनतेकडे र्‍हाइनलँड बळकावण्यासाठी कौल मागितला. याला ९९.५% मतदारांनी उजवा कौल दिला\n१९६२: भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले\n१९४२: दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने जर्मनीतील लुबेक गावावर बॉम्बफेक केली\n१९४५: दुसरे महायुद्ध - इंग्लंडवर व्ही-१ या उडत्या बॉम्बचा शेवटचा हल्ला\n१९७१: व्हियेतनाम युद्ध-माय लाईची कत्तल - निरपराध व निःशस्त्र नागरिकांची हत्या करणाऱ्या अमेरिकन सैनिक लेफ्टनंट विल्यम कॅलीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली\n१९७३: व्हियेतनाम युद्ध - शेवटच्या अमेरिकन सैनिकांनी दक्षिण व्हियेतनाममधून माघार घेतली\n१९८२: एन.टी. रामाराव यांनी तेलुगू देसम पक्षाची स्थापना केली\n१९९३: एदुआर्द बॅलादुर फ्रांसच्या पंतप्रधानपदी\n२००३: बल्गेरिया, एस्टोनिया, लात्व्हिया, लिथुएनिया, रोमेनिया, स्लोव्हाकिया व स्लोव्हेनियाला नाटोचे सभासदत्त्व\n२००४: भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३०९ धावांची खेळी केली व त्रिशतक झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज झाला\n२०१०: दोन आत्मघातकी स्त्री दहशतवाद्यांनी मॉस्कोच्या उपनगरी रेल्वेत सकाळच्या गर्दीत स्फोट घडवले. ४० ठार\n१५५३: व्हित्सेंत्झोस कोमारोस, ग्रीक कवी\n१७९०: जॉन टायलर, अमेरिकेचा दहावा राष्ट्राध्यक्ष\n१७९९: एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान\n१९००: जॉन मॅकइवेन, ऑस्ट्रेलियाचा १८वा पंतप्रधान\n१९२९: उत्पल दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता\n१९२९: लेनार्ट मेरी, एस्टोनियाचा राष्ट्राध्यक्ष\n१९४३: जॉन मेजर, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान\n१९६८: ल्युसी लॉलेस, न्यू झीलँडची अभिनेत्री\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन\n१०५८: पोप स्टीवन नववा\n१३६८: गो-मुराकामी, जपानी सम्राट\n१९५९: बार्थेलेमी बोगांडा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष\n१९६२: करमचंद थापर, भारतीय उद्योगपती\n१९६४: शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक\n१९९७: श्रीमती पुपुल जयकर, भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या\nतारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nआज दिनदर्शिका दिनविशेष मार्च\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...\nतुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन\n/fa-calendar-week/ आठवड्यातील लोकप्रिय लेखन$type=list\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nचिकन बिर्याणी - पाककृती\nसाधी सोपी घरच्या घरी सहज करता येण्याजोगी खमंग आणि रूचकर कोकणी पद्धतीची प्रसिध्द चिकन बिर्याणी ‘चिकन बिर्याणी’साठी लागणारा जिन्नस ६७५...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\nदिनांक १७ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस केशव सीताराम ठाकरे / प्रबोधनकार ...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा - श्रीज्ञानदेवाची आरती\nआरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा आरती ज्ञानराजा ॥ महाकैवल्यतेजा ॥ सेविती साधुसंत ॥ मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥ लोपलें ज्ञान जगीं ॥ त ने...\nआरती सप्रेम - दशावताराची आरती\nआरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म भक्त संकटि नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥ अंबऋषीका...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,6,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,38,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,606,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,427,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,6,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,22,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,13,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,4,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,36,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,240,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,20,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,52,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,8,निखिल पवार,1,निसर्ग कविता,11,नोव्हेंबर,30,न्याहारी,36,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,194,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,63,प्रेरणादायी कविता,13,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,6,भक्ती कविता,1,भाज्या,20,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,31,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,46,मराठी कविता,354,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,6,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,375,मसाले,12,महाराष्ट्र,261,महाराष्ट्र फोटो,7,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,17,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,15,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,1,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,32,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विशेष,44,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,5,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,4,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संतोष सेलुकर,1,संदेश ढगे,37,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,122,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,32,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,46,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,187,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: २९ मार्च दिनविशेष\n२९ मार्च दिनविशेष - [29 March in History] दिनांक २९ मार्च च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.masapapune.org/single-post/2017/08/22/%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2020-09-22T19:50:39Z", "digest": "sha1:4IP4E7C6SBFGIOFE7BLLTPXPIUBAKRCD", "length": 8568, "nlines": 100, "source_domain": "www.masapapune.org", "title": "मसापच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिल्ली विद्यापीठाच्या निषेधाचा ठराव", "raw_content": "\nमसापच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिल्ली विद्यापीठाच्या निषेधाचा ठराव\nअध्यक्षांनीच मांडला ठराव; सभेने एकमताने केला मंजूर\nअभ्यासक्रमातून मराठी भाषा वगळण्याच्या दिल्ली विद्यापीठाच्या निर्णयाचा निषेध करणारा ठराव महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनीच हा ठराव मांडला तो सभेने एकमताने मंजूर केला, अशी माहिती साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्व साधारण सभा परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, विश्वस्त उल्हासदादा पवार उपस्थित होते. या सभेत आर्थिक ताळेबंद, उत्पन्न खर्चपत्रक आणि अर्थसंकल्प सदस्यांसमोर ठेवण्यात आला. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. डॉ. रावसाहेब कसबे यांनी कार्यकारिणीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले, 'सर्वसाधारण सभा हा नुसता शब्द जरी उच्चारला तरी अंगावर शहारे येतात पण 'मसाप' ची ही वार्षिक सर्वसाधारण सभा एखादा स्नेहमेळावा वाटावा इतक्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली याचे समाधान आहे. संस्कृती ही जेव्हा झिरपत तळापर्यंत जाते तेव्हाच तिचे उन्नयन होते. मसापच्या कार्यकारिणीने शिरातल्या माणसापर्यंत साहित्य चळवळ नेण्याचा जो प्रयत्न केला आहे तो स्तुत्य आहे. संस्था केवळ पैशाच्या बळावर पुढे जात नाहीत. चांगले काम आणि समाजाचे पाठबळ त्यासाठी आवश्यक असते. दिल्ली विद्यापीठाचा अभ्यासक्रमातून मराठी भाषा वगळण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. त्याचा या सभेत निषेध केला पाहिजे.\nप्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'साहित्य संस्थांचे लोकशाहीकरण होणे गरजेचे आहे. परिषदेचा झालेला विस्तार, बदललेले समाजमानस, समाजाच्या साहित्यसंस्थांकडून असलेल्या अपेक्षा आणि काळाने उभी केलेली आव्हाने या साऱ्यांचा विचार करून यापुढे परिषदेला पावले टाकावी लागतील. परिवर्तनाची किमंत मोजावी लागते कारण रूळ बदलला की खडखडाट होतच असतो. साहित्य परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी तसेच आधुनिक चेहरा देण्यासाठी कार्यकारिणीने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.\nमहाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे कार्य अहवाल : १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७\nसाहित्य परिषद आता होणार ई – अॅक्टीव्ह\nसाहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु\nअंक 'निनाद' (अमेरिकेतील वार्षिक अंक) - लेखकांना आवाहन आणि कथास्पर्धा २०२०\nमसापचा ११४ व्या वर्धापनदिनानिमित्त दीपप्रज्वलन\nपूर्णवेळ लेखक ही उत्तम करिअर संधी - प्रा. मिलिंद जोशी\nसंत मीराबाई करुणेचा सागर : डॉ. राधा मंगेशकर\nमनातून सगळेच जातीयवादी आहेत - म. भा. चव्हाण\nविभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अशोक नायगावकर\nमसापमध्ये गीतांतून सावरकरांना अभिवादन\nलेखकाने भयमुक्त होऊन लेखननिर्मिती करावी : भारत सासणे\nसाहित्य परिषदेत चिमुकल्यांचा चिवचिवाट\nवैचारिक प्रगतीसाठी समृद्ध पत्रकारितेची आवश्यकता : डॉ. श्रीपाल सबनीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.rangabhoomi.com/opinion/4310-natak-theatre-industry-shut-during-lockdown-opinion-part-3/", "date_download": "2020-09-22T21:56:53Z", "digest": "sha1:PLYXN2NCWLGOQ7WL47BQSNMJEM6LUF6L", "length": 18890, "nlines": 114, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे! — भाग ३ • रंगभूमी.com", "raw_content": "\nसदाबहार मराठी नाटकांचा खजिना… खास तुमच्यासाठी\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nदिलीप प्रभावळकरांची ३ बहुरंगी नाटकं खास तुमच्या भेटीला\nमालवणी रंगभूमीच्या जनकाची ६ यादगार नाटके\nअंतर्मुख व्हायला लावणारी ७ महिलाभिमुख नाटकं\nविजय कदम यांची ३ सदाबहार नाटकं तुमच्यासाठी\nहास्यरसाची खवय्येगिरी पूर्ण करण्यासाठी प्रशांत दामलेंच्या ६ गाजलेल्या नाटकांचा हा नजराणा\nअष्टपैलू अभिनेत्री रीमा लागू यांना त्यांच्या पुण्यतिथीस भावपूर्ण श्रद्धांजली\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nविजय कदम यांची ३ सदाबहार नाटकं तुमच्यासाठी\nमालवणी रंगभूमीच्या जनकाची ६ यादगार नाटके\nअंतर्मुख व्हायला लावणारी ७ महिलाभिमुख नाटकं\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nदिलीप प्रभावळकरांची ३ बहुरंगी नाटकं खास तुमच्या भेटीला\nहास्यरसाची खवय्येगिरी पूर्ण करण्यासाठी प्रशांत दामलेंच्या ६ गाजलेल्या नाटकांचा हा नजराणा\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nनाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे\nया ४ अंकी लेखातील दुसरा अंक तुम्ही वाचला नसेल तर येथे क्लिक करून नक्की वाचा\nकाहीतरी खाड्कन पडल्याचा आवाज झाला आणि माझी तंद्री भंगली. मी त्वरेने कपडेपटाच्या खोलीतून बाहेर आलो. बाहेर येताना गडबडीत सर्व उघडलेल्या पेट्या बंद करायला मात्र विसरलो. रंगपटाच्या खोलीजवळ आल्यावर त्या हृदयाची स्पंदने मला अधिक तीव्रतेने जाणवू लागली होती. हळूच पावले टाकीत मी रंगपटाच्या खोलीत प्रवेश केला. डाव्या बाजूला मोठ्ठाले आरसे, टेबल, खुर्च्या ठेवलेल्या होत्या. मेकपचं सगळं सामान तिथेच टेबलवर अस्ताव्यस्त पडलेलं होतं. इकडे तिकडे पाहताना जमिनीवर रंगांची एक पेटी पडलेली दिसली. बहुतेक तिच्याच पडण्याचा आता आवाज झाला. ‘रंग’ म्हणजे कलाकाराचं आभूषण. ज्याच्याशिवाय तो पूर्ण नसतो. पण त्या पेटीतील रंगांनी आता कृष्णधवल रूप धारण केले होते. हृदयाची तीव्र ऐकू येणारी स्पंदने आता पुन्हा धूसर, अस्पष्ट ऐकू येत होती. जमिनीवर पडलेले काही टिशूपेपर उचलायला मी खाली वाकलो तर कोणीतरी डोक्यावर हात ठेवल्याचा भास झाला. मी दचकलो. वर पाहिले तर जवळपास कोणीही नव्हते. तो स्पर्श ओळखीचा वाटला. त्यात मायेची जाणीव होती, जेष्ठांच्या आशीर्वादाचे मोठेपण होते. ‘व्हॅक्युम क्लीनर’ नाटकाच्या प्रयोगानंतर जेष्ठ अभिनेते अशोक सराफ मामांना वाकून केलेला नमस्कार किंवा ‘झुंड’ पाहिल्यावर जेष्ठ नेपथ्यकार-दिग्दर्शक प्रदीप मुळ्ये यांना केलेल्या नमस्काराची आठवण अचानकपणे त्याक्षणी झाली होती. तो आशिर्वाद, आयुष्यातला त्यांच्यासोबतच तो एक क्षण आता ह्या भीषण शांततेत मला लख्खपणे आठवत होता.\nउजव्या बाजूला असलेल्या आसनव्यवस्थेकडे लक्ष गेले. तर तिथे त्या खोलीतील माझ्या अनेक आठवणी ओळीने एकाबाजूला बसल्या आहेत, असे भासत होते. नाटकाचा प्रयोग झाला कि, इथेच येऊन अनेकदा भारावलेल्या मनाने, कधीकधी निशब्दपणे मी अनेकदा खूप व्यक्त झालो आहे. मग कलाकाराशी किती जवळची ओळख वगैरे सगळं बाजूला ठेऊन त्याक्षणी आपल्यासमोर एक ‘कलाकार’ उभा आहे, आपण एक नाट्यरसिक आहोत आणि आताच पाहिलेल्या नाटकाबद्दल आपण त्याच्याशी बोलतोय, ही भावना मन आनंदून टाकणारी होती. अनेक जुनिअर-सिनिअर कलाकारांशी अगदी दोन मिनीटे सुद्धा साधलेला संवाद आज मला दीर्घकाळ मिळालेल्या सहवासाचे सुख देत होता. त्या ठिकाणी लाजत बुजत फक्त एक फोटो काढायला येणारा प्रेक्षक त्याला मिळणाऱ्या चार अलौकिक क्षणांचा भुकेला असतो. आपण ज्यांना मालिका-सिनेमांमध्ये पाहतो त्यांचे काम प्रत्यक्ष पाहिल्यावर त्यांच्याजवळ उभं राहून दोन क्षण बोलता यावं, ही वेडी अभिलाषा बाळगून अनेक जण तिथे येतात. मला वाटतं, नाटक संपल्यावर प्रत्येकाने भेटून आपला थोडक्यात अभिप्राय जरूर द्यावा. ज्यायोगे नाटक प्रेक्षकसापेक्ष होतं, असं मला वाटतं. आजचा प्रेक्षक जाणकार आहे, त्याला रंगभूमीकडून खूप अपेक्षा आहेत. एखादं नाटक पाहिलं कि आजही ज्याच्या मनात बॅकस्टेजला येऊन कलाकारांशी बोलण्याची, एक आठवण म्हणून फोटो काढण्याची इच्छा असते, तोच खरा ‘नाट्यरसिक’ आहे. त्या एका खोलीत कित्येक लोकांना जगावेगळे आनंद मिळाले असतील. कोणी आपल्या आवडत्या कलाकाराच्या हातावर टाळी देत भरपूर हसलं असेल, तर कोणी भावनाविवश होत एखाद्याच्या मिठीत रडलं असेल. कोणी मैत्रीपूर्ण भावनेने एखाद्याला घट्ट मिठी मारली, तर कोणी मायाळू आईवडिलांसारखे आशिर्वाद दिले असतील. तिथला एकेक कोपरा एकेक आठवण साठवून पावन झाला आहे.\nपण ह्या आठवणींतल्या गोड रंगांचे रूपांतर आता ह्या बेरंगी दुनियेत झाले होते, ह्याची जाणीव मला चिमटा काढून भानावर आणत होती.\nतिथल्या आठवणी, गप्पा, किस्से सगळे काही चिरकाल त्या खोलीतच मी साठवून ठेवले आहे. ज्याचे नाट्यगृह माझ्याकडून कधीच कोणते भाडे घेऊ शकत नाही. माझ्यासारखे असंख्य असतील ह्या जगात, ज्यांना त्या इवल्याश्या वास्तूत लाखमोलाच्या आठवणी मिळाल्या असतील. आता मात्र मी तिथून घाईने निघून बाहेर आलो. कारण भूतकाळात जास्त रमलो तर वर्तमानातील वास्तव मला असह्य होईल, असे वाटले आणि मी तिथून बाहेर पडलो. मागील बाजूनेच नाट्यगृहाबाहेर पडण्यासाठी मी पुढे निघालो तर उजव्या बाजूला स्त्रियांची रंगपटाची खोली होती. तिचा दरवाजा अर्धवट उघडा होता. मी आजवर कधीच त्या खोलीत प्रवेश केला नव्हता आणि आजही प्रवेश न करताच तिथूनच दरवाजा बंद करून मी पुढे निघालो. शेवटी मुख्य इमारतीमधून बाहेर पडताना डाव्या बाजूला थेट रंगमंचावर जाण्यासाठी एक प्रवेश होता. तिथेच थांबलो. इथूनच प्रयोग संपला कि नेपथ्याची ने आण होत असते. एकीकडे प्रेक्षकांचे लोंढे मेकपरूपकडे जात असताना दुसरीकडे ही आवराआवर सुरू असते. त्यात ०७:०० ला प्रयोग संपवून पुन्हा ०८:३० असेल तर मात्र अधिकची धावपळ पाहायला मिळते. त्या क्षणी मनात घालमेल का होती, कळतच नव्हतं. दार उघडूया कि नको अशी शंका मनात येत होती. अखेर दारापाशी बळेबळेच गेलेल्या हातांनी ते दार ओढलं तर आत अजूनही अंधारच होता. नेपथ्यहीन रंगमंच ‘युगान्त’ नाटकामधील भकास धरणगावासारखा वाटत होता. मात्र त्या भयाण अंध:कारातही मंदपणे मला ‘संगीत देवबाभळी’तील जेष्ठ गायक आनंद भाटे यांच्या स्वरांची गुंज ऐकू येत होती. अजूनही माझा रंगमंच जिवंत आहे, संगीताचे स्वर तिथेच घुमत आहेत, त्याला अजूनही पुन्हा उजळण्याची आस आहे, ह्या शाश्वतीने निश्वास टाकत मी दार बंद केले आणि तिथून निघालो…\nEp. 3: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे\nPingback: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे — भाग २ • रंगभूमी.com\nPingback: नाटकाचा पडदा पडलाय पण नाटक सुरू आहे — भाग ४ • रंगभूमी.com\nप्रख्यात रंगकर्मीं अनिल गवस यांच्याशी गप्पा | Anil Gawas | Marathi Podcast\nप्रख्यात अभिनेत्री शलाका पवार यांच्याशी गप्पा | Shalaka Pawar | Marathi Podcast\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nथिएटर प्रीमियर लीग २०२० – २४ सप्टेंबर पासून सुरू होणार Online नाट्यमहोत्सव (Theatre Premier League 2020)\nलॉकडाऊनच्या कठीण काळात रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता आलेला नाही. कोरोनाचे संकट…\nरातराणी नाटकाचे बहारदार Online अभिवाचन\nज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर म्हणजेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या समर्थ लेखणीतून जन्माला आलेल्या “रातराणी”…\n१५ ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर “लकीर” आणि “बिफोर द लाईन” या दोन एकांकिकांचे सादरीकरण\nstoryयाँ production, its all about Kalyan आणि स्वामी नाट्यांगण या तीन संस्थांनी एकत्र येऊन १५…\nअभिनय कल्याण आयोजित “नाट्यछटा दिवाकरांच्या” १५ ऑगस्ट पासून\nलॉकडाउनच्या काळात नाट्यगृहात नाटक सादर होणे आणि प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत जाणे शक्य नसल्याने बरेच रंगकर्मी नाटक…\nमाझ्या आठवणीतील नाटक — इथं कुणी कुणाला सावरायचं\nआमच्या लहानपणी मी ऐकलेली गोष्ट, घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींशी मैत्री करु नये, का…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathigappa.com/%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-22T20:33:46Z", "digest": "sha1:IWFSF5A4JMI7XABKHHNB6JDMQWBXIBJZ", "length": 13764, "nlines": 75, "source_domain": "marathigappa.com", "title": "धीरूभाई अंबानींचा बिजनेस बुडाला, भजी विकल्या आणि नंतर पुन्हा असे बनले सर्वात श्रीमंत – Marathi Gappa", "raw_content": "\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\nनिशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी\nसैराट मधला सल्या आता खऱ्या आयुष्यात काय करतोय बघा, पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल\nहे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल\nजयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री\nजत्रा चित्रपटातील हा कलाकार आता बनला आहे लोकप्रिय सेलिब्रेटी, बघा कोण आहे तो\nHome / माहिती / धीरूभाई अंबानींचा बिजनेस बुडाला, भजी विकल्या आणि नंतर पुन्हा असे बनले सर्वात श्रीमंत\nधीरूभाई अंबानींचा बिजनेस बुडाला, भजी विकल्या आणि नंतर पुन्हा असे बनले सर्वात श्रीमंत\nएक प्रमुख व्यावसायिक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक धीरूभाई अंबानी अशा व्यवसायिकां मध्ये येतात जे आपल्या हिंमतीवर स्वप्ने बघतात आणि ती पूर्ण करतात. बोलले जाते कि, धीरूभाई अंबानी ह्यांनी भारतात व्यापार करण्याची पद्धत बदलली. कोणालाही असे वाटले नाही कि, एक भजी विकणारा व्यक्ती जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत येईल. आता आम्ही तुम्हाला सांगत आहेत धीरूभाई अंबानी ह्यांच्या बद्दल माहिती.\nधीरजलाल हिरालाल अंबानी उर्फ धीरूभाई अंबानी ह्यांचा जन्म २८ डिसेंबर १९३२ ला गुजरातच्या एका सामान्य शिक्षकांच्या घरी झाला. त्यांचे शिक्षण फक्त हाय स्कूल पर्यंत झाले. परंतु आपल्या दृढ निश्चयाने त्यांनी स्वतःचा मोठा व्यवसाय आणि औद्योगिक साम्राज्य निर्माण केले. सुरुवातीच्या काळात धीरूभाई अंबानी गुजरातच्या जुनागढ भागातल्या गिरनार पर्वतावर जाणाऱ्या भक्तांना भजी विकायचे.\nधीरूभाई अंबानी गुजरात मधील एक छोटे गाव चोरवाड मधील राहणारे आहेत. घरातील परिस्तिथी चांगली नव्हती, त्यामुळे त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्या नंतरच छोटे मोठे काम करण्यास सुरुवात केली. सांगितले जाते कि, त्यांनी पहिला भजी विकण्याचे काम केले. त्यानंतर ते १७ व्या वर्षी त्यांचे भाऊ रमणीकलाल ह्यांच्याकडे यमनला गेले. जिथे त्यांना एका पेट्रोल पंप वर ३०० रुपये प्रति महिना नोकरी मिळाली. त्यांचे काम बघून त्यांना फिलिंग स्टेशन मधले मॅनेजर बनवले.\nअसे सांगितले जाते कि, त्यांना व्यवसाय एवढ्या चांगल्या प्रकारे समजला होता कि, त्यांनी एका शेखला माती सुद्धा विकली होती. प्रत्यक्षात, दुबईच्या शेखला त्यांच्या इथे एक गार्डन बनवायचे होते. त्यासाठी त्यांनी दुबईला माती पाठवली आणि त्याचे पैसे सुद्धा घेतले. धीरूभाई अंबानी विषयी बोलले जाते कि, त्यांच्याकडे फक्त ५०० रुपये होते जेव्हा ते गुजरात मधील एका छोट्या शहरातून मुंबईत आले. त्यानंतर त्यांनी करोडो रुपयांचे साम्राज्य निर्माण केले. १९६६ मध्ये अंबानी ह्यांनी गुजरात मधील नरोड येथे त्यांची पहिली कापड गिरणी चालू केली.\nजिथे त्यांनी फक्त १४ महिन्यात १०,००० टन पॉलीस्टर यार्न संयंत्र निर्माण करून एक जागतिक विक्रम केला. ह्या मिलने धीरूभाई अंबानी याना एका वेगळ्या वळणावर आणले. त्यानंतर त्यांनी या मिलला एका मोठा टेक्सटाईलच्या स्वरूपात बदलले आणि आपला स्वतःचा ब्रँड विमल ची सुरुवात केली. आर्थिक अडचणीमुळे धीरूभाई दहावीच्या पुढे शिकू शकले नाही. परंतु त्यांना चांगल्या प्रकारे माहित होते कि, शेअर बाजार आपल्या बाजूने कसा करायचा. इथपर्यंत कि, प्रसिद्ध बाजार विशेषज्ञ सुद्धा त्यांना रुलिंग डी – स्ट्रीट पासून थांबवू शकले नाही. त्यानंतर धीरूभाई अंबानी ह्यांनी आपल्या मेहनतीने रिलायन्स इंडस्ट्रीज ला एवढ्या उंचीवर घेऊन गेले.\nधीरूभाई अंबानी ह्यांनी २००२ मध्ये आर कॉम लाँच केले आणि रिलायन्स ग्रुप ला मोबाइलच्या दुनियेत ‘कर लो दुनिया मुठ्ठी मे’ ची घोषणा देऊन नव्या उंचीवर पोहचवले. ज्या वेळी धीरूभाई अंबानी ह्यांनी रिलायन्स कॉम्युनिकेशनची सुरुवात केली, त्यावेळी भारतात खूप टेलिकॉम कंपन्या होत्या परंतु आरकॉम ने बाजारात येताच सगळ्यांना मागे टाकले. रिलायन्स ने फक्त ६०० रुपयात मोबाइल फोन आणले. त्यावेळी टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये सरकारी कंपनी बीएसएनएल, एयरटेल, हच, आयडिया, टाटा, एयरसेल, स्पाईस, आणि वर्जिन मोबाइल होते. असे असूनही ते प्रस्थापित झाले. धीरूभाई अंबानी ह्यांचे म्हणणे होते कि, त्यांचे ध्येय पोस्टकार्ड पेक्षाही कमी किमतीत लोकांना फोनवर बोलण्याची सुविधा द्यावी.\nPrevious ह्या मराठी सुपरस्टारला आली अंडरवर्ल्डकडून ३५ कोटींची जीवे मारण्या ची धमकी, दादर पोलिसांकडे केली तक्रार\nNext ह्या मराठी सेलिब्रेटींचे मुले सध्या काय करतात पहा\nघोडा किती तास झोपतो, नेहमी उभा का असतो, बघा थ क्क करणारं का र ण\nह्या ७ वर्षाच्या मुलीने अशी कमाल केली, कि शाळेच्या पुस्तकात आले नाव\nकोरोना व्हायरस किती दिवस शरीरात राहतो, त्यासंबंधित जाणून घ्या ८ गोष्टी\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%AD", "date_download": "2020-09-22T21:48:35Z", "digest": "sha1:26BGXS2UPLOGUO7OILXGPNCG5RPOQINB", "length": 6056, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३२७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३०० चे - १३१० चे - १३२० चे - १३३० चे - १३४० चे\nवर्षे: १३२४ - १३२५ - १३२६ - १३२७ - १३२८ - १३२९ - १३३०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी २५ - एडवर्ड तिसरा ईंग्लंडच्या राजेपदी.\nसप्टेंबर २१ - एडवर्ड तिसरा, ईंग्लंडचा राजा.\nइ.स.च्या १३२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/tata-group-shares-gain-on-moodys-upgrades-ratings-935940/", "date_download": "2020-09-22T20:40:40Z", "digest": "sha1:QAZP747UGBAOR6LE7B6ML43OKGKGZMDQ", "length": 10677, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "टाटांचे ‘मूल्य’ उंचावले | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\n‘मूडिज’ने मूल्यांकन वाढविल्याने टाटा समूहातील जवळपास सर्वच कंपन्यांचे समभाग मूल्य शुक्रवारी मुंबईच्या शेअर बाजारात वधारले.\n‘मूडिज’ने मूल्यांकन वाढविल्याने टाटा समूहातील जवळपास सर्वच कंपन्यांचे समभाग मूल्य शुक्रवारी मुंबईच्या शेअर बाजारात वधारले. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने समूहातील सहा कंपन्यांचे मानांकन गुरुवारी उंचावले होते. याचा परिणाम बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या समभागांवर झाला.\nमूल्यांकन वधारलेल्या टीसीएस व टाटा स्टीलच्या मूल्यांमध्ये २.७१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली, तर मूल्यांकनात बदल न झालेल्या मात्र सूचिबद्ध असलेल्या टाटा स्पोन्जे व टाटा एलक्सीचे समभाग मूल्य अनुक्रमे १३.५८ व १०.३० टक्क्यांपर्यंत गेले.\nतर रिलायन्स जिओबरोबर दूरसंचार मनोऱ्यासाठी भागीदारी करणाऱ्या जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चरचा समभागही ५ टक्क्यांनी उंचावला. कंपनीला दिवसअखेर ४.९८ टक्के अधिक भाव मिळत तो ३.१६ रुपयांवर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजार दफ्तरी तो अधिक प्रमाणात, ३.३९ टक्क्यांनी वधारला. येथे तो ३.०५ रुपयांवर बंद झाला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nजमशेदजी टाटा यांच्या स्मरणार्थ विशेष नाणी\nटाटा समूहाची चीनमध्ये मुसंडी\nसायरस मिस्री यांच्या पुनर्नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती\nTata Sons moves SC: सायरस मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीवर स्थगिती आणा, टाटा सन्सची सुप्रीम कोर्टात याचिका\nकर्करोग रूग्णांसाठी टाटा समूह पाच राज्यांत रूग्णालये उभारणार\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 नवीन संशोधन आणि उत्पादनात वाढीसाठी ओएनजीसीकडून ८१,८९० कोटींची गुंतवणूक\n2 ‘स्थावर मालमत्ता गुंतवणूक न्यासा’त व्यवहारविषयक मानदंड लवकरच : सेबी\n3 मल्यांच्या पुनर्नियुक्तीस विरोध\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/jain-temple-idol-stolen-were-found-panchayat-samiti-premises-in-gangapur-1540642/", "date_download": "2020-09-22T20:43:40Z", "digest": "sha1:U376YDMSLWXOFK57Q6TS6XGNIZ5M7Q3L", "length": 11016, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jain temple Idol stolen were found Panchayat Samiti premises in gangapur | गंगापूर जैन मंदिरातून चोरीला गेलेल्या मूर्ती सापडल्या | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nगंगापूर जैन मंदिरातून चोरीला गेलेल्या मूर्ती सापडल्या\nगंगापूर जैन मंदिरातून चोरीला गेलेल्या मूर्ती सापडल्या\nमूर्ती पंचायत समिती आवारात आढळल्या\nपोलिसांनी या मूर्ती मंदिरप्रशासनाकडे सुपूर्द केल्या आहेत.\nऔरंगाबाद जिल्हातील गंगापूर शहरातील जैन मंदिरातून सोमवारी पहाटे चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी आणि तीन मूर्ती लंपास केल्या होत्या. चोरीला गेलेल्या जैन मंदिरातील त्या तीन मुर्ती मंगळवारी गंगापूर पंचायत समितीच्या आवारात सापडल्या. गावकऱ्यांना मूर्ती पंचायत समिती आवारात आढळल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या मूर्ती मंदिरप्रशासनाकडे सुपूर्द केल्या आहेत.\nचोरट्यानी जैन मंदिरातील दाननपेटी आणि मूर्तीसोबतच किराणा दुकान आणि कपड्यांच्या दुकानात चोरी झाल्याची घटना समोर आली होती. मंदिरातील मूर्तीसह तीन ठिकाणी चोरी झाल्यानं शहरात खळबळ उडाली होती. चोरीला गेलेली दानपेटी आणि इतर मालासंदर्भातील तपास सुरु आहे. मात्र चोरीला गेलेल्या मूर्ती पंचायत समिती आवारात आढळल्या.\nआंबेडकर चौकातील जैन मंदिरासह शिवाजी चौक येथील लाहोटी किराणा या दुकानाचे दोन्ही शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानातील सामान लंपास केलं. त्याचबरोबर बाजूलाच असलेल्या ‘माऊली’ या कपड्याच्या दुकान फोडून या दुकानातही चोरी करण्यात आली होती. मूर्ती सापडल्या असून तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या\n2 ‘स्वच्छ भारत’ उपक्रम मराठवाडय़ात वेगात\n3 १०० कोटींचा निधी योग्यरित्या न वापरल्यास कोर्टात जाणार; एमएमआयचा इशारा\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/n-srinivasan-to-be-icc-chairman-from-july-366211/", "date_download": "2020-09-22T21:11:45Z", "digest": "sha1:EWHHXIZ34PXZ7N2YGY2UI2C5FM236KLF", "length": 10246, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nएन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड\nएन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड\nबीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवास यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.\nबीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवास यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. येत्या जून महिन्यात ते पदभार स्वीकारणार आहेत.\nदुबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत भारतीय मंडळाच्या मागणीस मंजुरी देण्यात आली. त्यानुसार भारतीय मंडळ २०१५ ते २०२३ दरम्यान कोणाविरुद्ध मालिका खेळायची याचा निर्णय घेणार आहे. यामुळे भारताला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळणार आहे. तसेच, इंग्लंड तसेच ऑस्ट्रेलियासही लक्षणीय कमाई होईल, मात्र, उर्वरित मंडळांना कसोटी क्रिकेट फंडमधून उत्पन्न देण्यात येईल. या प्रस्तावासाठी भारताने वेस्ट इंडीज, न्यूझीलंड व बांगलादेशचा यापूर्वीच पाठिंबा मिळविला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nICC ODI Rankings : विराट, रोहितचं साम्राज्य अबाधित; जाडेजाचा दुहेरी धमाका\nICC Spirit of Cricket: आतापर्यंत वाईट गोष्टींमुळेच चर्चेत असायचो – कोहली\nभारताला पहिला टी-२० विश्वचषक जिंकवून देणारा जोगिंदर शर्मा लढतोय करोनाशी लढाई, ICC ने केलं कौतुक\nICC ODI Ranking : अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ‘सर जाडेजा’ चमकले, क्रमवारीत सुधारणा\nICC ODI Ranking : जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान गमावलं\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 एक डाव ब्रेन्डनचा\n2 खेळाडूंना अधिक सुविधा पुरवण्याची गरज\n3 भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक वादग्रस्त ठरण्याची शक्यता\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/number-of-corona-virus-patients-in-dahisar-borivali-kandivali-and-malad-53711", "date_download": "2020-09-22T21:40:52Z", "digest": "sha1:7QSZWJBPCSFZ5ZW22CHGE6OODQK6STSK", "length": 8443, "nlines": 126, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "दहिसर ,बोरिवली, कांदिवली आणि मालाडमध्ये 'इतके' कोरोना रुग्ण | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nदहिसर ,बोरिवली, कांदिवली आणि मालाडमध्ये 'इतके' कोरोना रुग्ण\nदहिसर ,बोरिवली, कांदिवली आणि मालाडमध्ये 'इतके' कोरोना रुग्ण\nया आकडेवारीपैकी पश्चिम उपनगरातील या भागात कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमहाराष्ट्रमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात सर्वात जास्त रुग्ण मुंबईच्या पश्चिम उपनगरात वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. पालिका आणि पोलिस प्रशासन पश्चिम भागात लॉकडाऊन सक्तीनं पाळला जावा याकडे लक्ष देत आहेत. जेणेकरून कोरोना रुग्णांचा आकडा वाढणार नाही.\nकोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी डोर टू डोर स्क्रिनिंग आणि स्मार्ट हॅलमेट स्क्रिनिंगची पण सुरुवात करण्यात आली होती. याशिवाय आरोग्य शिबिर देखील राबवली गेली. ताप मोजण्यासाठी स्पेशल क्लिनिक सुरू करण्यात आली.\nहेही वाचा : मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ७८ दिवसांवर\nपालिकेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ३ ऑगस्टपर्यंत मालाडमध्ये एकूण ७ हजार १०७ नागरिक कोरोनामुळे संक्रमित झाले आहेत. तर दहिसरमध्ये ३ ऑगस्टपर्यंत २ हजार ९१३ कोरोनाचे रुग्ण आढळले. बोरिवलीमध्ये ३ ऑगस्टपर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५ हजार ६८० झाली आहे. कांदिवलीमध्ये ३ ऑगस्टपर्यंत कोरोना कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५ हजार २८४ पर्यंत पोहोचली आहे.\nमुंबईत मंगळवारी कोरोनाचे ७०९ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यत एकूण रुग्णांची संख्या ११८१३० पर्यंत पोहोचली आहे. तर ९०९६२ इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर मंगळवारपर्यंत ६ हजार ५४६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nनवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २५३ रुग्ण\nपनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ९९ नवीन कोरोना रुग्ण\n‘या’ उद्योगपतीच्या मुलीला सायबर ठगांनी फसवलं\nराज्यात १८ हजार ३९० नवे रुग्ण, ३९२ जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे १६२८ नवे रुग्ण, ४७ जणांचा दिवसभरात मृत्यू\nदिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब\nपुन्हा लाॅकडाऊन होईल या भीतीने ‘इतक्या’ तळीरामांनी केले दारूच्या परवान्यासाठी अर्ज\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह\nसंदीप देशपांडे यांची जामीनावर सुटका\n१ कोटी मजुरांनी लॉकडाऊनमध्ये पायी घर गाठलं, सरकारची संसदेत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/topics/saif-taimur", "date_download": "2020-09-22T21:01:44Z", "digest": "sha1:KGTWIOINV5LJDYAHWXFYXJMNQJPJSAKR", "length": 3402, "nlines": 63, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतैमूरचा हा फोटो पाहिलात का\nकरिना-सैफ तैमूरला घेऊन स्वीसला रवाना\nबाबा सैफला तैमुरकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही\nसैफ अली खान तैमूरचे नाव बदलणार\nबाळासाठी सैफ जानेवारीपर्यंत सुट्टीवर\nसैफीनांनी कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा केला तैमुरचे आगमन\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mediawatch.info/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-22T21:38:53Z", "digest": "sha1:PQ2Y7PW7CER7HVAPSJE2SJEUIIMJKX4H", "length": 27346, "nlines": 107, "source_domain": "mediawatch.info", "title": "कोलकात्यातील कांगावा - Media Watch", "raw_content": "\nHome featured कोलकात्यातील कांगावा\nया लोकसभा निवडणुकीत मतमतांतरे , बेताल आरोप–प्रत्यारोपांचा कर्कश्श गलबला होताच ; त्यात आता हिंसाचाराची भर पडली आहे . अगदी ‘शत्रूचा शत्रू’ असं नव्हे तर , राजकारणाच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रतिस्पर्ध्याचा प्रतिस्पर्धी तो आपला मित्र असं कांहीबांही म्हणत किंवा समर्थन करत नरेंद्र मोदी आणि भाजपला विरोध आहे म्हणून पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या काळात घडलेल्या ( की घडवून आणलेल्या ) हिंसाचाराचं समर्थन तसंच ममता बॅनर्जी आणि तृणमल काँग्रेसचं म्हणणं खरं आहे , असं म्हणता येणार नाही . ममता बॅनर्जी यांच्या कृतीचं समर्थन करणं ढोंगीपणा तर ठरेलच आणि त्यापुढे जाऊन आजवर बाळगलेल्या लोकशाहीवादी , निधर्मी भूमिकेशीही ते विसंगत ठरेल . ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यापासून म्हणजे मे २०११ पासून कोणत्याही निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात पश्चिम बंगालात कमी-अधिक हिंसाचार उसळलेला आहे . ताज्या हिंसाचाराच्या समर्थनार्थ ममता बॅनर्जी आणि अमित शहा यांनी केलेला थयथयाट हा निर्भेसळ कांगावा आहे . त्या हिंसाचारासाठी कुणा एकालाच जबाबदार धरता येणार नाही ; त्यासाठी ममता व तृणमल आणि अमित शहा आणि भाजप हे दोघेही दोषी आहेत . त्यातही ममता बॅनर्जी यांचा एकारलेपणा , दंडेलशाही , राज्य पोलीस दलाचा गैरवापर आणि अस्तित्व टिकवण्यासाठी सुरु असलेला विधिनिषेधशून्यपणा जास्त जबाबदार आहे .\nखरं तर , पश्चिम बंगाल मधील राजकीय हिंसाचारबाबत ‘ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यापासून…’हे वरील विधान अचूक नाही ; पश्चिम बंगाल या राज्यातील एकूणच सर्वपक्षीय राजकीय व्यवहार आणि हिंसाचार हा ‘फेव्हिकॉल का जोड’ आहे ; पश्चिम बंगालच्या राजकारणाचं ते व्यवच्छेद्क लक्षण आहे . काँग्रेस ( १५ ऑगस्ट १९४७ ते जून १९७७ ) , डावे पक्ष ( जून १९७७ ते मे २०११ ) आणि ममता बॅनर्जी म्हणजे तृणमूल काँग्रेस ( मे २०११ ते आजवर ) असे पश्चिम बंगालच्या सत्तेच्या राजकरणाचे , देशाच्या स्वातंत्र्यानंतरचे तीन टप्पे आहेत . या तीन टप्प्यात आधी हा हिंसाचार काँग्रेस विरुद्ध डावे असा रंगला , मग डावे विरुद्ध तृणमूल आणि आता तृणमूल विरुद्ध भाजप असा या हिंसाचाराचा आजवर कधीच न थांबलेला प्रवास आहे . या लढाईत जो अधिक आक्रमक होईल , जो प्रतिस्पर्ध्याची जास्त डोकी फोडेल , जास्तीत जास्त जाळपोळ करेल ; थोडक्यात जो जास्त हिंसक होईल तो विजयी होईल अशी ही रक्तरंजित स्पर्धा आहे . जो कमी पडेल तो मागे फेकला जाईल हा पश्चिम बंगालचा राजकीय इतिहास आणि तेच विधिलिखितही झालेलं आहे . आधी काँग्रेसनं , नंतर डाव्यांनी याच मार्गानं सत्ता गमावली . याच मार्गानं सत्ता संपादन करणार्‍या ममता बॅनर्जी यांच्यासमोर आता कडवं आव्हान उभं केलंय ते भारतीय जनता पक्षानं . या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ‘द हिंदू’ या दैनिकातला स्मिता गुप्ता यांचा ‘द राईज ऑफ बीजेपी इन वेस्ट बंगाल’ हा वृत्तान्त आवर्जून वाचावा .\nममता बॅनर्जी यांनी डाव्यांविरुद्ध पश्चिम बांगलात उभारलेला एकहाती आणि प्रदीर्घ संघर्ष एक पत्रकार म्हणून माझ्यासाठी कायम उत्सुकता आणि कौतुकाचाही विषय आहे . त्यावर अनेकदा मी लिहिलेलंही आहे . दिल्लीत न फिरकता रेल्वे मंत्रालयाचा त्यांनी हाकलेला कारभार बघता आलेला आहे . राजकारणी , चित्रकार , काव्यप्रेमी , किंचित गायिका आणि अफाट चिकाटी व हट्टीपणा असा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रदीर्घ कॅनव्हास आहे पण , एकारला कर्कश्श्पणा आणि हुकूमशहासदृश्य हाच हट्टीपणा हे त्यांचे स्वभावदोष आहेत , हे वारंवार समोर आलेलं आहे . पंतप्रधान असतांना अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘तुमची मुलगी खूप हट्टी आहे’ अशी तक्रार ममता यांच्या मातोश्रींकडे केली होती . या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात कठीण लढाईला सामोरे जात आहेत ; पश्चिम बंगालमधे अपेक्षित यश मिळणार नाही म्हणूनच आलेल्या भीतीतून ममता यांचा हा हट्टीपणा उफाळून आलेला आहे आणि त्यांना दंडेलशाही व हिंसेचा आधार घ्यावा लागला आहे , असं तिकडच्या पत्रकार आणि सनदी अधिकारी मित्रांचं म्हणणं आहे ; त्याला पुष्टी देणारा स्मिता गुप्ता यांचा वृत्तान्त आहे . एक बाब लक्षात घेतली पाहिजे , परवा झालेला हिंसाचार टाळण्याची जबाबदारी ममता यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या पोलिस दलाचीच होती कारण कायदा आणि सुव्यवस्था ही राज्य सरकारचीच जबाबदारी असते . तो केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही . पश्चिम बंगालचे पोलीस ही जबाबदारी पार पाडण्यात पूर्ण अयशस्वी ठरलेले आहेत . त्यामुळेच या प्रकरणात निवडणूक आयोगाला हस्तक्षेप करावा लागला आहे आणि त्यात कांहीही गैर नाही .\nआणखी एक मुद्दा म्हणजे शारदा चीट फंड घोटाळ्याच्या चौकशीत व्यक्तीश: ममता बॅनर्जी नाही पण , त्यांच्या पक्षाचे अनेक मोठे-छोटे नेते त्यात आकंठ अडकलेले आहेत . त्यांना वाचवण्यात कोलकात्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त राजीव कुमार यांची खूप मदत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झालेली आहे . केंद्रीय गुप्तचर खात्याच्या चौकशीत राजीवकुमार यांनी या संदर्भात केलेल्या अनेक नियमबाहय बाबी उघड झालेल्या आहेत . केंद्रीय गुप्तचर खात्याकडून राजीव कुमार यांच्या अटकेचीही शक्यता आहे म्हणूनच दीड महिन्यापूर्वी त्यांची ही अटक टाळण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारशी पंगा घेतला , उपोषण केले ; देशाच्या प्रजासत्ताक रचनेला आव्हान देण्यापर्यन्त मजल मारण्याचा हंगामा केला . अलीकडे झालेल्या हिंसाचारात याच राजीव कुमार यांची निवडणूक आयोगाने तडकाफडकी पश्चिम बंगालबाहेर बदली केली आहे . हा मजकूर लिहीत असतांनाच राजीव कुमार यांच्या अटकेला दिलेली तात्पुरती स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे . त्यामुळे राजीवकुमार चांगलेच अडचणीत आलेले आहेत . ममता बॅनर्जी याच्या अतिआक्रमक होण्यामागचं शारदा चीट फंड घोटाळा आणि राजीवकुमार हे असं इंगित आहे .\nममता यांनी अतिआक्रमक होण्यामागे आणखी एक कारण त्यांची पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा हेही असावं . नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र येण्याचं मायावती , मुलायम , चंद्राबाबू नयुडू , फारुक अब्दुल्ला , देवेगौडा आणि शरद पवार यांच्यासारख्या अनेकांनी कबूल आणि जाहीरही केलं पण, राहुल गांधी वगळता यापैकी एकही नेता सक्रियपणे समोर आला नाही किंवा त्यानं थेट नरेंद्र मोदी यांच्याशी पंगा घेतला नाही . नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्यात आणि भाजपेतर पक्ष व नेत्यापेक्षा ममता बॅनर्जी याच एकमेव जास्त आघाडीवर आहेत . उद्या निकालानंतर भाजपला सत्ताप्राप्तीसाठी संख्याबळ मिळालं नाही आणि राहुल गांधी यांच्या नावाला ( अपेक्षित ) विरोध झाला तर पंतप्रधानपदावरचा दावा आणखी बळकट व्हावा , हा ममता यांचा मनसुबा राजकारण म्हणून योग्यही आहे मात्र , त्यासाठी त्याने अवलंबलेला मार्ग निश्चितच समर्थनीय नाही .\nकोलकात्यात उसळलेल्या हिंसाचारानंतर ‘लोकशाहीच गळा घोटला जातोय’ असा जो दावा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला ; त्याची नोंद या निवडणुकीतला ‘सर्वोत्कृष्ट कांगावा’ म्हणून करायला कांहीच हरकत नसावी ( ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आता अमित शहा यांच्या मुस्काडात केव्हा लगावतात ते पाहायचं…) . श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून पक्ष आणि सरकारातील लोकशाहीचं अवमूल्यन/संकोच/-हास/अध:पतन थोडक्यात , खेळखंडोबा करण्याची प्रक्रिया सुरु झाली . ती आता सर्व पक्षीय राष्ट्रीय सहमती झालेली आहे . सत्तेसाठी जाता येईल त्यापेक्षा खालच्या पातळीवर जाण्याची अहमहमिका आपल्या देशातील सर्वच पक्षात सुरु आहे ; ती अहमहमिका म्हणजे लोकशाही असल्याबद्दलही सर्व राजकीय पक्षात राष्ट्रीय एकमत आहे . मात्र या काळात लोकशाहीचं जितकं कांही अवमूल्यन/संकोच/-हास/अध:पतन झालं , त्याच्यापेक्षा जास्त वेगानं ते २०१४ ते २०१९ या काळात म्हणजे भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेत असतांना झालं , हे विसरता येणार नाही . म्हणूनच २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील ‘सर्वोत्कृष्ट कांगावेखोर’ हा किताब अमित शहा यांना द्यायला हवा .\nआपल्या देशातल्या एकजात सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेत आणि विरोधी पक्षात असतांना किती बेजबाबदारपणे वागायचं हे ठरवून घेतलेलं आहे . कोलकात्यातील हिंसाचारानंतर निवडणूक आयोगानं जी कांही कारवाई केली त्यावर विरोधी पक्षातून झालेली टीका याच बेजबाबदारपणाचं पुढचं पाऊल आहे . ‘मोदी निवडणूक आयोग- एमईसी’ अशी निवडणूक आयोगाची हेटाळणी करणार्‍यांना आपण सत्तेत असतांना झालेल्या निवडणुकांत देशाच्या निवडणूक आयोगावर ‘काँग्रेस निवडणूक आयोग-सीईसी’ अशी टीका होत असे याचा विसर पडणं , हाही ढोंगीपणाचा उत्कृष्ट दाखला म्हणायला हवा . देशाचे आजवरचे सर्वात कडक , यशस्वी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्यावरही ते काँग्रेसला अनुकूल असल्याचे आरोप झाले होते आणि निवृत्तीनंतर काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवून शेषन यांनी त्या आरोपात तथ्य असल्याचं दाखवून दिलेलं होतंचं . एकुणात काय तर सर्वच राजकीय पक्ष कांगावा करण्याच्या बाबतीत एकाच माळेचे मणी आहेत .\nछोट्या पडद्यावर कोलकात्यातील राजकीय ‘तमाशा’ बघत असतांना मनोहर ओक यांच्या एका कवितेतील\n“ थोडासा शुभ्र गलबला ,\nबगळे उडून जातांना ”\nया ओळी आठवल्या . तसं काव्यात व्यक्त व्हायचं झालं तर ,\nमतलबी गलबला आणि कांगावा ,\nअसं म्हणता येईल .\nहा मजकूर प्रकाशित होईल तेव्हा लोकसभा निवडणुकीच्या निकालांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असेल . शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पाडलेलं असल्यानं जनमत चाचण्यांना उधाण आलेलं असेल . कोणताही कांगावा/दंगा न करता , उन्माद न चढता जो कांही मिळालेला असेल तो जनतेचा कौल समजूतदारपणे स्वीकारणाची सुबुद्धी सर्वांनाच मिळो आणि निवडणुकीनंतर दंगली उसळतील हे काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांचं भाकीत सपशेल खोटं ठरो , हीच अपेक्षा \n(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)\nPrevious articleप्रज्ञा आणि तर्क\nNext articleव्यवहारज्ञानाचे नियम झुगारून प्रेम करणाऱ्या प्रेमिकांसाठी -‘सिड्युसिंग मिस्टर परफेक्ट’\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nदुबळे पंतप्रधान अपायकारक, सामर्थ्यशाली पंतप्रधान अधिक अपायकारक\nनवीन कृषी विधेयक: शेतकऱ्यांचं आणखी वाटोळं होणार नाही, हे निश्चित\nडोचुला पास: अप्रतिम निसर्गसौंदयाचा नजराणा\nनवीन कृषी विधेयक: शेतकऱ्यांचं आणखी वाटोळं होणार नाही, हे निश्चित\nडोचुला पास: अप्रतिम निसर्गसौंदयाचा नजराणा\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9D_%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2020-09-22T21:35:14Z", "digest": "sha1:73NG3LB6KJWBCLPXHRK3FA66LWE2HRII", "length": 5806, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मर्सिडिज-बेंझ डब्ल्यु११० - विकिपीडिया", "raw_content": "\nमर्सिडिज-बेंझ डब्ल्यु११० ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते इ.स. १९६१ ते इ.स. १९६८ पर्यंत उत्पादित केले होते.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ डिसेंबर २०१९ रोजी १९:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80", "date_download": "2020-09-22T21:52:55Z", "digest": "sha1:KXRLESAG7OJPJY5UOUD7MN4QAIDFN2QY", "length": 4719, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजशाही - विकिपीडिया", "raw_content": "\nराजेशाही याच्याशी गल्लत करू नका.\nराजशाही हे बांगलादेशातील शहर आहे. ते राजशाही विभाग व राजशाही जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nई-राजशाही पोर्टल - राजशाही महानगरपालिकेचे संकेतस्थळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जुलै २०१४ रोजी २०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/word", "date_download": "2020-09-22T19:33:20Z", "digest": "sha1:REYHGDMZE356I5AE4LHCAEUYXI25U33U", "length": 11518, "nlines": 82, "source_domain": "www.transliteral.org", "title": "स्वारी - Marathi Dictionary Definition", "raw_content": "\n| Marathi | महाराष्ट्र शब्दकोश - दाते, कर्वे\nस्त्री. १ घोड्यावर बसणें . २ घोड्यावर बसलेली व्यक्ति . ३ मोहीम ; दौड ; धावणी , ४ वाहन . ५ ( बहुमानार्थी ) आपण स्वत :. आमची स्वारी काल नाटकाला गेली होती ६ मोठ्या माणसाचा लवाजमा , परिवार , सरंजाम , मिरवणूम , ७ हत्यारी लोकांची टोळी ; तिचा हल्ला . ८ कोणत्याहि वाहनावर आरुढ झालेला मनुष्य . ९ राजा ; सरदार इ० थोर व्यक्ति . १० ( ल . ० प्रेतयात्रा . ११ ( बायकी ) नवरा . १२ ( कुस्ती ) एक प्रकारचा प्रेंच यामध्यें खालच्या गड्यास वरचा गडी दोन पायांच्या पकडीमध्यें पाडतो . ( क्रि० घालणें , भरणें ) १३ मध्यरात्रीं निघणारी वेताळाची फेरी , १४ संचार ; अवसर . १५ मोहरमांत मुसलमानांमध्यें होणारा पीर वगैरेचा संचार . [ फा . सवारी ]\n०करणें हल्ला चढविणें .\n०पेच पु. स्वारी अर्थ ११ पहा .\n०शिकारी स्त्री. ( व्यापकार्थी ) मिरवणूक ; लवाजमा ; स्वारी करणें ; शिकारीस जाणें ; मोहीम .\nस्वारी स्वारी रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी स्वारी or स्वांरी स्वारी शिकारी आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार राजाची स्वारी, मशालजीचा घातवार आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी दुःखाची स्वारी येती, जिवा पुरेवाट होती वेताळाची स्वारी स्वारी-स्वारी करणें एके दिवशी हत्तीवर अंबारी, एके दिवशीं पायीं निघाला स्वारी कर्जाचिये पाठीवरी, असे असत्‍याची स्‍वारी कर्जाच्या पाठीवर असत्‍याची स्‍वारी चालते घोड्यावर स्‍वारी, न करावी मरे तोंवरी जेथें स्‍वेच्छेनें आहे स्‍वारी, तेथे पाऊल हलक्‍या परी दत्तात्रेयाची स्वारी मगराची स्वारी, पाण्यांत भारी मिरवणूक-मिरवणूकीची स्वारी, तिरडी आली खांद्यावरी रागाची स्वारी अश्र्वाचे पाठीवर राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली लंब-लंबकर्णाची स्वारी सडी स्वारी स्वर्गावर स्वारी, मरणाची तयारी स्वारी शिकारी आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी दुःखाची स्वारी येती, जिवा पुरेवाट होती वेताळाची स्वारी आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी एके दिवशी हत्तीवर अंबारी, एके दिवशीं पायीं निघाला स्वारी कर्जाचिये पाठीवरी, असे असत्‍याची स्‍वारी कर्जाच्या पाठीवर असत्‍याची स्‍वारी चालते घोड्यावर स्‍वारी, न करावी मरे तोंवरी जेथें स्‍वेच्छेनें आहे स्‍वारी, तेथे पाऊल हलक्‍या परी दत्तात्रेयाची स्वारी मगराची स्वारी, पाण्यांत भारी मिरवणूक-मिरवणूकीची स्वारी, तिरडी आली खांद्यावरी रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी रागाची स्वारी अश्र्वाचे पाठीवर राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली राजाची स्वारी, मशालजीचा घातवार लंब-लंबकर्णाची स्वारी सडी स्वारी स्वर्गावर स्वारी, मरणाची तयारी स्वारी or स्वांरी स्वारी-स्वारी करणें आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी आली शत्रुची स्वारी, सभा बसली राजद्वारी एके दिवशी हत्तीवर अंबारी, एके दिवशीं पायीं निघाला स्वारी कर्जाच्या पाठीवर असत्‍याची स्‍वारी कर्जाचिये पाठीवरी, असे असत्‍याची स्‍वारी चालते घोड्यावर स्‍वारी, न करावी मरे तोंवरी जेथें स्‍वेच्छेनें आहे स्‍वारी, तेथे पाऊल हलक्‍या परी दुःखाची स्वारी येती, जिवा पुरेवाट होती दत्तात्रेयाची स्वारी मगराची स्वारी, पाण्यांत भारी मिरवणूक-मिरवणूकीची स्वारी, तिरडी आली खांद्यावरी रस्त्यांत रहदारी, राजाची आली स्वारी रागाची स्वारी अश्र्वाचे पाठीवर राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार राजाची स्वारी भेटीला आली, मागून कराची मागणी आली राजाची स्वारी, मशालजीचा घातवार लंब-लंबकर्णाची स्वारी वेताळाची स्वारी सडी स्वारी स्वर्गावर स्वारी, मरणाची तयारी स्वारी or स्वांरी स्वारी शिकारी स्वारी-स्वारी करणें\nयज्ञक्रिया करणार्‍यांना काय म्हणतात\nअध्याय २९७ - विषहृन्मन्त्रौषधम्\nअध्याय २९६ - पञ्चाह्गरुद्रविधानम्\nअध्याय २९५ - दष्टचिकित्सा\nअध्याय २९४ - नागलक्षणानि\nअध्याय २९३ - मन्त्रपरिभाषा\nअध्याय २९२ - शान्त्यायुर्वेदः\nअध्याय २९१ - गजशान्तिः\nअध्याय २९० - अश्वशान्तिः\nअध्याय २८९ - अश्वचिकित्सा\nअध्याय २८८ - अछश्ववाहनसारः\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mahaenews.com/22002/", "date_download": "2020-09-22T19:54:36Z", "digest": "sha1:XCZ5KUAY77EQCDUQ5L6QAWBRTW7IZSC7", "length": 22654, "nlines": 220, "source_domain": "mahaenews.com", "title": "अफवांविरोधात मोहीम | Mahaenews", "raw_content": "\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nHome breaking-news अफवांविरोधात मोहीम\nसायबर पोलिसांचा समाजमाध्यमांवरून प्रभावी संदेश\nमुंबई : अफवा पसरवणे हा गुन्हा असून तो सिद्ध झाल्यास शिक्षा होऊ शकते. अफवा एखाद्याचा जीव घेऊ शकते, तर पूर्ण समाजाला वेठीस धरू शकते, ही जाणीव अद्याप सर्वसामान्य जनतेला नाही. त्यामुळेच समाजमाध्यमांवर आलेला मजकूर खातरजमा न करताच जशास तसा पुढे पाठवला जातो. सर्वसामान्यांच्या अंगवळणी पडलेली ही सवय लक्षात घेत महाराष्ट्र सायबर विभागाने सर्व आघाडय़ांवर अफवांविरोधी मोहीम हाती घेतली आहे.\nधुळे प्रकरणानंतर वेगाने हालचाल करत महाराष्ट्र सायबर विभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाशी समन्वय ठेवून समाजमाध्यमांवरून आलेल्या प्रत्येक माहितीची खात्री करा, खात्री केल्याशिवाय ती पुढे पाठवू नका, अफवा पसरवू नका, हा गुन्हा आहे, अफवेमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो, या संदेशाचा प्रभावी मारा सुरू केला. राज्यातील प्रत्येक पोलीस गटाचे ट्विटर हॅण्डल आहे. मुंबईसह राज्य पोलीस दलातील ट्विटर हॅण्डलचे एकूण ७० लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. राज्यातील ४७ सायबर लॅबमधील अधिकाऱ्यांनी आपापल्यापरीने अफवांबाबत जनजागृती करणारी भित्तिपत्र, बॅनर तयार केले. ते पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवरून लगोलग सर्वदूर पसरवण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने एक कोटींहून अधिक मोबाइलधारकांना अफवा पसरवू नका, असे लघुसंदेश धाडले.\nमुंबईच्या उंच इमारतीचा डॉप्लर रडारला अडथळा\nमेट्रो स्थानकांच्या कामांमुळे रस्ते जलमय\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nकोविड सेंटरमधील महिला अत्याचाराविरोधात भाजपाचा एल्गार\nसांगलीमध्ये लोकांवर खड्ड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ; महापालिकेच्या कारभाराचा केला निषेध\nमहाराष्ट्र सीईटी सेल कडून 21 सप्टेंबर MHT CET 2020 Exam साठी नवं वेळापत्रक जाहीर\nअभिनेता टायगर श्रॉफच्या ‘Unbelievable’ गाण्यासाठी त्याचा ‘Unbelievable’ आवाज\nमहापालिका वर्तुळात बोगस ‘एफडीआर’ देणारे रॅकेट सक्रिय, अधिकारी व ठेकेदारांचा हात\nवंचित व विश्व वारकरी सेनेने केलेल्या या आंदोलनानंतर शासनाने दिले आंदोलकांना हे आश्वासन\nयशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी\nसेवा सप्ताह : भाजपा युवा मोर्चातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये आठ ठिकाणी रक्तदान शिबीर\nपदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परिक्षा, सुट्ट्या यांविषयी रमेश पोखरियाल यांनी दिली मोठी माहिती\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%AE_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF", "date_download": "2020-09-22T22:23:13Z", "digest": "sha1:CWR6WILH3T4WME26DE5NFJTDGEWXE4J6", "length": 4015, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हनिआलम लालरूआतफेलि - विकिपीडिया", "raw_content": "\nहनिआलम लालरूआतफेलि ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली.\nभारतीय महिला हॉकी खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/hitler/", "date_download": "2020-09-22T20:31:03Z", "digest": "sha1:PMIADBWTASWL3P3UREDYZFBJD33KSGLM", "length": 14715, "nlines": 119, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Hitler Archives | InMarathi", "raw_content": "\nभारतीय “स्वस्तिक” चिन्हाचा अर्थ काय हिटलरमुळे ते बदनाम कसं झालं हिटलरमुळे ते बदनाम कसं झालं\nजगातील काही घटकांनी पवित्र मानलेलं, भक्ती आणि शक्तीशी निगडित असणारं शुभ चिन्ह, नाझी सत्तेतील दुष्टकर्मीयांनी का घेतलं\nफोक्सवॅगन या जगप्रसिद्ध कार कंपनीच्या स्थापनेची पडद्यामागील कथा…\nफोक्सवॅगन बाबत एक समज आहे की तिची स्थापना नाझींमार्फत झाली. हा समज खरा की खोटा याबद्दल तर्क-वितर्क असले तरी फोक्सवॅगच्या निर्मितीची कथा मात्र मोठी रंजक आहे.\nनाझींचा एक असा वैमानिक ज्याच्या साहसी व्यक्तिमत्वाची स्तुती स्वतः हिटलर करायचा\nत्याने अनेक पुस्तकही लिहिली, ज्यामध्ये त्याने हिटलरच समर्थन केलं आहे.\nथ्रिलर स्टोरी एका शैतानाची\nएकीकडे मानवी उदारपणाची, स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवण्याची वृत्ती तर दुसरीकडे हेड्रीच सारखी क्रूर व्यक्ती\nहिटलरने आपल्या नाझी पक्षाचे चिन्ह म्हणून भारतीय “स्वस्तिक” का निवडले\n२००७ मध्ये जर्मनीने या नाझी स्वस्तिकावर बंदी घातली.\nहिटलरने दिलेलं एक मस्त गिफ्ट : संपूर्ण जगाला या “सुंदरी”ची भुरळ पडली\nहिटलर हा संपूर्ण जगातला सगळ्यात मोठा खलनायक, पण ह्या हिटलरने संपूर्ण जगाला एक अतिशय दिलखेचक गिफ्ट दिली ती इतकी “सुंदर ” की सर्वांना तिची भुरळ पडली\nविद्वत्तेचे शिखर गाठलेल्या आईनस्टाईनची झालेली फरफट बघून आजही मन विषण्ण होते\nहिटलरच्या हुकूमशाहीमुळे जर्मनीला आपला अत्यंत हुशार असा शास्त्रज्ञ गमवावा लागला आणि जर्मनीचे नुकसान झाले.\nहिटलरशाहीच्या प्रचंड नरसंहाराची ही साक्षीदार इतिहासाचे वास्तववादी चित्र मांडते\nअवघ्या पंधराव्या वर्षी हिटलरच्या छळछावणीत तिचा मृत्यू झाला मरणोत्तर तिची डायरी प्रसिद्ध झाली. ह्यात पौगंडावस्थेतील कोवळ्या मुलीचे विचार वाचायला मिळतात\nहिटलरच्या सैन्याला आपल्या “जादू” ने हरवणारा अज्ञात “जादूगार” आजही अनेकांना ठाऊक नाही\nएखाद्या संकटात किंवा स्पर्धेत आपली हार होत असताना, कुणीतरी जादु करावी, काहीतरी चमत्कार व्हावा अशी इच्छा प्रत्येकच्या मनात कधीतरी निर्माण झालेली असतेच.\nयाला जीवन ऐसे नाव\nनाझी कॅम्प मध्ये समलैंगिक स्त्री-पुरुषांवर झालेले अघोरी अत्याचार – वाचून थरकाप उडेल\nपाश्चत्त्य देश म्हटले की सगळा मोकळेपणाचा कारभार असा काहीसा समज आपल्याकडे आहे.पण जर्मनीसारख्या देशात देखील अनेक पिढय़ांना समलैंगिकता सामावून घेताना वेळ लागला.\nयाला जीवन ऐसे नाव\nहिटलरने केली होती नॉर्थ अमेरिकन लोकांच्या सामूहिक कत्तलाची योजना : धक्कादायक माहिती उघड\nहिटलर हे नाव ऐकताच डोळ्यांसमोर येतो एक क्रुर चेहरा. हिटलरची क्रुरता दर्शविणारा असाच एक खळबळजनक अहवाल समोर आला आहे.\n७० वर्ष जुनी पत्र सांगताहेत हिटलरच्या विचित्र सवयी, त्याचं “शेवटचं जेवण” आणि बरंच काही..\nअडॉल्फ हिटलर… याच्याबद्दल तर आपण सर्वच जाणतो. पण नुकतीच त्याच्याबद्दल आणखी एक रोचक माहिती समोर आली आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nनोबेल ‘शांतता’ पुरस्कारासाठी हिटलर आणि मुसोलिनी\nनोबेल पारितोषिक हा शब्द आपण ऐकतो आणि हे ऐकलंच की एखादं असामान्य व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभं राहातं. पण तुम्हाला माहितेय का हे पारितोषिक कोणाला दिलं जातं\nज्यूंची कत्तल करणाऱ्या नाझी खुन्याला इस्त्राईलने असे पकडून फासावर लटकवले होते\nखटला सुरु असताना एका धक्कादायक साक्षीने आईशमनच्या व्यक्तिमत्वातील काळे रंग अधिक गडद केले.\nमोदी – हिटलर साम्य दाखवणारा व्हायरल फोटो : काय आहे ह्या फोटोमागचं सत्य\nतेव्हा मोदी टोकियो येथील ताइमी एलिमेंट्रीमध्ये लहान मुलांसोबत बोलले होते.\nयाला जीवन ऐसे नाव\n“बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच\nजर्मन लोक या भिंतीचे तुकडे तोडून त्याच्या आठवणी जपण्यासाठी आपल्या घरी घेऊन गेले होते.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतरत्नापासून वंचित असलेला दुर्लक्षित ‘जादुगार’\nअशा या महान खेळाडूचा गौरव म्हणून त्यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन भारतात राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येते.\nतब्बल १०,००० खोल्या असूनही गेल्या ७२ वर्षांत या हॉटेलला एकही ग्राहक लाभलेला नाही\nहे हॉटेल जर्मन आयलंड रुगेनमध्ये बाल्टीक समुद्राच्या किनारी वसलेले असून ते इतके भव्य आहे की त्यात तब्बल १०,००० खोल्या आहेत.\nहजारो भारतीयांच्या मृत्यूला कारणीभूत विन्स्टन चर्चिल आणि हिटलर एकसारखेच- शशी थरूर\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === एडॉल्फ हिटलरची प्रतिमा आपल्या सर्वांच्या मनात एक वर्णभेदी,\nतथाकथित लिबरल विचारवंतांचं लबाड शस्त्र : “प्रोपागंडा” (भाग१)\nआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === प्रोपागेंडा (Propaganda) अथवा प्रचारशास्त्र हे राजकारणातील एक अत्यंत\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/45388?page=1", "date_download": "2020-09-22T20:50:04Z", "digest": "sha1:JY7VCDVCSIDYFXBZ6NWGUE7YOX5YJS2F", "length": 17816, "nlines": 247, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दागदागिने | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दागदागिने\nदाग दागिने, Jewelry यांच्या नवीन फॅशन, जुन्या फॅशन याबद्दलचे हितगुज.\nवेमा, फॅशनचे नवनवीन ट्रेंड्स\nवेमा, फॅशनचे नवनवीन ट्रेंड्स हा धागा गायबला आहे का तसा बराच रिसेंट होता तो आणि ३००+ प्रतिसाद देखील होते तिथे तसा बराच रिसेंट होता तो आणि ३००+ प्रतिसाद देखील होते तिथे>> नाही, तो आहे अजुन. मलाही सकाळी तसेच वाटले होते. पण फॅशनचे ट्रेन्ड्स याग्रुपात सामिल झाल्यावर दिसतोय.\nबरोबर. तो धागा आता या\nबरोबर. तो धागा आता या ग्रूपमधे आहे. सगळे फॅशन ट्रेंड एकत्र केले आहेत.\nमाझ्या प्रश्नाचं उत्तर द्या\nमाझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की. अनिश्का रिया दक्शिणा अमा कुणीतरी सांगा ना.\nAccessories organise करण्यासाठी काय करू खूप आहेत पण वेळेवर सापडेल दिसेल अस होत नाही.>>>>> पारिजाता तुम्हाला सर्व वेगवेगळे ठेवावे लागेल...या साठी आधी चर्चा झालिय...जसे लटकत्या कानातल्यांसाठी होल्डर, गळ्यातल्या साठी वेगळे होल्डर , बांगडयांसाठी वगैरे.....फॅशन चे नवनवीन ट्रेंड्स १ मधे दक्षिणा चा धागा आहे त्यात आहे मला वाटतंय.....\nथॅक्स अल्पना. खूपच कलाकरी व\nथॅक्स अल्पना. खूपच कलाकरी व कष्ट आहेत ह्यात्...तुम्हाला पुढील वाटचालीकरता शुभेच्छा.>> +१\nwww.designsponge.com/ किंवा www.apartmenttherapy. या साइटवर शोधा. चिकार आयडियाज मिळतील.\n//www.pinterest.com/ वर सुद्धा बर्‍याच आयडियाज मिळतील\nदादरला विसावा रेस्तराँच्या समोर दोन मोतीवालेंची दुकाने आहेत. तिथून गेल्या आठवड्यात चंचपेटी आणि मॅचिंग कानातले घेतले.. अगदी मस्त पारंपारिक मराठमोळे दागिने आहेत त्यांच्याकडे..\nAccessories organise करण्यासाठी काय करू खूप आहेत पण वेळेवर सापडेल दिसेल अस होत नाही.\nलेकीच्या अ‍ॅक्सेसरीज ज्या वेगानं वाढत आहेत ते बघता मी आता एक ड्रेसिंग टेबल कम स्टोरेज बनवून घेत आहे. इथे जे डिझाईन दिसत आहे तसंच अगदी सेम टू सेम. (vintage design in girls dressing room) आल्यावर फोटो टाकेनच.\nयाच साईटवर इतरही बरेच ऑप्शन्स आणि टिप्स दिल्या आहेत. छान आहे साईट.\nमामी, ते डिझाइन मस्त आहे\nमामी, ते डिझाइन मस्त आहे एकदम.\n मला पण लैच आवडलं.\nपारिजाता हे बघा आवडतयं\nपारिजाता हे बघा आवडतयं का.\nअजुन हे एक साधं.\nते खुप खण असलेल, कापडी आहे\nते खुप खण असलेल, कापडी आहे ना, तस दादरला व्यापारी पेठेत पाहील. २०० -४०० रु. अंदाजे.\nकाल एक इटुकलीशी ३ ड्रॉवर\nकाल एक इटुकलीशी ३ ड्रॉवर असलेली अलमिरा घेतली ज्वेलरी बॉक्स म्हणून. साइझ ६\" * ५.५\" * ३\". त्यावर रंगरंगोटी झाली की मग इथे फोटो टाकेन.\nहिर्‍र्‍यामधील काही कळत नाही \nसरप्राईज द्यायचा आहे ..ही डील चांगली आहे का\nगोगो, भारतात कुठे हवेत\nगोगो, भारतात कुठे हवेत तुम्हाला बॉक्सेस मी काल जी अलमिरा घेतली ती लोक प्रामुख्याने डिकुपेजसाठी किंवा मिक्स मेडिया क्राफ्टसाठीच वापरतात.\nमी हे सामान दिल्लीमधये घेतले आहे. पण डिकुपेजसाठी फेव्हिक्रिल हॉबी आयडीयाज चे सामान मिळतं ऑनलाइन स्टोअरमध्ये http://www.hobbyideas.net/. (हे तुलनेनी थोडं महाग आहे)\nइट्सीबिटसि चे पण ऑनलाइन स्टोअर (http://www.itsybitsy.in/ ) आहे. यांचं बंगलोर आणि दिल्लीमध्ये दुकानही आहे.\nतसेच इथे क्राफ्ट्सलेन नावाचं पण एक ऑनलाइन स्टोअर (http://craftslane.com/)आहे.\nबहूतांशी ठिकाणी हल्ली क्राफ्ट सामानात डीकुपेज बॉक्सेस/सामान मिळतं.\nवायर ज्वेलरी साठी लागणार्‍या\nवायर ज्वेलरी साठी लागणार्‍या वायर बद्दल माहिती हवी आहे आणि ती पुण्यात कुठे मिळेल\nसरप्राईज द्यायचा आहे>>> .सर्वप्रथम अभिनंदन करते\nदेत आहात म्हणून. लिंक ओपन नाही होत.माझ्या कलीग्स् नी नक्षत्रमधून रिंग्स घेतल्या आहेत.\nपु.ना. गाडगीळांकडे पण मस्त अफोर्डेबल स्टॉक आहे.\nशाहिर, ती लिंक उघडत\nशाहिर, ती लिंक उघडत नाहीये.\nपण तुम्हाला ज्यांच्यासाठी रिंग घ्यायची आहे त्यांच्या बोटांची साईज माहित आहे का एव्हढी मोठी खरेदी आहे म्हणुन आधीच व्यवस्थित घ्यावी असे वाटते.\nशाहीर, अंगठीच्या मापाचा गोंधळ\nशाहीर, अंगठीच्या मापाचा गोंधळ होवू शकतो. अंगठी घेताना अगदी घट्ट घ्यायची असते कारण नंतर ती थोडी सैल होवू शकते. अंगठीचाच आग्रह नसेल तर earings, pendant घ्या. पुण्यात असाल तर मराठे ज्वेलर्स कडे पण चांगले कलेक्शन आहे.\nपु.ना. गाडगीळांकडे मस्त ऑफर\nपु.ना. गाडगीळांकडे मस्त ऑफर असते.३ महिन्यांच्या आत अंगठी बदलू शकता.( मुंबईत वर्षाच्या आत)\nफक्त वॅट जाईल.चौकशी करावी लागेल.\nही वर लिहिलेली ज्वेलरी अलमिरा\nही वर लिहिलेली ज्वेलरी अलमिरा मी रंगवून सजवल्यानंतर.\nयावर असलेले मोर डीजे च्या मेंदी कँडल्स वरून इन्पायर होवून रंगवले आहेत. थँक्स डी़जे.\nवा अल्पना, कसली मस्त कलाकार\nवा अल्पना, कसली मस्त कलाकार आहेस तू, सुंदर.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://uat.myupchar.com/mr/medicine/baidyanath-mustakarishta-p37119825", "date_download": "2020-09-22T21:10:10Z", "digest": "sha1:DP6OKUG7BTBE2QZCCIKZTGL2FE3SYQNY", "length": 13438, "nlines": 207, "source_domain": "uat.myupchar.com", "title": "Baidyanath Mustakarishta in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n20 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\n20 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nदवा उपलब्ध नहीं है\nअभी 18 डॉक्टर ऑनलाइन हैं \n20 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nBaidyanath Mustakarishta खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nगर्भवती महिलांसाठी Baidyanath Mustakarishtaचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Baidyanath Mustakarishtaचा वापर सुरक्षित आहे काय\nBaidyanath Mustakarishtaचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nBaidyanath Mustakarishtaचा यकृतावरील परिणाम काय आहे\nBaidyanath Mustakarishtaचा हृदयावरील परिणाम काय आहे\nBaidyanath Mustakarishta हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nते सुरक्षित आहे का\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nआहार आणि Baidyanath Mustakarishta दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोल आणि Baidyanath Mustakarishta दरम्यान अभिक्रिया\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nदवा उपलब्ध नहीं है\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Baidyanath Mustakarishta घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Baidyanath Mustakarishta याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Baidyanath Mustakarishta च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Baidyanath Mustakarishta चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Baidyanath Mustakarishta चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/blog-space/", "date_download": "2020-09-22T21:53:19Z", "digest": "sha1:VR4RLGO5P3NDALALQT3UE6JW4NTTSV7X", "length": 17482, "nlines": 215, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Blog Space News in Marathi: Blog Space Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\n 24 तासांत सापडले तब्बल 61 हजार रुग्ण, तरी 'या' देशात सुरू होणार शाळा\nबातम्या Apr 13, 2020 BLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nब्लॉग स्पेस Jul 13, 2019 पत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nबातम्या May 24, 2019 BLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nWorld Cup 2019 : विराट, धोनी, रोहित आणि कोण....\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nBLOG : काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा\nब्लॉग स्पेसMar 15, 2019\nBLOG : 'या' कारणांमुळे शरद पवारांनी बदलली भूमिका\nब्लॉग स्पेसMar 15, 2019\nBLOG : शरद पवार : जाणता राजा की राजकारणातील हिचकॉक\nBLOG : 'प्यार का गठबंधन' : युती-आघाडीच्या काँग्रेसी राजकारणात मोदींची सरशी\nBLOG : 'राज'कीय सर्जिकल स्ट्राईकचा अर्थ.... बीट रिपोर्टरच्या नजरेतून\nब्लॉग स्पेसFeb 23, 2019\nBLOG : नवा पाकिस्तान की बनवलेला पाकिस्तान\nब्लॉग स्पेसFeb 19, 2019\nBLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का\nब्लॉग स्पेसFeb 19, 2019\nBLOG : कशी ठेचायची पाकिस्तानची नांगी\nब्लॉग स्पेसFeb 13, 2019\nBLOG : बारामती जिंकण भाजपला इतकं सोपं आहे\nब्लॉग स्पेसFeb 12, 2019\nValentine Day Special : हिटलरची लव्हस्टोरी आणि अंत\nब्लॉग स्पेसJan 19, 2019\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\nब्लॉग स्पेसNov 19, 2018\nब्लॉग स्पेसNov 17, 2018\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nब्लॉग स्पेसNov 16, 2018\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/coronavirus-latest-news/page-7/", "date_download": "2020-09-22T20:02:15Z", "digest": "sha1:S7YLEWVIM6ZPIRFPZWHETXWPLFAHTMR2", "length": 18452, "nlines": 211, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Coronavirus Latest News News in Marathi: Coronavirus Latest News Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-7", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nआत्तापर्यंतची विक्रमी 19 हजार रुग्णांची वाढ, 5 जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट\nबातम्या Sep 4, 2020 सावधान हिवाळ्यात वाढू शकतो कोरोनाचा प्रसार, तज्ज्ञांनी दिला इशारा\nबातम्या Sep 4, 2020 मुंबईकरांची जीवनशैलीच नडली 77% कोरोनाग्रस्त मृतांना होते इतर आजार\nबातम्या Sep 4, 2020 ‘कोरोना’मुक्त झालेल्या 40 टक्के रुग्णांना पुन्हा धोका, नव्या अभ्यासातला निष्कर्ष\n Coronavirus चा विस्फोट होत असतानाच WHO ने दिली वाईट बातमी\nकोरोनामुक्त रुग्णाला पुन्हा Covid चा संसर्ग; देशातली पहिलीच केस मुंबईत\n कोरोना रुग्णांची मृत्यूनंतरही अवहेलना, नातेवाईकच करत आहे 'हे' काम\nसप्टेंबरच्या सुरुवातीला कोरोनाचा प्रकोप, 24 तासांत 84 हजार नवीन रुग्णांची नोंद\nबिल वाढवण्यासाठी मृत्यू झाल्यावरही कोरोना रुग्णाला 2 दिवस ठेवलं व्हेंटिलेटवर\nमंदिरे आणि धार्मिक स्थळे उघडण्याच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया\nCOVID-19: राज्यात कोरोनाचा विस्फोट, 18 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर\nCovid-19: महाराष्ट्रासाठी Good News, Active रुग्णांच्या संख्येत झाली घट\nशरीरात किती वेळ राहतात कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज; ICMR ने दिली माहिती\nसॅनिटायझर बनू शकतं मृत्यूचं कारण, काही गोष्टींची घ्या काळजी\nस्मार्टफोनवरच कोरोनाचं निदान; फक्त 30 मिनिटांत रिपोर्ट हातात\nजगभरातील सर्व देशांना भारतानं टाकलं मागे, 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद\nकोरोनाच्या गंभीर आजारावर जीवनदान ठरू शकतं 'हे' औषध\nराज्यात COVID रुग्णांची धक्कादायक वाढ, आढळले 17 हजारांपेक्षा जास्त रुग्ण\nश्रीमंत लोक गरज नसताना ICU बेड घेतात, आरोग्य मंत्र्यांनीच दिली धक्कादाक माहिती\nविदर्भात या जिल्ह्यातील लॉकडाऊन स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला निर्णय\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/lifestyle/bobhata-baag-impatiens-balsamina-and-costus-speciosus-4053", "date_download": "2020-09-22T20:20:26Z", "digest": "sha1:OB57FZQEYZEOE67OAY5Y3NRUILUBLML6", "length": 8658, "nlines": 47, "source_domain": "www.bobhata.com", "title": "बोभाटाची बाग : भाग १४ - बागेतला श्रावण म्हणजे तेरड्याचे रंग आणि पेवाचं फुटणं -जाणून घ्या !", "raw_content": "\nबोभाटाची बाग : भाग १४ - बागेतला श्रावण म्हणजे तेरड्याचे रंग आणि पेवाचं फुटणं -जाणून घ्या \nया, आज आपण बोभाटाच्या बागेत फिरता फिरता मराठी भाषेचाही अभ्यास करू या आश्चर्य वाटायला नको. निसर्गाशी आपलं आयुष्य इतक्या सहजतेने जुळलेलं असतं की काही वेळा नेमकं सांगितल्याशिवाय ते लक्षातही येत नाही.\nबघा, पळसाला पाने तीन, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, अळवाची खाज अळवासच ठाऊक.. हे आणि असे अनेक वाक्प्रचार-शब्दप्रयोग- म्हणी यांचं मूळ झाडांशी, वृक्षांशी, वनस्पतींशी अगदी सहज जोडलं गेलं आहे.\nछोटी सी ये ज़िंदगानी रे\nचार दिन की जवानी तेरी\nग़म की कहानी तेरी...\nहे गाणं तुम्ही ऐकलंय का या गाण्याची कथा हुबेहूब जोडली गेली आहे बागेत उगवणार्‍या तेरड्याशी या गाण्याची कथा हुबेहूब जोडली गेली आहे बागेत उगवणार्‍या तेरड्याशी पाऊस पडला की तेरडा घाईघाईने उगवतो. ज्या घाईने उगवतो त्याच वेगाने पानांचा पसारा वाढतो. पानं आपापल्या जागेवर स्थिरस्थावर होत आहेत नाही तेवढ्यात जांभळ्या रंगाची, वार्‍याची झुळूक आली की कानातल्या डूलासारख्या हलणार्‍या फुलांचा बहर येतो आणि लगेच काही दिवसांत फळही धरतं. या फळाची गंमत अशी की अगदी पावसाच्या थेंबाच्या आघाताने ते उलगडतं आणि बिया मातीत जमा होतात. थोड्याच दिवसांतच शो खतम पाऊस पडला की तेरडा घाईघाईने उगवतो. ज्या घाईने उगवतो त्याच वेगाने पानांचा पसारा वाढतो. पानं आपापल्या जागेवर स्थिरस्थावर होत आहेत नाही तेवढ्यात जांभळ्या रंगाची, वार्‍याची झुळूक आली की कानातल्या डूलासारख्या हलणार्‍या फुलांचा बहर येतो आणि लगेच काही दिवसांत फळही धरतं. या फळाची गंमत अशी की अगदी पावसाच्या थेंबाच्या आघाताने ते उलगडतं आणि बिया मातीत जमा होतात. थोड्याच दिवसांतच शो खतम तेरडा दिसेनासा होतो. बस्स तेरडा दिसेनासा होतो. बस्स पुन्हा आपली भेट पुढच्या पावसाळ्यात\nहे सगळंच घाईघाईत म्हणून त्याला इंग्रजीत Impatiens balsamina म्हणतात आणि मराठीत तर 'तेरड्याचा रंग तीन दिवस 'ही म्हण आपण ऐकतच असतो.\nमराठीत अनेक वेळा ' पेव फुटणं ' हा वाक्प्रचार तुम्ही ऐकला असेलच बातम्यांचं पेव फुटलं, अफवांचं पेव फुटलं.. थोडक्यात सांगायचं तर, कमीतकमी वेळात जास्तीतजास्त फैलावणार्‍या, पसरणार्‍या, व्हायरल होणार्‍या कशाशीही 'पेव फुटणे ' हा शब्दप्रयोग जोडला जातो. त्याचं कारण आहे 'पेव' ही वनस्पती. वर्षभर पेवाची मुळं जमिनीखाली निद्रीस्त असतात. पाऊस पडला की उगवून इतक्या जलद गतीने पसारा वाढवतात की त्या वेगाला बघून आपण 'पेव ' फुटणे हा शब्दप्रयोग करायला सुरुवात केली.\nCostus Speciosus असं शास्त्रीय नाव असलेली वनस्पती आल्याच्या जातीची आहे. झुडुपाच्या जातीत तिचं वर्गीकरण होतं. पावसाळ्यातही सहज सूर्यप्रकाश मिळावा म्हणून या वनस्पतीच्या पानांची रचना आवर्ती असते. ही रचना बघितल्यावर जुन्या इमारतीतल्या स्पायरल स्टेअरकेसचीच आठवण होते. बरं, ही सगळी धडपड कशासाठी तर बागेत \"आमच्या सर्वत्र शाखा आहेत\" हे सांगायची घाई या वनस्पतीला असते. पावसाळ्यात थोड्याच दिवसांत या झुडुपाचं रान माजतं. याच घाईगर्दीच्या काळात गुलाबी दांड्यावर पांढरी शुभ्र फुलंही उगवतात. सगळं काही झटपट तर बागेत \"आमच्या सर्वत्र शाखा आहेत\" हे सांगायची घाई या वनस्पतीला असते. पावसाळ्यात थोड्याच दिवसांत या झुडुपाचं रान माजतं. याच घाईगर्दीच्या काळात गुलाबी दांड्यावर पांढरी शुभ्र फुलंही उगवतात. सगळं काही झटपट इतकंच नाही तर पावसाळा संपला की लगेच अवतार समाप्तीची घोषणा इतकंच नाही तर पावसाळा संपला की लगेच अवतार समाप्तीची घोषणा नंतरच्या पावसाळ्यात पुनश्च हरीओम नंतरच्या पावसाळ्यात पुनश्च हरीओम चार पाच महिन्यांचं आयुष्य आपल्या नजरेस येतं, पण बँकेत ठेवलेल्या फिक्स्ड डिपॉझीटसारखी मुळं आत जिवंतच असतात.\nहे तर अगदी सरसकट वापरले जाणारे भाषेचे प्रयोग. पण महाराष्ट्रातल्या आदिवासी बोलीभाषांमध्ये असे अनेक नमुने वाचायला मिळतात. पण ते नंतर कधीतरी\nलेखिका : अंजना देवस्थळे\nसामूहिक आरोग्य विमा घेताय पण योजनेतल्या या खाचाखोचांचा विचार केलात का\nशून्यापासून सुरुवात करून थेट इंग्लंडच्या प्रिन्सकडून कौतुकाची थाप मिळवणारा मराठी उद्योजक \nएबी डिवीलीयर्सच्या जर्सीवर त्याच्याऐवजी चक्क एका भारतीयाचं नाव कोण आहे तो पठ्ठ्या\nदो आंखे बारा हाथची प्रेरणा असलेलं सांगली जिल्ह्यातलं ८०वर्षं जुनं खुलं कारागृह का, कुणी, नक्की कुठे सुरू केलं हे\n आता आईस्क्रीम वडापाव आलाय...कोणी आणि कसा तयार केला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/8/13/Impact-of-Karishma-Bhosle-s-raising-voice-against-the-mosque-bell.html", "date_download": "2020-09-22T21:59:53Z", "digest": "sha1:FTE2LBK6IPGM5HQZM2KE6VHDLOPNENAF", "length": 10989, "nlines": 13, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " भोंग्यांविरोधातील पहिला लढा यशस्वी! - महा एमटीबी", "raw_content": "भोंग्यांविरोधातील पहिला लढा यशस्वी\nमुंबई : नमाजाआधी वाजविण्यात येणार्‍या अजानच्या मोठ्या आवाजाच्या त्रासाबाबत थेट मशिदीत जाऊन जाब विचारण्याचे धाडस करणार्‍या मानखुर्द येथील तरुणी करिश्मा भोसले यांचा पहिला लढा अखेर यशस्वी झाला आहे.\nमानखुर्दमधील मशिदीसमोरील मुंबई महानगरपालिकेच्या खांबावर गेल्या २० वर्षांपासून अनधिकृतपणे लावण्यात आलेला ध्वनिक्षेपक अखेर हटविण्यात आला. मशिदीवरील अनधिकृत भोंग्याविरोधात प्रशासनाकडून झालेली ही कारवाई म्हणजे हे एक मोठे यश मानले जाते. मानखुर्दमधील मशिदींविरोधातील अनधिकृत भोंग्यांविरोधात थेट मशिदीत जाऊन जाब विचारण्याचे धाडस करिश्मा भोसले या तरुणीने केले होते. करिश्मा यांच्या या धाडसाचे चहुबाजूंनी कौतुक करण्यात आले होते. त्यांनी सुरु केलेल्या या लढ्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाल्यानंतर मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटविण्याच्या मागणीला जोर धरला होता. त्यानंतर उशिरा का होईना अखेर प्रशासनाने हा भोंगा हटविल्याने करिश्मा भोसले यांचा लढा यशस्वी झाला आहे.\nया पार्श्वभूमीवर गुरुवारी करिश्मा भोसले यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “अनेक महिन्यानंतर अखेर प्रशासनाने गुरुवारी येथील महापालिकेच्या खांबावरून हा अनधिकृत ध्वनिक्षेपक हटवला. सकाळी ११च्या सुमारास पालिका प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांनी संयुक्तपणे कारवाई करत येथील अनधिकृत ध्वनिक्षेपक हटविला. प्रशासनाने कारवाई करत ध्वनिक्षेपक हटविल्याचे समाधान नक्कीच आहे. मात्र, या कारवाईसाठी प्रशासनाने खच्ची घातलेल्या वेळेचीही चिंता वाटते. गेल्या महिन्यात ३० जुलै रोजी हा ध्वनिक्षेपक हटविण्याबाबत येथे प्रशासनाने नोटीस जारी केली होती. मात्र, अद्याप कारवाई झाली नव्हती. बकरी ईद, रक्षाबंधन, दहिहंडी आधी सणांच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र गुरुवारी अखेर ध्वनिक्षेपक हटवत प्रशासनाने आपले आश्वासन पूर्ण केले आहे, ” असे त्यांनी सांगितले.\nपुढे त्या म्हणाल्या की, “प्रशासनाकडून आज कारवाईसाठी मुहूर्त काढण्यात येईल, असे वाटले नव्हते. आज सकाळी कामानिमित्त बाहेर असताना पोलिसांनी फोन करून ध्वनिक्षेपक हटविल्याची माहिती दिली. ही कारवाई होणार याबाबत आधी कळविले नव्हते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली आणि फोन आला. ऐकून समाधान वाटले,” असे करिश्मा यांनी सांगितले. येथील अनेक नागरिक या मशिदीवरील भोंग्यांमुळे होणार्‍या सततच्या ध्वनिप्रदूषणामुळे त्रस्त असल्याचे करिश्मा यांनी सांगितले. सर्वांच्या हितासाठीच आपण हे पाऊल उचलल्याचे सांगत आगामी काळात मानखुर्दमधील सर्व मशिदींवरील भोंगे हटविण्यासाठी संघर्ष करणार, असा निर्धार करिश्मा यांनी यावेळी केला.\nकरिश्मा भोसले या सर्वसामान्य कुटुंबातील रहिवासी असून मानखुर्द येथे त्या आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. आपले आई-वडील आणि दोन लहान भाऊ यांच्यासोबत मानखुर्दमधील इमारतीत त्या राहतात. करिश्मा यांनी आपले एमएससीचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले असून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्या ‘नीट’च्या परीक्षेची तयारी करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे त्यांचे स्वप्न असून यासाठी दररोज सकाळी उठून त्या अभ्यासाला बसतात. मात्र, सकाळीच भल्या मोठ्या आवाजात होणार्‍या अजानमुळे यात वारंवार व्यत्यय येतो. इतक्या मोठ्या आवाजातील अजानमुळे केवळ आपल्यालाच नाही तर परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. अजानचा आवाज एकदाच नाही तर दिवसातून अनेकदा होत असल्याने परिसरातील अनेक नागरिक यामुळे त्रस्त आहेत. मानखुर्द परिसरात अशा अनेक मशिदी असून प्रत्येक मशिदीवर वाजणार्‍या भोंग्यांच्या आवाजांमुळे अनेकदा अभ्यास करताना अडचणीचा सामना करावा लागतो. परिसरात जवळपास १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर असणार्‍या मशिदीवरील भोंगेही इतक्या मोठ्या आवाजाने भल्या पहाटे वाजवले जातात की, कर्कश आवाजामुळे कान बंद करावे लागतात. नित्यनियमाचा हा त्रास असल्याच्या कारणातूनच मी याबाबत तोडगा काढण्यासाठी थेट मशिदीत जाऊन थेट त्यांना जाब विचारला होता, असे करिश्मा यांनी यावेळी सांगितले.\nअन्यायाविरोधात आवाज उठवणे गरजेचे\nकोणत्याही अन्यायाविरोधात आवाज उठवणे गरजेचे असते. मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आवाज उठवल्यानेच प्रशासनाने अखेर कारवाई केली. एकदा का जर आपण सहन केले तर अन्याय सहन करावाच लागतो. मात्र, याविरोधात आवाज उठविल्यास अन्याय मोडूनही काढता येतो. हेच यावरून सिद्ध झाले आहे. आपण सर्वांनी एकोप्याने लढा दिला तर सर्व काही साध्य करता येते.\n- करिश्मा भोसले, मानखुर्द\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nकरीश्मा भोसले मानखुर्द मुस्लीम अजानलाऊड स्पीकर राज्य सरकार Karishma Bhosale Mankhurd Muslim Ajanlaud Speaker State Government", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.bookmarkpublicationspune.com/MitrangM.aspx", "date_download": "2020-09-22T21:18:12Z", "digest": "sha1:LRAJXZ3NGMXQIMZS5CKLWKBDSIN4LFEK", "length": 2962, "nlines": 26, "source_domain": "www.bookmarkpublicationspune.com", "title": "Mitrang. Deviprasad Kharvandikar", "raw_content": "\nहार्ट अटॅक व पॅरालेसीसवर शार्प-सुवेद संयुक्त उपचार पद्धती\nबायपास शस्त्रक्रियेला बायपास करणारी सोपी, सुटसुटीत उपचारपद्धती शार्प सुवेद ही उपचार पद्धती\nAuthor : डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर\nमितरंग आणि मीतरंग... मितरंग म्हणजे मी ला विसरून मनाला भावणारे मोजके रंग. ज्यातून निर्मिती होते स्वरचनेची. तर मीतरंग म्हणजे मैत्रीचे विविध रंग. मोजक्‍या रागांशी मैत्री करून रचना केलेल्या या बंदिशी कधी भक्‍तीरसयुक्‍त मैत्री परमेश्वराशी साधतात, कधी गुरुबद्दलची निष्ठा व्यक्‍त करतात, कधी शृंगाररसयुक्‍त मैत्री दर्शवतात तर कधी विरहिणीची व्यथा मांडतात. रागांचे स्वरतालयुक्‍त रंग एकमेकांमध्ये गुंफल्यामुळे रागांची सौंदर्यात्मक वळणे समोर येतात. रागांच्या अनोख्या दुनियेशी एकरूप होत, सादर केलेल्या या बंदिशी आणि सांगीतिक विचार मांडले आहेत डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांनी स्वत:च होऊन मितरंग...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Smarashil_Radha_Smarshil", "date_download": "2020-09-22T20:14:50Z", "digest": "sha1:6QZFIXAGVVIUOWKOY53NVVXATQOW2DUY", "length": 2405, "nlines": 34, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "स्मरशिल यमुना स्मरशिल राधा | Smarashil Yamuna Smarshil | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nस्मरशिल यमुना स्मरशिल राधा\nस्मरशिल यमुना स्मरशिल राधा\nस्मरेल का पण कुरूप गवळण\nतुज ही बन्सिधरा रे\nउभी राहिले मी अंधारी\nनकळत तुजला तव अधरावर\nझाले मी मुरली रे\nऐन दुपारी जमीन जळता\nतू डोहावर शिणून येता\nधुतले पाय तुझे रे\nसंगीत - पं. वसंतराव देशपांडे\nनाटक - वीज म्हणाली धरतीला\nगीत प्रकार - हे श्यामसुंदर , नाट्यगीत\nकालिंदी - यमुना नदी. कालिंद पर्वतातून उगम पावलेल्या यमुना नदीस कालिंदी म्हणूनही संबोधण्यात येते.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/05/havaman-andaj-today.html", "date_download": "2020-09-22T20:01:09Z", "digest": "sha1:KLI63GTPSHW5HCRK7YJMXGKSMVXSTWQ2", "length": 8771, "nlines": 108, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "मान्सून 3 दिवस आधी महाराष्ट्रात येणार?️ हवामान अंदाज दि.30/31 मे व 1/2 जून", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमान्सून 3 दिवस आधी महाराष्ट्रात येणार🌦️ हवामान अंदाज दि.30/31 मे व 1/2 जून | आजचा पावसाचा Weather\nमहाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह काही काही भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.\nहवामान अंदाज आणि बातम्या, हवामानाची बातमी आणि अंदाज, अंदाज हवामानाचा, हवामान अंदाज, हवामानाची बातमी, मान्सून ची बातमी, मान्सून चा पाऊस, बातमी पावसाची, मराठी बातम्या, कृषी सल्ला, पावसाची शक्यता, आज इथे होणार पाऊस, अवकाळी पाऊस, कृषिवार्ता, मेगगर्जना, पाऊस, जबरदस्त पाऊस, अतिवृष्टी चा इशारा.\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nविदर्भात अवकाळी पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा, ढगाळ वातावरण, विदर्भात जोरदार अवकाळी पावसाचा इशारा, विदर्भ मराठवाड्यात अवकाळी ची शक्यता असून,\nमित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र 2020 चा आजचा पावसाचा अंदाज दररोज मिळवण्यासाठी आपल्या आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.\nनमस्कार कास्तकार बंधुंनो, हवामानाचा अंदाज या सदरा अंतर्गत पाहुयात पुढील दिवसांचा विदर्भासह महाराष्ट्राचा हवामान अंदाज, संपुर्ण महाराष्ट्रासाठी.\nएक नम्र विनंती, व्हिडिओ मधील माहिती आवडल्यास विडिओ नक्की शेयर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा. 🙏🙏\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग 23 September 2020\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले 22 September 2020\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित 22 September 2020\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट 22 September 2020\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका 22 September 2020\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nभातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत स्वतःच सहभागी व्हा आणि मिळवा ६ हजार रूपये\nमोदी सरकार कडून शेतकऱ्यांना मिळणार मोठी कर्जमाफी; १ लाख कोटींच कर्ज होणार माफ\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9D-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AA/", "date_download": "2020-09-22T20:04:44Z", "digest": "sha1:5XILJYMER4655PEAFS4SZ6OFEU3Z5B44", "length": 6298, "nlines": 71, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "इम्तियाझ अली आणि फोटोकॉपी .... - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>इम्तियाझ अली आणि फोटोकॉपी ….\nइम्तियाझ अली आणि फोटोकॉपी ….\nसध्या सर्वत्र धूम आहे ती फोटोकॉपी या चित्रपटाची. या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाण्यांना भरघोस प्रतिसाद मिळत असून, या सिनेमाला सोशल साईटवर कमालीचे लाईक्स मिळत आहे. प्रदर्शनापूर्वीच मोठी प्रसिद्धी मिळत असलेल्या या सिनेमाला खुद्द इम्तियाज अली यांनी पसंतीची पावती दिली आहे. सोचा ना था , लव्ह आज कल , रॉकस्टार , तमाशा आणि जब वी मेट या बॉलिवूडच्या हिट सिनेमांची निर्मिती करणारे इम्तियाझ अली\nयांनी हायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि नेहा राजपाल प्रॉडक्शन प्रस्तुत ‘फोटोकॉपी’ या आगामी मराठी सिनेमाला भरपूर शुभेच्छा दिल्या. त्यासाठी त्यांनी सिनेमातील कलाकार पर्ण पेठे आणि चेतन चिटणीस यांच्यासोबत काढलेला सेल्फी सोशल साईटवर अपलोड केला. पर्ण- चेतन या सिनेमातील फ्रेश जोडीला भरपूर शुभेच्छा देत त्यांच्या कामाचे कौतुक करणारा संदेशदेखील त्यांनी प्रसिद्ध केला असल्याचे दिसून येतेय.\n> विजय मौर्य दिग्दर्शित या सिनेमाची कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांनी लिहिली असून या सिनेमात पर्ण दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसेच चेतन चिटणीस नावाचा गोंडस चेहरा यांमार्फत लोकांसमोर सादर होत आहे. या जोडीसोबतच वंदना गुप्ते आणि अंशुमन जोशी हे देखील आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. मनोरंजनाने भरलेला हा सिनेमा येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/07/salman-khan-and-katrina-kaif-are-back.html", "date_download": "2020-09-22T20:18:37Z", "digest": "sha1:OSWVTBI3XI3HRHJACHFKEP5IBDC3MN5W", "length": 5216, "nlines": 72, "source_domain": "www.smartichi.com", "title": "सलमान-कतरिना येणार एकत्र?", "raw_content": "\nचित्रपटाच्या कथेसोबतच त्यामध्ये कोणते कलाकार काम करत आहेत, हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणूनच काही ऑनस्क्रीन जोड्यांना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळतं. अशीच एक जोडी म्हणजे सलमान खान (Bollywood Actor Salman Khan)आणि कतरिना कैफ. हे दोघं पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याची चर्चा असून ‘टायगर ३’ (Tiger 3)चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.\n1)जिल्ह्यात 11 दिवसात तब्बल 546 रुग्णांची भर\n2)या अभिनेत्रीने किसींग सीनमुळे नाकारल्या करोडो रूपयांच्या ऑफर्स, तरीही जिंकला राष्ट्रीय पुरस्कार\n3)जगभरातील टॉप 50 कंपनींमध्ये रिलायन्स समूह, मार्केट कॅप 13 लाख कोटींच्या पलीकडे\n4)घरगुती गणेशमूर्तींची मिरवणुका काढू नका\n5)अरे वाह... ही तर दिलासा देणारी बातमी मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी गेला 'इतक्या' दिवसांवर\nमनीष शर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याचं कळतंय. “होय, सलमानने (Bollywood Actor Salman Khan) टायगर ३ साठी होकार दिला आहे. त्याच्यासोबत कतरिना (Actress Katrina Kaif) या चित्रपटात काम करणार आहे. पुढच्या वर्षी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून त्यात अॅक्शनचा पुरेपूर भरणा असेल. सलमान-कतरिनाची जोडी पुन्हा एकदा ब्लॉकबस्टर ठरेल”, अशी माहिती चित्रपट व्यापार विश्लेषकाने दिली.\nमनीष शर्मा यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘फॅन’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/09/october-hit-september-itself-fever-changes.html", "date_download": "2020-09-22T20:36:41Z", "digest": "sha1:ODDCNI2AIYAL4MHVJGDOQPYQVEMWURD7", "length": 6082, "nlines": 73, "source_domain": "www.smartichi.com", "title": "सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हिट’", "raw_content": "\nWhether Report- पावसाने थोडी कुठे उघडीप घेतली तोच मुंबईत (Mumbai) वाढत्या तापमानाने डोके वर काढले आहे. शुक्रवारसोबत शनिवारीदेखील मुंबईकरांना ऊन्हाचे वाढीव चटके बसले असले असून, पुढील दोन ते तीन दिवस ‘ताप’ दायक वातावरण कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.\nहवामानात अचानक झालेल्या या बदलामुळे मुंबईकरांना सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटचा तडाखा बसू लागला असून, मुंबईकरांच्या शरीराहून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. राज्यासह मुंबईत धो धो कोसळलेला मान्सून आता ब-यापैकी विश्रांतीवर आहे. राज्यात अद्यापही ठिकाणी मान्सून कोसळत असून, मुंबईत मात्र त्याने ब-यापैकी विश्रांती घेतली आहे.\n1) राजू शेट्टी यांना करोनाची लागण; कार्यकर्त्यांना केलं 'हे' आवाहन\n2) शेअर बाजाराने मारली डुबकीे\n3) लक्षणे नसलेल्यांनी बेड अडवू नयेत - जयंत पाटील\n4) IPL 2020 : या तीन युवा फलंदाजांमध्ये शतकी खेळी करण्याची धमक\n5) ड्रग रॅकेटप्रकरणी अभिनेत्री रागिणी द्विवेदीला अटक\nविशेषत: शुक्रवारीच मुंबईकरांना चढत्या पा-याचा किंचित अनुभव आला होता. शनिवारी त्यात आणखी भर पडली; आणि हवामान खात्यानेदेखील तापमानात वाढ (Whether Report) नोंदविली. विशेषत: शनिवारी सकाळी अकरा वाजल्यापासून मुंबईकरांना ऊन्हाचे चटके बसू लागले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तर अक्षरश: शरीराहून घामाच्या धारा वाहू लागल्या. ऊनं आणि ऊकाड्याने मुंबईकरांना घाम फोडला.\nदुपारी बारा वाजता पडलेले रखरखीत ऊनं दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत कायम होते. एक तर कोरोना आणि त्यात हा ऊकाडा अशा दुहेरी वातावरणाने मुंबईला शनिवारी कोंडीत पकडले होते. दुपारदरम्यान मुंबईच्या रस्त्यांवर पडलेले ऊनं अक्षरश: पोळत होते. अशा रखरखीत ऊन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मुंबईकरांनी छत्रीचा वापर केला होता. तर बाजारपेठांमध्ये देखील भाजी विक्रेत्यांनी पावसाळ्यात वापरात येणारी छत्री ऊन्हापासून बचाव व्हावा म्हणून वापरल्याचे चित्र होते.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/09/selene-delgado-lopez-facebook-friend-that-you-can-not-unfriend.html", "date_download": "2020-09-22T20:23:32Z", "digest": "sha1:6RCIM4KWUXIMK3EJIIC4EDWXK3SA4LTB", "length": 7548, "nlines": 72, "source_domain": "www.smartichi.com", "title": "सावधान! तुमच्या Facebook फ्रेंड लिस्टमध्येही Selene Delgado Lopez तर नाही ना?", "raw_content": "\n तुमच्या Facebook फ्रेंड लिस्टमध्येही Selene Delgado Lopez तर नाही ना\n तुमच्या Facebook फ्रेंड लिस्टमध्येही Selene Delgado Lopez तर नाही ना\nSelene Delgado Lopez सध्या बहुतेक फेसबुक (facebook) युझर्सच्या फ्रेंड लिस्टमध्ये नाव दिसतं आहे. विशेष म्हणजे ती कोण आहे हे कुणाला माहिती नाही. ती कुणाच्या ओळखीची नाही, कुणाला भेटली नाही किंवा तिचं नावही कधी कुणी ऐकलं नाही. तिने फ्रेंड रिक्वेस्टही पाठवली नाही. तरी ती कित्येक जणांच्या facebook friend list मध्ये आहे. कदाचित ती तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या फ्रेंड लिस्टमध्येही असावी.\nसेलीन डेलगाडो लोपेज ही बहुतेक फेसबुक युझर्सची फ्रेंड आहे. Selene Delgado Lopez हे रहस्यमय FB ACCOUNT. या अकाऊंटवर एका हसऱ्या महिलेचा फोटो आहे. तिचे केस शॉर्ट आहेत. तिने केशरी रंगाचा टॉप घातला आहे. तिच्या फेसबुक प्रोफाइल तुम्ही पाहिलं तर ती मेक्सिकोतील गुआनजुआटोतल्या लिओन शहरातील रहिवाशी असल्याचं दाखवतं. विशेष म्हणजे तुम्ही तिला तिला अनफ्रेंड करू शकत नाही.\nहे फेसबुक पेज नाही तर एका व्यक्तीचं अकाऊंट आहे, तरी तिच्या प्रोफाइलवर Add Friend हा पर्याय नाही. तिथं थेट \"send message हा पर्याय दिसतो. काही फेसबुक युझर्स आपल्या फ्रेंडच्या फ्रेंड्सपुरतं Add Friend पर्याय मर्यादित ठेवतात. त्यावेळी कॉमन फ्रेंड्स नसल्यास फक्त send message पर्याय दिसतो. मात्र हे अकाऊंट आपल्या फ्रेंडचं असलं तरी तिच्या अकाऊंटवर Add Friend ऐवजी send message दिसतं.\nदरम्यान प्रत्येकाच्या फ्रेंड लिस्टमध्ये ती असेल असं नाही. कारण फेसबुक युझर्स लाखो आहेत आणि एका व्यक्तीला फक्त 5,000 फ्रेंड्सना स्वीकारता येतं. त्यामुळे कदाचित ती सर्वांच्या फ्रेंड लिस्टमध्ये असेल असं नाही, असं मानलं जातं आहे.\nकोण आहे सेलीन डेलगाडो लोपेज\nएका रिपोर्टनुसार, या नावाची एक महिला जवळपास 30 वर्षांपूर्वी गायब झाली. मॅशेबलच्या रिपोर्टनुसार कॅनल 5 या मेक्सिकन न्यूज चॅनेलमध्ये जाहिरातीदरम्यान तिचं नाव हरवलेल्या व्यक्तींच्या यादीत दाखवण्यात आलं होतं.\nचॅनेलजच्या प्रमोशनसाठी काही कालावधीसाठी मध्यरात्री 3 वाजता सोशल मीडियावर एक छोटासा व्हिडीओ पब्लिश करण्यात आला होता. जो सोशल मीडियावर खूपच ट्रेंडमध्ये होता. त्यानंतर या फोटोसह अनेक फेक अकाऊंट बनल्याचं सांगितलं जातं.\nसध्या तरी या फेसबुक अकाऊंटपासून कोणता धोका झालेला नाही. मात्र हे अकाऊंट इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे अगदी कमी कालावधीत सायबर सिक्युरिटीचा धोका उद्भवू शकतो असं सांगितलं जातं. या अकाऊंटमार्फत चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते किंवा काही लिंक टाकून इंटरनेट घोटाळा केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे तुम्हीदेखील सावध राहा.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.vrhearingclinic.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-22T20:33:15Z", "digest": "sha1:EYNCLKCYZ23UM2T5CISDNJHDD6VXZORR", "length": 12411, "nlines": 285, "source_domain": "www.vrhearingclinic.in", "title": "कानाची काळजी काशी घ्याल ? - VR SPEECH AND HEARING CLINIC", "raw_content": "\nकानाची काळजी काशी घ्याल \nसर्दी झाल्यास डॉक्टरांकडे जा. सर्दीचा आणि कानाच्या विकाराचा जवळचा संबध आहे. सर्दी झाल्यानंतर कफ नाकावाटे साफ होत नसेल व कानाच्या आत साचून राहिला असेल तर कालांतराने तो कानामध्ये साचतो. त्यामुळे नाकावाटे सर्दी वाहून नेणाऱ्या नलिकेवर दाब येतो. त्याचा संसर्ग कानात होऊन कानफुटीचा त्रास होतो.\nकान स्वच्छ करताना कानामध्ये\nकोणतीही टोकेरी वस्तू, पिना, गाडीची चावी घालू नका.\nकानामध्ये तेलांचे थेंब, गरम पाणी, तेलात उकळलेला लसणाचा द्रव घालण्याचे प्रकार थांबवा.\nकर्णकर्कश्श आ‍वाज होत असलेल्या ठिकाणी वावरू नका.\nकानावर जोरदार आघात होत असलेल्या ठिकाणी जाऊ नका.\nध्वनीप्रदूषणाने कानावर ताण येत असेल तर डॉक्टरांकडे वैद्यकीय तपासणी करून घ्या. कानाच्या पडद्याला जर जखम झाली असेल किंवा छिद्र पडले असेल तर कानात आवाज येतो. कान दुखणे, कान जड झाल्यासारखा वाटणे, कानाची मागची बाजू दुखणे इ. लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.\nप्रवासादरम्यान कानात कापसाचे बोळे घालून ठेवा, अतिउष्ण तसेच अतिथंड हवेत जाताना काळजी घ्या.\nकानात पाणी घालू नका, कान स्वच्छ राहतील, असे पहा.\nडॉक्टरांकडे जाऊनच कान स्वच्छ करून घ्या.\nमोठ्या आवाजाच्या गाड्या चालवणे तसेच सतत फोन किंवा मोबाइलवर बोलत राहणे, वॉकमन, आयपॅड, मोबाइलचे इअरफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकणे टाळा.\nस्टेशनवर ट्रेनच्या कर्णकर्कश्श आवाज सतत कानावर पडल्यामुळेही कानाची श्रवणक्षमता उत्तरोत्तर कमी होत जाते.\nश्रवणक्षमता कमी होण्याचे पहिले लक्षण म्हणजे व्यक्ती मोठ्याने बोलू लागते. अशा व्यक्तींनी सहा महिन्यांतून एकदा कानाची तपासणी करून घ्यावी.\nकान साफ करताना वापरल्या जाणाऱ्या साधनांमुळे मळ निघण्याऐवजी आतच ढकलला जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कानातील मळ आत सरकत थेट कानाच्या पडद्याला चिकटण्याची शक्यता असते. कानाचा पडदा अतिशय नाजूक असल्याने त्याला थोडा जरी स्पर्श झाला तर कान दुखतो. तसेच मळ काढण्यासाठी अशा वस्तूंच्या वापरामुळे कानात इजा होण्याचीही शक्यता असते.\nमळ काढण्यासाठी रात्री झोपताना कानात डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप्स घालावेत. त्यामुळे कानातला मळ बाहेर येण्यास मदत होते. सकाळी वर आलेला मळ चांगल्या प्रतीच्या बड्सने हलकेच बाहेर काढावा. रस्त्यांवर कानातल्या मळ काढणाऱ्यांकडून कान स्वच्छ करून घेण्याचे प्रकार बंद करा.\nकानात मळ साचल्याने कान चावतो किंवा आतून खाज आल्यासारखी वाटते. अशा वेळी हाताची बोटे, पेन किंवा पेन्सिल कानात घालण्याची सवय अनेकांना असते, ती टाळा. पाण्यात पोहणाऱ्या व्यक्तींनी कानातले पाणी काढणे गरजेचे असते. कान व्यवस्थित साफ करून कान कोरडा ठेवणे आवश्यक आहे. कानात पाणी साचून राहिल्याने, घामाच्या धारा कानात जाऊन मळ साचण्याची किंवा कानात बुरशी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कान कोरडा राहील याची काळजी घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/anil-deshmukh.html?page=3", "date_download": "2020-09-22T20:29:16Z", "digest": "sha1:J2HA22J24Q5CPV3BPRPJ6AI23QWNVUCL", "length": 8858, "nlines": 131, "source_domain": "zeenews.india.com", "title": "anil deshmukh News in Marathi, Latest anil deshmukh news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nमुंबई | भाजप कार्यकर्तेच नेत्यांना अडकवत आहेत - अनिल देशमुख\n'कोरोना व्हायरसवरील प्लाझ्मा थेरेपीत फसवणूक होण्यापासून सावधान'\nगृहमंत्री अनिल देशमुखांचा इशारा\nस्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआला धमकी देणाऱ्या तरूणाला पकडलं\nस्वरा भास्करने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ट्विटरद्वारे केली होती तक्रार\nमुंबई | राज्यात पोलिसांच्या १० हजार जागा भरणार\nमातोश्रीवरुन परतल्यानंतर अनिल देशमुख आणि पोलीस आयुक्तांची बैठक\nया बदल्या करताना मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.\nमातोश्रीवर मोठ्या राजकीय हालचाली; शिवसेना-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये निर्णायक चर्चा\nशरद पवार, अनिल देशमुख मातोश्रीवर दाखल...\nमुंबई | स्थगिती आपल्या खात्याकडूनच- गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण\nपालखी सोहळ्याबाबतचा भाविकांनी सहकार्य करावे - गृहमंत्री\nकोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर कर\nमुंबई | पतंजलीच्या 'कोरोनिल'वर महाराष्ट्रात बंदी\nबाबा रामदेव यांना मोठा दणका, आता 'कोरोनिल' वर महाराष्ट्रात बंदी\nपंतजलीसह बाबा रामदेव यांना केंद्र सरकारने दणका देत औषध विक्रीवर निर्बंध घातले. आता महाराष्ट्र सरकारनेही या औषध विक्रीवर बंदी आणली आहे.\nशेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल होणार- गृहमंत्री अनिल देशमुख\nशेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल होणार- गृहमंत्री अनिल देशमुख\nशेतकऱ्यांचा पेरणीचा काळ सुरु झाल्याने बळीराजाला पीक कर्जाची आवश्यकता आहे.\nपरप्रांतीय कामगारांची वापसी; पोलिसांकडून नोंदणी सुरु, राज्यात आतापर्यंत इतके आलेत कामगार\nपरप्रांतीय कामगार कामावर परतू लागले आहेत. परराज्यात गेलेले कामगारही राज्यात पुन्हा परत येत आहेत.\nउत्तर भारतातून रोज एवढे मजूर राज्यात परतायला सुरुवात\nपुन:श्च हरी ओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातला लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेतला.\nनागपूर | सुशांतच्या आत्महत्येची सर्व बाजूंनी चौकशी करणार- अनिल देशमुख\n'; करिष्मासोबतचा दीपिकाचा चॅट व्हायरल\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन\nराशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी खास दिवस, होणार मोठा फायदा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस; उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nमाणकोली उड्डाणपुलाची मार्गिका वाहनांसाठी खुली करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nपाहा, निधनानंतर इरफान खान शांततेत विसावतोय\nकोरोना : पुढचे ९० दिवस आव्हानात्मक, आरोग्य मंत्रालयाने वाढवली चिंता\nसंसदेबाहेर रात्रभर आंदोलन करणाऱ्या खासदारांसाठी सकाळी उपसभापतीच चहा आणतात तेव्हा....\nनिलंबित राज्यसभा खासदारांसाठी पवार मैदानात, अन्नत्याग करण्याचा निर्णय\n'राज्यसभेत आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते; उपसभापतींबद्दलचा माझा अंदाज चुकला'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-113873.html", "date_download": "2020-09-22T21:17:54Z", "digest": "sha1:TDYDJJDNZXYGSQQXMEGQP6VWWEMACMS5", "length": 20206, "nlines": 185, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यातल्या बैठकीला सुरुवात | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यातल्या बैठकीला सुरुवात\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली दंगल प्रकरण: राज्य विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nCovid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा; मोदी सरकारने केलेलं Air Bubble Agreement काय आहे\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी, धक्कादायक माहिती उघड\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची वाचा काय आहे प्रकरण\nमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यातल्या बैठकीला सुरुवात\n13 फेब्रुवारी : टोलच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या बैठकीला सह्याद्री आतिथितीगृहात सुरूवात झाली आहे. मनसेचं टोलविषयक प्रेझेंटेशन संजय शिरोडकर यांनी सरकारसमोर सादर केलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी आमंत्रण दिल्यानुसार, राज आणिमुख्यमंत्र्यांदरम्यान ही चर्चा होतेय. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळही हजर आहेत. ज्या टोल नाक्यांवर टोल वसुली पूर्ण झालीय ते टोल नाके सरकार बंद करणार का तसंच टोल धोरणासंदर्भात काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.\nराज यांच्याआधी त्यांचे शिष्टमंडळ, सह्याद्रीवर पोहोचले आहेत. या शिष्टमंडळात संपादकांचाही समावेश आहे. घरून निघायच्या आधी राज यांनी पत्रकारांसोबत एक बैठक घेतली. राज ठाकरे, मुख्यमंत्री आणि संपादकांसह सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, यांच्यासह मनसेचे आमदार बाळा नांदगावकर हेदेखील बैठकीला उपस्थित आहेत.\nटोलविरोधी आंदोलन करण्यासाठी मनसेने काल राज्यभर रास्ता रोको आंदोलन केले, आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या राज ठाकरेंना वाशी टोल नाक्यावर जाण्यापूर्वीच चेंबूरमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना आरसीएफ पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. आंदोलनादरम्यान राज यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राज यांना चर्चेचे आमंत्रण दिले होते. राज यांनी ते निमंत्रण स्वीकारूण आणि अवघ्या 5 तासात आंदोलन मागे घण्यात आलं.\nसकाळी 9वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. त्यानंतर अकराच्या सुमाराला राज वाशीच्या रस्त्यावर असताना त्यांना चेंबूर पोलिसांनी अटक केली. तिथून पोलीस त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात घेऊन गेले, आणि एक वाजता त्यांची सुटका करण्यात आली. याच दरम्यान राज यांची मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाली आणि आज सकाळी भेटण्याचं निश्चित झालं.\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathigappa.com/%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-22T21:00:00Z", "digest": "sha1:DJHVLTEWAXQT7PBLX54MWMMDYP5DBIXC", "length": 10643, "nlines": 71, "source_domain": "marathigappa.com", "title": "हा माणूस जगातील सर्वात श्रीमंत माणूस, मालमत्ता एवढी होती की, आपण अंदाज सुद्धा लाऊ शकत नाही – Marathi Gappa", "raw_content": "\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\nनिशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी\nसैराट मधला सल्या आता खऱ्या आयुष्यात काय करतोय बघा, पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल\nहे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल\nजयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री\nजत्रा चित्रपटातील हा कलाकार आता बनला आहे लोकप्रिय सेलिब्रेटी, बघा कोण आहे तो\nHome / जरा हटके / हा माणूस जगातील सर्वात श्रीमंत माणूस, मालमत्ता एवढी होती की, आपण अंदाज सुद्धा लाऊ शकत नाही\nहा माणूस जगातील सर्वात श्रीमंत माणूस, मालमत्ता एवढी होती की, आपण अंदाज सुद्धा लाऊ शकत नाही\nतुम्ही मार्क जुकरबर्ग आणि अंबानी सारख्या लोकांचं नाव ऐकलं असेलचं. तसेच प्रत्तेक वर्षी फोर्ब्स सारखी मोठी संस्था एक यादी काढते. ज्यात यांच नाव सर्वात वरती असते. परंतु आपाल्याला माहिती आहे का, या दुनियेत एक व्यक्ती असा होता जो इतिहातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानला जातो. सन 1280 – 1337 मध्ये देश माली आणि त्याच्या पेक्षाही खुप श्रीमंत इतिहासातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीची ओळख ‘मनी’ मैकजीन’ ने केली आहे. ‘मनसा मूसा प्रथम’ बद्दल एक ओळख ही पण आहे की, तो टिंबकटू चा राजा होता. मूसा ने मालीच्या राज्यावर त्यावेळी राज्य केलं होतं, जेव्हा तो खनिज पदार्थ खास करून सोन्याच्या मोठ्या गोदामा चा मालक होता.\nहा तो जमाना होता जेव्हा संपूर्ण दुनियेत सोन्याची खुप मागणी होती. त्याचा खरं नाव मूसा किटा प्रथम होत. पण गादीवर बसल्या नंतर त्याला मनसा या नावाने संबोधिले जाऊ लागले. मनसा ह्या शब्दाचा अर्थ राजा असा होतो. पश्चिम आफ्रिकेतील माहिती नुसार मूसा चं राज्य एवढ मोठं होतं की, त्याचा कोणी अंदाजही लावू शकत नाही. आजचे मॉरीटानीया, सेनेगल, गांबिया, गिनिया, बुर्किना, फासो, माली, नाइझर चाड आणि नाइजीरीया हे त्याकाळी मूसा च्या राज्याचा एक भाग होते. मनसा मूसाने आपल्या कारकीर्दीत अनेक मशिदीही बांधल्या, ज्यातील काही आजही उभ्या आहेत.\nमनसा मूसा च्या मालमत्तेचा हिशोब करणे वेळे नुसार कठीण आहे. तरी पण एका अंदाजानुसार मनसा मूसा जवळ 4,00,000 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी मालमत्ता होती. भारतीय अनुमाना नुसार अडीज लाख करोड रुपये एवढी असावी. मनसा मूसा जवळ जेफ बेजोस पेक्षा खुप जास्त मालमत्ता होती. जर मुद्रांचा हिशोब जोडला नाही, तर जेफ बेजोस च्या जवळ इतिहासातील जिवंत व्यक्ती मध्ये सर्वात जास्त पैसा आहे. मनी मैगजीन मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन च्या इतिहासाचे प्राध्यापक रुडोल्फ वेयर सांगतात, ‘ही इतिहासातील सगळ्यात श्रीमंत माणसाची गोष्ट आहे .जेव्हा आपल्या जवळ एवढी मालमत्ता असेल कि, तिचा अंदाज लावणे कठीण होऊन जाईल. तेव्हा समजा की तुम्ही खूप श्रीमंत आहात.’\nPrevious माधुरीला पाहताच शेखर सुमन पैसे न घेताच चित्रपटात काम करायला तयार झाला\nNext मराठी चित्रपटसृष्टीतल्या लोकप्रिय अभिनेत्याचे झाले निधन, ३०० पेक्षा जास्त चित्रपटात केले काम\nमित्र पाण्यात बुडत असताना घाबरला नाही ३ वर्षाचा मुलगा, अश्याप्रकारे वाचवला मित्राचा जीव\nपत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म परंतु दोघांचे वडील निघाले वेगळे, विश्वासघातकी पत्नीची अशी खोलली पोल\nनवरीकडच्यांनी नवरदेवाला सोडून वरातीमधल्या तरुणासोबत केली लग्नाची मागणी, त्यानंतर जे झालं ते आश्चर्यजनक\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/44463?page=3", "date_download": "2020-09-22T22:23:09Z", "digest": "sha1:576ORBRKOTHSR22GKU3BGYAH6C7GK7Y5", "length": 20117, "nlines": 275, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फोटोग्राफी स्पर्धा.. ऑगस्ट.. \"दिवस हा रात्रीचा\" निकाल..!! | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फोटोग्राफी स्पर्धा.. ऑगस्ट.. \"दिवस हा रात्रीचा\" निकाल..\nफोटोग्राफी स्पर्धा.. ऑगस्ट.. \"दिवस हा रात्रीचा\" निकाल..\nदरमहिन्या प्रमाणे \" ऑगस्ट \" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.\nयंदाचा विषय आहे... \"रात्र\" ..\nसर्व स्पर्धकांचे मनापासुन आभार. जुलै महिन्यात आलेल्या अल्प प्रतिसादामुळे माबोकरांचा या स्पर्धेतिल उत्साह मावळला की काय अशी शंका येऊ लागली होती. पण ऑगस्ट महिन्यात मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे ती शंका पार धुळिला मिळाली. थोड चिंतन केल्या वर आम्हाला जाणवलं की विषय योग्य असेल तर माबोकारांच्या उत्सहाला उधाण येतं. म्हणुनच या पुढेचे विषय विचारपुर्वक निवडले जातील याची काळजी आम्ही घेऊ.सर्वोकृष्ट फोटो निवडणे हे प्रत्येक महिन्याला एक आव्हान बनत चालले आहे. खुप सारे सुंदर आणि टेक्निकली करेक्ट फोटो स्पर्धेत येत आहेत. या महिन्यात तर आम्हा तिघा ज्युरींमधेच जुंपली होती नंबर देण्या वरुन ..... पण तेच आम्हाला अपेक्षित आहे... माबोकरंकडुन असे फोटो यावेत की आमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा कस लागावा.... शेवटी एकच म्हणावसं वाटतं की ... स्पर्धका लोभ असाच राहु दे...\nह्या वेळेला चांगले फोटोज् निवडणं फार मुश्कील होतं. एक फोटो निवडावा तर दुसर्‍यावर अन्याय होतोय असं वाटत होतं. खरतर \"माझी भटकंती : संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा... \" व \"इन्ना: कोकणातला संधीकाल\" तसेच आशुचँप चा दैवी प्रकाश हे ३ फोटोज् ही आम्हाला आवडले होते पण हे फोटोज् night photography ह्या भागात न येता twilight photography ह्या भागात येतात म्हणुन त्यांना निवड होउ शकली नाही\nप्रथम क्रमांक :- मामी ..लास वेगास\nदिवस हा रात्रीचा या नावानुसार फोटो आहे... एका बाजुला रात्र आकाशात आहे तर दुसर्या बाजुला शहर दिवसासारखे उजळुन निघालेले आहे.. अतिशय सुंदर फोटो आणि योग्य सेटींग्स .\nअ) यशस्विनी :- गार्डन बाय द बे\nपर्फेक्ट फ्रेम, पर्फेक्ट अँगल आणि पर्फेक्ट आएसओ यामुळे फोटो खुप उठावदार झले आहेत.\nब) RMD :- तारे जमीं पर\nपर्फेक्ट फ्रेम, पर्फेक्ट अँगल आणि पर्फेक्ट आएसओ यामुळे फोटो खुप उठावदार झले आहेत.\nतृतीय क्रमांक :- रंगासेठ \"स्टार ट्रेल\"\nउत्कृष्ट फ्रेम आणि करेक्ट एक्स्पोजरने तार्‍यांचा अल्मोस्ट १८० डिगरी प्रवास कॅप्चर केला आहे.\n१) सविरा :- लासवेगास मधली रोषणाई\n२) स्वरुप :- लाईट आर्ट\nजिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...\n१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)\n२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात\n३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)\n४) जास्तित जास्त २ फोटो......\n\"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा\" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..\nचला तर करुया सुरुवात\n***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.\nप्रकाशचित्रण - तंत्र आणि मंत्र\nमस्त............जबरदस्त क्वालिटी असलेले फोटो........\nजजेस ची चंगळ आहे\nमस्त फोटो आलेत ह्या महिन्यात.\nमस्त फोटो आलेत ह्या महिन्यात.\nमस्त फोटो आलेत ह्या महिन्यात.\nमस्त फोटो आलेत ह्या महिन्यात.\nहे आजच पाहिलं. आम्चं बी लास\nआम्चं बी लास वेगास -\nफोटो आयफोन मधून डिफॉल्ट सेटींग्स वर घेतलाय.\nमवा, कस्ल भन्नाट दिस्तय ते\nमवा, कस्ल भन्नाट दिस्तय ते दृष्य\nधन्यवाद.................. स्पर्धेत भाग घेण्याबद्दल................\n.आता मुदत संपलेली आहे..............नविन विषय सोमवारी देण्यात येईल\nनिकाल जाहीर झालेला आहे...........:)\nफोटो निवडताना.....विषय काय होता... विषयाचे शब्द काय आहेत.... यावर जास्त भर दिला गेलेला आहे\nपहिलीच प्रवेशिका मामीची होती ना या विषयावर खूप आवडला होता तेव्हा फोटो\nपहिली प्रवेशिका आणि पहिला\nपहिली प्रवेशिका आणि पहिला क्रमांक.\nविजेत्यांचे व सर्व स्पर्धकांचे अभिनंदन\nसर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन\nपहिलीच प्रवेशिका मामीची होती ना या विषयावर खूप आवडला होता तेव्हा फोटो खूप आवडला होता तेव्हा फोटो\nमनापासून धन्यवाद ज्युरी इतर\nमनापासून धन्यवाद ज्युरी इतर विजेत्यांचे अभिनंदन \nसर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन\nज्युरी ना मी पाठवलेला फोटो दखल पात्र वाटला, याचा लैच आनंद झाला\nमजा येतेय या स्पर्धेत.\nमामींचा लास वेगासचा फोटो\nमामींचा लास वेगासचा फोटो खलासच आहे. नो वंडर इट गॉट द फर्स्ट प्राईझ सर्व विजेत्यांचे अभिनंदन अनेक अद्भुत दृष्ये पाहायला मिळाली. संयोजकांचे आभार नायगाराचा फोटोही जबरदस्त आहे.\nविजेत्यांचे अभिनंदन खूप सुंदर होते फोटो.\nतसेच... माझ्या तर्फे खुप धन्यवाद निकाला करिता...\nआमच्या फोटोची निवड न होता सुद्धा निकालामधे आमचे नाव घेउन आमची दखल घेण्याबद्द्ल...\nगेले काही महीने सातत्याने\nगेले काही महीने सातत्याने प्रयत्न केल्यानंतर यावेळी हे उत्तेजनार्थ यश मिळाले\nचला सुरुवात तर झाली....\nतुम्हा दिग्गजांच्या मांदियाळीत हेही नसे थोडके\nआणि इतर विजेत्यांचे अभिनंदन.\n मामीचा १ला नंबर निर्विवादच\nविजेत्यांचे अभिनंदन आणि परीक्षकांचे आभार.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रकाशचित्रण - तंत्र आणि मंत्र\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/lebanon-beirut-blasts-70-dead-and-4000-wounded/207079/", "date_download": "2020-09-22T21:22:26Z", "digest": "sha1:3PVJAXSOSWAWOVWCVNXWLVPFJPKMXTK2", "length": 7105, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Lebanon beirut blasts 70 dead and 4000 wounded", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश Lebanon Beirut Blasts : भीषण स्फोटात ७० जण ठार; ४००० जखमी\nLebanon Beirut Blasts : भीषण स्फोटात ७० जण ठार; ४००० जखमी\nलेबनानची राजाधानी बेरूतमध्ये काल, मंगळवारी दोन भयंकर स्फोट झाले. या स्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरले. या स्फोटांमध्ये ७० जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार जण जखमी झाले आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या स्फोटांचा आवाज संपूर्ण शहरात घुमला आणि त्याचे हादरेही बसले. हे स्फोट नेमके कशामुळे झाले हे समजू शकलेले नाही. मात्र हे दोन इतके भयानक स्फोट होता की त्यामुळे बेरूत हादरले. देशाचे पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पंतप्रधानांनी या स्फोटांमुळे झालेल्या जिवीतहानीसंदर्भातील माहिती दिली आहे.\nअवघ्या १५ मिनिटांच्या आतच दोन महाभयंकर स्फोट बेरूतमध्ये झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की स्फोट झालेल्या जागेपासून १५ मैल अंतरावरील सर्व घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजांनी संपूर्ण शहर हादरले. येथील अनेक रस्त्यांवर धुराचे लोट दिसले. अनेक गाड्यांवर इमारतींचे अवशेष पडल्याने रस्त्यांवर नासधुस झालेल्या गाड्यांच्या रांगा पहायला मिळाल्या.\nकोकणात जाण्यासाठी एसटीची व्यवस्था\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nपरप्रांतीयामुळे कोळी महिलांवर उपासमारीची पाळी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\nWorld Rose Day 2020: जाणून घ्या, भारतातील गुलाबांचे १३ प्रकार\nPhoto – काळाचा घाला झोपेत असतानाच कोसळली इमारत\nआरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आज मुंबईत मराठा समाज आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mahanmk.com/question-papers/s/pune-rural-police-recruitment-paper-2017-question-paper/4/l/3/", "date_download": "2020-09-22T19:32:40Z", "digest": "sha1:TMJ4QFMJB2BXNQEOR2UUGHAHG5WNZB6X", "length": 12897, "nlines": 347, "source_domain": "mahanmk.com", "title": "पुणे ग्रामीण पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers", "raw_content": "\nपुणे ग्रामीण पोलीस भरती पेपर २०१७\nपुणे ग्रामीण पोलीस भरती पेपर २०१७\nखालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही\nभारतीय राज्य घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते\nA. डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nB. डॉ. राजेंद्र प्रसाद\nभारतीय राज्य घटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते\nB. डॉ. राजेंद्र प्रसाद\nC. डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nशिक्षक दिन कोणत्या थोर व्यक्तीच्या जन्म दिवशी साजरा केला जातो\nB. डॉ. राजेंद्र प्रसाद\nहिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे ( भारत ) दोन डोळे अशी उपमा कोणी दिली\nA. सयद अहमद खाँ\nअंकिताची घड्याळ प्रत्येक तासाला दोन मिनिटे पुढे जाते. आज तिने सकाळी ७ वाजता घड्याळ बरोबर लावले, तर त्याच दिवशी सकाळी ११ वाजता तीच्या घड्याळात किती वाजले असतील\nप्राजक्ता हि शरयुची बहिण आहे. विनया हि शरयुची मावशी आहे, तर प्राजक्ताचे काका शरयुच्या आत्याचे कोण लागतात\n‘गणेश’ या शब्दास पर्यायी नसलेला शब्द कोणता\nमुलगा व बाबा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर २:५ आहे. आणखी ४ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५:११ होईल. तर मुलाचे आजचे वय किती\n“माझे जेवण झाले होते” या वाक्यातील काळ ओळखा\nजागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे\nमेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे\nएका चौरसाचे क्षेत्रफळ २५६ चौ.से.मी. तर त्या चौरसाची परिमिती किती\n‘आता पाऊस थांबवा’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा\n‘राम आंबा खातो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा\nएका नळाने २ बदल्या भरण्यास १५ सेकंद लागतात. तर पाऊण तासात किती बदल्या भरल्या जातील\nथुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे\nखालीलपैकी कोणत्या घटकांच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Rosenau+am+Hengstpass+at.php", "date_download": "2020-09-22T21:19:40Z", "digest": "sha1:JZMZDSM5SLYDDMNE7KRCE5YZHA4BUUFX", "length": 3565, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Rosenau am Hengstpaß", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 7566 हा क्रमांक Rosenau am Hengstpaß क्षेत्र कोड आहे व Rosenau am Hengstpaß ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Rosenau am Hengstpaßमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Rosenau am Hengstpaßमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 7566 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनRosenau am Hengstpaßमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 7566 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 7566 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2020-09-22T21:25:31Z", "digest": "sha1:QDAS4QTGO5ERGKXHCXK2O472UVXK3GJH", "length": 12446, "nlines": 139, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पोलिसाची कॉलर पकडून धमकी ; ‘चिंग्या’ला 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nपोलिसाची कॉलर पकडून धमकी ; ‘चिंग्या’ला 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा\nin गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या\nखूनाच्या गुन्ह्यात आधीच भोगतोय जन्मठेपेची शिक्षा\nजळगाव : शहर पोलीस स्टेशनला पहारा डयूटीवरील पोलीस कर्मचारी पुरूषोत्तम सुपडू लोहार हे वर्दीवर असताना कॉलर पकडून शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी दाखल गुन्हयाच्या खटल्यात चिंग्या उर्फ चेतन आळंदे (34) याला सत्र न्यायालयाने दोषी धरून दोन कलमात तीन वर्ष तसेच एक वर्ष अशी सक्तमजूरीची शिक्षा शुक्रवारी सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर चिंग्या याने न्यायालयात गोंधळ घातला होता. अंडापाव विक्रेता चंद्रकांत उर्फ भैय्या सुरेश पाटील यांच्या खून खटल्यात चिंग्याला यापूर्वी जन्मठेपे झाली असून नाशिक कारागृहात तो शिक्षा भोगत आहे.\nसंशयिताला भेटू न दिल्याचा राग\nदि. 04 जुलै 2014 रोजी पोलीस हवालदार पुरूषोत्तम लोहार हे शहर पोलीस स्टेशन जळगाव येथे पहारा डयूटीवर होते. त्यावेळी विविध पोलीस स्टेशनचे एकूण 07 संशयीत शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये होते. त्यांच्यावर लोहार हे पहारा डयुटी करत होते. दरम्यान रात्री 10.10 वाजेच्या सुमारास चिंग्या उर्फ चेतन त्याठिकाणी येऊन हवालदार लोहार यांना म्हणाला , मला लॉकअपमधील सुरेश ठाकरे व इतर दोन संशयीतांना भेटावयाचे आहे, मला भेटू द्या,असे म्हणाला. तुला त्यांना भेटता येणार नाही, असे सांगीतल्याचा राग आल्याने चिंग्या उर्फ चेतन याने हवालदार लोहार यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली.तसेच बाहेर बघून घेईल अशी धमकी दिली. तसेच आरडाओरड केली. आवाज ऐकल्यानंतर गार्डरूममधून अन्य पोलीस र्कमर्र्र्चार्‍यांनी त्याठिकाणी धाव घेतली. या प्रकरणी हवालदार लोहार यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.\nप्रचंड पोलीस बंदोबस्तात केले हजर\nखटल्याच्या चौकशीत सरकार पक्षातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील प्रत्यक्षदशी साक्षीदारांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे व धमकी दिल्याची बाब सरकार पक्षातर्फे प्रभावी युक्तीवाद व प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी ग्राहय धरून न्यायालयाने चिंग्या याला दोषी धरले. भादवी कलम 353 प्रमाणे तीन वर्ष तसेच भादवी कलम 506 प्रमाणे एक वर्ष सक्त मजुरी व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. न्या. एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. पंढरीनाथ बी.चौधरी, अ‍ॅड. सुरेंद्र जी. काबरा यांनी कामकाज पाहिले. याकामी पैरवी अधिकारी पोलीस नाईक तुषार मिस्तरी यांनी मदत केली. चिंग्याला प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये न्यायालयात हजर करण्यात आले होते. शिक्षा सुनावल्यानंतर चिंग्या संतप्त झाला. त्यानंतर त्याने गोंधळ घातला. आपला काही दोष नसताना शिक्षा सुनावण्यात आली, अस तो बोलत होता. पोलीस बंदोबस्तात त्याची नाशिककडे रवानगी करण्यात आली.\nआरोपीच्या शोधार्थ पोलीस बनले घरकुल योजनेचे अधिकारी तर कधी फायनान्सचे कर्मचारी\nपोलिसांना हप्त देतो म्हणत वाळूमाफियांकडून शेतकर्‍याला ट्रकने चिरडून मारण्याची धमकी\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nपोलिसांना हप्त देतो म्हणत वाळूमाफियांकडून शेतकर्‍याला ट्रकने चिरडून मारण्याची धमकी\nमुलीच्या हत्येमागच्या निश्चित कारणांचा पोलिसांकडून शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2020-09-22T21:44:17Z", "digest": "sha1:7FICOYSXW3BYY6ESXOZKTTYFDHKVWQN6", "length": 10700, "nlines": 138, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "महिला व मुलींची खरेदी-विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश करावा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nमहिला व मुलींची खरेदी-विक्री करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश करावा\nin खान्देश, ठळक बातम्या, भुसावळ\nमुक्ताईनगर पोलिस निरीक्षकांसह तहसीलदारांना शिवसेनेचे निवेदन\nमुक्ताईनगर- शहरातील प्रभाग 12 मधील विवाहितेला नोकरीचे आमिष दाखवत परराज्यात विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने या प्रकरणाच्या खोलात जावून उच्चस्तरीय समितीद्वारा चौकशी करावी तसेच महिला व मुलींच्या खरेदी विक्रीचे मोठ्या प्रमाणावर असलेल्या या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यावा तसेच पीडीत मुलीला योग्य न्याय देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार शाम वाडकर व पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांना संयुक्तीकरित्या देण्यात आले.\nनोकरीच्या आमिषाने विवाहितेचे अपहरण\nशिवसेना महिला आघाडीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा की, काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगरातील विवाहित महिलेला याच प्रभागातील रहिवासी असलेल्या विजय सावळे व रेखा सावळे या दाम्पत्याने 20 हजार रुपये महिन्याची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पळवून नेऊन गुजरात राज्यातील उधना येथे त्या महिलेस विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. सावळे दाम्पत्यावर मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला तसा गुन्हा सुद्धा दाखल आहे आरोपींनी इतरही महिलांना त्यांच्या जाळ्यात ओढून अश्याच प्रकारे विक्री केल्याची शक्यता आहे परंतु या दाम्पत्यावर विशिष्ट पक्षाच्या नेत्याचा वरदहस्त असून या गुन्ह्याचा तपास हा निःपक्षपाती पणे तसाच जलदगतीने करावा, अशी मागणी करण्यात आली. आरोपीस पाठीशी घालण्याचा प्रकार झाल्यास शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला.\nनिवेदन देतेवेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे , उपजिल्हा संघटक सुषमा शिरसाठ, तालुका संघटक शोभा कोळी , शहर संघटक सरीता कोळी, उप शहर संघटक विद्या भालशंकर , उपतालुका संघटक उज्वला सोनवणे, उपतालुका संघटक सुनीता तळेले, उपशहर संघटक शारदा भोई आदींसह असंख्य महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.\n‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ पूर्ण ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या लोकनृत्य स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या लोकनृत्य स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न\nदुर्गोत्सवात कायदा हातात घेतल्यास कायद्याची लाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/uddhav-thackeray-to-meet-pm/", "date_download": "2020-09-22T20:17:46Z", "digest": "sha1:ZEHL4GL5AOWAXBW64BZ54YIXKM6XDP4G", "length": 9227, "nlines": 116, "source_domain": "mahapolitics.com", "title": "मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्लीत, पंतप्रधान मोदी आणि सोनिया गांधींची घेणार भेट! – Mahapolitics", "raw_content": "\nमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे दिल्लीत, पंतप्रधान मोदी आणि सोनिया गांधींची घेणार भेट\nनवी दिल्ली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी संध्याकाळी 5.30 वाजता उद्धव ठाकरे दाखल होतील. तर सहा वाजता सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे भेटीला जाणार आहेत. त्यानंतर साडेसात वाजता भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची ते भेट घेणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात नेमकी काय चर्चा होणार हे पाहण गरडेचं आहे.\nदरम्यान मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राजधानीत जाणार आहेत. त्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं होतं. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राजकीय रंग न देण्याचं आवाहन ट्विटरवरुन केलं होतं. परंतु शिवसेना-भाजप युतीमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची पहिल्यांदाच चर्चा होणार आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nआपली मुंबई 6758 meet 154 narendra modi 131 PM 182 to 107 uddhav thackeray 295 आणि सोनिया गांधी 1 घेणार भेट 2 झाल्यानंतर 2 दिल्लीत 5 पंतप्रधान 90 पहिल्यांदाच उद्धव ठाकरे 1 मुख्यमंत्री 357 मोदी 75\nराज्यपालांचा महाविकास आघाडी सरकारला दणका, ‘तो’ अध्यादेश फेटाळला \nभाषण सुरु असताना मध्येच दारुडा बोलला, अजित पवार म्हणाले माझ्यासोबत पोलीस आहेत\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nशरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमनसे नेत्यांचा गनिमी कावा, पोलिसांच्या नोटीसीनंतरही केला रेल्वेनं प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F_%E0%A4%A1%E0%A5%80._%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2020-09-22T21:48:07Z", "digest": "sha1:C2J7QGTVSF7ZSQEP4CJIBFQMT2ZM5BOT", "length": 7970, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ड्वाइट डी. आयझेनहॉवर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष\nड्वाइट डेव्हिड आयसेनहॉवर (इंग्लिश: Dwight David Eisenhower) (ऑक्टोबर १४, इ.स. १८९०; डेनिसन, टेक्सास, अमेरिका - मार्च २८, इ.स. १९६९; वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका) हे अमेरिकेचे ३४वे राष्ट्राध्यक्ष होते. २० जानेवारी, इ.स. १९५३ ते २० जानेवारी, इ.स. १९६१ या कालखंडात त्यांनी अध्यक्षपदाची धुरा वाहिली. ते दुसर्‍या जागतिक महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या युरोपातील सैन्यांचे सरसेनापती होते. दोस्त सैन्यांच्या ऑपरेशन टॉर्च या इ.स. १९४२-४३ सालांतील उत्तर आफ्रिकेतील युद्धमोहिमेचे आणि पश्चिम आघाडीवरून फ्रान्स व जर्मनी यांवरील इ.स. १९४४-४५च्या यशस्वी आक्रमणाचे नियोजन व नेतृत्व त्यांनी केले. इ.स. १९५१ साली ते नाटो सैन्याचे सरसेनापती म्हणून नेमले गेले. इ.स. १९५३ सालापर्यंत त्यांनी ते सरसेनापतित्व सांभाळले.\nआयसेनहॉवर यांनी साम्यवादी प्रसाराविरुद्ध मध्यपूर्वेकडच्या देशांना आणि विशेषत: लेबेनॉनला केलेली सैनिकी आणि आर्थिक मदत आयसेनहॉवर डॉक्ट्रीनन या नावाने ओळखली जाते. त्यांनी कोरियात शांतता प्रस्थापित करणे, रशिया व इतर राष्ट्रांशी निःशस्त्रीकरणाच्या वाटाघाटी करणे, सिअ‍ॅटो करार यांसारख्या कामांतून जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबरोबरच त्यांनी अमेरिकेतही कर कमी करणे, कृष्णवर्णीयांच्या समस्या सोडवणे व बेकारी कमी करणे आदींसाठी प्रयत्‍न केले.\n३ हे सुद्धा पहा\nकोलंबिया विद्यापीठ अध्यक्ष -\nनाटो संघटनेचे सेनापतीपद - इ.स. १९५१ ते इ.स. १९५३\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद - इ.स. १९५३ ते इ.स. १९६१\nद व्हाइट हाउस इयर्स\nहे सुद्धा पहासंपादन करा\nविचिटा ड्वाइट डी. आयझेनहॉवर राष्ट्रीय विमानतळ\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n\"व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)[मृत दुवा]\nवरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\n\"ड्वाइट डी. आयझेनहॉवर: अ रिसोर्स गाइड (ड्वाइट डी. आयझेनहॉवर: संसाधनांची मार्गदर्शिका)\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:२३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2020-09-22T21:53:24Z", "digest": "sha1:R2HVAFT5ZYVR7FJLAX55IRHHXN7JICBW", "length": 3329, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डौलेश्वरम - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे गोदावरी नदीवर धरण बांधले गेले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०२० रोजी ००:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/lifestyle/architecture-soviet-bus-stops-photographed-christopher-herwig-4046", "date_download": "2020-09-22T20:41:18Z", "digest": "sha1:DZ2D4MSLGRLKET4UKVB3GHXRYSZFHJ2U", "length": 9439, "nlines": 52, "source_domain": "www.bobhata.com", "title": "रशियातल्या या विचित्र बसथांब्यांमागचं रहस्य काय आहे?", "raw_content": "\nरशियातल्या या विचित्र बसथांब्यांमागचं रहस्य काय आहे\nप्रवासात माणसाला कशाचा शोध लागेल काही सांगता येत नाही आता हेच बघा ना. पत्रकार ख्रिस हरविगला रशियात जे सापडलं ते पाहून तो अक्षरशः चक्रावून गेला आता हेच बघा ना. पत्रकार ख्रिस हरविगला रशियात जे सापडलं ते पाहून तो अक्षरशः चक्रावून गेला आपल्या लंडन ते सेंट पिट्सबर्ग या भल्यामोठ्या सफरीत ख्रिसला रशियातल्या बसथांब्यांचं जे काही दर्शन झालं ते अतिशय कलात्मक, अनपेक्षित आणि विलोभनीय होत असंच म्हणावं लागेल.. आपल्या लंडन ते सेंट पिट्सबर्ग या भल्यामोठ्या सफरीत ख्रिसला रशियातल्या बसथांब्यांचं जे काही दर्शन झालं ते अतिशय कलात्मक, अनपेक्षित आणि विलोभनीय होत असंच म्हणावं लागेल.. तो जसजसा या सफरीत पुढे जात राहिला, तसतसं त्याला एकमेवाद्वितीय अशा रचनांचं दर्शन होत गेलं\nख्रिसच बालपण कॅनडात गेलं. त्याला रशियाबद्दल एक गूढ असं आकर्षण होतं. रशिया म्हणजे कडक निर्बंध असलेला साम्यवादी देश. परंतु या आकर्षणातूनच त्याने राशियातल्या या विलोभनीय रचना शोधून काढल्या.\n\"हे असे बसथांबे रशियात का निर्माण झाले याचा शोध घेण्यासाठीच मी त्यांच्या मागे फिरत राहिलो. इथला प्रत्येक थांबा एवढा अनपेक्षितरित्या तयार केला आहे की तुम्ही प्रत्येकवेळी आश्चर्यचकित होता हे असे बसथांबे बनाविण्यामागचा उद्देश काय हे असे बसथांबे बनाविण्यामागचा उद्देश काय असा प्रश्नच तुम्हाला पडतो असा प्रश्नच तुम्हाला पडतो रशियामध्ये सगळं काही प्लॅनिंग करून बनवलं गेलं आहे अपवाद फक्त या बसथांब्यांचा रशियामध्ये सगळं काही प्लॅनिंग करून बनवलं गेलं आहे अपवाद फक्त या बसथांब्यांचा\" ख्रिस सांगत होता.\nइथलं प्रत्येक डिझाईन हे वेगळं आहे आणि भोवताली राहणाऱ्या लोकांनी त्याची रचना केली आहे. काही बसथांबे रशियातल्या कम्युनिझमचं प्रतिबिंब आहेत. तसेच अजूनही लोक इथले बसथांबे आपल्या हातांनी रंगवतात.\nख्रिसने या बसथांब्यांवर भरपूर संशोधन केलं. त्याने याकामी नियुक्त केलेल्या कलाकारांचीसुद्धा भेट घेतली. परंतु त्याला हे बसथांबे इथल्या स्थानिक लोकांकडून का बनवून घेण्यात आले याचा मात्र अजून शोध लागला नाही. हां, त्याला एवढं कळलं की इथल्या स्थानिक लोकांनी, कलाकारांनी, रस्ते बनविणाऱ्या मजुरांनीच या बसथांब्यांची रचना केली आहे.\nया प्रोजेक्टवर तू चौदा वर्षे का घालवलीस असं ख्रिसला विचारल्यावर तो म्हणतो,\"एक फोटोग्राफर म्हणून तुम्हाला असं काही हवं असतं ज्यात तुम्ही पूर्णपणे हरवून जाता. आणि ते हरवण तुम्ही एन्जॉय करता ही बसस्थानके पाहून मला असंच काहीतरी वाटत होतं ही बसस्थानके पाहून मला असंच काहीतरी वाटत होतं मला वाटत होत मी काहीतरी नवीन शोध लावतोय मला वाटत होत मी काहीतरी नवीन शोध लावतोय\nअर्मेनियातल्या एका ओसाड जमिनीवर ड्रायव्हिंग करत असताना त्याने एक बसस्थानक पाहिलं आणि तो अचानक थांबला. तो बसथांबा एकाचवेळी अतिशय जड सिमेंटने भरलेला आणि अतिशय हलका तसेच मजेशीर वाटत होता तो म्हणतो,\"एखादं अंतराळयानच तिथं उतरलं आहे की काय असं वाटत होतं तो म्हणतो,\"एखादं अंतराळयानच तिथं उतरलं आहे की काय असं वाटत होतं तो बसथांबा शोधणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. त्यात कला आणि संस्कृतीचा मिलाफ झाला होता तो बसथांबा शोधणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. त्यात कला आणि संस्कृतीचा मिलाफ झाला होता\nख्रिसला त्याच्या भविष्यातल्या योजनांबद्दल विचारलं असता तो म्हणतो,\"हे सगळे थांबे नष्ट व्हायच्या आत मला यांची एकदा शेवटची ट्रीप करण्याची खूप इच्छा आहे\" ही ट्रिप त्याला काळया समुद्रापासून पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरापर्यंतचा प्रवास घडवेल\" ही ट्रिप त्याला काळया समुद्रापासून पॅसिफिक म्हणजेच प्रशांत महासागरापर्यंतचा प्रवास घडवेल तो लोकांना अधिक चांगल्या जगाचं दर्शन घडवू शकेल अशी त्याला आशा आहे.\nतो म्हणतो,\"जगाच्या राजकारणात काहीही चाललेलं असू दे, एक देश काय करतो आणि त्या देशातले नागरिक काय करतात यात खूप फरक असतो प्रवास करताना लोकांनी फक्त नेहमीच्या गोष्टी पाहण्याऐवजी अशा गोष्टींचा शोध घ्यावा ज्यांचा अजून जगाला शोध लागला नाही प्रवास करताना लोकांनी फक्त नेहमीच्या गोष्टी पाहण्याऐवजी अशा गोष्टींचा शोध घ्यावा ज्यांचा अजून जगाला शोध लागला नाही\nहे आगळीवेगले बसथांबे पाहून आपल्यालाही ख्रिसला वाटलेलं कुतूहल वाटत राहातं खरं...\nलेखक : सौरभ पारगुंडे\nसामूहिक आरोग्य विमा घेताय पण योजनेतल्या या खाचाखोचांचा विचार केलात का\nशून्यापासून सुरुवात करून थेट इंग्लंडच्या प्रिन्सकडून कौतुकाची थाप मिळवणारा मराठी उद्योजक \nएबी डिवीलीयर्सच्या जर्सीवर त्याच्याऐवजी चक्क एका भारतीयाचं नाव कोण आहे तो पठ्ठ्या\nदो आंखे बारा हाथची प्रेरणा असलेलं सांगली जिल्ह्यातलं ८०वर्षं जुनं खुलं कारागृह का, कुणी, नक्की कुठे सुरू केलं हे\n आता आईस्क्रीम वडापाव आलाय...कोणी आणि कसा तयार केला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar_new/119", "date_download": "2020-09-22T21:28:52Z", "digest": "sha1:DF6AUMDPLXYSXZ5ZFDOAXNCI2ESDMF7L", "length": 2662, "nlines": 58, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : क्षेत्र | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / गुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : क्षेत्र\nगुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : क्षेत्र\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.sikhosikhao.in/2020/08/kusum-yojna-20.html", "date_download": "2020-09-22T19:31:43Z", "digest": "sha1:YJZEBTA7JNGLG225Q4P6ONGQRIK2AAG4", "length": 7557, "nlines": 85, "source_domain": "www.sikhosikhao.in", "title": "Kusum Yojna : 20 लाख सोलर पंप सब्सिडी - Sikho Sikhao", "raw_content": "\nHome शेतकरी Kusum Yojna : 20 लाख सोलर पंप सब्सिडी\nKusum Yojna : 20 लाख सोलर पंप सब्सिडी\n90 % अनुदानावर सौरपंप, ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या\nभारत सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जनहितार्थ जारी केले\nकुसुम योजना म्हणजे काय\nसौर उर्जा उपकरणे बसविण्यासाठी शेतकर्‍यांना केवळ 10% पैसे द्यावे लागतील.\nसौरऊर्जेसाठी नापीक जमिनीवर वनस्पती स्थापित केल्या जातील.\nकुसुम योजनेंतर्गत बँका 30 टक्के रक्कम शेतकर्‍यांना कर्ज म्हणून देतील.\nकेंद्र सरकार शेतकर्‍यांना बँक खात्यात अनुदानाची रक्कम देईल.\nसौर पंपाच्या एकूण खर्चापैकी 90% रक्कम शेतकर्‍यांना अनुदान म्हणून सरकार देईल\nनोट :- ही योजना या नवीन वर्षात म्हणजे 2020 मध्ये सुरू झालेली नाही\nपण ही योजना जेव्हा सुरू होईल तेव्हा शेतकऱ्यांना कुसुम योजनेअंतर्गत 20 लाख पंप वाटप करण्याचा सरकारचा मानस आहे\nजेव्हा कुसुम सोलार पंपाचे ऑनलाईन अर्ज सुरू होतील तेव्हा आपल्याला या वेबसाईटवर ती सर्वात आधी माहिती मिळेल आणि खाली दिलेल्या वेबसाईट वरती आपल्याला ऑनलाईन अर्ज भरता येतील पण सध्या ऑनलाईन अर्ज सुरु नसल्यामुळे ही साईट बंद आहे\nपण ही योजना लवकरच सुरु होणार आहे.\nआपले जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा\nमी आपली काय मदत करू शकतो \nतलाठी कार्यालया साठी लागणारे सर्व PDF फोर्म उपलब्ध\nबँक साठी लागणारे PDF फॉर्म\nग्रामपंचायत साठी लागणारे सर्व PDF फॉर्म उपलब्ध\nKarja Mafi All Bank List महात्मा फुले कर्ज माफी योजना 2020 कर्जमाफी यादी जाहीर\nया वेबसाईटवर ती आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना 2020 च्या सर्व बँकेच्या याद्या पाहायला मिळतील याद्या खालीलप्रमाणे आ...\nPM Kisan सन्मान निधी चे दोन-दोन हजार रुपये उद्या होणार जमा\nशेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पीएम किसान सम्मान मध्ये ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत एकदाही दोन हजार रुपये मिळाले नाहीत अशा ...\nकृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजना ,Online अर्ज सुरु\nकृषी यांत्रिकीकरण उप-अभियान सारांश कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे...\nPradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादी मध्ये आपलं नाव Online चेक करा\nPradhan Mantri Awas Yojana पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींमध्ये आपले नाव घेण्यात आले आहे की नाही, याची यादी येथे दिली आहे केंद्र सरकारने...\n केंद्र सरकार या कृषी उपकरणांवर 100 टक्के अनुदान देत आहे, लवकरच अर्ज करा\nभारत हा कृषी देश असे म्हणतात कारण तेथील लोकसंख्येच्या 70 टक्के प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहेत. कालांतराने शेतीची संकल्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/08/salman-khan-back-to-mumbai.html", "date_download": "2020-09-22T21:07:09Z", "digest": "sha1:AEFFWTQEIJTJDJ2BK66RODGHRVD3UQTA", "length": 5535, "nlines": 72, "source_domain": "www.smartichi.com", "title": "‘या’ कारणासाठी सलमान पनवेलहून मुंबईला परतला?", "raw_content": "\nHomeमनोरजन‘या’ कारणासाठी सलमान पनवेलहून मुंबईला परतला\n‘या’ कारणासाठी सलमान पनवेलहून मुंबईला परतला\nगेल्या काही महिन्यांपासून पनवेल इथल्या फार्महाऊसवर मुक्कामाला असलेला अभिनेता सलमान खान (Salman Khan)आता पुन्हा मुंबईतील वांद्रे इथल्या घरी परतला आहे. सलमान लॉकडाउन जाहीर झाल्यापासून पनवेल इथल्या फार्महाऊसवर राहत होता. त्याच्यासोबत त्याचे काही कुटुंबीय व सहकलाकारसुद्धा राहत होते. या फार्महाऊसवरचे अनेक फोटो व व्हिडीओ सलमानने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आता जवळपास चार-पाच महिन्यांनंतर तो मुंबईतला परतल्याचं कळतंय.\n1)लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १७ ऑगस्टपासून मागे घेणार\n व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित\n3)लॉकडाऊनमध्ये झालं होतं लग्न, ‘क्वारंटाइन’ असतांनाच पोलिसाने घेतला टोकाचा निर्णय\n4)PHOTOS : मुंबईतील रस्त्यावर अचानक 'स्कॉर्पियो'ने घेतला पेट, महिलेच्या डोळ्यादेखत गाडीची राख झाली\n5)पुणे जिल्ह्याला करोनातून दिलासा मिळण्याची चिन्हे\nपनवेलमधल्या फार्महाऊसवर सलमान (Salman Khan) त्याच्या आगामी चित्रपटांवर काम करत होता. यादरम्यान त्याने दोन म्युझिक व्हिडीओसुद्धा प्रदर्शित केले. हे दोन्ही म्युझिक व्हिडीओ फार्महाऊसवरच शूट करण्यात आले होते. आता सलमान ‘बिग बॉस’च्या आगामी सिझनच्या शूटिंगनिमित्त मुंबईला परतल्याचं समजतंय.\n‘बिग बॉस’च्या चौदाव्या सिझनचा प्रोमो प्रदर्शित झाला असून लवकरच त्यात कोणकोणते स्पर्धक सहभागी होतील यावरून पडदा उचलण्यात येणार आहे. येत्या सप्टेंबरमध्ये हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सलमान त्याच्या तयारी करत आहे. या रिअॅलिटी शोचा प्रोमो सलमानने पनवेलमधल्या फार्महाऊसमध्येच शूट केला होता.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/anil-deshmukh.html?page=6", "date_download": "2020-09-22T22:00:57Z", "digest": "sha1:34JEURJMRLRDJXGXTSCUQE2MWVTYLZYT", "length": 8830, "nlines": 135, "source_domain": "zeenews.india.com", "title": "anil deshmukh News in Marathi, Latest anil deshmukh news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nमुंबई | वाधवान सवलत प्रकरणात आयपीएस गुप्तांची चौकशी होणार\nआयपीएस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार केंद्राला- देशमुख\nकोणत्याही आयपीएस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार केंद्राला\nवाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी देणारे गुप्ता सक्तीच्या रजेवर\nवाधवान कुटुंबियांच्या २३ जणांवर गुन्हा दाखल\nमहाराष्ट्रात सर्वाधिक वैद्यकीय चाचण्या होतायत, गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण\nराज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आकडेवारी देऊन या चर्चांना पूर्णविराम दिलाय\n मकरज कार्यक्रमामुळे कोरोनात वाढ, गृहमंत्री अनिल देशमुख पत्रकार परिषद\nदिल्लीतील मकरज कार्यक्रमामुळे कोरोनात वाढ, गृहमंत्री अनिल देशमुख पत्रकार परिषद\n दिल्ली धर्मिक कार्यक्रम, मरकजला केंद्राने कशी परवानगी दिली\nदिल्ली धर्मिक कार्यक्रम, मरकजला केंद्राने कशी परवानगी दिली\nतबलिगी जमातवरून गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मोदी सरकारला आठ सवाल\nतबलिगींच्या फरार सदस्यांबाबत दिली नवी माहिती\nमुंबई | मुंबई पोलिसांना कोरोनाविरोधात नवं सुरक्षा कवच\nमुंबई | मुंबई पोलिसांना कोरोनाविरोधात नवं सुरक्षा कवच\nराज्यातील स्थलांतरित मजूर, गरीब भुकेलेला राहणार नाही - अनिल देशमुख\nस्थलांतरित मजूर तसेच गरीब भुकेलेला राहणार नाही,अशी ग्वाही, अनिल देशमुख यांनी दिली आहे.\nमुंबई | 'पोलीस पण माणूसच आहे...'\nमुंबई | 'पोलीस पण माणूसच आहे...'\n'पप्पा, बाहेर कोरोना आहे'; पोलिसाच्या मुलाचा बालहट्ट\nसगळ्यांना घरी थांबण्याचे आवाहन करणारे पोलीस मात्र रस्त्यावर\nमुंबई | पोलिसांना सहकार्य करा - गृहमंत्री\nमुंबई | पोलिसांना सहकार्य करा - गृहमंत्री\nकोरोना | गृहमंत्री काय म्हणाले ऐकलं का\nकोरोना | गृहमंत्री काय म्हणाले ऐकलं का\nमुंबई | मास्कचा काळाबाजार, १५ कोटींचा साठा जप्त\nमुंबई | मास्कचा काळाबाजार, १५ कोटींचा साठा जप्त\nगृहमंत्री रस्त्यावर, कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश\nमहाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ९७वर पोहोचला आहे.\n'; करिष्मासोबतचा दीपिकाचा चॅट व्हायरल\nज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन\nराशीभविष्य : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी खास दिवस, होणार मोठा फायदा\nशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस; उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड\nमाणकोली उड्डाणपुलाची मार्गिका वाहनांसाठी खुली करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nपाहा, निधनानंतर इरफान खान शांततेत विसावतोय\nकोरोना : पुढचे ९० दिवस आव्हानात्मक, आरोग्य मंत्रालयाने वाढवली चिंता\nनिलंबित राज्यसभा खासदारांसाठी पवार मैदानात, अन्नत्याग करण्याचा निर्णय\nसंसदेबाहेर रात्रभर आंदोलन करणाऱ्या खासदारांसाठी सकाळी उपसभापतीच चहा आणतात तेव्हा....\n'राज्यसभेत आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते; उपसभापतींबद्दलचा माझा अंदाज चुकला'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/12/facebook-os.html", "date_download": "2020-09-22T19:43:00Z", "digest": "sha1:MHK4TGT6TR2UREHI3D325H4AGLRSDPZJ", "length": 4994, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "फेसबुक आणणार स्वतंत्र ऑपरेटींग सिस्टीम | Gosip4U Digital Wing Of India फेसबुक आणणार स्वतंत्र ऑपरेटींग सिस्टीम - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome तंत्रज्ञान फेसबुक आणणार स्वतंत्र ऑपरेटींग सिस्टीम\nफेसबुक आणणार स्वतंत्र ऑपरेटींग सिस्टीम\nफेसबुक स्वत:ची ऑपरेटींग सिस्टीम विकसित करत असून या गुगलला टक्कर देण्याची तयारी असल्याची माहिती समोर आली आहे.\nगुगलची अँड्रॉइड ही ऑपरेटींग सिस्टीम जगभरात अव्वल स्थानी असून ती अब्जावधी स्मार्टफोन्समध्ये वापरली जाते. अलीकडेच या प्रणालीचा विस्तार केला असून वेअरेबल्ससह अन्य स्मार्ट उपकरणांसाठी विविध आवृत्त्या सादर केल्या आहेत.\nअद्याप फेसबुकने याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी, प्रणाली विकसित करण्याचे काम गतीने सुरू आहे.\nफेसबुकची ऑक्युलस व पोर्टल ही उपकरणे अँड्रॉइडपासूनच विकसित केलेल्या प्रणालीवर चालतात. भविष्यात अँड्रॉइड वा आयओएसवर अवलंबून न राहण्याचा निर्धार फेसबुकने केल्याचे स्पष्ट झाले आहे.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/coronavirus-vaccine-will-not-be-a-magic-bullet-who-chief-warns/208371/", "date_download": "2020-09-22T19:38:56Z", "digest": "sha1:6T74D4IGWYUB3247VVDF227B33U5NXYN", "length": 9461, "nlines": 113, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Coronavirus vaccine will not be a magic bullet who chief warns", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Corona: कोरोनावरील वॅक्सिन जादूच्या कांडीप्रमाणे काम करणार नाही – WHO\nCorona: कोरोनावरील वॅक्सिन जादूच्या कांडीप्रमाणे काम करणार नाही – WHO\n'कोरोना विषाणूवर लस आली तरी ती लस जादूच्या कांडीप्रमाणे काम करणार नाही', असा दावा 'डब्लूएचओ'ने केला आहे.\nसध्या कोरोनाची लस जादूच्या कांडीसारखं काम करणार नाही, WHOचा इशारा\nजगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वच देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत असून अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. या विषाणूवर औषध काढण्याचे सर्वच देशात प्रयत्न सुरु असून काही महिन्यात या कोरोना विषाणूवर वॅक्सिन येण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक इशारा दिला आहे. त्यांच्या म्हण्यानुसार, ‘जगभरात अनेक ठिकाणी बऱ्याच कोरोना लसनिर्मिती फेज-३ मध्ये असून क्लिनिकल चाचणी सुरू आहेत. यामुळे लोकांमध्ये कोरोनापासून वाचवण्यासाठीची आशा निर्माण झाली आहे. पण, सध्या तरी कोरोनाची लस जादूच्या कांडीसारखं काम करणार नाही आणि कदाचित कधीच नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस दिला आहे.\nअमेरिकेच्या संक्रमक रोग तज्ञ डॉ. अ‍ॅथोनी स्टीफन फॉसीचे वरिष्ठ सल्लागार डेविड मारेंसचे म्हणणे आहे की, ‘वॅक्सिन बनवणे हे एका आंधळ्या परिक्षणाप्रमाणे आहे. ज्यामध्ये सुरुवातीला चांगले परिणाम दिसून येतात. परंतु, याची कोणतीही हमी देऊ शकत नाही की, शेवटच्या टप्प्यात देखील ही लस यशस्वी ठरेल. आम्ही अशी आशा करतो की, पहिल्याच टप्प्यात आम्ही यशस्वी लस तयार करु आणि ६ ते १२ महिन्यात एक यशस्वी लस तयार करु’.\nजगभरात कोरोनाचे संकट असताना लस बनवण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. विविधा देशांमध्ये कोरोना विषाणूविरोधात लस तयार केली जात असून त्यांच्या चाचण्या होत आहेत. नुकतेच रूसनेही त्यांनी बनवलेल्या लसीची चाचणी पूर्ण झाली असल्याचे म्हटले आहे. तसेच ही लस १० ऑगस्टपर्यंत येऊ शकते, अशी माहिती त्यांच्या आरोग्य मंत्र्यांनी दिल्याचे समजते. ही लस दि गामालेया इंस्टिट्युटने बनवली आहे. त्या शिवाय आणखी दोन कंपन्यांनी क्लिनिकल ट्रायल करण्याची परवानगी दिली आहे. याच इंस्टिट्युटने १० ऑगस्टपर्यंत ही लस बाजार येऊ शकते असा दावा केला आहे.\nहेही वाचा – Corona Vaccine : दिलासा रूसची वॅक्सीन १० ऑगस्टपर्यंत येऊ शकते\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nपरप्रांतीयामुळे कोळी महिलांवर उपासमारीची पाळी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\nWorld Rose Day 2020: जाणून घ्या, भारतातील गुलाबांचे १३ प्रकार\nPhoto – काळाचा घाला झोपेत असतानाच कोसळली इमारत\nआरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आज मुंबईत मराठा समाज आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2020-09-22T20:33:57Z", "digest": "sha1:UFJP7KWIUHV3OR4GZPJYAKLLOW756AIB", "length": 3313, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कांत - विकिपीडिया", "raw_content": "\nकांट याच्याशी गल्लत करू नका.\nकांत हे मराठी आडनाव आहे.\nवामन रामराव कांत - मराठी कवी.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१० रोजी ००:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/entertainment/new-homemade-serial-3803", "date_download": "2020-09-22T19:54:10Z", "digest": "sha1:TKQT5ITUMZOUEIP4BIKDWUXYESA7CXOE", "length": 6347, "nlines": 37, "source_domain": "www.bobhata.com", "title": "होममेड' म्हणता येईल अशी घरातूनच बनविलेली मालिका ‘आठशे खिडक्या नऊशे दारं' !!", "raw_content": "\nहोममेड' म्हणता येईल अशी घरातूनच बनविलेली मालिका ‘आठशे खिडक्या नऊशे दारं' \nनवे चित्रपट तयार आहेत. पण थिएटर्स बंद आहेत. टिव्हीवरच्या मालिका आहेत तिथेच थिजून गेल्या आहेत. स्पॉटदादा ते हिरो, सगळेच आपापल्या घरी बसले आहेत. वेळ मारून नेण्यासाठी जुन्या मालिका पुन्हा टिव्हीच्या पडद्यावर दाखवल्या जात आहेत. पण काही जुन्या मालिकांचा तडका कधीच विरून गेल्यामुळे ती मजा पण येत नाहीये. अशा चक्रव्यूहात मनोरंजनाचे जग स्तब्ध उभे आहे. नुकसानीचे आकडे तर आता कोणी सांगत नाही आणि ऐकणारे पण ऐकत नाहीत. अशावेळी काही कलाकार मात्र यातूनही मार्ग कसा काढता येईल यावर विचार करीत होते. त्यातूनच अगदी शब्दशः 'होममेड' म्हणता येईल अशी घरातूनच बनविलेली ‘लॉकडाऊन’ विषयावरील मालिका ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ सोनी मराठी वाहिनी घरात बसलेल्या तमाम रसिकजनांसाठी घेऊन येत आहे. या मालिकेत एकूण १६ कलाकार आहेत आणि ते आपापल्या घरूनच या मालिकेचं चित्रीकरण करणार आहेत.\nनुकतीच या मालिकेची पत्रकारपरिषद झाली. ही परिषद देश-परदेशात विखुरलेले कलाकार, महाराष्ट्रभर पसरलेले पत्रकार आणि सोनी मराठीचे अधिकारीगण यांच्यासोबत आपापल्या घरात बसूनच करण्यात आली. मालिकेचं चित्रीकरण घरून करण्याचे अनुभव ते करताना उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यासाठी केलेले जुगाड अशा सर्वच विषयांवर या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलखुलास गप्पा झाल्या. घरून शूट होणाऱ्या मालिकेप्रमाणेच या मालिकेची व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्ससुद्धा चर्चेचा विषय ठरली. प्रेस कॉन्फरन्समध्ये या मालिकेचे तीनही प्रोमोज दाखवण्यात आले आणि मालिकेचं शीर्षकगीतसुद्धा या प्रेस कॉन्फरन्समध्येच खास रिलीज करण्यात आलं.\nचला बघू या मालिकेचं शीर्षकगीत \nलॉकडाऊनमध्ये घरी बसलेल्यांकडून घरी बसलेल्यांसाठी बनवलेली ही नवी विनोदी मालिका 'आठशे खिडक्या नऊशे दारं' १८ मे पासून सोमवार-मंगळवार रात्री १० वा. सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.\nसामूहिक आरोग्य विमा घेताय पण योजनेतल्या या खाचाखोचांचा विचार केलात का\nशून्यापासून सुरुवात करून थेट इंग्लंडच्या प्रिन्सकडून कौतुकाची थाप मिळवणारा मराठी उद्योजक \nएबी डिवीलीयर्सच्या जर्सीवर त्याच्याऐवजी चक्क एका भारतीयाचं नाव कोण आहे तो पठ्ठ्या\nदो आंखे बारा हाथची प्रेरणा असलेलं सांगली जिल्ह्यातलं ८०वर्षं जुनं खुलं कारागृह का, कुणी, नक्की कुठे सुरू केलं हे\n आता आईस्क्रीम वडापाव आलाय...कोणी आणि कसा तयार केला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/67432", "date_download": "2020-09-22T22:17:40Z", "digest": "sha1:E2VQKZHFF6PBNUDTRHSYHQZXN3YQYCTA", "length": 18180, "nlines": 252, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोकोनट गोलगप्पा फॉर बाप्पा ! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोकोनट गोलगप्पा फॉर बाप्पा \nकोकोनट गोलगप्पा फॉर बाप्पा \nमोदकाचे सारण, पाणीपुरीच्या पुर्या, कोकोनट मिल्क/क्रिम , साखर.\nसारणासाठी : फ्रेश नारळ (मी फ्रोजन श्रेडेड कोकोनट वापरला.), गुळाची पावडर (किंवा किसून घेतलेला) ,खसखस, इलायची पावडर , मिक्स ड्राय फ्रुट भिजवून बारीक कापून घेतलेले, भिजवलेले बेदाणे/मनुका.\nसारणाची कृति काही वेगळी नाही, त्यामुळे अगदी सविस्तर लिहीत नाही पण नेहेमी प्रमाणेच तूपावर थोडी खसखस भाजून नारळाचा कच्चेपणा जाईपर्यन्त परतले, गुळ , ड्राय फ्युट्स घालून मिश्रण घट्ट होईपर्य्नत परतले.\nहे सारण आता पुर्यांमधे भरायचे \nत्या आधी सारण थोडे रुम टेंपरेचरला येऊ द्यावे किंवा फ्रिझ मधे ठेवले तरी चालेल .\nकोकोनट सॉस साठी : कॅनमधला थिक कोकोनट क्रिम सॉस नीट घोटून घेतला, त्यात साखर आणि इलायची पावडर कुटून घातली, नीट हलवला, हा झाला सारण पुरीचा सॉस तयार \nआता पाणीपुरीची पुरी वरून फोडून घ्या, त्यात प्रथम सारण घाला, बर्यापैकी भरगच्च भरलं पाहिजे, एखादा चमचा सॉसला जागा राहिल इतकं भरा.\nआता त्यावर बनवलेला कोकोनट सॉस घाला, सारण पुरी तय्यार \nपरवा पाणीपुरीची कोरडी पुरी खाताना साक्षात्कार झाला कि आवरणाची चव बर्यापैकी मोदकाच्या कोटींगच्या जवळ जाणारी आहे, मग काय केला प्रयोग माझ्या सारख्या तळण करायचा आळस असणार्या लोकांनी ही रेसिपी नक्की ट्राय करावी, घरात तळणाचा वास न येता झटपट (हो झट्पट शब्द लिहावाच ) आणि हटके (हा शब्दही लिहितेच) प्रसाद तयार \n(कॉमेंट सेक्शन मधे स्वाती आंबोळेने ‘हटके’ टायटल सजेस्ट केल्याने , आधी दिलेल ‘सारणपुरी विथ कोकोनट सॉस’ टायटल बदललय )\n* कोकोनट सॉस आयत्या वेळीच घाला, सारण हवं तर आधी भरून ठेऊ शकता \n* सारण भरण्या आधी पुरीचं तोंड नॉर्मल पाणीपुरीपेक्षा ब्रॉड फोडा .\n* यात सॉसची खूप व्हेरीएशन्स करता येतील, कॅरॅमल सॉस , चॉकलेट सॉस , सिनॅमन क्रिम , मँगो पल्प इ.\n* सारणातही गुलकन्द फ्लेवर, खवा इ. व्हरायटी करता येतील \nइमेज लिंक देताना एरर येतेय /\nइमेज लिंक देताना एरर येतेय / दिसत नाहीये बहुदा डिस्क्रिप्शन मधे, नंतर अपलोड ट्राय करीन पुन्हा.\nकरावीच लागणार ही रेसीपी..\nखूप इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे.\nखूप इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे.\nऑसमेस्ट रेसिपी आहे. भारी\nऑसमेस्ट रेसिपी आहे. भारी आयडियाची कल्पना आहे.\nमस्त रेसीपी. कल्पकतेची कमाल\nमस्त रेसीपी. कल्पकतेची कमाल आहे.\nवा मस्त आहे की आयडिया\nवा मस्त आहे की आयडिया पण नाव फॅन्सी हवे ब्वॉ काहीतरी. हे म्हणजे साहित्यच'नाव म्हणुन वापरल्यासारखे झाले\nकल्पना भारीच ...रेसिपी छानच\nकल्पना भारीच ...रेसिपी छानच\nकोकोनट गोलगप्पा फॉर बाप्पा.\nकोकोनट गोलगप्पा फॉर बाप्पा.\nमस्त रेसिपी. उद्या थोडंसं\nमस्त रेसिपी. उद्या थोडंसं सारण उरेल. आणि अनायसे पाणीपुरीच्या पुर्या पण आहेतच. परवा नक्की.\nमला काही सुचेनात फॅन्सी नावं\nतुझं टायटल आवडलं , केलं बारसं \nयेस्स हे नाव छान आहे\nयेस्स हे नाव छान आहे करून बघावेसे वाटतेय लगेच.\nनावं ठेवायची सवय कामी आली\nनावं ठेवायची सवय कामी आली\nहे नाव मस्त आहे.\nहे नाव मस्त आहे.\n दोन आवडत्या पदार्थांचे फ्युजन\n थोडी कल्पना करता येते आहे पण खाऊन पाहिल्याशिवाय कळणार नाही असं वाटतंय.\nघरी फिलो डो पडलाय त्याचा अशा पद्धतीने कोकोनट बकलावा करून बघायला हवा\nपण खाऊन बघितल्याशिवाय टेस्ट समजणार नाही.. I hope मला लवकरच खायला मिळतील\nआयडिया छान आहे पण मला कच्चं\nआयडिया छान आहे पण मला कच्चं कोकोनट मिल्क असं आवडेल असं वाटत नाही. नेहमी शिजवून वगैरेच वापरलं जातं.\nअगं सायो, ते गरम करून,\nअगं सायो, ते गरम करून, घ्यायचं. थाई स्टिकी राईस डेझर्ट करता करतात तसं. त्याने कच्चट कॅनमधली चव जाईल.\nमी डाय्स्रेक्ट कॅनमधून घेऊन त्यात इलायची, साखर घालून वापरलं टॉपिंगसाठी , अगदी १ चमचा एका पुरीत त्यामुळे कच्ची चव अजिबातच नाही लागत पण तू शिजवून घेउ शकतेस सशलने लिहिलय तसं \nमुळात मला ते कोकोनट मिल्क प्रकार पाणीपुरी फिल साठी सुचला, पहिल्यांदा केले तेंव्हा फक्त भरगच्च सारण भरून नो टॉपिंग , तरीही छानच लागलं.\nनेक्स्ट टाइम कॅरॅमल सिरप वापरावं म्हणतेय किंवा सिनॅमन क्रिम चीज टॉपिंग.\nसिरपच हवं असा आग्रह का\nसिरपच हवं असा आग्रह का पिनाकोलाडा ओतली तर काय हरकत पिनाकोलाडा ओतली तर काय हरकत बाप्पा सोशल ड्रींकर नाही काय\nपरवा पाणीपुरीची कोरडी पुरी\nपरवा पाणीपुरीची कोरडी पुरी खाताना साक्षात्कार झाला कि आवरणाची चव बर्यापैकी मोदकाच्या कोटींगच्या जवळ जाणारी आहे, >>>\nडिजे हे तळलेल्या मोदकांंसारख कव्हर अस का आमच्याकडे उकडीचे कणिकेचे मोदक करतात. ते तळुन असतात तस का आमच्याकडे उकडीचे कणिकेचे मोदक करतात. ते तळुन असतात तस का मला आयडीया खुपच आवडली . मी तेवढ क्रिस्पी आवरण नाही आवडल तर, नेहमीचे उकडीचे मोदक पण वरून तसा सॉस घालून प्रोग्रॅमला ठेवाव म्हणती आहे. किंवा चॉकोलेट्/कॅरॅमल सॉस पण मधून मधुन अ‍ॅड करुन.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.com/2018/10/blog-post_28.html", "date_download": "2020-09-22T19:52:20Z", "digest": "sha1:JFSAX2C4PKSHGCZLMXLQJYXDF5H2G6L3", "length": 11528, "nlines": 62, "source_domain": "www.mandeshexpress.com", "title": "शहीद मेजर कुणालगीर गोसावी अंधशाळेतील विद्यार्थींनी दिवाळीसाठी बनविल्या आकर्षक भेटवस्तू - mandeshexpress.com", "raw_content": "\nशहीद मेजर कुणालगीर गोसावी अंधशाळेतील विद्यार्थींनी दिवाळीसाठी बनविल्या आकर्षक भेटवस्तू\nशहीद मेजर कुणालगीर गोसावी अंधशाळेतील विद्यार्थींनी दिवाळीसाठी बनविल्या आकर्षक भेटवस्तू\nपंढरपूर येथील शहिद मेजर कुणालगीर गोसावी निवासी अंधशाळेतील उपक्रम\nश्रीपुर/वार्ताहर : पंढरपूर येथील शहीद मेजर कुणालगीर गोसावी निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी अकष॔क वस्तू बनविल्या आहेत त्यामध्ये भेटकार्ड, पणत्या, आकाशदिवे,पायपुसणी, मेणबत्त्या, उदबत्या,इ.वस्तू बनविल्या आहेत.\nगेली अनेक दिवसांपासून हे विद्यार्थीं बनवत असुन भरपुर प्रमाणात या वस्तु बनवल्या पण असुन म्हणावा तसा प्रतिसाद लोकांकडून प्रतिसाद मिळत नाही अशी खंत या अंधशाळेतील विद्यार्थींनी व्यक्त केली. शहिद मेजर कुणालगीर गोसावी निवासी अंधशाळा ही 1991 साली स्थापन झाली तेव्हा पासून आजपर्यंत ही संस्था कार्यान्वित असुन या शाळेमध्ये सर्व जाती धर्मातील 4 ते 16 वर्ष वयोगटातील अंध मुलां, मुलींना इयत्ता पहिली ते नववी पर्यंतचे स्वखर्चाने मोफत पुर्ण निवासी शिक्षण दिले जाते. या अंधशाळेमध्ये फक्त तीस विद्यार्थी मान्यता असून या शाळेमध्ये पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पुर्ण निवासी मोफत शिक्षण घेत आहेत. कारण प्रत्येक अंध मुलाने कुणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी बनून देशाच नाव उज्वल करण्याच काम त्यांच्या हातुन घडावे या उद्देशाने शहिद मेजर कुणालगीर गोसावी निवासी अंधशाळा नेहमी प्रयत्न करत असते व करत राहिल असे मत शहिद जवान मेजर कुणालगीर गोसावी याचे वडील मुन्नागीर गोसावी यांनी व्यक्त केले.\nया शाळेतील अंध विद्यार्थ्यांनी बनवलेली दिवाळी शुभेच्छा भेटकार्ड हे पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना गेली वीस वर्षे प्रत्येक दिवाळीला या शाळेतील अंध विद्यार्थी स्वतःच्या हताने बनवलेल्या भेटवस्तू प्रत्येक वर्षी देऊन शुभेच्छा देत असतात.\nआम्ही तयार केलेल्या दिवाळीसाठीच्या या आकर्षक भेटवस्तूना लोकांनाचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही तरी लोकांनी इतरत्र या भेटवस्तू खरेदी न करता आम्ही बनवलेल्या वस्तू खरेदी करुन आम्हास प्रोत्साहन देऊन सहकार्य करावे अशी आशा यावेळी या शाळेतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : दुष्काळी...\nमाणगंगा नदीला आला पुर ; आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद\nमाणगंगा नदीला आला पुर आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'माणदेश एक्सप्रेस' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nमाणदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'माणदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'माणदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nकॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.Copyright माणदेश एक्सप्रेस सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ek-pathik.blogspot.com/2012/01/", "date_download": "2020-09-22T21:47:23Z", "digest": "sha1:GBZHCRIBDQF5ASGUDVBULFGZ725TIOXU", "length": 37256, "nlines": 82, "source_domain": "ek-pathik.blogspot.com", "title": "एक पथिक: जानेवारी 2012", "raw_content": "\nका मी फिर्याद करू सुखाची सावली कमी व दुखाचे उन अधिक आहे\nका मी फिर्याद करू रस्त्यात फुले कमी व काटे अधिक आहेत.\nमला सतत चालत जावे लागणार आहे , कारण मी \"एक पथिक \" आहे.\nरविवार, २९ जानेवारी, २०१२\nदेर से आए पर दुरुस्त आए\nआज शाळेत ओपन हाउस होते. अर्थात मुल व मुलींचे पालक त्यांनी उत्तर वहीत परीक्षेत काय लिहिले ते पाहण्यासाठी येतात. सकाळी आठ ते दहा पर्यंत कार्यक्रम चालला.आणि साडे दहा पर्यंत मी फ्री झालो. वाटले आज थोडा फार आराम करणार आणि काही वाचन करायचे होते ते करणार. एकाद तासांनी घरी पोहचलो. हात पाय धुतले आणि जेवायला बसलो. तोच समोरून डॉक्टरचा फोन आला. त्यांनी मला डोळे तपासनीस बोलावले होते. जेवण करता करता रेल्वेचा टाईम टेबल पाहू लागलो. पाहतो तर फक्त २० मिनिटे बाकी होती ट्रेन सुटायला. मग मला जेवण सोडून द्यावे लागले. घाईतच कपडे बदलले , बूट घातले काळा चष्मा लावला आणि निघालो. स्टेशन पर्यंत जाण्यासाठी रिक्षेत बसलो. रीक्षा चालकाला त्वरेने नेण्यासाठी मी विनंती केली. पण तो जशी बैल गाडी चालते तशी रिक्षा चालवत होता. मी त्याला दोन वेळा विनंती केली. पण तेच. शेवटी कंटाळून ती रिक्षा सोडली आणि दुसरी रिक्षेत बसलो.त्याने वेगाने चालवली रिक्षा, पण ट्राफिक मुळे उशीर झाला. स्टेशन च्या गेट पर्यंत पोहचलो तेवढ्यात तर गाडी प्लेटफोर्म वर आली. सूदैवाने तिकीट विंडो वर गर्दी नव्हती. पटकन तिकीट काढले आणि दोन नंबरच्या प्लेटफोर्म कडे धाव घेतली. धावत असतांना मी विसरलो कि मी रेल्वे ट्रेक क्रॉस करून पडत होतो. आणि त्याच ट्रेक वर मुंबई (विरार) - भरूच शटल वेगाने येत होती.ते दृश्य पाहून दोन्ही प्लेटफोर्म वरचे लोक जोराने ओरडू लागले. तेव्हा माझे समोर येणारी ट्रेन वर लक्ष गेले. आणि समय सूचकता वापरून ट्रेक वरून बाजूला झालो.मी फार काही तरी अनुभवले त्या एक क्षणात. मला वाटले जीव गेला आणि परत आला त्या एका क्षणात. मी स्तब्ध होतो. जवळचे रेल्वे पोलीस माझ्या कडे आले. आणि हाथ धरून समोरच्या प्लेटफोर्म वर घेवून गेले व बाक वर बसवले. त्यांनी मला सांगितले कि हा चमत्कार आहे कि तू वाचला. पुढे असे करू नको. तुझी गाडी सुटत असेल तर सुटू दे, सुटलेली गाडी परत मिळेल पण शरीरातील जीव नावाची गाडी जर एकदा जीवनाच्या प्लेटफोर्म वरून गेली तर कधी परत येत नाही.मी त्यांचा आभार व्यक्त केला आणि समोर उभी असलेल्या गाडीत जावून बसलो. या घटने मुळे सर्व लोकांची दुर्ष्टी माझ्यावरच होती. मधेच शाळेतील एक शिक्षक भेटले त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्यात. अर्धा तास नंतर माझे stop आले मी उतरलो.रोटरी आय हॉस्पिटल जाण्यासाठी रिक्षेची वाट पहिली. पण एक पण रिक्षा चालक ४० किवा ५० रुपया खाली बसवायला तयार नव्हता.जिथे जाण्यासाठी किमान ५ रुपये लागतात तेवढ्या जागे साठी ५० रुपये \nजवळ जवळ २० मिनिटांनी तेथे पोहचलो.केस पेपर काढला आणि क्लिनिक मध्ये शिरलो पाहतो तर एक हि डॉक्टर नाही. त्यांची Conference चालली होती त्यामुळे मला वाट पहावी लागली.आणखी दोन तास झाले तेव्हा ते डॉक्टर आले. माझ्या अगोदरच काही पेशंट येवून बसलेले होते. ते एक एक करून मध्ये बोलावल्यावर जात होते.मी मात्र माझा नंबर कधी येतो त्याची वाट पाहू लागलो. मध्ये मध्ये च दुसरे पेशंट येत होते. ते हि आत जात होते. मी विचार केला नंतर येणार्यांना आत बोलावत आहे मला का बोलावत नाही आत वार्ड रूम मधेय जावून नर्स ला दोन वेळा विचारले. दोन्ही वेळा तिने सांगितले \"डॉक्टर बोलावतील तुम्हास ..थोडे थांबा.\" परत बाक वर जावून बसलो.समोर एक सतरा - अठरा वर्षाची मुलगी आणि ३५ ते ३६ वर्ष वयोगटातील स्त्री येवून बसली. दोन्ही एन आर आई होते. त्या मुलीच्या आई ला गुजराती बोलता येत होते पण मुलीला अजिबात गुजराती समजत नव्हते आणि बोलता पण येत नव्हते म्हणून ते इंग्लिश मधून संभाषण करत होते. मी काळा चष्मा घातला होता म्हणून त्यांना वाटत होते कि माझे लक्ष त्यांचावरच आहे.कदाचित ती स्त्री माझा तिरस्कार करत होती. माझ्या कडे पाहून ती स्त्री तिच्या मुलीला स्थानिक लोका विषयी बरे वाईट सांगू लागली.मला तर रागच आला होता. पण काही न बोलण्याचे योग्य वाटले आणि बसून राहिलो.माझा नंबर आला आत गेलो.तपासणी झाली , औषध घेतली आणि निघालो स्टेशन कडे. त्या दोन्ही एन आर आई माय लेकी देखील माझ्या मागे निघालेत. योगानु-योग त्यांनाही स्टेशन जावयाचे होते म्हणून एकाच रिक्षेत बसलो. त्या स्त्रीला वाटले मी गुजराती असावा म्हणून तिने मला प्रश्न केला \"तमे गुजराती छो आत वार्ड रूम मधेय जावून नर्स ला दोन वेळा विचारले. दोन्ही वेळा तिने सांगितले \"डॉक्टर बोलावतील तुम्हास ..थोडे थांबा.\" परत बाक वर जावून बसलो.समोर एक सतरा - अठरा वर्षाची मुलगी आणि ३५ ते ३६ वर्ष वयोगटातील स्त्री येवून बसली. दोन्ही एन आर आई होते. त्या मुलीच्या आई ला गुजराती बोलता येत होते पण मुलीला अजिबात गुजराती समजत नव्हते आणि बोलता पण येत नव्हते म्हणून ते इंग्लिश मधून संभाषण करत होते. मी काळा चष्मा घातला होता म्हणून त्यांना वाटत होते कि माझे लक्ष त्यांचावरच आहे.कदाचित ती स्त्री माझा तिरस्कार करत होती. माझ्या कडे पाहून ती स्त्री तिच्या मुलीला स्थानिक लोका विषयी बरे वाईट सांगू लागली.मला तर रागच आला होता. पण काही न बोलण्याचे योग्य वाटले आणि बसून राहिलो.माझा नंबर आला आत गेलो.तपासणी झाली , औषध घेतली आणि निघालो स्टेशन कडे. त्या दोन्ही एन आर आई माय लेकी देखील माझ्या मागे निघालेत. योगानु-योग त्यांनाही स्टेशन जावयाचे होते म्हणून एकाच रिक्षेत बसलो. त्या स्त्रीला वाटले मी गुजराती असावा म्हणून तिने मला प्रश्न केला \"तमे गुजराती छो \"(तुम्ही गुजराती आहात का \"(तुम्ही गुजराती आहात का ) मी प्रत्युत्तर दिले \"हु भारतीय छु.\" (मी भारतीय आहे.) आणि मी स्थानिक व्यक्ती आहे. त्या स्त्रीला अपमानास्पद वाटले आणि तिने बोलणे बंद केले. तिच्या मुलीला माझ्या विषयी बरे वाईट इंग्रजी तून सांगू लागली.मी फक्त ऐकत होतो. स्टेशन आले. रिक्षे चे पैसे दिले आणि पुढे निघालो.तिच्या कडे सुटे पैसे नव्हते म्हणून रिक्षा चालक डोके लावू लागला. मी मागे वळून तो प्रकार पाहिला आणि स्वतः समोर जावून त्या दोघांचे हि दहा रुपये रिक्षा चालकाला दिले. आणि घाईत प्लेटफोर्म कडे निघालो. त्या दिवशी मला तर असे वाटले कि माझ्या नशिबाच्या रेघा मधून त्या दोन्ही व्यक्ती निघणार नव्हती. कारण ज्या ट्रेन मध्ये मी बसलो त्याच ट्रेन वर ते पण मागो माग आले. मी दहा रुपये जरी दिले तरी ती स्त्री (मुलीची आई) मला थेंक यु म्हणायला पण तयार नव्हती.. गच्च गर्दी असल्याने लोक एक मेकांना लोटत होते. आणि त्यांना भारतातील अशी धक्का बुक्कीची सवय नव्हती.मी त्या मुलीला माझ्या जागेवर बसण्याचा इशारा केला.अगोदर तिने नाकारले .थोड्या वेळाने गर्दी जास्त वाढली , मी परत इशारा केला, तेव्हा ती मुलगी येवून बसली. मी मात्र उभा राहिलो.पंधरा मिनिटे झाली माझे स्टेशन येणारच होते. मी त्या स्त्री जवळ गेलो आणि म्हटले \"which ever place you go to visit, never ever insult of there local people. There will not be always a gujarti to help you. there will be only an indian and that indian means a local people. at lest don't teach your child to wrong things about local people. you also belongs to same locality before being a foreigner.\" ती स्त्री अवाक च झाली होती. तिने देखील काळा चष्मा घातला होता . तो चष्मा डोक्या वर करून तिने खाली मान घातली. तेव्हा ती मुलगी मला मात्र \"thanks\" म्हटली.मी वेल कम म्हटले आणि उतरलो. कदाचित त्या स्त्रीला चुकी कळली असेल त्या मुळे तिने खिडकी मधूनच \"बाय\" चा इशारा केला. तेव्हा वाटले कि आता ती स्त्री कोणाचाही अपमान करणार नाही.चलो कोई बात नाही \"देर से आये पर दुरुस्त आये\"\nद्वारा पोस्ट केलेले Jitendra Indave येथे ८:१० म.उ. 1 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अनुभव, प्रवास, प्रसंग\nबुधवार, २५ जानेवारी, २०१२\nजाना था जापान , पहोच गए चीन \n संपली मुलांची परीक्षा. कालच बारावी च्या मुलांची कम्प्युटर विषयाची परीक्षा संपली. दोन दिवस चालली. गुण देण्यासाठी सकाळ पासून दुपारचे बारा वाजेपर्यंत एका लेब मधून दुसर्या लेब मधेय चकरा मारत होतो. आता थोडा विसावा मिळाला आहे.तरी अधून मधून मेनेजमेंट मुलाकडून प्रोजेक्ट तयार करवून घेण्यासाठी रोज रोज टोमणा मारत आहेत. कॉम्प्युटर चा हेड फोनमध्ये बिघाड झाला आहे. त्याला सर्विस सेन्टर वर घेवून जावयाचे आहे. मित्राचे जुने कॉम्प्युटर घरी आणून ठेवले आहे त्याचे दुरुस्तीकरण बाकी आहे.इतर वर्गामध्ये अजून बरेच धडे पूर्ण करायचे राहिले आहेत.त्या बद्दल प्रिन्सिपल माझी लेफ्ट राईट करवून घेत आहे . रोज नवीन काही न काही काम निघत आहे. माझे स्वतः चे कामे अजून राहिली आहेत ते पूर्ण करायला वेळ मिळत नाही. तीन आठवड्या पूर्वी आमचे जुने हेड अमेरिके हून परत आले तेव्हा पासून शाळा सुटल्या वर हि दोन दोन तीन तीन तास मीटिंग करत बसत आहे. काय करायचे काही सुचत नाही. हे झाले .. लगेच तीन दिवसा पूर्वी पूर्ण फेमिली गावाला गेली आहे. मग काय अहो.. घरातील सर्व ...म्हणजे सर्वच काम करावे लागत आहे. भांडी , कपडे , बाजार , पाणी भरणे पासून सर्व काही. असे वाटते ना कि लोक जगण्यासाठी काम करतात पण मी कामा साठी जगात आहे. नुसती कृत्रिम लाईफ झाली आहे. आजचा दिवसच विचित्र होता. आज गुगल वर सर्च करून साधी खिचडी कशी बनवतात ती कृती शोधली आणि कागदावर लिहून घेतली.बस त्या लिहिलेल्या कृती नुसार सुरवात केली. पण तांदूळ उकडत असतांना मला समझले नाही कि अजून किती पाणी ओतावे लागेल. चुकीने माझ्या ने जास्त पाणी टाकले गेले. दहा ते पंधरा मिनिटे ते जास्ती चे पाणी बाष्प बनून जात नाही तो पर्यंत वाट पाहिली. पाणी चे बाष्प तर झाले पण तेथे खिचडी च्या ऐवजी दुसराच कोणत्या तरी प्रकारचा पदार्थ तयार झाला. मी तर डोक्यालाच हात लावला. म्हटले \"झाले कल्याण ....जाना था जापान पोहोच गये चीन\" खिचडी च्या एवजी पिवळ्या रंगाचा चवदार गुंदर तयार झालेला दिसत होता अहो.. घरातील सर्व ...म्हणजे सर्वच काम करावे लागत आहे. भांडी , कपडे , बाजार , पाणी भरणे पासून सर्व काही. असे वाटते ना कि लोक जगण्यासाठी काम करतात पण मी कामा साठी जगात आहे. नुसती कृत्रिम लाईफ झाली आहे. आजचा दिवसच विचित्र होता. आज गुगल वर सर्च करून साधी खिचडी कशी बनवतात ती कृती शोधली आणि कागदावर लिहून घेतली.बस त्या लिहिलेल्या कृती नुसार सुरवात केली. पण तांदूळ उकडत असतांना मला समझले नाही कि अजून किती पाणी ओतावे लागेल. चुकीने माझ्या ने जास्त पाणी टाकले गेले. दहा ते पंधरा मिनिटे ते जास्ती चे पाणी बाष्प बनून जात नाही तो पर्यंत वाट पाहिली. पाणी चे बाष्प तर झाले पण तेथे खिचडी च्या ऐवजी दुसराच कोणत्या तरी प्रकारचा पदार्थ तयार झाला. मी तर डोक्यालाच हात लावला. म्हटले \"झाले कल्याण ....जाना था जापान पोहोच गये चीन\" खिचडी च्या एवजी पिवळ्या रंगाचा चवदार गुंदर तयार झालेला दिसत होता . मला भीती हि वाटली कि बाबा आले तर नक्कीच बोलतील. मग आता काय पर्याय . मला भीती हि वाटली कि बाबा आले तर नक्कीच बोलतील. मग आता काय पर्याय फेकू तर शकत नव्हतो. काय करायचे फेकू तर शकत नव्हतो. काय करायचे घराच्या बाहेर निघून गाय शोधू लागलो. म्हटले दिसली तर टाकून देणार. पण तेही दिसत नव्हती. तरी वाटले एकाद तासाने रोड वर ईकडे तिकडे फिरताना एखादी गाय तर नक्की दिसेल. दोन तास पसार झाले पण गाईचा काही पत्ता नाही. शेवटी पाच वाजता गाय दिसली तेव्हा ते गाई समोर ठेवले. तो पर्यंत मेगी वर टाइम पास केला.चांगलीच फजिती झाली आज. बघू ..उद्या जर आई लवकर परतली. तर परत अशी फजिती होणार नाही. नाही तर परत दुपारी मेगी आणि संध्याकाळी चाइनीस च्या स्टोल वर चाइनीस. पण एक गोष्ट लक्षात आली कि जेवण बनवणे म्हणजे काही तोंडाचा खेळ नव्हे.शाळेला उन्हाळाच्या सुट्ट्या लागल्यात का आई कडून नक्कीच काही तरी बनवायचे शिकून घ्यावयाचे आहे.\nद्वारा पोस्ट केलेले Jitendra Indave येथे ६:५३ म.उ. 1 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १४ जानेवारी, २०१२\nमकर संक्रांती कि मोठे पाप \n\"कायपो छे रे ...ए पकड आ राह्यो छेडो.....ए लाल गई, जो लीलो आवे छे ..........\"\nसकाळी झोपलेलो असतांना कानावर हे शब्द पडत होते. आज सुट्टी असल्यामुळे नऊ वाजे पर्यंत झोपण्याचा बेत केला होता. पण या आरळा ओरळ होत होती म्हणून झोप उडाली. घड्याळात पहिले तर साडे आठ वाजले होते. परत झोपायचा प्रयत्न केला पण आवाज मुले काही झोप लागली नाही. मकर संक्रांत चा दिवस होता आज. लवकर लवकर तयार झालो. आणि छतावर गेलो. सर्वत्र हल्ला गुल्ला दिसत होता. प्रत्येक जन मोठा लाउड स्पीकर वाजवत होता. त्यामुळे जवळ चे व्यक्ती काय बोलत आहेत ते हि कळत नव्हते. सकाळचा जसा वरती गेलो तसा भूक लागत नाही तो पर्यंत खाली काही आलोच नाही. आई जेवण साठी वारवार बोलावत होती , पण माझे मन वरती आकाशात पतंग पाहण्यात तल्लीन झाले होते.तसे पाहिले तर दोन दिवस हा सन येथे गुजरात मध्ये साजरा केला जातो. लोक नुसते त्यांच्या रंगात रंगलेले दिसून येतात . खाण्या पिण्याचे तर विचारू नका. आज वर्तमान पत्रात आलेल्या बातमी नुसार सुरत मध्ये एका दिवसात लोक एकूण आठ करोड .....होय तब्बल आठ करोड रुपयाची मिठाई व इतर खाद्य पदार्थ मध्ये पैसे उडवतात. मला तर वाचून फारच आश्चर्य झाले.एवढी रक्कम नुसती खाण्या पिण्या मध्ये मकर संक्रांतीच काय तर इतर सणा मध्ये देखील लखलुट पैसा लोक खर्च करत असतात. तसा मला पक्ष्या विषयी फारच प्रेम असल्याने मी कधी हि पतंग उडवत नाही. हो पतंग जर पकडायचा असेल ..तर चालेल ... पण उडवायचे नको रे बाबा. चार वर्षा पूर्वी मी मित्र कडे गेलो होतो , तेव्हा हाच सन होता. दोघे हि पतंग उडवत होतो. अचानक माझ्या पतंगाच्या दोर्याने एक पक्षी घायाळ झाले. आणि जमिनी वर पडले. ते तर फडत होते. मी त्याला उचलले. जख्मावर हळद लावले. पण शेवटी ते पक्षी मरण पावले. मला फारच दुख झाले. बस तेव्हा पासून चा नेम धरला कि आयुष्यात कधी हि पतंग उडवणार नाही. काय मिळते याने मकर संक्रांतीच काय तर इतर सणा मध्ये देखील लखलुट पैसा लोक खर्च करत असतात. तसा मला पक्ष्या विषयी फारच प्रेम असल्याने मी कधी हि पतंग उडवत नाही. हो पतंग जर पकडायचा असेल ..तर चालेल ... पण उडवायचे नको रे बाबा. चार वर्षा पूर्वी मी मित्र कडे गेलो होतो , तेव्हा हाच सन होता. दोघे हि पतंग उडवत होतो. अचानक माझ्या पतंगाच्या दोर्याने एक पक्षी घायाळ झाले. आणि जमिनी वर पडले. ते तर फडत होते. मी त्याला उचलले. जख्मावर हळद लावले. पण शेवटी ते पक्षी मरण पावले. मला फारच दुख झाले. बस तेव्हा पासून चा नेम धरला कि आयुष्यात कधी हि पतंग उडवणार नाही. काय मिळते याने कधी आपण विचार करतो का कधी आपण विचार करतो का फक्त या एका दिवसा मुळे लाखो पक्षी मरण पावतात. एवढे मोठे पाप कश्याला फक्त या एका दिवसा मुळे लाखो पक्षी मरण पावतात. एवढे मोठे पाप कश्याला फक्त आपल्याला आनंद मिळावा म्हणून फक्त आपल्याला आनंद मिळावा म्हणून .छे .... योग्य नाही.\nमित्रांनो, आनंद मिळवायचा असेल तर जरूर मिळवा. पण आपल्या आनंदामुळे कोणाचा जीव धोक्यात येईल तसा नव्हे. नक्की विचार करा. तुमचा एक विचार कुण्या पक्षीच जीव धोक्यात जाण्या पासून वाचवेल.\nशेवटी. मकर संक्रांतीच्या तुम्हास आणि तुमच्या कुटुंबीयास हार्दिक शुभेच्छा\nद्वारा पोस्ट केलेले Jitendra Indave येथे ९:४१ म.उ. 3 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: उत्तरायण, मकर संक्रांत\nमंगळवार, ३ जानेवारी, २०१२\nनवीन वर्ष : आशेचे , शिकण्याचे आणि प्रगतीचे .\n३१ डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. बरेच काही देवून गेले वर्ष आणि घेवून हि गेले. एकंदरीत दुख आणि सुख दोन्ही गोष्टीचा अनुभव झाला. बऱ्याच गोष्टी शिकलो. शाळेतच माहितगार झालो कि कोणत्या कोणत्या प्रकारच्या मनोवृत्तीचे लोक असतात.तशी तर शाळेत पंचरंगी प्रजा असल्या कारणाने त्यांच्या आचार विचाराचे वेग वेगळे रंग पाहिले. केराली, तमिळ , गुजराती, राजस्थानी अशी प्रजा शाळेत आहे. अमुक विचाराच्या रंगात रंगल्यावर आनंद झाला तर अमुक रंगात रंगल्यावर दुख झाले. थोडक्यात जेथे मला सामेल व्हायचे नव्हते तेथे मी सामील झालो. चूक तर माझीच होती. ती मी सुधारून घेतली आहे.\nडिसेंबर च्या १२ तारखेला डोळ्याचे लेसिक सर्जरी झाली. माझी दृष्टी कमजोर असल्या मुले चष्मा घालावा लागत होता. त्याचे मी निदान केले. आता दोन महिन्या पर्यंत मला काळा गोगल घालून फिरावे लागणार आहे. शाळेत देखील काळा गोगल घालून जातो. पण या गोष्टी मुळे मला अजून बरेच समजले. कोण माझे हित चिंतक आहेत किवा कोण हित शत्रू ते कळले. काळा चष्मा घालून शाळेत जात होतो तेव्हा काही लोक्काना वाटले कि मी नुसता हुशारी मारण्या साठी तो गोगल घातला असेल. त्यामुळे ते माझ्या बरोबर बोलत नव्हते. अगदी समोरून जात होते पण का म्हणून मी काळा चष्मा घातला ते विचारण्यात त्यांना रस नव्हता. काही तर बाजूला उभे असून हि एखादा अनोळखी चा व्यक्ती बाजूला उभा असावा तसे व्यवहार करीत होते. ते मला नजर अंदाज करीत होते. एका क्षणा साठी वाटले कि मी कुठे चुकलो तर नाही ना मला समजले होते. त्या काळ्या गोगल मधून जणू काही मी जगात लोंकाचा खरा चेहरा काय आहे ते पहिले. जर कोणाचे चांगले होत असेल तर त्याला प्रोत्साहित करणारे आणि \"छान\" म्हणणारे खूप कमी असतात. 80 ते 90 टक्के लोक बनावटी स्मित चेहरावर ठेवत असतात. त्यांचा एकच बेत असतो की समोरच्या व्यक्ति कडून आपले काम कसे करवून घेता येईल. मग काम करवून घेण्यासाथी त्यांना वाटेल तेवढ्या खोट्या प्रशंशा कराव्या लागल्यात समोरच्या व्यक्ति साथी . ते ती गोष्ट हामखास पणे बेधड़क रित्या करतील. आणि जगात दूसरी एक विडम्बना अशी आहे की जर तो दुसरा व्यक्ति खरा असेल आणि त्याला पण एखादे काम करवून घ्यायचे असेल तर त्याला देखिल असा रोल करावा लागतो. खोटे बोलावे लागते, खोटी प्रशंशा एखाद्याची करावी लागते. थोडक्यात फार वाईट बनावे लागते. आज हाच नियम आहे जगण्यासाठी चा. जाऊ दया के उपदेश देत बसत आहे उगीच मी पण.\nद्वारा पोस्ट केलेले Jitendra Indave येथे ७:१२ म.उ. 3 टिप्पणी(ण्या)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अनुभव, नवीन वर्ष\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nआता पर्यंत एवढ्या लोकांनी वाचले\nकुण्या गावाचे पाखरू आले इथे\nआज टीचर्स डे होता. शाळेत जाण्यासाठी लवकर उठलो. आणि लवकर लवकर तयार झालो. शूज घालून दरवाज्याच्या बाहेर निघणार च होतो तोच जोराचा पाउस सुरु...\nबायको पाहिजे - भाग 2\nमागे बायको पाहिजे - भाग 1 मध्ये आपण वाचले गेल्या वर्षी मुलगी पाहण्यासाठी महाराष्ट्रात \"नंदुरबार\" जिल्ह्यात गेलो अस...\nबायको पाहिजे - भाग 1\nजुने मित्र किवा ओळख परिचयाची कोणी व्यक्ती मिळाली कि एकच प्रश्न त्यांच्या तोंडावर माझ्या साठी येतो, \"लग्न केले कि नाही\nबायको पाहिजे - भाग ३\nबायको पाहिजे - भाग 1 बायको पाहिजे - भाग 2 पासून पुढे मित्र पण सांगतात - \"यार जितु तू तुझा विजय रथ कुठ पर्यंत फिरवणा...\nडोंगर हिरवागार माय तुना डोंगर हिरवागार ............\nदोन आठवड्या पूर्वी नाशिक येथे लग्नाला जाण्याचे ठरले. मधेच सप्तशृंगी मातेचे दर्शन करावे असेही ठरले. सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्याचा हा म...\nसरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे\nस्थळ - पंचायत समिती ची कचेरी , मुलीचे वडील घाईने बाहेर येतात जे पंचायत समिती मध्ये मोठ्या पदावर आहेत . मुलाला भेटतात , सस्मित फार हौशेने...\nविजेच्या रुपाने शंखनाद झाला रवि कुठे ढगा मागे लपला गार गार मंद मंद वारा वाहिला अवनि वर, सर्वत्र, वर्षाचा इशारा झाला हिरवे हिरवे हे गवत...\nसरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे - 2\nदोन दिवसापूर्वी शिर्डी हून परतलो. तेथे हि मला ट्रेजडी पहावयास मिळाली. ते नंतर कधी. मागे \"सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे\" या वि...\nकाय हि ओन लाईन शॉपिंग \nआमच्या शाळेतील प्यून \"राजेश \" तसे त्याला आम्ही राजू म्हणून संबोधित करतो. आहे तर फार हुशार नेहमी इंटरनेट वर काही न काही R&D करत...\nपरीक्षेत कोपी कितपत योग्यं \nतीन दिवस झालेत .येथे गुजरात मध्ये दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा चाललेली आहे. कालच सायन्स एंड टेक्नोलोजी विषयाची परीक्षा होती. मला ज्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1,_%E0%A4%A6_%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A1_%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1_%E0%A4%A6_%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2020-09-22T21:53:12Z", "digest": "sha1:C6WONK4YJ2UDA34NKMH47TQC5Y63UI2D", "length": 7802, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द गुड, द बॅड अँड द अग्ली - विकिपीडिया", "raw_content": "द गुड, द बॅड अँड द अग्ली\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nद गुड, द बॅड ऍन्ड द अग्ली\nद गुड, द बॅड, द अग्ली हा इटालियन चित्रपट आहे, आजवरच्या सर्वाधिक प्रसिद्ध चित्रपटात या चित्रपटाचा समावेश होतो. या चित्रपटातील प्रमुख भूमिका क्लिंट इस्टवूड यांनी केली आहे. अमेरिकन गृहयुद्धाच्या काळातील एक कथा रंगवली आहे व अमेरिकन काउबॉय संस्कृतीवर आधारित आहे. तीन भुरटे चोर त्या पैकी एक चांगला असतो ( द गुड) एक जण अतिशय वाईट असतो ( द बॅड) व एक अतिशय गलिछ रहणारा असतो ( द अग्ली) यांवर ही कथा आधारित आहे. एकमेकांच्या चोरीच्या आड येण्यामुळे हे चोर एकमेकांचे शत्रू बनतात. परंतु एका घटनेत गुडला एका कब्रस्तानात लपवलेल्या खजिन्याबद्दल माहिती कळते व तो बॅड त्याच्या कडून खजिन्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी चांगलाच आटापीटा करतो. अग्ली देखील हा खजिना मिळवण्यात सक्रिय होतो व यामध्ये अनेक रोमांचक घटना घडतात.\nहा चित्रपट अमेरिकन काउबॉय संस्कृतीवर आहे व मूळचा इटालियन चित्रपट आहे. सर्जिओ लिओने यांनी असे अनेक चित्रपट बनवले व आपार लोकप्रियता मिळवला. त्यांच्या या अमेरिकेवर आधारित इटालियन चित्रपटानां वेस्टर्न स्पेगेटी (स्पेगेटी हा एक इटालियन खाद्यपदार्थ आहे) असे म्हटले जाउ लागले\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-movement-purna-river-basin-prevent-water-pollution-36283", "date_download": "2020-09-22T20:50:00Z", "digest": "sha1:YE6MELFGDASVSQUL5WHRMQ7FGVFMDNKB", "length": 16038, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Movement in Purna river basin to prevent water pollution | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजल प्रदुषण रोखण्यासाठी पूर्णा नदीपात्रात आंदोलन\nजल प्रदुषण रोखण्यासाठी पूर्णा नदीपात्रात आंदोलन\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nअकोला ः पूर्णा नदीला दूषित करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. यावर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश पोटे यांनी बुधवारी (ता.१६) यांनी सलग पोहत आंदोलन केले.\nअकोला ः पूर्णा नदीला दूषित करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. यावर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश पोटे यांनी बुधवारी (ता.१६) यांनी सलग पोहत आंदोलन केले.\nपूर्णा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. ते पाणी पिण्यायोग्य नाही. नदीकाठी असलेल्या गावांना पूर्णानदी हा जलस्त्रोत असल्याने मानवी तसेच पशुधनांसाठी पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्याशिवाय पर्याय नाही. हा परिसर खारपाण पट्यात असल्याने भुगर्भातील पाणी पिण्यायोग्य नाही. अशा परिस्थितीत ग्रामस्थांना दुषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागणे, हा मानव व पशुधनाच्या जिविताशी खेळ आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये पाणी दूषित असल्याचे तपासणीत आढळून आले होते. लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न केले. परंतु, शासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने नाईलाजास्तव आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे पोटे यांनी सांगितले.\nआंदोलनापासून त्यांना रोखण्यासाठी दहिहांडा पोलिसांनी मंगळवारी नोटीस बजावली होती. मात्र, रात्रीच ते गायब झाले व बुधवारी सकाळी थेट नदी पात्रात उतरून त्यांनी आंदोलन करून लक्ष वेधून घेतले. त्यांचे आंदोलन सुरू असताना पूर्णा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते. हे आंदोलन बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.\nयामुळे होते दुषित पाणी\nअमरावती जिल्ह्यातील अंबा नाल्याचे पाणी पेढी नदी मार्गाने पूर्णा नदीत मिसळते. त्यामुळे पाणी रासायनिकदृष्ट्या दूषित होते. अमरावती एमआयडीसीचे पाणी पूर्णा नदीत सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करावी आणि याप्रकरणी कारवाई व्हावी, अशी पोटे यांची मागणी आहे. पूर्णा नदीच्या पाण्यावर लाखपुरी, दातवी, भटोरी, पारद, सांगवामेळ, धुंगशी, मुंगशी, विरवाडा, म्हैसांग, कट्यार, वडद, कपिलेश्वर, काटी, पाटी, किनखेड, नेर धामणा, गोपाळखेड, गांधीग्राम, केळीवेळी, दोनवाडा आदी गावांतील ग्रामस्थ अवलंबून आहेत.\nआंदोलन agitation पशुधन सकाळ अमरावती एमआयडीसी केळी banana\nसोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या...\nसोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सोलापूर शहर आणि जि\nमुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम सुरू करणार...\nनाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू\nपरभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह निदर्शने\nपरभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.\n`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त पिकांचे सरसकट...\nऔरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या भागात किती पिकाचे नुकसान झाले.\nमराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावी\nमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्याची विनंत\nसोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण...\nमुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...\nसोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...\nपरभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...\nनाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...\n`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...\nऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...\nमराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...\n‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...\nशेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...\nमोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...\nनाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...\nसोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...\nडाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...\nऔरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...\nबार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/indian-security-forces/", "date_download": "2020-09-22T20:17:53Z", "digest": "sha1:GLFLWGV4BYUVQJLWXJL2PWF4LKX6OSG5", "length": 2991, "nlines": 34, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "Indian Security Forces Archives | InMarathi", "raw_content": "\nझेड, वाय, झेड प्लस… VIP लोकांना दिल्या जाणाऱ्या सिक्युरिटींचे प्रकार जाणून घ्या\n९ सप्टेंबरला कंगनाच्या मुंबईत येण्याच्या वादावरून तिच्यावर होणाऱ्या घातपाताची शक्यता बघता केंद्राने तिला वाय दर्जाची सुरक्षा दिलेली आहे.\nचीन-पाकिस्तानच्या सैन्यासमोर अधोरेखित होणारी, भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाची गरज…\nअंतर्गत असो वा सीमेवरील, सुरक्षा हा भारतासाठी कायमच कळीचा मुद्दा राहिला आहे. त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.\nयाला जीवन ऐसे नाव\nभारतीय पोलिसांच्या असामान्य बहादुरीच्या या कथा वाचून त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही\nत्यांनी पाकिस्तानमध्ये सात वर्ष भूमिगत राहुन काम केले आणि तेथील अत्यंत महत्त्वाची माहिती भारतात पाठवली.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.com/2020/05/akilkazicrime.html", "date_download": "2020-09-22T21:49:52Z", "digest": "sha1:YJMHTKDEFYJUMJHSSEFCZVE56SPY6PWO", "length": 9146, "nlines": 60, "source_domain": "www.mandeshexpress.com", "title": "शासकीय कामात अडथळा ; म्हसवड येथील नगरसेवकावर गुन्हा दाखल - mandeshexpress.com", "raw_content": "\nशासकीय कामात अडथळा ; म्हसवड येथील नगरसेवकावर गुन्हा दाखल\nम्हसवड : म्हसवड नगरपालिकेतील गटनेते व विद्यमान नगरसेवक अकिल काझी यांचे वर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हा गुन्हा पोलिस फौजदार अमोल कदम यांनी दाखल केला आहे.\nयाबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, की म्हसवड पोलिस ठाण्याचे पी.एस.आय.अमोल कदम हे कोरोना व्हायरसच्या संकट काळात शहरातील महात्मा फुले चौकात कर्तव्य बजावत असताना त्यांना नगरसेवक अकिल काझी हे विना मास्क बांधता बसले असल्याचे निदर्शनास आले असता कदम यांनी काझी यांना मास्क बांधणे बाबत सांगितले असता नगरसेवक अकिल काझी व पी.एस.आय.अमोल कदम यांच्यात वादावादी झाली. मी नगरसेवक आहे. जा तुला काय करायचं ते कर असे म्हणून पी.एस.आय.अमोल कदम यांना धक्काबुक्की केली असल्याचे फिर्यादीत म्हटले असून पुढील तपास सपोनि गणेश वाघमोडे करत आहेत.\nदरम्यान नगरसेवक अकिल काझी यांनी तक्रार अर्ज दिला असून मास्क न वापरले बद्दल रितसर दंड भरला असताना मला दमदाटी करण्यात आली असून गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक अकिल काझी यांनी दिला.\nJoin Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : दुष्काळी...\nमाणगंगा नदीला आला पुर ; आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद\nमाणगंगा नदीला आला पुर आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'माणदेश एक्सप्रेस' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nमाणदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'माणदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'माणदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nकॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.Copyright माणदेश एक्सप्रेस सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://hwmarathi.in/maharashtra/shiv-sena-bjp-alliance-and-ncp-congress-congress-alliance-challenge-big-rebels/64427", "date_download": "2020-09-22T20:41:26Z", "digest": "sha1:BDEFOVJGCO5ES6KV72MVIVNG2PDKCNXC", "length": 16380, "nlines": 92, "source_domain": "hwmarathi.in", "title": "#MaharashtraElections2019 : महायुती आणि महाआघाडीला बंडखोरांचे मोठे आव्हान – HW Marathi", "raw_content": "\nमहाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९\n#MaharashtraElections2019 : महायुती आणि महाआघाडीला बंडखोरांचे मोठे आव्हान\nमुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (२१ ऑक्टोबर) मतदान पार पडले. यानंतर आता राज्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राज्याच्या एक्झिट पोल्सनुसार भाजप-शिवसेना महायुतीला कौल दिला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला विरोधी पक्ष म्हणून समानधान मानावे लागणार आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पक्षाने तिकीट न मिळाल्यामुळे पक्षासोबत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्याचे आवाहन महायुती आणि महाआघाडीला मोठी डोके दुखी असणार आहे.\nबार्शीत शिवसेना विरुद्ध शिवसेना\nबार्शी विधानसभा मतदारसंघात परंपरेप्रमाणे दिलीप सोपल यांनी निवडणुकीच्या वेळी वेगवेगळ्या चिन्हावर लढण्याची परंपरा कायम ठेवली असून त्यांनी राष्ट्रवादी सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. कॉंग्रेस–राष्ट्रवादी महाआघाडीलामधून नवख्या निरंजन भूमकर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, सोपल यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेतील राजेंद्र राऊत यांनी पक्षांसोबत बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उरले आहे. त्यामुळे सोपल यांना राष्ट्रवादींच्या भूमकर यांचे आवाहन नसून शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या राऊत यांचे मोठे आवाहन आहे. यामुळे बार्शीत राष्ट्रवादी विरोद्ध शिवसेना अशी लढत लोकांना वाट होती. मात्र, बार्शी मतदारसंघात खरी लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे.\nमाण-खटावमध्ये बंधू विरुद्ध अपक्ष\nमाण – खटाव मतदारसंघात शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळाली. तर दुसऱ्या बाजुला काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करत त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. हे दोघेही सख्खे भाऊ एकएमेंकांच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही मात्र राष्ट्रवादीचे सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे.\nतृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी\nवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळालेल्या नाराज असलेल्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तृप्ती सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून हे वृत्त देण्यात आले. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी उमेदवारी देण्यात आली. विद्यमान आमदार असूनही त्यांना उमेदवारी डावलल्याने तृप्ती सावंत नाराज होत्या.\nराष्ट्रवादीराष्ट्रवादी पृरस्कृत अपक्ष उमेदवार आणि शिवसेनेच्या बंडखोरांमध्ये चुरशेची लढत\nसोलापुरातल्या करमाळाविधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या रश्मी बागल, अपक्ष नारायण पाटील व संजयमामा शिंदे यांच्यातच चुरशीचा लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, नुकताच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांना सेनेने तिकीट दिलेय. त्यामुळे नारायण पाटील नाराज आहेत. २०१४ साली नारायण पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर जिंकले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शामल बागल यांचा पराभव केला होता. तसेच या मतदारसंघात अपक्ष म्हणून उभे असलेले संजय शिंदे यांना त्यांच्या सफरचंद निवडणूक लढविणार आहे. तर शिंदे यांना सफरचंद चिन्हासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. संजय शिंदे हेच करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरस्कृत उमेदवार असतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील पत्रकार परिषद घेऊन दिली.\nभाजपच्या समरजित सिंह घाटगे यांनी आधी थेट स्वत:च्या उमेदवारीची घोषणा करत कागल शहरामधून रॅली काढली होती. कागल शहरात समरजित यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले. मात्र, युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला असल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकली नाही. यामुळे विधानसभा निवडणुकीत समरजितसिंह हे कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. यामुळे कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसेचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ आणि शिवसेना-भाजप महायुतीचे संजय घाटगे यांना या दोघांना समरजित सिंह घाटगे यांचे मोठे आव्हान असणार आहे.\nशिवसेनेशी एकनिष्ठ असूनही पक्षाविरोद्धा निवडूक लढविली\nबुलडाण्यात शिवसेनेचे संजय गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर माजी आमदार विजयराज शिंदे हे बंडखोरीच्या पवित्र्या घेत अपक्ष निवडणूक लढविण्याचे निश्चिच केला. मुंबईवरून परत आल्यानंतर शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी समर्थकांची एक बैठक घेऊन अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याची घोषणाच केली. त्यामुळे बुलडाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. तब्बल ३५ वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ राहलेलो असताना सातत्याने आपणास स्थानिक पातळीवर अपमानीत करण्यात आले.\nAssembly electionsBjpCongressfeaturedIndependentMaharashtraNCPshiv senaअपक्षकाँग्रेसभाजपमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा निवडणूकशिवसेना\nराज्यातील विधानसभेतील २० प्रमुख चुरशीच्या लढती\nराज्यातील नेत्यांनी विजयाबद्दल केले आहेत ‘हे’ दावे\nमहाराष्ट्रातील ‘या’ बहुचर्चित चेहऱ्यांचे भविष्य आज होणार सीलबंद\nकाँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचा कार्यकर्तांचा संकल्प मेळावा, भाजप प्रवेशाची दिशा ठरविणार\nउद्धव ठाकरे यांनी शिवसेना पंतप्रधान मोदींना विकली \nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/two-missing-boys-dead-body-found-in-thane/articleshow/70214434.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-09-22T21:50:33Z", "digest": "sha1:TAGT2WS2KQOBXRQ2H6LKXQUD2ETJZAHZ", "length": 11193, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nठाण्यात दोन बेपत्ता मुलांचे मृतदेह सापडले\nठाण्यातील कोपरी येथील मिठागर परिसरात दोन मुलांचे मृतदेह आढळले आहेत. ही दोन्ही मुले बेपत्ता झाली होती. तशी तक्रारही पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र त्यांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.\nठाणे: ठाण्यातील कोपरी येथील मिठागर परिसरात दोन मुलांचे मृतदेह आढळले आहेत. ही दोन्ही मुले बेपत्ता झाली होती. तशी तक्रारही पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र त्यांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.\nशुभम विनोद देवकर (वय १५) आणि प्रवीण सत्यम कंचारी (वय १५) असं या दोघांचं नाव आहे. हे दोघेहीजण कोपरीच्या सुभाष नगरमध्ये राहतात. हे दोघे बेपत्ता झाल्याची कोपरी पोलीस ठाण्यात काल शनिवारी तक्रार नोंदवण्यात आली होती. आज दुपारी कोपरी येथील के. सी. इंजिनीयरिंग कॉलेजवळील मिठागर परिसरात या दोघांचेही मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली. मृतदेहाच्या अंगावर कोणत्याही जखमा किंवा व्रण आढळून आले नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nभिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा ठार...\nEknath Shinde: इमारत कोसळताच एकनाथ शिंदे यांची भिवंडीत ...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nभिवंडी इमारत दुर्घटना; मालकासह अधिकाऱ्यांवर कारवाईचा बड...\nसदाशिव गोरक्षकर कालवश महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nआयपीएलजोफ्रा आर्चरने दाखवला लुंगी डान्स, फक्त दोन चेंडूंत फटकावल्या २६ धावा\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nमुंबईपाच दिवसांत चार मंत्री करोनाच्या विळख्यात; वर्षा गायकवाड यांनाही संसर्ग\nदेशबिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेंनी घेतली VRS, निवडणूक लढणार असल्याची चर्चा\nदेशदाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २०३ कोटींची मालमत्ता जप्त\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nआजचं भविष्यराहु-केतुचे राशीपरिवर्तन : कसा असेल दिवस; वाचा आजचे राशीभविष्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/coep-recruitment/", "date_download": "2020-09-22T19:54:18Z", "digest": "sha1:ZNQDQTJ3YIBDAH3JZG3IFG7IKKOIZAXM", "length": 10495, "nlines": 137, "source_domain": "majhinaukri.in", "title": "College of Engineering, Pune - COEP Recruitment 2020 - COEP Bharti", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [Updated] (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(COEP) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे 114 जागांसाठी भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 सहयोगी प्राध्यापक 58\n2 सहाय्यक प्राध्यापक 56\nपद क्र.1: (i) B.Sc & M.Sc/B.E/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) Ph.D. (iii) 08 वर्षे अनुभव.\nपद क्र.2: (i) B.Sc & M.Sc/B.E/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. (ii) Ph.D.\nवयाची अट: 13 जून 2019 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nपद क्र.1: 50 वर्षांपर्यंत\nपद क्र.2: 35 वर्षांपर्यंत\nFee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹500/-]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जून 2020 (05:00 PM)\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(NHM Sangli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती\n(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 57 जागांसाठी भरती\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती\n(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर पदांची भरती\n(ZP Pune) पुणे जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\n(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती\n(PMC) पनवेल महानगरपालिकेत 139 जागांसाठी भरती\n(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 180 जागांसाठी भरती\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CET अर्ज प्रक्रियेला 07 ते 08 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/17396", "date_download": "2020-09-22T22:17:19Z", "digest": "sha1:7YPTOUTAD4GT6KF4JTQ25TSK5H3SEKI2", "length": 10111, "nlines": 157, "source_domain": "www.maayboli.com", "title": "न्यूझीलंड : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /न्यूझीलंड\nन्यूझीलंड-६ : किवी क्रिकेट ग्राऊंड्स\nन्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच\nRead more about न्यूझीलंड-६ : किवी क्रिकेट ग्राऊंड्स\nन्यूझीलंड-५ : किवी शहरांतल्या डोंगरांवर (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग २)\nन्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच\nRead more about न्यूझीलंड-५ : किवी शहरांतल्या डोंगरांवर (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग २)\nन्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला)\nन्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच\nन्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा\nRead more about न्यूझीलंड-४ : You are here. (जंगल वॉक्स-ट्रेल्स, भाग १ला)\nन्यूझीलंड-३ : हा खेळ मिनरल्सचा\nन्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच\nRead more about न्यूझीलंड-३ : हा खेळ मिनरल्सचा\nन्यूझीलंडला जायचं तर नेचर-टुरिझमसाठी, असं तिथे जाऊन आलेल्यांकडून ऐकलेलं होतं. आमचंही नेचर वॉक्स, जंगल-ट्रेल्स, समुद्रकिनारे यांनाच प्राधान्य होतं. मानवनिर्मित स्नो-वर्ल्ड, डिज्नी-वर्ल्ड, अम्युझमेंट पार्क्स असल्या गोष्टींवर आम्ही आधीपासूनच फुली मारलेली होती. मात्र जगभरात केवळ न्यूझीलंडमधेच अस्तित्त्वात असणार्‍या काही नैसर्गिक गोष्टी असू शकतात, त्यांचा शोध घ्यावा, हे काही डोक्यात आलेलं नव्हतं. तो उजेड पडला TripAdvisor मुळे.\nमाओरी - हे न्यूझीलंडचे आदिवासी, हे शाळेत असताना कधीतरी वाचलेलं लक्षात होतं. दूर जगाच्या एका कोपर्‍यातल्या चिटुकल्या देशातल्या आदिवासी लोकांशी या पलिकडे आपला का म्हणून संबंध यावा नाही म्हणायला माओरींशी आपल्याकडच्या क्रिकेटप्रेमींचा आणखी एक बारीकसा संबंध मानता येईल. न्यूझीलंडचा एक बॅट्समन रॉस टेलर माओरी वंशाचा आहे हे आपण ऐकत आलेलो आहोत. तरी आम्ही न्यूझीलंडला जायचं ठरवलं तेव्हा तिथले माओरी काही विशेष डोक्यात नव्हते.\nRead more about न्यूझीलंड-१ : माओरी\nन्यूझीलंड ट्रीप - १. क्रिकेट\nचहा, क्रिकेट आणि रेल्वे ज्या ट्रीप मधे हे मुबलक व सहज दिसेल्/मिळेल त्या ट्रिप बद्दल मला जरा जास्तच उत्सुकता असते. न्यूझीलंडला जायचे ठरल्यावर याचा रिसर्च लगेच केला. चहा तेथे सहज मिळतो असे कळाले, क्रिकेटबद्दल माहिती होतेच. रेल्वे फार नाहीत असेही कळाले. पण एक दोन प्रवास चांगले आहेत ही माहिती मिळाली.\nRead more about न्यूझीलंड ट्रीप - १. क्रिकेट\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/09/blog-post_658.html", "date_download": "2020-09-22T21:07:40Z", "digest": "sha1:W7P6PW3P7CYHUT3ZTTSFJEXVYS62XN2O", "length": 5617, "nlines": 71, "source_domain": "www.smartichi.com", "title": "आधी माझी तपासणी करा सांगत तरुण तरुणीची दादागिरी, रुग्णांचे स्वॅब फेकून दिले", "raw_content": "\nHomeदेश विदेश क्राइमआधी माझी तपासणी करा सांगत तरुण तरुणीची दादागिरी, रुग्णांचे स्वॅब फेकून दिले\nआधी माझी तपासणी करा सांगत तरुण तरुणीची दादागिरी, रुग्णांचे स्वॅब फेकून दिले\nडगाव बुद्रूक परिसरातील कोविड तपासणी केंद्रात (Kovid Inspection Center) आमची तपासणी अगोदर करा, नाहीतर कोणाचीही तपासणी होउ देणार नाही. असे म्हणत दादागिरी करणाऱ्या तरुण तरुणीने केंद्रातील कोरोना रुग्णांचे स्वॅब (Swab) फेकून दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवानी श्रीकांत उगले आणि प्रीतम संजय बोंद्रे (रा. आंबेगाव बुद्रूक ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नितीन राजगुरु (वय 45, रा. इंदिरानगर ) यांनी फिर्याद दिली आहे.\n1) अ‍ॅपलचा नवीन iPad Air लॉन्च\n2) लॉकडाऊननंतर पुण्यातील बुधवार पेठेचं चित्र बदललं\n3) ऑनलाइन वर्गांसाठी राज्य सरकारे विद्यार्थ्यांना देणार स्मार्टफोन\n4) लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे ओवा\n5) पुणे जिल्ह्यात 29 लाखांचा फिल्मी स्टाईल दरोडा उघड\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडगाव बुद्रूक परिसरात नागरिकांसाठी मोफत कोविड तपासणी केंद्र उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी काल रांगेत नागरिकांची तपासणी (nasopharyngeal swab)करण्यात येत होती. त्यावेळी तेथे आलेल्या शिवानी आणि प्रीतमने डॉक्टरांना आमची कोविड तपासणी अगोदर करा, अन्यथा कोणाचीही तपासणी करुन देणार नसल्याचे म्हटले. त्यामुळे डॉक्टरांनी दोघांनाही रांगेतून येण्याचा सल्ला दिला. त्याचा राग आल्यामुळे दोघांनी कोविड (nasopharyngeal swab) केंद्रातील रुग्णाचे स्वॅब फेकून दिले. आरडा-ओरडा करीत परिसरात गोंधळ घातला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस तपास करीत आहेत.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/09/hasan-mushrif-give-warning.html", "date_download": "2020-09-22T22:19:02Z", "digest": "sha1:FGKB23N5DDAI4PKUVW7OUBAXWKT6GFNH", "length": 6427, "nlines": 74, "source_domain": "www.smartichi.com", "title": "नुसत्या नोटाच छापू नका- हसन मुश्रीफ", "raw_content": "\nHomeकोल्हापूरनुसत्या नोटाच छापू नका- हसन मुश्रीफ\nनुसत्या नोटाच छापू नका- हसन मुश्रीफ\nIndia Politics- खासगी डॉक्टरांनो, कोरोना उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका. माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले. आगतिक कोरोनाबाधित रुग्णांचा केवळ गैरफायदा न घेता समाजाची सेवाही करा, असेही ते म्हणाले.\nनामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन व डॉ. अमर पाटील व त्यांच्या सहकार्‍यांच्या संयुक्‍त विद्यमाने सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड हॉस्पिटलच्या (Covid-19 Hospital)उद्घाटनप्रसंगी मुश्रीफ बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रवीण काळबर यांनी सुरू केलेल्या रुग्णवाहिकेचाही शुभारंभ झाला.\n1) राजेश टोपे यांचे 'अनलॉक'वर मोठे विधान\n2) काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल\n3) अजित पवारांनी दिली महत्त्वाची सूचना\n4) 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील बबिताजी खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस, See Pics\n5) Video: माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी चौघांना अटक\nकागलमधील कोरोनामुक्‍त हिंदुराव परसू पसारे (वय 75) व त्यांच्या पत्नी सौ. सुलोचना (वय 70) यांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. मंत्री मुश्रीफ म्हणाले, सेवाभावी पद्धतीने सुरू केलेले महाराष्ट्रातील हे पहिले व एकमेव कोव्हिड हॉस्पिटल आहे. 112 बेडच्या या हॉस्पिटलमधून अलगीकरणसह ऑक्सिजन (Oxygen)व व्हेंटिलेटर (ventilator) या सुविधाही आहेत.\n'माझं कुटुंब-माझी जबाबदारी’ हे दोन टप्प्यांतील अभियान प्रभावीपणे राबवूया, घराघरांत ताप आणि ऑक्सिजनची तपासणी करून जे संभाव्य रुग्ण असतील त्यांची टेस्ट करून त्यांच्यावर तातडीने उपचार करूया, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी रामहरी भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रेयस जुवेकर आदी उपस्थित होते.\nसमरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता मुश्रीफ म्हणाले, त्यांचा साखर कारखाना आहे. आवश्यक साधनसामग्रीही तयार आहे. त्यांनीही एखादे कोव्हिड सेंटर सुरू करावे. जनसेवेसाठी हातात हात घालून काम करूया. या संदर्भातील त्यांच्याशी चर्चेलाही मी तयार आहे.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra+kesari-epaper-mahkesri", "date_download": "2020-09-22T20:32:06Z", "digest": "sha1:SD7TDWXLKM3ECWGZCAPT574DXRYZMMPZ", "length": 61869, "nlines": 74, "source_domain": "m.dailyhunt.in", "title": "महाराष्ट्र केसरी Epaper, News, महाराष्ट्र केसरी Marathi Newspaper | Dailyhunt #greyscale\")}#back-top{bottom:-6px;right:20px;z-index:999999;position:fixed;display:none}#back-top a{background-color:#000;color:#fff;display:block;padding:20px;border-radius:50px 50px 0 0}#back-top a:hover{background-color:#d0021b;transition:all 1s linear}#setting{width:100%}.setting h3{font-size:16px;color:#d0021b;padding-bottom:10px;border-bottom:1px solid #ededed}.setting .country_list,.setting .fav_cat_list,.setting .fav_lang_list,.setting .fav_np_list{margin-bottom:50px}.setting .country_list li,.setting .fav_cat_list li,.setting .fav_lang_list li,.setting .fav_np_list li{width:25%;float:left;margin-bottom:20px;max-height:30px;overflow:hidden}.setting .country_list li a,.setting .fav_cat_list li a,.setting .fav_lang_list li a,.setting .fav_np_list li a{display:block;padding:5px 5px 5px 45px;background-size:70px auto;color:#000}.setting .country_list li a.active em,.setting .country_list li a:hover,.setting .country_list li a:hover em,.setting .fav_cat_list li a:hover,.setting .fav_lang_list li a:hover,.setting .fav_np_list li a:hover{color:#d0021b}.setting .country_list li a span,.setting .fav_cat_list li a span,.setting .fav_lang_list li a span,.setting .fav_np_list li a span{display:block}.setting .country_list li a span.active,.setting .country_list li a span:hover,.setting .fav_cat_list li a span.active,.setting .fav_cat_list li a span:hover,.setting .fav_lang_list li a span.active,.setting .fav_lang_list li a span:hover,.setting .fav_np_list li a span.active,.setting .fav_np_list li a span:hover{background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/icon_checkbox_checked@2x.png) right center no-repeat;background-size:40px auto}.setting .country_list li a{padding:0 0 0 35px;background-repeat:no-repeat;background-size:30px auto;background-position:left}.setting .country_list li a em{display:block;padding:5px 5px 5px 45px;background-position:left center;background-repeat:no-repeat;background-size:30px auto}.setting .country_list li a.active,.setting .country_list li a:hover{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/icon_checkbox_checked@2x.png);background-position:left center;background-repeat:no-repeat;background-size:40px auto}.setting .fav_lang_list li{height:30px;max-height:30px}.setting .fav_lang_list li a,.setting .fav_lang_list li a.active{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/sprite_svg.svg);display:inline-block;background-position:0 -387px;background-size:30px auto;background-repeat:no-repeat}.setting .fav_lang_list li a.active{background-position:0 -416px}.setting .fav_cat_list li em,.setting .fav_cat_list li span,.setting .fav_np_list li em,.setting .fav_np_list li span{float:left;display:block}.setting .fav_cat_list li em a,.setting .fav_cat_list li span a,.setting .fav_np_list li em a,.setting .fav_np_list li span a{display:block;height:50px;overflow:hidden;padding:0}.setting .fav_cat_list li em a img,.setting .fav_cat_list li span a img,.setting .fav_np_list li em a img,.setting .fav_np_list li span a img{max-height:45px;border:1px solid #d8d8d8;width:45px;float:left;margin-right:10px}.setting .fav_cat_list li em a p,.setting .fav_cat_list li span a p,.setting .fav_np_list li em a p,.setting .fav_np_list li span a p{font-size:12px;float:left;color:#000;padding:15px 15px 15px 0}.setting .fav_cat_list li em a:hover img,.setting .fav_cat_list li span a:hover img,.setting .fav_np_list li em a:hover img,.setting .fav_np_list li span a:hover img{border-color:#fd003a}.setting .fav_cat_list li em a:hover p,.setting .fav_cat_list li span a:hover p,.setting .fav_np_list li em a:hover p,.setting .fav_np_list li span a:hover p{color:#d0021b}.setting .fav_cat_list li em,.setting .fav_np_list li em{float:right;margin-top:15px;margin-right:45px}.setting .fav_cat_list li em a,.setting .fav_np_list li em a{width:20px;height:20px;border:none;background-size:20px auto}.setting .fav_cat_list li em a,.setting .fav_cat_list li span a{height:100%}.setting .fav_cat_list li em a p,.setting .fav_cat_list li span a p{padding:10px}.setting .fav_cat_list li em{float:right;margin-top:10px;margin-right:45px}.setting .fav_cat_list li em a{width:20px;height:20px;border:none;background-size:20px auto}.setting .fav_cat_list,.setting .fav_lang_list,.setting .fav_np_list{overflow:auto;max-height:200px}.sett_ok{background-color:#e2e2e2;display:block;-webkit-border-radius:3px;-moz-border-radius:3px;border-radius:3px;padding:15px 10px;color:#000;font-size:13px;font-family:fnt_en,Arial,sans-serif;margin:0 auto;width:100px}.sett_ok:hover{background-color:#d0021b;color:#fff;-webkit-transition:all 1s linear;-moz-transition:all 1s linear;-o-transition:all 1s linear;-ms-transition:all 1s linear;transition:all 1s linear}.loadImg{margin-bottom:20px}.loadImg img{width:50px;height:50px;display:inline-block}.sel_lang{background-color:#f8f8f8;border-bottom:1px solid #e9e9e9}.sel_lang ul.lv1 li{width:20%;float:left;position:relative}.sel_lang ul.lv1 li a{color:#000;display:block;padding:20px 15px 13px;height:15px;border-bottom:5px solid transparent;font-size:15px;text-align:center;font-weight:700}.sel_lang ul.lv1 li .active,.sel_lang ul.lv1 li a:hover{border-bottom:5px solid #d0021b;color:#d0021b}.sel_lang ul.lv1 li .english,.sel_lang ul.lv1 li .more{font-size:12px}.sel_lang ul.lv1 li ul.sub{width:100%;position:absolute;z-index:3;background-color:#f8f8f8;border:1px solid #e9e9e9;border-right:none;border-top:none;top:52px;left:-1px;display:none}#error .logo img,#error ul.appList li,.brd_cum a{display:inline-block}.sel_lang ul.lv1 li ul.sub li{width:100%}.sel_lang ul.lv1 li ul.sub li .active,.sel_lang ul.lv1 li ul.sub li a:hover{border-bottom:5px solid #000;color:#000}#sel_lang_scrl{position:fixed;width:930px;z-index:2;top:0}.newsListing ul li.lang_urdu figure figcaption h2 a,.newsListing ul li.lang_urdu figure figcaption p,.newsListing ul li.lang_urdu figure figcaption span{direction:rtl;text-align:right}#error .logo,#error p,#error ul.appList,.adsWrp,.ph_gal .inr{text-align:center}.brd_cum{background:#e5e5e5;color:#535353;font-size:10px;padding:25px 25px 18px}.brd_cum a{color:#000}#error .logo img{width:auto;height:auto}#error p{padding:20px}#error ul.appList li a{display:block;margin:10px;background:#22a10d;-webkit-border-radius:3px;-moz-border-radius:3px;border-radius:3px;color:#fff;padding:10px}.ph_gal .inr{background-color:#f8f8f8;padding:10px}.ph_gal .inr div{display:inline-block;height:180px;max-height:180px;max-width:33%;width:33%}.ph_gal .inr div a{display:block;border:2px solid #fff;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:180px;max-height:180px}.ph_gal .inr div a img{width:100%;height:100%}.ph_gal figcaption{width:100%!important;padding-left:0!important}.adsWrp{width:auto;margin:0 auto;float:none}.newsListing ul li.lang_ur figure .img,.newsListing ul li.lang_ur figure figcaption .resource ul li{float:right}.adsWrp .ads iframe{width:100%}article .adsWrp{padding:20px 0}article .details_data .adsWrp{padding:10px 0}aside .adsWrp{padding-top:10px;padding-bottom:10px}.float_ads{width:728px;position:fixed;z-index:999;height:90px;bottom:0;left:50%;margin-left:-364px;border:1px solid #d8d8d8;background:#fff;display:none}#crts_468x60a,#crts_468x60b{max-width:468px;overflow:hidden;margin:0 auto}#crts_468x60a iframe,#crts_468x60b iframe{width:100%!important;max-width:468px}#crt_728x90a,#crt_728x90b{max-width:728px;overflow:hidden;margin:0 auto}#crt_728x90a iframe,#crt_728x90b iframe{width:100%!important;max-width:728px}.hd_h1{padding:25px 25px 0}.hd_h1 h1{font-size:20px;font-weight:700}h1,h2{color:#000;font-size:28px}h1 span{color:#8a8a8a}h2{font-size:13px}@font-face{font-family:fnt_en;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/en/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_hi;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/hi/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_mr;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/mr/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_gu;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/gu/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_pa;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/pa/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_bn;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/bn/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_kn;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/kn/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ta;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/ta/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_te;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/te/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ml;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/ml/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_or;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/or/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ur;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/ur/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}@font-face{font-family:fnt_ne;src:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/fonts/or/notoRegular.ttf) format('truetype');font-weight:400;font-style:normal}.fnt_en{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.fnt_bh,.fnt_hi{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.fnt_mr{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.fnt_gu{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.fnt_pa{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.fnt_bn{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.fnt_kn{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.fnt_ta{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.fnt_te{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.fnt_ml{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.fnt_or{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.fnt_ur{font-family:fnt_ur,Arial,sans-serif}.fnt_ne{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_en figure figcaption a,.newsListing ul li.lang_en figure figcaption b,.newsListing ul li.lang_en figure figcaption div,.newsListing ul li.lang_en figure figcaption font,.newsListing ul li.lang_en figure figcaption h1,.newsListing ul li.lang_en figure figcaption h2,.newsListing ul li.lang_en figure figcaption h3,.newsListing ul li.lang_en figure figcaption h4,.newsListing ul li.lang_en figure figcaption h5,.newsListing ul li.lang_en figure figcaption h6,.newsListing ul li.lang_en figure figcaption i,.newsListing ul li.lang_en figure figcaption li,.newsListing ul li.lang_en figure figcaption ol,.newsListing ul li.lang_en figure figcaption p,.newsListing ul li.lang_en figure figcaption span,.newsListing ul li.lang_en figure figcaption strong,.newsListing ul li.lang_en figure figcaption table,.newsListing ul li.lang_en figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_en figure figcaption td,.newsListing ul li.lang_en figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_en figure figcaption th,.newsListing ul li.lang_en figure figcaption thead,.newsListing ul li.lang_en figure figcaption tr,.newsListing ul li.lang_en figure figcaption u,.newsListing ul li.lang_en figure figcaption ul{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_bh figure figcaption a,.newsListing ul li.lang_bh figure figcaption b,.newsListing ul li.lang_bh figure figcaption div,.newsListing ul li.lang_bh figure figcaption font,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h1,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h2,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h3,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h4,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h5,.newsListing ul li.lang_bh figure figcaption h6,.newsListing ul li.lang_bh figure figcaption i,.newsListing ul li.lang_bh figure figcaption li,.newsListing ul li.lang_bh figure figcaption ol,.newsListing ul li.lang_bh figure figcaption p,.newsListing ul li.lang_bh figure figcaption span,.newsListing ul li.lang_bh figure figcaption strong,.newsListing ul li.lang_bh figure figcaption table,.newsListing ul li.lang_bh figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_bh figure figcaption td,.newsListing ul li.lang_bh figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_bh figure figcaption th,.newsListing ul li.lang_bh figure figcaption thead,.newsListing ul li.lang_bh figure figcaption tr,.newsListing ul li.lang_bh figure figcaption u,.newsListing ul li.lang_bh figure figcaption ul,.newsListing ul li.lang_hi figure figcaption a,.newsListing ul li.lang_hi figure figcaption b,.newsListing ul li.lang_hi figure figcaption div,.newsListing ul li.lang_hi figure figcaption font,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h1,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h2,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h3,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h4,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h5,.newsListing ul li.lang_hi figure figcaption h6,.newsListing ul li.lang_hi figure figcaption i,.newsListing ul li.lang_hi figure figcaption li,.newsListing ul li.lang_hi figure figcaption ol,.newsListing ul li.lang_hi figure figcaption p,.newsListing ul li.lang_hi figure figcaption span,.newsListing ul li.lang_hi figure figcaption strong,.newsListing ul li.lang_hi figure figcaption table,.newsListing ul li.lang_hi figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_hi figure figcaption td,.newsListing ul li.lang_hi figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_hi figure figcaption th,.newsListing ul li.lang_hi figure figcaption thead,.newsListing ul li.lang_hi figure figcaption tr,.newsListing ul li.lang_hi figure figcaption u,.newsListing ul li.lang_hi figure figcaption ul{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_mr figure figcaption a,.newsListing ul li.lang_mr figure figcaption b,.newsListing ul li.lang_mr figure figcaption div,.newsListing ul li.lang_mr figure figcaption font,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h1,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h2,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h3,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h4,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h5,.newsListing ul li.lang_mr figure figcaption h6,.newsListing ul li.lang_mr figure figcaption i,.newsListing ul li.lang_mr figure figcaption li,.newsListing ul li.lang_mr figure figcaption ol,.newsListing ul li.lang_mr figure figcaption p,.newsListing ul li.lang_mr figure figcaption span,.newsListing ul li.lang_mr figure figcaption strong,.newsListing ul li.lang_mr figure figcaption table,.newsListing ul li.lang_mr figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_mr figure figcaption td,.newsListing ul li.lang_mr figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_mr figure figcaption th,.newsListing ul li.lang_mr figure figcaption thead,.newsListing ul li.lang_mr figure figcaption tr,.newsListing ul li.lang_mr figure figcaption u,.newsListing ul li.lang_mr figure figcaption ul{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_gu figure figcaption a,.newsListing ul li.lang_gu figure figcaption b,.newsListing ul li.lang_gu figure figcaption div,.newsListing ul li.lang_gu figure figcaption font,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h1,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h2,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h3,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h4,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h5,.newsListing ul li.lang_gu figure figcaption h6,.newsListing ul li.lang_gu figure figcaption i,.newsListing ul li.lang_gu figure figcaption li,.newsListing ul li.lang_gu figure figcaption ol,.newsListing ul li.lang_gu figure figcaption p,.newsListing ul li.lang_gu figure figcaption span,.newsListing ul li.lang_gu figure figcaption strong,.newsListing ul li.lang_gu figure figcaption table,.newsListing ul li.lang_gu figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_gu figure figcaption td,.newsListing ul li.lang_gu figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_gu figure figcaption th,.newsListing ul li.lang_gu figure figcaption thead,.newsListing ul li.lang_gu figure figcaption tr,.newsListing ul li.lang_gu figure figcaption u,.newsListing ul li.lang_gu figure figcaption ul{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_pa figure figcaption a,.newsListing ul li.lang_pa figure figcaption b,.newsListing ul li.lang_pa figure figcaption div,.newsListing ul li.lang_pa figure figcaption font,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h1,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h2,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h3,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h4,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h5,.newsListing ul li.lang_pa figure figcaption h6,.newsListing ul li.lang_pa figure figcaption i,.newsListing ul li.lang_pa figure figcaption li,.newsListing ul li.lang_pa figure figcaption ol,.newsListing ul li.lang_pa figure figcaption p,.newsListing ul li.lang_pa figure figcaption span,.newsListing ul li.lang_pa figure figcaption strong,.newsListing ul li.lang_pa figure figcaption table,.newsListing ul li.lang_pa figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_pa figure figcaption td,.newsListing ul li.lang_pa figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_pa figure figcaption th,.newsListing ul li.lang_pa figure figcaption thead,.newsListing ul li.lang_pa figure figcaption tr,.newsListing ul li.lang_pa figure figcaption u,.newsListing ul li.lang_pa figure figcaption ul{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_bn figure figcaption a,.newsListing ul li.lang_bn figure figcaption b,.newsListing ul li.lang_bn figure figcaption div,.newsListing ul li.lang_bn figure figcaption font,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h1,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h2,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h3,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h4,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h5,.newsListing ul li.lang_bn figure figcaption h6,.newsListing ul li.lang_bn figure figcaption i,.newsListing ul li.lang_bn figure figcaption li,.newsListing ul li.lang_bn figure figcaption ol,.newsListing ul li.lang_bn figure figcaption p,.newsListing ul li.lang_bn figure figcaption span,.newsListing ul li.lang_bn figure figcaption strong,.newsListing ul li.lang_bn figure figcaption table,.newsListing ul li.lang_bn figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_bn figure figcaption td,.newsListing ul li.lang_bn figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_bn figure figcaption th,.newsListing ul li.lang_bn figure figcaption thead,.newsListing ul li.lang_bn figure figcaption tr,.newsListing ul li.lang_bn figure figcaption u,.newsListing ul li.lang_bn figure figcaption ul{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_kn figure figcaption a,.newsListing ul li.lang_kn figure figcaption b,.newsListing ul li.lang_kn figure figcaption div,.newsListing ul li.lang_kn figure figcaption font,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h1,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h2,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h3,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h4,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h5,.newsListing ul li.lang_kn figure figcaption h6,.newsListing ul li.lang_kn figure figcaption i,.newsListing ul li.lang_kn figure figcaption li,.newsListing ul li.lang_kn figure figcaption ol,.newsListing ul li.lang_kn figure figcaption p,.newsListing ul li.lang_kn figure figcaption span,.newsListing ul li.lang_kn figure figcaption strong,.newsListing ul li.lang_kn figure figcaption table,.newsListing ul li.lang_kn figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_kn figure figcaption td,.newsListing ul li.lang_kn figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_kn figure figcaption th,.newsListing ul li.lang_kn figure figcaption thead,.newsListing ul li.lang_kn figure figcaption tr,.newsListing ul li.lang_kn figure figcaption u,.newsListing ul li.lang_kn figure figcaption ul{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_ta figure figcaption a,.newsListing ul li.lang_ta figure figcaption b,.newsListing ul li.lang_ta figure figcaption div,.newsListing ul li.lang_ta figure figcaption font,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ta figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ta figure figcaption i,.newsListing ul li.lang_ta figure figcaption li,.newsListing ul li.lang_ta figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ta figure figcaption p,.newsListing ul li.lang_ta figure figcaption span,.newsListing ul li.lang_ta figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ta figure figcaption table,.newsListing ul li.lang_ta figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ta figure figcaption td,.newsListing ul li.lang_ta figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ta figure figcaption th,.newsListing ul li.lang_ta figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ta figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ta figure figcaption u,.newsListing ul li.lang_ta figure figcaption ul{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_te figure figcaption a,.newsListing ul li.lang_te figure figcaption b,.newsListing ul li.lang_te figure figcaption div,.newsListing ul li.lang_te figure figcaption font,.newsListing ul li.lang_te figure figcaption h1,.newsListing ul li.lang_te figure figcaption h2,.newsListing ul li.lang_te figure figcaption h3,.newsListing ul li.lang_te figure figcaption h4,.newsListing ul li.lang_te figure figcaption h5,.newsListing ul li.lang_te figure figcaption h6,.newsListing ul li.lang_te figure figcaption i,.newsListing ul li.lang_te figure figcaption li,.newsListing ul li.lang_te figure figcaption ol,.newsListing ul li.lang_te figure figcaption p,.newsListing ul li.lang_te figure figcaption span,.newsListing ul li.lang_te figure figcaption strong,.newsListing ul li.lang_te figure figcaption table,.newsListing ul li.lang_te figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_te figure figcaption td,.newsListing ul li.lang_te figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_te figure figcaption th,.newsListing ul li.lang_te figure figcaption thead,.newsListing ul li.lang_te figure figcaption tr,.newsListing ul li.lang_te figure figcaption u,.newsListing ul li.lang_te figure figcaption ul{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_ml figure figcaption a,.newsListing ul li.lang_ml figure figcaption b,.newsListing ul li.lang_ml figure figcaption div,.newsListing ul li.lang_ml figure figcaption font,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ml figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ml figure figcaption i,.newsListing ul li.lang_ml figure figcaption li,.newsListing ul li.lang_ml figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ml figure figcaption p,.newsListing ul li.lang_ml figure figcaption span,.newsListing ul li.lang_ml figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ml figure figcaption table,.newsListing ul li.lang_ml figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ml figure figcaption td,.newsListing ul li.lang_ml figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ml figure figcaption th,.newsListing ul li.lang_ml figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ml figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ml figure figcaption u,.newsListing ul li.lang_ml figure figcaption ul{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_or figure figcaption a,.newsListing ul li.lang_or figure figcaption b,.newsListing ul li.lang_or figure figcaption div,.newsListing ul li.lang_or figure figcaption font,.newsListing ul li.lang_or figure figcaption h1,.newsListing ul li.lang_or figure figcaption h2,.newsListing ul li.lang_or figure figcaption h3,.newsListing ul li.lang_or figure figcaption h4,.newsListing ul li.lang_or figure figcaption h5,.newsListing ul li.lang_or figure figcaption h6,.newsListing ul li.lang_or figure figcaption i,.newsListing ul li.lang_or figure figcaption li,.newsListing ul li.lang_or figure figcaption ol,.newsListing ul li.lang_or figure figcaption p,.newsListing ul li.lang_or figure figcaption span,.newsListing ul li.lang_or figure figcaption strong,.newsListing ul li.lang_or figure figcaption table,.newsListing ul li.lang_or figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_or figure figcaption td,.newsListing ul li.lang_or figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_or figure figcaption th,.newsListing ul li.lang_or figure figcaption thead,.newsListing ul li.lang_or figure figcaption tr,.newsListing ul li.lang_or figure figcaption u,.newsListing ul li.lang_or figure figcaption ul{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.newsListing ul li.lang_ur figure figcaption{padding:0 20px 0 0}.newsListing ul li.lang_ur figure figcaption a,.newsListing ul li.lang_ur figure figcaption b,.newsListing ul li.lang_ur figure figcaption div,.newsListing ul li.lang_ur figure figcaption font,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ur figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ur figure figcaption i,.newsListing ul li.lang_ur figure figcaption li,.newsListing ul li.lang_ur figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ur figure figcaption p,.newsListing ul li.lang_ur figure figcaption span,.newsListing ul li.lang_ur figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ur figure figcaption table,.newsListing ul li.lang_ur figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ur figure figcaption td,.newsListing ul li.lang_ur figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ur figure figcaption th,.newsListing ul li.lang_ur figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ur figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ur figure figcaption u,.newsListing ul li.lang_ur figure figcaption ul{font-family:fnt_ur,Arial,sans-serif;direction:rtl;text-align:right}.newsListing ul li.lang_ur figure figcaption h2 a{direction:rtl;text-align:right}.newsListing ul li.lang_ne figure figcaption a,.newsListing ul li.lang_ne figure figcaption b,.newsListing ul li.lang_ne figure figcaption div,.newsListing ul li.lang_ne figure figcaption font,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h1,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h2,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h3,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h4,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h5,.newsListing ul li.lang_ne figure figcaption h6,.newsListing ul li.lang_ne figure figcaption i,.newsListing ul li.lang_ne figure figcaption li,.newsListing ul li.lang_ne figure figcaption ol,.newsListing ul li.lang_ne figure figcaption p,.newsListing ul li.lang_ne figure figcaption span,.newsListing ul li.lang_ne figure figcaption strong,.newsListing ul li.lang_ne figure figcaption table,.newsListing ul li.lang_ne figure figcaption tbody,.newsListing ul li.lang_ne figure figcaption td,.newsListing ul li.lang_ne figure figcaption tfoot,.newsListing ul li.lang_ne figure figcaption th,.newsListing ul li.lang_ne figure figcaption thead,.newsListing ul li.lang_ne figure figcaption tr,.newsListing ul li.lang_ne figure figcaption u,.newsListing ul li.lang_ne figure figcaption ul{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}.hd_h1.lang_en,.sourcesWarp.lang_en{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.hd_h1.lang_bh,.hd_h1.lang_hi,.sourcesWarp.lang_bh,.sourcesWarp.lang_hi{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.hd_h1.lang_mr,.sourcesWarp.lang_mr{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.hd_h1.lang_gu,.sourcesWarp.lang_gu{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.hd_h1.lang_pa,.sourcesWarp.lang_pa{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.hd_h1.lang_bn,.sourcesWarp.lang_bn{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.hd_h1.lang_kn,.sourcesWarp.lang_kn{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ta,.sourcesWarp.lang_ta{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.hd_h1.lang_te,.sourcesWarp.lang_te{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ml,.sourcesWarp.lang_ml{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ur,.sourcesWarp.lang_ur{font-family:fnt_ur,Arial,sans-serif;direction:rtl;text-align:right}.hd_h1.lang_or,.sourcesWarp.lang_or{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.hd_h1.lang_ne,.sourcesWarp.lang_ne{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}.fav_list.lang_en li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_en,.thumb3 li.lang_en a figure figcaption h2,.thumb3.box_lang_en li a figure figcaption h2{font-family:fnt_en,Arial,sans-serif}.fav_list.lang_bh li a,.fav_list.lang_hi li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_bh,.sel_lang ul.lv1 li a.lang_hi,.thumb3 li.lang_bh a figure figcaption h2,.thumb3 li.lang_hi a figure figcaption h2,.thumb3.box_lang_bh li a figure figcaption h2,.thumb3.box_lang_hi li a figure figcaption h2{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}.fav_list.lang_mr li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_mr,.thumb3 li.lang_mr a figure figcaption h2,.thumb3.box_lang_mr li a figure figcaption h2{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}.fav_list.lang_gu li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_gu,.thumb3 li.lang_gu a figure figcaption h2,.thumb3.box_lang_gu li a figure figcaption h2{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}.fav_list.lang_pa li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_pa,.thumb3 li.lang_pa a figure figcaption h2,.thumb3.box_lang_pa li a figure figcaption h2{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}.fav_list.lang_bn li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_bn,.thumb3 li.lang_bn a figure figcaption h2,.thumb3.box_lang_bn li a figure figcaption h2{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}.fav_list.lang_kn li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_kn,.thumb3 li.lang_kn a figure figcaption h2,.thumb3.box_lang_kn li a figure figcaption h2{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}.fav_list.lang_ta li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_ta,.thumb3 li.lang_ta a figure figcaption h2,.thumb3.box_lang_ta li a figure figcaption h2{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}.fav_list.lang_te li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_te,.thumb3 li.lang_te a figure figcaption h2,.thumb3.box_lang_te li a figure figcaption h2{font-family:fnt_te,Arial,sans-serif}.fav_list.lang_ml li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_ml,.thumb3 li.lang_ml a figure figcaption h2,.thumb3.box_lang_ml li a figure figcaption h2{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}.fav_list.lang_or li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_or,.thumb3 li.lang_or a figure figcaption h2,.thumb3.box_lang_or li a figure figcaption h2{font-family:fnt_or,Arial,sans-serif}.fav_list.lang_ur li a,.thumb3.box_lang_ur li a figure figcaption h2{font-family:fnt_ur,Arial,sans-serif;direction:rtl;text-align:right}.sel_lang ul.lv1 li a.lang_ur,.thumb3 li.lang_ur a figure figcaption h2{font-family:fnt_ur,Arial,sans-serif}.fav_list.lang_ne li a,.sel_lang ul.lv1 li a.lang_ne,.thumb3 li.lang_ne a figure figcaption h2,.thumb3.box_lang_ne li a figure figcaption h2{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}#lang_en .brd_cum,#lang_en a,#lang_en b,#lang_en div,#lang_en font,#lang_en h1,#lang_en h2,#lang_en h3,#lang_en h4,#lang_en h5,#lang_en h6,#lang_en i,#lang_en li,#lang_en ol,#lang_en p,#lang_en span,#lang_en strong,#lang_en table,#lang_en tbody,#lang_en td,#lang_en tfoot,#lang_en th,#lang_en thead,#lang_en tr,#lang_en u,#lang_en ul{font-family:fnt_en,Arial,sans-serif}#lang_en.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_en.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_en.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_en.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_en.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_en.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_en.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_en.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_en.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_bh .brd_cum,#lang_bh a,#lang_bh b,#lang_bh div,#lang_bh font,#lang_bh h1,#lang_bh h2,#lang_bh h3,#lang_bh h4,#lang_bh h5,#lang_bh h6,#lang_bh i,#lang_bh li,#lang_bh ol,#lang_bh p,#lang_bh span,#lang_bh strong,#lang_bh table,#lang_bh tbody,#lang_bh td,#lang_bh tfoot,#lang_bh th,#lang_bh thead,#lang_bh tr,#lang_bh u,#lang_bh ul,#lang_hi .brd_cum,#lang_hi a,#lang_hi b,#lang_hi div,#lang_hi font,#lang_hi h1,#lang_hi h2,#lang_hi h3,#lang_hi h4,#lang_hi h5,#lang_hi h6,#lang_hi i,#lang_hi li,#lang_hi ol,#lang_hi p,#lang_hi span,#lang_hi strong,#lang_hi table,#lang_hi tbody,#lang_hi td,#lang_hi tfoot,#lang_hi th,#lang_hi thead,#lang_hi tr,#lang_hi u,#lang_hi ul{font-family:fnt_hi,Arial,sans-serif}#lang_bh.sty1 .details_data h1,#lang_hi.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_bh.sty1 .details_data h1 span,#lang_hi.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_bh.sty1 .details_data .data,#lang_hi.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_bh.sty2 .details_data h1,#lang_hi.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_bh.sty2 .details_data h1 span,#lang_hi.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_bh.sty2 .details_data .data,#lang_hi.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_bh.sty3 .details_data h1,#lang_hi.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_bh.sty3 .details_data h1 span,#lang_hi.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_bh.sty3 .details_data .data,#lang_hi.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_mr .brd_cum,#lang_mr a,#lang_mr b,#lang_mr div,#lang_mr font,#lang_mr h1,#lang_mr h2,#lang_mr h3,#lang_mr h4,#lang_mr h5,#lang_mr h6,#lang_mr i,#lang_mr li,#lang_mr ol,#lang_mr p,#lang_mr span,#lang_mr strong,#lang_mr table,#lang_mr tbody,#lang_mr td,#lang_mr tfoot,#lang_mr th,#lang_mr thead,#lang_mr tr,#lang_mr u,#lang_mr ul{font-family:fnt_mr,Arial,sans-serif}#lang_mr.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_mr.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_mr.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_mr.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_mr.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_mr.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_mr.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_mr.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_mr.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_gu .brd_cum,#lang_gu a,#lang_gu b,#lang_gu div,#lang_gu font,#lang_gu h1,#lang_gu h2,#lang_gu h3,#lang_gu h4,#lang_gu h5,#lang_gu h6,#lang_gu i,#lang_gu li,#lang_gu ol,#lang_gu p,#lang_gu span,#lang_gu strong,#lang_gu table,#lang_gu tbody,#lang_gu td,#lang_gu tfoot,#lang_gu th,#lang_gu thead,#lang_gu tr,#lang_gu u,#lang_gu ul{font-family:fnt_gu,Arial,sans-serif}#lang_gu.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_gu.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_gu.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_gu.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_gu.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_gu.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_gu.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_gu.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_gu.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_pa .brd_cum,#lang_pa a,#lang_pa b,#lang_pa div,#lang_pa font,#lang_pa h1,#lang_pa h2,#lang_pa h3,#lang_pa h4,#lang_pa h5,#lang_pa h6,#lang_pa i,#lang_pa li,#lang_pa ol,#lang_pa p,#lang_pa span,#lang_pa strong,#lang_pa table,#lang_pa tbody,#lang_pa td,#lang_pa tfoot,#lang_pa th,#lang_pa thead,#lang_pa tr,#lang_pa u,#lang_pa ul{font-family:fnt_pa,Arial,sans-serif}#lang_pa.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_pa.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_pa.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_pa.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_pa.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_pa.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_pa.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_pa.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_pa.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_bn .brd_cum,#lang_bn a,#lang_bn b,#lang_bn div,#lang_bn font,#lang_bn h1,#lang_bn h2,#lang_bn h3,#lang_bn h4,#lang_bn h5,#lang_bn h6,#lang_bn i,#lang_bn li,#lang_bn ol,#lang_bn p,#lang_bn span,#lang_bn strong,#lang_bn table,#lang_bn tbody,#lang_bn td,#lang_bn tfoot,#lang_bn th,#lang_bn thead,#lang_bn tr,#lang_bn u,#lang_bn ul{font-family:fnt_bn,Arial,sans-serif}#lang_bn.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_bn.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_bn.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_bn.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_bn.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_bn.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_bn.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_bn.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_bn.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_kn .brd_cum,#lang_kn a,#lang_kn b,#lang_kn div,#lang_kn font,#lang_kn h1,#lang_kn h2,#lang_kn h3,#lang_kn h4,#lang_kn h5,#lang_kn h6,#lang_kn i,#lang_kn li,#lang_kn ol,#lang_kn p,#lang_kn span,#lang_kn strong,#lang_kn table,#lang_kn tbody,#lang_kn td,#lang_kn tfoot,#lang_kn th,#lang_kn thead,#lang_kn tr,#lang_kn u,#lang_kn ul{font-family:fnt_kn,Arial,sans-serif}#lang_kn.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_kn.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_kn.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_kn.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_kn.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_kn.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_kn.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_kn.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_kn.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ta .brd_cum,#lang_ta a,#lang_ta b,#lang_ta div,#lang_ta font,#lang_ta h1,#lang_ta h2,#lang_ta h3,#lang_ta h4,#lang_ta h5,#lang_ta h6,#lang_ta i,#lang_ta li,#lang_ta ol,#lang_ta p,#lang_ta span,#lang_ta strong,#lang_ta table,#lang_ta tbody,#lang_ta td,#lang_ta tfoot,#lang_ta th,#lang_ta thead,#lang_ta tr,#lang_ta u,#lang_ta ul{font-family:fnt_ta,Arial,sans-serif}#lang_ta.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ta.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ta.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ta.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ta.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ta.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ta.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ta.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ta.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_te .brd_cum,#lang_te a,#lang_te b,#lang_te div,#lang_te font,#lang_te h1,#lang_te h2,#lang_te h3,#lang_te h4,#lang_te h5,#lang_te h6,#lang_te i,#lang_te li,#lang_te ol,#lang_te p,#lang_te span,#lang_te strong,#lang_te table,#lang_te tbody,#lang_te td,#lang_te tfoot,#lang_te th,#lang_te thead,#lang_te tr,#lang_te u,#lang_te ul{font-family:fnt_te,Arial,sans-serif}#lang_te.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_te.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_te.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_te.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_te.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_te.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_te.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_te.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_te.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ml .brd_cum,#lang_ml a,#lang_ml b,#lang_ml div,#lang_ml font,#lang_ml h1,#lang_ml h2,#lang_ml h3,#lang_ml h4,#lang_ml h5,#lang_ml h6,#lang_ml i,#lang_ml li,#lang_ml ol,#lang_ml p,#lang_ml span,#lang_ml strong,#lang_ml table,#lang_ml tbody,#lang_ml td,#lang_ml tfoot,#lang_ml th,#lang_ml thead,#lang_ml tr,#lang_ml u,#lang_ml ul{font-family:fnt_ml,Arial,sans-serif}#lang_ml.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ml.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ml.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ml.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ml.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ml.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ml.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ml.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ml.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_or .brd_cum,#lang_or a,#lang_or b,#lang_or div,#lang_or font,#lang_or h1,#lang_or h2,#lang_or h3,#lang_or h4,#lang_or h5,#lang_or h6,#lang_or i,#lang_or li,#lang_or ol,#lang_or p,#lang_or span,#lang_or strong,#lang_or table,#lang_or tbody,#lang_or td,#lang_or tfoot,#lang_or th,#lang_or thead,#lang_or tr,#lang_or u,#lang_or ul{font-family:fnt_or,Arial,sans-serif}#lang_or.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_or.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_or.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_or.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_or.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_or.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_or.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_or.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_or.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ur .brd_cum,#lang_ur a,#lang_ur b,#lang_ur div,#lang_ur font,#lang_ur h1,#lang_ur h2,#lang_ur h3,#lang_ur h4,#lang_ur h5,#lang_ur h6,#lang_ur i,#lang_ur li,#lang_ur ol,#lang_ur p,#lang_ur span,#lang_ur strong,#lang_ur table,#lang_ur tbody,#lang_ur td,#lang_ur tfoot,#lang_ur th,#lang_ur thead,#lang_ur tr,#lang_ur u,#lang_ur ul{font-family:fnt_ur,Arial,sans-serif}#lang_ur.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ur.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ur.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ur.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ur.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ur.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ur.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ur.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ur.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}#lang_ne .brd_cum,#lang_ne a,#lang_ne b,#lang_ne div,#lang_ne font,#lang_ne h1,#lang_ne h2,#lang_ne h3,#lang_ne h4,#lang_ne h5,#lang_ne h6,#lang_ne i,#lang_ne li,#lang_ne ol,#lang_ne p,#lang_ne span,#lang_ne strong,#lang_ne table,#lang_ne tbody,#lang_ne td,#lang_ne tfoot,#lang_ne th,#lang_ne thead,#lang_ne tr,#lang_ne u,#lang_ne ul{font-family:fnt_ne,Arial,sans-serif}#lang_ne.sty1 .details_data h1{font-size:26px;font-weight:700}#lang_ne.sty1 .details_data h1 span{font-size:10px}#lang_ne.sty1 .details_data .data{line-height:2em;font-size:14px}#lang_ne.sty2 .details_data h1{font-size:28px;font-weight:700}#lang_ne.sty2 .details_data h1 span{font-size:12px}#lang_ne.sty2 .details_data .data{line-height:2em;font-size:16px}#lang_ne.sty3 .details_data h1{font-size:30px;font-weight:700}#lang_ne.sty3 .details_data h1 span{font-size:14px}#lang_ne.sty3 .details_data .data{line-height:2em;font-size:18px}@media only screen and (max-width:1280px){.mainWarp{width:100%}.bdy .content aside{width:30%}.bdy .content aside .thumb li{width:49%}.bdy .content article{width:70%}nav{padding:10px 0;width:100%}nav .LHS{width:30%}nav .LHS a{margin-left:20px}nav .RHS{width:70%}nav .RHS ul.ud{margin-right:20px}nav .RHS .menu a{margin-right:30px}}@media only screen and (max-width:1200px){.thumb li a figure figcaption h3{font-size:12px}}@media only screen and (max-width:1024px){.newsListing ul li figure .img{width:180px;height:140px}.newsListing ul li figure figcaption{width:-moz-calc(100% - 180px);width:-webkit-calc(100% - 180px);width:-o-calc(100% - 180px);width:calc(100% - 180px)}.details_data .share{z-index:9999}.details_data h1{padding:30px 50px 0}.details_data figure figcaption{padding:5px 50px 0}.details_data .realted_story_warp .inr{padding:30px 50px 0}.details_data .realted_story_warp .inr ul.helfWidth .img{display:none}.details_data .realted_story_warp .inr ul.helfWidth figcaption{width:100%}.ph_gal .inr div{display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:auto;min-height:100px;max-height:100px;max-width:30%;width:30%;overflow:hidden}.ph_gal .inr div img{width:100%;height:100%}.ph_gal .inr div.mid{margin-left:10px;margin-right:10px}}@media only screen and (max-width:989px){.details_data .data{padding:25px 50px}.displayDate .main{padding:5px 35px}.aside_newsListing ul li a figure figcaption h2{font-size:12px}.newsListing ul li a figure .img{width:170px;max-width:180px;max-width:220px;height:130px}.newsListing ul li a figure figcaption{width:calc(100% - 170px)}.newsListing ul li a figure figcaption span{padding-top:0}.newsListing ul li a figure figcaption .resource{padding-top:10px}}@media only screen and (max-width:900px){.newsListing ul li figure .img{width:150px;height:110px}.newsListing ul li figure figcaption{width:-moz-calc(100% - 150px);width:-webkit-calc(100% - 150px);width:-o-calc(100% - 150px);width:calc(100% - 150px)}.popup .inr{overflow:hidden;width:500px;height:417px;max-height:417px;margin-top:-208px;margin-left:-250px}.btn_view_all{padding:10px}nav .RHS ul.site_nav li a{padding:10px 15px;background-image:none}.aside_newsListing ul li a figure .img{display:none}.aside_newsListing ul li a figure figcaption{width:100%;padding-left:0}.bdy .content aside .thumb li{width:100%}.aside_nav_list li a span{font-size:10px;padding:15px 10px;background:0 0}.sourcesWarp .sub_nav ul li{width:33%}}@media only screen and (max-width:800px){.newsListing ul li figure .img{width:150px;height:110px}.newsListing ul li figure figcaption{width:-moz-calc(100% - 150px);width:-webkit-calc(100% - 150px);width:-o-calc(100% - 150px);width:calc(100% - 150px)}.newsListing ul li figure figcaption span{font-size:10px}.newsListing ul li figure figcaption h2 a{font-size:15px}.newsListing ul li figure figcaption p{display:none;font-size:12px}.newsListing ul li figure figcaption.fullWidth p{display:block}nav .RHS ul.site_nav li{margin-right:15px}.newsListing ul li a figure{padding:15px 10px}.newsListing ul li a figure .img{width:120px;max-width:120px;height:120px}.newsListing ul li a figure figcaption{width:calc(100% - 130px);padding:0 0 0 20px}.newsListing ul li a figure figcaption span{font-size:10px;padding-top:0}.newsListing ul li a figure figcaption h2{font-size:14px}.newsListing ul li a figure figcaption p{font-size:12px}.resource{padding-top:10px}.resource ul li{margin-right:10px}.bdy .content aside{width:30%}.bdy .content article{width:70%}.ph_gal .inr div{display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:auto;min-height:70px;max-height:70px;max-width:30%;width:30%;overflow:hidden}.ph_gal .inr div img{width:100%;height:100%}.ph_gal .inr div.mid{margin-left:10px;margin-right:10px}}@media only screen and (max-width:799px){.thumb1 li,.thumb1 li a,.thumb1 li a img{max-height:50px;max-width:50px}.thumb1 li,.thumb1 li a{min-height:50px;min-width:50px}.sourcesWarp .sub_nav ul li{width:50%!important}.setting .country_list li,.setting .fav_cat_list li,.setting .fav_lang_list li,.setting .fav_np_list li{width:100%}}@media only screen and (max-width:640px){.details_data .realted_story_warp .inr ul li figure figcaption span,.newsListing ul li figure figcaption span{padding-top:0}.bdy .content aside{width:100%;display:none}nav .RHS ul.site_nav li{margin-right:10px}.sourcesWarp{min-height:250px}.sourcesWarp .logo_img{height:100px;margin-top:72px}.sourcesWarp .sources_nav ul li{margin:0}.bdy .content article{width:100%}.bdy .content article h1{text-align:center}.bdy .content article .brd_cum{display:none}.bdy .content article .details_data h1{text-align:left}.bdy .content a.aside_open{display:inline-block}.details_data .realted_story_warp .inr ul li{width:100%;height:auto}.details_data .realted_story_warp .inr ul li figure a.img_r .img{width:100px;height:75px;float:left}.details_data .realted_story_warp .inr ul li figure a.img_r .img img{height:100%}.details_data .realted_story_warp .inr ul li figure figcaption{float:left;padding-left:10px}}@media only screen and (max-width:480px){nav .LHS a.logo{width:100px;height:28px}.details_data figure img,.sourcesWarp .sub_nav .inr ul li{width:100%}nav .RHS ul.site_nav li a{padding:6px}.sourcesWarp{min-height:auto;max-height:auto;height:auto}.sourcesWarp .logo_img{margin:20px 10px}.sourcesWarp .sources_nav ul li a{padding:5px 15px}.displayDate .main .dt{max-width:90px}.details_data h1{padding:30px 20px 0}.details_data .share{top:inherit;bottom:0;left:0;width:100%;height:35px;position:fixed}.details_data .share .inr{position:relative}.details_data .share .inr .sty ul{background-color:#e2e2e2;border-radius:3px 0 0 3px}.details_data .share .inr .sty ul li{border:1px solid #cdcdcd;border-top:none}.details_data .share .inr .sty ul li a{width:35px}.details_data .share .inr .sty ul li a.sty1 span{padding-top:14px!important}.details_data .share .inr .sty ul li a.sty2 span{padding-top:12px!important}.details_data .share .inr .sty ul li a.sty3 span{padding-top:10px!important}.details_data .share ul,.details_data .share ul li{float:left}.details_data .share ul li a{border-radius:0!important}.details_data .data,.details_data .realted_story_warp .inr{padding:25px 20px}.thumb3 li{max-width:100%;width:100%;margin:5px 0;height:auto}.thumb3 li a figure img{display:none}.thumb3 li a figure figcaption{position:relative;height:auto}.thumb3 li a figure figcaption h2{margin:0;text-align:left}.thumb2{text-align:center}.thumb2 li{display:inline-block;max-width:100px;max-height:100px;float:inherit}.thumb2 li a img{width:80px;height:80px}}@media only screen and (max-width:320px){.newsListing ul li figure figcaption span,.newsListing.bdyPad{padding-top:10px}#back-top,footer .social{display:none!important}nav .LHS a.logo{width:70px;height:20px;margin:7px 0 0 12px}nav .RHS ul.site_nav{margin-top:3px}nav .RHS ul.site_nav li a{font-size:12px}nav .RHS .menu a{margin:0 12px 0 0}.newsListing ul li figure .img{width:100%;max-width:100%;height:auto;max-height:100%}.newsListing ul li figure figcaption{width:100%;padding-left:0}.details_data .realted_story_warp .inr ul li figure a.img_r .img{width:100%;height:auto}.ph_gal .inr div{display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/defult.jpg) no-repeat #ededed;height:auto;min-height:50px;max-height:50px;max-width:28%;width:28%;overflow:hidden}.ph_gal .inr div img{width:100%;height:100%}.ph_gal .inr div.mid{margin-left:10px;margin-right:10px}}.details_data .data{padding-bottom:0}.details_data .block_np{padding:15px 100px;background:#f8f8f8;margin:30px 0}.details_data .block_np td h3{padding-bottom:10px}.details_data .block_np table tr td{padding:0!important}.details_data .block_np h3{padding-bottom:12px;color:#bfbfbf;font-weight:700;font-size:12px}.details_data .block_np .np{width:161px}.details_data .block_np .np a{padding-right:35px;display:inline-block;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/np_nxt.svg) center right no-repeat}.details_data .block_np .np a img{width:120px}.details_data .block_np .mdl{min-width:15px}.details_data .block_np .mdl span{display:block;height:63px;width:1px;margin:0 auto;border-left:1px solid #d8d8d8}.details_data .block_np .store{width:370px}.details_data .block_np .store ul:after{content:\" \";display:block;clear:both}.details_data .block_np .store li{float:left;margin-right:5px}.details_data .block_np .store li:last-child{margin-right:0}.details_data .block_np .store li a{display:block;height:36px;width:120px;background-repeat:no-repeat;background-position:center center;background-size:120px auto}.details_data .block_np .store li a.andorid{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/google_play.svg)}.details_data .block_np .store li a.window{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/window.svg)}.details_data .block_np .store li a.ios{background-image:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/ios.svg)}.win_details_pop{background:rgba(0,0,0,.5);z-index:999;top:0;left:0;width:100%;height:100%;position:fixed}.win_details_pop .inr,.win_details_pop .inr .bnr_img{width:488px;max-width:488px;height:390px;max-height:390px}.win_details_pop .inr{position:absolute;top:50%;left:50%;margin-left:-244px;margin-top:-195px;z-index:9999}.win_details_pop .inr .bnr_img{background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/win2_2302.jpg) center center;position:relative}.win_details_pop .inr .bnr_img a.btn_win_pop_close{position:absolute;width:20px;height:20px;z-index:1;top:20px;right:20px;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/win_2302.jpg) center center no-repeat}.win_details_pop .inr .btn_store_win{display:block;height:70px;max-height:70px;background:url(https://m.dailyhunt.in/desktop_site/news/temp_daily/images/win3_2302.jpg) center center no-repeat #fff}.win_str_bnr a{display:block}@media only screen and (max-width:1080px){.details_data .block_np h3{font-size:11px}.details_data .block_np .np h3{padding-bottom:15px}.details_data .block_np .store li a{background-size:100px auto;width:100px}}@media only screen and (max-width:1024px){.details_data .block_np{margin-bottom:0}}@media only screen and (max-width:989px){.details_data .block_np{padding:15px 50px}}@media only screen and (max-width:900px){.details_data .block_np table,.details_data .block_np tbody,.details_data .block_np td,.details_data .block_np tr{display:block}.details_data .block_np td.np,.details_data .block_np td.store{width:100%}.details_data .block_np tr h3{font-size:12px}.details_data .block_np .np h3{float:left;padding:8px 0 0}.details_data .block_np .np:after{content:\" \";display:block;clear:both}.details_data .block_np .np a{float:right;padding-right:50px}.details_data .block_np td.mdl{display:none}.details_data .block_np .store{border-top:1px solid #ebebeb;margin-top:15px}.details_data .block_np .store h3{padding:15px 0 10px;display:block}.details_data .block_np .store li a{background-size:120px auto;width:120px}}@media only screen and (max-width:675px){.details_data .block_np .store li a{background-size:100px auto;width:100px}}@media only screen and (max-width:640px){.details_data .block_np .store li a{background-size:120px auto;width:120px}}@media only screen and (max-width:480px){.details_data .block_np{padding:15px 20px}.details_data .block_np .store li a{background-size:90px auto;width:90px}.details_data .block_np tr h3{font-size:10px}.details_data .block_np .np h3{padding:5px 0 0}.details_data .block_np .np a{padding-right:40px}.details_data .block_np .np a img{width:80px}}", "raw_content": "\nकोरोना : सकारात्मक स्टोरीज\nसुशांत सिंह आत्महत्या प्रकरण\nMarathi News >> महाराष्ट्र केसरी\n2 चेंडू, 4 षटकार आणि 27 धावा; जोफ्रा आर्चरनं शेवटच्या षटकात काय करामत केली\nशारजाह | आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज दरम्यानच्या तुफान फटकेबाजी पहायला...\nड्र.ग्ज कनेक्शन : दीपिका पादुकोणनंतर आता या बड्या अभिनेत्रीचं नाव समोर, चौकशी होणार\nमुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर चित्रपट सृष्टीला जणू ग्रह.णच लागलं आहे....\nअवघ्या 6 वर्षांत मुकेश अंबानींच्या मुलीनं करुन दाखवलं; मिळवलं 'हे' प्रतिष्ठेचं स्थान\nनवी दिल्ली | काही महिन्यांपूर्वीच मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंताच्या यादीत तब्बल...\nअवघ्या 6 वर्षांत मुकेश अंबानींच्या मुलीनं करुन दाखवलं; मिळवलं 'हे' प्रतिष्ठेचं स्थान\nनवी दिल्ली | काही महिन्यांपूर्वीच मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंताच्या यादीत तब्बल...\nसमोर आलं धक्कादायक चॅटिंग दीपिका विचारतेय, \"माल है क्या दीपिका विचारतेय, \"माल है क्या\", वाचा संपूर्ण चॅटिंग\nमुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरण आता बॉलिवूड कलाकारांच्या ड्र.ग्ज...\nरियाची आता लवकर सुटका नाही; न्यायालयानं दिला 'हा' मोठा निर्णय\nमुंबई | सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांतच्या मृ.त्यूच्या...\nमणिकर्णिका फिल्म का सोडली, सोनू सूदनं कंगणा राणावतबद्दल केला धक्कादायक खुलासा\nमुंबई | कंगना रनौत आपल्या वा.दग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. कंगनाचे चित्रपट...\nमोदी सरकारची मनमाची चालू देणार नाही; 'या' कारणामुळं शरद पवारांनी धरला उपवास\nमुंबई | गेल्या काही दिवसांपासून देशात चांगलीच राजकीय नाट्य रंगली आहेत. केंद्र सरकार आणि...\n.म्हणून रतन टाटांनी 'या' गाडीला दिलं चक्क कामगाराचं नाव; रेकॉर्डब्रेक विकली गेली गाडी\nनवी दिल्ली | ऑटो क्षेत्रात एका व्यक्तीचे नाव खूपच आदराने घेतले जाते. ते नाव आहे रतन...\n'क-क कंगना करणाऱ्या राज्य सरकारनं माझा नाद सोडला तर.'; कंगनानं राज्य सरकारला पुन्हा डिवचलं\nमुंबई | बॉलिवूड क्वीन कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून आपल्या वा.दग्रस्त...\n'रियाचं ड्र.ग्ज कनेक्शन दह.शतवादी गटापर्यंत आहे'; NCB प्रमुख राकेश अस्थाना यांचा दावा\nमुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/police-file-fir-against-ajit-pawar/", "date_download": "2020-09-22T21:30:44Z", "digest": "sha1:E6Y7JS6UVFZ4F6R2QT36MXPFYDLI3Z5F", "length": 9417, "nlines": 116, "source_domain": "mahapolitics.com", "title": "अजित पवारांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल! – Mahapolitics", "raw_content": "\nअजित पवारांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल\nमुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचिका दाखल होऊनही गुन्हे न दाखल केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, शिखर बँकेच्या 46 संचालकांसह 34 जिल्हा बँकाच्या संचालकांचा यात समावेश आहे.\nदरम्यान तब्बल २५ हजार कोटींचा हा घोटाळा असून सुरिंदर अरोरा यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या निर्देशांनुसार या नेत्यांवर गुन्हा करण्यात आला आहे.\nदोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले होते. कोर्टाने 75 लोकांबाबतीत निकाल दिला आहे. त्या बँकेच्या एकाही लोन कमेटीला आणि एक्झिक्युटिव्ह कमेटीला मी हजर नव्हतो. 75 लोकांपैकी भाजपचे हयात नसलेले मंत्री भाऊसाहेब फुंडकर देखील होते. शिवसेनेचे केंद्रातील माजी अर्थमंत्री यांचाही त्यात समावेश आहे. पण मीडिया मात्र फक्त अजित पवार अजित पवार करत आहे. काय माझ्याबद्दल त्यांना एवढे प्रेम आहे. या बँक प्रकरणात मी एक रुपयात सुध्दा मिंधा नसल्याचं म्हणत अजित पवारांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.\nगणेशोत्सवानंतर होणार निवडणुकीची तारीख जाहीर\nमर्जीतल्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी सरकार पुरस्कृत टेंडर मॅनेजमेंट रॅकेट – सचिन सावंत\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nशरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमनसे नेत्यांचा गनिमी कावा, पोलिसांच्या नोटीसीनंतरही केला रेल्वेनं प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/special-coverage/maharashtra-bmc-election-2017/pune/pmc-election-2017/articleshow/57403645.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-09-22T21:58:15Z", "digest": "sha1:6L6BVX2KEH2Z2TBF7NFZN5PHRD26H4QU", "length": 15023, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या दबावाखाली प्रशासनाला हाताशी धरून महापालिका निवडणुका लढवल्या गेल्याने सर्व उपलब्ध यंत्रणांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करण्यात आल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी सोमवारी केला.\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या दबावाखाली प्रशासनाला हाताशी धरून महापालिका निवडणुका लढवल्या गेल्याने सर्व उपलब्ध यंत्रणांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करण्यात आल्याचा आरोप महापौर प्रशांत जगताप यांनी सोमवारी केला. यामुळे लोकशाही संपुष्टात येण्याचा धोका असून, भविष्यात महापालिकेतील पाशवी बहुमताचा वापर करून भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nमहापालिका निवडणुकांमध्ये मतदारांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारला असून, जबाबदार विरोधी पक्ष म्हणून पुणेकरांच्या हितासाठी कायम आवाज उठवू, असा दावा महापौर जगताप यांनी केला. मात्र, आजवरच्या सर्व निवडणुकांमध्ये यंदाच्या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून घेण्यात आल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. निवडणुकीची सर्व जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने व्यवस्थेचा दुरुपयोग करण्यात आल्याचा ठपका त्यांनी ठेवला. प्रभागातील केंद्रनिहाय मतदार याद्या मतदानापूर्वी दोन दिवसही उपलब्ध झाल्या नव्हत्या. तसेच, अनेक ठिकाणी विधानसभेची अंतिम मतदार यादी आणि प्रत्यक्ष उपलब्ध करून देण्यात आलेल्या याद्यांमध्येही अनेक घोळ होते. त्यामुळे, अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले, याकडे महापौरांनी लक्ष वेधले.\nकेंद्र आणि राज्य सरकारप्रमाणेच आता महापालिकेतील सत्ताही भाजपकडे असल्याने त्यांनी आता नागरिकांची फसवणूक करू नये. कोणत्याही अडचणी न सांगता, शहराच्या दृष्टीने आवश्यक असलेली विविध विकासकामे त्यांनी गतीने मार्गी लावावीत. परंतु, पाशवी बहुमताच्या जोरावर चुकीच्या आणि पुणेकरांच्या हिताविरोधातील निर्णय घेतले गेले, तर सभागृहात आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा जगताप यांनी दिला.\nगेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने शहरातील महत्त्वाचे प्रकल्प जाणीवपूर्वक अडवले. तरीही, राष्ट्रवादी काँग्रेसने पुणेकरांच्या कररूपातून उभ्या राहणाऱ्या निधीतून अनेक विकासकामे केली. आगामी दोन-चार महिन्यांत यातील बहुतेक कामे पूर्णत्त्वास जाणार असून, त्याचा नागरिकांना निश्चित लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nमतदान यंत्रांमध्ये घोटाळा झाल्याचा दावा करून भाजप वगळता इतर सर्वपक्षीय उमेदवारांनी त्याविरोधात दंड थोपटले आहेत. महापौर प्रशांत जगताप यांनी त्याविषयी थेट भाष्य करणे टाळले असले, तरी कायदेशीर तपासणी करून या संदर्भातील योग्य निर्णय घेतला जाईल, असे संकेत त्यांनी दिले.\nमाझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदाची संधी पक्षाने दिली. त्यामुळे, आगामी काळातही एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली, तर ती आनंदाने स्वीकारीन.\n- प्रशांत जगताप, महापौर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nप्रचारासाठी ‘फ्लॅश मॉब’चा वापर...\n‘ईव्हीएम’ विरोधात सर्व पक्ष जाणार कोर्टात महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nराज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकांचं रणमैदान सज्ज झालंय. सगळेच राजकीय पक्ष अस्रं-शस्त्रं घेऊन तयार आहेत. वातावरण हळूहळू तापणार आहे. या मतसंग्रामाच्या बित्तंबातमीसाठी हे खास पेज...\nनागपुरात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाचे लोकार्पण\nकृषी विधेयकाविरोधात देशभरात निदर्शने\nनाशिकमध्ये जोरदार पाऊस, काही भागात वीज पुरवठा खंडित\nकृषी विधेयक विरोधाबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी\nभिवंडी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत\nअमेरिका निवडणूक: मेल-इन व्होटिंग म्हणजे काय\nपुणेभाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nकोल्हापूरकंगनाला 'नटवी' म्हणत आता 'या' शेतकरी नेत्याने डागली तोफ\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nदेशबिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेंनी घेतली VRS, निवडणूक लढणार असल्याची चर्चा\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nआजचं भविष्यराहु-केतुचे राशीपरिवर्तन : कसा असेल दिवस; वाचा आजचे राशीभविष्य\nकार-बाइकहोंडाचे दमदार स्कूटर येत आहे, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-09-22T22:02:45Z", "digest": "sha1:3EBAWU2EEAZE7QELMYRFBNL7YHZJ2LHR", "length": 6383, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय दूरचित्रवाहिनी मालिका - विकिपीडिया", "raw_content": "\nजेथे लागू असेल तेथे, या वर्गातील पाने उपवर्गात हलवावयास हवीत.\nतो फार मोठा होणे टाळण्याचे दृष्टीने, या वर्गास वारंवार देखभाल आवश्यक असू शकते. जर असतील तर, त्यात थेट फारच कमी पाने असावीत व त्यात मुख्यत्वेकरुन, उपवर्ग असावेत.\nअ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ अं अः क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व त्र श ष स ह ळ क्ष ज्ञ\nया वर्गात भारतात तयार करण्यात आलेल्या व दाखविण्यात येणाऱ्या दूरचित्रवाणी मालिका आहेत. त्यात, भारताबाहेर तयार करण्यात आलेल्या व आयात केलेल्या दूरचित्रवाहिनी मालिकांचा समावेश नाही. जेथे शक्य असेल तेथे, या वर्गात थेट लेख टाकू नयेत.ते याचे उपवर्गात टाकावेत.\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इंडियन आयडॉल २‎ (१८ प)\n► इंडियन आयडॉल ३‎ (१७ प)\n► सा रे ग म पा चॅलेंज २००७‎ (२५ प)\n\"भारतीय दूरचित्रवाहिनी मालिका\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nसा रे ग म पा चॅलेंज २००७\nलाल वर्ग असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१८ रोजी १४:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-22T20:45:14Z", "digest": "sha1:CSUGFGLCICSJZXRZ2XOMQOG2I535M7XC", "length": 20758, "nlines": 146, "source_domain": "www.batmidar.in", "title": "सामनाकार माध्यमांवर भडकले | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome विशेष लेख सामनाकार माध्यमांवर भडकले\nराजकारणात आपला निर्णय़ अंगाशी आला की,त्याचे खापर मिडियावर फोडायचे अशी तऱ्हा आज सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे.परवा अलिबागेत शरद पवारांनी सरकार टिकविण्याचा मक्ता आम्ही घेतला नाही असे विधान केल्यानंतर माध्यमातून काहूर उठले.रात्रीच्या चर्चेतही हा विषय आला.काऱण सरकार स्थिर ठेवण्याच्या बोलीवरच न मागता शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता.त्यांनी एक महिन्याच्या आतच आपल्या विधानावर पलटी मारल्यावर माध्यमं बोलणारच.शिवसेनेच्या बाबतीही असंच आहे.शिवसेना दिल्लीत भाजप सरकारमध्ये आहे आणि राज्यात सेना भाजपवर निमित्त साधून हल्ले करते आहे.त्यावरूनच एका दैनिकाने आपल्या बातमीचा मथळा दिल्लीत मुजरा महाराष्ट्रात गोंधळ असा दिला.त्यामुळे शिवसेना भडकली.आता महाराष्ट्रात विरोधात बसणारी शिवसेना दिल्लीत सत्तेत कशासाठी आहे याचं तात्विक विश्लेषण करण्यापेक्षा माध्यमांवर आगपाखड कऱणे सोयीचे असते.आजच्या सामनाने माध्यमांबद्दल नेहमीच्या पध्दतीनं संताप व्यक्त केला आहे.सामनाचा अग्रलेख येथे देत आहोत.\nआम्ही काय व कसे निर्णय घ्यायचे ते आम्हास ‘अभिव्यक्ती’वाल्यांनी सांगू नये. दिल्लीच्या सत्तेत शिवसेना आहे व महाराष्ट्रात ती विरोधकाची भूमिका बजावत आहे हे काही अंधारातले गुपित नाही. मग त्यावर स्वयंभू शहाण्यांनी स्वत:चीच नाडी सोडून शिवसेनेचा ‘दिल्लीत मुजरा व महाराष्ट्रात गोंधळ’ असे नाट्य रंगविण्याची गरज नाही. हुजरे आणि मुजरे हे शब्द शिवसेनेच्या शब्दकोषात नाहीतच. पण ‘पोटावळे’ व ‘स्वयंभू शहाणे’ शिवसेनेच्या विरोधात गोंधळ निर्माण करून कुणाला मुजरे मारीत आहेत व कुणाची हुजरेगिरी करीत आहेत ते आम्हाला लवकर उघड करावे लागेल.\nसध्याचा ‘मीडिया’ म्हणजे एक अजब रसायन आहे. एकेकाळी ज्यास वृत्तपत्रसृष्टी म्हटले जात असे, त्यास आता ‘मीडिया’नामक उपाधीने संबोधावे लागते. कारण छापील शब्दांच्या पुढे हे क्षेत्र गेले आहे व जो तो आपणच कसे श्रेष्ठ हे दाखविण्याची चढाओढ करीत असतो. पूर्वी लेखण्या होत्या. आता दांडेकरांनी लेखण्यांची जागा घेतली. लेखण्या मोडा व हाती बंदुका घ्या असे त्याकाळी सावरकरांनी सांगितले होते. पण आता तसे सांगण्याचीही सोय उरलेली नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे ‘दांडे’ मोडा. आणि हाती काय घ्या हा प्रश्‍नच आहे कलमबहाद्दरही बिघडले व दांडेकरी सुधारायला तयार नाहीत. असे त्या ‘मीडिया’चे डबके झाले आहे. एखाद्या नेत्याने वा राजकीय पक्षाने एखादे विधान केले रेे केले की गिधाडे ज्याप्रमाणे एखाद्या मृतदेहावर तुटून पडतात तसे सगळे मीडियावाले त्या विधानास फाडून खाण्यासाठी तुटून पडतात. तुम्ही काहीही बोला, काहीही सांगा, काहीही लिहा; पण आम्ही मात्र आम्हाला हवा तसाच अर्थ काढणार. कारण तेच आमचे ‘इाा्दस् दर्ंि जेे’ आहे आता शिवसेनाप्रमुखांच्या भाषेत या सर्व पोटावळ्यांची हीच भूमिका असेल तर कोणी काय करायचे आता शिवसेनाप्रमुखांच्या भाषेत या सर्व पोटावळ्यांची हीच भूमिका असेल तर कोणी काय करायचे बरे, एखाद्या विषयावर सर्व मीडियाचे एकमत व्हावे तर तसेही नाही. हत्ती व सात आंधळ्यांच्या कथेप्रमाणे प्रत्येकजण आपल्या परीने फाडाफाडी करीत असतो व तुझ्यापेक्षा मीच कसे मस्त फाडले या आनंदात स्वत:चीच फाडून घेत असतो. तर हे आहे आपले अभिव्यक्ती की काय ते स्वातंत्र्य. त्याचे लोणचे घालायचे की त्याला एखाद्या संग्रहालयात ठेवायचे याबाबत आता टिळक, आगरकर, चिपळूणकरांनीच मार्गदर्शन केलेले बरे. हे आम्ही विस्ताराने का सांगत आहोत व कोणासाठी सांगत आहोत बरे, एखाद्या विषयावर सर्व मीडियाचे एकमत व्हावे तर तसेही नाही. हत्ती व सात आंधळ्यांच्या कथेप्रमाणे प्रत्येकजण आपल्या परीने फाडाफाडी करीत असतो व तुझ्यापेक्षा मीच कसे मस्त फाडले या आनंदात स्वत:चीच फाडून घेत असतो. तर हे आहे आपले अभिव्यक्ती की काय ते स्वातंत्र्य. त्याचे लोणचे घालायचे की त्याला एखाद्या संग्रहालयात ठेवायचे याबाबत आता टिळक, आगरकर, चिपळूणकरांनीच मार्गदर्शन केलेले बरे. हे आम्ही विस्ताराने का सांगत आहोत व कोणासाठी सांगत आहोत अर्थात, सध्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाल्यांना आम्ही एका दिलदारीने मार्गदर्शन करावे, असे वातावरण खरोखरच राहिले आहे काय अर्थात, सध्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाल्यांना आम्ही एका दिलदारीने मार्गदर्शन करावे, असे वातावरण खरोखरच राहिले आहे काय कारण मार्गदर्शन व चर्चा शहाण्यांशीच होते, स्वयंभू शहाण्यांशी नाही. सध्या\nमहाराष्ट्रात जो राजकीय गोंधळ\nचालला आहे तो थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मात्र त्यावर चर्वितचर्वण जोरात सुरू आहे. वास्तविक, ही गोष्ट उघड आहे की, शिवसेनेने याक्षणी विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून दणक्यात काम करण्याचा निर्णय घेतला आहे व विरोधी पक्षनेता एकनाथ शिंदे हे एका जबाबदारीने तसेच धडाक्याने विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी पार पाडीत आहेत. आता या आमच्या भूमिकेवर पोटावळ्यांच्या पोटात मुरडा यावा असे काय आहे ही परिस्थिती महाराष्ट्रातली आहे व त्या परिस्थितीचा संबंध दिल्लीशी लावण्याची गरज नाही. दिल्लीत भाजप नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे व त्या सरकारात शिवसेनेचे अनंत गीते हे अवजड उद्योग खात्याचा भार वाहत आहेत. स्वत: गीते यांनीही कालपर्यंत सांगितले की, आम्ही मंत्रिमंडळातून बाहेर पडणार नाही व महाराष्ट्रातील चर्चा सकारात्मक सुरू आहे. आता ‘सकारात्मक’चे काय अर्थ काढायचे ते अभिव्यक्तीवाल्यांनी ठरवायचे. खुद्द भारतीय जनता पक्षाकडून या विषयावर वेगवेगळी विधाने प्रसिद्ध होत असताना फक्त शिवसेनेला व शिवसेनेच्या नेत्यांना एकांगी पद्धतीने झोडपायचे हे काही\n‘मीडिया’च्या शुद्ध चारित्र्याचे लक्षण\nनाही. शिवसेनाप्रमुखांच्या भाषेत अधिक कठोरपणे (ठाकरी भाषा आम्हालाही येते) आम्ही त्याबद्दल बोलू शकतो. पण ‘मीडिया’नेच आम्हाला परस्पर संयमी वगैरे ठरवून टाकल्याने अनेकदा पंचाईत होते. वास्तविक आम्ही जे निर्णय घेतो ते फक्त शिवसेनेचे हित व महाराष्ट्राच्या कल्याणासाठी. आम्ही काय व कसे निर्णय घ्यायचे ते आम्हास ‘अभिव्यक्ती’वाल्यांनी सांगू नये. त्यांनी व त्यांच्या शेठजींनी ‘पेड न्यूज’ हिशेबाच्या चोपड्या घेऊन कोणी किती दिले याची मोजदाद करीत खुशाल बसावे व आम्हाला आमचे काम करू द्यावे. महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढीस लागल्या आहेत. कुठे दुष्काळ, तर कुठे अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. एलबीटी प्रकरणात धरसोड सुरू असल्याने व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरला आहे. कुणीतरी मध्येच स्वतंत्र विदर्भ राज्याचे तोबरे भरून महाराष्ट्राच्या १०५ हुतात्म्यांवर पिचकारी टाकीत आहेत. हे आम्ही उघड्या डोळ्याने पाहत बसायचे काय स्वाभिमानी शेतकरी संघटना, आठवलेप्रणीत रिपब्लिकन पक्ष सत्ताधार्‍यांचे मित्र असूनही त्यांचा संताप व्यक्त करू लागले आहेत. बहुमताच्या ‘आवाजा’त इज्जत व प्रतिष्ठेच्या किंकाळ्या कशा अस्वस्थ करीत होत्या, याची कबुली दस्तुरखुद्ध मुख्यमंत्री फडणवीसांनीच दिली आहे. असे सगळे असताना ‘मीडिया’वाले फक्त शिवसेनेच्या नावाने शिमगा करीत आहेत. हे काही चांगल्या पत्रकारितेचे लक्षण नाही. दिल्लीच्या सत्तेत शिवसेना आहे व महाराष्ट्रात ती विरोधकाची भूमिका बजावत आहे हे काही अंधारातले गुपित नाही. मग त्यावर स्वयंभू शहाण्यांनी स्वत:चीच नाडी सोडून शिवसेनेचा ‘दिल्लीत मुजरा व महाराष्ट्रात गोंधळ’ असे नाट्य रंगविण्याची गरज नाही. हुजरे आणि मुजरे हे शब्द शिवसेनेच्या शब्दकोषात नाहीतच. पण ‘पोटावळे’ व ‘स्वयंभू शहाणे’ शिवसेनेच्या विरोधात गोंधळ निर्माण करून कुणाला मुजरे मारीत आहेत व कुणाची हुजरेगिरी करीत आहेत ते आम्हाला लवकर उघड करावे लागेल. शिवसेना स्वाभिमानी बाणा सोडणार नाही. कारण आमचे शहाणपण सत्तेतून आले नसून ते शिवसेनेच्या रक्तात उपजतच आहे.\nPrevious articleबहिष्काराच्या आणखी दोन घटना\nNext articleनाथाभाऊ-सुधीरभाऊंचं चाललंय काय \nसुप्रिम कोर्टाकडून मिडियाची कानउघाडणी\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nनाशिकची सत्ता राज ठाकरेंना ओझं वाटायला लागलीय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://celebrity.astrosage.com/mr/shivendra-singh-sadesati-report.asp", "date_download": "2020-09-22T21:55:30Z", "digest": "sha1:IZY62CY3RBYD7PNSIUFAMIY2CIIDIEZ6", "length": 14417, "nlines": 156, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "शिवेंद्र सिंह शनि साडे साती शिवेंद्र सिंह शनिदेव साडे साती Sports, Hockey", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » शनि साडेसाती अहवाल\nशिवेंद्र सिंह जन्मपत्रिका आणि ज्योतिष\nशिवेंद्र सिंह शनि साडेसाती अहवाल\nलिंग पुस्र्ष तिथी त्रयोदशी\nराशि मेष नक्षत्र कृतिका\nएस.एन. साडे साती/ पानोती शनि राशी आरंभ तारीख अंतिम तारीख कला\n6 साडे साती वृषभ 06/07/2000 07/22/2002 अस्त पावणारा\n7 साडे साती वृषभ 01/09/2003 04/07/2003 अस्त पावणारा\n17 साडे साती वृषभ 08/08/2029 10/05/2029 अस्त पावणारा\n19 साडे साती वृषभ 04/17/2030 05/30/2032 अस्त पावणारा\n26 साडे साती वृषभ 05/28/2059 07/10/2061 अस्त पावणारा\n27 साडे साती वृषभ 02/14/2062 03/06/2062 अस्त पावणारा\n38 साडे साती वृषभ 07/18/2088 10/30/2088 अस्त पावणारा\n40 साडे साती वृषभ 04/06/2089 09/18/2090 अस्त पावणारा\n41 साडे साती वृषभ 10/25/2090 05/20/2091 अस्त पावणारा\nशनि साडे साती: आरोहित कला\nशिवेंद्र सिंहचा शनि साडेसातीचा आरंभ काल आहे. या काळात शनि चंद्रातून बाराव्या घरात संक्रमण करेल. ह्याची लक्षणे असतात आर्थिक नुकसान, लुप्त वैर्यांकडून धोके, दिशाहीन प्रवास, वाद आणी आर्थिक दुर्बल्य. ह्या कालावधीत शिवेंद्र सिंहचे गुप्त दुश्मन त्रास निर्माण करतील. सहकार्यांशी नाती बिघडतील, शिवेंद्र सिंहचा कार्यात सहकारी विघ्ने आणतील. कौटुंबिक पातळीवर देखील अडचणी येतील. याने ताण तणाव वाढेल. खर्चावर ताबा ठेवला नाही तर मोठी आर्थिक संकटे उद्भवतील. लांबचे प्रवास या काळात उपयुक्त ठरणार नाहीत. शनीचा स्वभाव विलंब व दुखः देणारा आहे परंतु अखेरीस फळ मिळेल त्यामुळे धीर बाळगून वात पहावी. ही शिकण्याची संधी समजून कार्य करत राहावे - सर्व काही ठीक होईल. या काळात धंद्यामध्ये अवास्तव जोखीम घेऊ नये.\nशनि साडे साती: शिखर कला\nशिवेंद्र सिंहचा शनि साडेसातीचा उच्च बिंदू आहे. साधारणतः शनिची ही दशा सर्वात कठीण असते. चंद्रातून संक्रमण करणाऱ्या शनिची लक्षणे आहेत - आरोग्य विकार, चरित्र्यहनन, नात्यांतील अडचणी, मानसिक तक्रारी व दुःखं. या कालावधीत यश मिळणे कठीण होईल. परिश्रमांचे फळ मिळणार नाही व कुचंबणा होईल. शिवेंद्र सिंहची घडण व प्रतिकारशक्ती कमकुवत असेल. पहिले घर आरोग्याचे घर असल्यामुळे नियमित व्यायाम करणे व आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा दीर्घकालीन आजारांना बळी पडाल. अवसादावस्था, भिती व भयगंड यांना सामोरे जावे लगेल. चोख विचार, कार्य व निर्णय घेण्याच्या क्षमतेत पारदर्शकता राहणार नाही. शिवेंद्र सिंहचा कल अध्यात्मिक बाबींकडे वळेल आणी निसर्गातील गूढ तुम्हाला आकर्षित करतील. सर्व स्वीकार करण्याची वृत्ती बाळगली तर या सर्वातून ताराल.\nशनि साडे साती: अस्त पावणारा कला\nहा शनि साडेसातीची मावळती दशा आहे. शनि चंद्रातून दुसऱ्या घरात प्रवेश करेल, जेणेकरून आर्थिक व घरगुती संकटे उद्भवतील. साडेसातीच्या दोन दशा संपल्यानंतर काहीसा आराम मिळेल. तरीही, गैरसमज व आर्थिक तणाव कायम राहतील. खर्च वाढतच राहतील व शिवेंद्र सिंहला त्यावर ताबा ठेवावा लगेल. अचानक आर्थिक झटका बसण्याचा किंवा चोरी होण्याचा देखील संभव आहे. निराशावादी असाल, तर नैराश्य झटकून उत्साहाने व्यवहार करा. कुटुंबाकडे नीट लक्ष ठेवा अन्यथा मोठे त्रास उद्भवू शकतील. विद्यार्थ्यांसाठी - शिक्षणावर किंचित परिणाम होईल. पूर्वी सारखे गुण मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील. फळ मिळण्यास विलंब होईल. हा काळ धोक्याचा आहे - विशेष करून वाहन चालवताना काळजी घ्यावी. शक्य असल्यास, शनीला खूष ठेवण्यासाठी मासाहारी पदार्थ व मद्यपान टाळावे. समजुतदारपणे आर्थिक व कौटुंबिक बाबी हाताळल्यास ह्या काळातून सुखरूप पार पडाल.\nशिवेंद्र सिंह मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nशिवेंद्र सिंह दशा फल अहवाल\nशिवेंद्र सिंह पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://epustakalay.com/book/187618-hiremath-ani-dharwadchi-chalwal-by-anil-awachat-marathi-mitra/", "date_download": "2020-09-22T21:54:08Z", "digest": "sha1:QARMFGFDAMC2OIEOKWCLSAU3QLYDMWLH", "length": 16257, "nlines": 86, "source_domain": "epustakalay.com", "title": "हिरेमठ आणि धारवाडची चलवल | HIREMATH ANI DHARWADCHI CHALWAL | अनिल अवचट - ANIL AWACHAT | Marathi PDF Download | Read Online | – ePustakalay", "raw_content": "\nबाल पुस्तकें / Children\nअरुण देशपांडे - माणूस व चलवल\nपालकनीति - (अक्टूबर -नवम्बर 2013)\nबदके एका पायावर का झोपतात\nगणित : छंद आनंद - जनवरी 2010\nअसल्याचा इशारा त्यांनी त्यात दिला. त्या पत्राला हेगड्यांची काही प्रतिक्रिया नाही. तीन-चार महिन्यांनी एस. पी. एस. तर्फे हेगड्यांना भेटायला शिष्टमंडळ गेल. त्यात कारंथांबरोबर हायकोर्टाचे निवृत्त सर्‍न्यायाधीश जस्टिस चंद्रशेखर, माजी मुख्यमंत्री (यांनाही लोकमानसात खूप मान्यता आहे) के. मंजप्पा, हिरेमठ आणि इतर होते. कारंथांनी या सगळ्या प्रकल्पाचे दुष्परिणाम त्यांच्या कानावर घातले. हेगड्यांनी सर्वांना चहा दिला. 'तुमच्या म्हणण्याचा विचार करतो असं सांगितलं. शिष्टमंडळ परत आलं. के. पी. एल. ची प्रगती चालूच राहिली. मी हिरेमठांना म्हटलं, रामकृष्ण हेगड्यांची प्रतिमा नैतिक मूल्यं मानणारा नेता म्हणून असल्याचं मी ऐकलंय. ते कसं काय ”' पहिल्यांदा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा बहुमत जेमतेम होतं. वक्कलिंग आणि लिंगायत हे दोघांमधल्या वादात एकमत होत नव्हतं, म्हणून या तिसऱ्यालाच मान्यता मिळाली. पुढे इंदिरा गांधींची हत्या झाली. नंतर लोकसभा निवडणूक आली. राजीव गांधींनी प्रचंड विजय मिळवला. कर्नाटकात जनता दलाचा पराभव झाला. विधानसभेत बहुमत असूनही हेगड्यांनी पग्भभवाची वैतिक जबाबदारी घेऊन विधानसभा विसर्जित करून परत निवडणुका घेतल्या. या धटऱेमुळे त्यांची नैतिक प्रतिमा तयार झाली आहे. लोकांनी यामुळंच जोरदार बहुमतानं जनता दलाला निवडून दिलं. आता हेगडे स्ट्राँग झाले. त्यांना या दोन अस्थिर गटांच्या तालावर नाचायचं कारण उरलं नव्हतं. निवडून आल्याच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी सर्व संबंधित उच्चपदस्थ रेव्हिन्यू फॉरेस्ट अधिकाऱ्यांची मीटिंग बोलावून बिर्लांना उपयुक्त अशा फार्म फॉरेस्ट्री' या प्रोजेक्टला आणि के. पी. एल. ला ज्या जमिनी द्यायच्यात त्या रेव्हिन्यूकडून फॉरेस्ट खात्याकडे ट्रान्सफर करण्याच्या बाबतीत युद्धपातळीवर कामाला लागा असं सांगितलं.” हा फार्म फॉरेस्ट्री' काय प्रकार आहे ”' पहिल्यांदा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा बहुमत जेमतेम होतं. वक्कलिंग आणि लिंगायत हे दोघांमधल्या वादात एकमत होत नव्हतं, म्हणून या तिसऱ्यालाच मान्यता मिळाली. पुढे इंदिरा गांधींची हत्या झाली. नंतर लोकसभा निवडणूक आली. राजीव गांधींनी प्रचंड विजय मिळवला. कर्नाटकात जनता दलाचा पराभव झाला. विधानसभेत बहुमत असूनही हेगड्यांनी पग्भभवाची वैतिक जबाबदारी घेऊन विधानसभा विसर्जित करून परत निवडणुका घेतल्या. या धटऱेमुळे त्यांची नैतिक प्रतिमा तयार झाली आहे. लोकांनी यामुळंच जोरदार बहुमतानं जनता दलाला निवडून दिलं. आता हेगडे स्ट्राँग झाले. त्यांना या दोन अस्थिर गटांच्या तालावर नाचायचं कारण उरलं नव्हतं. निवडून आल्याच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी सर्व संबंधित उच्चपदस्थ रेव्हिन्यू फॉरेस्ट अधिकाऱ्यांची मीटिंग बोलावून बिर्लांना उपयुक्त अशा फार्म फॉरेस्ट्री' या प्रोजेक्टला आणि के. पी. एल. ला ज्या जमिनी द्यायच्यात त्या रेव्हिन्यूकडून फॉरेस्ट खात्याकडे ट्रान्सफर करण्याच्या बाबतीत युद्धपातळीवर कामाला लागा असं सांगितलं.” हा फार्म फॉरेस्ट्री' काय प्रकार आहे ”' तेही एक हेगड्यांचं ब्रेन-चाइल्ड. त्याचा गाजावाजा झाला तो गरिबांचं क्रेल्याण करण्यासाठी. गरिबांना सरकार दोनदोन एकर जंगल-जमीन सात वर्षांच्या लीजनं देणार. त्यावर त्या गरिबानं फक्त निलगिरीची झाडंच लावायची. आता या जमिनी योगायोगानं हरिहर फॅक्टरीच्या शंभर किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळातल्या होत्या. प्रोजेक्टमधेच म्हटलेलं होतं, की गरिबांनी ही निलगिरीची झाडं फक्त हरिहर पॉलिफायबर्सलाच विकायची आणि तीसुद्धा 'अट अ शीझनेबल रेट' . पण पुढं या प्रोजेक्टवर पेपरमधून खूपच टीका झाली, तेव्हा तो बारगळला. पण त्यानं नामोहरम न होता हेगड्यांनी के. पी. एल. चा प्रोजेक्ट लावून धरला. जनता दलाचे हेगडे असोत किंबा काँग्रेसचे वीरेंद्र पाटील, क या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या काळात ही पालखी पुढं नेलीय. हेगडे रं प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष झाले. तिथूनही त्यांनी या त्यांच्या 'ब्रेन-चाइल्ड ला होता येईल तेवढी मदत केली. वीरेंद्र पाटील तर कामाच्या गर्दीतून त्यांना विश्रांती ह्वी असेल तेव्हा कुठं जात असतील ”' तेही एक हेगड्यांचं ब्रेन-चाइल्ड. त्याचा गाजावाजा झाला तो गरिबांचं क्रेल्याण करण्यासाठी. गरिबांना सरकार दोनदोन एकर जंगल-जमीन सात वर्षांच्या लीजनं देणार. त्यावर त्या गरिबानं फक्त निलगिरीची झाडंच लावायची. आता या जमिनी योगायोगानं हरिहर फॅक्टरीच्या शंभर किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळातल्या होत्या. प्रोजेक्टमधेच म्हटलेलं होतं, की गरिबांनी ही निलगिरीची झाडं फक्त हरिहर पॉलिफायबर्सलाच विकायची आणि तीसुद्धा 'अट अ शीझनेबल रेट' . पण पुढं या प्रोजेक्टवर पेपरमधून खूपच टीका झाली, तेव्हा तो बारगळला. पण त्यानं नामोहरम न होता हेगड्यांनी के. पी. एल. चा प्रोजेक्ट लावून धरला. जनता दलाचे हेगडे असोत किंबा काँग्रेसचे वीरेंद्र पाटील, क या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या काळात ही पालखी पुढं नेलीय. हेगडे रं प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष झाले. तिथूनही त्यांनी या त्यांच्या 'ब्रेन-चाइल्ड ला होता येईल तेवढी मदत केली. वीरेंद्र पाटील तर कामाच्या गर्दीतून त्यांना विश्रांती ह्वी असेल तेव्हा कुठं जात असतील बंगलोश्पासून चाळीस किलोमीटरवर बिलांच 'गासिम रीसर्च फार्म' आहे तिथं. तिथं राजवाडा शोभेलसा बंगला, स्वीमिंग पूल, छोटा गोल्फ क्लब, मोटारींचा ताफा आणि हो, देऊळ इत्यादी (रीसर्चसाठी आवश्यक असलेल्या) सोयी क टाइम्स ऑफ इंडियाच्या वार्ताहराला याचा पत्ता लागला आणि त्यानं २७ सप्टेंबर १९९० च्या टाइम्समध्ये बातमीच दिली. र अशा मुख्यमंत्र्यांच्याकडे शिष्टमंडळ नेऊन, त्यांना नैतिक आवाहन करून के. पी. एल. ची प्रगती रोखली जाणार नव्हती. कै. पी. एल. विषयी माहिती काढण्याचं काम हिरेमठ करीत होतेच. त्यांनी दिल्लीच्या पर्यावरण, फॉरेस्ट खात्यांकडून माहिती मिळवली की, के. पी. एल. ला ही जी जमीन दिली जातेय त्याला केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घेतलेली नाही. ६९८० च्या फॉरेस्ट कॉन्झर्वेशन कायद्यात तसं स्पष्ट म्हटलेल असूनही. 8 मग एस. पी. एल. नं कोर्टाकर्ड धाव घ्यायचं ठरवलं. शिवराम कारंथ, एस. पी. एस., दिल्लीची सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट क इतरांच्या मार्फत कर्नाटक सरकार, के. पी. एल., हरिहर पॉलिफायबर्स इत्यादीवर सुप्रीम कोर्टात पब्लिक इंटरेस्ट लेटिगेशन केस दाखल करण्यात आली. या सगळ्या केसच. सुरुवातीचा थोडा काळ सोडला तर सगळं बाळंतपण रंजन रावन केलं. सुप्रीम कोर्टातील केस लढवणं ही केबढी आवाक्याबाहेरची गोष्ट. गावातल्या कोर्टात केस असली तरी आपण जिकिरीला येतो. इथं तर तारखेला उठून दिल्लीला जायचं. परत तिथले मोठेमोठे वकील. एकेका तासाची हजारो रुपये फी असते. चर्चा सगळी कायद्याच्या चौकटीची. आपल्या गावच्या कोर्टात आपण जाऊन बसलो तर जे चाललंय त्यातलं काही तरी समजेल, पण इथं तर ती भाषाही कळणार नाही. पण एस. पी. एस. च्या बाबतीत काही गोष्टी अनुकूल होत्या. अनिल आगरवाल, भंडारे यांसारखे वकील केस मोफत चालवत होते. शिवराम कारंथांच्या नावामुळं केसला दबदबा होता. तुंगभद्रा प्रदूषणाविरुद्ध चाललेल्या आंदोलनाचा बोलबाला इंग्लिश वर्तमानपत्रांतून होत होता. त्यामुळे एस. पी. एस. चं नाव परिचित व्हायला लागलं होतं.\nलॉगिन करें | Login\nगोपनीयता नीति | Privacy Policy\nसामग्री हटाने का अनुरोध | DMCA\nआवश्यक सूचना : इस वेबसाइट पर मौजूद समस्त सामग्री व लिंक केवल जानकारी व ज्ञानवर्धन के लिए उपलब्ध कराये गए हैं | किसी भी सामग्री के इस्तेमाल की समस्त जिम्मेदारी इस्तेमालकर्ता की होगी | ई पुस्तकालय किसी भी लाभ, हानि अथवा किसी अन्य प्रकार के नुकसान आदि के लिए जिम्मेदार नहीं है | किसी भी सामग्री या सुझाव पर अमल करने से पूर्व अपने विवेक का इस्तेमाल जरूर करें |\nकॉपीराइट सम्बंधित सूचना : इस साईट की सभी पुस्तकें OpenSource माध्यम से ली गयी हैं | प्रत्येक पुस्तक के नीचे एक \"Ebook Source\" नामक लिंक दिया गया है, जहाँ से आप उस पुस्तक के मूल स्त्रोत के बारे में जान सकते हैं | कोई भी पुस्तक ई पुस्तकालय के सर्वर पर अपलोड नहीं की गयी है | कुछ ऐसी भी पुस्तकें हैं जो Copyright में हैं, ऐसी पुस्तकों पर कोई भी डाउनलोड लिंक नहीं दिया गया है, ऐसी पुस्तकों पर सिर्फ Review तथा रेटिंग दिए गए हैं |\nयदि किसी त्रुटिवश आपकी कोई पुस्तक जो Copyright दायरे में आती हो, और आप उसे हटवाना चाहते हों तो यहाँ क्लिक करें और दिए गए फॉर्म को भरें |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathigappa.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC-%E0%A4%91%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-22T19:56:11Z", "digest": "sha1:A2FHDOEZROVJGN7TF3ARSS4HATKIBRL4", "length": 12391, "nlines": 71, "source_domain": "marathigappa.com", "title": "पुण्यातील दोन गरीब ऑटोवाल्यांना मिळाली सोन्याने भरलेली बॅग, त्यानंतर पुढे काय झाले कोणाला अंदाज नसेल – Marathi Gappa", "raw_content": "\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\nनिशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी\nसैराट मधला सल्या आता खऱ्या आयुष्यात काय करतोय बघा, पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल\nहे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल\nजयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री\nजत्रा चित्रपटातील हा कलाकार आता बनला आहे लोकप्रिय सेलिब्रेटी, बघा कोण आहे तो\nHome / ठळक बातम्या / पुण्यातील दोन गरीब ऑटोवाल्यांना मिळाली सोन्याने भरलेली बॅग, त्यानंतर पुढे काय झाले कोणाला अंदाज नसेल\nपुण्यातील दोन गरीब ऑटोवाल्यांना मिळाली सोन्याने भरलेली बॅग, त्यानंतर पुढे काय झाले कोणाला अंदाज नसेल\nआजच्या युगात प्रामाणिक लोक क्वचितच भेटतात. विशेषत: जेव्हा लाखों रुपयांचा प्रश्न येतो तेव्हा कुणाचाही प्रामाणिकपणा डगमगू शकतो. प्रत्येकजण येथे एकमेकांना लुटत राहतो. आजकाल लोकांचे असे छंद आहेत की प्रत्येकाला इथे लवकरात लवकर श्रीमंत व्हायच आहे. अशा परिस्थितीत जर कुणाला खूप सारे पैसे मिळाले तर नक्कीच त्याचा आनंद गगनात मावणार नाही. वाटेत सोन्याने भरलेली बॅग सापडल्यास तुमची प्रतिक्रिया काय असेल याची कल्पना करा. बरेच लोक आनंदी असतील आणि ते सोने आपल्या घराच्या तिजोरीत शांतपणे ठेवतील. परंतु आपण कधी हा विचार केला आहे का की ज्याची सोन्याने भरलेली पिशवी हरवली असेल त्याला काय वाटत असेल की ज्याची सोन्याने भरलेली पिशवी हरवली असेल त्याला काय वाटत असेल आता बाकीच्या लोकांच नाही माहित, पण पुण्याच्या दोन प्रामाणिक रिक्षावाल्यांनी याचा नक्कीच विचार केला. पुण्यातल्या दोन रिक्षाचालकांच्या प्रमाणिकपणाचं उदाहरण आज पाहायला मिळालं.\nघडलं असं कि पुण्याच्या रेल्वे स्थानकाजवळ पार्किंग बूथमध्ये एक बॅग पडली होती. अशा परिस्थितीत प्रवाशांच्या प्रतीक्षेत असलेल्या दोन ऑटो चालक अतुल टिळेकर आणि भारत भोसले ह्या दोघांचीही ह्या बॅगवर नजर पडली. जेव्हा दोघांनी बॅग उघडली तेव्हा त्यात बरेच सोने होते. अशा परिस्थितीत दोघांनीही आपला प्रामाणिकपणा दाखविला आणि कोणतीही लालच न बाळगता बॅग थेट रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द केली. येथे पोलिसांनी बॅग त्याचा हक्कदार दिपक चितरालाकडे दिली. तुम्हाला सांगू इच्छितो की दिपकनेही आपली बॅग हरवल्याची तक्रार नोंदवली होती. अशा परिस्थितीत, त्याचे हे नशीब होते की ही बॅग दोन प्रामाणिक ऑटो चालकांना दिसली होती. इतर कोणत्याही लोभी व्यक्तीला ती बॅग मिळाली असती तर त्याने लाखो रुपये गमावले असते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बॅगच्या आत असलेल्या सोन्याचे मूल्य सुमारे साडेसात लाख रुपये होते.\nजर आपण या दोन्ही प्रामाणिक ऑटो चालक मुळे प्रभावित असाल तर थांबा. या दोन वाहन चालकांबद्दलचा आदर तुमच्या मनात आणखीनच वाढेल हे समजल्यानंतर, आता आम्ही तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगणार आहोत. बॅगच्या मूळ मालकास त्याची सोन्याने भरलेली बॅग परत मिळाली तेव्हा तो फार आनंद झाला. या आनंदात, त्याने दोन्ही वाहन चालकांना काही पैसे द्यायचे ठरवले. परंतु दोन्ही ऑटोवाल्यांनी हे पैसे घेण्यास नकार दिला. हे स्पष्टपणे दर्शवते की हे दोघे खरोखर प्रामाणिक आहेत. बॅग मालकाकडून मिळालेल्या पैशाचा पण त्यांना लोभ नव्हता. कोणतीही वैयक्तिक रुची न घेता त्यांनी ही बॅग परत केली. ही स्वत: मध्ये एक मोठी गोष्ट आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावरही या दोन्ही वाहन मालकांची जोरदार प्रशंसा होत आहे. लोक म्हणतात की जर आजच्या काळात प्रत्येकजण इतका प्रामाणिक झाला तर जग खूप सुंदर होईल. मग माल गमावण्याची भीती राहणार नाही. तथापि, आजच्या कलयुगमध्ये असे प्रामाणिक लोक खूप क्वचितच पाहिले जात आहेत.\nPrevious छत्रपती शिवाजी महाराजांवर येतोय भव्य चित्रपट, हा लोकप्रिय अभिनेता साकारणार महाराजांची भूमिका\nNext आजारी पतीसाठी ह्या अभिनेत्रीने सोडले होते करिअर, आता करते हे काम\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nम गरीच्या पोटातून असं काही निघालं कि बघणारे सर्व अ वाकच झाले\nचोरी केल्यानंतर ए.टी.एम. पिन मागण्यासाठी परत आला चोर, त्यानंतर जे घडले त्याची कोणाला कल्पना नव्हती\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2020-09-22T20:37:07Z", "digest": "sha1:V3GTMMISXAVBFVHBBC3VXURL2HKIMDUF", "length": 34312, "nlines": 262, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nयः क्रियावान् स पण्डितः\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठ आहे.\nमराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. या संस्थेचे मुख्य आवार ४११ एकर क्षेत्रात पसरलेले आहे. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.भारतातील काही प्रसिद्ध विद्यापीठातील हे एक विद्यापीठ आहे.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात\n४६ शैक्षणिक विभाग आहेत.\nसुमारे साडेपाच लाख विद्यार्थी संख्या आहे.\n६ विभाग आणि संशोधन केंद्रे\n८ संदर्भ आणि नोंदी\nपुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. इ.स. १९६२ मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ स्थापन झाले. इ.स. १९९० मध्ये धुळे व जळगाव यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.\nइतिहास पुणे विघापीठाची स्थापना पुणे विघापीठ अधिनियम च्या अधीन केली गेली, ज्याला १० फेब्रूवरी १९४८ ला मुंबई विधान-मंडल ने पारित केले. त्याच वर्षी, डा एम॰ आर॰ जयकर यांनी विघापीठ चे प्रथम उपकुलपति चे पदभार ग्रहण केले. श्री बी॰ जी॰ खैर, जे मुंबई सरकार (विधान-मंडल) चे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री होते, त्यांच्या प्रत्यनातुन विघापीठ ला को मोठा भूखण्ड मिळवून देण्यासाठी मदत केली. प्रारंभिक १९५० मध्ये, विद्यापीठा ला ४११ एकड़ (१.७ किमी²) भूमि आवंटित केली गेली.\nबॅ. डॉ. मुकुंद रामराव जयकर (इ.स. १९४८ ते १९५६)\nरँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे (१९५६ ते १९५९)\nप्राचार्य दत्तात्रेय गोपाळ कर्वे (१९५९ ते १९६१)\nमहामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार (१९६१ ते १९६४)\nन.वि. गाडगीळ (१९६४ ते १९६६)\nडॉ. धनंजयराव गाडगीळ (१९६६ ते १९६७)\nह.वि. पाटसकर (१९६७ ते १९७०)\nडॉ. बा.पां आपटे (१९७० ते १९७२)\nप्राचार्य डॉ. ग.स. महाजनी (१९७२ ते १९७५)\nप्राचार्य देवदत्त दाभोळकर (१९७५ ते १९७८)\nडॉ. राम ताकवले (१९७८ ते १९८४)\nडॉ. वि.ग. भिडे (१९८४ ते १९८९)\nडॉ. श्रीधर चंद्रशेखर गुप्ते (१९८९ ते १९९५)\nडॉ. वसंत गोवारीकर (१९९५ ते १९९८)\nडॉ. अरुण निगवेकर (१९९८ ते २०००)\nडॉ. अशोक कोळस्कर (२००१ ते २००६)\nडॉ. नरेंद्र जाधव (२००६ ते २००९)\nडॉ. रघुनाथ शेवगावकर (२०१० ते २०११)\nडॉ. वासुदेव गाडे (२०१२ ते २०१७)\nडॉ. नितीन करमाळकर (१८ मे २०१७पसून)\nइ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ करावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं. [१]\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रांमध्ये असलेल्या चुकांनी यावेळीही विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. यावर्षी विद्यापीठाने इंग्रजी आणि मराठीतून पदवी प्रमाणपत्र दिले. मात्र काही विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी प्रमाणपत्रे वेगवेगळ्या नावाची मिळाली आहेत. नावेच वेगळी असल्यामुळे प्रमाणपत्राच्या वैधतेबाबतच प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचा वापर कोठेही अर्ज करण्यासाठी करता येऊ शकत नाही. नावांमधील चुकांबाबत विद्यापीठाकडे तक्रार करूनही अद्यापही सुधारित प्रमाणपत्र मिळाले नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. याशिवाय नाव, जन्मतारीख, आई-वडिलांचे नाव अशा तपशिलातही चुका झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.[२]\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २० अध्यासने आहेत.\nविभाग आणि संशोधन केंद्रे[संपादन]\nशैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्र\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एकूण ४६ विभाग आहेत, ज्यांमध्ये कला, विज्ञान, विधी, भाषां, मानव्यशास्त्रे, आणि अनेक आधुनिक ज्ञानशाखांच्या अध्यापनाचे आणि संदर्भातील संशोधनाचे काम केले जाते.\nक्रांतिज्योती सावित्रीबाई फ़ुले स्त्री अभ्यास केंद्र\nअध्यापनशास्त्र आणि विस्तार विभाग\nसंरक्षण शास्त्र आणि सामरिक शास्त्र\nप्रगत संस्कृत अध्यापन केंद्र\nग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग\n^ \"पुणे विद्यापीठाचा नामांतराचा प्रस्ताव मंजूर\". आयबीएन लोकमत. ३० ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ\nपत्ता: गणेशखिंड रस्ता, पुणे-४११००७, महाराष्ट्र, भारत.\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम · शहाजी भोसले · जिजाबाई · छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे · नानासाहेब पेशवे · बाळ गंगाधर टिळक · शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल · विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे · सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · अभिनव कला महाविद्यालय · आबासाहेब गरवारे महाविद्यालय · आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज · नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी · तळजाई · वाघजाई · येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी · मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर · वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध · लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फातिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक\nकवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ\nश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ\nकविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ\nमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ\nअजिंक्य डी.वाय. पाटिल विद्यापीठ\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahanmk.com/question-papers/s/srpf-kolhapur-police-recruitment-paper-2017-question-paper/3/l/3/", "date_download": "2020-09-22T19:51:48Z", "digest": "sha1:ZHNR7OIRODNJXWO2T63LLNSDY2BGBLU5", "length": 13560, "nlines": 351, "source_domain": "mahanmk.com", "title": "SRPF कोल्हापूर पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers", "raw_content": "\nSRPF कोल्हापूर पोलीस भरती पेपर २०१७\nSRPF कोल्हापूर पोलीस भरती पेपर २०१७\nब्लू व्हिट्रीऑल म्हणजेच ……..\nअणुशक्तीचे जनक कोणाला म्हटले जाते\nपहिली वसुंधरा परिषद कोठे झाली\nB. रिओ डी जोनेरो\nइ.स. ११९१ तराईची लढत कोणामध्ये लढली होती\nसुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी डोळ्यांमुळे अधिकच खुलते कोणत्या शब्दाचे सामान्यरूप झाले आहे\nभारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालील पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो\nसागर जलाशयाची सरासरी क्षारता किती असते आणि ती लिहिली जाते\nमांजर झाडावर चढते. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.\nभारतीय उद्योगांना चालना मिळावी म्हणून कोणत्या शहरात फेब्रुवारी २०१७ मध्ये मेक इन इंडिया सप्ताह आयोजित केला होता\nएक गाडी A ते B हा अंतर एकाच वेगाने पार करते. जर तिचा वेग 10 किमी/तासाने जास्त वाढवला असता तिला ते अंतर पार करण्यासाठी 1 तास लागला असता. जर गाडीचा वेग आणखी आणखी 10 किमी/तास वेगाने वाढवला असता अजून ४५ मिनिटे कमी लागली असती तर हे अंतर किती असेल\nविद्युत इस्त्रीचे कार्य ….. यावर आधारित आहे.\nA. उजव्या हाताचा नियम\nभारतातील अलंग हे बंदर जुन्या जहाजाचे भंगार व सुटे भाग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे\nप्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रशिद्ध होता\nरंगीत छपाईस सुरुवात कधी झाली\nजागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल …….. रेखावृत्तावर होतो.\nसन २०१७ चा आयसीसी पुरस्कार कोणत्या जोडीला प्रदान करण्यात आला आहे\nA. रोहित शर्मा - रविद्र जडेजा\nB. विराट कोहली - आर अश्विन\nC. गौतम गंभीर - वीरेंद्र सेहवाग\nD. महेंद्रसिंग धोनी - युवराज सिंग\nएका वर्तुळाची त्रिज्या वाढल्यास त्याचा परीघ २०% ने वाढतो. तर क्षेत्रफळ किती टक्के ने वाढेल\nसुर्य ढगामागे लपला. अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा.\nआर्य संस्कृतिक जीवनात गळ्यातील दागिण्यास काय म्हणत\nमहानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना निर्गमीत करण्याचा अधिकार कोणाचा आहे\nB. राज्य निवडणूक आयुक्त\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://marathibhau.com/category/marathi-blogs/", "date_download": "2020-09-22T21:35:43Z", "digest": "sha1:Z2UQWX6CL5SIOG4Y4Z5J77ZU2GU2WWLL", "length": 7217, "nlines": 99, "source_domain": "marathibhau.com", "title": "ब्लॉग्स - Marathi Bhau", "raw_content": "\nशुभ रात्री मराठी शुभेच्छा | शुभ रात्री मराठी मेसेज | Good night Wishes in Marathi| …\nपूर्ण वाचा शुभ रात्री मराठी शुभेच्छा | Good night Wishes in Marathi\nजागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा || world indigenous day wishes Marathi\nजागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा || world Tribal day wishes Marathi:- संयुक्त राष्ट्रसंघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या …\nपूर्ण वाचा जागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा || world indigenous day wishes Marathi\nरक्षाबंधनाच्या शुभेच्छा || Raksha bandhan wishes Marathi:- राखी पोर्णिमा म्हणजे ‘रक्षाबंधन’. हा सण बहीण भावाच्या …\nपूर्ण वाचा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 2020 || Raksha bandhan wishes Marathi\nAmbedkar Jayanti Wishes In Marathi 2020 || बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय …\nपूर्ण वाचा Ambedkar Jayanti Wishes In Marathi 2020 || बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा\nFunny Marathi Comments || मराठी विनोदी कंमेंट्स\nपूर्ण वाचा Funny Marathi Comments || मराठी विनोदी कंमेंट्स\nGudi padwa wishes:-आपल्या भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व‘ म्हणून साजरा करण्याची परंपरा …\nपूर्ण वाचा 20+ गुढी पाडव्याच्या शुभेच्छा 2020 | Happy Gudi Padwa Wishes\n20+ Holi Wishes In Marathi 2020 || होळीच्या शुभेच्छा || रंगपंचमीच्या शुभेच्छा\nहोळी Holi-वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा हिंदू सण …\nपूर्ण वाचा 20+ Holi Wishes In Marathi 2020 || होळीच्या शुभेच्छा || रंगपंचमीच्या शुभेच्छा\nविवाहसोहळा असे नाते आहे जे दोन आत्म्यांना एकत्र ठेवते. विवाह म्हणजे सात जन्मांचा एक प्रेमळ …\nपूर्ण वाचा 25+ Wedding Anniversary Wishes in Marathi || लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nBest Marathi Fishpond 2020 मराठी फिशपॉंड्स | मराठी शेले पागोटे\nपूर्ण वाचा Best Marathi Fishpond 2020 मराठी फिशपॉंड्स | मराठी शेले पागोटे\nजागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा || world indigenous day wishes Marathi\nबिल गेट्स यांचे सर्वश्रेष्ठ विचार || Bill Gates Quotes In Marathi\n10+ स्टिव्ह जॉब्स यांचे सर्वोत्कृष्ठ विचार || Steve jobs Quotes in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2020-09-22T21:54:40Z", "digest": "sha1:RNQD3ZQZT6OW5AGELM2HGOMSHDQ2WEZ7", "length": 3899, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १४२० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १४२० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या १४२० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या १४२० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे १४२० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ नोव्हेंबर २००७ रोजी १२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2020-09-22T22:19:46Z", "digest": "sha1:5M7TIOROC36F7K2JGJ6ZKY2HOT5JFB2R", "length": 8673, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षला जोडलेली पाने\n← राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभारतीय जनता पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील राजकीय पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nबहुजन समाज पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nजनता दल (संयुक्त) ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रीय जनता दल ‎ (← दुवे | संपादन)\nसमाजवादी पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nशिवसेना ‎ (← दुवे | संपादन)\nशिरोमणी अकाली दल ‎ (← दुवे | संपादन)\nअखिल भारतीय तृणमूल काँग्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nलोक जनशक्ती पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nआसाम गण परिषद ‎ (← दुवे | संपादन)\nझारखंड मुक्ति मोर्चा ‎ (← दुवे | संपादन)\nतेलुगू देशम पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nहरियाणा विकास पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nफॉरवर्ड ब्लॉक ‎ (← दुवे | संपादन)\nअखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ‎ (← दुवे | संपादन)\nबिजू जनता दल ‎ (← दुवे | संपादन)\nशरद पवार ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर ‎ (← दुवे | संपादन)\nचंद्रकांत भाऊराव खैरे ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रवादी कॉँग्रेस (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/डिसेंबर १२ ‎ (← दुवे | संपादन)\nविधानसभा निवडणुका, २००५ ‎ (← दुवे | संपादन)\nअरुणाचल काँग्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम.एल.) लिबरेशन ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतीय राजकीय पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nमणिपूर फेडरल पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nडोंगर राज्य पीपल्स लोकशाही पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रीय लोक दल ‎ (← दुवे | संपादन)\nस्वयंभू राष्ट्रवादी त्वीप्रा पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nजम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स ‎ (← दुवे | संपादन)\nजम्मु काश्मीर राष्ट्रीय पँथर्स पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nजम्मु काश्मीर पीपल्स लोकशाही पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nजनता दल (धर्मनिरपेक्ष) ‎ (← दुवे | संपादन)\nकेरळ काँग्रेस ‎ (← दुवे | संपादन)\nमणिपूर पीपल्स पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nमारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम ‎ (← दुवे | संपादन)\nमेघालय लोकशाही पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nमिझो राष्ट्रीय दल ‎ (← दुवे | संपादन)\nमिझोरम पीपल्स संमेलन ‎ (← दुवे | संपादन)\nनागा पीपल्स फ्रंट ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रवादी लोकशाही चळवळ ‎ (← दुवे | संपादन)\nक्रांतीकारी समाजवादी पक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nशिरोमणी अकाली दल (सिम्रनजीत मानसिंग) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0280+vn.php", "date_download": "2020-09-22T19:44:32Z", "digest": "sha1:LYKC52JW5AHDFOY2Q5YQRSPV64XKOMFF", "length": 3640, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0280 / +84280 / 0084280 / 01184280, व्हियेतनाम", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0280 हा क्रमांक Thái Nguyên क्षेत्र कोड आहे व Thái Nguyên व्हियेतनाममध्ये स्थित आहे. जर आपण व्हियेतनामबाहेर असाल व आपल्याला Thái Nguyênमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. व्हियेतनाम देश कोड +84 (0084) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Thái Nguyênमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +84 280 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनThái Nguyênमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +84 280 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0084 280 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.justmarathi.com/%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%9A/", "date_download": "2020-09-22T19:46:52Z", "digest": "sha1:XRIEBT542OTWO3BNEKJ4VGXGG7GMKNBH", "length": 3945, "nlines": 70, "source_domain": "www.justmarathi.com", "title": "फॅशन शोमध्ये वन वे तिकीटच्या टीमनेही रॅम्प वॉक - JustMarathi.com", "raw_content": "\nHome>Marathi News>फॅशन शोमध्ये वन वे तिकीटच्या टीमनेही रॅम्प वॉक\nफॅशन शोमध्ये वन वे तिकीटच्या टीमनेही रॅम्प वॉक\nफॅशन डिजाईनर मनाली जगताप हिने आयोजित केलेल्या चॅरिटी फॅशन शोमध्ये वन वे तिकीटच्या टीमनेही रॅम्प वॉक केला. रॅम्प वॉकवेळी सिनेमाचे निर्माते सुरेश पै आणि अभिनेत्री अमृता खानविलकर, सचित पाटील.\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nशोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके युक्ती …\nमराठमोळ्या श्रेयशचे हिंदी मनोरंजनसृष्टी मध्ये पदार्पण\n“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज\n“झोलझाल” चे जय वीरू\nमहिला दिनानिमित्त हिरकणी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअर सोनी मराठीवर \nकुणाल कोहली दिग्दर्शित ‘नक्सल’ हिंदी वेबसिरीज लवकरच ‘झी5’वर प्रदर्शित होणार\nप्रत्येक घराघरांत घडणारी आजची गोष्ट असलेल्या ‘एबी आणि सीडी’चा ट्रेलर प्रदर्शित\nमंगेश देसाई महाराष्ट्रात साकारणार बुर्ज खलिफा\nअभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सायली संजीव ‘मन फकीरा’ सिनेमामधून पहिल्यांदाच एकत्र झळकणार\n१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%86%E0%A4%B0-3182-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%85%E0%A4%A7/", "date_download": "2020-09-22T20:13:39Z", "digest": "sha1:6I275EJQNTK7UFAFY74HW2H7Y4OKNTTC", "length": 4374, "nlines": 98, "source_domain": "solapur.gov.in", "title": "आरआर-3182 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 (१) व (३) | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nआरआर-3182 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 (१) व (३)\nआरआर-3182 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 (१) व (३)\nआरआर-3182 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 (१) व (३)\nआरआर-3182 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 (१) व (३)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 16, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/prashant-kshama-kar-amhala/", "date_download": "2020-09-22T20:44:26Z", "digest": "sha1:VHQLRYC33A7BXFCLZ5CPVLDF6YRA4THG", "length": 12797, "nlines": 73, "source_domain": "analysernews.com", "title": "प्रशांत क्षमा कर आम्हाला.", "raw_content": "\nप्रशांत क्षमा कर आम्हाला.\nअमरावतीच्या प्रशांत कांबळेवर पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. एक संघर्ष करणारा पत्रकार पोलीसांना गुन्हेगार वाटला. व्यवस्थेविरूध्द आवाज उठवणारा प्रत्येक आवाज असाच दाबून टाकण्याची पध्दत प्रशासनात आली आहे. पोलीसांनामारहाण अथवा वाद झाल्यास त्याला माध्यमातून जोरदार प्रसिध्दी मिळते पण पोलीसांनी नाहक कोणास मारले तर लोक त्यावर नाना त-हेच्या शंका घेऊ लागतात. एका पत्रकाराने खुनाच्या गुन्ह्याला वाचा फोडण्यासाठी केलेला प्रयत्न हा गुन्हा कसा काय ठरू\nप्रशांतवर गुन्हा दाखलल झाल्यानंतर दोन तिन पत्रकार संघटना व हल्ला विरोधी समिती यात सहभाग घेईल असे वाटले होते. मात्र फारसं कोणी पुढे आले नाही. शेवटी प्रशांतच्या जवळच्या अथवा ओळखणा-या पत्रकारांना यात सहभागी व्हावं लागलं. त्यामुळे विषय जामिन मिळण्यापर्यंत तरी आला. आमचे मित्र अनिरूध्द जोशी यांनी व्हाटसअप वर सेव्ह प्रशांत असा डीपी ठेवत एक सद्भावना दाखवली त्यावरूनच हा विषय लिहावा वाटला. त्या सोबत एक पुरस्कारपप्राप्त पत्रकार गुन्हेगार कसा ठरतो हा प्रश्न देखील मनात सतत येत होताच.\nया दुर्लक्षाला जातीय किनार असल्याची चर्चा देखील समाज माध्यमातून झाली. पत्रकार संघटनांवर दोन वेगवेगळ्या जातींचे वर्चस्व आहे. आणि त्यामुळेच प्रशांतला न्याय देण्यासाठी संघटना पुढे आल्या नाहीत हे देखील आरोप झाले.त्यात तथ्य किती माहित नाही पण दुर्लक्ष झाले हे खरे आहे. मागच्या कांही दिवसात प्रशांतला सोडविण्यासाठी सर्वंकश प्रयत्न झाले नाहीत.हे वास्तव आहे. या विषयात खरच जातीय कारण असेल तर ते तपासले पाहिजे आणि दूर केले पाहिजे. पत्रकार सतत पोलीस आणि प्रशासनाच्या बॅडबुक मध्येच असतो. कोणाला सन्मान मिळत असेल तर तो देखील तोंड देखला असतो हे लक्षात घेतले पाहिजे. तशी कांही उदाहरणे देखील आहेत. अनिरूध्द जोशी एकमतचे वरिष्ठ वृत्तसंपादक एकदा शेअर रिक्षाने सिडको चौकातून कार्यालयाकडे येत होते. एका साध्या गणवेशातील पोलीसाने ती रिक्षा अडवली. तो पोलीस दमदाटीची भाषा करत होता.\nम्हणून जोशीनी फक्त ओळखपत्र मागितले. ओळखपत्र मागितल्यामुळे पोलीस महोदयांना राग आला. आणि त्यांनी जोशीची रवानगी थेट पोलीसठाण्यात केली. ही करताना वायरलेस वर एक जबरदस्त गोंधल माजविणारा व्यक्ती पकडल्याची वर्दी देखील देऊन टाकली. फक्त ओऴखपत्र मागणे हा शांततेचा भंग होता. शेवटी अनेकांना हस्तक्षेप करत सोडण्यासठी प्रयत्न करावे लागले. प्रतिबंधात्मक नोटीस देऊन सोडले.\nअसाच प्रकार उस्मानाबादेत घडला. अंजली घाडगे या महिला पोलीस अधिका-याने सुनिल ढेपे या पत्रकाराचा सरकारी गेमच केला.त्यांची अनेक दिवस तुरूंगात गेली. यावेळी देखील पत्रकार संघटनातील स्थानिक वाद एकी दाखवू शकले नाहीत. या आधी निवडणुकीच्या काळात एका वृत्तवाहिणीचा कार्यकृम परवानगी शिवाय घेतल्याची बतावणी करत याच पोलीस अधिका-यांनी त्या वृत्तवाहिण्याच्या वरिष्ठ पत्रकारावर गुन्हा दाखल केला होता. त्याच बाईंनी औरंगाबादच्या पत्रकारांना देखील धमकी दिली आहे. हे सगळं घडत आहे. आणि आपण एकमेकाच्या कागाळ्या करण्यात मग्न आहोत का हे तपासले पाहिजे मी मुद्दाम तीव उदाहरणे दिलीत तीव वेगवेगळ्या जातीची आहेत पण भोगलं मात्र सारखच आहे. ते त्या जातीचे म्हणून नाही तर ते पत्रकार होते म्हणून सहन करावे लागले. मी पुण्यनगरीत असताना केज तालुक्यातील युसुफ वडगाल मध्ये शाळेतील भ्रष्टाचार बाहेर काढणा-या दलीत पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल केला जात होता.त्याच वेळी मी संपादक म्हणून भुमिक गेत माझ्या पत्रकारावर गुन्हा दाखल होऊ दिला नव्हता. पाटोद्यातील अमिरशेख सोबत असाच प्रकार घडला त्यावेळी संपादक म्हणून त्याच्या\nमागे उभा राहिलो. रेणापूर तालुक्यातीलदर्जी बोरगावच्या नामदेव शिंदे सोबत असच कांहीस घडलं होतं. तेव्हा प्रत्येक वेळी पत्रकार ही एकच जात समोर दिसली.पत्रकाराची जात फक्त पत्रकार असते. वेगवेगळ्या प्रसंगात तो वेगवेगळ्या बातम्या करत असतो आणि त्या बातम्यामुळे ज्याचे नुकसान अथवा फायदा होतो तो त्या पत्रकाराची जात काढून जगासमोर आणत जातो आणि पत्रकाराचे करीयर या जातीय लढाईत अडकून जाते. प्रशांतच्या बाबतीत असेच तर झाले नाही ना याचा विचार करावा लागेल. प्रशांत कांबळे म्हणून कुलकर्णी जोशी पाटील देशमुख त्याच्या मदतीला आले नसतील तर ते खुपच गंभीर आहे. एक कुलकर्णी म्हणून प्रशांत तुझी माफी मागतो. मी कारण माझं\nआडनाव कुलकर्णी आहे पण मी एक पत्रकार आहे. प्रशांत पत्रकार आणि सुशील पत्रकार अशी आपली ओळख आहे. माझ्या बांधवापैकीकोणावर खरच अन्याय होणार असेल तर समोर यायलाच हवं.\nप्रशांत आम्ही तुझ्यासोबत आहोत. प्रशांतला या गोवलेल्या गुन्ह्यामधून बाहेर काढायला आपण सगळ्यांनीच पुढाकार घ्यायला हवा.\nमराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nस्वामी अग्निवेश यांचे देहावसान\nएनालायजर न्यूज हा नव्या जगाचा मीडिया आहे. सोशल मीडियाचा एडिटर समजायला हरकत नाही. ब्रेकिंग आणि बेकिंग बातम्यांच्या जगात खरी बातमी हरवत चालली आहे. घटनेचा सर्वंकष अभ्यास आपल्यासमोर मांडण्यासाठी एनालायजर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/the-white-clad-herons-have-their-own-way-of-whitewashing-sub-bhoomi-gopal-ki/", "date_download": "2020-09-22T20:10:05Z", "digest": "sha1:HGEDHQPH3RW3DXUCACU7IWSNKLIVYSXA", "length": 10509, "nlines": 84, "source_domain": "analysernews.com", "title": "पांढऱ्या कपड्यातील बगळ्यांचा स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा प्रकार, \"सब भूमी गोपाल की\" है", "raw_content": "\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\nमहात्मा फुले कर्जमाफी योजनेतील विसंगता मिटवा.\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा पणनच्या प्रधान सचिवांना आदेश, परभणीतल्या त्या बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळास स्थगिती.\nशेतकऱ्यांचे प्रश्न मांडणा-या लोणीकरांवर गुन्हा.\nखा.संजय (बंडू) जाधव यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्तेही राजीनाम्याच्या तयारीत.\nपांढऱ्या कपड्यातील बगळ्यांचा स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा प्रकार, \"सब भूमी गोपाल की\" है\nसरकारी अधिकारी कर्मचा-यांचा अजब कारभार पंचनाम्यात सदस्यांच्याच केल्या बोगस सह्या.गायरान जमीन परस्पर हस्तांतरीत करणाऱ्या ग्रामसेवक,तलाठी,मंडळअधिकारी,यांच्यासह सरपंच,उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.\nसिद्धेश्वर गिरी/ सोनपेठ: तालुक्यातील करम येथील गायरान जमीन परस्पर विद्युत वितरण कंपनीकडे मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजनेस हस्तांतरीत करणाऱ्या ग्रामसेवक,तलाठी,मंडळ अधिकारी,सरपंच,उपसरपंच यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा. अधिकारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेतून कायमस्वरूपी निलंबित करून गायरानात चालू असलेले, बांधकाम थांबवण्याची मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.\nनिवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की,मागील चाळीस वर्षापासून करम येथील भूमिहीन शेतमजुरांचे कुटुंब गट क्रमांक ८५ मधील जमीन वहिती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत.शासनाने ग्रामीण भागातील कृषी आणि शेतीला योग्य विद्युत पुरवठा व्हावा. या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून विद्युत वितरण कंपनी व एका खाजगी कंपनीने मिळून सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले खरेमात्र या योजनेमुळे गैरप्रकार वाढून गावपातळीवरील पांढऱ्या कपड्यातील बगळ्यांनी आर्थिक मलिदा मिळेल म्हणून स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा प्रकार केला आहे.यात ग्रामसेवकांनी स्वतःचा बेजबाबदारपणा दाखवत अन्यायाचा कळस उभारला असल्याचे दिसून येत आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की,26 जानेवारी 2020 रोजी ग्रामसेवकाने एकाच तारखेस दोन ग्रामपंचायतचे ठराव मंजूर केले. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या ठरावात ठराव क्रमांक 12 असा नमूद करण्यात आले.तर तक्रारदारांनी माहिती अधिकारातून मिळवलेल्या ठरावावर ठराव क्रमांक 9 असा नमूद करण्यात आले आहे.यामुळे खरा ठराव कोणताअसा प्रश्न निर्माण होत असून.ग्रामसेवकांनी बेजबाबदारपणा दाखवल्याने गावातील शेतमजुराच्या कुटुंबांनी प्रशासनदरबारी न्याय मागितला, मात्र\"भर अब्दुल्ला गुढ थैली में\"ही म्हण प्रत्ययास आणत. तलाठी,मंडळ अधिकारी यांनी जागेवर बसून पंचनामा केला. या पंचनाम्यात नमूद असणाऱ्या पंचांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून\"सब भूमी गोपाल की\"ही म्हणही सार्थकी ठरवली.यामुळे विकास होतोय खराअसा प्रश्न निर्माण होत असून.ग्रामसेवकांनी बेजबाबदारपणा दाखवल्याने गावातील शेतमजुराच्या कुटुंबांनी प्रशासनदरबारी न्याय मागितला, मात्र\"भर अब्दुल्ला गुढ थैली में\"ही म्हण प्रत्ययास आणत. तलाठी,मंडळ अधिकारी यांनी जागेवर बसून पंचनामा केला. या पंचनाम्यात नमूद असणाऱ्या पंचांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून\"सब भूमी गोपाल की\"ही म्हणही सार्थकी ठरवली.यामुळे विकास होतोय खरामात्र गावपातळीवरील उपेक्षित वंचितांना आणि त्यांच्या हक्काला पायदळी तुडवल्या जात आहे कामात्र गावपातळीवरील उपेक्षित वंचितांना आणि त्यांच्या हक्काला पायदळी तुडवल्या जात आहे कासवाल आता सर्वसामान्यांतून व्यक्त केला जात आहे.\nजिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात न्याय मागण्याचा प्रयत्न झालेला आहे.मात्र न्याय मिळेल काअसा सवालही आता उपस्थित होऊ लागला आहे.दरम्यान सदरील ठरावावर सूचक आणि अनुमोदक यांचेही नावे बदलण्यात आलेली आहेत.या सर्व षडयंत्रात सरपंच,उपसरपंच,तलाठी,मंडळ अधिकारी,ग्रामसेवक यांचा हात असून यांच्यावर कार्यवाही करत सदर बांधकाम रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर गौतम उजगरे यांच्यासह सर्व गायरानधारक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nमराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nस्वामी अग्निवेश यांचे देहावसान\nएनालायजर न्यूज हा नव्या जगाचा मीडिया आहे. सोशल मीडियाचा एडिटर समजायला हरकत नाही. ब्रेकिंग आणि बेकिंग बातम्यांच्या जगात खरी बातमी हरवत चालली आहे. घटनेचा सर्वंकष अभ्यास आपल्यासमोर मांडण्यासाठी एनालायजर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/watch-pakistan-plane-crash-live-video-updates-passenger-plane-from-lahore-crashes-near-karachi-454814.html", "date_download": "2020-09-22T21:28:39Z", "digest": "sha1:2SQ4MQYJDN4APQTDBVLWDLFTWDAUQJNR", "length": 21752, "nlines": 213, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इंजिनमध्ये स्फोट झाला आणि विमान थेट इमारतींवर कोसळलं; पाकिस्तानच्या भीषण अपघाताचे 10 VIDEO आले समोर watch Pakistan Plane Crash live video Updates passenger Plane From Lahore Crashes Near Karachi | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nइंजिनमध्ये स्फोट झाला आणि विमान थेट इमारतींवर कोसळलं; पाकिस्तानच्या भीषण अपघाताचे 10 VIDEO आले समोर\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली दंगल प्रकरण: राज्य विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nCovid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा; मोदी सरकारने केलेलं Air Bubble Agreement काय आहे\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी, धक्कादायक माहिती उघड\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची वाचा काय आहे प्रकरण\nइंजिनमध्ये स्फोट झाला आणि विमान थेट इमारतींवर कोसळलं; पाकिस्तानच्या भीषण अपघाताचे 10 VIDEO आले समोर\nकराची, 22 मे : पाकिस्तान एका भीषण विमान अपघातानं हादरलं. कराची विमानतळाच्या दिशेने निघालेलं हे विमान लँड होण्यापूर्वी काही क्षण शहराच्या निवासी भागातच कोसळलं त्यामुळे हाहाकार उडाला आहे. रस्त्यावर उसळलेली गर्दी आणि इमारतींमागून येणारे काळे धुराचे लोट अशी विमान कोसळल्यानंतरची काही दृश्य सोशल मीडियावर शेअर झाली आहेत. यातून दुर्घटनेची भीषणता कळू शकते.\nपाकिस्तानचं प्रवासी विमान कराचीनजिक कोसळलं. लाहोरहून प्रवाशांना घेऊन निघालेलं पाकिस्तान एअरलाईन्सचं (PIA) विमान कराची विमानतळाच्या जवळच कोसळल्याचं वृत्त आहे. एअरबस 320 हे विमान कोसळलं आहे. यात सुमारे 100 प्रवासी असल्याचं समजलं. हे विमान निवासी भागात कोसळल्याची माहिती पुढे येत आहे.\nमॉडेल कॉलनी विमानतळाजवळील वसाहतीवरच विमान कोसळल्याचं कळतं. तिथून धुराचे लोट येतानाचे VIDEO सोशल मीडियावर शेअर होत आहेत.\n#Pakistan करांची : पाकिस्तान एयरलाइंस का प्लेन आबादी वाले इलाके में क्रेश हुआ\nपाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या पाकिस्तान एअरलाइन्सचे प्रवक्ते अब्दुल सत्ता यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, PK8303 हे विमान कराचीकडे येत होतं. त्यामध्ये 99 प्रवासी आणि 8 क्रू मेंबर होते.\nहे विमान अपघातग्रस्त झालं असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. पण अधिक माहिती दिलेली नाही.\nस्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत गजबजलेल्या मॉडेल कॉलनी या भागात विमान कोसळलं आहे.\nतिथे अँब्युलन्सची ये जा दिसते आहे. त्यामुळे या घटनेत मोठी हानी झाली असल्याची शक्यता आहे.\nअद्याप पाकिस्तानकडून अधिकृतपणे अपघातात झालेल्या नुकसानाबद्दल माहिती दिली गेलेली नाही.\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/topics/payment-bank/news", "date_download": "2020-09-22T20:57:22Z", "digest": "sha1:RBQEPBO5LTN25A35AFD6EI6KXQPPHNPZ", "length": 4755, "nlines": 76, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपेमेंट बँकेद्वारे मिळणार इतर बँकेतील पैसेही घरपोच\nआयडिया पेमेंट बँकेनेअखेर गाशा गुंडाळला\nपोस्ट पेमेंट बँकेची केंद्रे सव्वा लाखांवर\nPaytm payment bank: ‘पेटीएम पेमेंट बँके’ला रिझर्व्ह बँकेची मान्यता\nपेटीएमच्या पेमेंट बँकेवर निर्बंध\nसर्व पोस्ट कार्यालयांत होणार पेमेंट बँक\nटपाल कार्यालयात लवकरच आयुर्विमा\nटपाल खाते विमा व्यवसायात\nआता कार्डाशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार\nपोस्ट पेमेंट बँकेला एक सप्टेंबरचा मुहूर्त\nविविध वित्तीय उत्पादने पोस्ट बँकेतही मिळणार\nपोस्ट पेमेंट बँकेला २१ ऑगस्टचा ‘मुहूर्त’\nबहुप्रतीक्षित पोस्ट पेमेंट बँकेला ऑगस्टचा मुहूर्त\nमोबाइल वॉलेटसाठीही केवायसी हवीच\nपोस्टाच्या पेमेंट बँकेकडून घरपोच पैशांची सुविधा\nएयरटेल पेमेंट बॅंक: पैसे जमा कराल, तेवढा टॉक टाइम मिळणार\nएयरटेल पेमेंट बॅंकेत दोन दिवसात दहा हजार खाते\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8", "date_download": "2020-09-22T19:36:15Z", "digest": "sha1:3XIPBKCDPF6FI6CXOTXJHQ4DJP2U67OZ", "length": 16593, "nlines": 207, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:शुद्धलेखन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.यात आपण सहभागी होऊ शकता.\nअधिक माहितीकरिता,कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे .\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nवगळण्याकरिता नामांकन झालेले लेख\nमासिक सदर आणि चांगले लेख\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\n१ मध्यवर्ती प्रकल्प समन्वय\n२.१ मुखपृष्ठ सदर शुद्धलेखन नामनिर्देशन\n४ शुद्धलेखन सुधारण्यात सहभागी सदस्य\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयसंपादन करा\nविकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात.\nविषयवार लेख प्रकल्प गट\nसमन्वय आणि प्रगती विषयक लेखगट\nविकिकरण आणि सहाय्य विषयक लेखगट\nप्रकल्प पूर्ण होऊन केवळ इतिहास जपण्याच्या दृष्टीने ठेवलेली पाने गट\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nहा अशुद्धलेखनाचे शुद्धीकरण करण्याबद्दल विनंती नोंदवण्या करिताचा प्रकल्प आहे.मराठी शुद्धलेखन, मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते आणि मला मराठी विकिपीडियात अशुद्ध लेखन आढळते काय करावे आणि मला मराठी विकिपीडियात अशुद्ध लेखन आढळते काय करावे हे लेख तसेच हेसुद्धा पहा येथे सुचवलेले विविध लेख वाचावेत. शुद्धीकरण करावयाच्या लेखांचे नामनिर्देशन करावे.\nमुखपृष्ठ सदर शुद्धलेखन नामनिर्देशनसंपादन करा\nमराठी शब्द योजना करताना उपयोगात नसलेले शब्द, अति संस्कृत प्रचूर अथवा शब्दशः अनुवादाबद्दलच्या आक्षेपांची दखल घेणे हा ह्या साच्याचा उद्देश आहे. अर्थात एखाद्या शब्दासाठी/वाक्यासाठी सोपा मराठी प्रतिशब्द हवा असल्यास या साच्याचा वापर करावा. आक्षेपाबद्दल व्यवस्थित दखल घेऊन हवे असल्यास आपले म्हणणे या विभागात विस्तृतपणे नोंदवणे अपेक्षित आहे.\nविशेष:उपसर्गसुची पान शीर्षकातील उपसर्ग हा शब्द इंग्रजीचे शब्दाचे शब्दशः मराठीकरणअमुळे आला आहे.पानाच्या उद्दीष्टास चपखल वाटत नाही[मराठी शब्द सुचवा]\nशुद्धलेखन सुधारण्यात सहभागी सदस्यसंपादन करा\n{{अपूर्ण वाक्य}} [ अपूर्ण वाक्य]\n{{विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका}} येथे पहा\nमराठी साहित्य महामंडळाचे पुरस्कृत शासनमान्य शुद्धलेखनाचे नियम\nपरिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे\nमला मराठी विकिपीडियात अशुद्ध लेखन आढळते काय करावे\nमराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते\nमराठी व्याकरण,शुद्धलेखन,शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची\nLast edited on २ सप्टेंबर २०१८, at १६:५८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ सप्टेंबर २०१८ रोजी १६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/09/blog-post_311.html", "date_download": "2020-09-22T21:21:18Z", "digest": "sha1:ETLYOSS2DPSSFGUK6DD3F327FR3QXSVG", "length": 3252, "nlines": 65, "source_domain": "www.smartichi.com", "title": "मीन राशी भविष्य", "raw_content": "\nPisces future तुम्हाला उत्तेजित करणा-या, उल्हसित करणाºया उपक्रमात स्वत:ला गुंतवा, त्यामुळे तुम्हाल बराच आराम मिळेल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. आजच्या दिवशी रोमान्सची आशा धरू नका. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमचा/तुमची त्याच्या/तिच्या कामात इतका व्यस्त होईल, की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ व्हाल.\nउपाय :- 5 लोखंडाचे खिळे आणि चुना एका काळ्या-सफेद कपड्यात बांधून वाहत्या पाण्यात वाहून द्या आणि आपले प्रेम जीवन मजबूत करा.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/municipality-is-yet-to-take-action-on-chintamani/articleshow/70664663.cms", "date_download": "2020-09-22T21:54:42Z", "digest": "sha1:JKMCNUP4ATFATITCO2QGCAL4TXND22CC", "length": 13659, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘चिंतामणी’वर पालिकेची अद्याप कारवाई नाही\nचिंचपोकळी येथील चिंतामणी गणपतीच्या शतकमहोत्सवी आगमन सोहोळ्यात झालेल्या हुल्लडबाजीमुळे लालबाग परिसरात झालेल्या रोपट्यांच्या नुकसानीबद्दल महापालिकेने अद्याप मंडळावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पालिकेसारख्या सरकारी यंत्रणेचे नुकसान होऊनही प्रशासन गप्प असल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nचिंचपोकळी येथील चिंतामणी गणपतीच्या शतकमहोत्सवी आगमन सोहोळ्यात झालेल्या हुल्लडबाजीमुळे लालबाग परिसरात झालेल्या रोपट्यांच्या नुकसानीबद्दल महापालिकेने अद्याप मंडळावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पालिकेसारख्या सरकारी यंत्रणेचे नुकसान होऊनही प्रशासन गप्प असल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.\nचिंतामणी गणपतीच्या आगमन सोहोळ्यासाठी रविवारी हजारोंच्या संख्येने उत्साही तरुण, तरुणींची गर्दी चिंचपोकळी, लालबाग परिसरात झाली होती. या गर्दीवर मंडळाचे नियंत्रण नसल्याने हुल्लडबाज लालबाग येथे रस्त्यातील दुभाजकांच्या जाळ्यांवर चढल्याने पालिकेने लावलेल्या रोपट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मागील वर्षीही असाच प्रकार घडला होता. त्यामुळे या मंडळावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. गणपतीच्या मंडपांसाठी रस्त्यावर खड्डे खणल्यास एका खड्ड्यामागे पालिका दोन हजार रुपये दंडात्मक कारवाई करते, मग रोपट्यांची नासधूस केल्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल केला जात आहे.\nयाबाबत पालिकेच्या एफ-दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता नासधुशीचा अहवाल पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे पाठवला जाणार असल्याचे त्यांनी सोमवारी सांगितले होते. मंगळवारपर्यंत असा कोणताही अहवाल आयुक्त कार्यालयात पोहोचलेला नव्हता, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने नासधूस झालेल्या जागी नव्याने रोपटी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र मंडळाने अशी रोपटी लावलेली नसल्याचे मंगळवारी रात्री केलेल्या पाहाणीत आढळून आले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nMumbai Local Train: मुंबई लोकलचा मोठा दिलासा; 'या' कर्म...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nMumbai local: मुंबई लोकलबाबत मोठी बातमी; पश्चिम रेल्वेन...\nMumbai Local Train: मुंबईत 'या' मार्गावरील लोकल प्रवास ...\nकोल्हापुरात ६४%, सांगलीत ५३% जास्त पाऊस\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nहुल्लडबाजी चिंतामणी चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती no any action on chintamani yet Chintamani\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nआयपीएलधोनीचा चाहत्यांना धक्का, मॅचविनरला वगळून दिले 'या' खेळाडूला संघात स्थान\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nविदेश वृत्तचीनची उचलेगिरी; अमेरिकेवरील हल्ला म्हणून चित्रपटातील दृष्य दाखवले\nमहाराष्ट्रमराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला; नेत्यांच्या घरासमोर केले अनोखे आंदोलन\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nदेशपँगाँगमध्ये भारतीय लष्कराच्या उपस्थितीने चीन चिंतेत, केली 'ही' मागणी\nआयपीएलIPLमधील सर्वात धोकादायक खेळाडू; कॅमेऱ्याची काच फोडली, पाहा व्हिडिओ\nLive: 'मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार'\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nधार्मिकपूजा साहित्यातील 'या' गोष्टी प्रतिकार शक्ती वाढण्यास उपयुक्त; कसे\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/video/news/on-cam-rpf-staff-save-man-from-falling-in-between-platform-and-train-at-ahmedabad-station/videoshow/71271451.cms", "date_download": "2020-09-22T20:38:04Z", "digest": "sha1:2MP6L44IP2P3OINENWESSS44RJDB4HMD", "length": 9988, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअहमदाबाद: आरपीएफ जवानाने वाचवले प्रवाशाचे प्राण\nआरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. अहमदाबाद रेल्वे स्थानकावर एक प्रवासी चालती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असताना प्ल२टफॉवर पडला. प्लॅटफॉर्म आणि रेल्वेगाडीच्या फटीतून तो खाली पडणार तेवढ्यात तिथं असेलल्या दोन आरपीएफ जवानांनी तत्काळ धाव घेत त्याला बाहेर ओढले. त्यामुळं त्याचे प्राण वाचले.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nधरण काठावर तरुणाई थिरकली DJच्या तालावर\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर...\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन...\nन्यूजसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nक्रीडाचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nन्यूजअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nअर्थसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nमनोरंजनन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nक्रीडामुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nमनोरंजनअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यूजकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nन्यूजकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nन्यूजनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nन्यूजफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nन्यूजचीनची उचलेगिरी; चित्रपटातील दृष्यांना सांगितले अमेरिकेवरील हल्ला\nन्यूजआंदोलनकर्त्या खासदारांसाठी उपसभापतींनी नेला चहा, पंतप्रधानांनी केलं कौतुक\nन्यूजभिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या २०वर\nब्युटी‘हे' घरगुती उपाय केल्यास डार्क सर्कलची समस्या होईल दूर\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २२ सप्टेंबर २०२०\nन्यूजनागपुरात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाचे लोकार्पण\nन्यूजकृषी विधेयकाविरोधात देशभरात निदर्शने\nन्यूजनाशिकमध्ये जोरदार पाऊस, काही भागात वीज पुरवठा खंडित\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/mumbai-university-recruitment/", "date_download": "2020-09-22T21:38:59Z", "digest": "sha1:SLDJURC3T33Q5BCMVQCKCS5RUWI4D47I", "length": 12265, "nlines": 164, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Mumbai University Recruitment 2020 - Mumbai University Bharti - mu.ac.in", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [Updated] (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(Mumbai University) मुंबई विद्यापीठ भरती 2020\nशैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी.\nनोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग & रत्नागिरी\nFee: खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय: ₹250/-]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2020\n67 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 संशोधन सहाय्यक 03\n3 क्षेत्र समन्वयक 04\nपद क्र.1: 50% गुणांसह समाजशास्त्र पदवी.\nपद क्र.2: 12वी उत्तीर्ण\nवयाची अट: 25 जून 2019 रोजी,\nपद क्र.1: 30 वर्षांपर्यंत\nपद क्र.2: 35 वर्षांपर्यंत\nपद क्र.3: 45 वर्षांपर्यंत\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 01 जुलै 2019 (05:30 PM)\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 64 जागांसाठी भरती\n(NHM Sangli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती\n(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 57 जागांसाठी भरती\n(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती\n(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर पदांची भरती\n(NHPC) नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 112 जागांसाठी भरती\n(ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती\n(ZP Pune) पुणे जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CET अर्ज प्रक्रियेला 07 ते 08 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://mahanmk.com/question-papers/s/raigad-district-police-recruitment-2017-question-paper/5/l/3/", "date_download": "2020-09-22T20:23:23Z", "digest": "sha1:SJPLI5E6XWJSPJ3S4XZH2OGR6JDEJJRX", "length": 12750, "nlines": 350, "source_domain": "mahanmk.com", "title": "रायगड जिल्हा पोलीस भरती २०१७ Questions And Answers", "raw_content": "\nरायगड जिल्हा पोलीस भरती २०१७\nरायगड जिल्हा पोलीस भरती २०१७\nखालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते\n या वाक्यात शब्दाची कोणती जात वापरली आहे\nसिंधुदुर्ग किल्ला बांधला गेला. सन ………\nराम व त्याच्या आईचे वय २:७ या प्रमाणात आहे. आणखी ८ वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर २:५ या प्रमाणत होईल, तर रामच्या आईचे वय किती\nअमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत\nमालिका पूर्ण करा. 17, 26, 37, 50, \nमहाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेले किती सदस्य असतात\nखालीलपैकी कोणी ऑलंपिक मध्ये पदक मिळवले नाही\nD. पी. व्ही. सिंधू\nक्रियापदाबाबत विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ….. म्हणतात.\nलोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले\nम्हणीचा अर्थ ओळखा. इकडे आड तिकडे विहीर\nA. दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे\nB. कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वाईटच\nC. आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा\nD. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे\nएका बोटीचा वेग ताशी ६ किमी असून, प्रवाहाचा वेग २ किमी. ताशी आहे. बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे, तर त्यास ४ तास लागतात, प्रवाहाच्या देशेने तेच अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात खालीलपैकी कोठे नगरपरिषद नाही\nखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.\nD. विकास गौडा-थाळी फेक\nतिलारी धरण सिंधुदुर्गच्या कोणत्या तालुक्यात आहे\nपेशव्यांचा कोणता क्रम बरोबर आहे\nA. बाळाजी बाजीराव, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव १, नानासाहेब\nB. बाळाजी विश्वनाथ, बाजीराव १, बाळाजी बाजीराव, नानासाहेब\nC. बाजीराव १, बाळाजी बाजीराव, बाळाजी विश्वनाथ, नानासाहेब\nD. नानासाहेब, बाळाजी बाजीराव, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव १\nबाईल ज्यूस पित्त कोठे निर्माण होते\nएक काम अ हा १० दिवसात करतो, तेच काम ब १५ दिवसात करतो. दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.com/2020/09/The-changes-in-Satbara-will-bring-relief-to-the-common-man-Revenue-Minister-Balasaheb-Thorat.html", "date_download": "2020-09-22T20:36:42Z", "digest": "sha1:JQBKCEXKJPFGFHFNLUBED4KYZCHVVXUT", "length": 11292, "nlines": 61, "source_domain": "www.mandeshexpress.com", "title": "सातबारातील बदलांमुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा ; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात : युनिक कोड, वॉटर मार्क, लोगो आणि क्यूआर कोड असणार सातबाराचे वैशिष्ट्य - mandeshexpress.com", "raw_content": "\nसातबारातील बदलांमुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा ; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात : युनिक कोड, वॉटर मार्क, लोगो आणि क्यूआर कोड असणार सातबाराचे वैशिष्ट्य\nसातबारातील बदलांमुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात : युनिक कोड, वॉटर मार्क, लोगो आणि क्यूआर कोड असणार सातबाराचे वैशिष्ट्य\nमुंबई : जवळपास आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात बारावर वॉटर मार्कसह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.\nश्री.थोरात म्हणाले, राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत महाराष्ट्रातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पद्धतीत बदल करण्यात आला आहे. ब्रिटीश काळात एम.जी. हार्टनेल अँडरसन यांनी तयार केलेल्या मॅन्युअलमध्ये 1941 मध्ये एम.जे.देसाई यांनी सुधारणा केल्या होत्या. त्यानंतर जवळपास 8 दशकांनंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येत असून सातबारामध्ये साधारण 12 प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. यापुढे आता प्रत्येक गाव आणि खातेदाराला स्वतंत्र कोड क्रमांक देण्यासोबत गाव नमुना नंबर 7 अधिकार अभिलेख पत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.\nगाव नमुना नंबर 7 मध्ये गावाच्या नावासोबत एलजीडी (Local Government Directory) स्थानिक शासनाचा कोड दर्शविण्यात येणार आहेत. याशिवाय लागवडयोग्य आणि पोटखराबा क्षेत्राचे एकूण क्षेत्र यापुढे दर्शविले जाणार आहे. सध्या अनेक उताऱ्यांमध्ये त्यांचे क्षेत्र जुळत नाही मात्र आता अशी अडचण येणार नाही. हेक्टर, आरसोबत अकृषक उताऱ्यावर चौरसमीटर नोंदले जाणार आहे. इतर हक्काच्या रकान्यात खातेदारांचे क्रमांक युनिक क्रमांकासह नोंदले जातील. सातबारा उताऱ्यातील नव्या बदलामुळे राज्यातील जमीनविषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसूलविषयक वाद कमी होण्यास मदत होईल असा विश्वास श्री.थोरात यांनी व्यक्त केला.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : दुष्काळी...\nमाणगंगा नदीला आला पुर ; आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद\nमाणगंगा नदीला आला पुर आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'माणदेश एक्सप्रेस' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nमाणदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'माणदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'माणदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nकॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.Copyright माणदेश एक्सप्रेस सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://nashikcalling.com/nashik-city-covid19-update-9-august-2020/", "date_download": "2020-09-22T19:44:13Z", "digest": "sha1:W25NYNY42BJ374MRHM5EZVAT7GVESWXB", "length": 10324, "nlines": 38, "source_domain": "nashikcalling.com", "title": "ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सुविधेचे आदर्श मॉडेल – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सुविधेचे आदर्श मॉडेल\nठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन\nनाशिक (प्रतिनिधी): कोविड रूग्णांची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. क्रेडाईने तयार केलेलं हे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सेवेचे एक आदर्श मॉडेल असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.\nक्रेडाई आणि नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आज पार पडले. त्यावेळी ते पालकमंत्री भुजबळ बोलत होते.\nयावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोविडची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची व्यवस्था केली आहे. क्रेडाईने तयार केलेलं हे कोविड सेंटर अतिशय उत्कृष्ट बनविल आहे.\nकोविड केअर सेंटर बनविण्यासाठी चित्रकार तसेच परिश्रम घेतलेल्या सर्वांचे कार्य कौतुकास्पद आहे.\nरिक्रियेशन कक्षाच्या माध्यमातून विविध खेळ, पुस्तके , टीव्ही यासह मनोरंजनाची तसेच रुग्णांना योगा, मेडिटेशनसाठी व्यवस्था करण्यात आल्याने अतिशय उत्तम स्वरूपाचे कोविड केअर सेंटर निर्माण झाले आहे. हॉस्पिटलमधील बेड्स संपतील तेव्हा या कोविड केअर सेंटरचा वापर करण्यात येईल. बेडची संख्या कमी पडू नये यासाठी अतिरिक्त बेड्स साठी ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली गेली आहे.\nरुग्णांची संख्या कमी कशी होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तपासणी अधिक होत असल्याने रुग्णांचा आकडा वाढतो आहे. परंतु कोरोनाचा प्रसार अधिक वाढू नये यासाठी तपासणी अधिक वाढवून रुग्णांचा शोध घेण्याचे काम सुरूच ठेवावे.कोरोना हे युद्ध असून सर्वांना एकत्र येऊन त्यासाठी लढण्याची आवश्यकता आहे. कोरोना होणारच नाही याची काळजी सर्वांना घ्यावी, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास अजून नवीन ठिकाणी जागा बघून प्राथमिक सुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात जेणेकरून तेथेही आवश्यकता पडल्यास तातडीने कोविड केअर सेंटर उभारता येणे शक्य होईल. सामाजिक बांधिलकी ठेऊन सर्व संस्था संघटना काम करतआहेत, समाजिक दायित्व म्हणून हे काम सदैव कायम ठेवाण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी केले.\nमहापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, शहराच्या हिताच्या दृष्टीने क्रेडाईने कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून घेतलेलं हे पाऊल अतिशय महत्वाच आहे. क्रेडाईने उभारलेलं कोविड केअर सेंटर हे अतिशय सोयीं सुविधा युक्त असून रुग्णांना याठिकाणी आल्यानंतर चांगले उपचार मिळतील. नाशिक शहरातुन कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्व पदाधिकारी एकत्रित काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.\nमनपा आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, नाशिकच्या स्लम भागात रुग्णांची संख्या कमी झाली असून कंपनीच्या परिसरात तसेच सोसायटी परिसरात रुग्ण आढळत आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात १२०० पथके काम करत आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार पुणे मुंबईच्या धर्तीवर ठक्कर डोम येथे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी उपचारासोबत रिक्रियेशन सेंटरची निर्मिती करण्यात आली असून रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून दिले जाणार असून याठिकाणी अत्यावश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nमहाराष्ट्रातील अत्यंत सोयीसुविधा उपलब्ध असलेला हे सेंटर आहे. यात ३५० बेडची व्यवस्था करण्यात आली असून ५ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच टीव्ही, चेस, कॅरम, सेल्फी पॉईंट यासह मनोरंजनाच्या अनेक सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले.\nनाशिक शहरात मंगळवारी (दि. 16 जून) दिवसभरात एकूण 73 कोरोनाबाधित;एकाचा मृत्यू\nनक्की काय हवंय.. दारू की कुटुंब…\nपोलिसांनी अटक केल्याने नाशिकचे सराफ व्यावसायिक बिरारी यांची आत्महत्या\nदुष्काळात तेरावा महिना : नाशिकच्या शाळांनी फी वाढवली…\nनाशिक शहरात शुक्रवारी (दि.१८ सप्टेंबर) ११५२ कोरोना पॉझिटिव्ह; ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathibhau.com/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B/", "date_download": "2020-09-22T20:46:05Z", "digest": "sha1:QZ522BARKDEUFWMHW4ZXG766VT72MTJ6", "length": 3090, "nlines": 59, "source_domain": "marathibhau.com", "title": "गुढी पाडव्याच्या शुभेच्छा 2020 - Marathi Bhau", "raw_content": "\nगुढी पाडव्याच्या शुभेच्छा 2020\nGudi padwa wishes:-आपल्या भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व‘ म्हणून साजरा करण्याची परंपरा …\nपूर्ण वाचा 20+ गुढी पाडव्याच्या शुभेच्छा 2020 | Happy Gudi Padwa Wishes\nजागतिक आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा || world indigenous day wishes Marathi\nबिल गेट्स यांचे सर्वश्रेष्ठ विचार || Bill Gates Quotes In Marathi\n10+ स्टिव्ह जॉब्स यांचे सर्वोत्कृष्ठ विचार || Steve jobs Quotes in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://nashikcalling.com/nashik-policeman-arrested-for-taking-bribe/", "date_download": "2020-09-22T20:16:39Z", "digest": "sha1:RRYE4PQXEG226SLBBKWAKTIENIKSNA4O", "length": 3699, "nlines": 29, "source_domain": "nashikcalling.com", "title": "पोलीस कर्मचाऱ्यास पाच हजाराची लाच घेताना अटक.. – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nपोलीस कर्मचाऱ्यास पाच हजाराची लाच घेताना अटक..\nनाशिक (प्रतिनिधी): अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठया शिताफीने सापळा रचून अटक केली. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंगार व्यावसायिकाला दुकान चालू ठेवण्यासाठी अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकात असलेले संशयित हवालदार भास्कर मल्ले यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली. बोलणी झाल्यानुसार गुरुवारी लाचखोर मल्ले याने तक्रारदार भंगार व्यवसायिकाकडून लाच स्विकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडून ताब्यात घेतले.\nगुरुवारी मल्ले रजेवर असताना लाच घेण्यासाठी तक्रारदार व्यापाऱ्याकडे गेले होते. लाचखोर मल्ले विरोधात अंबड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहे.\nनियुक्तीपत्रके मिळून सुद्धा गैरहजर असलेल्यांवर गुन्हे दाखल करा : महापालिका आयुक्त\nनाशिक महानगरपालिका उभारणार ऑक्सिजन निर्मिती प्लांट….\nनाशिक शहरात सोमवारी (दि. २९ जून) 123 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 5 जणांचा मृत्यू\nठाण्याच्या कोरोनाबाधीताचा नाशिकमध्ये उपचारादरम्यान मृत्यू\nनाशिककर मास्क वापरताय पण हेल्मेट नाही\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/12/OneIndiathebestIndia.html", "date_download": "2020-09-22T20:37:55Z", "digest": "sha1:GDV45THXXRUDQJ2WGZJH6PKHA5NO2D25", "length": 5198, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "'एक भारत' अंतर्गत रेल्वेत 50 टक्के सवलत | Gosip4U Digital Wing Of India 'एक भारत' अंतर्गत रेल्वेत 50 टक्के सवलत - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या 'एक भारत' अंतर्गत रेल्वेत 50 टक्के सवलत\n'एक भारत' अंतर्गत रेल्वेत 50 टक्के सवलत\nकेंद्र सरकारच्या 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना आता रेल्वेत 50 सूट देण्यात येणार आहे.\n5 हजार रुपयांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्या तरुणांना स्लीपरच्या मूळ भाड्यामध्ये 50 टक्के सवलत देण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे.\nसामान्य रेल्वे सेवांसाठी विशेष बाब म्हणून ही सवलत देण्यात आली आहे. विशेष रेल्वे किंवा डब्यांसाठी ही सवलत मिळणार नाही.\nमहोत्सवाला पोहोचण्यासाठी 300 किमीहून अधिक प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी स्लीपर वर्गाच्या एकेरी भाड्याचे शुल्क भरल्यानंतर, त्यांना सवलतीचे परतीचे तिकीट दिले जाईल.\nविविध राज्यांच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या सचिवांकडून रेल्वेने निश्चित केलेल्या नमुन्यातील प्रमाणपत्र सादर केल्यानंतर ही सवलत दिली जाणार आहे.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/topics/the-zoya-factor", "date_download": "2020-09-22T19:53:25Z", "digest": "sha1:ZWPCRG2PX2XB4J7WMBV6UHHOPUR3TP3G", "length": 3515, "nlines": 63, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचित्रपटाला एकत्र; विकी-कतरिनाच्या अफेअरच्या चर्चांना उधाण\nसचिनच्या भूमिकेत झळकला हा अभिनेता\n'द झोया फॅक्टर'... चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\n'द झोया फॅक्टर'मध्ये विराट कोहली\nसोनम दिसणार मंदिराच्या भूमिकेत\nसोनम कपूरचा आगामी चित्रपट 'द झोया फॅक्टर'\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://marathigappa.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%AA-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%82/", "date_download": "2020-09-22T21:49:46Z", "digest": "sha1:APR5VTUDAFHSDYS4PMM4YT45DC77TPPR", "length": 16393, "nlines": 72, "source_domain": "marathigappa.com", "title": "आमिरला फ्लॉप हिरोची सेकंड कॉपी समजत असताना ह्या चित्रपटाने वाचवले करियर – Marathi Gappa", "raw_content": "\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\nनिशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी\nसैराट मधला सल्या आता खऱ्या आयुष्यात काय करतोय बघा, पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल\nहे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल\nजयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री\nजत्रा चित्रपटातील हा कलाकार आता बनला आहे लोकप्रिय सेलिब्रेटी, बघा कोण आहे तो\nHome / बॉलीवुड / आमिरला फ्लॉप हिरोची सेकंड कॉपी समजत असताना ह्या चित्रपटाने वाचवले करियर\nआमिरला फ्लॉप हिरोची सेकंड कॉपी समजत असताना ह्या चित्रपटाने वाचवले करियर\nआमिर खान हे बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला खूप मोठे नाव आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटात काही ना काही वेगळेपणा असतो ज्यामुळे लोकं त्याचा चित्रपट आला कि चित्रपटगृहात गर्दी करतात. अनेकजण त्याच्या अभिनयाचे दिवाने आहेत. आमिर खानचा अभिनय, त्याचे चित्रपट आणि कामाप्रती असलेली त्याची परिपक्वता पाहून बॉलिवूडचे लोकं त्याला मिस्टर परफेक्टनिस्ट बोलतात. तो सगळ्यापासून युनिक आहे, तो सगळ्यांपासून वेगळा आहे. पण तुम्हांला हे जाणून विचित्र वाटेल कि ह्याच आमिर खानला ज्याला आज लोक मिस्टर परफेक्टनिस्ट बोलतात त्याला एकेकाळी ८० च्या दशकातल्या फ्लॉप हिरोची सेकंड कॉपी बोलून तुलना केली होती. आजच्या लेखात आम्ही तुम्हांला हेच सांगणार आहोत, कि केव्हा आमिर खानला सेकंड कॉपी बोलले गेले, का असे त्याला बोलले गेले आणि आमिर खानने ह्या गोष्टीला कसे चुकीचे ठरवले. गोष्ट आहे १९९० सालची, इंदरकुमार एक चित्रपट बनवत होते, चित्रपट होता ‘दिल’. ह्या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला घेतले होते. तर मुख्य अभिनेता म्हणून आमिर खानला निवडले होते.\nजेव्हा इंदरकुमार ह्यांनी मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेसाठी आमिर खानला घेतले तेव्हा इंडस्ट्रीमध्ये त्यांना खूप बोलणे ऐकावे लागले. खूप लोकांनी येऊन त्यांना सांगितले कि आमिर खानला त्यांनी चित्रपटात घेतले आहे हा खूप चुकीचा निर्णय आहे. ते असं का म्हणाले हे आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. आमिर खानच्या चित्रपट करियरची सुरुवात तर चांगली झाली होती. ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यानंतर आमिरने ‘राख’, ‘लव्ह लव्ह लव्ह’, ‘तुम मेरे हो’ आणि ‘अव्वल नंबर’ हे चित्रपट केले. परंतु हे सर्व चित्रपट फ्लॉप गेले. ह्यानंतर आमिरने एक अजून चित्रपट केला होता माधुरी दीक्षित सोबत. त्या चित्रपटाचे नाव होते ‘दिवाना मुझ सा नही’ हा चित्रपट बनून पूर्ण झाला होता. परंतु ह्या चित्रपटाला त्यावेळी कोणीच विकत घेण्यासाठी तयार नव्हता. कारण आमिर खानचे मार्केट खराब होते म्हणून कोणीही डिस्ट्रिब्युटर त्याच्यावर पैसे लावण्यास तयार नव्हता. हेच कारण होते कि इंडस्ट्रीच्या लोकांनी इंदरकुमार ह्यांना सावध केले होते कि आमिर खानला ह्या चित्रपटात घेऊ नका कारण जर तुम्ही ह्या चित्रपटात आमिर खानला घेतले तर ‘दिवाना मुझ सा नही’ सारखा ह्या चित्रपटाला सुद्धा कोणी डिस्ट्रिब्युटर मिळणार नाही.\nह्यापलीकडे इंदरकुमारला लोकांनी हे सुद्दा सांगितले होते कि आमिरच्या जागी ह्या चित्रपटात तुम्ही तुमच्या जवळचा मित्र अनिल कपूरला सुद्धा घेऊ शकतात. परंतु तेव्हा इंदरकुमारने त्यांचा सल्ला नाकारला होता. कारण ह्या चित्रपटात जो कॅरॅक्टर होता तो प्रॅन्क्स करायचा. हा कॅरॅक्टर अमीरसोबत खूप जुळत होता. ह्यामुळे ह्या चित्रपटात इंदरकुमार ह्यांनी अनिल कपूरला घेतले नाही. सोबत त्यांनी अनिल कपूरला अगोदरच ‘बेटा’ चित्रपटासाठी साईन केले होते, म्हणून ह्या चित्रपटासाठी अनिल कपूरला साइन करणे त्यांना ठीक वाटले नाही. मित्रांनो तुम्हांला ज्युबली स्टार राजेंद्र कुमार तर लक्षात असतीलच. त्यांचा मुलगा आला होता बॉलिवूडमध्ये ज्याचे नाव होते कुमार गौरव. ज्याने आपल्या करियरची सुरुवात १९८१ मध्ये आलेल्या ‘लव्हस्टोरी’ चित्रपटाने केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला होता. परंतु ह्या चित्रपटानंतर कुमार गौरव आपल्या चित्रपट करियर मध्ये काहीच कमाल दाखवू शकला नाही. आणि ९० चे दशक येईपर्यंत त्याचे करियर जवळजवळ संपले होते.\nजर ‘लव्ह स्टोरी’ चित्रपटानंतर कुमार गौरवला ओळखलं जात असेल तर ते ‘नाम’ चित्रपटातील त्याच्या साईड रोलच्या भूमिकेसाठी. हि ती वेळ होती जेव्हा कुमार गौरवचे करियर संपले होते आणि आमिर खानच्या करियरला सुरुवात झाली होती. त्यावेळी कुमार गौरवचा चेहरा आमिर खानच्या चेहऱ्याशी खूपच मिळताजुळता होता. हेच कारण होते जेव्हा आमिर खानचा वाईट काळ आला होता, जेव्हा त्याचे चित्रपट फ्लॉप होत होते तेव्हा बॉलिवूडच्या अनेकांनी इंदरकुमार ह्यांना हे सुद्धा सांगितले कि, “आमिर खान तर कुमार गौरवची सेकंड कॉपी वाटतोय. तुम्ही ह्याला चित्रपटात का घेत आहेत.” परंतु इंदरकुमार ह्यांनी ह्या सर्वांची पर्वा न करता आमिर खान सोबतच हा चित्रपट शूट केला. आणि जेव्हा ‘दिल’ हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्याचा रिझल्ट सर्वांना माहीतच आहे कि हा चित्रपट किती मोठा हिट ठरला होता ते. ह्याउलट हा चित्रपट हिट ठरल्यानंतर आमिर खानचा ‘दिवाना मुझ सा नही’ हा चित्रपट अगोदरच बनून झालेला होता, त्या चित्रपटालासुद्धा डिस्ट्रिब्युटर मिळाला आणि हा चित्रपट त्यानंतर रिलीज झाला. तर आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगितले कि इंडिस्ट्रीच्या सुपरस्टार अभिनेत्याला सुद्दा कसे एकेकाळी कोण्या फ्लॉप ऍक्टरची सेकंड कॉपी म्हटले गेले होते.\nPrevious ह्या मराठमोळ्या मुलीने दहा वर्षे केले हिंदी चित्रपटात साईड अभिनेत्रीचे रोल, आता करोडोंची मालकीण आहे\nNext आयपीएल मध्ये असेच नाही पैसे उधळत शाहरुख अंबानी, अश्याप्रकाराने करतात कमाई\nहिट चित्रपट देऊन एका रात्रीत सुपरस्टार झाल्या होत्या या ५ अभिनेत्री, आज जगत आहेत अनोळखी जीवन\nएकेकाळी झेब्रा क्रॉसिंगचे काम करणारे नाना, असे बनले बॉलिवूडचे प्रतिभावंत कलाकार\nबघा किती होती ह्या बॉलिवूड सेलिब्रेटींची पहिली कमाई, कसे केले होते खर्च\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-09-22T22:21:38Z", "digest": "sha1:I24H2NY7YK4NX32BLNIR54IYZZKQ3GRM", "length": 3315, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:माहितीचौकट फिल्मला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा:माहितीचौकट फिल्मला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:माहितीचौकट फिल्म या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाचा:माहितीचौकट फिल्म/doc ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.com/2020/07/10.html", "date_download": "2020-09-22T19:58:23Z", "digest": "sha1:HDZ23G5ICOUTMZ4ECNVWF6MV2SNOTMUN", "length": 8304, "nlines": 60, "source_domain": "www.mandeshexpress.com", "title": "धोनीने आणखी 10 वर्ष खेळावे : मायकल हसी - mandeshexpress.com", "raw_content": "\nधोनीने आणखी 10 वर्ष खेळावे : मायकल हसी\nधोनीने आणखी 10 वर्ष खेळावे : मायकल हसी\nनवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी किक्रेटपटू मायकल हसीने महेंद्र सिंग धोनीने पुढील 10 वर्ष किक्रेट खेळावे असे म्हटले आहे.\nमिस्टर किक्रेट नावाने प्रसिद्ध असलेला हसी धोनीविषयी म्हणाला की, धोनी नेहमीच आपल्या खेळाडूंचे समर्थन करतो. सोबतच टीमच्या भल्ल्यासाठी अनेकदा अचानक हैराण करणारे निर्णय घेतो. कर्णधार म्हणून धोनी मला खूप आवडतो. तो आपल्या खेळाडूंना पाठिंबा देतो व त्यांच्यावर विश्वास ठेवतो. अनेकदा असे निर्णय घेतो की तुम्हाला समजत नाही, मात्र नंतर तुम्हाला हैराणी होते की कसे हे टीमच्या बाजूने होते.\nहसी म्हणाला की, धोनीने आणखी एक दशकभर खेळावे. मात्र नंतर व्यावहारिक होत हसी म्हणाला की, माझी इच्छा आहे की धोनी शक्य आहे तोपर्यंत खेळावे. मला आशा आहे की त्याने पुढील 10 वर्ष खेळावे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : दुष्काळी...\nमाणगंगा नदीला आला पुर ; आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद\nमाणगंगा नदीला आला पुर आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'माणदेश एक्सप्रेस' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nमाणदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'माणदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'माणदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nकॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.Copyright माणदेश एक्सप्रेस सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.shubhambooksonline.com/stories-/1800-mekh-mogari-by-ranjit-desai-buy-marathi-books-online.html", "date_download": "2020-09-22T20:27:24Z", "digest": "sha1:OAUAUGQNDD5THBIPYSQ2WGYQSKYOIGER", "length": 9668, "nlines": 273, "source_domain": "www.shubhambooksonline.com", "title": "mekh-mogari by ranjit desai buy marathi books online", "raw_content": "\nSports - क्रिडा विषयक\nAstrology - ज्योतिष विषयक\nCompetitive Exams - स्पर्धा परिक्षा\nFeminine - स्त्री विषयक\n‘रणजित देसाई यांची लघुकथा सर्वसामान्य मराठी लघुकथेपेक्षा निराळी आहे. अद्भुतरम्य वातावरणात वावरण्याची तिला हौस आहे. निळ्या; सुंदर स्वप्नात ती रंगून गेलेली आहे. तिचे स्वरूप महाराष्ट्रीय असण्यापेक्षा अखिल भारतीय स्वरूपाचे आहे. वास्तवापेक्षा इतिहास तिला अधिक रुचतो. संगीत व शृंगाराच्या रसात ती नखशिखान्त नाहून निघाली आहे... रसिक मनाची नादिष्ट पात्रे त्यांच्या कथेत स्वप्नातल्याप्रमाणे वावरत आहेत. कलेसाठी आणि प्रेमासाठी ती आपले जीवन उद्ध्वस्त करून घेतात; आणि त्याची मुळीच खंत मानीत नाहीत. रणजित देसार्इंच्या कथांत वावरणाया स्त्रिया रूपवान, नाजूक, कलावंत आणि त्यागी आहेत. नायकीण असो, गाणारी असो वा कुलवती असो, त्यांनी तिच्या स्त्रीमनाचा, तिच्या मृदुलतर भावनांचा आविष्कार करताना आपली लेखणी मुलायमपणे वापरली आहे. रणजित देसार्इंच्या लेखणीत प्रसाद आहे, माधुर्य आहे; वाचकाला रम्य वातावरणात नेऊन वास्तवता विसरावयास लावणारी जादू आहे. आपल्या कथेची पाश्र्वभूमीही ते मोठ्या कल्पकतेने, कथेतही स्वप्नमयता वाढावी, अशा तहेने वापरतात. त्यांच्या अवलोकनशक्तीचे आणि कल्पकतेचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. त्यांच्या कथांतील वातावरण वास्तवापेक्षा अद्भुततेकडे झुकणारे असले, तरी पण त्यातून आकाराला येणाया व्यक्ती मात्र मानवी जगातल्या आहेत. आपल्या सुखात रंगणाया अन् आपल्या दु:खात पिचणाया त्यांच्या कोमल हृदयाचे त्यांनी केलेले चित्रण इतके जिवंत आणि चटकदार आहे, की ते अवलोकिताना वाचक हसावा नि रडावा...’ – प्रल्हाद केशव अत्रे\nवाचनालयांसाठी खास सवलत योजना\nखालील पुस्तकांचे संच सवलतीत मिळतील\nMPSC च्या पुस्तकांचा संच\nसवलत योजना महितीकरता संपर्क करा मो. 7888044141\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-24-april-2019/", "date_download": "2020-09-22T21:03:46Z", "digest": "sha1:4AMSKCMTWWSUDLPL7EJ2HRCTLL3SFPD3", "length": 12962, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 24 April 2019 - Chalu Ghadamodi 24 April 2019", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [Updated] (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\nइंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-बॅंगलोर (IIMB) QS EMBA रँकिंग 2019 मध्ये वैशिष्ट्यीकृत करणारी एकमेव भारतीय संस्था ठरली आहे.\n23 एप्रिलला यूनेस्को आणि इतर संबंधित संस्थांनी जागतिक पुस्तक दिवस साजरा केला आहे.\nश्री राजेंद्र कुमार नायक यांनी 52 व्या कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंट्स म्हणून पदभार स्वीकारला आहे.\nभारताने चीनमधून दूध आणि दुधाच्या उत्पादनांवर (प्रतिबंध, चॉकलेट उत्पादने, कँडीज / मिष्ठान्न / दूध किंवा घटकांच्या स्वरूपात दूध तयार करणे) आयात करण्यावरील निर्बंध वाढविला आहे.\nजन धन खात्यातील एकूण ठेवी लवकरच 1 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे ही योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी मोदी सरकारद्वारे सर्व कुटुंबांना बँकिंग सुविधांमध्ये सार्वत्रिक प्रवेशासह सुरू करण्यात आली होती.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ग्र्ह फायनान्स सौदानंतर बंधन बँकेमध्ये 9.9 टक्के हिस्सा विकत घेण्यासाठी एचडीएफसी लिमिटेडला मान्यता दिली आहे.\nराज्य मालकीच्या इलाहाबाद बँकेने सांगितले की 23 एप्रिल रोजी सरकारने आपल्या अधिकृत भांडवलात 5000 कोटी रुपयांवरून 8,000 कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे.\nनवी दिल्ली येथे आयोजित नवल कमांडर्स कॉन्फरन्सची पहिली आवृत्ती आणि 25 एप्रिल 2019 पर्यंत सुरू राहील. माननीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी पहिल्या दिवशी नवा कमांडर्स कॉन्फरन्स संबोधित केले.\nपंतप्रधान कार्यालयातील उच्च अधिकाऱ्यांसह विशेषतः राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी केंद्राने उच्चस्तरीय ‘हाय-हायजॅक पॅनल’ ची फेरबदल केली आहे.\nजागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू बजरंग पुनियाने त्याच्या आशियाई चॅम्पियनशिपचा मुकुट मिळविण्यासाठी सुवर्णपदक जिंकले आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (GSI) भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागात ‘सामान्य ग्रेड ड्राइव्हर’ पदांची भरती\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CET अर्ज प्रक्रियेला 07 ते 08 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://varshapatil.com/public-journal/", "date_download": "2020-09-22T21:29:54Z", "digest": "sha1:EDME6MUFWRR3NHIH2U5KQAFJ2T22P7FB", "length": 3037, "nlines": 34, "source_domain": "varshapatil.com", "title": "Page not found – Varsha Patil", "raw_content": "\n७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अनेक शुभेच्छा.\n🇮🇳माहिती असावे असे काही..\n१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय असतो\n🇮🇳१५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी झेंड्याला दोरीद्वारे खालून वर नेले जाते आणी त्यानंतर उघडून झेंडा फडकवला जातो.. याला ‘ध्वजारोहण’ ( Flag Hoisting) असे म्हटले जाते. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ‘ध्वजारोहण’ करतात कारण स्वातंत्र्य दिनी भारतीय संविधान लागू झाले नव्हते आणि राष्ट्रपती यांनी पदभार ग्रहण केला नव्हता. या दिवशी पंतप्रधान आपला संदेश भारतवासीयांना देतात..\n🇮🇳२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी झेंडा हा वरच बांधलेला असतो नंतर दोरीद्वारे उघडून फडकवला जातो. याला झेंडा फडकावणे (Flag Unfurling) असे म्हणतात. या दिवशीच भारतीय संविधान लागू झाले होते म्हणून या दिवशी राष्ट्रपती राजपथ येथे झेंडा फडकवतात…\nलढले जे देशासाठी, दिली आहुति प्राणांची…\nकरू स्मरण तयांचे, प्रेरणा त्यांच्या विचारांची\n🇮🇳स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा… (संदर्भ व्हॉट्सअप )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-22T20:38:12Z", "digest": "sha1:X4VFTZRKOLOLGTAFWOM2UGRXKNA5SUTH", "length": 8477, "nlines": 122, "source_domain": "mahapolitics.com", "title": "उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निकाल – Mahapolitics", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निकाल\nनाशिकमध्ये 20 वर्षानंतर सेनेचा भगवा फडकला…\nनाशिक जिल्हा परिषदेवर अखेर तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेनेचा भगवा फडकला.शिवसेनेच्या शीतल उदय सांगळे यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष तर कॉंग्रेसच्या नयना गावित यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.शीतल सांगळे यांनी भाजपच्या उमेदवार मंदाकिनी बनकर यांचा 2 मतांनी पराभव केला.या निवडणुकीत शिवसेनेच्या शीतल सांगळे यांना 37 तर विरोधी उमेदवार मंदाकिनी बनकर याना 35 मते मिळाली.\nकोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता.भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस आणि माकप यांनी शिवसेनेला पाठिंबा देत आघाडी केली.त्यामुळे शिवसेनेचे 25,कॉंग्रेस 8 ,माकप 3 आणि अपक्ष 1 अशी 37 मतांची जुळणा करत शिवसेनेने भाजपला मात दिली. या निवडणुकीत 1 सदस्य तटस्थ राहिला.\nअध्यक्ष – उज्वला पाटील, भाजप\nउपाध्यक्ष – नंदकिशोर महाजन, भाजप\nयुती/आघाडी – भाजपने काँग्रेसची मदत घेतली\nउत्तर महाराष्ट्र 410 जळगाव 105 धुळे 42 नंदुरबार 26 नाशिक 209\nकोकणातील जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निकाल\nपश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निकाल\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nशरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमनसे नेत्यांचा गनिमी कावा, पोलिसांच्या नोटीसीनंतरही केला रेल्वेनं प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2020-09-22T21:55:57Z", "digest": "sha1:C5DWKJKQGY4LASNTIXNNX6XWJRQ6FGY2", "length": 8905, "nlines": 231, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंडियम - विकिपीडिया", "raw_content": "\n(In) (अणुक्रमांक ४९) रासायनिक पदार्थ.\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\nरुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन\nफ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम डब्नियम सीबोर्जियम बोह्रियम हासियम मैटनेरियम Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संक्रामक (धातू) अन्य धातू उपधातू इतर अधातू / हॅलोजन निष्क्रिय वायू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-indefinite-hunger-strike-without-written-assurance-346356", "date_download": "2020-09-22T21:30:06Z", "digest": "sha1:JEULCVKZYPQEATWC2ZHRDKVNI2T2Q7V4", "length": 17014, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘तुम लढो, हम कपडे संभालते’, लेखी आश्वासनाविना बेमुदत उपोषणाची बोळवण! | eSakal", "raw_content": "\n‘तुम लढो, हम कपडे संभालते’, लेखी आश्वासनाविना बेमुदत उपोषणाची बोळवण\nस्थानिक वार्ड क्रमांक तीन मधील अरिहंत शाळेजवळ गटारगंगा साचलेली आहे. त्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी पत्रकार शंकर वाघ यांनी १० सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले होते. परंतु शनिवारी (ता.१२) उपोषणाच्या तिसऱ्याच दिवशी अनपेक्षितपणे उपोषणाची सांगता करण्यात आली.\nशिरपूर (जि.वाशीम) : स्थानिक वार्ड क्रमांक तीन मधील अरिहंत शाळेजवळ गटारगंगा साचलेली आहे. त्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी पत्रकार शंकर वाघ यांनी १० सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले होते. परंतु शनिवारी (ता.१२) उपोषणाच्या तिसऱ्याच दिवशी अनपेक्षितपणे उपोषणाची सांगता करण्यात आली.\nग्राम पंचायत प्रशासनाच्यावतीने मुख्य मागणी पावसाचे व सांडपाण्याची विल्हेवाट लावणे व येणे ३४ नुसार सुविधा उपलब्ध नसतील तिथे खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबवा, या मुख्य दोन मागण्या वगळता इतर दुय्यम मागण्या प्राधान्य क्रमाने आर्थिक स्थिती विचारात घेऊन पुढील काळात पूर्ण करण्यात येतील असे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nअरिहंत शाळेच्या स्वयंपाक घराजवळ साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी वृत्तपत्रांची पाने रंगवली गेली. कॉलनीवासीयांनी मंत्रालयापर्यंत निवेदने दिली. परंतु सांडपाण्याचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे पत्रकार शंकर वाघ यांनी १० सप्टेंबरपासून स्थानिक ग्रामपंचायत समोरच बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती.\nअरिहंत शाळेनजिक साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, या मुख्य मागणीसह नळाला तोट्या लावणे, विना परवाना बांधकामांची चौकशी करणे, नाल्या, रस्ते, स्ट्रीटलाईट व पाणी पुरवठा इत्यादी सुविधा नसलेली प्लॉटींग विक्री थांबवणे, इत्यादी दुय्यम मागण्या सुद्धा शंकर वाघ यांनी प्रशासनाकडे केल्या होत्या.\nउपोषणकर्ते प्रशासनाला वठणीवरच आणणार व ओंकार कॉलनी समस्यामुक्त करणार, अशा चर्चा सुद्धा शहरात रंगायला सुरुवात झाली होती. परंतु शनिवारी अनपेक्षितपणे पत्रकार शंकर वाघ यांनी ग्राम विकास अधिकारी भागवत भुरकाडे यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषणाची सांगता केली. प्रशासनाच्यावतीने उपोषणकर्ते शंकर वाघ यांना कोणतेही लेखी आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.\n‘तुम लढो, हम कपडे संभालते’\nओंकार नगरी ही शहरातील बुद्धीवान लोकांची कॉलीनी म्हणून ओळखली जाते.परंतू या कॉलीनीतील बुद्धीवान लोकांनी उपोषणाबाबत ‘तुम लढो, हम कपडे संभालते’ अशी तटस्थ भूमिका घेतली आणि तिथेच घात झाला. कॉलनीसाठी झगडणारे उपोषणकर्ते शंकर वाघ एकाकी पडले व उपोषण फसले, असे विश्लेषण शहरातील जाणकार मंडळीकडून केले जात आहे.\nप्रशासनाच्यावतीने उपोषणकर्त्यांना मुख्य मागणी वगळता ग्रामपंचायत स्तरावरील इतर मागण्या प्राधान्य क्रमाने, आर्थिक बाब लक्षात घेऊन पुढील काळात सोडवण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले आहे.\n- भागवत भुरकाडे, ग्रामविकास आधिकारी, ग्रा.पं.शिरपूर जैन\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबई झाली गारेगार, कोकणात जोरदार पावसाचा अंदाज\nमुंबई,ता.22: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज सकाळी मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दिवसभर मुंबईत गारवा जाणवत होता...\nनिर्दयीपणाचा कळस, वरवंट्याने ठेचून जन्मदात्याचा खून, भीतीने मातेने काढला पळ\nधामणगावरेल्वे (जि. अमरावती) : एका 34 वर्षीय मुलाने जन्मदात्या वडिलांचा पाटा-वरवंट्याने ठेचून खून केला. ही घटना धामणगाव तालुक्‍यातील परसोडी येथे...\nमुलगा झाला अन्‌ हातात दिली मुलगी; पण गैरसमज असल्‍याचे स्‍पष्‍ट\nधुळे : मुलगा झाल्याचे सांगितले आणि प्रत्यक्षात हातात मुलगी दिली, असा आरोप बाळाचे वडील व नातेवाइकांनी केल्याने महापालिकेच्या दवाखान्यात मंगळवारी...\nमावळ : तळेगावात गुरुवारी संपूर्ण लॉकडाउन\nतळेगाव स्टेशन (ता. मावळ) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर \"माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानांतर्गत महासर्वेक्षण मोहिमेसाठी तळेगावात गुरुवारी (ता. 24)...\nझोपडी नव्हे त्यांची शाळाच पेटवली...ऑनलाइन शिक्षणाची राख रांगोळीच झाली...\nभोर (पुणे) : \"\"घरात, गावात कोठेच मोबाईलला रेंज मिळत नाही, त्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेता येत नव्हते. रेंज मिळते म्हणून कालव्याजवळ झोपडी बांधून शाळेच्या...\nहिप्परगा तलाव पर्यटकांना घालतोय साद ; देशी व विदेशी पक्षांचा अधिवास\nसोलापूर ः शहरालगत असलेला हिप्परगा तलाव देशभरातील पर्यटक व पक्षी निरीक्षकांसाठी महत्वाचे केंद्र बनत आहे. देशभरातील पक्षी निरीक्षकांनी या ठिकाणी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/illegal-tree-felling-bodalbodi-323099", "date_download": "2020-09-22T19:52:48Z", "digest": "sha1:4HTUNHXXNO75TDWTY5FYJAG4VR6GOU4R", "length": 15211, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "या तालुक्‍यात वनतस्करांना रान मोकळे...मोठमोठ्या झाडांचीही होते कत्तल | eSakal", "raw_content": "\nया तालुक्‍यात वनतस्करांना रान मोकळे...मोठमोठ्या झाडांचीही होते कत्तल\nसालेकसा तालुक्‍याच्या बोदलबोडी येथील वनविभागाच्या जागेतून वनतस्कर मोठ्या प्रमाणात मुरूम, वाळूची अवैध वाहतूक आहेत. शिवाय मोठमोठ्या झाडांची अवैधरीत्या कत्तलही करीत आहेत. हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, याकडे क्षेत्रसहायकांसह अन्य कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.\nसालेकसा (जि. गोंदिया) : तालुका हा आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त आहे. या तालुक्‍याला वनवैभव लाभले आहे. चौफेर हिरवीगार वनराई आहे. त्यामुळे तस्करांना रान मोकळे झाले आहे. या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वनोपजांची अवैध वाहतूक ही नेहमीचीच झाली असताना विभागाचे लक्ष का जाऊ नये, हा प्रश्‍न कायम आहे.\nयाच तालुक्‍यातील बोदलबोडी येथे वनविभागाची जागा आहे. या जागेतून मुरूम, वाळूची अवैध वाहतूक तर होतेच शिवाय मोठमोठ्या झाडांची सर्रास कत्तलही केली जात आहे. साखरीटोलाचे क्षेत्र सहायक यांच्याकडे या भागाची जबाबदारी आहे. मात्र, त्यांचे या वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. याचाच परिणाम म्हणून वाळू तस्करांचे फावले आहे.\nवनोपजांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले\nउल्लेखनीय म्हणजे, क्षेत्र सहायक हे गोंदिया येथून ये-जा करीत असल्याची माहिती आहे. ते मुख्यालयी राहात नसल्याने त्यांच्या कार्यकाळात वनोपजांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, वनविभागाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. आतापर्यंत एकाही तस्करावर कारवाई करण्यात आली नाही. हे येथे उल्लेखनीय आहे. क्षेत्र सहायकांच्या कार्यकाळात अवैध वीटभट्ट्यांना उधाण आले. जंगलतोड होऊ लागली आहे. त्यामुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या क्षेत्रसहायकाला हटविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.\n - इज्जत वाचविण्यासाठी तिने घेतला रुद्रवतार आणि मग काय घडले\nकार्यालयात कधीही येणे अन्‌ कधीही निघून जाणे\nगोंदिया येथून ये-जा करीत असलेल्या क्षेत्रसहायकांना कार्यालयीन वेळेचे भान नाही. ते दुपारी 12 नंतर कार्यालयात पोहोचत असतात. सायंकाळी चार ते पाच वाजले की कार्यालय सोडत असतात. त्यामुळे अशा घटनांना अधिक वाव मिळतो.\nउपवनसंरक्षकांचा भ्रमणध्वनी स्वीच ऑफ\nया प्रकाराच्या सत्यतेबाबत गोंदियाच्या उपवनसंरक्षकांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी स्वीच ऑफ होता.\n(संपादन : दुलिराम रहांगडाले)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवेंगुर्ले तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला\nवेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे आज तालुक्‍यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्‍यात...\nअनाथ मुलांना पुन्हा रस्त्यावर येण्याची वेळ, वसतिगृह सोडण्याची नोटीस आल्याने विद्यार्थिनी हवालदिल\nमुंबई : नोकरी करून स्वतःच्या जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांवर लॉकडाऊनमुळे मोठे संकट कोसळलले आहे. शिक्षण घेत नसल्याने वसतिगृह सोडण्याची...\nजिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांनी कोरोना संकटातही राखली स्वतःची 'पत'\nसोलापूरः जिल्हाभरातील सहकारी पतसंस्थांनी सप्टेंबर मध्ये अर्धवार्षिक कामगीरीमध्ये कोरोना संकटावर जिद्दीने मात करत व्यवसाय तर टिकवल्याचे चित्र आहे....\nबार्शी तालुका कोरोनाबाधिताच्या रुग्णसंख्येत सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर\nबार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांच्यापुढे गेली आहे. दिवसेंदिवस रुग्णात वाढ होताना दिसत असून आसपासच्या भूम...\nपहाडी प्रज्ञावंत डॉ. भाऊ लोखंडे\nभाऊ लोखंडे हे बाबासाहेबांच्या चळवळीतील एक देदीप्यमान नायक होते. बाबासाहेब आंबेडकर हे एका अपूर्व क्रांतीचे महानायकच होते. या महानायकाच्या आंदोलनापोटी...\nकोरोना काळात चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण कसे चालते; जाणून घ्या कलाकारांकडून\nमनोरंजनासाठी चित्रपट, मालिकांचे‌ चित्रीकरण सुरू झाले आहे. पण सध्याचा काळ हा कोरोनाचा आहे, अशा स्थिती‌ प्राॅडक्शन हाऊसने सुरक्षेची काळजी घ्यावी म्हणून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/9/7/Elgar-Parishad-violence-case-Kabir-Kala-Manch-activists-arrested.html", "date_download": "2020-09-22T21:47:39Z", "digest": "sha1:WYGVV7SZPXSHGILXQDXI7XB6UGFGUFAN", "length": 3501, "nlines": 8, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " एल्गार परिषद हिंसाचार प्रकरण : कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांना अटक - महा एमटीबी", "raw_content": "एल्गार परिषद हिंसाचार प्रकरण : कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांना अटक\nमुंबई : सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने कबीर कला मंचाचे कार्यकर्ते सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना अटक केली आहे. एल्गार परिषद हिंसाचार प्रकरणी ही कारवाई एनआयए कडून करण्यात आली. परिषदेचे धागेदोरे नक्षलवाद्यापर्यंत गुंतलेले असल्याचा आरोप आहे.\n३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात एल्गार परिषद भरविण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. परिषद घडवून आणण्यात फुटीरतावादी आणि माओवादी गटांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. त्याच्याशी संबंधित दोन टप्प्यात अटकसत्र २०१८ साली पुणे पोलिसांनी राबविले होते. काही दिवसांपूर्वी या प्रकरणाचा तपास 'एनआयए'ने ताब्यात घेतला.\nयाच तपासादरम्यान कबीर कला मंचाशी संबंधित सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याविषयीचे धागेदोरे एनआयए च्या हाती लागल्याचे समजते. त्यावरून एनआयए ने सोमवारी सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना अटक केली. कबीर कला मंचावर यापूर्वीही प्रतिबंधित कारवायांत सहभागी असल्याचे आरोप झाले आहेत. आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळातदेखील नक्षल गुन्ह्यात कबीर कला मंचाशी संबंधित कार्यकर्त्यांना अटक झाली होती.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nएल्गार परिषद कबीर कलामंच एनआयए Elgar Parishad Kabir Kalamanch NIA", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.gosip4u.com/2019/11/blog-post_93.html", "date_download": "2020-09-22T21:56:16Z", "digest": "sha1:Y6OOD6SUVB7XMWQHSEBR3EHHR66WHY7U", "length": 8175, "nlines": 63, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "नवीन सरकार ला सुप्रीम कोर्टाचा झटका............. | Gosip4U Digital Wing Of India नवीन सरकार ला सुप्रीम कोर्टाचा झटका............. - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या नवीन सरकार ला सुप्रीम कोर्टाचा झटका.............\nनवीन सरकार ला सुप्रीम कोर्टाचा झटका.............\nनवीन सरकार ला सुप्रीम कोर्टाचा झटका..................\nनवी दिल्ली: महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज, मंगळवारी सकाळी महत्वपूर्ण निकाल दिला. महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी घ्यावी, असा आदेश कोर्टानं दिला. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचं लाइव्ह प्रक्षेपण करा, असे दिशानिर्देशही कोर्टाने दिले आहेत.\nसर्वोच्च न्यायालयात सोमवारी सकाळी दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. बहुमत नसताना घाईघाईने शपथविधी सोहळा उरकणाऱ्या फडणवीस सरकारवरील विश्वासमताची तारीख लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी, अशी मागणी या तिन्ही पक्षांनी केली होती. आज सर्वोच्च न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिला. लोकशाही मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे. लोकांना चांगलं सरकार मिळवण्याचा अधिकार आहे, असं मत न्यायमूर्ती रमन्ना यांनी मांडून महाराष्ट्रात उद्या, बुधवारीच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा आदेश दिला. बहुमत चाचणीच्या पूर्ण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, तसंच मतदान हे गुप्त पद्धतीनं नको, असंही न्यायालयानं सांगितलं. उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्यात यावी आणि हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवडही केली जावी, असे आदेशही न्यायालयाने दिले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आम्ही तिन्ही पक्ष समाधानी आहोत. बहुमत चाचणीआधीच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.\nकाय आहे न्यायालयाचे आदेश\nमहाराष्ट्रात उद्या, बुधवारीच संध्याकाळी बहुमत परीक्षण घ्यावं.\nहंगामी विधानसभा अध्यक्षांची निवड करा.\nआमदारांच्या शपथविधीनंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी.\nगुप्त मतदान नको. बहुमत चाचणी प्रक्रियेचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं आणि हंगामी अध्यक्षच बहुमत चाचणी घेतील.\nलोकशाही मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे. आतापर्यंत आमदारांचा शपथविधी झाला नाही. लोकांना चांगले सरकार मिळाले पाहिजे.\nपुण्यातील करोनाग्रास्त कुटुंबासोबतचे दुबईहुन परत आलेल्या प्रवाश्यांची लिस्ट\nखालील लिस्ट मधील हे आहेत ते प्रवासी, ज्यांनी कोरोनाग्रस्त पुण्याच्या कुटुंबासोबत दुबई ते मुंबई प्रवास केला होता. खालील जिल्ह्यातील हे...\nकोरोनावर सापडले औषध ; चीनचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमि...\nस्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे, प्रीतम मुंडे व आता स्वतः खुद्द विधानसभा अध्यक्षानी केली ही मागणी केली ...\nस्वतः खुद्द विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सन २०२१ मधील होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव सादर करण...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-28-may-2019/", "date_download": "2020-09-22T21:47:12Z", "digest": "sha1:WZ2HPG52UOTAAFR5RUYCVX6T77QOCKZA", "length": 12079, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 28 May 2019 - Chalu Ghadamodi 28 May 2019", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [Updated] (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\nसंरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) ने आकाश संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीसाठी आकाश-1Sची यशस्वीरित्या चाचणी केली.\nइंडियन आर्मी इन्फंट्री स्कूलचे लेफ्टनंट जनरल शैलेश टीनाकर यांना दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशन (UNMISS) ची कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी भारताने बिम्सटेक सदस्य राज्यातील नेत्यांना आमंत्रित केले आहे.\nआर्कटिकच्या व्यावसायिक क्षमतेवर टॅप करण्याची क्षमता सुधारण्यासाठी रशियाने सेंट पीटर्सबर्ग येथील बाल्टिक शिपयार्डमध्ये जगातील सर्वात मोठी आण्विक शक्तीशाली बर्फब्रेरक ‘उरल’ लॉन्च केली.\nसंयुक्त राष्ट्र-आवास अधिवेशनाचे पहिले सत्र 27 ते 31 मे 2019 रोजी नैरोबी येथील यूएन-हाबीटाटाच्या मुख्यालयात असेल.\nसन 2019 च्या स्वानसी विद्यापीठ आंतरराष्ट्रीय डायलन थॉमस पुरस्कार विजेते म्हणून श्रीलंकेच्या लेखक गाइ गुनारत्ने यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.\nमध्य प्रदेशच्या ओरछा शहरातील वास्तुशिल्पीय वारसा युनेस्कोच्या जागतिक वारसा साइट्समध्ये जोडला गेला आहे.\nISSF शूटिंग वर्ल्ड कप मध्ये, म्यूनिख जर्मनी, भारत च्या सौरभ चौधरी 10 मीटर एअर पिस्टल गोल्ड मध्ये स्वत: चा जागतिक विक्रम मोडला.\nलुईस हॅमिल्टनने मोनाको ग्रँड प्रिक्स जिंकून आपले विजेतेपद वाढविले.\nहृदयविकाराच्या कारणामुळे अजय देवगन यांचे वडील वीरू देवगन यांचे मुंबईत निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (MECON) मेकॉन लिमिटेड मध्ये 205 जागांसाठी भरती\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CET अर्ज प्रक्रियेला 07 ते 08 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2020-09-22T20:37:47Z", "digest": "sha1:5YWY5C333QDJTWWOAQDBK3NFYKFT5O6T", "length": 4071, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भादवेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख भादवे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपालघर तालुका ‎ (← दुवे | संपादन)\nकेळवे ‎ (← दुवे | संपादन)\nचटाळे ‎ (← दुवे | संपादन)\nएडवण ‎ (← दुवे | संपादन)\nकर्दळ (सफाळे) ‎ (← दुवे | संपादन)\nउसरणी ‎ (← दुवे | संपादन)\nखटाळी ‎ (← दुवे | संपादन)\nदातिवरे ‎ (← दुवे | संपादन)\nविराथन खुर्द ‎ (← दुवे | संपादन)\nकोरे ‎ (← दुवे | संपादन)\nमाकणेकपासे ‎ (← दुवे | संपादन)\nमांजुर्ली ‎ (← दुवे | संपादन)\nमथाणे ‎ (← दुवे | संपादन)\nनगावे ‎ (← दुवे | संपादन)\nनगावेपाडा ‎ (← दुवे | संपादन)\nशिलटे ‎ (← दुवे | संपादन)\nवेढी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/three-day-lecture-series-today/articleshow/69677765.cms", "date_download": "2020-09-22T21:55:15Z", "digest": "sha1:WFBYZKJMBKGE7PZ2VKCJHNLPD4OPB2OC", "length": 9878, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतीन दिवसीय व्याख्यानमाला आजपासून\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nमहाराणा प्रताप जयंती उत्सव समितीतर्फे सातपूर परिसरातील आयटीआय सिग्नलजवळील नाईस संकुल हॉलमध्ये तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.\nशुक्रवारी (७ जून) 'पालकत्त्व घडविणारे की बिघडविणारे' या विषयावर मानसी देशमुख यांचे व्याख्यान होईल. शनिवारी (८ जून) 'संतांची सामाजिक चळवळ व आजचा समाज' या विषयावर जगतसिंह जाधव, तर रविवारी (९ जून) डॉ. श्रीकांत पूर्णपात्रे यांचे 'रम्य ते म्हातारपण' या विषयावर व्याख्यान होईल. सर्व व्याख्याने सायंकाळी ५.३० वाजता होणार असून, रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन व्याख्यानमालेचे अध्यक्ष महेंद्रसिंह राजपूत यांनी केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nभाजपला ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’...\nजसे कंगनाला भेटलात तसे कांदा उत्पादकांनाही भेटा, शेतकरी...\n नाशिक सोडताना विश्वास नांगरे-पाटील भा...\nनाशिकमध्ये धावणार 'जनता टॅक्सी'...\nपैठणी चोरट्यांच्या हातात बेड्या महत्तवाचा लेख\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\n आता LAC वर दोन्ही देश आणखी सैनिक पाठवणार नाहीत\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nपुणेभाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nआयपीएलRR vs CSK: बलाढ्य चेन्नईवर राजस्थानचा दमदार विजय\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nआयपीएलजोफ्रा आर्चरने दाखवला लुंगी डान्स, फक्त दोन चेंडूंत फटकावल्या २६ धावा\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nविदेश वृत्त​सीमेवर बॉम्बर विमानांचा युद्ध सराव करत असलेला चीन म्हणतो, 'आम्हाला युद्ध नको'​\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nआजचं भविष्यराहु-केतुचे राशीपरिवर्तन : कसा असेल दिवस; वाचा आजचे राशीभविष्य\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nमोबाइलरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्स, बंपर डेटा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mediawatch.info/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2020-09-22T19:54:03Z", "digest": "sha1:GEENIT33WY4DZXI5CMQWPT7YRZPZWQK4", "length": 21420, "nlines": 95, "source_domain": "mediawatch.info", "title": "भाजपला केजरीवालांची भीती वाटते? - Media Watch", "raw_content": "\nHome राजकारण भाजपला केजरीवालांची भीती वाटते\nभाजपला केजरीवालांची भीती वाटते\nते दिवस फार जुने नाहीत जेव्हा अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी देशात अभूतपूर्व वातावरणनिर्मिती केली होती. लोकपाल आंदोलनाच्या सर्मथनासाठी संपूर्ण देशातील माणसं रस्त्यावर उतरली होती. देशाची भाग्यविधाता म्हटली जाणारी संसद व सार्‍याच पक्षांचे नेते हतबद्ध झाले होते. तेव्हापासून तत्कालीन सत्तारूढ काँग्रेस पक्षाचे धिंडवडे निघायला सुरुवात झाली होती. त्या मंतरलेल्या वातावरणात झालेल्या दिल्लीच्या निवडणुकीत जनतेने रूढ अर्थाने राजकीय पक्ष नसलेल्या आम आदमी पक्षाला सत्ता सोपविली होती. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले होते.\nभारतीय लोकशाहीतल्या काही चमत्कारांपैकी तो एक होता. केजरीवालांना त्या संधीचं सोनं करता आलं नाही. सत्तेचा अनुभव नसलेल्या भांबावलेल्या केजरीवालांनी तेव्हा ४५ दिवसांतच राजीनामा दिला होता. मात्र केजरीवालांनी निर्माण केलेल्या व्यवस्थाविरोधी वातावरणावर स्वार होऊन काही महिन्यातच नरेंद्र मोदींनी तख्तपालट घडवून आणत देशाची सत्ता काबीज केली. भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच मिळालेल्या निर्भेळ बहुमताचे श्रेय नरेंद्र मोदी व गुजरातमधील त्यांच्या कामाला देण्यात भाजपातील मोदींचे भाट कितीही धन्यता मानत असले तरी मोदींना मिळालेल्या भरघोस यशामागे केजरीवाल व आम आदमी पक्षाने काँग्रेस व एकंदरीतच राजकीय व्यवस्थेविरुद्ध निर्माण केलेल्या जबरदस्त वातावरणाला होते, हे कोणताही समतोल व तटस्थ माणूस नाकारणार नाही. देशभर पसरलेल्या मजबूत संघटनेची नियोजनबद्ध साथ आणि अदानी, अंबानी आदी उद्योगपतींच्या अफाट पैशाच्या जोरावर भाजपाने लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळविलं. यश ही अशी गोष्ट असते तिथे मग चिकित्सेला फार वाव उरत नाही. ज्याच्या नेतृत्वाखाली यश मिळते त्याचा उदोउदो करणे व त्याची महानायक म्हणून प्रतिमा तयार करणे एवढंच काम मग सत्तेच्या सभोवतालची माणसं करत असतात. त्यामुळे कालांतराने माणसं खरा इतिहास विसरून जातात. तसंही जनसमूहाची स्मृती ही फार तत्कालिक असते. मात्र दिल्ली विधानसभा पोटनिवडणुकीमुळे अलीकडच्या दोन-तीन वर्षांतील इतिहासाची उजळणी होत आहे. या निवडणुकीच्यानिमित्ताने अरविंद केजरीवाल हा माणूस पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. या निवडणुकीत केजरीवालांच्या सभांना होणारी गर्दी, त्यांच्या भाषणांना मिळणार्‍या प्रतिसादाने ते पुन्हा एकदा चमत्कार घडवितात का याची सर्वांना उत्सुकता असताना भारतीय जनता पक्षाने मात्र त्यांची धास्ती घेतली आहे, असं दिसतं आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘अराजकवादी म्हणविणार्‍या नेत्याला तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री करणार का’ असा प्रश्न लोकांना विचारलाय. ‘ज्यांना रस्त्यावर निदर्शनं, आंदोलनं करायचेत त्यांनी करावेत, आम्हाला दिल्लीचा विकास करायचा आहे’, अशी मखलाशीही त्यांनी केली. भाजपा व स्वत: मोदींचाही वारू सुसाट निघाला असताना त्यांनी केजरीवालांना टार्गेट करणं हा केवळ निवडणूक जिंकण्याचा व्यूहनीतीचा भाग नाहीय. केजरीवालांना पुन्हा एकदा डोकं वर काढू देणं ही भविष्यासाठी व त्यांच्या स्वत:च्या प्रतिमेसाठीही त्रासदायक ठरू शकते, हे मोदी जाणतात. दिल्ली पोटनिवडणुकीच्या ओपिनियन पोलचेही जे निष्कर्ष आलेत त्यामुळेही भाजपा सावध झाली. अलीकडेच निवडणुका झालेल्या बहुतांश राज्यात भाजपाने उत्तम यश मिळविले असताना देशाच्या राजधानीत केजरीवालांची जादू कायम आहे, हे त्या पोलचे आकडे सांगतात. देशाच्या राजधानातील हे चित्र भाजपा आणि मोदींना अस्वस्थ नक्कीच करून गेलं असेल. त्यातूनच किरण बेदींना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्याची चाल खेळली गेली आहे. आमच्या पक्षात एकापेक्षा एक सरस नेते आहे, असे सांगितले जात असताना एका दिवसात पक्षात प्रवेश देऊन लगेच बेदींना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार करणं यातूनच भाजपाला वाटत असलेली केजरीवालांची भीती लक्षात येते.\nमोदी व भारतीय जनता पक्षाला केजरीवालांची नेमकी कोणती भीती वाटते सामान्य माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल करण्याचे आणि देशाला भक्कम करण्याचे स्वप्न दाखवून भाजपा सत्तेत आली आहे. आम्ही काँग्रेस व इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळे आहोत, हेही त्यांनी वारंवार सांगितलं आहे. ‘आपण एक पैसा खाणार नाही आणि इतर कोणाला खाऊही देणार नाही’, हे सांगून नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारात भरपूर टाळ्या घेतल्या होत्या. मात्र आता सात महिन्यानंतर हे सोवळं मिरविणारे काँग्रेसपेक्षा काही फार वेगळे नाही, हे देशाच्या लक्षात यायला लागलं. अशा स्थितीत देशाला पुन्हा एकदा अरविंद केजरीवालांचं आकर्षण वाटू शकतं, याची भीती भाजपाला आहे. तसंही केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची भीती केवळ भाजपालाच नाही तर सारेच राजकीय पक्ष व इतर क्षेत्रातील प्रस्थापितांनाही आहे. केजरीवाल राजकीय व्यवस्थेत पारदर्शकता व साधेपणाचा जो आग्रह धरतात तो सर्वांसाठीच अडचणीचा आहे. चेकद्वारे मिळालेली देणगी वा सार्वजनिकरीत्या मिळालेल्या पैशातूनच निवडणूक लढविणे, पक्षाकडे आलेला पैसा कुठल्या माध्यमातून आला हे जाहीर करणे, दारू व पैसा न वाटता निवडणुका लढविणे, गुन्हेगारांना उमेदवारी नाकारणे अशा अनेक अव्यवहार्य व अशक्यप्राय गोष्टी ते करतात. असं करूनही निवडणुका जिंकता येतात, हे त्यांनी मागे दाखवून दिले आहे. तेव्हा दिल्लीची निवडणूक जिंकल्यानंतर सरकारी गाडीवर लाल दिवा लावायचा नाही, सरकारी वाहनांचा उपयोग करायचा नाही, सरकारी निवासस्थान घ्यायचे नाही, अशा अनेक गोष्टींनीही आम आदमी पक्षाने सामान्य माणसांचे लक्ष वेधून घेतले होते. सार्वजनिक कामे कशी व्हावीत याचीही एक कार्यपद्धती केजरीवालांनी ठरविली होती. मुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन केलं होतं. तेव्हा देशातले सारे बुद्धिवंत व पत्रपंडित किती अस्वस्थ झाले होते. ही अराजकता आहे. यामुळे लोकशाहीची चौकट धोक्यात येते. व्यवस्थेत राहूनच परिवर्तन केलं पाहिजे, असे उपदेशाचे डोस त्यांनी केजरीवालांना पाजले होते. खरं तर काही कृतींचा अपवाद वगळता केजरीवालांची आंदोलनं, वेगवेगळे कार्यक्रम हे महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाशी सांगड घालणारे आहेत.मात्र भाजपा असो, काँग्रेस वा इतर पक्ष… त्यांना पारदर्शकतेचंच वावडं आहे. त्यांना केवळ लोकशाही व्यवस्थेची चौकट बदलण्यात रस आहे. मोदींचं सरकार येऊन आता सात महिने लोटलेत मात्र दोन-चार मंत्र्यांचे काही धडाकेबाज निर्णय सोडलेत तर काँग्रेस सरकार आणि यांच्यात मूलभूत फरक असा काहीच जाणवत नाही. मोदींनी स्वत:भोवती गूढतेचं व गुप्ततेचं असं आवरण ओढून घेतलं आहे की, त्यांच्या मनात काय आहे, हे काहीच कळत नाही. लोकशाही यंत्रणेबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर त्यांनी गुजरातेत असताना आणि आता दिल्लीतही दाखवून दिला आहे. हनिमून पिरिअड असल्याने सध्या उघड कोणी बोलत नाही. मात्र कुजबूज सुरू झाली आहे. अशातच केजरीवालांना दिल्लीत यश मिळालं तर अकरा वर्षांपूर्वी प्रमोद महाजनांच्या शायनिंग इंडियाचा फुगा जसा अकाली फाटला होता तशीच गत ‘सबका साथ… सबका विकास’..ची होऊ शकते, हे लक्षात आल्याने केजरीवालांना घेरण्याचे प्रय▪सुरू आहेत. बघायचं दिल्लीची जनता नेमकं काय करतेय ते\n(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक आहेत.)\nPrevious articleदोन संघाच्या दोन तर्‍हा\nNext articleआरएसएस आणि मोदी\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nदुबळे पंतप्रधान अपायकारक, सामर्थ्यशाली पंतप्रधान अधिक अपायकारक\nकाँग्रेस , पक्ष की समृद्ध अडगळ \nनवीन कृषी विधेयक: शेतकऱ्यांचं आणखी वाटोळं होणार नाही, हे निश्चित\nडोचुला पास: अप्रतिम निसर्गसौंदयाचा नजराणा\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Vitthal_To_Aala_Aala", "date_download": "2020-09-22T21:40:45Z", "digest": "sha1:XCNEYKPJNM4J63CZIB3PRAUGINCCW6V2", "length": 2530, "nlines": 32, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "विठ्ठल तो आला आला | Vitthal To Aala Aala | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nविठ्ठल तो आला आला\nविठ्ठल तो आला आला, मला भेटण्याला\nमला भेटण्याला आला, मला भेटण्याला\nतुळशीमाळ घालुनि गळा कधी नाही कुटले टाळ\nपंढरीला नाही गेले चुकूनिया एक वेळ\nदेव्हार्‍यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ\nचरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला\nसत्य वाचा माझी होती वाचली न गाथा पोथी\nघाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती\nशिकवण मनाची ती बंधुभाव सर्वांभूती\nविसरून धर्म जाति देई घास भुकेल्याला\nगीत - पी. सावळाराम\nसंगीत - वसंत प्रभू\nस्वर - लता मंगेशकर\nगीत प्रकार - विठ्ठल विठ्ठल , भक्तीगीत\nआगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.\nप्रतिपाळ - सांभाळ / जोपासना.\nसजवू या हा संसार\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://krushisamrat.com/moogs-farming/", "date_download": "2020-09-22T20:05:23Z", "digest": "sha1:H4DJJWEV4Q2IFORBR7DS6WAX2GAH3CHR", "length": 21586, "nlines": 195, "source_domain": "krushisamrat.com", "title": "मोगऱ्याची शेती | Krushi Samrat", "raw_content": "\nमोग-याची शेती हा फुलशेतीत शेतक-यांना चांगला पर्याय ठरू शकेल. ही बाग एक वेळ केली की सलग १० वष्रे उत्पादन घेता येते. या शेतीला पाणी कमी प्रमाणात लागते. जनावरांकडून मोग-याला धास्ती नसते. यात शाश्वत उत्पन्न मिळत असून बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे हमीभावही चांगला मिळतो. ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास शेतक-यांसाठी अधिक किफायतशीर ठरते. विशेष म्हणजे एकदा लागवड केलेली बाग सलग १० वष्रे फुले देत असल्याने ठिबक सिंचनाचा खर्च पहिल्याच वर्षी वसूल होतो. तसेच रोपे लागवडीसाठी जमीन मशागत व रोपांचा खर्चही पहिल्याच वर्षी करावा लागतो. त्यामुळे वर्षाला सुमारे लाखभर रुपयांचा खर्च वाढतो. व्यावहारिक भाषेमध्ये बोलायचे झाल्यास १० वर्षाला २७ लाख रुपये गुंतवा आणि ९० लाख रुपये कमवा, असे म्हणावे लागेल.\nमोगरा हे एक प्रकारचे सुवासिक फुल आहे ज्याच्या सुगंधाने कोणाचेही मन मोहून जाऊ शकते. मोगऱ्याचे फुल पांढऱ्या रंगाचे असते व त्याची प्रकृती उष्ण असते.\nमोग्याला संस्कृतमध्ये मालती किंवा मल्लिका म्हणतात व त्याचे लॅटिन नाव जेसमिनम सेमलेक आहे.\nमोगरा हे खरेतर भारतीय झाड आहे व इथूनच त्याचा विस्तार इतर देशांमध्ये झाला.\nमोगराचे झाड हे खर तर वेलीसारखे असते पण नंतर त्याचा झुडपासारखा विस्तार होतो.\nमोगऱ्यापासून सुवासिक अत्तर तयार केले जाते. हे फुल २.५cm चे असते. मोगऱ्याचे फुल शक्यता पहाटेच तोडतात.\nबेला, मोतिया, मदनमान, पालमपूर ह्या काही मोगऱ्याच्या प्रजाती आहेत ज्यामधील मोतिया सर्वात जास्त प्रसिद्ध आहे.\nमोगऱ्याचे झाड वसंत ऋतुत चांगले बहरते त्यासाठी त्याला सुरुवातीला शेणखत घालावे लागते. मोठया मोगऱ्याला आधार दिल्यास वाढीस मदत होते. व फुल झडल्यावर त्या भागाची छाटनी केली जाते.\nमोगऱ्याला बिया नसतात. लांब वाढलेली मोगऱ्याची फांदी वाकवून ती दुसऱ्या ठिकाणी पुरतात व नवीन रोप तयार करतात. तसेच जिथे नवीन पाने येतात तो भाग तोडून मातीत पुरल्यावर नोडपासून खाली मुळे फुटतात. ही माती ओलसर ठेवावी लागते. अशा प्रकारे मोगऱ्याचे रोप तयार केले जाते.\nमोगऱ्याच्या फुलाचे तेलही बनवले जाते ज्याचा उपयोग क्रीम, शाम्पू आणि साबणात केला जातो. तसेच अरोमाथेरपीमध्ये मोगऱ्याच्या तेलाचा उपयोग तणाव पासून मुक्तता देण्यासाठी आणि आरामदायक म्हणून वापरला जातो.\nस्त्रिया मोगऱ्याचा गजरा बनवुन तो श्रुंगार प्रसाधनासाठी केसात लावतात. खास करून दक्षिण भारतीय स्त्रिया याचा जास्त उपयोग करतात.\nभगवान शिव आणि विष्णुसाठी जास्त करून मोगऱ्याची फुले वाहिली जातात.\nया फुलांच्या कळ्यांचा उपयोग अल्सर, त्वचारोग आणि डोळ्यांच्या उपचारासाठी केला जातो. त्या अतिशय गुणकारक आहेत.\nमोगऱ्याच्या झाडाची उंची १०-१५ फूट असते. दरवर्षी हे झाड १२-२४ इंचाने वाढते.\nमोगरा हिवाळ्यात बहरतो व जिकडेतिकडे आपला सुंदर सुगंध पसरवतो. मोगऱ्याची फुले बराच काळ टवटवीत रहातात अगदी उष्ण तापमानात सुद्धा.\nमोगऱ्याची चहा दररोज पिल्याने कॅन्सर दूर होण्यास मदत होते. तसेच ताप, इन्फेक्शन आणि मुत्ररोगामध्येही मोगऱ्याच्या चहामुळे आराम मिळतो. चीनमध्ये चहाचा स्वाद वाढविण्यासाठी या फुलांचा वापर होतो.\nमोगऱ्याच्या पानांचा लेप जखम, खरुज किंवा फोडांवर केल्याने त्वरित आराम मिळतो.\nमोगरा हे भारतातील अनेक सुंदर आणि सुवासिक फुलांपैकी एक आहे आणि त्याचा उपयोग अत्तर बनविण्यासाठी सुद्धा होतो.\nमोगरा फिलिपिन्स देशाचे राष्ट्रीय फुल आहे.\nजमीन : मोगरा सर्व प्रकारच्या जमिनीत येत असला तरी मोगऱ्याला मध्यम खोलीची व भुरकट रंगाची, चुनखडी नसलेली जमीन योग्य ठरते. जमिन चांगली निचरा होणारी असावी. निचरा न झाल्यास मोगऱ्याची पाने पावसाळ्यात पिवळी पडतात.\nया शेतीसाठी मुरमाड व पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. नोव्हेंबर-डिसेंबर किंवा जून-जुलै महिन्यामध्ये या फुलशेतीची लागवड केली जाते. आपल्याजवळ बेंगलोर जातीची मोगरा रोपे चांगले उत्पादन देतात. एक एकर जागेमध्ये ही शेती करावयाची झाल्यास ४ हजार ५०० रोपे लागतात. दोन रोपांतील अंतर २ फूट ठेवावे लागते. २ वाफ्यांतील अंतर ५ फुटांचे असते. मोग-याच्या शेतीसाठी जमीन मशागत करताना एक एकरसाठी ८ टन शेणखत, २०० किलो एसएसपी खत, २०० किलो निम पेंडल व १२५ किलो करंज पेंडल खत घालावे लागते. तसेच ३०० किलो सुफला खताची आवश्यकता असते. पहिल्या वर्षी उत्पादन मिळत नाही. दीड वर्षापासून उत्पादनाला सुरुवात होते. फुलांची तोडणी सकाळी ७.३० ते १०.३० पर्यंत करायची असते. त्यानंतर फुलांचे पॅकिंग करून बाजारात पाठवावी लागतात. सध्या मोगरा फुलाला किलोमागे २०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत आहे. एका एकरमागे दररोज मोगरा फुलाच्या किमान २५ किलो कळय़ा मिळतात. लागवड केल्यानंतर जानेवारीमध्ये छाटणी करावी लागते. आठ महिन्यांत सरासरी सहा टन उत्पादन मिळते. अशा प्रकारे फुलांची लागवड सुरू झाल्यानंतर प्रत्येक वर्षी किमान ९ लाख रुपये उत्पादन घेता येते.\nजमीन डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये 25 ते 30 सेंमी खोल नांगरून घ्यावी. 2-3 फुळवाच्या पाळ्या घालून सपाट करावी. नंतर 5 x 5 फुट अंतरावर 1 x 1 x 1 फुट आकारचे खड्डे खोदावेत.\nखड्डा कसा भरावा :\nखड्डा भरताना प्रथम तळाशी वाळलेले गवत. काडी कचरा सहा इंच उंचीपर्यंत भरावा व नंतर एक घमेले पुर्ण कुजलेले शेणखत किंवा एक ओंजळभर गांडूळ खत व कल्पतरू 100 ग्रॅम टाकून मातीने खड्डा भरून घ्यावा.\nमोगरा साधारणत: स्वच्छ हवामानात चांगल्या प्रकारे येतो. अतिशय थंडी चालत नाही. मोगऱ्याची चांगली वाढ होण्यास 25 ते 35 डिग्री से. तापमान योग्य ठरते. अशा हवामानात कळ्या भरपूर लागून उत्पन्न वाढते.\nमोगरा लागवडीचा काळ :\nमोगऱ्याची लागवड जूनचा पहिला पाऊस पडून गेल्यानंतर करावी. मोगऱ्याची लागवड शक्यतो पिशवीतील रोपे लावून करावी. त्यामुळे दीड ते दोन महिने रोपे नर्सरीत वाढतात व मर टळली जाते.\nपहिल्या वर्षी खते व कीटकनाशके ४५ हजार रुपये, रोपे ३५ हजार रुपये, बेड खर्च १० हजार रुपये, ठिबक सिंचन खर्च ३५ हजार रुपये, वाहतूक खर्च ५ हजार रुपये, तर कामगार मजुरी २ लाख ४० हजार रुपये अशाप्रकारे एकूण ३ लाख ७० हजार रुपये खर्च येतो. मात्र या बदल्यात ९ लाख रुपये हमखास मिळत असल्याने ४ लाख ३० हजार रुपये आर्थिक फायदा होतो. पहिल्या वर्षातील एकूण खर्चामधील किमान १ लाख रुपये खर्च दुस-या वर्षापासून करावा लागत नसल्याने ५ लाख १० हजार रुपये तिस-या वर्षापासून निव्वळ नफा मिळू शकतो. एकदा केलेली बाग सलग दहा वर्षे राहत असल्याने या दहा वर्षामध्ये २७ लाख रुपये खर्च येतो. मात्र यातून ९० लाख रुपयाचे आर्थिक उत्पन्न मिळते. त्यामुळे तब्बल ६३ लाख रुपयांचा आर्थिक फायदा होऊ शकतो.\nमोतीचा बेला : कळी गोलाकार असते आणि फुलात दुहेरी पाकळ्या गोलाकार असतात.\nबेला : या मोगऱ्याच्या जातीला तामिळ भोषेत ‘गुडूमल्ली’ म्हणतात. फुलाला दुहेरी पाकळ्या असतात पण लांब नसतात.\nहजरा बेला : कानडी भाषेत ‘सुजीमल्लीरो’ म्हणतात. फुलात एकेरी पाकळ्या असतात.\nमुंग्ना : तामिळ भाषेत ‘अड्डुकुमल्ली’ व कानडीत ‘एलुसूत्ते मल्लरी’ म्हणतात. कळ्या आकाराने मोठ्या असतात. फुलात अनेक गोलाकार पाकळ्या असतात.\nशेतकरी मोगरा : ह्या मोगऱ्याला चांगल्या प्रतीच्या कळ्या येत असून हार व गजरे याकरीता वापरला जातो.\nबट मोगरा : ह्या मोगऱ्याच्या कळ्या आखुड असून कळ्या चांगल्या टणक फुगतात.\nलिलीची लागवड : भाग – १\nसदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.\nकालावधी लॉकडाऊनचा, मासळी उत्पादनाचा\nठंड के मौसम में पशुपालन कैसे करें \nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nराज्यात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता\nराज्यात वादळी पावसाची शक्यता\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nमहाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा वाढवा- अजित पवार\nशेतीच अर्थव्यवस्थेची तारणहार – रमेश चंद\nपीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/trump-tweets-fake-photo-of-isis-raid-dog-and-appears-to-declassify-its-name/articleshow/71858671.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-22T21:21:27Z", "digest": "sha1:4CXL33RJ62PTVMV5KWZH7H5OCKPARP5L", "length": 13685, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nट्रम्प यांचा नवा 'फोटो उद्योग'; अमेरिकेत चर्चा\nआयएस दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बकर अल बगदादी याला शोधून ठार करण्याच्या मोहिमेतील शूर श्वानाला पदक बहाल करीत असल्याचा बनावट फोटो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट केला. विशेष म्हणजे व्हिएतनाम युद्धात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या एका लष्करी डॉक्टरला पदक देतानाच्या फोटोमध्ये फेरफार करून, त्याच्याऐवजी या श्वानाची प्रतिमा बदलण्यात आली आहे.\nआयएस दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बकर अल बगदादी याला शोधून ठार करण्याच्या मोहिमेतील शूर श्वानाला पदक बहाल करीत असल्याचा बनावट फोटो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट केला. विशेष म्हणजे व्हिएतनाम युद्धात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या एका लष्करी डॉक्टरला पदक देतानाच्या फोटोमध्ये फेरफार करून, त्याच्याऐवजी या श्वानाची प्रतिमा बदलण्यात आली आहे.\n'अमेरिकन हिरो' असे ट्वीट करून अध्यक्ष ट्रम्प यांनी बगदादीविरोधी मोहिमेतील 'बेल्जिअन मालिनोइस' जातीच्या श्वानाचा फोटो प्रसिद्ध केला. यामध्ये हा श्वान समोर दिसत असून, त्यामागे उभे असलेले ट्रम्प त्याच्या गळ्यात पदक घालत असल्याचे दिसत आहे. हे ट्वीट झळकताच प्रसारमाध्यमांकडून मूळ फोटोचा माग काढण्यात आला. 'न्यूयॉर्क टाइम्स'ने हा मूळ फोटो सन २०१७मधील असल्याचे म्हटले आहे.\nव्हिएतनाम युद्धाच्या काळातील एका लढ्याप्रसंगी १० जणांचे प्राण वाचवणाऱ्या डॉ. जेम्स मॅकक्लोगन यांना ट्रम्प यांच्या हस्ते पदक बहाल करण्यात आले होते. हाच फोटो ट्रम्प यांनी वापरून त्यामध्ये फेरफार केली व डॉ. मॅकक्लोगन यांना हटवून त्याजागी श्वानाचा फोटो 'मॉर्फ' केला. फोटोतील डॉ. मॅकक्लोगन यांच्या पदकाचे स्वरूपही बदलण्यात आले व चांदणीऐवजी श्वानाच्या तळपंजाचा आकार पदकावर डकवण्यात आला. ट्रम्प यांच्या या ट्वीटची माहिती 'न्यूयॉर्क टाइम्स'ने डॉ. मॅकक्लोगन यांना देताच त्यांनी हसून 'हे श्वान अतिशय साहसी असतात', इतकीच प्रतिक्रिया दिली. यापूर्वी ऑगस्टमध्ये ट्रम्प यांनी एक मॉर्फ फोटो ट्वीट करून ग्रीनलँडमध्ये 'ट्रम्प टॉवर' उभा केला होता. तर, हिलरी क्लिंटन यांना ते स्वत: गोल्फ बॉलने मारत असल्याची एक 'जीआयएफ' फाइलही ट्वीट केली होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\n'करोना तर काहीच नाही, भविष्यात आणखी दोन संकटे येणार'...\nसंसदेत तरुणींची नग्न छायाचित्र पाहत होता खासदार; कारण ऐ...\nगरिबाला जीव नसतो का जगातील १३ टक्के लोकसंख्येसाठी ५० ट...\nहोय, गलवान खोऱ्यात आमचे सैन्य ठार; ९४ दिवसानंतर चीनची क...\nट्रम्प यांचे आवाहन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकृषि विधेयके : राज्यसभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक\nकृषि विधेयके : भाजीपाला व्यापाऱ्यांचं आंदोलन, काम ठप्प\nकंगाननं सांगितलं सुशांतला सिनेइंडस्ट्रीनं कसं केलं बायकॉट\n 'हे' मार्केट होणार सुरु\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर\nनौदलाची शान असणाऱ्या 'INS विराट' चा शेवटचा प्रवास\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\n आता LAC वर दोन्ही देश आणखी सैनिक पाठवणार नाहीत\nपुणेभाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\nदेशउणे २५ डिग्री तापमानात जवानांसाठी पिकवणार भाज्या, लडाखमध्ये काम सुरू\nविदेश वृत्त​सीमेवर बॉम्बर विमानांचा युद्ध सराव करत असलेला चीन म्हणतो, 'आम्हाला युद्ध नको'​\nआयपीएलजोफ्रा आर्चरने दाखवला लुंगी डान्स, फक्त दोन चेंडूंत फटकावल्या २६ धावा\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nमुंबईBreaking: मुंबईत पावसाची रात्रपाळी; सायन स्टेशन जलमय, अनेक रस्ते पाण्यात\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nमोबाइलरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्स, बंपर डेटा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/decisive-to-be-the-votes-of-four-parties/articleshow/71507441.cms", "date_download": "2020-09-22T20:18:52Z", "digest": "sha1:5GCK5GFMN25TQBDWSIEUSN2RL2YAZNR7", "length": 16886, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचार पक्षांची मते ठरणार निर्णायक\nराठोड-जगतापांसमोर अडचणी; सर्वांच्याच प्रचारफेऱ्या जोरात सुरूम टा...\nराठोड-जगतापांसमोर अडचणी; सर्वांच्याच प्रचारफेऱ्या जोरात सुरू\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nनगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, बहुजन समाज पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या चार पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने त्यांना मिळणारी मते नगरच्या निकालात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत या चारही पक्षांना मानणाऱ्या मतांची विभागणी शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपमध्ये झाली होती. पण आता या चारही पक्षाचे उमेदवार रिंगणात असल्याने शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड व राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यासमोर अडचणी येणार आहेत. दरम्यान, दसरा झाल्याने शहरात सर्वच उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या जोरात सुरू झाल्या आहेत.\nमागील २०१४च्या निवडणुकीत राज्यात सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्र लढल्याने नगर मतदारसंघातही अशाच लढती होत्या. त्याआधीच्या २००९च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथे उमेदवार दिला होता. त्याला साडेनऊ हजारांवर मते मिळाली होती. मागील निवडणुकीत मात्र त्यांचा उमेदवार नव्हता. यंदा त्यांनी पुन्हा कंबर कसली आहे. संतोष वाकळे यांना येथून उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे मनपामध्ये बहुजन समाज पक्षाचे चार नगरसेवक असले तरी त्यांनी पक्षादेश डावलून मनपामध्ये भाजप सत्तेला साथ दिल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मनपाचे अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना देताना पक्षाच्या या चारही नगरसेवकांना विचारात घेतले गेले नाही. त्यामुळे ते छिंदम यांच्या प्रचारात नाहीत. तर एमआयएम पक्षाची उमेदवारी मनपातील समाजवादी पक्षाचे नगरसेवक मीर आसिफ सुलतान यांना मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी राष्ट्रवादीतून आलेल्या किरण काळे यांना दिली गेली आहे. नगर शहरातील मतदारांमध्ये अल्पसंख्याक बहुसंख्याक असल्याने मनसे, बसप, एमआयएम व वंचित बहुजन आघाडी यांना मानणारा मतदारही येथे आहे. त्यामुळे या मतांसह अन्य मते हे चारही उमेदवार किती खेचतात, यावर शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.\nमुकुंदनगर-झेंडीगेट परिसर मुस्लिमबहुल मतदारांचा असल्याने येथे 'एमआयएम'च्या उमेदवाराला सर्वाधिक प्राधान्य मिळेल तसेच शहर परिसरात रामवाडी व संजयनगरसह छोट्या-मोठ्या मिळून २२ झोपडपट्ट्यांचा परिसर असल्याने येथे राहणाऱ्या गोरगरीब रहिवाशांच्या मतांवर बहुजन समाज पक्ष व वंचित बहुजन आघाडीचा डोळा असणार आहे. तसेच राज ठाकरे यांना मानणारा वर्ग मनसेच्या उमेदवाराला साथ देईल, असे बोलले जात आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राठोड व राष्ट्रवादीचे जगताप यांच्यातील प्रमुख लढत आपापल्या पक्षांच्या समर्थकांच्या बळावर होत असली तरी या बळात खारीचा वाटा उचलणारे अन्यपक्षीय समाजघटक काय भूमिका बजावतात, याचा परिणाम निवडणूक निकालावर होणार आहे. त्यामुळेच छोट्या समाजघटकांतील मतांची विभागणी टाळण्याचे आव्हान रिंगणातील सहाही प्रमुख उमेदवारांसमोर असणार आहे.\nनगर शहर विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादीसह मनसे, वंचित बहुजन आघाडी, बसप व एमआयएम या सहाही पक्षांच्या उमेदवारांनी हिरीरीने भाग घेताना जोरदार प्रचार सुरू केला आहे. शहराच्या विविध भागात प्रचार फेऱ्या सुरू आहेत. याच वेळी दुसरीकडे व्हॉटसअॅप व फेसबुकसारख्या सोशल मीडियाद्वारेही प्रचार सुरू आहे. याद्वारे पक्षाची भूमिका मांडताना प्रतिस्पर्ध्यांवर टीकाटिपण्णीही होत आहे व तीच जास्त चर्चेत आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nमोदींच्या वाढदिवशी सोशल मीडियात जे घडलं ते चूकच: रोहित ...\nSujay Vikhe Patil: शरद पवार-राजनाथ सिंह भेट; 'हा' खासदा...\n रुग्ण ऑक्सिजनवर आणि डॉक्टर सिगारेट ओढत ह...\nOnion Price: निर्यातबंदीनंतरही 'या' बाजारात कांद्याची च...\nशिर्डी संस्थानावर नवी समिती; कोर्टाचे आदेश महत्तवाचा लेख\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\n आता LAC वर दोन्ही देश आणखी सैनिक पाठवणार नाहीत\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nआयपीएलजोफ्रा आर्चरने दाखवला लुंगी डान्स, फक्त दोन चेंडूंत फटकावल्या २६ धावा\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nदेशउणे २५ डिग्री तापमानात जवानांसाठी पिकवणार भाज्या, लडाखमध्ये काम सुरू\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nकोल्हापूरकंगनाला 'नटवी' म्हणत आता 'या' शेतकरी नेत्याने डागली तोफ\nदेशश्रीनगर भूकंपाने हादरलं, पण काश्मीर खोऱ्यात पसरल्या अफवा\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nमोबाइलरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्स, बंपर डेटा\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photogallery/sport/icc-cricket-world-cup-2019-india-won-two-tournament-in-diffrent-over-format-sy-375622.html", "date_download": "2020-09-22T21:51:02Z", "digest": "sha1:NT6I5WUYT5M5WSU2BLOLLXKEMUKYZWXO", "length": 18890, "nlines": 191, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PHOTOS : World Cup : भारताची ही कामगिरी आता कोणत्याही देशाला करता येणार नाही icc cricket world cup 2019 india won two tournament in diffrent over format sy– News18 Lokmat", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nहोम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी\nWorld Cup : भारताची ही कामगिरी आता कोणत्याही देशाला करता येणार नाही\nभारताने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आणि 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला आहे.\nइंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपपूर्वी त्याच्या इतिहासातील काही ठळक घडामोडींची माहिती असायला हवी. ज्या संघाला कॅलिप्सो क्रिकेटर्स म्हटलं जात होतं त्या वेस्ट इंडीजने पहिला वर्ल्ड कप जिंकून सर्वांनाच धक्का दिला.\nवेस्ट इंडीजचे कर्णधार क्लाईव्ह लॉइड आणि ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग यांच्या नावावर कर्णधार म्हणून दोन वेळा वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम आहे.\nभारताचा गोलंदाज चेतन शर्माने वर्ल्ड कपमध्ये पहिली हॅट्ट्रिक केली होती. त्याने 1987 मध्ये ही कामगिरी केली होती.\nवर्ल्ड कपमध्ये सर्वात वयस्क खेळाडू म्हणून खेळण्याचा विक्रम नेदरलँडचा नोलान क्लार्कच्या नावावर आहे. 1996 च्या वर्ल्ड कपवेळी त्याचे वय 47 वर्ष 257 दिवस इतकं होतं.\nसलग 3 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. त्याशिवाय सर्वाधिक 5 वर्ल्ड कपही त्यांनी जिंकले आहेत.\nभारत एकमेव असा देश आहे ज्यांनी 60 आणि 50 षटकांचा वर्ल्ड कप जिंकला आहे. 1983 मध्ये 60 षटकांचे सामने खेळले जात होते. 1987 पासून 50 षटकांच्या एकदिवसीय सामन्यांना सुरुवात झाली.\nवर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 2 हजार 278 धावा काढण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.\nसर्वात मोठी भागिदारी करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेल आणि एम सॅम्युअलच्या नावावर आहे. त्यांनी झिम्बॉम्बेविरुद्ध 372 धावांची भागिदारी केली होती.\nवर्ल्ड कपमध्ये एका सामन्यात वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम मार्टिन गुप्टिलच्या नावावर आहे. न्यूझीलंडच्या गुप्टिलने 2015 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 237 धावा केल्या होत्या.\nवर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 71 विकेट घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राच्या नावावर आहे.\nश्रीलंकेचा यष्टीरक्षक कुमार संगकाराने यष्टीमागे सर्वाधिक 54 बळी घेण्याची कामगिरी केली आहे.\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B8_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2020-09-22T22:03:32Z", "digest": "sha1:Z7GY4V5CEJAEGVLGRCRIG7CYOEJVMCBZ", "length": 3797, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेम्स ऑगस्टस हिकी - विकिपीडिया", "raw_content": "\nजेम्स ऑगस्टस हिकी यांनी जानेवारी २९ १७८० ला कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हेच वर्तमानपत्र हिकीज बेंगाल गॅझेट या नावाने ओळखले जात असे. या वर्तमानपत्रानेच भारतीय पत्रकारितेची सुरुवात झाली.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २०११ रोजी ०४:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2020-09-22T22:03:49Z", "digest": "sha1:6ZFGKBQHIIFVY3M2X6TSBINNJSKPRK6J", "length": 4962, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२१७ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२१७ मधील जन्म‎ (१ प)\n► इ.स. १२१७ मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १२१७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२१० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+222121+cm.php", "date_download": "2020-09-22T21:13:45Z", "digest": "sha1:6SJJWQVDGENUTPG5O2LIVR7PXBZVJ5H5", "length": 3611, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 222121 / +237222121 / 00237222121 / 011237222121, कामेरून", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 222121 हा क्रमांक Ayos क्षेत्र कोड आहे व Ayos कामेरूनमध्ये स्थित आहे. जर आपण कामेरूनबाहेर असाल व आपल्याला Ayosमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. कामेरून देश कोड +237 (00237) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Ayosमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +237 222121 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनAyosमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +237 222121 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00237 222121 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/sports/ipl-wants-all-8-teams-to-travel-to-uae-after-august-20/206663/", "date_download": "2020-09-22T21:44:01Z", "digest": "sha1:5XP2FYK2XUISAZVOLGPSLEG3PKM37NMZ", "length": 8987, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "IPL wants all 8 teams to travel to UAE after August 20", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्रीडा आठही संघ २० ऑगस्टनंतर युएईमध्ये दाखल व्हावेत ही आयपीएलची इच्छा\nआठही संघ २० ऑगस्टनंतर युएईमध्ये दाखल व्हावेत ही आयपीएलची इच्छा\nआयपीएल संघ १० ते १५ ऑगस्टपर्यंत युएईमध्ये जाऊ शकतील असे सुरुवातीला म्हटले जात होते.\nरविवारी पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत यंदा युएईमध्ये होणाऱ्या स्पर्धेविषयी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे गव्हर्निंग कौन्सिल आठही फ्रेंचायझी आणि इतर संबंधितांना युएईमध्ये एक आठवडा उशिराने दाखल होण्याची विनंती करणार आहे. आयपीएल संघ १०-१५ ऑगस्टपर्यंत युएईमध्ये जाऊ शकतील असे सुरुवातीला म्हटले जात होते. मात्र, कोरोनासाठीचे प्रोटोकॉल ठरवण्यासाठी गव्हर्निंग कौन्सिलला अधिक वेळ हवा असल्याने ते आठही संघांना २० ऑगस्टनंतर युएईमध्ये दाखल होण्यास सांगणार आहेत.\nअंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला\nगव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला घेण्याबाबतही निर्णय झाला. आयपीएलचा तेरावा मोसम १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत पार पडेल, असे काही दिवसांपूर्वी गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले होते. मात्र, या स्पर्धेचे प्रसारण करणाऱ्या वाहिनीने वेळापत्रकाबाबत नाराजी व्यक्त करताना ही स्पर्धा दिवाळीच्या आठवड्यापर्यंत चालावी, जेणेकरून अधिक जाहिराती मिळतील असे म्हटले होते. त्यामुळे गव्हर्निंग कौन्सिलने अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला आयोजित करण्याचा निर्णय घेतला.\nमोठा प्रेक्षकवर्ग लाभेल अशी बीसीसीआयला आशा\n१० नोव्हेंबरला मंगळवार असून आयपीएलचा अंतिम सामना रविवारी न होण्याची ही पहिलीच वेळ असेल. परंतु, दिवाळीचा आठवडा असल्याने मंगळवार हासुद्धा सुट्टीचा दिवस असेल आणि त्यामुळे सामना पाहणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही असा गव्हर्निंग कौन्सिलच्या सदस्यांना विश्वास आहे. तसेच रात्रीच्या सामन्यांना भारतीय वेळेनुसार ८ ऐवजी ७.३० वाजता, तर दुपारच्या सामन्यांना ४ ऐवजी ३.३० वाजता सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदाही आयपीएलला मोठा प्रेक्षकवर्ग लाभेल अशी बीसीसीआयला आशा आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nपरप्रांतीयामुळे कोळी महिलांवर उपासमारीची पाळी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\nWorld Rose Day 2020: जाणून घ्या, भारतातील गुलाबांचे १३ प्रकार\nPhoto – काळाचा घाला झोपेत असतानाच कोसळली इमारत\nआरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आज मुंबईत मराठा समाज आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/loksabha/", "date_download": "2020-09-22T20:59:10Z", "digest": "sha1:UBEMYKOJTQBBBFQIMMNQ3DXWEP2XFSJY", "length": 17336, "nlines": 211, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Loksabha- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nसुप्रिया सुळे पुन्हा आक्रमक, संसदेत 'या' मुद्द्यावरून मोदी सरकारला धरलं धारेवर\nगोरगरीबांचे हे हाल केंद्र सरकारच्या लक्षात आले नाहीत का रेल्वे रुळावर हातात भाकरी घेऊन झोपेतच कटलेल्या मजूरांचे मृतदेह केंद्र सरकारला दिसले नाहीत का\nलॉकडाउनमध्ये किती मजुरांचा मृत्यू झाला मोदी सरकार म्हणे, 'कोणताच रेकॉर्ड नाही'\nसोनिया गांधींच्या तपासणीची मागणी करणाऱ्या खासदारालाच झाली Corona ची लागण\nराहुल गांधींनी कर्जबुडव्यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरुन लोकसभेत गदारोळ\nकॉंग्रेसच्या सात खासदारांचं निलंबन, लोकसभा अध्यक्षांची कारवाई\nमहाराष्ट्र Oct 21, 2019\nलोकसभेचे उमेदवार उदयनराजेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा VIDEO\nVIRAL PHOTOS मुळे पिवळ्या साडीतली 'ती' अधिकारी पुन्हा एकदा चर्चेत\nVIDEO: आझम खान यांच्याविरुद्ध स्मृती इराणी आक्रमक, संसदेत रुद्रावतार\nVIDEO: Triple Talaq Bill: असदुद्दीन ओवेसींना पूनम महाजन यांनी दिलं प्रत्युत्तर\nVIDEO : शहा भडकले, 'असं चालणार नाही, ऐकून घ्यायची सवय लावून घ्या ओवैसीसाहेब'\nया ठिकाणची लोकसभा निवडणूक कोण जिंकणार\nअडचणीत सापडलेल्या राहुल गांधींना पवारांचा कानमंत्र, दिला 'हा' सल्ला\nआकाश विजयवर्गीयांची तुरुंगातून सुटका, कार्यकर्त्यांचा हवेत गोळीबार करून जल्लोष\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mediawatch.info/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2020-09-22T21:36:34Z", "digest": "sha1:JZCLUXW2M3HTSLVHFNJQSR54XR7JMTG4", "length": 39547, "nlines": 111, "source_domain": "mediawatch.info", "title": "मोतीलाल आणि जवाहरलाल - Media Watch", "raw_content": "\nHome featured मोतीलाल आणि जवाहरलाल\nजवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला – भाग ३\nसाभार – साप्ताहिक साधना\nजवाहरलालांच्या वयाच्या दहाव्या वर्षी मोतीलालजी त्यांच्या कुटुंबासह आनंदभवनमध्ये राहायला आले. त्या महालवजा वास्तूत पोहण्याच्या तलावापासून घोड्यांच्या तबेल्यापर्यंतच्या सार्‍या वैभवी सोयी होत्या. घर विजेच्या दिव्यांच्या लखलखाटात न्हाऊन निघणारे होते आणि त्यातच मोतीलालजींच्या मित्रांच्या सायंकाळच्या मैफिली रंगत होत्या. त्यात चित्तरंजनदासांपासून तेजबहादूर सप्रूंपर्यंतचे नामांकित कायदेपंडित व नामवंत लेखक आणि विचारवंत भाग घेत.\nयाच काळात नेहरूंनी घोडसवारी आणि उत्तम प्रतीचे पोहणे शिकून घेतले. हा बोअर युद्धाचा काळ होता. त्याच्या बातम्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले होते. नेहरूंच्या मनाचा कल इंग्रजांविरुद्ध व बोअरांच्या बाज्ाूने जाणारा होता… या काळातली एक घटना त्यांचे मन सांगणारी आहे. त्यांच्या पाठीवर तब्बल 11 वर्षांनी विजयालक्ष्मींचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्यावेळी मोतीलालजी विदेशात होते. आईंजवळ मग जवाहर आणि घरची इतर माणसे होती. प्रसूतिगृहातून बाहेर येणार्‍या डॉक्टरांनी जवाहरलालांना निराशेच्या सुरात ‘तुला बहीण झाल्याचे’ सांगितले. त्यावर त्याही वयात जवाहरलाल संतापले. ‘तर’ असे काहीशा तिरस्काराने म्हणून ते डॉक्टरांपासून दूर झाले. ही माणसे मुलींच्या जन्माचा असा दु:स्वास का करतात हा प्रश्न मग त्यांनी आईलाच विचारला.\nमोतीलालजींच्या विदेशवारीनेही या काळात काश्मिरी ब्राह्मणांच्या वर्गात वादळ उठविले. विदेशवारीनंतर त्यांनी प्रायश्चित्त घेतले पाहिजे हा त्यांचा आग्रह मोतीलालजींना वेडगळपणाचा वाटत होता. परिणामी त्यांच्या घरावर बहिष्कार टाकण्यापर्यंत या काश्मिरी ब्राह्मणांची मजल गेली. पण मोतीलालजी बधले नाहीत. अखेर कर्मठांनीच माघार घेतली व बहिष्काराचा विचार सोडून दिला. याच काळात त्यांचा थिऑसॉफिस्टांशी संबंध आला. त्या पंथाच्या रशियन संस्थापक मादाम ब्लाव्हाट्स्की यांच्याकडूनच त्यांनी त्या पंथाची दीक्षा घेतली. मात्र त्याबाबतचे आचरण त्यांनी लगेच सोडलेही होते. अ‍ॅनी बेझन्ट या त्या पंथाच्या भारतातील आघाडीच्या नेत्या होत्या. त्या अतिशय प्रभावी वक्त्या होत्या. त्यांच्या भाषणांनी जवाहरलालही भारावले होते. या बेझन्टनीच त्यांना फर्डिनांड टी. ब्रूक्स हा शिक्षक मिळवून दिला होता. जवाहरलालांनी त्या पंथाची दीक्षा घेण्याची परवानगी मागितली तेव्हा मोतीलालजींनी हसून व काहीशा बेफिकिरीने म्हटले, ‘तुझी इच्छा असेल तर ती दीक्षा तू घे’ मात्र या दीक्षेचा प्रभाव त्यांच्यावर फार काळ टिकला नाही. आरंभापासूनच क्रमाने कमी होत जाऊन वयाच्या तिसाव्या वर्षी ते त्या पंथापासून कायमचे दूर झाले.\nहॅरो स्कूलमध्ये प्रवेश घ्यायला जाणार्‍या पंधरा वर्षे वयाच्या जवाहरलालांसोबत प्रत्यक्ष मोतीलालजी आणि स्वरूपराणी त्यांच्या विजयालक्ष्मी या धाकट्या कन्येसह इंग्लंडला आले. सोळाव्या शतकाच्या मध्याला पहिल्या एलिझाबेथ राणीने स्थापन केलेली ही शाळा लंडनपासून नऊ मैल अंतरावर होती. तीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या राहण्याची सोय होती. नेहरूंचे वय येथे येणार्‍या सामान्य विद्यार्थ्यांहून तीन वर्षांनी अधिक होते. त्यामुळे तीत समरस व्हायलाच त्यांना काही काळ घालवावा लागला.\nबडोद्याच्या गायकवाड घराण्याचे राजपूत्र त्या शाळेत होते. क्रिकेटमधील प्रावीण्यामुळे व स्वभावातील गोडव्यामुळे ते विद्यार्थ्यांत अतिशय प्रिय होते. मात्र ते नेहरूंच्या बरेच पुढे असल्याने त्यावेळी त्यांचा प्रत्यक्ष संबंध फारसा आला नाही. दुसरे कपुरथाला संस्थानचे राजपुत्र त्या शाळेत होते. पण त्यांच्या सरंजामी वृत्तीने व वैभवाचा देखावा करण्याच्या स्वभावामुळे ते सार्‍यांच्या टिंगलटवाळीचा विषय होते. ‘तुम्ही माझ्या राज्यात या, मग मी तुम्हा एकेकाला दाखवतो’ अशी धमकी वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांना देईपर्यंत त्या राजपुत्राच्या रागाचा पारा वर चढायचा.\nत्या सार्‍यांत ज्ञान, अध्ययन व मूलभूत ग्रंथांचा अभ्यास या बळावर नेहरूच फार पुढे होते. त्यामुळे ते सार्‍यांच्या विस्मयाचा विषयही होते. तत्त्वज्ञानापासून धर्मशास्त्रापर्यंत आणि वाङ्मयाच्या समीक्षेपासून उत्तमोत्तम कवितांपर्यंतचे सगळेच विषय त्यांना अवगत होते. त्यातून ते दरदिवशी वृत्तपत्रांचे अतिशय सूक्ष्म वाचन करीत. त्यामुळे सामान्य ज्ञानातही ते सार्‍यांच्या पुढे असत. तो काळ इंग्लंडच्या निवडणुकांचा होता आणि त्या निवडणुकीत लिबरल पक्षाचे कॅम्पबेल बरनान सरकार मोठ्या बहुमतानिशी पार्लंमेंटमध्ये निवडून आले होते. वर्गातल्या अध्यापकांनी इंग्लंडच्या तत्कालीन राजकीय स्थितीविषयी विचारलेल्या प्रश्नाला नेहरूंखेरीज दुसर्‍या कोणत्याही विद्यार्थ्याला उत्तर देता आले नाही. नेहरूंच्या उत्तरात इंग्लंडचे राजकीय विश्लेषण होते. लिबरल पक्षाच्या विजयाची कारणे होती आणि कॅम्पबेल यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सभासदांची नावेही त्यांच्या अनुक्रमानिशी होती. त्यांच्या उत्तराने शिक्षक थक्क झाले आणि वर्ग थिज्ाून गेला होता.\nत्याच सुमारास मोतीलालजींना लिहिलेल्या पत्रात नेहरू म्हणतात, ‘इथल्या विद्यार्थ्यांना क्रिकेट आणि टेनिसखेरीज काही येत नाही. त्यांना राजकारणात रस नाही आणि समाजकारण समज्ाून घेण्याची इच्छा नाही. मला येथे कंटाळल्यागत होऊ लागले आहे.फ\nहाच काळ राईट ब्रदर्स यांनी लावलेल्या विमानाच्या शोधाचा होता. त्यांचे विमान त्याच्या अखेरच्या उड्डाणात 24.1 मिनिटे हवेत राहिले होते. नेहरू त्या संशोधनाने कमालीचे उत्तेजित झाले होते. ते प्रत्यक्ष पाहण्याचा व त्यामागील विज्ञानाचा अभ्यास करण्याचाही प्रयत्न्ा त्यांनी काही काळ केला. मोतीलालजींना यावेळी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात ‘हा प्रयोग यशस्वी झाला तर थोड्याच काळात मी प्रत्येक विकेंडला तुम्हाला भेटायला भारतात येऊ शकेन.’\nहॅरोचे विद्यालय इंग्लंडच्या इतिहासात मान्यता पावलेले होते. त्या शाळेने इंग्लंडला त्या देशाचे चार पंतप्रधान दिले होते. पिल, पामर्स्टन, बाल्डविन आणि विन्स्टन चर्चिल. त्यापुढे पाचव्या पंतप्रधानाचा समावेश व्हायचा होता. ते पंतप्रधान होते भारताचे जवाहरलाल नेहरू. हॅरो विद्यालयाच्या 1952 मध्ये झालेल्या वार्षिकोत्सवात नेहरू व चर्चिल हे दोघेही पंतप्रधानपदावर असताना एकमेकांजवळ उभे राहून त्या शाळेची गाणी म्हणत असल्याचे छायाचित्र आजही त्या शाळेत लागले आहे.\nया शाळेत असतानाच कुठलीशी स्पर्धा जिंकल्याने नेहरूंना जी.एम. ट्रेव्हेलीनने लिहिलेल्या गॅरिबाल्डीच्या चरित्राचा एक खंड बक्षीस म्हणून मिळाला. नेहरू गॅरिबाल्डीच्या चरित्राच्या, त्याच्या पराक्रमाच्या व त्याच्या चारित्र्याच्या प्रेमात एवढे पडले की त्यांनी त्या चरित्राचे इतरही दोन खंड परिश्रमपूर्वक मिळविले. त्यांची त्यांनी अनेक पारायणे केली. इटलीच्या स्वातंत्र्यलढ्यातील गॅरिबाल्डीचा सहभाग हाच काही काळ त्यांच्या प्रेरणेचा स्त्रोत बनला. गॅरिबाल्डीसारखा स्वातंत्र्याचा लढा भारतातही उभा व्हावा आणि आपण त्यात सहभागी व्हावे या विचारानेच त्यांचे मन दीर्घकाळ व्यापले होते. तो प्रभाव त्यांच्या मनावर एवढा खोलवर होता की इटली व भारताच्या राजकीय, भौगोलिक व ऐतिहासिक प्रवाहांचे सारखे स्वरूप त्यांच्या मनात कायमचे रूढ झाले. पुढे आपल्या आत्मचरित्रात इटलीविषयी लिहिताना त्यांनी तेथील रोमची तुलना आपल्या बनारसशी केली… जपानने रशियाच्या केलेल्या पराभवाच्या आठवणी मनात ताज्या होत्या. याच सुमारास तुर्कस्तानने ग्रीकांना हरविले होते आणि त्यावरच्या गॅरिबाल्डीच्या विजयाचा परिणाम मनात होता. स्वातंत्र्याच्या प्रेरणा जागवायला याहून आणखी काय हवे होते.\nहा काळ भारतातल्या वाढत्या असंतोषाच्या बातम्या इंग्लंडपर्यंत पोहचविणाराही होता. लॉर्ड कर्झनने बंगालच्या केलेल्या फाळणीमुळे त्या प्रदेशात जेवढी अशांतता उसळली तेवढाच सारा देश अस्वस्थ झाला होता. ही फाळणी प्रशासकीय कारणांसाठी केल्याचे ब्रिटीश सरकार कितीही सांगत असले तरी तिच्या धार्मिक कडा सार्‍यांना दिसत होत्या. खरे तर देशाच्या पुढे झालेल्या धार्मिक फाळणीची ही नांदीच होती. देशात स्वदेशी मालाच्या वापराची व विदेशी मालावरील बहिष्काराची चळवळ सुरू झाली होती. या असंतोषाची बिजे काँग्रेस संघटनेतही खळबळ माजवणारी होती. त्या काळापर्यंत काँग्रेसवर असलेला फिरोजशहा मेहता व ना. गोखले इत्यादी मवाळांच्या प्रभावाला लोकमान्य टिळकांचे ज्वालाग्राही राजकारण आव्हान देत होते. 1907 मध्ये सूरतला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात टिळकांनी मवाळांना संघटनेतून जवळजवळ हद्दपारच केले होते. मोतीलालजी या अधिवेशनाला हजर होते. त्यांना टिळकांचा अतिरेक आवडला नसला तरी त्यांच्या नेतृत्वातले लढाऊपण आकर्षून गेले होते. अधिवेशनाच्या अखेरीस मवाळ पुन्हा शिरजोर झाले आणि संघटना त्यांच्याकडेच राहिली. मात्र यावेळी त्यांच्या प्रभावाला तडेही गेले होते. त्यानंतर लगेच 1908 मध्ये टिळकांना सहा वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाल्याने त्यांची देशभक्ती इतर सार्‍यांहून काकणभर सरस आणि अधिक लखलखती झाली.\nअगोदर टिळकांनीच वंगभंगाविरुद्धच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. देशात राष्ट्रभक्तीचे जागरण करायला त्यांनी महाराष्ट्रात गणेशोत्सव व शिवरायांचा उत्सव सुरू केला होता. मकेसरीफ हे त्यांचे वर्तमानपत्र आपल्या प्रत्येक अंकातून इंग्रज सत्तेवर एकाहून एक कठोर प्रहार करीत होते. अहिंसा ही त्यांची गरज होती. मात्र हिंसाही त्यांना वर्ज्य नव्हती. टिळकांच्या गणेशोत्सवाने बंगालला कालीमातेच्या उत्सवाची प्रेरणा दिली तर तिकडे पंजाबात इंग्रजविरोधी उठावाचा आरंभ केला. नेमक्या याच काळात देशात संवैधानिक सुधारणांच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या. कॅम्पबेल सरकारने पूर्वी कॅनडाचे गव्हर्नर जनरल असलेल्या लॉर्ड मिन्टो यांना भारतात व्हाईसरॉय म्हणून पाठविले. लॉर्ड मोर्ले हे तेव्हा त्या सरकारात भारत मंत्री होते. भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर अर्थातच नव्हता. पण तुकड्यातुकड्याने ते देता आले आणि तेथील असंतोष आवरता आला तर तो करावा हा त्यामागचा त्यांचा हेतू होता. त्यांनी आणलेली मोर्ले-मिन्टो योजना, मुसलमानांना वेगळे मतदारसंघ देणारी (व आपल्या बाज्ाूने वळविण्याचा प्रयत्न्ा करणारी) होती. मतदारांच्या संख्येत काहीशी वाढही केली गेली. या घटनांच्या बातम्या इंग्रजी वृत्तपत्रातून फारशा उमटत नसल्या तरी नेहरू त्यांची आतुरतेने वाट पाहात व देशात होत असलेल्या घटनांवर लक्ष ठेवीत. याच काळात द. आफ्रिकेत महात्मा गांधींनी सुरू केलेल्या अभिनव व अहिंसात्मक सत्याग्रहाची वृत्तेही त्यांच्यापर्यंत पोहचत व तेथे जगावेगळे काही घडत असल्याबद्दलची त्यांची उत्सुकता चाळवे.\nतीन वर्षे हॅरोमध्ये राहून नेहरू केम्ब्रिज विद्यापीठात दाखल झाले. हॅरोमध्ये ते रमले नसले तरी ती संस्था सोडताना त्यांचे डोळे पाणवले होते. त्या संस्थेतील शिक्षक व मार्गदर्शकांविषयीचा जिव्हाळा त्यांच्या मनात होता. घरापासून एवढी वर्षे दूर राहिलेल्या जवाहरलालांना त्यांनीच आपुलकीने सांभाळले व जपले होते. हॅरो विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी व अनेक शिक्षकांनी नंतरच्या काळात नेहरूंविषयी अतिशय आत्मीयतेने लिहिलेही आहे.\nरसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्रासारखे विषय घेऊन केंब्रिजमधून आपली विद्यार्थीदशा सुरू करणार्‍या नेहरूंना अर्थशास्त्र व तत्त्वज्ञानाचेही आकर्षण होते. तो काळ विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य व कला या संशोधनाच्या क्षेत्रातही फार मोठे बदल घडविणारा होता. नेहरूंचे चौकस मन आणि ज्ञानाची तृष्णा त्यांना त्याही गोष्टींकडे वळवितच होती. सर जे.जे. थॉमस यांचा गॅसमधून वीज प्रवाहित करण्याचा युगप्रवर्तक शोध नुकताच पुढे आला होता. बर्गसनच्या तत्त्वचिंतनाने इंग्लंड भारावले होते. एच.जी. वेल्स आणि बर्नार्ड शॉ यांच्या वाङ्मयाने इंग्लंडसह सार्‍या जगाचे लक्ष वेधले होते. आईनस्टाईनचे संशोधन जगात एका नव्या क्रांतीला जन्म देत होते. थॉमस हार्डीचे लिखाण सार्‍यांना रिझवीत आणि दीपवीत होते. याच काळात स्पेनचा पॅब्लो पिकासो त्याच्या नव्या चित्रदृष्टीने जगाच्या सांस्कृतिक विश्वात खळबळ माजवीत होता. त्या सार्‍यांसोबत फ्राईडने सांगितलेले माणसाच्या मूलभूत प्रेरणांमधील लैंगिकतेचे महात्म्य एक नवा कोलाहल उभा करीत होते. मात्र याही वातावरणात नेहरूंचे कवितेविषयीचे प्रेम जागे होते. राजकारण आणि भारतातली घडामोडी यावरचे लक्ष कायम होते. वयाच्या मागणीप्रमाणे त्यांच्यात स्त्रीविषयक आवडीही होत्या. पण त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ते त्याबाबत कमालीचे ‘अनुत्साही’ होते. त्याविषयीच्या त्यांच्या मनातील मर्यादा धार्मिक नव्हत्या आणि लैंगिकता म्हणजे पाप हेही त्यांना मान्य नव्हते. तरीही ते त्याविषयी पुरेसे निरस मात्र होते.\nयाच काळात त्यांच्या शेल्फवर ऑडेन, मॅन्सफिल्ड, वॉल्टर मरे, स्पेन्सर, इलियट आणि यिट्स यांची पुस्तके आली. पुढे ती आनंदभवनातही त्यांच्यासोबत गेली. या सार्‍यांसोबत ते असत. त्यांचे मन त्यात असे. मात्र त्यांचा आत्माच त्यातून मुक्त असे. हा सारा आपल्याभोवतीच्या एका सांस्कृतिक नेपथ्याचा भाग आहे असे त्यांना वाटे. तरीही त्यातल्या अनेक कवींच्या कविता त्यांना तोंडपाठ होत्या. त्या ते स्वत:शी गुणगुणतही.\nयाच काळात त्यांना त्यांचे अनेक भावी मित्र व सहकारी मिळाले. जे.एम. सेनगुप्ता त्यांच्याहून वडील होते. केंब्रिजनंतर ते बंगालमध्ये गेले आणि त्यांनी त्या प्रांतात स्वत:चे नेतृत्वच उभे केले. सय्यद अहमद हे बिहारमधून आलेले स्नेही पुढे त्यांच्या मंत्रिमंडळाचे सभासदही झाले. सैफुद्दीन किचलू हे मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंंतर नेहरूंपासून दूर झाले आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते बनले. त्यांचे तेव्हाचे व नंतरही आयुष्यभर राहिलेले मित्र होते श्रीप्रकाश. त्यांच्या मते नेहरू तेव्हा होते तसेच ते अखेरपर्यंत राहिले. पुढे सरहद्द गांधी म्हणून ख्यातकीर्त झालेल्या बादशहा खानांचे बंधू डॉ. खान साहेब हेही या काळात नेहरूंचे जिव्हाळ्याचे मित्र झाले. त्या दोघातले मैत्रही अखेरपर्यंत कायम राहिले… मात्र स्वभावातल्या मूळच्या एकाकी वृत्तीने त्यांना फार मित्र जोडता आले नाहीत. केंब्रिजमध्ये ‘मजलिश’ या नावाची भारतीय विद्यार्थ्यांची एक संघटना होती. तिच्याशी अल्पकाळ संबंध ठेवून मग ते दूर झाले. त्यांच्या स्वभावातले एकाकीपणच त्यांना तिच्यापासून दूर नेणारे ठरले.\nयाच काळात इंग्लंडमध्ये आलेल्या अनेक थोर भारतीयांची भाषणेही त्यांनी ऐकली. त्यातले बंगालचे बिपीनचंद्र पाल त्यांना फारसे भावले नाहीत. ग्लॅडस्टन हा इंग्लंडचा पंतप्रधान एकट्या महाराणीशी बोलतानाही जसा भाषण दिल्यासारखा जोरात बोलायचा तसेच काहीसे बिपीनबाबूंचे होते. समोर एकजण असो वा हजार, ते लाखोंच्या सभेत बोलावे तसे वरच्या पट्टीत आणि मोठ्या आवाजात बोलायचे. ‘प्रसंगी ते काय बोलतात ते त्यांच्या कंठाळी आवाजाने मला कळतही नसे’ असे नेहरूंनीच लिहून ठेवले आहे. पंजाबचे लाला लजपतराय मात्र त्यांना खोलवर प्रभावी करून गेले. गोपाळकृष्ण गोखले यांच्या भाषणाएवढेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील शालीनपणही त्यांच्या आदराचा विषय झाले. पुढे 1915 मध्ये गोखल्यांना त्यांच्या वयाच्या 49 व्या वर्षी मृत्यू आला तेव्हा नेहरू मनातून दुखावलेही होते.\n(लेखक नामवंत विचारवंत , वक्ते व लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)\nPrevious articleयुतीनंतरही सेनेसमोर अडथळेच जास्त \nNext articleनिरोगी चिकनची घरपोच सेवा….अमृता हॅचरीचा अफलातून प्रयोग\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nनवीन कृषी विधेयक: शेतकऱ्यांचं आणखी वाटोळं होणार नाही, हे निश्चित\nडोचुला पास: अप्रतिम निसर्गसौंदयाचा नजराणा\nनवीन कृषी विधेयक: शेतकऱ्यांचं आणखी वाटोळं होणार नाही, हे निश्चित\nडोचुला पास: अप्रतिम निसर्गसौंदयाचा नजराणा\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mediawatch.info/5008-2/", "date_download": "2020-09-22T20:46:05Z", "digest": "sha1:GFAXHS2X6X77MIIKZ3Y4LJHR2UV6RZUZ", "length": 26788, "nlines": 111, "source_domain": "mediawatch.info", "title": "'हिंदू असणं' म्हणजे नक्की काय? - Media Watch", "raw_content": "\nHome featured ‘हिंदू असणं’ म्हणजे नक्की काय\n‘हिंदू असणं’ म्हणजे नक्की काय\nएक-दोन वर्षांपूर्वी ‘मुक्त शब्द’च्या एका अंकात ‘गरज हिंदू डाव्यांची’ असा एक लेख प्रकाशित झाला होता. (मी शीर्षक कदाचित चुकत असेन, पण आशय हाच होता.) तो लेख म्हणजे मराठी लेखन-संपादन क्षेत्रातील काही मित्रांची झालेली एक चर्चा होती. त्यातील राम जगताप हे एक नाव मला आठवतं. इतर आत्ता आठवत नाहीत. (याबाबत रामने कॉमेंट केली आहे ती जरूर पहावी. त्यात त्याने अधिक तपशील दिला आहे.) ‘द हिंदू’ मध्ये अलीकडेच ‘ड्रीमिंग ऑफ अ हिंदू लेफ्ट’ या शीर्षकाचा एक लेख प्रकाशित झाला होता. तो वाचून ती चर्चा आठवली आणि हा विषय अलीकडे मनात सतत घोळत असल्याने त्यावर लिहावंसं वाटलं.\nसंघटित धर्म ही सामाजिक बांधणीची गरज होती/आहे. त्यामुळे संघटित धर्माला वगळता येत नाही हे धर्मवाद्यांचं म्हणणं असतं. धर्मविहीन जगण्याचा विचार करणारे माझ्यासारखे लोक एका अर्थी असा विचार करू शकण्यासाठी ‘प्रिव्हिलेज्ड’ असतात. कारण त्यांचं सामाजिक स्थान त्याला पूरक असतं. हा मुद्दा आहेच आणि तो आपण कायमच लक्षात ठेवूया. एखाद्या संकल्पनेने आपलं नुकसान जास्त केलं की फायदा हा प्रश्न नुकसान किंवा मोजता येत नसल्याने अनुत्तरित राहतो. म्हणजे संघटित धर्म आहे म्हणून कट्टरता आहे, धार्मिक दंगली आहेत, त्यात माणसं मरतात म्हणून नुकसान जास्त आहे असं म्हणता येतं, तर दुसरीकडे संघटित धर्म आहे म्हणून मानवी वर्तनाला चौकट आहे, त्यामुळे ‘संभाव्य नुकसान’ पुष्कळ प्रमाणात टळतं असंही म्हणता येतं. धर्मविहीन जगण्यातलं मुख्य आव्हान ‘केवळ तर्क आणि विवेकाचं अधिष्ठान असताना रसभरित, आनंदी, मानवी आकांक्षांना न्याय देणारं आणि मानवी मर्यादांमुळे येणाऱ्या दुःखावर मात करणारं जगणं कसं घडवायचं’ हे आहे. माझं असं आग्रही प्रतिपादन आहे की तर्क, विवेक आणि अतार्किक मानवी भावना या सगळ्याला कवेत घेऊन अशा प्रकारचं जगणं निर्माण करता येईल. परंतु हा थोडा पुढचा भाग झाला. त्यावर सविस्तर लिहिता येईल.\nआत्ताचा मुद्दा धर्माने प्रभावित केलेल्या वर्तनाला वळण देणं हा आहे. मार्क्सच्या धर्माविषयीच्या प्रसिद्ध अवतरणातील काही भाग लक्षपूर्वक वाचावा असा आहे. धर्माचं स्वरूप स्पष्ट करणारा आहे. काही वाक्यं गाळून संपादित भाग खाली देतो आहे –\nHuman essence – माणूस असण्याचं मूलतत्त्व (अधिक चांगलं भाषांतर कुणाला सुचलं तर सांगा) जे आहे त्याने अद्याप कुठलेही सत्य स्वरूप न घेतल्याने या मूलतत्त्वाचं धर्म हे एक आविष्करण आहे. धार्मिक व्यथा ही खऱ्या व्यथेची अभिव्यक्ती आहे आणि त्याच वेळेला खऱ्या व्यथेच्या विरुद्ध केला गेलेला एल्गार आहे. धर्म हा आत्मा हरवलेल्या जगाचा आत्मा आहे, हृदयशून्य जगाचं हृदय आहे. (‘सेक्रेड गेम्स’ या मालिकेत गणेश गायतोंडेंची बायको सुभद्रा एका दृश्यात त्याला गरीब लोकांनी सण-उत्सव साजरा करण्याबद्दल नेमकं हेच सांगते. तो सीन बघत असताना मार्क्सची आठवण होतेच होते.) धर्माबाबतचं हे विवेचन पटतं आणि त्याचवेळी असा प्रश्नही पडतो की म्हणजे मग भौतिक सुबत्ता असेल तर धर्माची गरज संपेल का तसं होईल असं वाटत नाही कारण भौतिक सुबत्ता असली तरी ‘आत्मा हरवलेला’ असू शकतो. धर्माचं मुख्य काम (आणि आजची एक मुख्य अडचण) ‘माणसाची कल्पित ओळख’ निर्माण करणं ही आहे आणि ‘सेपियन्स’मध्ये युव्हाल हरारी म्हणतो त्याप्रमाणे ‘कल्पित वास्तवाला’ (Imagined reality) माणूस जो कायम बळी पडत आलाय तो आजही पडतो आहे. जात-धर्म-मूर्तीतील ईश्वर ही ‘कल्पित वास्तवा’चीच उदाहरणं आहेत.\nमाझ्या घरात गांधी आणि आंबेडकरांचे फोटो आहेत. माझ्या आजीचा आणि वडिलांचा फोटोही आहे. गांधी-आंबेडकरांबद्दल माझ्या मनात आदराची, कृतज्ञतेची आणि ‘दिपून गेल्याची’ भावना आहे. आजी आणि वडील यांच्याशी माझं जैविक आणि हळवं नातं आहे. पण असं असलं तरी या सगळ्यांचे फोटो मी ठरवून पायाखाली घेऊ शकतो. किंवा उद्या जर एखादा फोटो नष्ट झाला तर मला त्यात काही विशेष वाटणार नाही. हे घरातील पुस्तकांनाही लागू आहे. मी ठरवून पुस्तक पायाखाली घेऊ शकतो. ज्यांच्याशी माझं विशेष नातं आहे अशा वस्तूंकडे मी वस्तू म्हणून बघू शकतो याचं कारण मी माझी आंतरिक भावना आणि त्याला पूरक असणारी – मी निर्माण केलेली/विकत आणलेली साधनं यात फरक करू शकतो. या गोष्टी माझ्या ‘दुबळ्या जागा’ बनत नाहीत. धर्मश्रद्धा मात्र माणसाला दुबळं बनवते आणि त्यामुळे कट्टर बनवते असं आपल्याला दिसतं.\nहे मान्य केलं तरी त्यातून प्रश्न सुटत नाही. धर्माशी डील कसं करायचं हा मुद्दा उरतोच. ‘मी हिंदू आहे’ ही जाणीव माझ्यात कधीच तीव्र नव्हती कारण मी ‘मी’ असताना अजून कुणीतरी असणं हे मला मान्य होणारं नाही. माझा स्वाभाविक भावच ‘मला धर्म नाही आणि मला धर्म नको’ हा आहे. पण बहुसंख्यांचा स्वाभाविक भाव ‘मी हिंदू आहे’, ‘मी मुस्लिम आहे’ असा असतो. मग माझ्यात जो स्वाभाविक भाव आहे – ज्याला साधारणपणे नास्तिकता, डावेपणा म्हटलं जातं त्याला काहीशा नाईलाजास्तव, पण तरी काहीएका उद्देशाने धर्माची जोड देऊन मी स्वतःला ‘अज्ञेयवादी हिंदू’, ‘डावा हिंदू’ असं म्हणावं का\nयाला काही हरकत असण्याचं कारण नाही असं मला वाटतं. मी वर म्हटलं तसं मुळात मी ‘मी’ आहे. त्यामुळे मला ‘हिंदू असणं’ अशी अधिकची ओळख जशी नकोशी वाटते तशीच अज्ञेयवादी, डावा, गांधीवादी याही ओळखी खरं तर नकोशा वाटायला हव्यात. पण या ओळखींबाबत मला तितकीशी अडचण नसते कारण त्या माझं अचूक नसलं तरी त्यातल्या त्यात जवळचं वर्णन करतात. पण ‘हिंदू असणं’ म्हणजे नक्की काय हे माझं मलाच न कळल्याने ती ओळख अडचण निर्माण करते. आता दुसऱ्या बाजूला मौज अशी आहे की माझ्या नियंत्रणात नसणाऱ्या काही कारणांमुळे मी जन्माने हिंदू आहे हे सत्यच आहे. तुझा धर्म कोणता असं विचारलं की ‘अज्ञेयवादी, डावा’ असं उत्तर मी देत नाही. ‘हिंदू’ असं देतो. ते सवयीने, उत्सफूर्तपणे, नेणिवेतून येतं.\nमग ही ओळख इतर ओळखींसारखीच स्वीकारायला काय हरकत आहे मी ‘हिंदू अज्ञेयवादी आहे’ किंवा ‘मी हिंदू डावा आहे’ असं म्हटलं की माझ्याबद्दलचा एक ‘विस्तृत मेसेज’ पोचतोच. धर्मश्रद्धेबाबत जे आग्रही आहेत त्यांच्याकडून धर्मचिकित्सा किंवा धर्मसुधारणा होताना दिसत नाही. चिकित्सा होत असेल, पण जी ओळख त्यांना प्रिय आहे त्या ओळखीचं विद्रूपीकरण ते थांबवू शकत नाहीत असं दिसतं. उदा. हिंदुत्ववादी संघटना दहीहंडी, गणेशोत्सव या उत्सवात शिरलेल्या वाईट प्रवृत्तींचा संघटितपणे रस्त्यावर उतरून प्रतिकार करत आहेत असं दिसत नाही. वास्तविक जिथे धर्माचं पावित्र्य भंग होतं तिथे जाऊन ते ‘रीस्टोअर’ करणं हा त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेवरील एक कार्यक्रम असतो. पण उत्सवातील उन्मादाबाबत या संघटना काही करताना दिसत नाहीत.\nअशा वेळेला कदाचित स्ट्रॅटेजी म्हणून ‘डावा हिंदू’ ही ओळख माझं म्हणणं पोचवायला उपयुक्त ठरू शकेल. संघटित धर्मापासून मुक्त होण्याच्या वाटचालीत आधी धार्मिक ओळख पुढे आणणं हेच कदाचित उपकारक ठरेल. धर्माचा प्रभाव असलेल्या समाजात धर्माची चौकट संवादाची जागा मोकळी करते म्हणून हे करायचं. हिंदुत्ववादी संघटनांचं यश धार्मिक ओळखीला चेतवण्याच्या सोप्या मार्गावरून गेल्यामुळे आहे. तिथे ‘मूलभूत परिवर्तनाचं आव्हान’ घेणं टाळलेलं आहे किंवा परिवर्तनाचं आव्हान घेतलं तरी ते बहुतेकदा धर्म-जातीच्या स्ट्रक्चरला, आर्थिक संरचनेच्या स्ट्रक्चरला धक्का न लावता घेतलेलं आहे. परिवर्तनात जेव्हा मूलभूत वैचारिक परिवर्तन अभिप्रेत असतं तेव्हा ते मोठं आव्हान असतं. हिंदुत्ववादी विचारात मूलभूत वैचारिक परिवर्तनापेक्षा हिंदुहितवाद, सेवाभाव या गोष्टी अधिक प्रभावी आहेत. त्या बळावर त्यांनी संस्थात्मक बांधणीही केली आहे. परंतु त्याला धर्माची दृश्य-अदृश्य चौकट आहेच. मग परिवर्तनाच्या विचारानेदेखील ही दृश्य-अदृश्य चौकट स्वीकारावी. आज कदाचित या चौकटीपासून बरीच फारकत घेतल्याने परिवर्तनाचा विचार रूजवता येत नसेल. ‘मी तुमच्यातला नाही’ असं सांगण्यापेक्षा ‘मी तुमच्यातलाच आहे आणि मला माझं वेगळं म्हणणं मांडायचं आहे’ असं म्हणणं अधिक फलदायी ठरू शकेल.\nधंनजय मुळी हा माझा मित्र मानवी उत्क्रांतीचा चांगला अभ्यासक आहे. त्याच्याबाबत सांगावी अशी एक विशेष गोष्ट म्हणजे त्याने या विषयाचे लहान मोड्यूल्स तयार केले आहेत आणि तो शाळेतील मुलांसमोर ते सादर करतो. त्याचं काम आणि त्याचा अप्रोच मला खूप महत्त्वाचा वाटतो. एकदा गप्पा मारताना तो म्हणाला होता की उत्क्रांतीचा विषय निघाला की मी लोकांना सांगतो की देव आहे-नाही या वादात आपण पडायलाच नको. मी देवाचं अस्तित्व नाकारण्याकरता उत्क्रान्तीचा अभ्यास केलेला नाही. हा अभ्यास करताना मला जाम मजा आली म्हणून मी तो केला. ती मजा तुम्हालाही अनुभवता येईल म्हणून तुम्ही हा अभ्यास करा\nमला असं दिसतं की परिवर्तनाचा विचार लहान मोड्यूल्समधूनच प्रभावीपणे पोचेल. त्याचाच एक भाग ‘डावा हिंदू’ ही स्वतःची ओळख न्यूट्रॅलिटीने मान्य करणे हा असू शकेल. माणूस धार्मिक होतो, कट्टर होतो याच्या मुळाशी माणसाचं ‘व्हल्नरेबल’ (असुरक्षित) मन आहे. मग मन जर व्हल्नरेबल आहे तर ते परिवर्तनाकडेही झुकू शकेल. त्यासाठी परिवर्तनवादी विचारात परिवर्तनशीलता हवी\nहेही वाचा- हिंदुत्ववादी व पुरोगामी : एकमेकांना ‘सुधारण्याची स्पेस’ नाकारत आहेत का\nहेही वाचा- उदारमतवाद्यांनी समंजस हिंदुत्ववाद्यांशी संवाद सुरू ठेवायला हवा\n(लेखक ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाचे संपादक आहेत)\nPrevious articleउदारमतवाद्यांनी समंजस हिंदुत्ववाद्यांशी संवाद सुरू ठेवायला हवा\nNext articleप्रसारमाध्यमांवरील ‘कोरोना इफेक्ट’\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nनवीन कृषी विधेयक: शेतकऱ्यांचं आणखी वाटोळं होणार नाही, हे निश्चित\nडोचुला पास: अप्रतिम निसर्गसौंदयाचा नजराणा\nनवीन कृषी विधेयक: शेतकऱ्यांचं आणखी वाटोळं होणार नाही, हे निश्चित\nडोचुला पास: अप्रतिम निसर्गसौंदयाचा नजराणा\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-22T20:21:48Z", "digest": "sha1:QXZRSIO5EWSAQY4AQS46P2KSXU5E5RAK", "length": 8486, "nlines": 135, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "विवाहितेचा विनयभंग करणार्‍या तरुणाला एमआयडीसी पोलिसांकडून अटक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nविवाहितेचा विनयभंग करणार्‍या तरुणाला एमआयडीसी पोलिसांकडून अटक\nin गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या\nजळगाव :घरासमोर भांडे घासत असतांना विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना 28 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेतील संशयित शेख कलीम शेख रफिक वय 20 रा. जुम्मा शहा, वखारजवळ, तांबापुरा यास एमआयडीसी पोलिसांनी रविवारी दुपारी 3 वाजता अटक केली आहे. तसेच न्यायालयात हजर केले.\nतांबपुरा परिसरात विवाहिता 29 रोजी तिच्या घरासमोर भांडी घासत होती. यादरम्यान याच परिसरातील शेख कलीम शेख रफिक हा विवाहितेजवळ आला. त्याने विवाहितेचा लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. विवाहितेचे दीर संशयिताला पकडण्यास गेले असता, त्यांनाही शेख कलीम याने मारहाण करुन तुम्हाला बघून घेईन अशी धमकी देवून पसार झाला होता. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरुन संशयित शेख कलीम शेख रफिक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील, गुन्हे शोध पथकातील इम्रान मुदस्सर काझी यांनी शेख कलीम यास ताब्यात घेतले. रविवारी यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nजि.प.अध्यक्षपदासाठी तीन नावे आघाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-football/santosh-karandak-national-football-competition-35117", "date_download": "2020-09-22T20:40:02Z", "digest": "sha1:3D5SP6ZVBL36N3FAR3B5XFN6FLYMKZJX", "length": 16335, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "बंगालचा सलग दुसरा विजय | eSakal", "raw_content": "\nबंगालचा सलग दुसरा विजय\nसेनादलास एका गोलने नमविले; चंडीगडची मेघालयावर मात\nपणजी - संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा 31 वेळा जिंकलेल्या पश्‍चिम बंगालने मंगळवारी यंदाच्या स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदविला. \"अ' गटातील चुरशीच्या लढतीत त्यांनी गतविजेत्या सेनादलास एका गोलने हरविले. सामना बांबोळी येथील ऍथलेटिक्‍स स्टेडियमवर झाला. उत्तरार्धात दोन्ही संघांचा प्रत्येकी एक खेळाडू कमी झाला.\nसेनादलास एका गोलने नमविले; चंडीगडची मेघालयावर मात\nपणजी - संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा 31 वेळा जिंकलेल्या पश्‍चिम बंगालने मंगळवारी यंदाच्या स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदविला. \"अ' गटातील चुरशीच्या लढतीत त्यांनी गतविजेत्या सेनादलास एका गोलने हरविले. सामना बांबोळी येथील ऍथलेटिक्‍स स्टेडियमवर झाला. उत्तरार्धात दोन्ही संघांचा प्रत्येकी एक खेळाडू कमी झाला.\nवास्को येथील टिळक मैदानावर झालेल्या \"अ' गटातील आणखी एका सामन्यात चंडीगडने मेघालयास 2-1 अशा फरकाने हरविले. सामन्याच्या भरपाई वेळेत केलेल्या गोलमुळे चंडीगडने आज विजयाची चव चाखली.\nसलग दुसऱ्या विजयामुळे \"अ' गटात आता बंगालचे सहा गुण झाले आहेत. सेनादलाचा हा पहिलाच सामना होता. पहिल्या लढतीत बंगालविरुद्ध पराभूत झालेल्या चंडीगडने आजच्या विजयासह तीन गुण प्राप्त केले.\nगोव्याविरुद्धही पराभूत झालेल्या मेघालयास आज सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.\nसेनादलाच्या संघात आयएसएल स्पर्धेत दिल्ली डायनॅमोजकडून खेळणारा मध्यरक्षक अर्जुन तुडू याचा समावेश होता. माजी विजेत्या बंगालचे प्रशिक्षक मृदूल बॅनर्जी यांनी आज 4-4-2 संघ रचनेस प्राधान्य दिले. बंगालने सामन्याच्या 22व्या मिनिटांस आघाडी घेतली. सेनादलाचा बचावपटू एन. हिरोजीत सिंग याला आपटून रिबाउंड झालेल्या चेंडूवर एम. बसंत सिंग याने बंगालचे खाते उघडले. सामन्याच्या उत्तरार्धाच्या सुरवातीस सेनादलास बरोबरी साधण्याची संधी होती, परंतु महंमद इर्शाद याचा ताकदवान फटका बंगालचा गोलरक्षक शंकर रॉय याने वेळीच रोखला. सेनादलाचा एक खेळाडू 73व्या मिनिटांस कमी झाला.\nसामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे अर्जुन तुडू याला रेड कार्डसह मैदान सोडावे लागले. 78व्या मिनिटास मानवीर सिंग याने गफलत केल्यामुळे बंगालची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली. सामन्याच्या 89व्या मिनिटाला बंगालच्या मोनोटोश चक्‍लादार याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे मैदानाबाहेर जावे लागले.\nवास्कोत चंडीगडने पिछाडीवरून मुसंडी मारली. मेघालयाने 51व्या मिनिटास कितबोक्‍लांग पाले याच्या गोलमुळे आघाडी घेतली. सामन्याच्या 64व्या मिनिटास गगनदीप सिंगने हेडरद्वारे चंडीगडला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या भरपाई वेळेत सेहिजपाल सिंग याच्या गोलमुळे चंडीगडने विजयासह गवसणी घातली.\n- पश्‍चिम बंगाल वि. वि. सेनादल, 1-0\n- चंडीगड वि. वि. मेघालय, 2-1\nआजचे सामने (गट ब)\n- रेल्वे विरुद्ध केरळ (बांबोळी)\n- पंजाब विरुद्ध मिझोराम (वास्को)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअडचणीतील महावितरणला ‘बुस्ट डोज’\nनागपूर : अडचणींचा सामना करणाऱ्या महावितरणला बुस्ट देण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन पुढे सरसावली आहे. कंपनीच्या आंतर-बाह्य...\nआता नागपूरकरांना मिळेल घरातच आरोग्य शिक्षण\nनागपूर : शहरात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला सुरुवात झाली आहे. शहरातील सहा लाख घरांना भेटी देऊन मनपाचे पथक नागरिकांना कोरोनासंदर्भात...\nस्कूल बसचालकांची जगण्यासाठी धडपड सुरूच; चालक काय म्हणतायेत वाचा\nभोसरी : \"शाळा बंद झाल्यानं आमच्या व्हॅनची चाकेही थांबली. आमचा रोजगार हिरावला गेला. कामही कुठे मिळेना. त्यामुळे व्हॅनचा उपयोग करत फळे विक्रीचा व्यवसाय...\nशिक्षकांना न्याय मिळवून द्या; वाचा, कोणी केली मागणी\nपुणे - राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील हजारो शिक्षक गेल्या वीस वर्षांपासून विनावेतन काम करत आहेत. या शिक्षकांना वेतन देण्यासाठी सरकारने त्वरित...\nपहाडी प्रज्ञावंत डॉ. भाऊ लोखंडे\nभाऊ लोखंडे हे बाबासाहेबांच्या चळवळीतील एक देदीप्यमान नायक होते. बाबासाहेब आंबेडकर हे एका अपूर्व क्रांतीचे महानायकच होते. या महानायकाच्या आंदोलनापोटी...\nओव्हरफ्लो होऊनही जायकवाडी नगरकरांच्या मुळावर\nशेवगाव : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले अाहे. ही मराठवाड्यातील शेतकरी तसेच उद्योजकांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. परंतु नगर जिल्ह्यातील...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/online-admission-process-polytechnic-will-start-10th-august-2020-330956", "date_download": "2020-09-22T21:31:30Z", "digest": "sha1:T7HB4XBKUZL65QVRXTBXQCXVA367OC6T", "length": 15998, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "विद्यार्थ्यांनो, पाॅलिटेक्निक अॅडमिशनच्या तारखा झाल्या जाहीर; वाचा सविस्तर | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्यांनो, पाॅलिटेक्निक अॅडमिशनच्या तारखा झाल्या जाहीर; वाचा सविस्तर\nकोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती सोबतच ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.\nपुणे : इयत्ता १०वीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटून गेला तरी अद्याप पाॅलिटेक्नीकची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याची विद्यार्थी वाट पाहात होते, मात्र त्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. कारण आता १० ऑगस्टपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार असल्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. मात्र, अद्याप याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नाही.\nइयत्ता १०वी नंतर अभियांत्रिकी क्षेत्रात करियर करण्यासाठी विद्यार्थी पाॅलिटेक्नीकला प्रवेश घेतात. शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी स्पर्धा असते. एकीकडे इयत्ता ११वीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असताना दुसरीकडे पाॅलिटेक्नीकचे प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. सध्या केवळ राज्यभरात ३३६ सुविधा केंद्र निश्चित केले असून, त्यापैकी १०२ केंद्र हे पुणे विभागात आहे.\n- पुणे : कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फसवणूक; बेकायदेशीरपणे फी वसूल​\nउच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी तंत्रशिक्षणातील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधाकेंद्रांची आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे.\nवर्ष 2020-21करता तंत्रशिक्षणातील (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 10ऑगस्ट 2020ते 25 ऑगस्ट 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. pic.twitter.com/8R2Ka1dpZh\n- अकरावीच्या जागा वाढणार निकालाच्या वाढलेल्या टक्केवारीचा परिणाम​\nकोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती सोबतच ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन पद्धतीने करू शकतील, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, याबाबत तंत्रशिक्षण विभागाच्या परिपत्रकाची प्रतिक्षा आहे.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCovid 19 - पुण्यात पुन्हा रुग्णसंख्येत वाढ, दिवसभरात 3 हजारापेक्षा जास्त रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एकूण ३ हजार २९१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांत पुणे शहरातील १ हजार ३६४ जण...\nमावळातील 'या' चौदा गावांमध्ये होणार उद्यापासून सर्वेक्षण\nवडगाव मावळ (पुणे) : कोरोना रुग्ण संखेचे हॉटस्पॉट ठरलेल्या तळेगाव, वडगावसह चौदा गावांमध्ये बुधवारपासून ( ता. २३ ) सरकारच्या 'माझे कुटुंब, माझी...\nमावळात आज कोरोनाबाधितांनी ओलांडला चार हजारांचा टप्पा\nवडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात मंगळवारी कोरोना रुग्ण संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे त्यातील दोन हजार ९५०...\nपोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी साधला पोलिसांशी संवाद\nपुणे - \"तुमच्या पोलिस ठाण्यात कुठल्या प्रकारचे गुन्हे नोंद होतात,' \"तुमच्याकडील मनुष्यबळ किती आहे', यांसारखे प्रश्‍न विचारत नवनियुक्त पोलिस आयुक्त...\n ऑक्‍सिजन तुटवडा; सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र\nसोलापूर : सद्यस्थितीत खासगी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक आहेत, परंतु ऑक्‍सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांची जोखीम वाढली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठीचा ऑक्‍...\nजिल्ह्यातील उमेदवारांना 'यूपीएससी' परीक्षेसाठी महामंडळातर्फे बसगाड्या\nनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या सार्वजनिक वाहतूकव्‍यवस्‍था विस्‍कळित झालेली आहे. त्‍यात केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)तर्फे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/supplementary-exam-10th-students-held-september-belgaum-332917", "date_download": "2020-09-22T20:36:02Z", "digest": "sha1:27FCLMKGTWDVNX5RAOK4BO5V65ML3SGM", "length": 15673, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "दहावी अनुतीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना; आता तुमची परीक्षा होणार 'या' महिन्यात | eSakal", "raw_content": "\nदहावी अनुतीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना; आता तुमची परीक्षा होणार 'या' महिन्यात\nऑनलाईन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शक करावे\nबेळगाव : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे शिक्षण खात्यामार्फत सांगण्यात आले. अनुसुचीत जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी परीक्षा शुल्कापासुन सवलत देण्यात आली आहे. यावेळी दहावीच्या परीक्षेत अनुतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देण्याची संधी मिळणार असुन मंगळवारपासुन ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.\nहेही वाचा- बेळगावकरांना आस आता पॅसेंजर रेल्वेची -\nऑनलाईन अर्ज करण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. 24 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल केल्यास 200 रुपये दंड भरावा लागणार आहे. मात्र त्यानंतर दाखल झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली. ऑनलाईन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शक करावे तसेच विद्यार्थ्यांची माहिती वेळेत पाठवुन द्यावी, अशा सुचना संबधित शाळा आणि मुख्याध्यापकांना केले आहेत.\nसप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पुरवणी परीक्षेवेळी 2011 ते 2017 पर्यंत सहा वेळा परीक्षा देऊन अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार नाही. या विद्यार्थ्यांना मार्च 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षेवेळी खाजगी विद्यार्थी म्हणुन परीक्षा द्यावी लागणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरळीतरित्या पार पडावी यासाठी विभागावार अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हा, धारवाड आणि चिक्‍कोडीसाठी सहायक संचालक सीतालक्ष्मी यांची नेमणुक करण्यात आली आहे. अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी चलन भरुन वेळेत अर्ज दाखल करावेत असे आवाहन शिक्षण खात्याने केले.\nहेही वाचा- ठरलं एकदाचं...कोल्हापूर रोडवर उभारणार 200 बेडचे हॉस्पीटल..\nअनुतिर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी असलेले शुल्क\nएक विषय - 320 रुपये\nदोन विषय - 386 रुपये\nतिन पेक्षा अधिक विषय - 520 रुपये\n\"विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी सप्टेंबर महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. अनुतिर्ण विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाईन अर्ज दाखल करावेत तसेच अभ्यासाकडे लक्ष द्यावे.\"\n- ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी\nसंपादन - स्नेहल कदम\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nSakal Impact : बेळगावात रोखली मांजा विक्री\nबेळगाव : धारदार मांजा दोऱ्यामुळे दरवर्षी अनेकजण जखमी होत आहेत. तर काहींना जीवही गमवावा लागला आहे. मांजा विक्री आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर...\nआजपासून सुरु होणार कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा ; प्रवासीसंख्येवरुन बसेसची संख्या वाढवली जाणार\nबेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य परिवहन सेवा सुरू होत असतानाच कर्नाटकच्या वायव्य परिवहन महामंडळाकडून आधी चार दिवसांचे ट्रायल घेतले जाणार आहे....\nप्रवाशांनो व्यवहार करा कॅशलेस ; ॲप आले मदतीला\nबेळगाव : प्रवाशांना लवकरच परिवहन मंडळाची कॅशलेस सुविधा प्राप्त होणार आहे. खासगी संस्थेच्या सहकार्याने वायव्य परिवहन महामंडळाने ‘चलो ॲप’ विकसित केले...\nनूतनीकरण प्रस्ताव धूळखात; सरमळे पूल मोजतोय शेवटची घटका\nओटवणे (सिंधुदुर्ग) - बांदा-दाणोली या जिल्हा परिषदेच्या मार्गावरील दाभिल नदिवरील सरमळे पूल शेवटची घटका मोजत असून पुलाच्या नूतन बांधकामाचा प्रस्ताव...\nकोरोनानंतरच्या उपचारासाठी बेळगावात पोस्ट कोविड केंद्राचा नवा ट्रेंड\nबेळगाव : कोरोना उपचारांसाठी शासकीय व खासगी कोरोना उपचार केंद्रांची संख्या वाढल्यानंतर पोस्ट कोविड उपचार केंद्रांना मागणी वाढली आहे. महाराष्ट्र व...\nकोल्हापूर ते शिनोली : रेल्वेचे 42 कर्मचारी कोरोना बाधित\nमिरज (जि . सांगली) : देश भरात दोनशेहून अधिक विशेष रेल्वे धावू लागल्यानंतर रेल्वेच्या विविध विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची बाधा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://ahmednagarlive24.com/category/entertainment/", "date_download": "2020-09-22T21:26:07Z", "digest": "sha1:BOECSUC7CT6KADO27SQ6YHQNY3FYNNWA", "length": 6753, "nlines": 139, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "Entertainment Archives - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्र्यांची भेट घेत आमदार जगतापांनी केली ही मागणी\nकोविड सेंटरबाबत माजी आमदारांचे तहसीलदारांना पत्र\nप्रवरा उद्योगसमूहाने घेतला हा कौतुकास्पद निर्णय\nही लोकशाही नव्हे, तर हुकुमशाही ; महसूलमंत्र्यांचे मोदींवर टीकास्त्र\nराहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी यांनी दाखल केले अर्ज\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\nतो तरुण कठड्यावर चढला आणि मारली नदीत उडी…\n आता या ठिकाणचे पोलिसही अडकले कोरोनाच्या विळख्यात\nशिवसेना उपजिल्हाप्रमुखांनी केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडे केली ही मागणी\n‘उद्धव ठाकरेंमुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटते’\nयापुढे कंगनाचा चित्रपट शहरात प्रदर्शित होऊ देणार नाही \nआमदार रोहित पवारांचे ‘त्या’ नेत्याला पत्र…म्हणाले दुःख याचंच वाटतंय की, आपण आपल्या राजकीय वाटचालीसाठी…\n‘वाघ’ म्हणून घेणार्‍यांची एका महिलेपुढे शेळी झाली…\nरियाच्या टी-शर्टवर होता ‘तो’ मेसेज; कुणासाठी होता ‘तो’ संदेश\nशिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावत यांची माफी मागावी – तृप्ती देसाई\nकंगना रणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा\nसुशांत आणि ‘ही’ अभिनेत्री तीन दिवस होते बँकॉकच्या ‘त्या’ हॉटेलरूममध्ये एकत्र\n‘मी सुशांत प्रकरण केसचे अपडेट ठेवत नाही’ ठाकरे सरकरमधील ‘हे’ मंत्री म्हणतात…\nसंजूबाबा होणार `या` हॉस्पिटलमध्ये दाखल \nसुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट : मृत्यूपूर्वी सुशांत ओढत होता गांजा \nआणि पार्थ पवार म्हणाले सत्यमेव जयते \nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nकाही डॉक्टरांमध्ये एखादा रावणही असू शकतो हे आज सिद्ध झाले... वाचा काय झाले साईंच्या शिर्डीत \nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nअहमदनगर ब्रेकिंग : चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहने चिरडत ट्रक घुसला दुकानात \nमोठी बातमी: आयोडीन करतंय केवळ 15 सेकंदात कोरोनाचा नाश; वाचा सविस्तर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8/", "date_download": "2020-09-22T20:05:54Z", "digest": "sha1:W5YSAUMXV52WSEBQUYVB2CDQLP5HN5RH", "length": 8929, "nlines": 140, "source_domain": "www.batmidar.in", "title": "तीस वर्षे वकिली केल्यास निवृत्ती निधी | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\n‘कोकण एक्स्प्रेस वे’ चं खूळ\nरायगडात राष्ट्रवादीचे नवे टार्गेट शिवसेना …\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी तीस वर्षे वकिली केल्यास निवृत्ती निधी\nतीस वर्षे वकिली केल्यास निवृत्ती निधी\nपुणे – किमान तीस वर्षे वकिली व्यवसाय केलेल्या वकिलांना आता तीन लाख रुपये “निवृत्ती निधी‘ दिला जाणार आहे. ऍडव्होकेट वेल्फेअर ऍक्‍टमध्ये दुरुस्ती करण्यास राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिल्याने हा निधी देण्यातील अडथळा दूर झाला. अपघाती मृत्यू झालेल्या वकिलाच्या नातेवाइकांना तीन लाख रुपये दिले जातील, अशी माहिती महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. हर्षद निंबाळकर यांनी दिली.\nवकिलांसाठी असलेल्या “ऍडव्होकेट वेल्फेअर ऍक्‍ट‘मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कौन्सिल करीत होते. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारने या कायद्यात दुरुस्ती केली. निवृत्ती निधी देण्यासाठी राज्य सरकारने कौन्सिलला एक कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी केली आहे. ऍडव्होकेट वेल्फेअर फंडाचे सदस्य असलेल्या वकिलांनाच हा निधी मिळणार आहे. सदस्यांची संख्या कमी असली तरी ती वाढविली जाणार आहे, असे ऍड. निंबाळकर यांनी नमूद केले.\nराज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका न्यायालयातील ग्रंथालयाला पुस्तके दिवाळीपर्यंत भेट दिली जाणार आहेत. त्यासाठी सव्वा दोन कोटी रुपये खर्च केले जातील. प्रत्येक जिल्हा न्यायालयातील ग्रंथालयास एक लाख रुपये, तालुका न्यायालयातील ग्रंथालयास 50 हजार रुपयांची आणि उच्च न्यायालयातील ग्रंथालयास एक लाख रुपयांची पुस्तके दिली जातील. वकिली व्यवसाय करणाऱ्यांना विविध प्रकारचे संदर्भ उपलब्ध व्हावेत, हा या उपक्रमाचा हेतू आहे, असेही निंबाळकर यांनी सांगितले. (सकाळ वृत्तसेवा)\n(निर्णय स्वागतार्ह आहे.पत्रकारांना अच्छे दिन कधी येणार )\nPrevious articleझुंजार नेताचे संपादक रत्नाकर वरपे यांचे निधन\nNext article— ग्रामसेवकांची 79 पदे रिक्त,कामांचा खोळंबा\nपत्रकार प्रमोद पेडणेकर यांचे निधन\nटीव्ही-9 ने मदत करावी*\nअविश्‍वासाचा ‘खेळ’ आणि शिवसेना\nसुप्रिम कोर्टाचा पत्रकारांना दिलासा..\nआम्ही विचारणार आहोत निखिल वागळे यांना अनेक सवाल\nमराठी पत्रकार परिषद न्यूज113\nजया बच्चन पत्रकारावर भडकल्या\nनाशिक जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक होतेय..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://agrotourismvishwa.com/blog/", "date_download": "2020-09-22T20:52:34Z", "digest": "sha1:5T4SVDUY5R2AC36HFU4M64OLKMLPIDZF", "length": 13863, "nlines": 123, "source_domain": "agrotourismvishwa.com", "title": "blog - AgroTourismVishwa", "raw_content": "\nपरशर कृषी पर्यटनाचे वर्धापन दिवस\n4 सप्टें 2020- 9 वा वर्धापन दिन. 9th Anniversary of Parshar Agri Tourism. आपल्या, पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राचा 9 वर्धापन दिन. ४ सप्टेंबरच्या या पूर्वसंध्येला, मागील ९ वर्षांचा काळ डोळ्यासमोरून जात असताना, अनेक गोष्टी आठवणीत येतात. आपल्या जिवाभावाचे असे अनेक पाहुणे लक्षात राहतात, अडचणीच्या काळात धावून आलेले मित्र आठवतात. पर्यटक म्हणून आलेले आणि Read more about परशर कृषी पर्यटनाचे वर्धापन दिवस[…]\nकृषी पर्यटनाचे गाव “तापोळा”\nतापोळा – कृषी पर्यटनाचे केंद्र tapola agri tourism center महाबळेश्वरपासून 27 किमीच्या अंतरावर असणार तापोळा हे गाव ‘कृषी पर्यटनाचे केंद्र’ म्हणून उदयास येत आहे. गावाला लाभलेल्या नैसर्गिक संपन्नतेमुळे व समृद्धीमुळे तापोळ्याला ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखले जाते. चहूदिशांना मोठमोठे डोंगर , डोंगराच्या पायथ्याला असलेल्या विस्तीर्ण कोयनेचा जलाशय , घनदाट झाडी आणि निसर्गसंपन्न जंगल नागमोडी वळणाच्या वाटा Read more about कृषी पर्यटनाचे गाव “तापोळा”[…]\nजल विश्वॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प\nजलविश्वॲग्रो टुरिझमअँड रिव्हर कॅम्प, तापोळा jal vishw agro and river camp tourism महाबळेश्वरजवळचं ‘मिनी काश्मीर’ अशी तापोळा गावची ओळख आहे. एका बाजूला मोठमोठे डोंगर , दुसऱ्या बाजूला कोयनेचा विस्तीर्ण जलायशयआणि आजूबाजूला हिरवीगार गर्द झाडी असा निसर्गसंपन्न परिसराचा वारसा तापोळा या गावाला लाभलेला आहे. केवळ 600 लोकसंख्या असलेल्या या गावात आजमितीला जवळपास 15-16 कृषी पर्यटन केंद्र Read more about जल विश्वॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प[…]\nकृषी पर्यटन धोरण महाराष्ट 2020\nकृषी पर्यटन धोरण महाराष्ट 2020 I Agro Tourism Policy 2020 I कृषी पर्यटन धोरण आणि मान्यता I पर्यटन व कृषी विभाग ६ सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने राज्याच्या कृषी पर्यटन धोरणाला मान्यता दिली आहे. गेले दोन दशकापासून कृषी पर्यटनाच्या स्वतंत्र धोरणासाठी अनेक संस्था, संघटना आणि व्यक्तींनी सरकारकडे पाठपूरावा केला होता. यात कृषी पर्यटन विकास संस्था, Read more about कृषी पर्यटन धोरण महाराष्ट 2020[…]\nकृषी पर्यटन आणि करोनानंतरची काळजी पर्यटनाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. २०२० च्या पहिल्या तीन महिन्यात म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च मध्ये अंदाजे २२ टक्के फटाका जगभरातील पर्यटन क्षेत्राला बसला आहे. या वर्षाच्या शेवट पर्यंत ४० ते ६० टक्के फटका बसण्याची शक्यता जागतिक पर्यटन संस्थेने वर्तवला आहे. जगभरात एक ते सव्वा कोटी नोक-या संकटात आहेत. Read more about Health of agri-tourism and tourist[…]\nजागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन विश्वचे डिजिटल उपक्रम\n१६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून साजरा केले जाते. प्रत्येक दिवस साजरा करण्याचा काही तरी उद्धेश असतो. त्या दिन विशेषाचे महत्व लोकांना समजवा. या हेतूने आपण वेगवेगळे दिवस साजरा करतो. दर वर्षी १६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून कृषी पर्यटन विश्वच्या वतीने दर वर्षी साजरा केली जाते. कृषी पर्यटन विश्वने Read more about जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन विश्वचे डिजिटल उपक्रम[…]\nकृषी पर्यटनातील महत्वाचे घटक\nजगाच्या पाठीवर कुठेही कृषी पर्यटन केंद्र उभे करायचं असेल तर तुमच्याकडे खालील घटक असणे गरजेचे आहे. गाव, शेती, शेतकरी आणि पर्यटक हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. या शिवाय कृषी पर्यटन अपूर्ण आहे. या महत्वाच्या घटकाविषयी आपण आज माहिती घेऊयात. गाव : शेती आणि शेतकरी इतकाच गाव ही अत्यंत महत्वाचा घटक आहे. जसे माणसांमुळे घराला घरपण Read more about कृषी पर्यटनातील महत्वाचे घटक[…]\n‘कृषी पर्यटन विश्व’ टिम विषयी माहिती. गणेश गणेश हे कृषी पर्यटन विश्वचे संस्थापक व सीईओ आहेत. त्यांचे पत्रकारितेमध्ये पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले. डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचा अनुभव आहे. अनेक Digital Media आणि Social Media च्या अनेक कार्यशाळेत सहभाग घेतला. कृषी पर्यटनात Digital आणि Social मीडियाचा वापर कसा करावा या विषयी मार्गदर्शन करतात. Read more about blog/about agri tourism vishwa team[…]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://hwmarathi.in/tag/dindayal-thale", "date_download": "2020-09-22T21:04:50Z", "digest": "sha1:53T5EVBUSJSFBNAL7P52LQ34XFPOE6XG", "length": 4480, "nlines": 71, "source_domain": "hwmarathi.in", "title": "Dindayal Thale – HW Marathi", "raw_content": "\nFeatured शिवभोजन थाळीच्या शर्यतीत आता दीनदयाळ थाळी\nपंढरपूर | सत्तेतील सरकार जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी कोणती गोष्ट करतील याचा काही नेम नाही. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने १० रुपयांची शिवभोजन थाळी सुरू केली होती...\nBjpDindayal Thalefeaturedshivbhojan thaliShivsenaदीनदयाळ थाळीपंढरपूरभाजपशिवभोजन थाळीशिवसेना\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://krushisamrat.com/get-international-recognition-for-hawkery-of-ponchilla/", "date_download": "2020-09-22T20:23:38Z", "digest": "sha1:NOIAM3IWIKRNGPMZT2ZSMKQMEAZPB27A", "length": 16369, "nlines": 164, "source_domain": "krushisamrat.com", "title": "पोंभूर्णाच्या मध उत्पादनाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी | Krushi Samrat", "raw_content": "\nपोंभूर्णाच्या मध उत्पादनाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी\nजिल्ह्यातील पोंभुर्णा येथे आज सुरू होत असलेल्या मधुमक्षिका प्रकल्पाच्या माध्यमातून पोंभूर्णाला मध निर्मितीमध्ये आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून द्या, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. चांदा ते बांदा योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यात स्वीट क्रांतीची सुरुवात.\nचंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे चांदा ते बांदा योजनेतून या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध केला जाणार आहे. जिल्ह्यातील पोंभूर्णा या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी टुथपिक व अगरबत्ती उद्योगानंतर आज मधुमक्षिका पालनाच्या प्रशिक्षणाला व पेटी वाटपाला सुरुवात झाली. महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग चंद्रपूर व समर्थ वूमेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील चंद्रपूर जिल्ह्याला कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या संस्थेमार्फत मदत केली जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मधनिर्मितीच्या पारंपारिक पद्धतीला तांत्रिक व आधुनिक जोड दिली जाणार आहे. आज या संदर्भातील प्रशिक्षणाला शेकडो महिलांच्या उपस्थितीत सुरूवात झाली.\nग्रामीण भागातील जनतेला बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रानंतर अगरबत्ती निर्माण केंद्र, टूथपिक निर्माण केंद्र, अशा अनेक व्यवसायाची जोड दिली जात आहे. 1 हजार आदिवासी महिलांची अंडी उत्पादनाची कंपनी कार्यान्वित झाली आहे. पोंभूर्णा तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये नजीकच्या काळात आरो मशीन लागणार आहेत. तालुक्यातील ज्या महिलांना उज्ज्वला गॅस योजनेमध्ये जोडणी मिळाली नसेल त्यांना वनविभागाच्या माध्यमातून गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पोंभूर्णाच्या एमआयडीसीला सुरुवात होत असून या ठिकाणी पर्यावरण पूरक व्यवसाय निर्मिती व्हावी यासाठी आयआयटी पवईची मदत घेतली जात आहे. 30 नव्या दमाच्या उद्योजकांच्या उद्योगाला चालना दिली जाणार आहे. या एमआयडीसीमधून सोलर पॅनल निर्मितीच्या प्रकल्पाला देखील सुरुवात होईल.\nप्लॅस्टिक बंदीनंतर बचत गटांच्या माध्यमातून कापडी पिशव्या निर्माण करण्यासाठी 20 लाखांची तरतूद जिल्हा नियोजन आराखडयात करण्यात आली आहे. या तालुक्यामध्ये 612 विहिरी देण्यात आल्या असून आता प्रत्येक गावांमध्ये पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी बंधारा निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला जाईल. या तालुक्यातील शेतकर्‍यांना आधुनिक शेती करता यावी यासाठी प्रत्येक पाच गावांच्या मागे एक शेतकरी मित्र नियुक्त केल्या जाईल. या शेतकरी मित्राच्या माध्यमातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांना दिले जाईल. बचत गटांना नर्सरी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.\nयावेळी त्यांनी गेल्या चार वर्षांमध्ये पोंभूर्णाचा कायापालट झाल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, पोंभूर्णाचे बस स्टँड, रुग्णालय, राजराजेश्वर मंदिर परिसरातील विकासकामे, तहसील कार्यालय, ईको पार्क, नगरपंचायत इमारत आदी पायाभूत सुविधा पूर्णत्वाकडे येत आहेत. पोंभूर्णा नजीक पोलीस प्रशिक्षण केंद्र ही तयार होत आहे. तथापि, या विकासासोबतच तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे. यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच मधुमक्षिका पालनातून ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचा हा एक प्रकल्प असून यामध्ये तालुक्याने पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. मुनगंटीवार यांनी केले. पोभुर्णा येथील मध निर्मितीला आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.\nप्रास्ताविक सभापती अलका आत्राम यांनी केले. यावेळी माजी आमदार बाळ माने यांनी देखील संबोधित केले. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे कोकण आणि पूर्व विदर्भ एकत्रित एका प्रोजेक्टवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातली ही योजना आपल्या जिल्ह्यात राबवावी यासाठी प्रचंड पाठपुरावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी करावा, या भागात स्वीट क्रांतीला सुरुवात करावी, असे आवाहन यावेळी उपस्थित शेकडो महिलांना त्यांनी केले.\nयावेळी नगर पंचायत अध्यक्ष श्‍वेता वनकर, सहायक वनसंरक्षक व्ही.एस. मोरे, उपनगराध्यक्ष रजिया कुरेशी उपसभापती विनोद देशमुख, गंगाधर मडावी, ज्योतीताई बुर्‍हांडे, तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार्‍या उद्योजिका राजश्री विश्‍वासराव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन नरेश कुमार बोरीकर यांनी केले.\nसदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल\nTags: Get international recognition for hawkery of ponchillaपोंभूर्णाच्या मध उत्पादनाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी\nचांगले बी-बियाणे व जोमदार रोपटी\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा\nराज्यात आज पूर्वमोसमी पावसाची शक्यता\nराज्यात वादळी पावसाची शक्यता\nहवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – जयंत पाटील\nमहाराष्ट्रातील कांदा खरेदीची मर्यादा वाढवा- अजित पवार\nशेतीच अर्थव्यवस्थेची तारणहार – रमेश चंद\nपीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये\nकृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.\nराज्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-09-22T22:22:25Z", "digest": "sha1:5N5E6VA6YEUF6BUFZFDH3Q7FGWYJEOVX", "length": 17782, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इस्रायलचे राष्ट्रपती - विकिपीडिया", "raw_content": "\n२४ जुलै २०१४ पासून\nसात वर्ष, एक सत्र\nइस्रायलचे राष्ट्रपती हे इस्रायल देशाचे राष्ट्रप्रमुख आहे. हे पद प्रामुख्याने एक औपचारिक पद आहे कारण कार्यकारी शक्ती प्रभावीपणे इस्रायलच्या पंतप्रधानांच्या जवळ आहे. २४ जुलै २०१४ पासून सध्याचे राष्ट्रपती रेउव्हेन रिव्हलिन नियुक्त झाले आहेत. इस्रायलचे विधानमंडळ क्नेसेट हे इस्रायलचे राष्ट्रपती सात वर्षांच्या कालावधीसाठी निवडून देते आणि एका व्यक्तिला आता केवळ एकदाच नियुक्त करता येते.\n१ पात्रता, अधिकार आणि जबाबदारी\n२.१ अस्थायी राज्य परिषदेचे अध्यक्ष (१९४८-१९४९)\n२.२ इस्रायलचे राष्ट्रपती (१९४९-वर्तमान)\nपात्रता, अधिकार आणि जबाबदारी[संपादन]\nइस्रायलची लिखित घटना नाही, पण अनेक मूलभूत कायदे आहेत जे घटनेची स्थिती धारण करतात. राष्ट्रपतींची पात्रता, अधिकार आणि जबाबदाऱ्या १९६४ च्या मूलभूत कायद्यामध्ये वर्णन केल्या आहेत. राष्ट्रपती इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि इस्रायलमधे रहाणारे इस्रायलचे नागरिक असले पाहिजे. क्नेसेट हे इस्रायलचे राष्ट्रपती सात वर्षांच्या कालावधीसाठी निवडून देते. पदस्त राष्ट्रपतींचा कालावधी संपायच्या ९० दिवसां पुर्वी किंवा कालावधी समाप्त झाल्यानंतर पुढील ३० दिवसांच्या आत पुढील राष्ट्रपतींची निवडणूक घ्यावी लागते. राष्ट्रपतींचे कार्यालय कोणत्या आपत्तीमध्ये रिक्त झाले असल्यास नव्या राष्ट्रपतींची ४५ दिवसांत निवडणूक व्हावी अशी तरतुद आहे.[१]\nराष्ट्रपतींशी संबंधित सोडुन इस्रायलचे सर्व कायद्यांवर राष्ट्रपती हस्ताक्षर करतात. ते न्यायव्यवस्थेच्या न्यायिक नियुक्त्या व निलंबनाचे काम पण करतात. त्यांच्या जवळ एखाद्या अपराधीची शिक्षा कमी किंवा बदलण्याची सोय उपलब्ध आहे.[१]\nखालील नमुद केलेली राष्ट्रपती / राष्ट्राध्यक्षांची यादी आहे:\nमपई / इस्रायली लेबर पार्टी /\nअस्थायी राज्य परिषदेचे अध्यक्ष (१९४८-१९४९)[संपादन]\nअस्थायी राज्य परिषदेचे स्थापना मोत्ज़ेट ह-आम (अर्थ: लोकांची परिषद) या नावाने झाली होती. १४ मे १९४८ ला इस्रायलच्या स्वतंत्रता घोषणे नंतर १९४९ मध्ये राष्ट्रपती निवडणूक होई पर्यंत या अस्थायी राज्य परिषदेचे अध्यक्ष इस्रायलचे राष्ट्रप्रमुख होते. पहिल्या राष्ट्रपती निवडणूकी नंतर परिषदेचे अध्यक्ष चैम वाइझमन इस्रायलचे राष्ट्रपती म्हणुन निवडून आले.[२]\n(१६ ऑक्टोबर १८८६ - १ डिसेंबर १९७३) १४ मे १९४८ १६ मे १९४८ मपई\n(२७ नोव्हेंबर १८७४ - ९ नोव्हेंबर १९५२) १६ मे १९४८ १७ फेब्रुवारी १९४९ जनरल ज़्योनिस्ट्स\n१६ फेब्रुवारी १९४९ ला इस्रायलच्या पहिल्या राष्ट्रपती निवडणूकी मध्ये क्नेसेट ने चैम वाइझमन ला ८३ मत मिळाले व विरोधी नेते जोसेफ क्लाउसनर ला १५ मत मिळाले. वाइझमन अशा प्रकारे इस्रायलचे पहिल्या राष्ट्रपती निवडणून आले. १९ नोव्हेंबर १९५१ ला दुसऱ्या क्नेसेट ने वाइझमनयांना निर्विवाद निवडुन दिले.[३] पण ९ नोव्हेंबर १९५२ ला राष्ट्रपती पदावर कार्यरत असतानावच वाइझमन यांचा मृत्यु झाला.[४] वाइझमन नंतर डिसेंबर १९५२ मध्ये यित्झाक बेन-झ्वी राष्ट्रपती झाले. ते नंतर १९५७ आणि १९६२ मध्ये निर्विवाद निवडून आले. १९६३ मध्ये बेन-झ्वीच्या मृत्यु नंतर झल्मान शाझर तिसरे राष्ट्रपती झाले आणि १९६८ मध्ये पुन्हा निर्विवाद निवडून आले. १९८३ मध्ये निवडून आलेले चैम हेर्झॉग १९८८ मध्ये निर्विवाद निवडून आले. एझेर वाइझमन जे १९९३ मध्ये राष्ट्रपती झाले, परत १९९८ मध्ये जिंकले; पण हे पहिले पदस्त राष्ट्रपती होते जे निर्विवाद जिंकले नाही.[३]\n(२७ नोव्हेंबर १८७४ - ९ नोव्हेंबर १९५२) १७ फेब्रुवारी १९४९ २५ नोव्हेंबर १९५१ जनरल ज़्योनिस्ट्स १९४९ (१वा)\n२५ नोव्हेंबर १९५१ ९ नोव्हेंबर १९५२ † १९५१ (२वा)\n(२४ नोव्हेंबर १८८४ - २३ एप्रिल १९६३) १६ डिसेंबर १९५२ २८ ऑक्टोबर १९५७ मपई १९५२ (३वा)\n२८ ऑक्टोबर १९५७ ३० ऑक्टोबर १९६२ १९५७ (४वा)\n३० ऑक्टोबर १९६२ २३ एप्रिल १९६३ † १९६२ (५वा)\n(२४ नोव्हेंबर १८८९ - ५ ऑक्टोबर १९७४) २१ मे १९६३ २६ मार्च १९६८ मपई १९६३ (६वा)\n२६ मार्च १९६८ २४ मे १९७३ १९६८ (७वा)\n(१६ मे १९१६ - ३० मे २००९) २४ मे १९७३ २९ मे १९७८ अलाइनमेंट (इस्रायल) १९७३ (८वा)\n(९ एप्रिल १९२१ - ७ नोव्हेंबर २०१५) २९ मे १९७८ ५ मे १९८३ अलाइनमेंट (इस्रायल) १९७८ (९वा)\n(१७ सप्टेंबर १९१८ - १७ एप्रिल १९९७) ५ मे १९८३ २३ फेब्रुवारी १९८८ अलाइनमेंट (इस्रायल) १९८३ (१०वा)\n२३ फेब्रुवारी १९८८ १३ मे १९९३ १९८८ (११वा)\n(१५ जून १९२४ - २४ एप्रिल २००५) १३ मे १९९३ ४ मार्च १९९८ इस्रायली लेबर पार्टी १९९३ (१२वा)\n४ मार्च १९९८ १३ जुलै २००० § १९९८ (१३वा)\n(५ डिसेंबर १९४५ – ) १ ऑगस्ट २००० १ जुलै २००७ § लिकुड २००० (१४वा)\n(२ ऑगस्ट १९२३ – २८ सप्टेंबर २०१६) १५ जुलै २००७ २४ जुलै २०१४ कदिमा २००७ (१५वा)\n(९ सप्टेंबर १९३९ – ) २४ जुलै २०१४ वर्तमान लिकुड २०१४ (१६वा)\n† - पदस्त असतान मृत्यु झाला\n§ - पदावरुन राजिनामा दिला\n↑ a b \"Basic Law: The President of the State\" (इंग्रजी भाषेत). 3 नवम्बर 2017 रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n↑ a b \"Previous Presidential Elections\" (इंग्रजी भाषेत). ३ नवम्बर २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ फ्रेड ग्लूकेस्टीन. \"Churchill and Dr. Chaim Weizmann: Scientist, Zionist, and Israeli Statesman\" (इंग्रजी भाषेत). ३ नवम्बर २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nश्रेणी:विभिन्न देशों के राष्ट्रपति\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1", "date_download": "2020-09-22T20:34:47Z", "digest": "sha1:F5YHSYVPKRHF3MVXS7RUIXKPMWCH2A2Z", "length": 13914, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कापड - विकिपीडिया", "raw_content": "\nकापड[१] एक लवचिक साहित्य आहे ज्यामध्ये कृत्रिम फायबर धाग्याचा समावेश असतो. लांब धाग्यांचे उत्पादन करण्यासाठी लोकर, फ्लेक्स, सूती किंवा इतर कच्चे तंतु कपाट्याने तयार केले जाते.[२] कापड विणकाम, क्रॉसिंग, गाठणे, विणणे, टॅटिंग, फेलिंग, ब्रेडिंग करून कापड तयार केले जातात.\nफॅब्रिक[३], कापड[४] आणि साहित्य टेक्सटाईल समसामयिक व्यवसायात (जसे टेलरिंग आणि ड्रेसमेकिंग) वस्त्रोद्योग समानार्थी म्हणून वापरले जातात. फॅब्रिक हे विणकाम, बुद्धिमत्ता, प्रसार, क्रॉसिंग किंवा बंधनाद्वारे तयार केलेली सामग्री आहे जी उत्पादनासाठी वापरली जाऊ शकते.\n४ स्रोत आणि प्रकार\n'टेक्सटाइल' हा शब्द लॅटिन भाषेपासून स्पॅनिश भाषेत अर्थात् 'बुद्धिमत्ता' असा आहे. 'फॅब्रिक' हा शब्द लॅटिनपासून आणि 'कापड' हा शब्द जुन्या इंग्रजी क्लॅडमधून आला आहे.\nपूर्वीचे पहिले कपडे कदाचित ७०,००० वर्षापूर्वी शिशल्यांचे बनलेले होते.\n१९४० च्या दशकात वेल्ब्रियन फॅक्टरीतील लॅनलरायटीड, वेल्समधील टेक्सटाइल कापडांचे उत्पादन आहे ज्याची उत्पादनाची पातळी औद्योगिकीकरणाद्वारे आणि आधुनिक उत्पादन तंत्राचा परिचय करून जवळजवळ बदलली गेली आहे. कापड, साध विणणे, टवील किंवा साटन विणणे प्राचीन आणि आधुनिक पद्धतींमध्ये फारसा फरक नाही.\nसर्व सामान्य कपडे, पिशव्या, टोपल्या त्याचप्रमाणे घरामधील कार्पेटिंग, फर्निचर, विंडो शेड्स, टॉवेल्स या गोष्टी कलेमध्ये वापरले जातात.\nफायबर ग्लास आणि औद्योगिक जियोटेक्स्टाइल सारख्या सामग्रीमध्ये वस्त्रे वापरली जातात. त्याचप्रमाणे शिवणकाम, क्विल्टिंग आणि भरतकाम अशा अनेक पारंपारिक कला वापरले जातात.\nप्राणी (लोकर, रेशीम), वनस्पती (कापूस, फ्लेक्स, जूट, बांबू), खनिज (एस्बेस्टोस, ग्लास फायबर) आणि सिंथेटिक (नायलॉन, पॉलिस्टर, ॲंॅंक्रेलिक, रेयान) यासह अनेक साहित्य तयार केले जातात. पहिले तीन हे नैसर्गिक स्रोत आहेत.\nसामान्यतः केस, फर, त्वचा किंवा रेशीम (रेशमाच्या केसांमधून) पशुसंवर्धन केले जाते. उबदार कपडे वापरण्यासाठी लोकर वापरली जाते. काश्मिरी लोकरीचे कापड, भारतीय कश्मीरी बकरीचे केस, अंगोरा जातीच्या मेंढीची लांब तलम लोकर, उत्तर आफ्रिकन अंगोरा लोकर हे प्रसिद्ध लोकरचे प्रकार आहेत. अंगोरा कोनोरा ससाच्या लांब, जाड, मऊ केसांशी संदर्भ दिला जातो.\nवडमल लोकर एक खडबडीत कापड आहे. स्कॅन्डिनेव्हियामध्ये मुख्यता १००० - १५०० च्या सुमारास उत्पादित आहे.\nरेशीम हा कोळशांच्या तंतुनांमधून तयार केलेले एक कापड आहे. रेशीम एक गुळगुळीत सुत आहे.\nरंगीत चौकटीचे लोकरी कापड\nगवत, तागा आणि मजबूत धागा असलेले गवत हे दोरी तयार करण्यासाठी वापरली जाते. या वनस्पती मधील तंतू वापरल्या जातात. कापूस, तांदूळ, ताग अंबाडी इत्यादी पासून तंतू कागद तयार करण्यासाठी वापरली जातात. रेशीम, मखमल विशिष्ट कापडांचे चमक वाढविण्यासाठी एसीटेटचा वापर केला जातो.\nसिंथेटिक कापड प्रामुख्याने कपड्यांचे उत्पादन तसेच जियोटेक्स्टाइलच्या निर्मितीमध्ये वापरली जातात. पॉलिस्टर फायबरचा वापर सर्व प्रकारच्या कपड्यांमध्ये केला जातो, किंवा कापूस आणि फायबर एकत्र वापरला जातो. कृत्रिम धाग्याच्या कापडात काश्मिरी लोकर कापडाचा समावेश होतो.[५] नायलॉन रेशिम एक फायबर आहे, नायलॉन फायबर मध्ये रस्सी आणि बाह्य कपडे वापरले जातात.\nसिंथेटिक कापड तयार करण्यासाठी दूध प्रथिने देखील वापरले जाते. दूध किंवा दुधातील सत्त्वमय फायबर कापड १९३० दरम्यान जर्मनी मध्ये पहिल्या महायुद्धाच्या वेळी विकसित झाले, आणि पुढे इटली आणि अमेरिका विकसित झाले.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-kade-brothers-kasegaon-dist-solapur-has-achieved-success-export-oriented", "date_download": "2020-09-22T19:41:18Z", "digest": "sha1:RIOGKZY52HVWJ2NZFDQLXYJHV2W7TVVI", "length": 26135, "nlines": 190, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, Kade Brothers from Kasegaon, Dist. Solapur has achieved success in export oriented grape farming. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात कादे बंधूंनी मिळवली ओळख\nनिर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात कादे बंधूंनी मिळवली ओळख\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nयोग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर सुमारे १५ एकर क्षेत्रात आठ वर्षांपासून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात सातत्य ठेवण्याचे कौशल्य कासेगाव (जि. सोलापूर) येथील दशरथ आणि दत्तात्रय या कादे बंधूंनी मिळवले आहे. दुष्काळ व अन्य प्रतिकूल परिस्थितीशी धैर्याने सामना करीत शेततळे, सौरपंप व मत्स्यपालन यांची जोड देत शेती किफायतशीर केली आहे.\nयोग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर सुमारे १५ एकर क्षेत्रात आठ वर्षांपासून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात सातत्य ठेवण्याचे कौशल्य कासेगाव (जि. सोलापूर) येथील दशरथ आणि दत्तात्रय या कादे बंधूंनी मिळवले आहे. दुष्काळ व अन्य प्रतिकूल परिस्थितीशी धैर्याने सामना करीत शेततळे, सौरपंप व मत्स्यपालन यांची जोड देत शेती किफायतशीर केली आहे.\nसोलापूर-तुळजापूर महामार्गावर उळेपासून आत तीन किलोमीटरवर दक्षिण सोलापुरातील कासेगाव आहे. पाण्याचे जेमतेम स्त्रोत असूनही हा परिसर पूर्वीपासून दर्जेदार द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध आहे. या भागात जवळपास २०० एकरांपर्यंत द्राक्षाचे क्षेत्र होते. मात्र गेल्या काही वर्षांत पाण्याच्या टंचाईमुळे ५० टक्क्यांपर्यंत क्षेत्र घटले. आज ते शंभर एकरांपर्यंत असावे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही उत्पादकता व गुणवत्ता टिकवणं आणि सलग आठ वर्षे निर्यात टिकवणं हे कष्टाचं, धाडसाचं आणि कौशल्याचं काम कासेगावातील बागायतदार पेलताहेत. दशरथ आणि दत्तात्रय हे कादे बंधू त्यापैकीच एक आहेत. त्यांची\n१५ एकर द्राक्षबाग आहे. आज या भागातील प्रगतिशील आणि प्रयोगशील द्राक्ष उत्पादक म्हणून त्यांनी आपली ओळख तयार केली आहे.\nदशरथ यांची गावात वडिलोपार्जित पाच एकर शेती होती. वडील भीमराव शेतीच करायचे. ज्वारी, बाजरी, कांदा अशी पिके त्यावेळी घेत. दशरथ व दत्तात्रय यांना नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे दहावी व बारावीच्या पुढे फार शिकता आले नाही. दशरथ यांनी दहावीनंतर ‘ट्रॅक्टर मेकॅनिकल’ चा अभ्यासक्रम पूर्ण केला. दत्तात्रय यांनी थेट मुंबई गाठून नोकरी पत्करली. काही वर्षे अशीच गेली. पण कशाचाच मेळ बसत नव्हता. दरम्यान शेती पाहातच दशरथ यांनी तीन ते चार म्हशींपासून दुग्ध व्यवसाय सुरू केला. गावातून सोलापुरात येऊन ते घरोघरी दुधाचे रतीब घालू लागले. पुढे १५ ते २० म्हशींपर्यंत व्यवसाय वाढला. पण तरीही समाधानकारक हाती काही लागत नव्हते.\nसन २००८ च्या सुमारास मावसभाऊ व द्राक्ष बागायतदार हणमंत गवळी (वडगाव) आणि नातेवाईक राजाराम जाधव (येळवट) यांनी दशरथ यांना द्राक्षशेतीचा सल्ला दिला. पण हे पीक जमेल का अशी शंका होती. अखेर नातेवाइकांनी सर्वतोपरी पाठबळ दिले. मग आत्मविश्वास वाढला. सन २००८ मध्ये अडीच एकरांवर टू ए क्लोन वाणाची लागवड केली. भाऊ दत्तात्रयही गावी आले. दोघांनी मिळून शेतीत पूर्णवेळ लक्ष दिले. व्यवस्थापन चांगले ठेवले. मेहनतीचे फळ मिळाले. एकरी १२ टनांच्या पुढे उत्पादन तर साडेचार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. त्यातून आत्मविश्‍वास वाढला.\nदरवर्षीचे अनुभव द्राक्षशेतीतील कौशल्य वाढवण्यासाठी उपयोगी पडत होते. मागील चुका सुधारत कादे बंधू पुढेपुढे जात होते. सन २०१० मध्ये बागेचे क्षेत्र वाढवले. सन २०१२ पासून निर्यातक्षम उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी आणखी कष्ट आणि जोखीम पत्करली. ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादनावर भर दिला. एकरी १२ टनांपर्यंत उत्पादन तर प्रति किलो ६५ रुपये दर मिळाला.\nसन २०१३ मध्ये मात्र दुष्काळाची परिस्थिती अनुभवावी लागली. त्यातही हिंम्मत न हारता व्यवस्थापनात कसर ठेवली नाही. सध्या १५ एकरांवर व त्यातही सुमारे साडेबारा एकरांत टू ए क्लोन तर उर्वरित क्षेत्रात तास ए गणेश वाणाची लागवड होते. आठ वर्षांपासून युरोपीय देशांतील निर्यातीत सातत्य ठेवले आहे. एकरी १२ टनांपासून ते १७ टनांपर्यंत उत्पादन घेण्यात येते.\nऑक्टोबर छाटणीपूर्वी बेसल डोसचा वापर\nदरवर्षी एकरी चार ट्रेलर शेणखत. प्रसंगी विकत घेऊन वापर.\n१७ व्या दिवशी विरळणी. वांझकाडी काढण्यात येते.\nपूर्वीच्या डिपींग पद्धतीऐवजी घड फुगवण्यासाठी यंत्राचा वापर\nकाढणीनंतर बागेला काही काळ ताण देऊन पुढील हंगामाची तयारी\nयुरोपीय देशांमध्ये माल पाठवला जात असल्याने राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शिफारशीनुसार व सल्ल्यानुसार कीडनाशकांचा मर्यादित वापर. छाटणीनंतर पहिल्या साठ दिवसांपर्यंत रासायनिक पद्धतीचा वापर. त्यानंतर जैविक पद्धतीवर भर. द्राक्षात कीडनाशकांचे अवशेष राहणार नाही याची काळजी घेतली जाते.\nआठ वर्षापासून सांगली जिल्ह्यातील एका निर्यातदार कंपनीशी व्यवहार. दरवर्षी हंगामात संबंधित कंपनीचे अधिकारी येतात. द्राक्षाचे नमुने घेण्यात येतात. त्यानंतर दर ठरतो आणि काढणी सुरू होते. किलोला ४० रुपयांपासून ८०, ९० रुपयांपर्यंत दर मिळतो.\nसन २०१३ मध्ये दुष्काळाची मोठी झळ बसली. प्रति टँकर हजार रुपयाप्रमाणे पाणी विकत घेऊन बाग जगवावी लागली. त्याचबरोबर गावच्या उत्तरेला २०१४ मध्ये बारा एकर शेती घेतली. ही जमीन हलकी, दगडगोट्याची, माळरान होती. पाण्याचा स्रोत नव्हता. पण पूर्वाश्रमीचा अनुभव लक्षात घेऊन ती चांगली विकसित केली. पाण्याचा शाश्‍वत स्रोत तयार करण्यासाठी पाच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे घेतले आणि त्यानंतर इथे दहा एकर लागवड केली.\nशेततळ्यात दरवर्षी जूनच्या दरम्यान ५० हजारांपर्यंत मत्स्यबीज वापरण्यात येते. राहू, कटला, मृगल\nजातीचे मासे आहेत. एप्रिल-मेमध्ये मासे विक्रीसाठी तयार होतात. प्रति किलो ७० ते ९० रुपये दर मिळतो. त्यातूनही तीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते.\nपाण्यासाठी जसा शेततळ्याचा कायमस्वरुपी स्रोत तयार केला. त्याच पद्धतीने विजेसाठीही यंदा मुख्यमंत्री योजनेतून पाच एचपी क्षमतेचा कृषीपंप घेतला. पाच तासांहून अधिक काळ तो चालतो. त्यातून विजेची\nबचत करताना शाश्वत सोयही तयार केली आहे.\nद्राक्षशेतीत जवळपास शून्यातून कादे बंधूंनी प्रगती केली आहे. नातेवाईक, मित्र, शास्त्रज्ञ यांच्या मदतीने त्यांनी ते करून दाखवले. त्याचप्रमाणे आपणही अन्य शेतकऱ्यांना पुढे न्यावे या भावनेतून गावातील\nकाही शेतकऱ्यांना द्राक्षलागवडीसाठी प्रवृत्त केले आहे. त्यांचा वैष्णवी शेतकरी गट आहे.\nशेतीतील अडचणी आणि उपायांवर त्यात देवाणघेवाण होते.\nद्राक्ष सोलापूर floods दुष्काळ सामना face शेततळे farm pond मत्स्यपालन fishery शेती farming महामार्ग द्राक्षशेती grapes farming ट्रॅक्टर tractor मुंबई mumbai व्यवसाय profession उत्पन्न यंत्र machine सांगली sangli कंपनी company कृषी agriculture\nगुणवत्तापूर्ण द्राक्षशेती करणारे कादे बंधू\nसुमारे पाच कोटी लिटर क्षमतेचे उभारलेले शेततळे.\nसौरकृषीपंप शेतात बसवला आहे.\nसोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या...\nसोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सोलापूर शहर आणि जि\nमुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम सुरू करणार...\nनाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू\nपरभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह निदर्शने\nपरभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.\n`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त पिकांचे सरसकट...\nऔरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या भागात किती पिकाचे नुकसान झाले.\nमराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावी\nमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्याची विनंत\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...\nशेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...\nराहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nकांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...\n‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...\nवऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...\nमध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...\nपावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...\nसांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...\n`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...\nपशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...\nसंरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...\nबळीराजालाच बळी देण्याचा प्रकारशेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...\nनाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...\nमराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...\nबुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/topics/to-save", "date_download": "2020-09-22T21:57:43Z", "digest": "sha1:RRELOZ4XPB7XTYNRNVSFGMK2II2TVRZM", "length": 6217, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'आरेत अजूनही काम का सुरू\nएसटी महामंडळाला ३३०० कोटींचा फटका\nआर्थिक संकट का आले\nतब्बल ३० वर्ष कालवा खोदून गावात आणलं पाणी\nधरणाच्या कालव्यात कोसळली कार; सुदैवाने ५ जणांचे प्राण वाचले\nफ्लिपकार्टवर सेल १८ सप्टेंबरपासून, १ रुपयात प्री-बुक करा सामान\nपंतप्रधान मोदींनी स्वत:च्या बचतीतून केले 'इतक्या' कोटींचे दान\njitendra awhad : पॉझिटिव्ह न्यूज कोविड बाधिताचे जितेंद्र आव्हाडांनी 'असे' वाचवले प्राण\nचालत्या बसमध्येच ड्रायव्हरला झाल्या रक्ताच्या उलट्या, प्रवाशांना वाचवूनच सोडले प्राण\nस्टेट बँक ऑफ इंडियाने केली ऐतिहासिक घोषणा; ४४ कोटी ग्राहकांना दिली आनंदाची बातमी\nपाहा: विजेचा धक्का लागलेल्याचे गळ्यातल्या उपरण्यानं वाचवले प्राण\nव्हायरल : गळ्यातल्या उपरण्यानं वाचवले व्यक्तीचे प्राण\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची प्रकृती अजूनही चिंताजनक\nहलक्या डब्यांमुळे ऊर्जा बचतीला हातभार\nमुंबईच्या पूरस्थितीचे वास्तव काय\nपुण्यातील ब्रेनडेड महिलेने असे दिले ७ जणांना जीवदान\nSayaji Shinde खरा सेलिब्रिटी कोण; सयाजी शिंदेचे 'हे' मत लाखमोलाचे\nसेलमध्ये १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत हे स्मार्टफोन\nफ्लिपकार्टवर आजपासून सेल; फोनवर ४०% तर TVवर ५०% सूट\nयकृत आणि फुफ्फुसांचं दान; दोघांचे जीव वाचले\nरेल्वेच्या वीजबिलात मोठी बचत\nSamruddhi Scam १५० कोटींचा समृद्धी महाघोटाळा; मुख्य आरोपीला १३ वर्षानंतर बेड्या\n...म्हणून उर्जित पटेलांना पायउतार व्हावं लागलं; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/r-h-soni/", "date_download": "2020-09-22T19:53:51Z", "digest": "sha1:M4CX3ILABKLNDO6HKD7SWKXOI4NZDVJP", "length": 15923, "nlines": 185, "source_domain": "policenama.com", "title": "R.H. Soni Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये नाव समोर आल्यावर व्हायरल…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीसाठी आजचा दिवस ‘लाभदायक’, सर्व कामांमध्ये…\nमेष रास -आजारी नसाल परंतू आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. समस्येतून सूटका होईल. वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. कुटूंबाकडे लक्ष द्या.वृषभ रास -परिक्षेत, स्पर्धेत, मुलाखतील यश मिळेल. खर्च अधिक असेल. नोकरीत यश मिळेल…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या व्यक्तींना ‘नोकरीत’ मिळणार…\nv=cQ4vdI8S-nI&feature=youtu.beपोलीसनामा ऑनलाइन टीम मेष रास -आर्थिक वृद्धी होईल, परंतू खर्च वाढेल. अनेक लोक तुमच्या कार्यात बाधा आणतील. वृषभ रास -व्यवसायात अचानक धनलाभ होईल. कुटूंबात वाद…\n‘शास्त्रानुसार ‘हे’ केल्यास निवडणुकीत विजय निश्चित’, ज्योतिषी आर. एच. सोनी…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील सुप्रसिद्ध जोतिषी आर. एच. सोनी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शास्त्रानुसार काही दावे केले आहेत. आर. एच. सोनी आपल्या ज्योतीष शास्त्रासाठी ओळखले जातात. गेल्या 25 वर्षांपासून आपल्या ज्योतीष…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीसाठी आजचा ‘दिवस’ असणार अत्यंत…\nv=hN55KGkhw5Q&feature=youtu.beमेष रास - वेळ अनुकूल असल्याने अनेक कामे पार पडतील. व्यवसायास नव्याने सुरुवात करणार असाल तर आजचा दिवस लाभकारक ठरेल.वृषभ रास - अचानक एखादे मंगलकार्य पार पडेल.…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या ‘सरकारी’ नोकरी करणाऱ्या…\nv=g3hMoLdbZc8&feature=youtu.beमेष रास - कठिन मेहनतीनंतर काम करुन देखील कुटूंबीय खूश नसतील. व्यवसायात प्रगती होईल. प्रवासाचा योग आहे. दारुपासून लांब रहा, हानिकारक ठरेल.वृषभ रास -…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या जीवनात आज ‘आनंद’ नांदणार,…\nपोलीसनामा ऑनलाईन - मेष रास - खर्चावर नियंत्रण ठेवा, कौटूंबिक जबाबदारी घ्यावी लागेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्याही आरोग्याकडे लक्ष द्या.वृषभ रास - दुसऱ्यांना सल्ला देऊ नका. अचानक एखाद्या धार्मिक यात्रेचा योग आहे. कुटूंबात…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशींच्या ‘जोडीदारां’मध्ये होतील…\nमेष रास - इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या गुरुचे दर्शन घ्या. व्यवसायात वाढ होईल. नोकरीसाठी एखाद्या अधिकाऱ्याबरोबर चर्चा करावी लागेल.वृषभ रास - घरात कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, संयम बाळगा. आर्थिक परिस्थिती…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीला आज ‘पिवळा’ रंग ‘अशुभ’,…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम - मेष रास -तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल. अनेक कामे पार पडतील. आजचा दिवस उत्तम आहे. कौटूंबिक नाती मजबूत होतील.वृषभ रास -व्यवसायात यश मिळेल. चांगल्या व्यक्तींशी मैत्री होईल. धनप्राप्ती होईल.मिथुन रास-…\nआजचे राशीभविष्य – ‘या’ राशीचे लवकरच ‘प्रेम’ संबंधाचे…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइनमेष रास -अनेक दिवसांपासून सूरु असलेल्या समस्या नाहीशा होतील. व्यवसायात प्रगती होईल. कौटूंबिक वाद होण्याची मात्र शक्यता आहे.वृषभ रास -नव्या व्यवसायासाठी बँकेतून आज कर्ज मिळेल. सावध रहा, अचानक एखादी…\nया राशीच्या लोकांसाठी पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, तर या राशीच्या लोकांकडून मंगल कार्य होईल\nपोलीसनामा ऑनलाईन टीम मेष राशीतुमच्या आवडीचे काम होत राहील काळजी करू नका. संतानाची काळजी घ्या. व्यवसायात फायदा होईल. काळ्या रंगाचे कपडे वापरू नका.वृषभ राशीकामात लक्ष द्या कारण अनेक जण कामात अडथळा निर्माण करू शकतील. जुन्या…\nबॉलिवूडमध्ये ड्रग्स कोणी भरवत नाही, श्वेता त्रिपाठीचे…\nकंगना राणावतनं स्वतः क्षत्रिय असल्याचं सांगितलं, म्हणाली…\nदिशा सालियाननं मृत्यूपुर्वी डायल केला होता 100 नंबर, नितेश…\nजया बच्चन यांच्या ड्रग बाबतच्या विधानाला हेमा मालिनी यांचं…\nवृद्ध कलावंत मानधन योजनेची थकीत रक्कम कलावंतांच्या खात्यात…\nमहाराष्ट्र : 46 वर्ष जुनी होती जिलानी अपार्टमेंट, डेंजरसच्या…\nसोशल मीडियाचा मेंटल हेल्थवर होतोय वाईट परिणाम,…\nहरिवंश यांच्यानंतर आता विरोधी पक्षाच्या समर्थनार्थ शरद पवार…\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू \nछोट्या स्क्रीन साइज मध्ये पुढच्या महिन्यात येऊ शकतो iPhone…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nFact Check : महामारीमुळं शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थ्यांना…\n‘राहु-केतु’चे महापरिवर्तन म्हणजे काय \nदुखापतीमुळं बाहेरील कानात बदल होण्याची लक्षणे आणि त्यावर…\nPune : सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nआता प्रत्येक मौसमात घ्या भेंडीचा स्वाद ,ललित-54 वाण यशस्वी\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nPune : पादचाऱ्याच्या पिशवीतून मोबाइल चोरणाऱ्यास अटक\nटेलिमेडिसीनद्वारे उपचार आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत : आबा…\nCoronavirus : इंदापूर तालुक्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 77 नवे…\nFarm Bills 2020 : राज्यसभेत गोंधळ घातल्याने काँग्रेसचे राजीव सातव…\nदेशातील सर्वात ‘व्यस्त’ विमानतळ बनलं पटणा एअरपोर्ट, दरवर्षी 45 लाख प्रवासी करताहेत प्रवास\nपोकलेन उलटून कामगार युवकाचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथील हृदयद्रावक घटना\nराज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी पुण्यातून ‘या’ 6 जणांची शिफारस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/10-corona-patients-were-found-In-rural-areas-including-Roha-city-In-one-day/", "date_download": "2020-09-22T21:31:34Z", "digest": "sha1:2IXGHNSLLQ4JAMT6XMIT3ZFIYJA2NT2Q", "length": 7711, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रायगड : रोह्यात कोरोना थैमान सुरूच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगड : रोह्यात कोरोना थैमान सुरूच\nरायगड : रोह्यात कोरोना थैमान सुरूच\nरोहे : पुढारी वृत्तसेवा\nरोहा शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा थैमान सुरूच आहे. रोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रूग्ण सापडत असल्याने रोहा शहरासह ग्रामीण भागास चिंतेने ग्रासले आहे. रोहा शहरासह तालुक्यात रविवारी (दि.५) एकाच दिवसात १० कोरोनाबाधित रूग्ण सापडल्याची माहिती रोहा तहसिलदार कविता जाधव यांनी दिली आहे.\nमुंबई शहर व उपनगरात मुसळधार पाऊस, अनेक भागांत पाणी साचले\nरोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाय योजना महसुल, नगरपरिषद, ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. परंतु कोरोनाची साखळी न तुटता दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या अकड्यात वाढतच होत आहे.\nरोहा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात रविवारी १० कोरोनाबाधित सापडले असुन यात शहरात ६ तर ग्रामीण भागात ४ बाधित सापडले आहेत. या कोरोनाबाधितांमध्ये ६ महिलांचा व ४ पुरूषांचा समावेश आहे. रोहा तालुक्यात आजचे हे १० कोरोनाबाधित सापडल्यानंतर आतापर्यंत कोरोना रूग्णांचा अकडा १७८ झाला आहे. यामध्ये ११८ कोरोना सक्रिय बाधितांचा अकडा आहे. आता पर्यंत रोहा तालुक्यात ५८ व्यक्तीनी कोरोनावर मात केली आहे. तर २ जणांचा कोरोनाने ब‍ळी गेला आहे.\n'दिलबर दिलबर' फेम नोरा फतेहीचा बेली डान्सचा सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ\nरोहा शहरातील कोरोना रूग्णाची संख्या ४० वर गेली असुन यामध्ये कोरोना सक्रियांचा अकडा हा ३४ आहे. आतापर्यंत रोहा शहरातील ५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.\n'राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय'\nआज सापडलेले १० रूग्ण\nशिवाजी वसाहात वरसे १ (पुरूष वय ४५), संत गोरोबा नगर १ (महिला वय ५२), ग्रीन पार्क ब्रेंन्डा कॉम्लेक्स वरसे १ (महिला वय ४७), सत्य कौ.ऑ.हौसींग सोसायटी २ (मुलगी वय १७ आणि मुलगा वय १५), माऊली अपार्टमेंट अंगारआळी नागोठणे १ (महिली वय ५५), राठी स्कुल समोर वाघेश्वर १ (महिला वय ४२), मिना अपार्टमेंट रायकर पार्क ३ (पुरूष वय २४, महिला वय २६ आणि पुरूष वय ३२)\nदरम्यान रोहा तालुक्यात गेल्या सात दिवसात २९ जुन ते ५ जुलै पर्यंत १०२ कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. या दरम्यान ३० लोकांनी कोरोनावर मात केली तर दोघांना कोरोना संसर्गमुळे प्राण गमवावे लागले आहे. बरे होण्याचे प्रमाण कमी असल्याचे या अकडेवारी वरून दिसुन येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा अकडा हा झपाटयाने वाढत आहे. स्थानिक पातळीवर प्रशासनाने बाजारपेठा ही बंद केल्या आहेत. नागरीकांनी घरा बाहेर पढु नये, गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा असे आवहान करण्यात येत आहे. रोहा तालुक्यातील कोरोनाबाधित व्यक्तीमध्ये सर्वाधिक सुदर्शन कंपनी कामगार व त्यांचे कुंटुबीये आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना आता कोरोनाचा संसर्ग होत असल्याने रोह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वाढत आहे.\nमराठा आरक्षणप्रश्‍नी कोल्हापुरात आज गोलमेज परिषद\nआयकराच्या नोटिशीला लवकरच उत्तर देणार : शरद पवार\n३२ साखर कारखान्यांना ३९१ कोटींची थकहमी\nमत्स्यव्यवसायाचे 4 हजार कोटींचे नुकसान\nभारताविरुद्ध युद्धासाठी चीन ३ वर्षांपासून तयारीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.rangabhoomi.com/marathi-natak/3741-10-evergreen-marathi-plays/", "date_download": "2020-09-22T21:22:31Z", "digest": "sha1:ASLFYKAA7AG63SXWNPU6CLPVZIYM3RP3", "length": 10363, "nlines": 118, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "१० सदाबहार मराठी नाटकांचा खजिना... खास तुमच्यासाठी! • रंगभूमी.com", "raw_content": "\nसदाबहार मराठी नाटकांचा खजिना… खास तुमच्यासाठी\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nदिलीप प्रभावळकरांची ३ बहुरंगी नाटकं खास तुमच्या भेटीला\nमालवणी रंगभूमीच्या जनकाची ६ यादगार नाटके\nअंतर्मुख व्हायला लावणारी ७ महिलाभिमुख नाटकं\nविजय कदम यांची ३ सदाबहार नाटकं तुमच्यासाठी\nहास्यरसाची खवय्येगिरी पूर्ण करण्यासाठी प्रशांत दामलेंच्या ६ गाजलेल्या नाटकांचा हा नजराणा\nअष्टपैलू अभिनेत्री रीमा लागू यांना त्यांच्या पुण्यतिथीस भावपूर्ण श्रद्धांजली\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nविजय कदम यांची ३ सदाबहार नाटकं तुमच्यासाठी\nमालवणी रंगभूमीच्या जनकाची ६ यादगार नाटके\nअंतर्मुख व्हायला लावणारी ७ महिलाभिमुख नाटकं\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nदिलीप प्रभावळकरांची ३ बहुरंगी नाटकं खास तुमच्या भेटीला\nहास्यरसाची खवय्येगिरी पूर्ण करण्यासाठी प्रशांत दामलेंच्या ६ गाजलेल्या नाटकांचा हा नजराणा\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\n१० सदाबहार मराठी नाटकांचा खजिना… खास तुमच्यासाठी\nBy गायत्री टंकसाळी-देवरुखकर March 22, 2020 1 Min Read\nमराठी रंगभूमीने प्रेक्षकांना आणि कलाकारांना नेहमीच भरभरून दिलं आहे. कधी भरभरून हसवलंय तर कधी धीरगंभीर विचारांनी अंतर्मुख होण्यास भाग पाडलं आहे. एवढंच नाही तर विषय सामाजिक असो वा कौटुंबिक, विनोदी असो अथवा राजनैतिक, ते नाटक जिवंतपणे तुमच्या समोर उभं करून तुम्हाला त्याचाच एक भाग असल्याची जाणीव करून दिली आहे. मात्र, रंगभूमीशी जोडलेली ही प्रेक्षकाची नाळ आता कुठेतरी तुटत चालल्याचा भास होत आहे आणि म्हणूनच, आज रंगभूमीला आपली गरज आहे\nकलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांनी बहरलेल्या जिवंत रंगमाचाची जागा आता ऑनलाईन streaming ने घेतलेली दिसून येत आहे. Netflix, Prime च्या भाऊगर्दीत नाटकाचा प्रेक्षक कुठेतरी हरवून गेला आहे. म्हणूनच की काय, तुमच्याच ऑनलाईन streaming द्वारे नाटक पुन्हा तुमच्या पर्यंत घेऊन येण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. पुढे दिलेली नाटकांची यादी, अशाच इंटरनेटच्या जंगलात हरवून गेलेल्या आणि दिग्गज कलाकारांच्या इतिहासाची माहितीही नसलेल्या आत्ताच्या पिढीला रंगभूमीकडे पुन्हा खेचून आणेल अशी एक भोळी आशा आहे.\nया विचारधारेला तुमचा पाठिंबा असेल आणि Netflix, Prime च्या Marathons करून कंटाळा आला असेल तर पुढील मराठी रंगभूमीवर इतिहास घडवलेल्या काही अजरामर नाटकांचा आस्वाद नक्की घ्या\nरायगडाला जेव्हा जाग येते\nमी नथुराम गोडसे बोलतोय\nPingback: जागतिक रंगभूमी दिनानिमित्त डॉ. गिरीश ओक यांचा प्रेक्षकांना मोलाचा संदेश\nप्रख्यात रंगकर्मीं अनिल गवस यांच्याशी गप्पा | Anil Gawas | Marathi Podcast\nप्रख्यात अभिनेत्री शलाका पवार यांच्याशी गप्पा | Shalaka Pawar | Marathi Podcast\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nथिएटर प्रीमियर लीग २०२० – २४ सप्टेंबर पासून सुरू होणार Online नाट्यमहोत्सव (Theatre Premier League 2020)\nलॉकडाऊनच्या कठीण काळात रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता आलेला नाही. कोरोनाचे संकट…\nरातराणी नाटकाचे बहारदार Online अभिवाचन\nज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर म्हणजेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या समर्थ लेखणीतून जन्माला आलेल्या “रातराणी”…\n१५ ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर “लकीर” आणि “बिफोर द लाईन” या दोन एकांकिकांचे सादरीकरण\nstoryयाँ production, its all about Kalyan आणि स्वामी नाट्यांगण या तीन संस्थांनी एकत्र येऊन १५…\nअभिनय कल्याण आयोजित “नाट्यछटा दिवाकरांच्या” १५ ऑगस्ट पासून\nलॉकडाउनच्या काळात नाट्यगृहात नाटक सादर होणे आणि प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत जाणे शक्य नसल्याने बरेच रंगकर्मी नाटक…\nमाझ्या आठवणीतील नाटक — इथं कुणी कुणाला सावरायचं\nआमच्या लहानपणी मी ऐकलेली गोष्ट, घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींशी मैत्री करु नये, का…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathigappa.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%90%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-22T20:42:41Z", "digest": "sha1:YZPRJHSYTE4XIG3TLFYXF7T522XDMJLL", "length": 13158, "nlines": 71, "source_domain": "marathigappa.com", "title": "अभिषेकने ऐश्वर्यासाठी ह्या सुंदर अभिनेत्रीला सोडले, १० महिने होते अफेअर – Marathi Gappa", "raw_content": "\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\nनिशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी\nसैराट मधला सल्या आता खऱ्या आयुष्यात काय करतोय बघा, पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल\nहे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल\nजयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री\nजत्रा चित्रपटातील हा कलाकार आता बनला आहे लोकप्रिय सेलिब्रेटी, बघा कोण आहे तो\nHome / बॉलीवुड / अभिषेकने ऐश्वर्यासाठी ह्या सुंदर अभिनेत्रीला सोडले, १० महिने होते अफेअर\nअभिषेकने ऐश्वर्यासाठी ह्या सुंदर अभिनेत्रीला सोडले, १० महिने होते अफेअर\nअमिताभ बच्चन ह्यांचा मुलगा अभिषेक बच्चन ह्याला चित्रपटात म्हणावी तितकी लोकप्रियता मिळली नसली तरी ऐश्वर्या राय हिचा पती म्हणून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या दोघांनी २००७ साली विवाह केला. बॉलिवूडमधील एक आदर्श कपल म्हणून ह्या जोडीकडे पाहिले जाते. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरसुद्धा दोघांमधील प्रेम जराही कमी झालेले नाही. जिथे एका बाजूला ऐश्वर्या अभिषेकच्या प्रेमात बुडालेली दिसते तर दुसऱ्या बाजूला अभिषेक बच्चन आपली जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे निभावत आहेत. आज दोघेही खूप सुखाने संसार करत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का ऐश्वर्याच्या अगोदर अभिषेकचे मन एका सुंदर अभिनेत्री वर आलं होत. तुम्ही विचार करत असतील कि आम्ही करिष्मा कपूर बद्दल बोलतोय. जर तूम्हाला असं वाटत असेल तर ते चुकीचे आहे. हे सत्य आहे कि करिष्मा कपूर सोबत त्याचे लग्न होता होता राहिले पण करिष्माच्या व्यतिरिक्त अभिषेकचे हृदय दुसऱ्या मुलीसाठी धडकत होत. असं बोललं जात कि ऐश्वर्या साठी अभिषेक ने त्या मुलीला सोडलं.\nआम्ही ज्या मुली बद्दल बोलत आहेत ती दुसरा कोणी नसून उत्कृष्ट मॉडेल अभिनेत्री दीपानीता शर्मा आहे. सुमित जोशी यांचे पुस्तक ‘अफेअर्स ऑफ बॉलीवूड स्टार्स रिविल्ड’ या मध्ये सुद्धा लिहला आहे कि अभिषेक बच्चन आणि दीपानीता शर्मा यांची मैत्री सोनाली बेंद्रे हिने करून दिली. सोनाली आणि दीपानीता दोघीही खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. अभिषेक आणि दीपानीता दोघेही एकमेकांना जवळजवळ १० महिने डेट करत होते त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. सूत्रांच्या माहितीनुसार त्याकाळी अभिषेक दीपानीताच्या खूप मागे लागला होता. तो जवळजवळ २ महिने दीपानीता ला फोन करायचा आणि भेटण्यासाठी आग्रह करायचा. परंतु दीपानीताला अभिषेक मध्ये काही खास इंटरेस्ट नव्हता. दीपानीता च्या साधेपणा आणि प्रामाणिकपणा अभिषेकला आवडायचा. फ्रीडम फाइटरच्या परिवारातील असणारी दीपानीता ला फिल्म इंडस्ट्री मधल्या कोणत्याही अभिनेत्या बरोबर संबंध ठेवणे पसंत नव्हते. परंतु अभिषेक ने तिचे हृदय चोरले होते.\nअभिषेक नेहमी त्याच्या व दीपानीता च्या प्रेम संबंधाला मीडिया पासून लांब ठेवत असे. या बद्दल त्याने कोणीही काही विचारले तर तो सरळ नकार देत असे. दीपानीता च्या एका जवळील व्यक्तीने मीडिया ला सांगितले कि अभिषेक दीपानीता ची फसवणूक करत आहे. दीपानीता अभिषेक च्या वाढदिवसाची तयारी करत होती, तिने या बद्दल अभिषेक ला सुद्धा सांगितले होते. पण अभिषेक ने तिला नकार दिला व शुटिंग मध्ये व्यस्त आहे व त्याच्या वडिलांची तब्येत खराब असल्याचे कारण सांगितले. नंतर समजले कि अभिषेक ने त्याच्या वाढदिवसाची मोठी पार्टी ठेवली होती ज्या मध्ये ऐश्वर्य रायला खास आमंत्रण होते. या पार्टी मध्ये अभिषेक दीपानीताला आमंत्रण सुद्धा नाही केले. या बद्दल दीपानीता ने स्वतः सांगितले. मॉडेलिंग च्या वेळी दीपानीता आणि बिपाशा रूम मेट होत्या. बीपाशा ने दीपानीता ला आधीच सांगितले होते कि अभिषेक ला ऐश्वर्या आवडते. ३८ वर्षाची दीपानीता शर्मा सुपर मॉडेल अभिनेत्री आहे. १९९८ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत तिने टॉप ५ मध्ये जागा मिळवली होती. त्यानंतर दीपानीता ने “१६ डिसेंबर”, “लेडीज वर्सेस रिकी बहल” आणि “कॉफी विद डी” अश्या चित्रपटात काम सुद्धा केले.\nPrevious ‘रात्रीस खेळ चाले २’ साठी कमी केले होते ८ किलो वजन , पहा अण्णांबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी\nNext निवेदिता जोशी गेल्या ११ वर्षांपासून करत आहेत साईड बिझनेस, ह्या लोकप्रिय ब्रँडच्या आहेत मालकीण\nहिट चित्रपट देऊन एका रात्रीत सुपरस्टार झाल्या होत्या या ५ अभिनेत्री, आज जगत आहेत अनोळखी जीवन\nएकेकाळी झेब्रा क्रॉसिंगचे काम करणारे नाना, असे बनले बॉलिवूडचे प्रतिभावंत कलाकार\nबघा किती होती ह्या बॉलिवूड सेलिब्रेटींची पहिली कमाई, कसे केले होते खर्च\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2020-09-22T20:12:51Z", "digest": "sha1:GAUABZX4KSZZ5GDNVN3WFMPCIJPVMU6W", "length": 7634, "nlines": 214, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय शास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १२ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १२ उपवर्ग आहेत.\n► ऐतिहासिक भारतीय शास्त्रज्ञ‎ (१ प)\n► भारतीय गणितज्ञ‎ (१ क, २२ प)\n► भारतीय जीवशास्त्रज्ञ‎ (२ क, ९ प)\n► भारतीय पक्षिशास्त्रज्ञ‎ (२ प)\n► भारतीय संगणकशास्त्रज्ञ‎ (१ क, ३ प)\n► भारतीय भौतिकशास्त्रज्ञ‎ (१ क, १५ प)\n► मराठी शास्त्रज्ञ‎ (४ क, ३७ प)\n► भारतीय मानववंशशास्त्रज्ञ‎ (३ प)\n► भारतीय रसायनशास्त्रज्ञ‎ (२ क, ५ प)\n► भारतीय राज्यशास्त्रज्ञ‎ (३ प)\n► भारतीय समाजशास्त्रज्ञ‎ (२ क, ४ प)\n► भारतीय संख्याशास्त्रज्ञ‎ (३ प)\n\"भारतीय शास्त्रज्ञ\" वर्गातील लेख\nएकूण ४७ पैकी खालील ४७ पाने या वर्गात आहेत.\nयश पाल (शिक्षणतज्ज्ञ )\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१८ रोजी २१:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2020-09-22T21:19:40Z", "digest": "sha1:YQ3MCWPHSX4BR6RD2DXBIFDSUVZH6GIM", "length": 9812, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पिंप्राळा शिवारात महिलेचा खून करून मृतदेह झुडूपात फेकला | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nपिंप्राळा शिवारात महिलेचा खून करून मृतदेह झुडूपात फेकला\nin भुसावळ, खान्देश, ठळक बातम्या\nअज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा ; मयत महिलेची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान\nमुक्ताईनगर- तालुक्यातीील पिंप्राळा शिवारातील कुर्‍हा-धुपेश्‍वर रस्त्यालगतच्या धुपेश्‍वर पुलाजवळील वनविभागाच्या कपार्टमेंट क्रमांक 576 मधील झुडूपांमध्ये कुजलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मयत महिला नेमकी कोण, कुठली व कुठून आली या प्रश्‍नांचा उलगडा करण्याचे आव्हान मुक्ताईनगर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nखून करून विवाहितेचा मृतदेह फेकला\nशनिवारी सकाळी साडेदहा वाजेपूर्वी धुपेश्‍वर पुलापासून काही अंतरावर काटेरी झुडूपांमध्ये एका गोणीत प्लॅस्टीक कागदात मृतदेह असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिसांना कळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सुभाष नेवे, पोलिस निरीक्षक अशोक कडलग व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या पाहणीत मयत महिलेचा पिवळ्या रंगाच्या नायलॉन दोरीने व हिरव्या रंगाची ओढणीने गळफास दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या महिलेचा खून करून अज्ञात आरोपींनी झुडूपांमध्ये मृतदेह फेकल्याची दाट शक्यता आहे शिवाय या महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. मयत महिलेचे नेमक्या वयाबाबतही संभ्रम आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. आठ वा दहा दिवसांपूर्वी या महिलेला येथे मारून फेकल्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात हवालदार सुधाकर शेजाळे करीत फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.\n‘तितली’चा तडाखा; ओडिशात दरड कोसळून १२ ठार\nलैंगिक शोषणाचे आरोप असलेले केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर भारतात परतले\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nलैंगिक शोषणाचे आरोप असलेले केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर भारतात परतले\nपंतची पुन्हा शतकाला हुलकावणी; मोठी आघाडी घेण्याचे लक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/k-l-rahul-injured/", "date_download": "2020-09-22T21:17:29Z", "digest": "sha1:LHBYBWISMQ57DKRG74BZ34UQEPWU3B4B", "length": 7977, "nlines": 134, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "भारताला मोठा धक्का; शिखर धवन पाठोपाठ लोकेश राहुल जखमी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nभारताला मोठा धक्का; शिखर धवन पाठोपाठ लोकेश राहुल जखमी\nबर्मिंगहॅम : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाचा आज इंग्लंडशी सामना सुरु आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्ध क्षेत्ररक्षण करत असताना राहुल पाठिवर पडला आणि त्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्यामुळे राहुलला मैदानाबाहेर पाठवण्यात आले आहे. ही दुखापत जर फार गंभीर असेल तर त्याला या सामन्यात फलंदाजीही करता येणार नाही.\nजॉनी बेअरस्टोव हा 48 धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी जॉनीने एक मोठा फटका लगावला. हा चेंडू षटकार जाणार की राहुल झेल पकडणार, याबाबत उत्सुकता होती. सीमारेषेवर राहुल झेल पकडायला गेला. पण त्याला चेंडूचा योग्य अंदाज आला नाही. तरीही राहुल झेल पकडायला गेला आणि सीमारेषेबाहेर पाठीवर पडला. त्यावेळी राहुलला दुखापत झाली.\nभारत वि. इंग्लंड: इंग्लंडच्या सलामीवीरांची मोठी भागीदारी\nकॉंग्रेस अध्यक्षपदाची माळ सुशीलकुमार शिंदेंच्या गळ्यात\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nकॉंग्रेस अध्यक्षपदाची माळ सुशीलकुमार शिंदेंच्या गळ्यात\n[व्हिडीओ] एमआयडीसी परिसरातील जी सेक्टरमध्ये आगीचा हाहाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://agrotourismvishwa.com/agro-tourism-policy-maharashtra/", "date_download": "2020-09-22T20:13:10Z", "digest": "sha1:EKTPKZSENPLNL63TBO7QTHRODIFN6KK4", "length": 9426, "nlines": 158, "source_domain": "agrotourismvishwa.com", "title": "कृषी पर्यटन धोरण महाराष्ट 2020 - AgroTourismVishwa", "raw_content": "\nकृषी पर्यटन धोरण महाराष्ट 2020\nकृषी पर्यटन धोरण महाराष्ट 2020 I Agro Tourism Policy 2020 I कृषी पर्यटन धोरण आणि मान्यता I पर्यटन व कृषी विभाग\n६ सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने राज्याच्या कृषी पर्यटन धोरणाला मान्यता दिली आहे. गेले दोन दशकापासून कृषी पर्यटनाच्या स्वतंत्र धोरणासाठी अनेक संस्था, संघटना आणि व्यक्तींनी सरकारकडे पाठपूरावा केला होता. यात कृषी पर्यटन विकास संस्था, (ATDC), महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ (MART), जुन्नर पर्यटन विकास संस्था, राज्यातील इतर पर्यटन क्षेत्रात काम करणारे संस्था आणि काही व्यक्ती कृषी पर्यटनाचे धोरणासाठी पाठपूरावा व प्रयत्न केले होते. याच्यांसह शासनाचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन संचालनालयाने अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत आहे. राज्यात कृषी पर्यटनाचे प्रचार व प्रसार करण्याचे काम कृषी पर्यटन विश्व (Agro Tourism Vishwa) गेली 2017 वर्षापासून करत आहे. राज्य शासनाला कृषी पर्यटन धोरणाला मंजूरी द्यायला विलंब लागला असला तरी देर है दुरूस्त है असाचं म्हणावं लागेल. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सप्टेंबर 2020 च्या पावसाळी अधिवेशनात कृषी पर्यटन धोरणाला मान्यता दिली आहे.\nशहरी पर्यटक भात लावणीचा आनंद घेताना\nकृषी पर्यटन धोरणाचे उद्देश काय.\nपर्यटकांना शेतीचा आणि गावाचा आनंद देणे.\nशेती व्यवसायाला चालना देणे.\nकृषी पर्यटनातून गावाचा विकास करणे.\nशेती उत्पादनांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणे.\nशेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध देणे.\nकृषी पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणे.\nपर्यावरण पूरक व अनुकूल पर्यटनाचा अनुभव देणे.\nशेतकऱ्यांसाठी पर्यायी उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे.\nगावातील महिला व होतकरू तरूणांना रोजगाराची संधी देणे.\nग्रामीण संस्कृती, लोककला आणि परंपरेचा दर्शन घडवणे.\nपर्यटकांना शेती कामाचे अनुभव देणे.\nपर्यटकांना प्रदूषण विरहीत पर्यटन घडवणे.\nनिसर्गाच्या सानिध्याचा अनुभव देणे.\nकृषी व ग्रामीण संस्कृतीला चालना देणे.\nकृषी पर्यटनाचा अनुभवात्मक आनंद देणे.\nमहाराष्ट्र कृषी व ग्रामीण पर्यटन समिती स्थापना करणे.\nगावातील पडीक व गायरान जमीन वापरात आणणे.\nनैसर्गिक वातावरणात फिरणे. –\nकृषी पर्यटन केंद्र कोण उभारू शकतात.\nशेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था\nराज्यातील कृषी विज्ञान केंद्र\nसेंद्रिय शेती करणारा शेतकरी\nकोणतेही शेतीपूरक व्यवसाय करणारा शेतकरी\nकृषी पर्यटन धोरणाचे इतर फायदे अथवा लाभ\nप्रादेशिक उपसंचालक, पर्यटन विभागाकडे अर्ज (नवी-मुबंई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती आणि रत्नागिरी)\nपर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र\nदोन ते पाच एकर शेती असावे\nभोजन व स्वयंपाक घराची व्यवस्था\nप्रथम नोंदणी शुल्क २५००\nनूतनीकरण शुल्क दर पाच वर्षांनी १००० रुपये\nशेतकऱ्यांना बँक कर्ज उपलब्ध\nविद्यूत वितरणात सुट- जी. एस. टीत सवलत\nजल विश्वॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प →\n4 thoughts on “कृषी पर्यटन धोरण महाराष्ट 2020”\nव्हेरी गुड धोरणं आहे सरकारचे\nमला पण कृषी पर्यटन केंद्र सुरू करायचे आहे\nपण माहिती कुठे मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-22T20:08:18Z", "digest": "sha1:WTNNBIVANWTYOFYYHJTPGOLHIHHIFBLM", "length": 11232, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "आत्मनिर्भरतेच्या नावाखाली आयुध निर्माणी कर्मचार्‍यांवर अन्याय | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nआत्मनिर्भरतेच्या नावाखाली आयुध निर्माणी कर्मचार्‍यांवर अन्याय\nकेंद्र शासनाच्या निर्णयाला कर्मचारी संघटनांचा विरोध\nभुसावळ : कोरोनाच्या संक्रमण काळात आयुध निर्माणींचे खाजगीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय वित्त मंत्र्यांनी जाहीर केला असून हा आत्मनिर्भरच्या नावाखाली आयुध निर्माणी कर्मचार्‍यांचा विश्वासघात आहे, असा आरोप आयुध निर्माणीतील युनियनच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज आत्मनिर्भरतेच्या नावाखाली आयुध निर्माणी कर्मचार्‍यांवर अन्याय केल्याची भावना पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.\nकोविड-19 संक्रमण स्थितीत सरकारद्वारे छुपा निर्णय घेत कर्मचार्‍यांशी विश्वासघात केला असल्याने कर्मचार्‍यांमधे प्रचंड असंतोष आहे. या निर्णयाविरोधात सरकारचा विरोध दर्शवण्यात येत आहे. सरकारद्वारे संरक्षण, परमाणू, अंतरिक्ष, डीआरडीओ इत्यादी संवेदनशील क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढवून खासगी क्षेत्राला गती देण्याचे काम होत आहे. आत्मनिर्भर भारतच्या नावाखाली संरक्षण क्षेत्र संपवून मोठ्या उद्योग घारण्यांना फायदा पोहोचवण्याचे काम सरकार करत असल्याने, कामगार आंदोलनाच्या तयारीत आहेत. दरम्यान वरणगाव व भुसावळ आयुध निर्माणीतील कर्मचारी संघटनांनी केंद्राच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.\nराष्ट्रीय सुरक्षेला पोहोचला धोका\nसंपूर्ण विश्‍वात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढातई भारत एकवटला असून ऑर्डनन्स फॅक्टरी अशावेळी देशाला मदत म्हणून सॅनिटायझर, मास्कर तसेच पीपीई कीटसह अन्य साहित्याची निर्मिती करीत असल्याने ही त्याची सरकारकडून ही परतफेड आहे का असा सवाल संरक्षण कर्मचारी करीत आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षेला अत्यंत धोका असल्याचे मत आयएनडीडब्ल्यूएफएमो संघटन सचिव सच्चानन्द गोधवानी व मजदुर युनियन (इंटक) चे महामंत्री किशोर चौधरी यांनी सांगितले.\nऑर्डनन्स फॅक्टरी निगमीकरणाच्या नावाखाली खाजगीकरण करण्याचे महापाप मोदी सरकार करीत असून ऑर्डनन्स फॅक्टरी खाजगीकरण नाही तर आधुनिकीकरणाची गरज असून नवीन तंत्रज्ञात त्यात आणण्याची गरज आहे मात्र आपल्या काही उद्योगपती मित्रांना कमी दरावर संरक्षण उद्योग विकण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचे मजदूर (इंटक) युनियनचे महामंत्री किशोर चौधरी म्हणाले.\nभुसावळातील नाहाटा महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा\nजिल्हा पोलिस अधीक्षकांनी भुसावळ शहराचा घेतला आढावा\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nजिल्हा पोलिस अधीक्षकांनी भुसावळ शहराचा घेतला आढावा\nजळगाव शहरातील पोलीस कर्मचारी कोरोनाबाधीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2020-09-22T20:32:00Z", "digest": "sha1:57FECUQUYRKYVRQRGZBIJXZIWUMKWAAL", "length": 19766, "nlines": 147, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मित्रांना म्हणाला दहा मिनिटात पोहचतो अन् झाला खून", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nमित्रांना म्हणाला दहा मिनिटात पोहचतो अन् झाला खून\nin खान्देश, गुन्हे वार्ता, जळगाव, ठळक बातम्या\nपोलनपेठेतील हॉटेलसमोर आढळून आला मृतदेह ः खिशातील आधारकार्डवरुन नाव निष्पन्न, नातेवाईकामुळे पटली ओळख\nजळगाव : शाहू नगरात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास असलेल्या प्रिन्टींग काम करणारा कामगार प्रशांत सिद्धेश्वर जंगाळे (35 रा. मुळ रा.धामगणगाव बढे, जि.बुलडाणा) याचा तिक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी 10 उघडकीस आली आहे. कामानिमित्ताने बाहेर पडलेला प्रशांत रात्री परतलाच नाही, यामुळे चिंतेत असलेल्या घरमालकासह शाहू नगरातील प्रशांतच्या नातेवाईकांना पोलनपेठेतील युवराज हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या जेएमपी मार्केटमध्ये जैन ग्लोबल एंटरप्रायजेस या दुकानाच्या ओट्याला लागून रक्तबंबाळ अवस्थेत जंगाळेचा मृतदेह असल्याची बातमी कानी पडली. घटनास्थळापासून 100 मीटर पर्यतच्या अंतरापर्यंत रक्ताचे पावलाचे ठसे आढळून आल्याने हल्ल्यानंतर जीव वाचविण्यासाठी प्रशांत घटनास्थळाहून पळाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नेमका वाद काय, त्यातून नेमका कोणी त्याचा खून केला ही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान मारेकरच्या शोधार्थ पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.\nशाहू नगरातील नातेवाईकामुळे पटली ओळख\nसकाळी दहा वाजता सवेरा हॉटेलचे मालक हॉटेल उघडण्यासाठी आले असता तेथे अनोळखी मृतदेह आढळून आल्याने त्यांनी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक अरुण निकम, सहायक निरीक्षक गणेश बुवा, सहायक फौजदार वासुदेव सोनवणे व सहकार्‍यांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, वियजसिंग पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली. खिशातील कागदपत्रे काढली असता त्यात आधारकार्ड आढळून आले. त्यावरील नाव व पत्त्यावरुन शरद भालेराव व रामकृष्ण पाटील यांनी नातेवाईकांचा शोध घेतला असता प्रशांतचा मामाचा मुलगा निखील रविंद्र शेटे याला घटनास्थळी आणण्यात आले, तेव्हा त्याने प्रशांतचा मृतदेह ओळखला.\nस्वतःला वाचविण्यासाठी जेएमपी मार्केटकडे धावला….\nकोंबडी मार्केटजवळील दिशा एंटरप्रायजेस या दुकानाच्या समोर रोज रात्री अंडापाव विक्रीची हात गाडी लागते. या गाडीच्या ठिकाणापासून तर मृतदेह आढळला त्या ठिकाणापर्यंत ठिक ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. या गाडीवर रात्री वाद झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. चाकू किंवा चाकू सारख्या धारदार शस्त्राने प्रशांतच्या छातीत वार झाले असून फुप्फुसावर लागल्याने तो जागीच गतप्राण झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान प्रशांत याला कोणी व का मारले असावे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र त्यात घटना कैद झालेली नाही. प्रशांत याच्यावर कोंबडी मार्केटजवळील दिशा एंटरप्रायजेस या दुकानाच्या समोर चाकूने हल्ला झाला आहे. तेथून तो स्वत: ला वाचविण्यासाठी जेएमपी मार्केटकडे धावत आला असावा किंवा मारेकर्‍याने त्याला ओढत या ठिकाणी आणले असावे अशी शक्यता वर्तविली जात आहे.\nदोन दिवसांपूर्वी झाला होता वाद\nप्रशांत हा नवीन बी.जे.मार्केटमध्ये प्रिंटीग दुकानावर कामाला होता. त्याचा स्वभाव मनमिळावू होता. कोणाशीही वादाची त्याची पार्श्वभूमी नाही, मात्र मद्याचे व्यसन त्याला होते. शाहू नगरात चंद्रकला डिंगबर कलाल यांच्या मालकीच्या घरात तो भाड्याने रहात होता. एकटाच रहात असल्याने कधी घरी यायचा तर कधी येत नव्हता. प्रशांत याला रात्री उशिरा एका जणाचा कॉल आला होता. हा कॉल कोणी व कशासाठी केला याची चौकशी पोलीस करीत आहेत. दरम्यान, प्रशांतचा मामाचा मुलगा निखील यानेही त्याचा दोन दिवसापूर्वी एका जणाशी वाद झाला होता, त्यातून ही घटना घडली असावी अशी शक्यता व्यक्त करुन संशयित व्यक्तीचे नाव त्याने पोलिसांना दिले, त्यावर नेमका वाद काय , वाद करणारे कोण यांची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे. याप्रकरणी निखिल निखील रविंद्र शेटे याच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलीस अधीक्षकांसह अधिकार्‍यांकडून पाहणी\nशहरात तरुणाचा खून झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. तसेच मृतदेह ते रक्ताचे डाग कुठपर्यंत आहेत याची पाहणी केली. पोलीस अधीक्षकांनी तपासाच्या सूचना देताना रक्ताचे ठसे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल क्रमांक याची माहिती संकलित करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम व शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अरुण निकम यांना दिल्या आहेत.\nघटस्फोटामुळे पत्नी व मुलापासून राहत होता विभक्त\nप्रशांत व पत्नी पल्लवी असे दोघं काही वर्षापासून विभक्त रहात होते. दोघांमध्ये पटत नसल्याने पत्नी मुलगा आर्यन याला घेऊन पिंप्री (फत्तेपूर) ता.जामनेर येथे माहेरी गेली होती. दोघांमध्ये वाद असल्याने प्रशांत जळगावातील सर्व सोडून परत पत्नीसोबत वास्तव्याला गेला होता, मात्र परत दोघांमध्ये खटके उडायला लागल्याने तो एकटाच शाहू नगरात रहात होता. आई कमलबाई व वडील सिध्देश्वर रामचंद्र जंगाळे दोघंही धामणगाव बढे, जि.बुलडाणा येथे वास्तव्याला असून शेती व्यवसाय करतात. वडील कर्करोगाने त्रस्त आहेत. भाऊ सचिन हा नाशिक येथे खासगी नोकरी करतो. बहिणी राणी, सोनी व वैशाली तिघंही विवाहित असून सासरी नांदत आहेत.\nमित्राला म्हणाला होता दहा मिनिटात पोहचतो….\nबुधवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास प्रशांत याने त्याच्यासोबत प्रिंटींग काम करणार्‍या मित्रांला फोन केला. कुठे आहात पार्टी करण्याबाबत विचारणा केली. मित्राने दुकानात काम सुरु असून दुकानात आहोत असे सांगितले. त्यावर प्रशांत याने दहा मिनिटात दुकानात येतो, असे मित्रांना सांगितले. यानंतर दीड तास उलटूनही प्रशांत आला नाही. यामुळे सर्व मित्रांनी आप-आपल्या मोबाईलक्रमांकावरुन प्रशांत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशांतचा फोन लागला नाही. शेवटी प्रशांत दुसर्‍या कोणासोबत तरी पार्टीसाठी गेला असावा, यामुळे मित्रांनी प्रशांतला पुन्हा फोन केला नाही. जर प्रशांत ठरल्यानुसार मित्रांकडे गेला असता, तर कदाचित दुर्देवी घटना घडली नसती. दरम्यान मुलीवरुन असलेल्या वादातून त्याचा खून झाल्याची माहिती सूत्रांमुळे मिळाली आहे.\nIPL लिलाव: ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ठरला यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा\nमहिला पोलिसाशी हुज्जत घालून तरुणांनी ई-चलन मशीन हिसकावले\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nमहिला पोलिसाशी हुज्जत घालून तरुणांनी ई-चलन मशीन हिसकावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-buldana-gyanganga-and-paldhag-medium-project-overflow-337644", "date_download": "2020-09-22T20:59:11Z", "digest": "sha1:5ZCONPAKSYIRSVT6LDQQWMP2CYJI2ZFF", "length": 13515, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "ज्ञानगंगा व पलढग मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ | eSakal", "raw_content": "\nज्ञानगंगा व पलढग मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’\nजिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगा नदीवरील ज्ञानगंगा व मोताळा तालुक्यातील विश्वगंगा नदीवरील पलढग मध्यम प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले आहेत. सततच्या पावसाने दोन्ही प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून सांडव्यावरून नदीपात्रात पाणी येत आहे.\nबुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ज्ञानगंगा नदीवरील ज्ञानगंगा व मोताळा तालुक्यातील विश्वगंगा नदीवरील पलढग मध्यम प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले आहेत. सततच्या पावसाने दोन्ही प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून सांडव्यावरून नदीपात्रात पाणी येत आहे.\nपलढग प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पीत साठा ७.५१ दलघमी असून, पूर्ण संचय पातळी ४०३.२० मीटर आहे. धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्याचप्रमाणे ज्ञानगंगा प्रकल्पाचा संकल्पीत साठा ३३.९३ दलघमी आहे,\nअकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा\nतर पूर्ण संचय पातळी ४०४.९० मीटर आहे. हा प्रकल्पही पूर्ण क्षमतेना भरला असून, सांडवा प्रवाहित झाला आहे. दे. राजा तालुक्यातील अंढेरा हा लघु पाटबंधारे प्रकल्प आज सकाळी ६ वाजता १०० टक्के भरला आहे.\nसिंचन शाखा तांदुळवाडी अंतर्गत येत असलेला ज्ञानगंगा १०० टक्के भरला आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरण केव्हाही पूर्ण भरून सांडवा प्रवाहित होवू शकतो. हीच परिस्थिती पलढग प्रकल्पाची सुद्धा आहे. त्यामुळे नदीला धरणाचे खाली पूर येण्याची शक्यता आहे.\nज्ञानगंगा नदीकाठावरील ३६ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये खामगाव तालुक्यातील गेरू माटरगांव, श्रीधर नगर, गेरू, सारोळा, वर्णा, दिवठाणा, निमकवळा, पोरज, तांदुळवाडी, पिं. राजा, घाणेगाव, ज्ञानगंगापूर, दौडवाडा, नांदुरा तालुक्यातील वळती खु, वळती बु, वसाडी खु, वसाडी बु, धानोरा खु, धानोरा बु, वडगाव, खातखेड, वडाळी, रसुलपूर, खुदानपूर, भुईसिंगा, निमगाव, नारायणपूर, रामपूर, अवधा बु, अवधा खु, नारखेड, हिंगणा दादगाव, हिंगणा ईसापूर, दादगाव आणि शेगाव तालुक्यातील डोलारखेड व वरध गावांचा समावेश आहे. असे शाखा अभियंता, सिंचन शाखा, तांदुळवाडी यांनी कळविले आहे.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nधुव्वाधार पाऊस, जनजीवन विस्कळीत... बुलडाणा जिल्ह्याला सर्वदूरपावसाने झोडपले\nबुलडाणा ः रविवारी रात्री बुलडाणा तालुक्यात व पैनगंगा नदीच्या पानलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला पूर आला. बुलडाणा शहराला पाणीपुरवठा...\nCoronaUpdate : साता-यात काेराेनाचा थरार कायम; 40 मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 732 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 40 कोरोना बाधितांचा...\nशेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला, वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान\nबुलडाणा : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह शुक्रवार व शनिवारी विजांच्या कडकडाटसह वादळी वारा व जोरदार पाऊस झाला. या पावसाने नांदुरा,...\nCoronaUpdate : सातारा जिल्ह्यात 913 काेराेनाबाधित वाढले, 27 रुग्णांचा मृत्यू; 583 रुग्ण बरे\nसातारा : सातारा जिल्ह्यात आज 913 रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. गेल्या 24 तासांत 27 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर 583 रुग्णांना...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/fishing-stopped-konkan-sindhudurg-345443", "date_download": "2020-09-22T20:06:44Z", "digest": "sha1:O46IJGLQ3B4WUNN5K4ZQ3AHQZH5N7JWS", "length": 13259, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "बदलत्या वातावरणाचा फटका, शेकडो नौका थांबल्या, सतर्कतेच्या सूचना | eSakal", "raw_content": "\nबदलत्या वातावरणाचा फटका, शेकडो नौका थांबल्या, सतर्कतेच्या सूचना\nविजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. सध्या समुद्रात वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने सावधगिरी बाळगून मच्छीमारी सुरू आहे.\nदेवगड (सिंधुदुर्ग) - किनारपट्टीवरील बदलते हवामान आणि समुद्रात निर्माण झालेली वादळ सदृष्य स्थिती यामुळे जिल्ह्यात मासेमारीला ब्रेक लागला आहे. आज येथील बंदरात शेकडो नौका थांबून होत्या. वातावरणाचा अंदाज घेत काहींनी नौका समुद्रात लोटत धिम्या गतीने मासेमारी सुरू केली. मात्र तरीही प्रशासानाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.\nगणेशोत्सव झाल्यावर मच्छीमारी हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. सध्या हंगाम सुरु झाला होता. पापलेट, सरंगा, सुरमई, कोळंबी आदी किंमती मासळी मिळत होती. लॉकडाउन नंतर नव्या हंगामाची चाहूल लागली असतानाच सध्या किनारपट्टीवर पावसाळी वातावरण तयार झाले आहे. विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. सध्या समुद्रात वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने सावधगिरी बाळगून मच्छीमारी सुरू आहे.\nकाही प्रमाणात वादळी स्थितीही आहे. सध्या नौकांना अपेक्षित प्रमाणात मासळी मिळत नसल्याचे मच्छीमार सांगत आहेत. सध्या किनारपट्टीवरील वातावरण बदलत असल्याने काहींनी समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळले. काही नौका येथील बंदरात थांबून होत्या. काहीजण सावधानता बाळगत मच्छीमारी करीत असल्याचे चित्र होते. असे असले तरी एकूणच सध्या जिल्ह्यात मासेमारीला ब्रेक लागला आहे.\nसंपादन - राहुल पाटील\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवेंगुर्ले तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला\nवेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे आज तालुक्‍यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्‍यात...\nत्रिसदस्य समितीचा वॉच ; खासगी कोविड सेंटरसाठी दरपत्रक निश्‍चित\nरत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. बाधितांना योग्य उपचार मिळावा, यासाठी जिल्ह्यात आणखी ७ खासगी...\nकोकणात शेतकरी उदासीन ; यंदा विमा संरक्षित क्षेत्रामध्ये घट\nराजापूर : तालुक्‍यात पीक विमा उतरविण्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी शेतकऱ्यांची संख्या वाढली असली तरी, विमा संरक्षित क्षेत्रामध्ये घट झाली आहे....\nमंडणगडच्या कलाकारांनी बिंबवले कोरोनाचे ' गांभीर्य ' :\nमंडणगड (रत्नागिरी) : कोरोनाचा प्रादुर्भाव आता शहरातून गावात पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या...\nपुण्यासह सहा जिल्ह्यांना \"रेड अलर्ट'; राज्यात पुन्हा मॉन्सून सक्रिय\nपुणे - मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये...\nपावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरूच\nपुणे - राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता.२०) सर्वदूर जोरदार पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला. शेतांमध्ये पाणी साचून काढणीला आलेली पिके...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/break-mumbais-mobility-plan-cancel-entire-provision-revised-budget-340031", "date_download": "2020-09-22T20:17:23Z", "digest": "sha1:F5Q44SBGT5VD4JD5RR67U2SKEHKGXBOU", "length": 18344, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुंबईच्या मोबिलीटी आराखड्याला ब्रेक; सुधारित अर्थसंकल्पात संपुर्ण तरतूद रद्द | eSakal", "raw_content": "\nमुंबईच्या मोबिलीटी आराखड्याला ब्रेक; सुधारित अर्थसंकल्पात संपुर्ण तरतूद रद्द\nफेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने अर्थसंकल्प 48 कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही तरतूद सुधारीत अर्थसंकल्पात 100 टक्के रद्द करण्यात आली आहे.\nमुंबई : कोव्हिडमुळे मुंबईचा गमनशिलता आराखडा (मोबिलीटी प्लान ) रखडणार आहे. शहरातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी 2017 मध्ये तयार झालेल्या कृती आराखड्यानुसार मुंबईतील पाच बॉटल नेक मध्ये रुंदीकरण करुन मिसींग लींक जोडण्याचे काम या वर्षी हाती घेण्यात येणार होते. मात्र,त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने अर्थसंकल्प 48 कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही तरतूद सुधारीत अर्थसंकल्पात 100 टक्के रद्द करण्यात आली आहे.\nम्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधी यांनीच ठरवायला हवेः शिवसेना\nमुंबईतील वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी भविष्यातील वाहतुकीची गरज ओळखून रस्ते रुंदीकरण,उड्डाण पुल तसेच सार्वजनिक वाहतुकीसाठी महानगर पालिकेने कृती आराखडा तयार केला होता. या कृती आराखड्यात मुंबईतील 41 किलोमिटरच्या मिसींग लिंक जोडून रस्त्यांच्या बॉटल नेक भोवती होणारी वाहतुक कोंडी फोडण्याचा निर्णय घेतला होता. यातील सुमारे 10 किलोमिटरच्या मिसींग लिंक जोडण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात स्थायी समितीत सादर झालेल्या अर्थसंकल्पात 48 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र,ऑगस्ट महिन्यात पालिकेच्या महासभेत मंजूर झालेल्या सुधारीत अर्थसंकल्पात 2 हजार 500 कोटी रुपयांची कपात करण्यात आली. त्यात, बॉटल नेकच्या रुंदीकरणासाठी असलेली 48 कोटी रुपयांची तरतूद पुर्ण पणे रद्द करण्यात आली.लॉकडाऊन मुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झालेली असल्याने अर्थसंकल्पात कपातीचा निर्णय घेतला आहे.\nयापुर्वीच्या अर्थसंकल्पात याच कामासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, तेव्हाही एक पैशाचे काम झाले नव्हते.यंदा महापालिकेने या रुंदीकरणासाठी पालिकेने प्राथमिक प्रक्रिया पुर्ण केली होते. या प्रकल्पग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यापासून रुंदीकरणातील अडथळे कसे दुर करता येतील याचा आढावा घेण्यात आला होता. त्यामुळे यंदा प्रत्यक्ष काम सुरु होण्याची शक्‍यता होती.\nमुंबईतील हरित कवच कमी झाल्याने पूर परिस्थिती; 'स्प्रिंगर नेचर मुंबई'चा अहवाल\nया मिसींग लिंक जोडणार होत्या\nशिव रुग्णालयाच्या बाजून कृष्णा मेमन मार्गावरुन पुर्व उपनगरातून धारावी मार्ग थेट माहिमला अथवा वांद्रे येथे जाता येते. त्यामुळे हा महत्वाचा मार्ग असल्याने या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. तर, विक्रोळी फाटक येथे पुर्व पश्‍चिम जोडणारा उड्डाण पुल तयार होत असल्याने तेथे भविष्यात वाहतुक वाहतुक वाढणार आहे. त्यामुळे पिरोजशा मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार होते. तसेच, मुलूंड येथील फाटक पुला पर्यंत येणाऱ्या मार्गाचे रुंदीकरणही महत्वाचे होते. गोरेगाव मुलूंड लिंक रोड सुरु झाल्यानंतर या भागात वाहतुक वाढणार होती. त्यामुळे या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता.\nकोरोनाच्या भीतीने वाफ देण्याच्या मशीनला मागणी वाढली; रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचा दावा\nकाय आहे मोबिलीटी प्लान\nमुंबईची लोकसंख्या 1 कोटी 40 लाखा पर्यंत पोहचेल असा अंदाज असून तर 80 लाख नोकरदारांची रोज मुंबईत वर्दळ असेल असा अंदाज आहे. त्यावेळच्या गर्दीनुसार मुंबईतील रस्ते,सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी महानगर पालिकेने खासगी सल्लागाराच्या मदतीने हा आराखडा तयार होता. त्यात,नवे उड्डाणपुल,बेस्ट बसेस साठी स्वतंत्र मार्गिक,मिसींग लिंक जोडणे,रस्तांचे रुंदीकरण अशी शिफारशी केल्या होती.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n ऑक्‍सिजन तुटवडा; सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र\nसोलापूर : सद्यस्थितीत खासगी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक आहेत, परंतु ऑक्‍सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांची जोखीम वाढली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठीचा ऑक्‍...\nमुंबई झाली गारेगार, कोकणात जोरदार पावसाचा अंदाज\nमुंबई,ता.22: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज सकाळी मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दिवसभर मुंबईत गारवा जाणवत होता...\nतब्बल 14 हजारांहून अधिक कैद्यांची झालीये कोरोना चाचणी, साथ नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या\nमुंबई : राज्यातील कारागृहांमधील कोरोनानियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कैद्यांची चाचण्या करण्यात येत आहेत. राज्यातील 43 कारागृहांमधील...\nजिल्ह्यात अकराशे ऑक्‍सिजन बेड्‌स वाढविणार - सौरभ राव\nपुणे - शहरासह जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या ऑक्‍सिजनविरहीत 2200 बेड्‌सपैकी निम्मे अकराशे बेड्‌स हे 30 ऑक्‍टोबरपर्यंत ऑक्‍...\nकरमाळ्यात खासगी डाॅक्टरांनी कोविड सेंटर सुरू करण्याची गरज\nकरमाळा(सोलापूर): करमाळा शहरातील खासगी डॉक्‍टरांनी तात्काळ कोविंड सेंटर सुरू करावे किंवा प्रत्येक हॉस्पीटल मध्ये कोविड साठी राखीव बेड ठेवावेत अशा...\n‘स्वारातीम’ विद्यापीठासमोर नवा पेच\nनवीन नांदेड ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी सातवा वेतन आयोग, सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवित करणे आणि इतर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/24570", "date_download": "2020-09-22T21:33:06Z", "digest": "sha1:5GQ2ZBLXQEEHRYZEESGQUWU4OGLQDYY4", "length": 45140, "nlines": 343, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे जाण्यासाठी रिलायबल टॅक्सी/बस सेवा कुठली आहे? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे जाण्यासाठी रिलायबल टॅक्सी/बस सेवा कुठली आहे\nमुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे जाण्यासाठी रिलायबल टॅक्सी/बस सेवा कुठली आहे\nमी पहिल्यांदाच एकटी भारतात जाणार आहे. त्यात मुंबई -पुणे हा प्रवासही एकटीने करायचा आहे.कोणाला मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे जाण्यासाठी रिलायबल टॅक्सी/बस सेवा कुठली आहे हे माहीती आहे का फ्लाईट मध्यरात्री पोचले तर सकाळ पर्यंत एअरपोर्ट वर थांबायचे का (एकटी आहे म्हणुन) की रात्रीच टॅक्सी /बस मिळते फ्लाईट मध्यरात्री पोचले तर सकाळ पर्यंत एअरपोर्ट वर थांबायचे का (एकटी आहे म्हणुन) की रात्रीच टॅक्सी /बस मिळते आता मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे (सिंहगड रोड) जाण्यासाठी जायला साधारण किती वेळ लागतो\nके के ट्रॅव्हल्स च्या बसेस\nके के ट्रॅव्हल्स च्या बसेस असाय्च्या पूर्वी एअरपोर्ट वरून, अजुनही आहेत बहुदा, बघावं लागेल नेट वर.\nके के तरी रीलायबल आहे,\nपण एकदम रात्र असल्यास एअरपोर्ट्वर थांबुन सकाळीच निघणे परवडेल. ते होम ड्रॉप देतात, त्यांना कॉल करुन कन्फर्म करा\nकेके ट्रॅव्हल बेस्ट आहे.\nकेके ट्रॅव्हल बेस्ट आहे. त्यांचे ऑनलाइन रीझर्वेशन करता येते, पैसे मुंबईत गेल्यावर द्यायचे. माझ्या आईने वापरली ही सेवा २ महिन्यांपूर्वी, ती पण रात्री एकटीच गेली होती इथुन.\nमुंबई विमानतळ मासळीबाजार वाटावा इतके जास्त भरलेले असते रात्री तेव्हा काळजी करू नका.\nकेके बेस्ट आहे मी एकटीच\nकेके बेस्ट आहे मी एकटीच कित्येक वेळा जाते. तसच सँडी ट्रॅवल्सही चांगली सर्वीस आहे अस ऐकलय अनुभव नाही.\n> सँडी ट्रॅवल्सही चांगली\n> सँडी ट्रॅवल्सही चांगली सर्वीस आहे अस ऐकलय अनुभव नाही.\nकेके चांगलं आहे. सँडीचीही सर्विस चांगली आहे. ६००/६५० घेतात...\nझी, केके बेस्ट आहे. मी जून\nझी, केके बेस्ट आहे. मी जून २०१० मधे गेले होते. त्यांच्या वेबसाईट्वर फोननंबर आहेत. तसचं मुंबई एअरपोर्ट्वर पण त्यांच्या एक दोन व्यक्ती सतत असतात. (त्यांचे ही फोन नं बुकींग करतेवेळी घ्या) माझी फ्लाईट उशीरा पोहचली होती, तरी पण ते लोकं वाट बघत होते.\nमुंबई विमानतळ मासळीबाजार वाटावा इतके जास्त भरलेले असते रात्री तेव्हा काळजी करू नका.>> अगदी अगदी\nसँडीज आणि केके ट्रॅव्हल्स\nसँडीज आणि केके ट्रॅव्हल्स दोन्हीही चांगले आहेत. फरक :\nसँडीजः रु.१०० नी महाग (केके पेक्षा)... दर ९० मिनीटानी एक गाडी, ०२०-२५४४२८०० (डहाणूकर कॉलनी ब्रँच)\nकेके: रु.१०० नी स्वस्त (सँडी पेक्षा)... दर ६० मिनीटानी एक गाडी ०२०-२४३६९१९९\nनेटवरसुद्धा बुकिंग करता येतं. दोघांना फक्त फ्लाइटची वेळ सांगायची... बरोब्बर येतात आपल्या नावाचा बोर्ड घेऊन. एकदम घरपोच सेवा..\nजाहिरात केल्यासारखं वाटेल, पण हा स्वानुभव आहे\nकेके ट्रॅव्हल्सचा माझ्या आईला\nकेके ट्रॅव्हल्सचा माझ्या आईला आणि सासू-सासर्‍यांनाही चांगला अनुभव आहे. फक्त त्यांची बस भरेपर्यंत थांबावं लागलं होतं आणि घरपोच सेवा असल्यामुळे एकेका एकेका घरी असं करत करत पोचायला जरा जास्त वेळ लागला होता. पण सोबत सामान वगैरे असेल तर हा मार्ग उत्तम.\nशक्यतो रात्री, पहाटे लवकर प्रायव्हेट टॅक्सी करू नका. अगदी प्रीपेड असेल तरी. गेल्या वर्षी माझ्या मामाला प्रीपेड टॅक्सीवाल्याने एक्सप्रेस हायवेवर चाकूचा धाक दाखवून लुटलं होतं (अमेरिकेच्या विमानातून उतरलायस, तेव्हा बॅगेतले डॉलर्स टाक - या भाषेत. घड्याळ, चेन, मोबाईल आधीच काढून घेतलं होतं\nस्वस्त पर्याय हवा असेल तर\nस्वस्त पर्याय हवा असेल तर केके चांगला आहे. शेअरिन्ग मधे नेतात.\nपुण्यातुन कोणी रिसिव्ह करायला येणार असेल तर स्वतंत्र वाहन पुण्यातुनच ठरवून घेऊन येणे चांगले.\nपुणे - मुंबई - पुणे असेल तर मी काही व्यवस्था करू शकतो.\n पहिल्यांदाच एकटी जात असल्याने काहीच माहीती नाही. केके च्या वेबसाईट वर बघते . महेश लागलेच तर तुम्हाला कळवते. मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे (सिंहगड रोड) हे अंतर खरच दोन तास आहे का मी सकाळीच प्रवास करीन.\nकेकेचा माझा अनुभव देखिल\nकेकेचा माझा अनुभव देखिल चांगला आहे.पूर्वी त्यांच्या बसेस असत, हल्ली कॉलिस वगैरे गाड्या असतात.३-४ जणांनाच घेतात.त्यामुळे थोडा वेळ वाचतो.सगळे लोकं एकाच भागातले असतील तर उत्तम नाहीतर पुण्यात आल्यावर जास्त वेळ जातो.\nमुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे (सिंहगड रोड) हे अंतर खरच दोन तास आहे का>> नाही २ तास नक्कीच नाही.आत्तापर्यंतच्या केकेच्या अनुभववावरुन एक्सप्रेस वे वरुन कोथरुड पर्यंतच साडे तीन -चार होतातच.ह्यात एखादा चहाचा ब्रेक असतो.\nसँडीज वापरली आहे, नेहमी\nसँडीज वापरली आहे, नेहमी रात्रीचाच प्रवास केलाय. अनुभव चांगला आहे.\nसँडीज चं पण ऑनलाइन बुकिंग आहे .सँडीजच्या ऑफिसात जाउन बुकिंग केलं ( अ‍ॅडव्हांस पैसे दिले ) तर ६०० रू, ऑनलाइन बुकिंग करून गाडीत बसल्यावर पैसे दिले तर ७०० रू.\nयापूर्वी केके चा प्रत्येक\nयापूर्वी केके चा प्रत्येक अनुभव नेहमी चांगला होता पण यावेळी जरा विचित्र अनुभव आला.\nचार लोकांची क्वालिस भरायला एक तासापेक्षा जास्त लागला आणि तोवर एअरपोर्टच्या अंधार्‍या पार्किंगमध्ये डासांनी वैताग आणला. आम्ही दोघे कर्वेनगरला जाणारे होतो आणि एक तासांनी आलेले दोघे विमाननगरचे त्यामुळे डायवर वैतागला. त्याचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी त्याने फुल टू गुटखा पुड्या चालू केल्या.\nमग फुड मॉलवर थांबल्यावर अर्धा तास होऊन गेला तरी निघायचे नाव घेईना. सगळे त्याच्यावर सॉलीड वैतागलेले बघून गुपचूप गाडीत येऊन गाडी चालवायला लागला.\nपण काही केल्या पन्नासच्या पुढे स्पीड घेईना. विचारून पाहिले तरी काहीच बोलेना. मग तो नाद सोडून दिला कारण प्रचंड झोप येत होती. जाग आली तेव्हा गाडी एक्स्प्रेस हायवेवर साईडला उभी आणि डायवर गायब. गाडी बंद, सगळे लाईट्स बंद आणि बाजूने फुल स्पीडने गाड्या.\nखाली उतरून बघितलं तर हा पुन्हा गाडीच्या मागे जाऊ पुड्या खातोय. मग सगळ्यांचाच तोल गेला आणि त्याच्यावर पट्टा सोडला. केके ऑफिसला फोन करून झाला पण काही उपयोग नाही.\nमग दहा-पंधरा मिनिटांनी एक गाडी आली, त्यातल्या एका बाईला, तिच्याबरोबरच्या तिच्या झोपलेल्या छोट्या बाळाला आणि त्या बाईच्या वडील की सासर्‍यांना आमच्या गाडीत शिफ्ट केले आणि आम्हाला त्या आलेल्या गाडीत. त्या लोकांना कल्याणीनगर की कुठेसे जायचे होते आणि त्या नवीन आलेल्या गाडीला कोथरूडला.\nम्हणजे ह्या स्वापिंगसाठी एवढी सगळी नाटकं केली त्याने.\nआधी पाच सहा वेळचा केके चा अनुभव चांगला होता. एखादाच डायवर असा विचित्रपणा करत असावा.\nकेकेचीच असावी बहुतेक, माझ्या\nकेकेचीच असावी बहुतेक, माझ्या ओळखीचा एकजण देशात आला असताना त्यांच्या गाडीने पुण्यात चालला होता. चालक सारखा झोपत होता म्हणून बरेच अंतर यानेच गाडी चालवली.\nमला स्वतःला सॅन्डीचा एकदा वाईट अनुभव आलेला, लवकरच सविस्तर लिहिन.\nहो कधी कधी विचित्र ड्रायवर\nहो कधी कधी विचित्र ड्रायवर भेटतात...\nमहेश हो, आम्हाला पण केके चा २\nमहेश हो, आम्हाला पण केके चा २ दा अतीशय वाईट अनुभव आलाय.\nमाझे आई बाबा ईथून परत देशात गेले, तेव्हा मुंबईवरुन पुण्याला जाण्यासाठी केके चे बूकींग केलेले (सकाळची गाडी).\nतो चालक अगदी शाळकरी मुलगा वाटत होता. अतीशय अनसेफ ड्रायवींग करत होता. वर झोकांड्या गेल्यासारखा.क्वालीस मधल्या सगळ्यांनी त्याला गाडी ढाब्यावर थांबून त्याला जरा फ्रेश होऊन,चहा देऊन आराम घ्यायला सांगीतला.पण एकूणात प्रचंड वाईट ड्रायवींग. आणि पुर्ण प्रवास असा जीव मुठीत धरुन करावा लागला.\nयानंतर केके कडे तक्रार केली पण काय थातुर मातुर उत्तरे मिळाली.\nयानंतर पण माझ्या मैत्रीणीला पण असाच सिमिलर अनुभव आला.\nतीने पुण्याहून मुंबई ला येण्यासाठी केके चे बूकींग केले दुपारचे.\nत्या ड्रायव्हर ने तर दुसर्‍या एका गाडीबरोबर रेस लावल्याप्रमाणे गाडी पळवली.\nगाडीमधले सगळे प्रवासी अक्षरशः भीतीने ओरडते होते. तरी तो चालक गुर्मीत तशीच गाडी हाकत पोचला हायवे संपेपर्यंत.\nमी आणि माझा मित्र आम्ही\nमी आणि माझा मित्र आम्ही जपानहून आलो होतो आणि सॅन्डीजचे बुकिन्ग करून ठेवले होते आधीच.\nछोटी ट्रॅव्हलर गाडी होती. ड्रायव्हर कोणीतरी गावकरी असावा (शर्ट टोपी पायजमा)\nमाझा मित्र सर्वात पुढे त्याच्या शेजारी बसला होता आणि मी मित्राच्या मागच्या सिटवर.\nबाकी अजुन ६ लोक होते. रात्री १२ च्या नंतर एअरपोर्ट वरून निघालो. सगळेच झोपेत होते.\nमला जाग आली तर माझा मित्र त्या ड्रायव्हरशी जोरजोरात बोलत होता. कारण त्याने एक्स्प्रेस हायवेला न जाता जुन्या रोडने गाडी चालवली होती. आम्हाला म्हणे कंपनी टोलचे पैसे देत नाही.\nमग माणशी ५०० कशाला घेतात देव जाणे नंतर वाद कमी झाल्यावर आमच्या लक्षात आले की तो अशक्य झोपत होता. माझ्या मित्राने त्याला एक दोनदा पाठीवर थोपटून जागे केले, कारण गाडी रस्ता सोडणार होती. मग सर्वांची झोप उडाली. लोणावळा जवळ आल्यावर गाडी थांबवायला लावली.\nत्याला चहा घ्यायला लावला, तसेच पाहिजे तर तासभर झोप काढ असेही सांगितले. पण ठिक आहे म्हणून निघाला. मग पुण्यात शिरल्यावर एकेकाला सोडत न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडच्या समोरच्या लेनमधे गाडी नेऊन उभी केली, म्हणे ऑफिसातुन पेट्रोलला पैसे घ्यायचे आहेत. असे म्हणून एका बिल्डीन्ग मधे जो गायब झाला तो अर्धा तास झाला येईचना. मग मी आत गेलो तर आत एका दुकानाचे शटर अर्धवट उघडून कोणाशी तरी झोपेत असलेल्या माणसाशी बोलत होता. मी जाऊन आवाज चढवल्यावर म्हणे मालक कोथरूड वरून निघाला आहे पैसे घेऊन.\nमाझा मित्र चिडून रिक्षा करून निघून गेला. मला घरी पोचायला सात वाजून गेले.\nकेकेचा प्रॉब्लेम आला म्हणून\nकेकेचा प्रॉब्लेम आला म्हणून मी सँडीजने येतो हल्ली.\nप्रॉब्लेम : पुण्याहुन मुंबईला येताना तवेरा देतात. तिथुन परत येताना १९८० मधली एक डबडा बस असते, पांढर्‍या रंगाची.. अशक्य खडखडाट त्यात जास्त लोक्स मावतात. मग काम धंदे नसल्यासारखं सगळे लोक्स येईपर्यंत थांबा..\nसँडीज मुं->पु सुद्धा तवेराच्च देतात.. फार थांबायला लागलं नाही त्यामुळे..\nमलाही केकेचा असाच वाईट अनुभव\nमलाही केकेचा असाच वाईट अनुभव आहे. मी आणि नवरा जागे होतो म्हणून समोरच्या ट्रक ला धडकता धडकता वाचलो. ड्रायव्हर चक्क झोपला होता गाडी चालवताना. तेव्हापासुन केके ने जाणं सोडलं.\nमी नेहेमीच सँडीजने प्रवास\nमी नेहेमीच सँडीजने प्रवास करतो. कधीही वाइट अनूभव आला नाही\nएक ' मेरु ' नावाची टॅक्सी /\nएक ' मेरु ' नावाची टॅक्सी / कार सर्वीस आहे. मुंबई ए. पो. ते पुण्याला घरापर्यंत सोडतात. खूपच रिलाएबल आहे. गुगल वर मेरु नावाखाली त्यांची माहिती/फोन नं. वगैरे मिळेल.\nकेके ट्रॅव्हलसचा धक्कादायक अनुभव मला आला २/३ महिन्यापुर्वी. मी तरि आयुष्यात पुन्हा त्यांची service घेणार नाहि. माझे दुपारि १ वाजता मुंबईहुन विमान होते लंडनला. सकाळी पाच वाजता मी गाडि बुक केली होती. ४:३० वाजता त्यानी सागितले की गाडि येउ शकत नाहि. घाटात अडकली आहे. सुदैवाने माझ्याकडे दुसरा ओळ्खिचा गाडिवाल्याचा नंबर होता तो यायला तयार झाला. नाहितर माझी फ्लाइट गेलिच असती.\nथोडी चर्चा येथेही आहे\nविंग्ज रेडिओ कैब वापरुन पहा\nपुण्यातल्या पुण्यात विन्ग्ज रेडिओ कॅब चांगली आहे. मेरू आपल्याकडे (पुणे/मुंबई) किती प्रमाणावर आहेत, सर्व्हिस चांगली आणि स्वस्त आहे का ते माहित नाही. जर अनुभव असतील तर शेअर करावेत.\nमी आजपर्यंत बर्‍याचवेळा केकेनी गेलो आहे. कधीही वाइट अनुभव नाही. फेब्रुवारी २०११ मध्ये पुणे ते मुंबई साठी मी केके बूक केली होती. विमानतळावर जास्त वेळ घालवायला नको म्हणून मी थोडी उशीराची केके बूक केली. बुकिंग करतानाच त्यांनी सांगितले की वेळ थोडी रिस्की आहे म्हणून पण तुमच्या जबाबदारीवर बुकिंग करा. मला वेळ होत होता तरी ड्रायवरने कधीही गाडी फार जोरात नाही पळवली पण त्याने मला वेळेवर पोहोचवलं विमानतळावर.\nसुयोगनं दिलेल्या लिंकवर ज्या अपघाताबद्द्ल लिहिले आहे त्या अपघातानंतर केकेवाल्यांनी सर्व ड्रायवर्सना ८० किमी प्रतितासपेक्षा जास्त वेगानं गाडी चालवायला बंदी घातली आहे जे मी स्वतः अनुभवलं आहे. शिवाय मी त्या अपघाताबद्दल केकेवाल्यांशी बोललो. त्यांनी सांगितले की केकेच्या ड्रायवरची काही चूक नव्हती. एका चढावरती (पुण्याजवळ एक्सप्रेस वे संपतो तिथं) एक ट्रक अचानक मागे येउ लागला. त्या ट्रकला मागचे दिवेही नव्हते(नेहमीप्रमाणे). त्यामुळे केकेच्या ड्रायवरला काहीही करता नही आले आणि तो ट्रक केकेच्या गाडीला धडकला.\nहा पर्याय कसा वाटतो\nहा पर्याय कसा वाटतो \nमुंबईत नेहमी अशी सर्विस\nमुंबईत नेहमी अशी सर्विस देणा-यांना एसटी महामंडळ, पोलीस, हायवेचे पोलीस आणि पुणे मनपाचे हप्ते हे भरून ही सेवा स्वस्तात आणि रोजच्या रोज चालवणं परवडत नाही असं या धंद्यातल्यांच म्हणणं आहे.\nएक ट्रक अचानक मागे येउ लागला.\nएक ट्रक अचानक मागे येउ लागला. त्यामुळे केकेच्या ड्रायवरला काहीही करता नही आले आणि तो ट्रक केकेच्या गाडीला धडकला. - कायच्या काहि logic. ह्याचा अर्थ तो ट्रक slow होता, मग KK च्या ड्रायवर ने गाडी slow करायला हवी होती.\nमी हे तुमच वचल मला माझा मुली\nमी हे तुमच वचल मला माझा मुली चे नाव सुचवा श्ब्द आहे स न प व च प्लेअसे\nइथे फक्त ट्रक, रिक्षा, गाडी\nइथे फक्त ट्रक, रिक्षा, गाडी यांची नावे /पाट्या सुचवली जातील.. हुकूमावरून\n'वळण आहे पुढे, सावकाश जाऊद्या गडे'\n'चल बैठे स्टेअरिंग के पीछे'....\nपरवा मी विंग्सची सर्विस\nपरवा मी विंग्सची सर्विस वापरली. ड्रायवर (नाव ईश्वर) चांगला होता, ८० च्या पुढे गाडी चालवत नव्हता, बर्‍यापैकी नियमही पाळत होता. बोलायलाही ठीक.\nपण मी बुक करताना \"मी आधी निघेन पण मला उगाच १००-१२० ने जाणारा ड्रायवर नको\" म्हणून सांगितले होते. त्याचा परीणाम की काय माहीत नाही.\nदुसरे म्हणजे छोट्या कार्सना (इंडिका वगैरे) मागच्या सीट्सवर बेल्ट्स सहसा नसतात. मी पुढेच बसलो\nविंग्स २००० रू. घेतात पुण्याहून सहार ला सोडायला.\nठाण्या- मुंबईमधून सुद्धा विमानतळावर जायचे असेल तरी मेरू, मेगा अश्या कुठल्याच कॅबमध्ये मागच्या सीटला बेल्ट नसतात. मला तरी अजून कधीच बेल्ट दिसलेले नाहीत. मी सुद्धा पुढेच बसतो...\nमाझ्या मैत्रिणीने (तिच्या नव-याने) मुंबई पुणे अशी कारसेवा (अयोध्या नाही) सुरू केली आहे. त्याबद्दल इथं लिहीलं तर जाहीरात होईल का ती \nअरे किरण जाहीरात काय त्यात\nअरे किरण जाहीरात काय त्यात उपयोगच होईल त्या माहीतीचा.\nउपयोगच होईल त्या माहीतीचा.>>+१\nअरे, पाहीलंच नव्हतं.. त्यांनी\nत्यांनी नेहा ट्रॅव्हल्स या नावाने सुरू केलेली सेवा... आता मात्र विंग्ज ट्रॅव्हल्सशी करार केलाय. विंग्जवाला पण मित्रच आहे. रेट जास्त लावतो, मात्र सेवा चांगली आहे त्याची.\nकुणी recent अनुभव / माहीती\nकुणी recent अनुभव / माहीती share कराल का मुंबई ईटरनॅशनल एअरपोर्ट ते पुणे टॅक्सी/बस सेवेची.\nकॄपया http://www.punemumbaipune.com/aboutus.html ही सर्वीस टाळा. परफेक्ट कॅब्स असे नाव आहे. अत्यंत टुकार..फार मनस्ताप दिला आहे.. भयंकर ड्रायवर आणि नियोजनशून्य, उद्धट स्टाफ..\nमी नेहमी (ऑफिसची गाडी\nमी नेहमी (ऑफिसची गाडी नसल्यास) केके ट्रॅवलने मुंबई एअर्पोर्ट-पुणे जातो-येतो. रात्री २ नंतरही प्रवास केलाय. ८० च्या वर वेग नाही हे सत्य आहे. आता पर्यंत तरी खुप चांगला अनुभव आलाय.\nठाण्याहुन एअर्पोर्टला जाताना मेरु, एझी कॅब, टॅब हे योग्य पर्याय आहेत ना पुढच्या आठवड्यात गरज लागणार आहे.\nटॅब सर्वात नवीन आणि उत्तम\nटॅब सर्वात नवीन आणि उत्तम आहे... मेगा कॅब देखील चांगली आहे.\nमेरुचा दर्जा हल्ली उतरल्यासारखा वाटतोय..\nधन्यवाद मंजूडी आणि सेनापती,\nधन्यवाद मंजूडी आणि सेनापती, खुप आभार...जरा कन्फ्युज होते ह्या बाबतीत. मेरुच्या सध्याच्या संपाच्या वेगवेगळ्या बातम्या वाचुन त्यांच्या वापराबाबत जरा साशंकच होते.\nआज काल परदेशातून डायरेक्ट\nआज काल परदेशातून डायरेक्ट पुण्यापर्यंत विमान सेवा आहे ( बर्‍याच ठिकाणाहून ) . पुणेकरांनी शक्यतो या पर्यायाचा प्राधान्याने विचार करावा . आजकाल मुंबईतून( विमान तळाहून ) पुण्याला जाणे म्हणजे द्रवीडी प्राणायाम झाला आहे. ( पुढे मागे पनवेलचे विमानतळ चालू झाले तर हा त्रास अर्ध्यावर येईल अशी आशा )\nसायन - पनवेल मार्गाचा विस्तार चालू असल्याने जागोजगी रस्ताचे काम चालू आहे, प्रचंड ट्राफीक जाम, त्यात प्रवास करण्याचा योग महिना अखेरचा दिवस असल्यास उरण फाट्याजवळ कंटेनर्स च्या वाहतूकीमुळे रस्ता जाम तसेच अवजड वाहतूकील परवानगी रात्रीची असल्याने आणि परदेशातील विमाने यायची जायची वेळ ही साधारण रात्रीचीच असते.ट्राफीक जाम मधून सुटका नाही . तात्पर्य पुणे पर्यंतच्या प्रवासास ४ ते ५ तास ग्रूहीत धरावेत.\nप्रतिसाद थोडा अवांतर असला तरी वास्तव हेच आहे.\nअमोल, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. पण माझ्या माहितीत फक्त लुफ्तांसा आणि कदाचित सिंगापूर च्या फ्लाईट्स आहेत. त्यातही बरेचसे बुकिंग एजंट्स ते कव्हर करतात की नाही माहीत नाही. इतर पर्याय आहेत का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 30 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/-/articleshow/10608518.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-22T21:53:23Z", "digest": "sha1:WFVFA2BU6OIGKSY5IHL5KF65GROMRUGY", "length": 15163, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआहेत नाट्यगृहे तरीही अडचणी भारी\nमराठी नाटके म्हणजे मराठी माणसाचा सॉफ्ट कॉर्नर. आजमितीला मुंबईत सव्वीस नाट्यगृहे आहेत. वरकरणी ही बाब समाधानाची वाटत असली तरी, नाट्यगृहांच्या अवस्थांविषयी मात्र बऱ्याच तक्रारी आहेत.\nमराठी नाटके म्हणजे मराठी माणसाचा सॉफ्ट कॉर्नर. आजमितीला मुंबईत सव्वीस नाट्यगृहे आहेत. वरकरणी ही बाब समाधानाची वाटत असली तरी, नाट्यगृहांच्या अवस्थांविषयी मात्र बऱ्याच तक्रारी आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आजही नाट्यगृहे नाहीत. जिथे आहेत त्यापैकी बरीचशी 'पडून' आहेत तर, चालू स्थितीत असलेल्या नाट्यगृहांमध्ये स्वच्छता आणि मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. आजच्या जागतिक मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नाट्यगृहांच्या अवस्थेचा आढावा घेतला असता 'आहेत नाट्यगृह तरीही अडचणी भारी' अशी प्रतिक्रिया उमटते आहे.\nमराठी नाटके टिकली तर मराठी भाषा टिकणार, यादृष्टीने मराठी रंगभूमीचा विस्तार व्हायला हवा असे मत नाट्य निर्माते व्यक्त करीत आहेत. मुंबईत सव्वीस नाट्यगृहे असूनही आणखी नाट्यगृहांची गरज भासते आहे कारण नाटकाचे कल्चर इथले आहे असे निर्माते सांगताहेत. अशोक हांडे म्हणाले, 'थिएटर्सना अनेक मर्यादा आल्या असून तेथे बऱ्याच तांत्रिक अडचणी जाणवत आहेत. नाट्यगृहाची स्वच्छता, दुरूस्ती आणि देखभाल ही कामे वेळच्यावेळी आणि वेळेत पूर्ण होत नाहीत.' हांडे यांच्या मते नाट्यगृहाची बांधणी करताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना विचारात घेणे आवश्यक आहे. बॅकस्टेज आर्टिस्टचा कुणी विचारच करीत नाही याकडे हांडे लक्ष वेधतात. मुंबई बाहेर प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात नाट्यगृहे असायला हवीत त्यासाठी नाट्यगृहांच्या मागे सरकारने ठामपणे उभे राहिले पाहिजे असेही ते म्हणाले.\nबदलत्या काळात मराठी रंगभूमी टिकवायची असेल तर कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट आणि प्रेक्षक यांच्या सोयीसुविधांचा विचार व्हायला हवा असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. सुनील बर्वे म्हणाले, 'आम्ही ज्याला रंगमंदिर म्हणतो तेथे किमान स्वच्छता असावी अशी अपेक्षा आहे. पण दुदैवाने स्वच्छता आणि दुरूस्ती-देखभालीच्या बाबतीत नाट्यगृहांची दैना झालेली आहे. नवीन थिएटर्स बांधण्यापूर्वी त्यांची देखभाल राखली जाणार आहे का त्यासाठी सदस्य नेमण्यात येणार आहेत का याचा विचार होणे गरजेचे आहे. प्रेक्षकांना चांगली कलाकृती देणं ही जशी आमची जबाबदारी आहे तशीच प्रेक्षकांना किमान चांगल्या सोयीसुविधा देणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. कोकण प्रांतात आजही नाट्यगृहांची खूपच कमतरता आहे. चिपळूण, रत्नागिरी सोडलं तर काही ठिकाणी नाट्यगहे बंद पडलेली आहेत तर काही ठिकाणी दूरदूर पर्यंत नाट्यगृहे नाहीत. मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने या गोष्टीचा विचार व्हावा.'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nMumbai Local Train: मुंबई लोकलचा मोठा दिलासा; 'या' कर्म...\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nMumbai local: मुंबई लोकलबाबत मोठी बातमी; पश्चिम रेल्वेन...\n'पृथ्वीबाबां'च्या'टार्गेट पवार'ने राष्ट्रवादीत असंतोष महत्तवाचा लेख\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nमुंबईमराठा आंदोलनाचा धसका; ठाकरे सरकारने घेतले 'हे' आठ मोठे निर्णय\nदेशबिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेंनी घेतली VRS, निवडणूक लढणार असल्याची चर्चा\nदेशश्रीनगर भूकंपाने हादरलं, पण काश्मीर खोऱ्यात पसरल्या अफवा\nमुंबईमुंबई लोकल पूर्ववत होण्याची आशा; सत्ताधारी खासदाराने केली 'ही' मागणी\nविदेश वृत्त​सीमेवर बॉम्बर विमानांचा युद्ध सराव करत असलेला चीन म्हणतो, 'आम्हाला युद्ध नको'​\nआयपीएलRR vs CSK: बलाढ्य चेन्नईवर राजस्थानचा दमदार विजय\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nकरिअर न्यूजMHT CET 2020: सुधारित वेळापत्रक जाहीर; प्रवेशपत्र ऑक्टोबरमध्ये\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%95", "date_download": "2020-09-22T21:56:37Z", "digest": "sha1:PON4ZR3DYHDZBGSSDCOLTO66E7CTD7S2", "length": 7287, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पदक - विकिपीडिया", "raw_content": "\nसर्वसामान्यपणे पदक हे एक चपटा, गोलाकार (कधीकधी लंबगोलाकार) असा धातूचा तुकडा असतो ज्यावर नक्षीकाम, मूर्तीकाम, ओतकाम अथवा छापकाम केलेले असते, अथवा कोणत्याही प्रकारे एखादी खूण, पोर्ट्रेट किंवा इतर कलाकारी त्यावर अंकित केलेली असते. हे पदक व्यक्तिंना अथवा संस्थांना, त्यांनी केलेल्या कार्याची ओळख व मान्यता म्हणून देण्यात येते. त्यात क्रिडाप्रकार, सैन्यदलातील विशेष कामगिरी, वैज्ञानिक संशोधन, शैक्षणिक कर्तुत्व किंवा इतर गोष्टीही राहू शकतात. एखाद्या विशेष प्रसंगाचा साक्षिदार म्हणून, पदके ही विक्रीसाठीही असू शकतात.\nपूर्वीच्या काळी, एखाद्या व्यक्तिविशेषाद्वारे, राजकारणात अथवा वैयक्तिकरित्या त्यांची आठवण रहावी म्हणून, त्यांची छवी अंकित केलेली पदके वाटण्यात अथवा भेट देण्यात येत असत. त्याचा संबंध, स्वीकार करणाऱ्या व्यक्तिच्या कोणत्याही महान कामगिरीविषयी रहात नव्हता.\nसहसा, अशा पदकांना गळ्यात घालून मिरविण्यास अथवा मनगटावर बांधण्यास कोणत्यातरी प्रकारच्या बंधनाची व्यवस्था असते. पदके ही, त्यांचा दिर्घकाळ टिकाव लागावा म्हणून, व त्यांना मौल्यवान समजण्यास, सोने रूपे अथवा तांब्याची अथवा मिश्र धातूंची असतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०१७ रोजी १९:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Guider+cm.php", "date_download": "2020-09-22T21:14:09Z", "digest": "sha1:YBPMYIHEOHZONXBGUYZ2PUZFGFQMAEUX", "length": 3409, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Guider", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Guider\nआधी जोडलेला 222395 हा क्रमांक Guider क्षेत्र कोड आहे व Guider कामेरूनमध्ये स्थित आहे. जर आपण कामेरूनबाहेर असाल व आपल्याला Guiderमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. कामेरून देश कोड +237 (00237) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Guiderमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +237 222395 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनGuiderमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +237 222395 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00237 222395 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/after-the-legal-advice-of-muthoot/articleshow/70004442.cms", "date_download": "2020-09-22T21:41:59Z", "digest": "sha1:7ONIOBGXDE2BGVUVGYYEUULLPBW7RAO3", "length": 14703, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुथूटचा फैसला कायदेशीर सल्ल्यानंतर\nनिष्काळजीपणा केल्याचे सिद्ध झाल्यास दाखल होणार गुन्हाम टा...\nनिष्काळजीपणा केल्याचे सिद्ध झाल्यास दाखल होणार गुन्हा\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nमुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयांवर देशभरातील विविध ठिकाणी दरोड्यांच्या घटना घडल्या आहेत. नाशिकमध्ये उंटवाडीरोडवरील कार्यालयात इतर ठिकाणांची पुनर्रावृत्ती झाली. यात कंपनीने सुरक्षा उपायांबाबत हलगर्जीपणा दाखविल्याच्या निष्कर्षांप्रती पोलिसांचा तपास पोहचला आहे. कायदेशीर सल्ला घेऊन यात कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करणे शक्य आहे काय, याचा शोध घेण्यात येतो आहे.\nउंटवाडीरोडवरील एका इमारतीतील मुथूट फायनान्स कार्यालयावर सशस्त्र दरोडेखोरांनी १४ जून रोजी नियोजनबद्ध पद्धतीने दरोडा टाकला होता. या घटनेवेळी सॅज्यु सॅम्युअल या तरुण आयटी इंजिनीअरची हत्या करण्यात आली. सॅज्युने दरोडेखोरांना प्रतिकार करीत अलार्मचे बटण देखील दाबले होते. शहर पोलिसांनी तपास करीत या प्रकरणातील दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात सुरत आणि उत्तर प्रदेश तसेच बिहार कनेक्शन असल्याचे उघड झाल्याने पोलिस सध्या उर्वरित या राज्यांमध्ये ठाण मांडून अन्य गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास करताना फायनान्स कंपनीने सुरक्षा विषयक बाबींमध्ये कानाडोळा केल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्हींचा दर्जा, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, बंदुकधारी सुरक्षारक्षकांचा अभाव असे अनेक कारणांमुळे दरोडेखोरांचे काम सहज झाले तसेच सॅम्युअलचाही मृत्यू झाला.\nयाबाबत परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले, की सिक्युरीटी ऑडिटमध्ये या बाबींचा उहापोह करण्यात आला. मात्र, कॉस्ट कटिंगने या महत्त्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यात घटनेच्या दिवशी कार्यरत असलेला सुरक्षारक्षकांनी आपल्या कामांबरोबर इतरही प्रशासकीय कामांना प्राधन्य दिले. सर्वसामान्यांच्या किमान १७ कोटी रुपयांच्या ठेवी, तसेच कर्मचाऱ्यांसह ग्राहकांचे जीव यासाठी धोक्यात घालण्यात आले. विशेष म्हणजे कंपनीच्या कार्यालयांवर दुसरीकडे सुद्धा दरोडे टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या घटनेच्या अनुषंगाने कंपनीवर काय कारवाई करता येईल, याचा सध्या चाचपणी केली जात आहे. याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.\n'त्या' बँकेच्या मुख्यालयाला पत्र\nअंबड परिसरातील माऊली लॉन्स जवळील ठाणे जनता सहकारी बँकेच्या शाखेबाबत धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उजेडात आला. या बँकेचे अधिकारी व कर्मचारी चक्क बँकेला कुलूप लावायचेच विसरून गेले होते. सुदैवाने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी त्याच दिवशी बँकेच्या मुख्यालयास फोन करून माहिती दिली. मात्र, आता या निष्काळजीपणाबाबत एक पत्र देखील देण्यात येणार असल्याचे उपायुक्त तांबे यांनी स्पष्ट केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nभाजपला ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’...\nजसे कंगनाला भेटलात तसे कांदा उत्पादकांनाही भेटा, शेतकरी...\n नाशिक सोडताना विश्वास नांगरे-पाटील भा...\nनाशिकमध्ये धावणार 'जनता टॅक्सी'...\nनाशिकमध्ये उद्यापासून एकवेळ पाणी महत्तवाचा लेख\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nकोल्हापूरकंगनाला 'नटवी' म्हणत आता 'या' शेतकरी नेत्याने डागली तोफ\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nआयपीएलजोफ्रा आर्चरने दाखवला लुंगी डान्स, फक्त दोन चेंडूंत फटकावल्या २६ धावा\nदेशबिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेंनी घेतली VRS, निवडणूक लढणार असल्याची चर्चा\nमुंबईमराठा आंदोलनाचा धसका; ठाकरे सरकारने घेतले 'हे' आठ मोठे निर्णय\nमुंबईमुंबईत पावसाची रात्रपाळी; सायन स्टेशन जलमय, अनेक रस्ते पाण्यात\nमुंबईमुंबई लोकल पूर्ववत होण्याची आशा; सत्ताधारी खासदाराने केली 'ही' मागणी\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nआजचं भविष्यराहु-केतुचे राशीपरिवर्तन : कसा असेल दिवस; वाचा आजचे राशीभविष्य\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi2englishspeaking.com/pay-failed/", "date_download": "2020-09-22T20:47:25Z", "digest": "sha1:3CN42UM2TKIY6OFNMQB24LZ6JDENK5TX", "length": 1654, "nlines": 32, "source_domain": "marathi2englishspeaking.com", "title": "Pay Failed | Confident English Speaking", "raw_content": "\nतुमचे पेमेंट फेल झाले आहे. तुम्हाला काहीही प्रश्न किंवा अडचण असेल तर 9822545922 या नंबरवर फोन करून प्रत्यक्ष बोला.\nजर चुकून पेमेंट कॅन्सल झाले असेल तर खालील पर्यायांमधून योग्य पर्याय निवडा व पेमेंटची प्रोसेस पूर्ण करा.\n1 व्हिडीओ प्रोग्राम CD\nस्पिकींग कार्ड्सचे 2 सेट\n+ 5 बोनस गिफ्टस्\n1 व्हिडीओ प्रोग्राम CD\nस्पिकींग कार्ड्सचे 2 सेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathigappa.com/%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2020-09-22T21:03:53Z", "digest": "sha1:6W2P6LSVWG7S6FQNNVVMZZ2MYGR7EZAH", "length": 12017, "nlines": 76, "source_domain": "marathigappa.com", "title": "म गरीच्या पोटातून असं काही निघालं कि बघणारे सर्व अ वाकच झाले – Marathi Gappa", "raw_content": "\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\nनिशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी\nसैराट मधला सल्या आता खऱ्या आयुष्यात काय करतोय बघा, पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल\nहे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल\nजयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री\nजत्रा चित्रपटातील हा कलाकार आता बनला आहे लोकप्रिय सेलिब्रेटी, बघा कोण आहे तो\nHome / ठळक बातम्या / म गरीच्या पोटातून असं काही निघालं कि बघणारे सर्व अ वाकच झाले\nम गरीच्या पोटातून असं काही निघालं कि बघणारे सर्व अ वाकच झाले\nजगात जे काही होत असतं, त्यावर काही वेळेस विश्वास ठेवावा कि न ठेवावा असं वाटत राहत. आणि जेव्हा विश्वास बसतो तेव्हा तो आश्चर्याच्या धक्क्यासकटच. अशीच एक हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. तर झालं असं, कि एक मलेशियामधे एक मुलगा आपल्या मित्रांबरोबर मासेमारी करायला जात होता. सर्केई गावात राहणारा. सोबत एक नातेवाईक होती. ते सगळे तिथे गेले. त्याचं वय वर्ष १४. अगदी कोवळ वय.\nरिकी गायां त्या दुर्दैवी मुलाचं नाव. मी दुर्दैवी म्हणालो कारण गोगलगायी पकडताना त्याला मगरीने पकडलं. आपल्याला माहिती आहेच, आपल्याला कोणी गच्च मिठीत घेतलं तर त्याला मगर मिठी म्हणतो आपण. कारण जगात पुरातन काळापासून अस्तित्वात असलेला प्राणी म्हणजे मगर. आणि त्याची मिठी म्हणजे काळाने घातलेली झडपच. अशीच झडप त्या बिचाऱ्या मलेशियन मुलावर पडली.\nत्याचे मित्र, कुटुंबीय यांना तो सापडेना म्हणून त्यांनी तो हरवला असल्याची तक्रार जवळच्या पोलिसांमधे केली. ते चिंतीत अवस्थेत होते. पोलिसांनी त्या मुलाला शोधून काढण्यासाठी एक सर्च टीम तयार केली. पुढे एका महिलेने दिलेल्या माहिती नुसार त्याला खाल्लेल्या मगरीचे राहण्याचे ठिकाण लक्षात आले. तेव्हा असही लक्षात आलं, कि त्या मगरीची ताकद खूप आहे. म्हणून मग, जवळच्या गावकऱ्यांची मदत घेऊन, हे काम मग तडीस नेलं गेलं. त्या मगरीला जेरबंद करण्यात यश आलं आणि जेव्हा त्या १४ फुटी अज्रस्त मगरीला कापण्यात आलं, तेव्हा बाहेर पडले अवशेष आणि काही हाडे कपड्यांसकट. जे शेवटी, अंतिम संस्कारांसाठी त्या दुर्दैवी मुलाच्या घरच्यांना सुपूर्द करण्यात आले. हा प्रकार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडला.\nत्या मगरीचे लांबी १४ फूट होती. तिला पकडण्यासाठी SWAT ला गावातील लोकांची मदत घ्यावी लागली होती. ह्यानंतर त्यांनी त्या मगरीचे पोट फाडले तेव्हा त्याच्या आत १४ वर्षीय रिकीचे शरीर वेगवेगळ्या भागांमध्ये मिळाले. ह्याशिवाय मगरीच्या पोटात त्या मुलाचे कपडे सुद्धा मिळाले होते. मुलाचे पार्थिव मिळाल्यानंतर ते त्याच्या घरच्यांकडे अंतिम संस्कारासाठी सुपूर्द करण्यात आले.\nइथे घडली होती घटना\nफोटोत तुम्ही जी नदी पाहत आहेत ना, हेच ते ठिकाण आहे जिथे रिकीला ६ दिवसाअगोदर मगरीने खाल्ले होते. खरंतर त्या दरम्यान तिला एका महिलेने पाहिले होते. तेव्हाच रेस्क्यू टीम त्या मगरीला पकडण्यासाठी तयारीला लागली. रिकीचे वाचण्याचे मार्ग तर खूप कमी होते परंतु त्याच्या घरच्यांना त्याचे शरीर हवे होते. त्यांची इच्छा होती कि रिकीचे पार्थिव मिळाले तर त्याचे योग्यरितीने अंतिम संस्कार करून त्याला निरोप दिला जाऊ शकतो. त्यामुळेच मदतकार्य करणाऱ्या टीमने मगरीसाठी जाळे टाकले होते. ह्या घटनेचे फोटोज सोशल मीडियावर खूप वायरल होत आहे. ज्यांनी पाहिले आहेत त्यांनी खूप दुःख व्यक्त केले.\nPrevious एकेकाळी झेब्रा क्रॉसिंगचे काम करणारे नाना, असे बनले बॉलिवूडचे प्रतिभावंत कलाकार\nNext हे मराठी कलाकार करतात अभिनयाव्यतिरिक्त हे साईड बिजनेस\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nचोरी केल्यानंतर ए.टी.एम. पिन मागण्यासाठी परत आला चोर, त्यानंतर जे घडले त्याची कोणाला कल्पना नव्हती\nलग्नाची विधी चालू होती, नवरीने फोन लावून थांबवले लग्न, कारण पाहून तुम्हीही स्तुती कराल\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-re-decision-may-be-taken-onion-export-ban-after-consent-maharashtra-36251", "date_download": "2020-09-22T20:09:46Z", "digest": "sha1:RGN36CVVWAPODAVM2VBICCRW5BSIQBJA", "length": 20442, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi re decision may be taken on onion export ban after consent Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्वसंमती झाल्यास निर्यातबंदीचा फेरविचार\nसर्वसंमती झाल्यास निर्यातबंदीचा फेरविचार\nबुधवार, 16 सप्टेंबर 2020\nकांदा निर्यातबंदीच्या आकस्मिक निर्णयाचा प्रस्ताव ग्राहक कल्याण आणि नागरीपुरवठा मंत्रालयाचा होता आणि हा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयाशीही संबंधित आहे.\nनवी दिल्ली : कांदा निर्यातबंदीच्या आकस्मिक निर्णयाचा प्रस्ताव ग्राहक कल्याण आणि नागरीपुरवठा मंत्रालयाचा होता आणि हा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयाशीही संबंधित आहे. त्यामुळे वाणिज्य, अर्थ आणि ग्राहककल्याण मंत्रालयांमध्ये सर्वसंमती झाल्यास निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार होऊ शकतो, असे आश्‍वासन केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मंगळवारी (ता.१५) दिले.\nकांदा निर्यातबंदीचा निर्णय सोमवारी (ता.१४) अचानकपणे जाहीर करण्यात आला. या निर्णयाची तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये उमटली. या उत्पादकांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी पवार यांनी मंगळवारी सकाळी केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी तीन-चार प्रमुख मुद्दे मांडले. कांदा उत्पादक शेतकरी हे मुख्यतः जिरायतदार, लहान शेतकरी आहेत. निर्यातबंदीच्या आकस्मिक निर्णयाने एक खात्रीशीर कांदा निर्यातदार देश म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भारताच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो. अशा निर्णयाचा फायदा पाकिस्तानसारखे कांदा निर्यातदार देश घेत असतात.\nत्यामुळे असे अचानक निर्णय योग्य ठरत नाही. निर्यातीसाठी पुरवठ्यात सातत्य राखणे महत्त्वाचे असते परंतु अशा अचानक निर्णयाने त्यात अडथळे निर्माण होतात. त्याचबरोबर भारतीय कुटुंब आणि त्यांच्या आहारातील कांद्याचे प्रमाण ही बाबही लक्षात घेऊन यासंदर्भात निर्णय केला जावा, अशी मागणी पवार यांनी नोंदली.\nमंत्री गोयल यांनी निर्यातबंदीबाबत रामविलास पास्वान यांच्या ग्राहक कल्याण आणि नागरीपुरवठा मंत्रालयातर्फे प्रस्ताव आला असल्याची माहिती श्री. पवार यांना दिली. देशात कांद्याच्या किमती वाढत असल्याने लोकांना कांदा रास्त दरात मिळावा यासाठी निर्यातबंदीची शिफारस त्यांनी केली होती असो मंत्री गोयल यांनी सांगितले.\nया निर्णयात वाणिज्य मंत्रालयाबरोबरच अर्थ मंत्रालयाचाही सहभाग असल्याचे सांगून ते म्हणाले की यासंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांच्या संदर्भात ते या तिन्ही मंत्रालयांचे लक्ष वेधतील आणि जर तिन्ही मंत्रालयांमध्ये सहमती झाल्यास निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार केला जाईल. परंतु आता त्वरित याबाबत काही होईल अशी अपेक्षा करता येणार नाही.\nदिंडोरीच्या खासदार भारती पवार आणि धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांनीही गोयल यांची भेट घेतली आणि कांदा उत्पादकांच्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या. परंतु एकंदरीत गोयल आणि केंद्र सरकारचा रोख यासंदर्भात त्वरित हालचाल करण्याचा दिसून येत नाही. पास्वान हे बिहारचे आहेत त्यामुळे बिहारच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन हा निर्णय झाला असावा अशा शक्‍यतेलाही वाव मिळतो.\nकाही दिवसांपूर्वी याच केंद्र सरकारकडून कांदा नियंत्रणमुक्त केला व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला असा ढोल वाजविला गेला. आणि आता कांद्यावर निर्यातबंदी घातली. वेळ येताच दलालांना पैसे मिळावेत म्हणून केंद्र सरकारने आज पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी विरोधी हा तुघलकी निर्णय घेतला. या बांडगुळांना पोसण्यासाठी शेतकऱ्यांप्रती बेगडी प्रेम दाखवून अजून किती दिवस शेतकऱ्यांचा बळी घेणार आहात\n— राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.\nएकीकडे चाळीमध्ये साठविलेला कांदा खराब होत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा तोटा होत असताना केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक अडचणीत सापडला असून मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर हजारो क्विंटल कांदा मुंबई बंदरात अडकला असून त्याची निर्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, यासंदर्भात पक्षप्रमुख माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली असून कांदा निर्यातबंदी तातडीने हटवावी यासाठी केंद्र सरकारकडे ते स्वतः प्रयत्न करणार आहेत.\n— छगन भुजबळ, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री\nकल्याण मंत्रालय पीयूष गोयल शरद पवार महाराष्ट्र दिंडोरी खासदार भारती पवार सुभाष भामरे तोटा मुंबई छगन भुजबळ\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारला\nकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली.\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात कोरोनाची साथ सुरु झाली.\nसोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या...\nसोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सोलापूर शहर आणि जि\nमुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम सुरू करणार...\nनाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू\nसोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे पीक कर्ज\nसोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने एक ऑक्‍टोंबरपासून शेतकऱ्यांना अ\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...\nशेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...\nराहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nकांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...\n‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...\nवऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...\nमध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...\nपावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...\nसांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...\n`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...\nपशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...\nसंरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...\nबळीराजालाच बळी देण्याचा प्रकारशेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...\nनाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...\nमराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...\nबुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://jaaglya.com/topic/xi7djvwz4qil", "date_download": "2020-09-22T21:36:31Z", "digest": "sha1:AA5PKWCA6OQOHHJYGGU7EF37M6R77HOD", "length": 5453, "nlines": 36, "source_domain": "jaaglya.com", "title": "Jaaglya | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला होता का?", "raw_content": "\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला होता का\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांनी 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला होता.त्यांनी त्यासाठी संघचालकत्व बाजूला ठेवून \"चलेजाव चळवळ\" या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता.आणि हा इतिहास आहे.\nअशी कमेंट फेसबुकवर Ram s s असे नाव असणाऱ्या एका युजरने केली आहे.\nत्यांना उत्तर देताना,कुणाल शेळके या युजरने \"असे कधी वाचनात आले नसल्याचे म्हणले आहे,इतिहास माझा आवडता विषय आहे.आजवरच्या वाचनात अशी गोष्ट वाचनात आली नाही,ही माहिती कोणत्या इतिहासात आहे\" असा प्रश्न त्यांनी Ram s s यांना विचारला आहे.\nसोबतच त्यांनी केशव हेडगेवार यांचे 1940 मध्येच निधन झाल्याचे सांगितले आहे.आणि \"चलेजाव चळवळ\" त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 1942 साली सुरु झाली अशी माहिती दिली.\nआम्ही ही माहिती तपासून पाहिली.आम्ही विकिपीडिया पाहिले.त्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांची जन्मतारीख 1 एप्रिल 1889 आणि मृत्यू 21 जून 1940 असा उल्लेख केलेला आहे.\nआम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र पाञ्चजन्य वर याबद्दल शोध घेतला असता तीथे सुद्धा दिनांक 05-एप्रिल-2019 च्या एका लेखात हा उल्लेख आलेला आहे.आणि त्यांचा मृत्यू 21 जून 1940 रोजी झाल्याचा उल्लेख केलेला आहे.\nया शोधपत्रकारिता लेखासोबत आम्ही सदर माहितीचे स्त्रोत स्क्रीनशॉट जोडत आहोत.\n05-एप्रिल-2019 रोजी प्रकाशित झालेल्या पाञ्चजन्य लेखातील उल्लेख खालीलप्रमाणे\nआमच्या पडताळणीत हे सिद्ध झाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांनी 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला नव्हता,कारण त्या अगोदरच म्हणजे दोन वर्षे आधीच त्यांचे निधन झाले होते.त्यामुळे Ram s s यांनी इतिहास म्हणून केलेला दावा खोटा ठरला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2020-09-22T21:55:17Z", "digest": "sha1:FFQQ5OWHEKBWHCUXTSHZSPXI4TTBIJ2O", "length": 4992, "nlines": 75, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "दिवसरात्र-कसोटी: Latest दिवसरात्र-कसोटी News & Updates, दिवसरात्र-कसोटी Photos & Images, दिवसरात्र-कसोटी Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रकाशझोतातील कसोटी\n ब्रॅडमन, विराट यांनाही मागे टाकलं\nगुलाबी चेंडूवर खेळणं म्हणजे भारत-पाक सामन्यासारखं: विराट\nऑफस्पिनपेक्षा गुलाबी चेंडूने लेगस्पिन ओळखणे कठीण\nडे-नाइट कसोटी: सोन्याच्या नाण्याने होणार टॉस\nभारताच्या पहिल्या डे-नाइट कसोटीत धोनी दिसणार\nडे-नाइट टेस्ट: 'बीसीसीआय'ने मागविले सहा डझन गुलाबी चेंडू\nगुलाबी चेंडू तयार करण्याचे आव्हान\nप्रकाशझोतातील कसोटीसाठी खेळपट्टीवर जास्त गवत हवे\nदिवसरात्र कसोटी हाच मार्ग \nभारताच्या नकारापुढे ऑस्ट्रेलिया झुकली\nभारताच्या नकारापुढे ऑस्ट्रेलिया झुकली.\nविंडीजविरुद्ध भारतात पहिली दिवसरात्र कसोटी\nचौथ्या कसोटीत तीनपेक्षा अधिक दिवस खेळ होईल\nऑस्ट्रेलियाला ‘शेपटा’ ने सावरले\nडे-नाईट कसोटीसाठी गुलाबी चेंडू\nनिरर्थक वनडेंची भाऊगर्दी झालीय\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/secl-recruitment/", "date_download": "2020-09-22T21:53:16Z", "digest": "sha1:JM6AGUZG7XHO5PGFSB6XYGFQN3VR6IEQ", "length": 11308, "nlines": 157, "source_domain": "majhinaukri.in", "title": "South Eastern Coalfields Limited - SECL Recruitment 2019", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [Updated] (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(SECL) साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 5500 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)\nअ.क्र. ट्रेड पद संख्या\n1 कॉम्पुटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) 1400\n2 स्टेनोग्राफर (इंग्रजी) 50\n3 स्टेनोग्राफर (हिंदी) 50\n4 सेक्रेटरिअल असिस्टंट 50\n10 डीझेल मॅकेनिक 120\n11 ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 25\n12 ड्राफ्ट्समन (मॅकेनिक) 15\n13 मॅकेनिक ऑटो इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक 100\nशैक्षणिक पात्रता: (i) 08 वी/10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/ ITI उत्तीर्ण\nवयाची अट: 23 जुलै 2019 रोजी,\nCOPA, स्टेनोग्राफर,सेक्रेटरिअल असिस्टंट & ड्राफ्ट्समन: किमान 16 वर्षे.\nउर्वरित ट्रेड: किमान 18 वर्षे.\nनोकरी ठिकाण: बिलासपूर (छत्तीसगड)\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जुलै 2019\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(Akola Job Fair) अकोला रोजगार मेळावा-2020 [300+जागा]\n(Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. ‘प्रशिक्षणार्थी’ भरती 2020 [अहमदनगर]\n(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती\n(NHPC) नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 112 जागांसाठी भरती\n(ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती\n(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती\n(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 180 जागांसाठी भरती\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CET अर्ज प्रक्रियेला 07 ते 08 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/56005?page=7", "date_download": "2020-09-22T21:40:54Z", "digest": "sha1:XIOWNECOIDJ5AHHSVZQHXN77GHSCI3GV", "length": 27333, "nlines": 274, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४ | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाककृती हवी आहे. माहिती आहे का\nपाककृती हवी आहे. माहिती आहे का\nपाककृती हवी आहे. माहिती आहे का\nपाककृती हवी आहे. माहिती आहे का\nपाककृती हवी आहे. माहिती आहे का\nइथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी \"नवीन पाककृती\" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.\n६० जणांसाठी भाजी, पुर्‍या,\n६० जणांसाठी भाजी, पुर्‍या, गाजरहलवा, पुलाव इत्यादी पदार्थ तुम्ही घरी करणार त्यासाठी आधी __/\\__\nप्रमाणाचा अंदाज एखादा कॅटररच देऊ शकेल.\nया धाग्याचं नाव आहे \"पाककृती\nया धाग्याचं नाव आहे \"पाककृती हवी आहे. माहिती आहे का\nकृपया साठ लोकांची बस घेऊन इथे जा\nहायला परत मराठा दरबार मसाला\nहायला परत मराठा दरबार मसाला आला. मुंबईत कुठे मिळेल सांगेल का कुणी मटण मसाला हवा आहे.\nलेटेस्ट कोकण ट्रीपमधे, ब्रेफास्ट मधे 'आंबोळी' प्रकार खाल्ला. आम्हाला सगळ्यांना खुपच आवडला. शिवाय fermented नव्हता. झटपट भिजवायचं काही mixed grains चं पीठ होतं. मात्र भाजणी सारखी चव नाही. त्यापेक्षा वेगळं पीठ असणार. झटपट आणि न्युट्रीशियस म्हणुन बनवुन घ्यायचं आहे. यात कोणती धान्यं वापरायची, त्याचं प्रमाण आणि पीठ बनवण्याची कृती सांगणार का, प्लीज\nनवीन प्रकरचा मसाला पार्टी\nनवीन प्रकरचा मसाला पार्टी साठी वापरणार असाल तर आधी थोड्या प्रमाणात करून घरच्यांना टेस्टिंगला द्या .\n६० जणांसाठी भाजी, पुर्‍या,\n६० जणांसाठी भाजी, पुर्‍या, गाजरहलवा, पुलाव इत्यादी पदार्थ तुम्ही घरी करणार त्यासाठी आधी __/\\__ >>>>\nमाझ्याही मनात हाच विचार आला . साष्टांग नमस्कर \nरश्मी जागुचा धागा आहे हेच\nजागुचा धागा आहे हेच सांगायला आले होते\nमेथि, धने, चन्याचि दाल\nरश्मी, थँक्यु सो मच. अगदी\nरश्मी, थँक्यु सो मच. अगदी अशीच होती ती आंबोळी. हेच्च पाहिजे होतं. मावशींना या विकेंडला करुन ठेवायला सांगणार पीठ.\nIc, तुझ्या रेसिप मधला कांदा किसुन टाकण्याचा पॉइंट नोट केला आहे. त्याने बहुदा जास्त क्रिस्प होतील आंबोळ्या.\nहे प्र९ च्या धाग्यावर पण\nहे प्र९ च्या धाग्यावर पण विचारलं आहे.. इथे पण विचारते. उत्तर देणं या धाग्याच्या विषयाशी सुसंगत नसल्यास विपुत सांगितलं तरी चालेल\nपित्ताने पचनक्रियेवर सारखा ताण येत असेल तर पचायला हलके आणखी पर्याय सुचवा. मुडाखी आणि मुग एके मुग विथ दुधी,दोडका इ. खाऊन बोअर झालं आहे. टॉमेटो, लिंबु,मिरची हे काही महिने तरी झेपणार नाही.\nतांदूळ, ज्वारी पिठाची उकड.\nतांदूळ, ज्वारी पिठाची उकड.\nपित्तावर हमखास उपाय - उत्तम\nपित्तावर हमखास उपाय - उत्तम प्रतीचा बासमती तांदूळ मऊ शिजवून दूध घालून पहाटे पहाटे चार दिवस खायचा. दुसरा उपाय कोबीचे सूप (बाकी काही न घालता) पिणे.\nराजगीरा/शिंगाड्याच्या पिठाची लापशी (गोड/तिखट)\nपित्ताने ताण येऊ नये म्हणून\nपित्ताने ताण येऊ नये म्हणून खाऊ शकणाऱ्या पदार्थांत गोडाचा शिरा, जिरे - हिंगाची सौम्य फोडणी करून त्यात भाजलेला जाडा रवा - पाणी - मीठ - साखर घालून बनवलेला मिठाचा उपमा, दह्यांतली रायती (काकडी, दुधी, लाल भोपळा, पालक, चंदनबटवा, दोडका, पडवळ वगैरे) हे खाण्यासाठी. कढी, लिंबाचे सरबत, आवळा सरबत, आमसुलाचे वा कोकमाचे सार - सरबत, ताकात किंचित हिंग व चिमूटभर साखर घालून पिणे, हे पेयप्रकार.\nरसगुल्ले ट्राय करायला हरकत नाहीत, पण पचायला हलके नाहीत ते. आठपट किंवा बारापट पाण्यातला, तांदूळ भाजून व तूप जि.ऱ्याची फोडणी दिलेला भात. नाचणी सत्त्व पाण्यात शिजवून त्यात चवीनुसार मीठ, ताक, कोथिंबिर घालून. नुसते मीठ घालूनही शिजवलेली ही गंजी खातात लोक. चवीला आमसूलही घालता येते. भेंडीचे दह्यातले रायते. ताकातला पालक / चाकवत भाजी. ताकभात. श्रावण घेवडा चिरून, उकडून त्यांत मीठ, साखर, लिंबाचा रस व वरून किंचित फोडणी गार करून घालून कोशिंबिरीप्रमाणे.\nसर्वांनी मिळून भरपुर पर्याय दिलेत. गोडाचा शळून्,खिरी वगैरे गोड पदार्थ इतर काही कारणाने हद्दपार आहेत आणि लिंबु फक्त सध्या रिअ‍ॅक्शन येतेय म्हणून सोडलंय. जनरली पित्तशामक असू शकेल. जाडा रवा, पडवळ वगैरे इंग्रो मध्ये शोधते बाकी चंदनबटवा, चाकवत वगैरे इकडे मिळते का ते माहीत नाही. असंही मला त्या भाज्या स्वतः खरेदी न केल्यामुळे ओळखीच्या पण नाहीत उकड वगैरे आधी केल्या नाहीत आता शिकेन. नशीबाने कोकम आगळ आहे घरी त्यामुळे त्याचा वापर सुरु आहेच. कोबी गेशियस असावा असं बाळंतपणाच्या अनुभवावरून वाटतं. मी दुधीचं सूप करून पिते. बासमती तांदूळ आणि ते आठपट पाण्यात शिजवणे वगैरे पण पाहाते कसं जमतंय ते. आजकाल मी फक्त खायचाच विचार करते असं झालंय (आणि इतकं करून सगळे बोअरिंग ऑपश्नस..असो...होपफुली इट्स जस्ट फॉर सम टाइम)\nइकडच्या विकतच्या दह्याला घरी घुसळून केल्यास ताक म्हणावे का हा एक जुनाच प्रश्न आहे किंवा मग ते केफिर म्हणून एक ताकसदृश्य पेय आहे ते ताक मानून पितेय सध्या\nदुधी +मूगडाळ सूप, दुधी + पालक\nदुधी +मूगडाळ सूप, दुधी + पालक सूप, दुधी + श्रावण घेवडा + गाजर सूप, बीट + गाजर सूप, ब्रोकोली सूप, बार्ली सूप, लाल भोपळा + बीट + गाजर सूप, अशी वेगवेगळी काँबोज् करून बघा.\nकुसकुस सलाद. शहाळ्याची मलई. फळे.\nदुधी शिजवून व्हाईट सॉसमधे घालून त्यात चवीपुरते मीठ मिरपूड (कदाचित पोटाला बरा वाटेल. पण पित्तास योग्य वा नाही ते माहीत नाही)\nसाळीच्या लाह्या किंचित तुपात भाजून नुसत्या / मीठ लावून. साळीच्या लाह्यांचे सूप (उकळून त्यात तूप, मीठ घालून) - नुसत्या लाहीचे बोकाणे भरायचे नाहीत. एकेक करून खायची (इति अनुभवी ज्येना)\nओटमील. मनुका, सुकं अंजीर पाण्यात भिजवून / शिजवून.\nचाकवतची भाजी कशी करतात\nचाकवतची भाजी कशी करतात\nसाळीच्या लाह्या किंचित तुपात\nसाळीच्या लाह्या किंचित तुपात भाजून नुसत्या / मीठ लावून. साळीच्या लाह्यांचे सूप (उकळून त्यात तूप, मीठ घालून) - नुसत्या लाहीचे बोकाणे भरायचे नाहीत. एकेक करून खायची (इति अनुभवी ज्येना)>>>>>>>>कृपया प्रकाश टाका. मी पित्तासाठी म्हणुन रोज नुसत्या खाते आहे.\n मी नेटवर शोधली नाही, कारण चाकवताला English मधे नाव माहित नव्हतं. इथे तर अगदी 'चाकवताची भाजी' असं म्हणुनच रेसिप दिली आहे थोडा बदल करुन आताच करायला घेतली आहे. डिनर मधे पालेभाजी आणि पोळी.\nमनीमाऊ, चाकवत दोन प्रकारे\nमनीमाऊ, चाकवत दोन प्रकारे करता येतो. ताकातला / दह्यातला चाकवत व पळीवाढी चाकवताची भाजी.\n१) ताकातला चाकवत - चाकवताची पाने निवडून, स्वच्छ धुवून पातेल्यात पाण्यात नरम होऊन शिजेपर्यंत उकळणे. फार उकडायची गरज नाही. मऊ शिजलेली पाने, घुसळलेले दही व १-२ मोठे चमचे बेसन मिक्सरमधून काढून घेणे. या मिश्रणाला धीम्या आंचेवर शिजवणे, भाजी जेवढी सरसरीत हवी असेल त्या अंदाजाने पाणी घालणे. त्यात मीठ, थोडी साखर, रंग येण्यापुरती हळद व तिखट घालणे. हिरवी मिरचीही वापरतात. भाजी खूप उकळायची नसते. वरून तूप, जिरे, हिंगाची फोडणी. काहीजण फोडणीत मेथीदाणाही घालतात. चाकवत जर कुकरला उकडून घेतला तर त्याचबरोबर भिजवलेली हरभराडाळ व शेंगदाणे उकडून तेही या भाजीत घालता येतात. माझी आजी ताकातला चाकवत करायची. त्यासाठी आंबट ताक असायला हवे. उकडलेल्या चाकवताला कुस्करून, नीट हाटून कढईत घालून गॅसवर एक चटका द्यायचा. त्यात बेसन घालून एकजीव करून परत एक चटका. मग शिजलेल्या मिश्रणात आंबट ताक घालून थोडे परत गरम करायचे. चवीनुसार मीठ, साखर, चिमटीभर हळद. जास्त उकळायचे नाही. वरून तूप, जिरे, हिंग, हिरवी मिरची यांची फोडणी. आजी चाकवत शिजवताना जोडीलाच ह.डाळ व शेंगदाणे उकडून घ्यायची.\n२) पळीवाढी चाकवत - चाकवत मऊ शिजवून कुस्करून घ्यायचा. त्यात बेसन घालून व गरजेनुसार पाणी घालून शिजवायचा. थोडी लसूण पेस्ट / लसूण ठेचून व हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा. चवीनुसार मीठ. भाजी शिजली की वरून तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळदीची फोडणी.\n एवढ्या डिटेल मधे दोन रेसिप्स दिल्यास. थँक्यु सो मच आज पहिली ताकातली करुन पहाते.\nआमच्या हसिपिटलातील सिस्टर बोलली .... पित्त असेल तर भरपूर चिरमुरे खाउन थोडं पाणी प्यायचे... चिरमुर्‍याचा लगदा अ‍ॅसिड शोषुन घेतो.\nआज मॉलमध्ये केर सांगरी रेडी टु कुक चे पार्सल दिसले.. १०० रु ३०० ग्रॅम होते... अआज नाही घेतले. कधीतरी करीन.\nदाल बाटी चेही रेडी टु कुक पार्सल दिसले... पण ते फारच चपटे होते... आत बाट्या होत्या की गोट्या \n योजाटा प्लीज. म्हणजे शोधायला बरे पडेल.\nयोजाटा = योग्य जागी टाका.\nयोजाटा = योग्य जागी टाका. म्हण्जेच पाकृ नवीन लिहून इथे लिंक देणे. नवीन पाकृ सर्च मध्ये येते. इथे अशी प्रतिसादात लिहिली की नाही येत. तसं केल्याने पाकृ शोधायला सोपं पडतं.\nओके nasir पाहाते. मला\nओके nasir पाहाते. मला कुरमुर्‍६यांनी गॅस होईल असे वाटते. पण तिचं लॉजिक कदाचीत बरोबर असेल.\nबरं साळीच्या लाह्या म्हणजे नक्की काय इंडियन ग्रोसरीमध्ये मिळतात का इंडियन ग्रोसरीमध्ये मिळतात का मला गुलकंद पण माझ्या गावात मिळाला नाही त्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागेल पण कोकम सरबताने मदत होतेय. कुपथ्य टाळलं आणि एक खायचं रूटीन फॉलो केलं तर तसं बरं वाटतं पण ओव्हरऑल शक्ती (स्टॅमिना) कमी झाला आहे त्यामुळे संध्याकाळी विकेट डाऊन. असो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahaenews.com/21073/", "date_download": "2020-09-22T20:35:35Z", "digest": "sha1:DRJ6AIQXPYBGXOLOU5YTJYCIAPH64POD", "length": 23817, "nlines": 222, "source_domain": "mahaenews.com", "title": "बेपत्ता झालेल्या फुटबॉल संघाला 9 दिवसांनी शोधण्यात यश | Mahaenews", "raw_content": "\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nHome breaking-news बेपत्ता झालेल्या फुटबॉल संघाला 9 दिवसांनी शोधण्यात यश\nबेपत्ता झालेल्या फुटबॉल संघाला 9 दिवसांनी शोधण्यात यश\nथायलंड – थायलंडमधील चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत बेपत्ता झालेल्या फुटबॉल संघाचा अखेर नऊ दिवसांनी शोध लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून थाय फुटबॉल संघांतली 12 मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक या गुहेत अडकले होते. या संघाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू होतं.\nअखेर 9 दिवसांनी या संघाला शोधण्यात यश आलं असून सुदैवानं सगळे सुखरूप आहेत. मात्र, त्यांना गुहेतून बाहेर काढण्यासाठी कदाचित एक आठवडा किंवा महिनाभराचा अवधी आणखी लागण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आणखी काही दिवस या मुलांना गुहेतच राहावं लागणार आहे.\nतेरा जणांच्या ब्रिटीश पाणबुड्यांच्या टीमनं सोमवारी (2 जुलै) रात्री 10 वाजता या मुलांना शोधलं. हा संघ गुहेत खूपच आत अडकला आहे. पाण्यामुळे गुहेत चिखलही मोठ्या प्रमाणात झाला आहे. या संघाला खाण्याची रसद पोहोचवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही औषधं देखील त्यांना देण्यात आली आहे.\nचार महिने पुरेल इतकी रसद त्यांना पुरवण्यात आली आहे. या मुलांच्या सुटकेसाठी थाय नौदल आणि थाय हवाई दल युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे मात्र पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत होते. ठिकाठिकाणी चिखल आणि पाणी साचलं आहे. त्यामुळे या मुलांना गुहेबाहेर काढण्याचे दोनच पर्याय बचाव पथकाकडे आहेत. गुहेत साचलेल्या पाण्यातून पोहून ही लहान मुलं गुहेतून बाहेर येऊ शकतात. मात्र यातल्या एकाही मुलाला पोहता येत नसल्यानं पाणबुड्यांना त्यांना आधी प्रशिक्षण द्यावं लागणार आहे.\nसध्या या गुहेतील पाणी बाहेर काढण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. ही गुहा वरून खोदून त्यानंतर या मुलांना बाहेर काढलं जाऊ शकतं मात्र दोन्ही पर्यायापैकी एका पर्यायाचा विचार केला तरी या मुलांना आणखी काही दिवस इथे राहावं लागणार आहे.\nचाकणला जुगार क्‍लबमधून ३० लाख लुटले\nबेवारस कुत्र्यांविरोधात न्यायालयात याचिका\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nकोविड सेंटरमधील महिला अत्याचाराविरोधात भाजपाचा एल्गार\nसांगलीमध्ये लोकांवर खड्ड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ; महापालिकेच्या कारभाराचा केला निषेध\nमहाराष्ट्र सीईटी सेल कडून 21 सप्टेंबर MHT CET 2020 Exam साठी नवं वेळापत्रक जाहीर\nअभिनेता टायगर श्रॉफच्या ‘Unbelievable’ गाण्यासाठी त्याचा ‘Unbelievable’ आवाज\nमहापालिका वर्तुळात बोगस ‘एफडीआर’ देणारे रॅकेट सक्रिय, अधिकारी व ठेकेदारांचा हात\nवंचित व विश्व वारकरी सेनेने केलेल्या या आंदोलनानंतर शासनाने दिले आंदोलकांना हे आश्वासन\nयशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी\nसेवा सप्ताह : भाजपा युवा मोर्चातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये आठ ठिकाणी रक्तदान शिबीर\nपदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परिक्षा, सुट्ट्या यांविषयी रमेश पोखरियाल यांनी दिली मोठी माहिती\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-09-22T22:14:05Z", "digest": "sha1:MPQKC46RIKDRSY4ACU2VRDYFQFZUJJD6", "length": 3779, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बीरभूम जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील बीरभूम जिल्ह्याविषयीचे लेख.\n\"बीरभूम जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २०१४ रोजी १८:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-22T20:52:46Z", "digest": "sha1:J6RIMOG2E3AU6PUHH3IHIO3SSNSGGGUQ", "length": 4398, "nlines": 98, "source_domain": "solapur.gov.in", "title": "खाजगी रुग्णालयातील 80% खाटांच्या आरक्षणाची यादी | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nखाजगी रुग्णालयातील 80% खाटांच्या आरक्षणाची यादी\nखाजगी रुग्णालयातील 80% खाटांच्या आरक्षणाची यादी\nखाजगी रुग्णालयातील 80% खाटांच्या आरक्षणाची यादी\nखाजगी रुग्णालयातील 80% खाटांच्या आरक्षणाची यादी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 09, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.rangabhoomi.com/opinion/3728-corona-theatre-industry-shutdown/", "date_download": "2020-09-22T22:07:27Z", "digest": "sha1:P54HTUIOJF7GI36U6Q7FBMLMQMIHGC7J", "length": 17097, "nlines": 114, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "कोरोनाचा रंगभूमीलाही फटका: कोण ठरेल आधारस्तंभ? • रंगभूमी.com", "raw_content": "\nसदाबहार मराठी नाटकांचा खजिना… खास तुमच्यासाठी\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nदिलीप प्रभावळकरांची ३ बहुरंगी नाटकं खास तुमच्या भेटीला\nमालवणी रंगभूमीच्या जनकाची ६ यादगार नाटके\nअंतर्मुख व्हायला लावणारी ७ महिलाभिमुख नाटकं\nविजय कदम यांची ३ सदाबहार नाटकं तुमच्यासाठी\nहास्यरसाची खवय्येगिरी पूर्ण करण्यासाठी प्रशांत दामलेंच्या ६ गाजलेल्या नाटकांचा हा नजराणा\nअष्टपैलू अभिनेत्री रीमा लागू यांना त्यांच्या पुण्यतिथीस भावपूर्ण श्रद्धांजली\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nविजय कदम यांची ३ सदाबहार नाटकं तुमच्यासाठी\nमालवणी रंगभूमीच्या जनकाची ६ यादगार नाटके\nअंतर्मुख व्हायला लावणारी ७ महिलाभिमुख नाटकं\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nदिलीप प्रभावळकरांची ३ बहुरंगी नाटकं खास तुमच्या भेटीला\nहास्यरसाची खवय्येगिरी पूर्ण करण्यासाठी प्रशांत दामलेंच्या ६ गाजलेल्या नाटकांचा हा नजराणा\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nकोरोनाचा रंगभूमीलाही फटका: कोण ठरेल आधारस्तंभ\nमराठी माणूस आणी रंगभूमी किंवा नाटक यांचं नातं केवळ अजोड आहे. पाण्याशिवाय मासा जिवंत राहू शकत नाही, तसंच मराठी माणूस नाटकाशिवाय जगणं अशक्य मराठी रंगभूमी आज चौफेर घोडदौड करत आहे. या सर्वामागे कलाकार, तंत्रज्ञ त्याचप्रमाणे बॅकस्टेज कलाकार यांचंही योगदान मोठं आहे.\nकाही दशकांपूर्वी कै. बालगंधर्व, मा. दिनानाथ, अशा मातब्बर कलाकारांनी संगीत नाटकांच्या रूपाने रंगभूमीला सुवर्णकाळात नेऊन ठेवले. कालांतराने तंत्रज्ञानात प्रगती झाली. मूकपट, बोलपट, चित्रपट आले. पडद्यावर हलणारी, बोलणारी चित्रे पाहून प्रेक्षक हरखून गेला. सिनेमा थियेटरकडे वळलेला प्रेक्षकांचा वाढता ओघ थांबवण्याचे व त्याला पुन्हा रंगभूमीकडे वळवण्याचे मोठे दिव्य नाट्यकर्मींना करावे लागले.\nपुढे चीन, पाकिस्तान या पारंपारिक शत्रूंनी लावलेली युद्धे, त्यामुळे निर्माण झालेली ब्लॅकआऊट सदृश्य परिस्थिती, त्यांनीच घडवून आणलेले बॉम्बस्फोट, अधुनमधून उसळलेल्या दंगली, तसेच अतिवृष्टी, महापूर अशा नैसर्गिक आपत्ती यावर यशस्वीपणे मात करून रंगकर्मी व रसिक प्रेक्षक यांनी रंगभूमी जिवंत ठेवली.\nआज जे संकट घोंगावतय ते जागतिक स्वरुपाचं आहे. करोनाने सारं समाजजीवन ढवळून निघालंय. नाट्यव्यवसाय संकटात आहे, बॅकस्टेज कलाकार संकटात आहे. श्री. प्रशांत दामलेंसारखे प्रख्यात कलाकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत.\nश्री. दामले यांनी अभिनयाचे धडे ब्लॅक अँड व्हाईट टि. व्हि. च्या काळात महाराष्ट्र शाहीर कै. कृष्णराव साबळे यांच्या “महाराष्ट्राची लोकधारा” या कार्यक्रमातून गिरवायला सुरुवात केली. कै. साबळे यांच्या मार्गदर्शनातून तावून सुलाखून निघालेले दामले नाट्यसृष्टीकडे वळले. ब्रह्मचारी या आचार्य अत्रे लिखित नाटकात वर्षा उसगांवकर बरोबर त्यांचा अभिनय चांगलाच बहरला. विनोदी अभिनयाची उत्तम जाण असलेले दामले चार दिवस प्रेमाचे, गेला माधव कुणीकडे, मोरूची मावशी या नाटकांमधून चांगलेच चमकले.काही मराठी चित्रपटांतूनही त्यांनी उत्तम अभिनय केला पण तेथे ते रमले नाहीत. तेथेही त्यांना अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांची उत्तम साथ लाभली. प्रेक्षकांचा तात्काळ प्रतिसाद मिळणाऱ्या रंगभूमीवर काम करणे त्यांना जास्त भावले असावे. गेले अनेक काळ ते टि.व्हि. वरिल लोकप्रिय “आम्ही सारे खवय्ये” या कार्यक्रमाचं सादरीकरण अगदी चोख बजावतांना दिसतात. त्यांना लाभलेला गोड गळा हि त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक जमेची बाजू. संगीत रंगभूमीवरील प्रख्यात गायक कै. मा. दामले यांचा वारसा त्यांना लाभलाय असंच म्हणावं लागेल. सद्या चालू असलेल्या नाटकांमध्ये संगीतकार अशोक पत्कीनी त्यांच्याकडून छान छोटी छोटी गाणी गाऊन घेतलीत. उदा. “मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं . . . ” अशा चतुरस्त्र अंगाच्या श्री. प्रशांत दामले सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन सद्याच्या करोना संकटातून बाहेर येण्यासाठी आपले बॅकस्टेज कलावंत, तंत्रज्ञ यांच्या सहाय्यासाठी प्रत्येकी रु. १०,०००/- देण्याची घोषणा केली आहे. खरोखरीच त्यांचं हे औदार्य वाखाणण्यासारखंच आहे.\nमराठी रंगभूमी व सिनेक्षेत्रास सुपरिचीत असलेले तोलामोलाचे नावं म्हणजे श्री. महेश वामन मांजरेकर. महेश मांजरेकरांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तमोत्तम वेगळ्या आशयाचे चित्रपट दिले तसेच टि. व्ही. सिरियल्सच्या माध्यमातून अनेक चांगल्या भूमिका वठवल्या. हल्लीच त्यांनी “बिग बॉस” या मराठी सिरियलचे सादरीकरण उत्तम रीतीने केले. सद्याच्या करोनाच्या उद्भवलेल्या प्रकोपामुळे त्यांनी सद्या घरीच बसुन काम करण्याचा निर्धार केला आहे. काही कलावंतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्या ऑनलाईन ऑडिशन्स घेण्याचे ठरवले आहे. यापूर्वी त्यांनी हे कधीच केलं नव्हतं. अशा नवोदित, उभरत्या कलाकारांनी त्यांचा आवडता परफॉर्मंन्स डायलॉग्ज इ. मोबाईलवर शुट करून पाठवायचं आहे. त्याचबरोबर फोटो, संपर्क क्र. (मोबा. नं .) ई-मेल आयडी talentbank2020@gmail.com वर पाठवल्यावर त्यांची टिम जी त्यांच्याप्रमाणेच घरून काम करत आहे, या माहितीचं संकलन करेल. यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही हे विशेष सक्तीच्या पण उपयुक्त अशा संचारबंदीच्या या काळात तुमच्यातले टॅलेन्ट हेरून त्याला योग्य दिशा देण्याचा हा प्रयत्न स्तुत्यच म्हणावा लागेल.\nआपण सर्वांनीच रंगभूमीच्या पाठीशी उभे राहून आपला खारीचा वाटा उचलून करोनाच्या राक्षसाला शक्ती व युक्तीने एकजूटीने नेस्तनाबूत करणे गरजेचे आहे.\nPingback: साहित्य सहवास — विविध विषयांवरील लेख आणि कथांचा संग्रह • रंगभूमी.com\nPingback: अनिल कासकर यांचा अभिनेता ते रंगभूषाकारापर्यंतचा प्रवास • रंगभूमी.com\nPingback: ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे यांचा गरजू रंगकर्मींना मदतीचा हात\nप्रख्यात रंगकर्मीं अनिल गवस यांच्याशी गप्पा | Anil Gawas | Marathi Podcast\nप्रख्यात अभिनेत्री शलाका पवार यांच्याशी गप्पा | Shalaka Pawar | Marathi Podcast\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nथिएटर प्रीमियर लीग २०२० – २४ सप्टेंबर पासून सुरू होणार Online नाट्यमहोत्सव (Theatre Premier League 2020)\nलॉकडाऊनच्या कठीण काळात रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता आलेला नाही. कोरोनाचे संकट…\nरातराणी नाटकाचे बहारदार Online अभिवाचन\nज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर म्हणजेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या समर्थ लेखणीतून जन्माला आलेल्या “रातराणी”…\n१५ ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर “लकीर” आणि “बिफोर द लाईन” या दोन एकांकिकांचे सादरीकरण\nstoryयाँ production, its all about Kalyan आणि स्वामी नाट्यांगण या तीन संस्थांनी एकत्र येऊन १५…\nअभिनय कल्याण आयोजित “नाट्यछटा दिवाकरांच्या” १५ ऑगस्ट पासून\nलॉकडाउनच्या काळात नाट्यगृहात नाटक सादर होणे आणि प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत जाणे शक्य नसल्याने बरेच रंगकर्मी नाटक…\nमाझ्या आठवणीतील नाटक — इथं कुणी कुणाला सावरायचं\nआमच्या लहानपणी मी ऐकलेली गोष्ट, घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींशी मैत्री करु नये, का…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/women-honor-the-immersion-in-ganeshwadi/articleshow/71038622.cms", "date_download": "2020-09-22T20:37:07Z", "digest": "sha1:EAXRCHDNIDO45XPC6BJXPJKF5BNSJRYC", "length": 13467, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगणेशवाडीत विसर्जनाचा मान महिलांना\nनदी, तलावांमध्ये गणेश विसर्जनामध्ये प्रामुख्याने पुरुष मंडळी अग्रभागी असली तरी महिलांनाही गणेश विसर्जनातून गणेशोत्सवातील एका भावपूर्ण घटनेचे साक्षीदार होण्याची इच्छा असते. परंतु यासाठी महिलांचा पुढाकार दिसत नसल्यामुळे कल्याणच्या गणेशवाडी परिसरात गणेश विसर्जनाचा मान महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nनदी, तलावांमध्ये गणेश विसर्जनामध्ये प्रामुख्याने पुरुष मंडळी अग्रभागी असली तरी महिलांनाही गणेश विसर्जनातून गणेशोत्सवातील एका भावपूर्ण घटनेचे साक्षीदार होण्याची इच्छा असते. परंतु यासाठी महिलांचा पुढाकार दिसत नसल्यामुळे कल्याणच्या गणेशवाडी परिसरात गणेश विसर्जनाचा मान महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिसरातील कॉमन मॅन चौकामध्ये कृत्रिम हौदामध्ये गणेश विसर्जन केले जात असून यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाचा मान महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक नगरसेविका सुमन निकम यांच्या संकल्पनेतून माजी नगरसेवक नितीन निकम यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.\nकल्याणमध्ये गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या कमी असली तरी शहरात लोकसहभागातून गणेश विसर्जनाचे कृत्रिम हौद तयार करण्याचा प्रयत्न गणेशवाडी परिसरातून झाला. गेल्या दोन वर्षांपासून या भागात कृत्रिम हौदामध्ये गणेशविसर्जन केले जाते. यंदाही गणेशविसर्जन सोहळा होणार आहे. घरामध्ये दहा दिवस गणपतीचे आगमन, पूजा, आरती आणि प्रसाद देण्यामध्ये महिलांचा अग्रभाग असतो. विसर्जन हा अत्यंत भावपूर्ण क्षण असून महिलांनाही गणपतीचे विसर्जन करण्याची इच्छा असते. मात्र त्यांना हा मान दिला जात नसल्याने गणेशवाडीतून ही संकल्पना राबविण्याचा निर्णय यंदापासून घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी या ठिकाणी येऊन गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदामध्ये विसर्जन करण्याचे आवाहन नितीन निकम यांनी केले आहे. गणेशवाडीतील नागरिकांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला असून कृत्रिम हौदासाठी लोकवर्गणी देऊ केली आहे. त्यामुळे एक आदर्श उपक्रम या भागात पहायला मिळणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nभिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा ठार...\nआटगावजवळ लोकलचा डबा घसरला; आसनगाव ते कसारा वाहतूक ठप्प...\nEknath Shinde: इमारत कोसळताच एकनाथ शिंदे यांची भिवंडीत ...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nवसईतही गौरीगणपतींना भावपूर्ण निरोप महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nपुणेभाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nमुंबईपाच दिवसांत चार मंत्री करोनाच्या विळख्यात; वर्षा गायकवाड यांनाही संसर्ग\n आता LAC वर दोन्ही देश आणखी सैनिक पाठवणार नाहीत\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nदेशदाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २०३ कोटींची मालमत्ता जप्त\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nआयपीएलIPLमधील सर्वात धोकादायक खेळाडू; कॅमेऱ्याची काच फोडली, पाहा व्हिडिओ\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nमोबाइलरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्स, बंपर डेटा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathigappa.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%B5/", "date_download": "2020-09-22T19:28:49Z", "digest": "sha1:BCPUBLWJSJYEZ5BLNTZFM7AWIVUFSOJG", "length": 16395, "nlines": 97, "source_domain": "marathigappa.com", "title": "निवेदिता जोशी गेल्या ११ वर्षांपासून करत आहेत साईड बिझनेस, ह्या लोकप्रिय ब्रँडच्या आहेत मालकीण – Marathi Gappa", "raw_content": "\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\nनिशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी\nसैराट मधला सल्या आता खऱ्या आयुष्यात काय करतोय बघा, पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल\nहे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल\nजयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री\nजत्रा चित्रपटातील हा कलाकार आता बनला आहे लोकप्रिय सेलिब्रेटी, बघा कोण आहे तो\nHome / मराठी तडका / निवेदिता जोशी गेल्या ११ वर्षांपासून करत आहेत साईड बिझनेस, ह्या लोकप्रिय ब्रँडच्या आहेत मालकीण\nनिवेदिता जोशी गेल्या ११ वर्षांपासून करत आहेत साईड बिझनेस, ह्या लोकप्रिय ब्रँडच्या आहेत मालकीण\nनिवेदिता जोशी-सराफ ह्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांनी बालरंगभूमीपासून आपल्या कलेचा प्रवास सुरु केला. त्यांनी १९८८ साली प्रदर्शित झालेल्या ‘दे दणादण’ ह्या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पर्दापण केले. निवेदिता जोशी ह्या ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलेले आहे. त्यापैकी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगांवकर ह्यासारख्या गाजलेल्या अभिनेत्यांसोबत काम केलेले आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलेले आहे. त्यांनी फक्त मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर हिंदी टेलिव्हिजनवर सुद्धा आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. सध्या चित्रपटात चांगल्या भूमिका मिळत नसल्या कारणाने काम करणं थांबवलं असून, त्या एका चांगल्या भुमेकच्या शोधात आहेत. परंतु त्या मालिकेत काम करताना दिसत आहेत. सध्या त्या झी मराठी वरील ‘अगंबाई सासूबाई’ ह्या गाजत असलेल्या मालिकेत आसावरीची भूमिका निभावत आहेत. अभिनेते अशोक सराफ ह्यांच्यासोबात त्यांनी लग्न केले. त्यांना जेव्हा मुले झाली, त्यानंतर त्यांनी चित्रपटात काम करणे थांबवले होते. त्या वैवाहिक जीवन आणि मुलांच्या पालनपोषणात खूप व्यस्त होत्या. त्यादरम्यानच्या काळात त्या चित्रपटांत काम न करता आपल्या आवडीचा एक व्यवसाय करत होत्या. आजच्या लेखात आपण निवेदिता जोशींच्या त्याच साईड बिजनेस बद्दल जाणून घेणार आहोत.\nत्यांना पहिल्या पासूनच साड्यांची खूप आवड होती. नवीन साड्या, त्यांचे वेगवेगळे डिझाइन्स आणि त्यांचे रंग ह्या निवेदितांना खूप आवडत असे. बाळंतपणानंतर त्यांना खूप मोकळा वेळ मिळाला होता. ह्यादरम्यान साड्यांचा व्यवसायाची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. पती अशोक सराफ ह्यांच्यासोबत त्यांनी ह्याबाबत चर्चा केली. पतीचा होकार मिळताच त्यांनी ह्या बिझनेसला सुरुवात केली. अगोदर त्या सर्व साड्या रेडिमेड घ्यायच्या आणि त्यांची विक्री करायच्या. परंतु असं करत असताना त्यांना लक्षात आले कि अनेक स्त्रियांना साड्या नेसता येत नाही. त्याचप्रमाणे साडी नेसताना वेळही खूप लागतो. ह्यावर उपाय म्हणून त्यांनी स्वतःच साडी डिझाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी डिझाईन केलेल्या साड्या कोणत्याही ड्रेसवर घालू शकतात असे त्या म्हणतात. अगदी स्कर्टवर सुद्धा. त्यांनी डिझाईन केलेल्या साड्या घालायला फक्त ३० सेकंड इतकाच वेळ लागतो. साड्यांच्या बिजनेसबाबतची कल्पना कशी आली हे सांगताना त्या म्हणाल्या, चित्रपट सृष्टीत असताना मला साडय़ांमधील आवड निर्माण झाली. वेगळय़ा साडी घालण्याची हौस होती. एका कार्यक्रमामध्ये अशी एका प्रकारची आकर्षक शिवलेली साडी परिधान करायला मिळाली तेव्हापासून मला साडीची आवढ निर्माण झाली. गेल्या दहा वर्षापासून मी हा व्यवसाय करत आहे. माझ्या ब्रँडचा मथळा आहे ‘डिसाईन सारीईज इन ऍफोरडेबल रेट’ कमी किंमतीत महिलांना चांगल्या दर्जाची साडी देणे हा उद्देश आहे.\nहा बिझनेस त्या गेल्या ११ वर्षांपासून करत असून, त्या जवळजवळ ५ वर्षांपासून स्वतः डिझाईन केलेल्या साड्या विकत आहेत. त्यांनी ह्या साड्यांच्या ब्रँडला ‘हंसगामिनी’ असे नाव दिलेले आहे. त्यांचे पती अशोक सराफ ह्यांनीच हे नाव सुचवल्याचे त्या सांगतात. त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या ब्रँडचे प्रदर्शन ठेवले होते. ह्या ब्रँडमध्ये त्या सर्व प्रकारच्या साड्या विकत आहेत. ह्या ब्रँड मध्ये कमीत कमी किंमतीत डिझायनर्स साड्या मिळतात. साडी हा पोशाख अगदी गरिबांपासून ते श्रीमंतपर्यंत परिधान केला जातो. परंतु सध्याच्या घडीला साड्यांची किंमत अवाढव्य असल्यामुळे अनेकांना डिझायनर्स साड्या विकत घेता येत नाही. ह्यामुळे हास्यगामिनी ब्रँडतर्फे त्या कमीत कमी किंमतीत मिळून सर्वांना त्याचा फायदा व्हावा हा त्यामागे उद्देश असल्याचे त्या सांगतात. त्यांनी ह्या व्यायसायात अनेक गरजू महिलांना रोजगारांची संधी उपलब्ध दिली. हा ब्रँड ग्रेस फॉरेव्हर ह्या एकत्रित प्रकल्पाचा एक भाग आहे. आपल्या ह्या प्रवासाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “कठोर परिश्रम, आत्मविश्वास तसेच ध्येय या तीन गोष्टी केल्या तर कुठलीच गोष्ट अशक्य होणार नाही. कुठल्या गोष्टीत आवड आहे त्यात लक्ष केंदीत करा. मला लहानपणापासून आईवडीलांचे तसेच गुरुजनांचे मार्गदर्शन लाभल्याने आज चित्रपट सृष्टीत तसेच एक उत्कृष्ट उद्योजिकता होण्याचा मान मिळाला.”\nPrevious अभिषेकने ऐश्वर्यासाठी ह्या सुंदर अभिनेत्रीला सोडले, १० महिने होते अफेअर\nNext मृणाल दुसानिसचा पती आहे अमेरिकेत कामाला, बघा मृणालबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nकुठे मिळतील या साड्या\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AB%E0%A5%AA%E0%A5%AD", "date_download": "2020-09-22T22:06:33Z", "digest": "sha1:PAH762KLIJWY6QN36BU555E3T4WXAAYH", "length": 5086, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ५४७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक\nदशके: पू. ५६० चे - पू. ५५० चे - पू. ५४० चे - पू. ५३० चे - पू. ५२० चे\nवर्षे: पू. ५५० - पू. ५४९ - पू. ५४८ - पू. ५४७ - पू. ५४६ - पू. ५४५ - पू. ५४४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ५४० चे दशक\nइ.स.पू.चे ६ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-kade-brothers-kasegaon-dist-solapur-has-achieved-success-export-oriented?tid=128", "date_download": "2020-09-22T22:01:53Z", "digest": "sha1:VG74H4SH5257URPZETSL2FAGC3VEJFQ2", "length": 26083, "nlines": 190, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, Kade Brothers from Kasegaon, Dist. Solapur has achieved success in export oriented grape farming. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात कादे बंधूंनी मिळवली ओळख\nनिर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात कादे बंधूंनी मिळवली ओळख\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nयोग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर सुमारे १५ एकर क्षेत्रात आठ वर्षांपासून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात सातत्य ठेवण्याचे कौशल्य कासेगाव (जि. सोलापूर) येथील दशरथ आणि दत्तात्रय या कादे बंधूंनी मिळवले आहे. दुष्काळ व अन्य प्रतिकूल परिस्थितीशी धैर्याने सामना करीत शेततळे, सौरपंप व मत्स्यपालन यांची जोड देत शेती किफायतशीर केली आहे.\nयोग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर सुमारे १५ एकर क्षेत्रात आठ वर्षांपासून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात सातत्य ठेवण्याचे कौशल्य कासेगाव (जि. सोलापूर) येथील दशरथ आणि दत्तात्रय या कादे बंधूंनी मिळवले आहे. दुष्काळ व अन्य प्रतिकूल परिस्थितीशी धैर्याने सामना करीत शेततळे, सौरपंप व मत्स्यपालन यांची जोड देत शेती किफायतशीर केली आहे.\nसोलापूर-तुळजापूर महामार्गावर उळेपासून आत तीन किलोमीटरवर दक्षिण सोलापुरातील कासेगाव आहे. पाण्याचे जेमतेम स्त्रोत असूनही हा परिसर पूर्वीपासून दर्जेदार द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध आहे. या भागात जवळपास २०० एकरांपर्यंत द्राक्षाचे क्षेत्र होते. मात्र गेल्या काही वर्षांत पाण्याच्या टंचाईमुळे ५० टक्क्यांपर्यंत क्षेत्र घटले. आज ते शंभर एकरांपर्यंत असावे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही उत्पादकता व गुणवत्ता टिकवणं आणि सलग आठ वर्षे निर्यात टिकवणं हे कष्टाचं, धाडसाचं आणि कौशल्याचं काम कासेगावातील बागायतदार पेलताहेत. दशरथ आणि दत्तात्रय हे कादे बंधू त्यापैकीच एक आहेत. त्यांची\n१५ एकर द्राक्षबाग आहे. आज या भागातील प्रगतिशील आणि प्रयोगशील द्राक्ष उत्पादक म्हणून त्यांनी आपली ओळख तयार केली आहे.\nदशरथ यांची गावात वडिलोपार्जित पाच एकर शेती होती. वडील भीमराव शेतीच करायचे. ज्वारी, बाजरी, कांदा अशी पिके त्यावेळी घेत. दशरथ व दत्तात्रय यांना नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे दहावी व बारावीच्या पुढे फार शिकता आले नाही. दशरथ यांनी दहावीनंतर ‘ट्रॅक्टर मेकॅनिकल’ चा अभ्यासक्रम पूर्ण केला. दत्तात्रय यांनी थेट मुंबई गाठून नोकरी पत्करली. काही वर्षे अशीच गेली. पण कशाचाच मेळ बसत नव्हता. दरम्यान शेती पाहातच दशरथ यांनी तीन ते चार म्हशींपासून दुग्ध व्यवसाय सुरू केला. गावातून सोलापुरात येऊन ते घरोघरी दुधाचे रतीब घालू लागले. पुढे १५ ते २० म्हशींपर्यंत व्यवसाय वाढला. पण तरीही समाधानकारक हाती काही लागत नव्हते.\nसन २००८ च्या सुमारास मावसभाऊ व द्राक्ष बागायतदार हणमंत गवळी (वडगाव) आणि नातेवाईक राजाराम जाधव (येळवट) यांनी दशरथ यांना द्राक्षशेतीचा सल्ला दिला. पण हे पीक जमेल का अशी शंका होती. अखेर नातेवाइकांनी सर्वतोपरी पाठबळ दिले. मग आत्मविश्वास वाढला. सन २००८ मध्ये अडीच एकरांवर टू ए क्लोन वाणाची लागवड केली. भाऊ दत्तात्रयही गावी आले. दोघांनी मिळून शेतीत पूर्णवेळ लक्ष दिले. व्यवस्थापन चांगले ठेवले. मेहनतीचे फळ मिळाले. एकरी १२ टनांच्या पुढे उत्पादन तर साडेचार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. त्यातून आत्मविश्‍वास वाढला.\nदरवर्षीचे अनुभव द्राक्षशेतीतील कौशल्य वाढवण्यासाठी उपयोगी पडत होते. मागील चुका सुधारत कादे बंधू पुढेपुढे जात होते. सन २०१० मध्ये बागेचे क्षेत्र वाढवले. सन २०१२ पासून निर्यातक्षम उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी आणखी कष्ट आणि जोखीम पत्करली. ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादनावर भर दिला. एकरी १२ टनांपर्यंत उत्पादन तर प्रति किलो ६५ रुपये दर मिळाला.\nसन २०१३ मध्ये मात्र दुष्काळाची परिस्थिती अनुभवावी लागली. त्यातही हिंम्मत न हारता व्यवस्थापनात कसर ठेवली नाही. सध्या १५ एकरांवर व त्यातही सुमारे साडेबारा एकरांत टू ए क्लोन तर उर्वरित क्षेत्रात तास ए गणेश वाणाची लागवड होते. आठ वर्षांपासून युरोपीय देशांतील निर्यातीत सातत्य ठेवले आहे. एकरी १२ टनांपासून ते १७ टनांपर्यंत उत्पादन घेण्यात येते.\nऑक्टोबर छाटणीपूर्वी बेसल डोसचा वापर\nदरवर्षी एकरी चार ट्रेलर शेणखत. प्रसंगी विकत घेऊन वापर.\n१७ व्या दिवशी विरळणी. वांझकाडी काढण्यात येते.\nपूर्वीच्या डिपींग पद्धतीऐवजी घड फुगवण्यासाठी यंत्राचा वापर\nकाढणीनंतर बागेला काही काळ ताण देऊन पुढील हंगामाची तयारी\nयुरोपीय देशांमध्ये माल पाठवला जात असल्याने राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शिफारशीनुसार व सल्ल्यानुसार कीडनाशकांचा मर्यादित वापर. छाटणीनंतर पहिल्या साठ दिवसांपर्यंत रासायनिक पद्धतीचा वापर. त्यानंतर जैविक पद्धतीवर भर. द्राक्षात कीडनाशकांचे अवशेष राहणार नाही याची काळजी घेतली जाते.\nआठ वर्षापासून सांगली जिल्ह्यातील एका निर्यातदार कंपनीशी व्यवहार. दरवर्षी हंगामात संबंधित कंपनीचे अधिकारी येतात. द्राक्षाचे नमुने घेण्यात येतात. त्यानंतर दर ठरतो आणि काढणी सुरू होते. किलोला ४० रुपयांपासून ८०, ९० रुपयांपर्यंत दर मिळतो.\nसन २०१३ मध्ये दुष्काळाची मोठी झळ बसली. प्रति टँकर हजार रुपयाप्रमाणे पाणी विकत घेऊन बाग जगवावी लागली. त्याचबरोबर गावच्या उत्तरेला २०१४ मध्ये बारा एकर शेती घेतली. ही जमीन हलकी, दगडगोट्याची, माळरान होती. पाण्याचा स्रोत नव्हता. पण पूर्वाश्रमीचा अनुभव लक्षात घेऊन ती चांगली विकसित केली. पाण्याचा शाश्‍वत स्रोत तयार करण्यासाठी पाच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे घेतले आणि त्यानंतर इथे दहा एकर लागवड केली.\nशेततळ्यात दरवर्षी जूनच्या दरम्यान ५० हजारांपर्यंत मत्स्यबीज वापरण्यात येते. राहू, कटला, मृगल\nजातीचे मासे आहेत. एप्रिल-मेमध्ये मासे विक्रीसाठी तयार होतात. प्रति किलो ७० ते ९० रुपये दर मिळतो. त्यातूनही तीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते.\nपाण्यासाठी जसा शेततळ्याचा कायमस्वरुपी स्रोत तयार केला. त्याच पद्धतीने विजेसाठीही यंदा मुख्यमंत्री योजनेतून पाच एचपी क्षमतेचा कृषीपंप घेतला. पाच तासांहून अधिक काळ तो चालतो. त्यातून विजेची\nबचत करताना शाश्वत सोयही तयार केली आहे.\nद्राक्षशेतीत जवळपास शून्यातून कादे बंधूंनी प्रगती केली आहे. नातेवाईक, मित्र, शास्त्रज्ञ यांच्या मदतीने त्यांनी ते करून दाखवले. त्याचप्रमाणे आपणही अन्य शेतकऱ्यांना पुढे न्यावे या भावनेतून गावातील\nकाही शेतकऱ्यांना द्राक्षलागवडीसाठी प्रवृत्त केले आहे. त्यांचा वैष्णवी शेतकरी गट आहे.\nशेतीतील अडचणी आणि उपायांवर त्यात देवाणघेवाण होते.\nद्राक्ष सोलापूर floods दुष्काळ सामना face शेततळे farm pond मत्स्यपालन fishery शेती farming महामार्ग द्राक्षशेती grapes farming ट्रॅक्टर tractor मुंबई mumbai व्यवसाय profession उत्पन्न यंत्र machine सांगली sangli कंपनी company कृषी agriculture\nगुणवत्तापूर्ण द्राक्षशेती करणारे कादे बंधू\nसुमारे पाच कोटी लिटर क्षमतेचे उभारलेले शेततळे.\nसौरकृषीपंप शेतात बसवला आहे.\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारला\nकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली.\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात कोरोनाची साथ सुरु झाली.\nसोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या...\nसोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सोलापूर शहर आणि जि\nमुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम सुरू करणार...\nनाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू\nसोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे पीक कर्ज\nसोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने एक ऑक्‍टोंबरपासून शेतकऱ्यांना अ\nसंरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...\nपशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...\nमैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...\nनाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...\nगुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...\nशेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...\nकांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...\nऔरंगाबाद जिल्ह्यात करटोलीची व्यावसायिक...कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील...\nनिर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात कादे...योग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर सुमारे १५ एकर...\nदर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...\nभात शेतीला मिळाली कुक्कटपालनाची जोडनिवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) येथील मारुती सहदेव...\nशेळी, कोंबडीपालनातून बसवली शेतीची घडीनेमके काय करायचे याची स्पष्टता असली की शेती किंवा...\nगृह उद्योगाच्या माध्यमातून महिलांना...कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची क्षमता प्रत्येक...\nशाश्वत ग्राम, शेती अन कौशल्य विकासावर भरशाश्वत ग्रामविकास, शेती, आरोग्य, शिक्षण आणि...\nएका वर्षात दुबार द्राक्ष काढणीचा ‘आरा...द्राक्षशेतीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जोखीम वाढत...\nलोकसहभागातून देशवंडी झाले पाणीदारजिल्ह्यातील देशवंडी(ता.सिन्नर) हे डोंगराळ भागात...\nमावळंगे बनले रोपवाटिकांचे गावसाधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात...\nहळदीला मिळाली आंतरपिकांची जोडसातत्याने दरामध्ये होणाऱ्या चढ उतारामुळे खानापूर...\nपेरू फळबाग ठरतेय फायदेशीरपुणे जिल्ह्यातील हवेली आणि शिरूर तालुक्याच्या...\nशेळी,कुक्कुटपालनाने दिली नवी ओळखहनुमंतखेडा (जि. जळगाव) येथील योगेश तोयाराम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.com/2019/12/blog-post_17.html", "date_download": "2020-09-22T19:47:51Z", "digest": "sha1:QNBW7RJTSNM37PR4WTZG7THC4DFX43NJ", "length": 8674, "nlines": 59, "source_domain": "www.mandeshexpress.com", "title": "पुरंदावडेत रेणुकादेवी यात्रा महोत्सवाचे आयोजन. - mandeshexpress.com", "raw_content": "\nपुरंदावडेत रेणुकादेवी यात्रा महोत्सवाचे आयोजन.\nसदाशिवनगर/वार्ताहर: पुरंदावडे ता.माळशिरस येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री रेणुकादेवी यात्रा महोत्सवाचे आयोजन मोठया प्रमाणात करण्यात आल्याची माहिती देवीच्या पुजारी जगुबाई मोहिते यांनी दिली.\nसदर यात्रा महोत्सवास दि. ८ पासून प्रारंभ होत असून देवीस चोळी पातळ व फळांचा नैवैद्य, त्याच प्रमाणे माण घेण्यासाठी पालखी माहेरघरला नाळेमळ्यात जाते. सोमवार दि.९ रोजी करमणुकीचा जनजोगती यांची गाणी व याच दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य व महाअभिषेक होईल. दि.रोजी सकाळी ७ ते ४ गावातुन रथ व पालखी प्रदक्षिणा देवीचा छबीना रथातुन पुरंदावडे गावातुन निघणार आहे. या दिवशी पालखी माण घेण्यासाठी माणकऱ्याच्या घरी जाते. सायकांळी ५ वाजता किचाचा कार्यक्रम होईल. यावेळी शिवाजी बाजी मोहिते, दादासाहेब शिवाजी मोहिते, अदित्य दादासाहेब मोहिते उपस्थित होते.\nआमच्या दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी C lick करा.\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : दुष्काळी...\nमाणगंगा नदीला आला पुर ; आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद\nमाणगंगा नदीला आला पुर आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'माणदेश एक्सप्रेस' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nमाणदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'माणदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'माणदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nकॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.Copyright माणदेश एक्सप्रेस सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.com/2020/08/Today-is-the-birthday-of-late-RR-Aba-Patil-A-little-information-about%20them.html", "date_download": "2020-09-22T20:48:20Z", "digest": "sha1:VZZLHEN52CNP4PMQZ3ANFTM4NUQAIHOM", "length": 13709, "nlines": 90, "source_domain": "www.mandeshexpress.com", "title": "स्व.आर.आर.आबा पाटील यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांची राजकीय कारकीर्द व त्यांनी घेतलेलं निर्णय पहा - mandeshexpress.com", "raw_content": "\nस्व.आर.आर.आबा पाटील यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांची राजकीय कारकीर्द व त्यांनी घेतलेलं निर्णय पहा\nस्व.आर.आर.आबा पाटील यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांची राजकीय कारकीर्द व त्यांनी घेतलेलं निर्णय पहा\nआटपाडी : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांची आज जयंती. उमद्या, लोकप्रिय आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेता म्हणून आर. आर. पाटील यांनी राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. राज्यभरात ते आबा या टोपणनावाचे ओळखले जायचे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल थोडीशी माहिती\nपूर्ण नाव – रावसाहेब रामराव ऊर्फ आर. आर. पाटील\nजन्म – १६ ऑगस्ट १९५७\nमृत्यू – १६ फेब्रुवारी २०१५\nजन्मगाव – अंजनी, ता. तासगाव, जि. सांगली\nशिक्षण – बी.ए., एल.एल.बी.\n१९७९ – १९७९ मध्ये सांगली जिल्ह्यातील सावळजमधून जिल्हा परिषदेवर निवडून गेले. १९७९ ते ९० या काळात त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले.\n१९९० – तासगावचे आमदार म्हणून पहिल्यांदाच विधासभेत\n१९९०, १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४ असे सलग सहा वेळा ते आमदार झाले\n१९९६ – विधानसभेमध्ये सुरुवातीच्या काळात त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून काम पाहिले.\n१९९८ – विधानसभा लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली\n१९९६-९७ आणि १९९८-९९ या काळात त्यांनी विधीमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्षस्थानही भूषविले.\n१९९९ – मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याच वर्षी त्यांची महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्रीपदी नियुक्ती\n२००४ – एक नोव्हेंबर २००४ रोजी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.\n२००३ ते २००८ आणि २००९ ते २०१४ या काळात त्यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणूनही काम सांभाळले.\n२००८ – मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मंत्रिपद गमावलं\n२००९ – पुन्हा गृहमंत्रिपदी विराजमान\n२००४ आणि २००९ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद भुषवलं\nआबांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय –\nराज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवले\nग्रामीण महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवले\nडान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेतला आणि त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणीही केली\nडान्सबार बंदीच्या निर्णयावर अनेक स्तरांमधून टीका झाल्यानंतरही आबा आपल्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिले.\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारले.\nगडचिरोलीमधील विकासकामांना त्यांच्या प्रयत्नांमुळे चालना मिळाली\nराजकीय पार्श्वभूमी नसताना सामान्य घरातून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली\nसंवेदनशील राजकीय नेता अशी ओळख असणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे पाठीराखे\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वच्छ प्रतिमेचा सोज्ज्वळ चेहरा अशी आबांची ओळख होती\nतीन तपांहून अधिकच्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर झाला नाही\nते एक उत्कृष्ट वक्ता होते. त्यांना ग्रामीण महाराष्ट्रीची चांगली माहिती होती\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : दुष्काळी...\nमाणगंगा नदीला आला पुर ; आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद\nमाणगंगा नदीला आला पुर आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'माणदेश एक्सप्रेस' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nमाणदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'माणदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'माणदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nकॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.Copyright माणदेश एक्सप्रेस सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/39779", "date_download": "2020-09-22T22:21:47Z", "digest": "sha1:5Z5HBY4LH37AII7Y42T63IO2DJE6IBUJ", "length": 4237, "nlines": 110, "source_domain": "www.maayboli.com", "title": "देव कोण ते माणूस तू, मी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /देव कोण ते माणूस तू, मी\nदेव कोण ते माणूस तू, मी\nधन्यवाद स्मितू आणि मानिनी...\nधन्यवाद स्मितू आणि मानिनी...:-)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/554", "date_download": "2020-09-22T21:39:43Z", "digest": "sha1:GTX4KGEP2JJOJO3CKCJ3QIWGTOH7Z4IU", "length": 22565, "nlines": 113, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "माळशेज रेल्वेचा पाठपुरावा... (Followup of Malashej Railway) | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगुलाम मुस्तका यांची गांधीगिरी....\nमाळशेज रेल्वेच्या मागणीसाठी पाच लाख स्वाक्ष-यांचे निवेदन माळशेज कृती समितीने तयार केले आहे. समितीचे अध्यक्ष दिनेशचंद्र हुलावळे आहेत. ह्या रेल्वेची मागणी गुलाम मुस्तफा कुवारी ह्यांनी सतत लावून धऱली आहे. गुलामसाहेबांच्या त्या स्वयंसेवेचा आढावा....\nकल्याणजवळील बदलापूर येथे राहणारे गुलाम मुस्तफा रब्बानी कुवारी यांनी गेली चाळीस वर्षं एक स्वप्न उराशी जपले आहे. ठाणे- नाशिक -पुणे आणि अहमदनगर या चार जिल्ह्यांना कवेत घेणारे, ठाणे व नाशिक जिल्ह्यांतील तीस-चाळीस लाख लोखसंख्येच्या आदिवासी आणि ग्रामीण भागाचा विकास साधणारं, ठाणे जिल्ह्याच्या दहा तालुक्यांना जोडणारे असे ते स्वप्न आहे. स्वप्न आहे-दोन रेल्वेमार्गांचे एक बदलापूर ते जव्हार-नाशिक या मार्गाचे आणि दुस-या मुरबाड ते नगर माळेशजघाट रेल्वे मार्गाचे\nगुलाम मुस्तफा कुवारी हे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात चाळीस वर्षं नोकरी करून निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या सेवेचा बराचसा भाग ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व्यतीत झाला. त्यांच्या शहापूर, भिंवडी, वाडा, डहाणू, जव्हार, मोखाडा, मुरबाड, कल्याण येथे बदल्या होत गेल्या. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या अंतरंगाचे त्यांना सखोल दर्शन घडले.\nठाणे जिल्ह्यातून तीन रेल्वेमार्ग जातात ( पुणे व नाशिकडे जाणारे) परंतु ठाणे जिल्ह्याचा बराचसा भाग दळणवळणाच्या दृष्टीने दुर्गम आहे. त्या जिल्ह्याचा अवाढव्य आकार व भौगोलिक विविधता हेही यामागचे एक कारण आहे.\nजव्हार-नाशिक रेल्वेमार्गाची मागणी जुनी आहे. जव्हारचे राजे वाय.एम.मुकणे हे पहिल्या लोकसभेत खासदार होते. त्यांनी 1950 साली लोकसभेत जव्हार-विक्रमगड-त्र्यंबक-नाशिक या रेल्वेमार्गावर चर्चा घडवून आणली होती. जव्हार हे समुद्रसपाटीपासून सतराशे फूट उंचीवर आहे. ते पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वेस्थानकापासून पंचाहत्तर व नाशिकपासून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे. डहाणू-जव्हार-नाशिक या रेल्वेमार्गाची शक्यता अजमावण्यासाठी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सर्व्हे कमिटीही आली होती.\nजव्हार येथील साप्ताहिक ‘कालतरंग’चे संपादक दयानंद मुकणे हे जव्हार-नाशिक रेल्वेमार्गाबाबत सातत्यानं प्रयत्न करत होते. जव्हारला मुस्तफा कुवारी व दयानंद मुकणे एकमेकांना भेटले आणि त्यांच्यात झालेल्या चर्चेतून ठाणे जिल्ह्याचा अविकसित भाग जोडण्यासाठी एक नवा रेल्वेमार्ग विकसित करण्याची कल्पना पुढे आली. मुस्तफा कवारी यांनी बदलापूर-मुरबाड-वाडा-जव्हार आणि मुरबाड-अहमदनगर अशा दोन रेल्वेमार्गांचे नकाशे तयार केले. तसा एक प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावात वाटेत येणा-या नद्या, छोटे नाले, त्यावर उभारावे लागणारे मोठे पूल, छोट्या मो-या, खडीसाठी उपलब्ध असणारे डोंगर, वाटेतली टेकाडं-ती टाळण्यासाठी घ्यावी लागणारी वळणं, प्रस्तावित रेल्वेस्थानकांना कुठून पाणीपुरवठा होऊ शकतो, ( मूळ प्रस्ताव कोळशाचे इंजिन नजरेसमोर ठेवून तयार केलेला होता.) रेल्वेमार्गांवरील सरकारी व खासगी जमीन किती, किती जमीन सरकारला संपादित करावी लागेल, ती कोणत्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत येते, वनविभागाची जमीन किती अशा अनेक तपशिलांचा समावेश होता.\nलालबहादूर शास्त्री रेल्वेमंत्री असताना मुकणे व कुवारी यांनी हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला, त्यानंतर गेली चाळीस वर्षं मुस्तफा कुवारी या प्रस्तावाचा वेगवेगळ्या, मार्गांनी, हरप्रकारे पाठपुरावा करत आहेत. मधू दंडवते ते नितीशकुमार यांच्यापर्यंतचे सर्व रेल्वेमंत्री जेव्हा जेव्हा मुंबईत आले तेव्हा मुस्तफा कुवारी त्यांना भेटलेले आहेत. ‘तुमचा प्रस्ताव विचाराधीन आहे, त्याची छाननी करण्यात येत आहे’ अशा त-हेची उत्तरे त्यांना नेहमी मिळत आलेली आहेत.\nप्रस्तावित रेल्वेमार्ग बदलापूर येथून सुरू होतो. अंबरनाथ व बदलापूर या दोन रेल्वे स्थानकांमध्ये गार्लिक फॅक्टरी नावाचं एक रेल्वे स्टेशन गेली अनेक दशकं प्रलंबित आहे. या गार्लिक रेल्वे स्थानकापासून सुरू होऊन रेल्वेमार्ग बोराडपाड-म्हसामार्गे-मुरबाडला येतो. मुरबाड हे या दोन्ही रेल्वेमार्गांवरचं जंक्शन आहे. मुरबाडवरुन एक मार्ग किन्हवली-शहापूर-भिवंडी-कुडूस-वाडा-जव्हार-विक्रमगड-त्र्यंबकेश्वर मार्गे नाशिकला जाऊन भिडेल तर दुसरा मार्ग मुरबाड-टोकावडा-सरळगाव-सावर्णेमागें माळशेजघाटातून ओतूर-बनकर फाटा-बेल्हामार्गे अहमदनगरला जाईल. याच प्रकल्पाला सध्या माळशेज रेल्वे म्हणण्यात येते.\nया दोन्ही रेल्वेमार्गांमुळे ठाणे जिल्ह्याचा दुर्गम भाग आधुनिकीकरणाच्या कक्षेत येईल. या भागात उद्योगधंदे उभारले जातील. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होईल. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारासाठी शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही. ठाणे व नाशिक जिल्ह्यातील आदिवासी समाजाला त्याचा विशेष लाभ होईल. त्यांच्या वनोउत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळेल. मुरबाड येथील सहाशे एकर परिसरातील औद्योगिक वसाहत या रेल्वेमार्गामुळे बाहेरच्या जगाशी जोडली जाईल. पुणे व नगर जिल्ह्यांतील ग्रामीण भागाचाही विकास होईल. मुंबईला होणारा दूध व भाजीपाला पुरवठा सध्या माळशेज घाटातून ट्रक्सनं होतो. रेल्वेची सोय झाल्यास तो जलद व कमी खर्चात होऊ शकेल. छोट्या दुध व भाजीपाला विक्रेत्यांना, शेतक-यांना मध्यस्थांवर अवलंबून न राहता थेट बाजारपेठेत माल विकणं शक्य होईल. छोटे उत्पादक सहकारी संघ निर्माण करून थेट बाजारपेठेत शिरकाव करू शकतील. दोन्ही प्रस्तावित रेल्वेमार्गांच्या परिसरात ( माळशेज घाट व विक्रमगड-घोटी-त्र्यंबकेश्वर पट्टा वगळता) जमीन सपाट आहे. घाटद-या फारशा नाहीत.\nशंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1975 साली एकदा जव्हार भेटीला आले होते. तेव्हा त्यांनी या गोष्टीला तत्त्वत: मंजुरी दिली होती. या परिसरात माळशेज, सिद्धगड, मच्छिंद्रगड, माहुली, अजापर्वत, भंडारदरा, तानसा-वैतरणा, जव्हार ही पर्यटन केंद्रं आहेत. त्यांचा विकास झाल्यास पर्यटनाच्या माध्यमातूनही रोजगार निर्मिती होईल.\nधारावीचे खासदार एकनाथ गायकवाड यांनी पुढाकार घेऊन रेल्वे राज्यमंत्री आर. वेलू व मुस्तफा कुवारी यांची भेट घडवून आणली. त्यानंतर रेल्वे राज्यमंत्र्यांनी 28-8-2007 रोजी पाठवलेल्या एका पत्रात या प्रकल्पाला तीनशेतीस कोटी रुपये खर्च असल्याने सध्या तो हातात घेणे शक्य नाही असे उत्तर दिले आहे. मुस्तफा कुवारी यांच्याकडे यावरही तोडगा आहे. ते म्हणतात, पुणे प्रकल्पाचं सहा टप्प्यांत विभाजन करून ते टप्प्या-टप्प्यानं अमलात आणणंही शक्य आहे. त्यांनीतसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवलेला आहे.\nमुस्तफा कुवारी हे जागरूक, दक्ष नागरिक आहेत. सरकार दरबारी अर्ज-विनंती करुन प्रशासनात सुधारणा करण्याचं त्यांचं कार्य सतत चालू असतं. त्यांनी सुचवलेल्या सुधारणा प्रशासनानं स्वीकारल्या व अमलात आणल्या. बदलापूर शहरात अनधिकृत हातगाड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी होत असे. कुवारी यांनी याविरुद्ध आवाज उठवून नगरपालिकेला या हातगाड्या हटवण्यास भाग पाडलं होतं. त्यांच्याच प्रयत्नानी रमेशवाडी येथे नव्या पोलिस स्टेशनची निर्मिती झाली. तुंबलेली गटारं, उखडलेले रस्ते, सार्वजनिक हिताच्या गोष्टींविरुद्ध माहितीच्या अधिकाराचा वापर करून ते नेहमी आवाज उठवत असतात. त्यांच्या विशेष आवडीचा विषय आहे, महसूल विभाग ते या विभागाशी संबंधित शासकीय अध्यादेशांतल्या त्रुटी वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून देत असतात. त्यांनी 2004 च्या मालमत्ता बाजारभाव निर्धांकन आदेशाबाबत केलेल्या सूचना शासनानं स्वीकारल्या. खाजगी वनं संपादन अधिनियम, यूटू झोनमध्ये बिगरशेती परवाना मिळवण्यासाठी तीनशे मीटरपर्यंतची किमान पात्रता मर्यादा रद्द करणं. महसूल प्राधिकरण रद्द केल्यानं निर्माण झालेल्या समस्या, मुद्रांक शुल्क निर्धारणाच्या बाबतीत ग्रामीण क्षेत्रावर होणारा अन्याय; तसंच मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमातील कलम 43(क) रद्द करण्याबाबत त्यांनी केलेल्या सूचना शासनानं मान्य केल्या आहेत.\nमुस्तफा कुवारी ह्याच्या पेन्शनचा बराचसा भाग निवेदनं टाईप करण्यात व सरकारदरबारी पाठवून देण्यात खर्च होतो. मुस्तफा कुवारी यांची ‘गांधीगिरी’ सतत चालू असते.\nगुलाम मुस्तफा कुवारी - 9324735882\nआदर्श मोठे - विकसनशील छोट्यांसाठी\n‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल\nसिंधी व मराठी या भाषांची तुलना\nदेशपांडे यांचे आगळेवेगळे देशाटन\nसंदर्भ: रेल्वे, Indian Railway\nलेखक: नितेश शिंदे Nitesh Shinde\n'वयम्' चळवळ लोकविकासासाठी नेते तयार करण्याची\nसंदर्भ: ग्रामविकास, जव्हार तालुका, विक्रमगड तालुका, माहितीचा अधिकार\nकल्याण नागरिकच्या ईला रवाणी\nसंदर्भ: कल्‍याण तालुका, कल्‍याण शहर, जव्हार तालुका, साप्ताहिक\nवयम सोबतचा कौस्तुभ आमटे यांचा प्रवास\nसंदर्भ: आदिवासी, ग्रामविकास, जव्हार तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/char-vrshat-110-kilo-vajan-kele-kami/", "date_download": "2020-09-22T21:45:33Z", "digest": "sha1:CHSL3SN57MSNQGTXQJHV2T5T3HGTO5W3", "length": 7227, "nlines": 83, "source_domain": "analysernews.com", "title": "चार वर्षात ११० किलो वजन केले कमी", "raw_content": "\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nकंगनाच शिवसेनेवर भारी, शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल.\nक्रिकेटपटू विराट कोहली बाप होणार आहे,पत्नी अनुष्काचा फोटो शेअर करत, तारीखही सांगितली.\nरिया-सुशांतच्या ड्रग्स प्रकरणात बॉलिवूडमधील काही नावे एनसीबीच्या रडारवर\nठाकरे सरकारची तुलना बाबराशी\nचार वर्षात ११० किलो वजन केले कमी\nजगातील सर्वात लठ्ठ मुलांमध्ये गणल्या जाणारया इंडोनेशियातील एका मुलाने चार वर्षात तब्बल ११० किलो वजन कमी केले आहे.\nजगातील सर्वात लठ्ठ मुलांमध्ये गणल्या जाणारया इंडोनेशियातील एका मुलाने चार वर्षात तब्बल ११० किलो वजन कमी केले आहे.\nवाढते वजन खरोखरच शरीरासाठी धोकादायकच ठरत असते. आणि हा धोका कमी करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतू वाढलेले वजन कमी करण्यासाठीही थोडाफार त्रास सहन करावाच लागतो. इंडोनेशियातील आर्य नाव असलेल्या मुलाच्या बाबतीतही काहीसे असेच घडले आहे. वजन कमी करण्यासाठी त्यालाही ञासाचा सामना करावा लागत आहे. त्याच्या अती वजनामुळे सर्वात लठ्ठ व्यकितमध्ये त्याचे नाव घेतले जात असे. परंतु नुकतेच त्याने आपले वजन कमी केले आहे. लठ्ठपणामुळे होणारा त्याचा ञासही कमी झाला आहे. अवघ्या चार वर्षाच्या कठीण परिश्रमानंतर त्याने तब्बल ११० किलो वजन कमी केले आहे.\nआर्याचा हा नवीन लूक लोकांना अचंबीत करत आहे. त्याचे वजन कमी करण्याचे रहस्य जाणले तर २०१६ पासून त्याने आपल्या प्रवासाला सुरूवात केली होती. त्यावेळी त्याचे वजन १९८ किलो होते. या चार वर्षात त्याने ११० किलो वजन कमी केले आहे. त्याच्या ट्रेनरने सांगितले की, जेव्हा पहिल्यांदा मी आर्याच्या कुटूंबाला भेटलो तेव्हा सर्वात आधी त्याच्या दिनक्रमाविषयी विचारले आणि त्याला संतुलित आहार देण्यासाठी सांगितले. त्याला प्रोत्साहित केले. सुरूवातीला मी त्याला सोप्या सोप्या एर्क्ससाईज करायला सांगितले. यानंतर हळू हळू वेटलिफ्टिंग सुरू केले. यामुळे होणारया ञासाचा सामना त्याला करावा लागला परंतु नंतर त्याने अधिक परिश्रम घेऊन आपल्या वजनावर नियंञण मिळवले.\nमराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nस्वामी अग्निवेश यांचे देहावसान\nएनालायजर न्यूज हा नव्या जगाचा मीडिया आहे. सोशल मीडियाचा एडिटर समजायला हरकत नाही. ब्रेकिंग आणि बेकिंग बातम्यांच्या जगात खरी बातमी हरवत चालली आहे. घटनेचा सर्वंकष अभ्यास आपल्यासमोर मांडण्यासाठी एनालायजर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/vodafone-introduces-rs-997-prepaid-plan-check-out-offers/", "date_download": "2020-09-22T21:01:07Z", "digest": "sha1:KJUITV7TBAJGW6DKU34DPDD4KKCGYBBP", "length": 20105, "nlines": 219, "source_domain": "policenama.com", "title": "Vodafone नं लॉन्च केला नवीन प्रीपेड प्लॅन, मिळणार अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 1.5GB डाटा | vodafone introduces rs 997 prepaid plan check out offers | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये नाव समोर आल्यावर व्हायरल…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nVodafone नं लॉन्च केला नवीन प्रीपेड प्लॅन, मिळणार अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 1.5GB डाटा\nVodafone नं लॉन्च केला नवीन प्रीपेड प्लॅन, मिळणार अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 1.5GB डाटा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – वोडाफोन सतत नवीन प्रीपेड प्लॅन सुरू करून देशात आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करीत आहे. यासह, कंपनी अन्य कंपन्यांसोबत स्पर्धेदरम्यान विद्यमान योजनेत बदलत करत राहते. कंपनीने अलीकडेच 99 आणि 555 रुपयांचे प्रीपेड प्लॅन बाजारात आणले. आता वोडाफोनने 997 रुपयांची नवीन दीर्घकालीन योजनादेखील सुरू केली आहे. टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार सध्या वोडाफोनची ही नवीन योजना केवळ निवडक सर्कलमध्येच उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान, कंपनी लवकरच ही योजना अन्य सर्कलमध्येही उपलब्ध करुन देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\nवोडाफोनचा 997 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन :\nकंपनीचा हा एक दीर्घकालीन प्लॅन आहे. या योजनेत ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा देण्यात येणार आहे. म्हणजेच 180 दिवसांच्या वैधते दरम्यान ग्राहकांना एकूण 270 जीबी डेटा मिळेल. या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचा लाभ देखील मिळणार आहे. ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य कॉलिंगचा फायदा घेऊ शकतात. याशिवाय 997 रुपयांच्या योजनेत ग्राहकांना वोडाफोन प्ले सबस्क्रिप्शनचा लाभही मिळेल. या माध्यमातून ग्राहक 999 रुपयांचा ZEE प्रीमियम कंटेंट एक्सेस करू शकता.\nदरम्यान, कंपनीचा हा नवीन प्लॅन विद्यमान 1,499 आणि 599 रुपयांच्या प्लॅनदरम्यान उपलब्ध करून दिला जाईल. वोडाफोनच्या 1,499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 12 महिन्यांच्या संपूर्ण वैधतेमध्ये 2 GB जीबी डेटा देण्यात आला आहे, तर 599 रुपयांच्या योजनेत 84 दिवसांच्या वैधतेत दररोज 1.5GB जीबी डेटा देण्यात आला आहे. उर्वरित फायदे हे 997 रुपयांच्या योजनेसारखेच आहेत.\nकंपनीने अलीकडेच 99 आणि 555 रुपयांच्या योजना देखील लाँच केल्या आहेत. वोडाफोनची 99 रुपयांची योजना 18 दिवसांच्या वैधतेसह आली आहे. या योजनेत, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा दिले जाते. यासह, या योजनेच्या संपूर्ण वैधते दरम्यान 1 जीबी डेटा आणि 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त, ग्राहकांना या योजनेत व्होडाफोन प्ले आणि ZEE5 सब्क्रिप्शन एक्सेस देखील आहे.\nतसेच 555 रुपयांचा प्लॅन 71 दिवसांच्या वैधतेसह लाँच केला गेला आहे. या योजनेत ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतील. याव्यतिरिक्त, ग्राहक देखील या योजनेद्वारे अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेण्यास सक्षम असतील. तसेच या योजनेत ग्राहकांना वोडाफोन प्ले आणि ZEE5 ची सदस्यताही मिळेल.\n‘हळदीच्या चहा’चे 4 प्रकार आणि 4 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nBlood Pressure : रक्तदाबावर उपाय सुचविणारे यंत्र, जाणून घ्या 4 महत्वाच्या गोष्टी\nतुमच्या घरातच असते 10 ते 30 टक्के अधिक प्रदूषण, जाणून घ्या माहिती\nआनंदी राहण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या ‘मानसशास्त्र’\nगोळ्यांपेक्षा नैसर्गिक पद्धतीने घ्या ‘ड जीवनसत्त्व’, या 7 गोष्टी लक्षात ठेवा\nआहारामध्ये ‘या’ 6 पदार्थांचा समावेश केल्यास टळेल स्तनाच्या कर्करोगाचा धोका \nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\n‘छत्रपती शिवरायांची उंची अत्युच्च, त्यावरून भांडण नकोच’ : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे\n कोटयावधी ‘कंत्राटी’ कामगारांना PF आणि इतर सामाजिक योजनांचा लाभ ‘सरकारी’ कर्मचार्‍यांप्रमाणेच मिळणार\nहोळी खेळताना मोबाईल पाण्यात पडल्यास ‘तात्काळ’ करा ‘हे’ काम,…\n5 कॅमेरे असणार्‍या Realme 5i चं नवं व्हेरिएंट लॉन्च, किंमत फक्त 9999, जाणून घ्या\nTikTok चं नवीन म्युझिक App Resso भारतात लॉन्च, ‘हे’ आहेत फीचर्स, जाणून…\n Jio ची भन्नाट ‘ऑफर’, 199 रूपयांच्या रिचार्जमध्ये मिळणार…\n‘शाओमी’ची Leap Day 2020 ‘ऑफर’ : आज करु शकतात फक्त 29…\n‘कोरोना’मुक्त रुग्णांच्या संख्येत भारत जगात…\n‘ही’ सरकारी कंपनी भारतात आणतेय 800 KM प्रति तास…\nVideo : PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हेलियम…\nMonsoon Session 2020 : 300 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या…\nबॉलिवूडमध्ये नवं नाट्य, जया बच्चन यांच्या समर्थनार्थ बिग…\nSBI च्या ग्राहकांसाठी मोठी खुशखबर \nचंबळ नदीत 50 प्रवाशांसह बोट उलटली\nUPSC परीक्षार्थीच्या नियोजनाबाबत एसटी विभाग संभ्रमात\nविद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष सुरु होणार नोव्हेंबरपासून\nCoronavirus : घरात ‘एन्ट्री’ करताना लक्षात ठेवा…\n बॉयलर कोंबडीचे चिकन खाताय \n‘या’ आजाराने पीडित लोक ‘काल्पनिक’…\nयकृत ‘निरोगी’ राहण्यासाठी ‘या’ 5…\nजीवनशैली जन्य रोगाचं प्रमाण वाढतय\nगाईच्या तुपात कॅन्सरशी लढण्याची ताकद, संशोधकांचा दावा\nबंदी असतानाही शाळांच्या परिसरात खुलेआम तंबाखू विक्री\n‘सॉक्स’ घालून झोपण्याचे फायदे अन् तोटे \nजाणून घ्या एच पायलोरीची लक्षणे, वेळेत करा उपचार अन्यथा होऊ…\nअनुराग कश्यप यांच्या अडचणी वाढल्या, अ‍ॅक्ट्रेस पायल घोषने…\n‘कोरोना’मुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचा…\nकुत्र्यामुळं होत होता घटस्फोट, आता अभिनेत्याच्या पत्नीनं…\nजया यांच्या वक्तव्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर…\nPhotos : Big B अमिताभनं शेअर केले KBC च्या सेटचे…\nजाणून घ्या आहारात कोणते पदार्थ एकत्र घेणे आरोग्यासाठी…\nआरक्षणाच्या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने राज्य सरकार…\nराज्यात प्राध्यापक, कर्मचार्‍यांसाठी 100 % उपस्थितीचा निर्णय…\nUnlock 4 : आजपासून 10 राज्यात खबरदारीसह उघडणार शाळा,…\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू \nछोट्या स्क्रीन साइज मध्ये पुढच्या महिन्यात येऊ शकतो iPhone…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nFact Check : महामारीमुळं शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थ्यांना…\n‘राहु-केतु’चे महापरिवर्तन म्हणजे काय \nदुखापतीमुळं बाहेरील कानात बदल होण्याची लक्षणे आणि त्यावर…\nPune : सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nआता प्रत्येक मौसमात घ्या भेंडीचा स्वाद ,ललित-54 वाण यशस्वी\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nअयोध्या : राम मंदिराचं भूमी पूजन झाल्यानंतर जमीनीचं झालं…\nMP : हाय कोर्टात पदवीधरांसाठी मेगा भरती, जाणून घ्या प्रक्रिया\nपैशांची बचत आणि सुविधाही थेट विमानतळावरून सुरू होणार PMPML\nमहाराष्ट्र : 46 वर्ष जुनी होती जिलानी अपार्टमेंट, डेंजरसच्या…\nRSMSSB Recruitment 2020 : स्टेनोग्राफरच्या 1211 पदांसाठी भरती, 12 वी पास असलेल्यांनी लवकर करा अर्ज\n‘आरएच’ संवेदनशीलता काय आहे गरोदरपणातील याचे महत्व जाणून घ्या\n जाणून घ्या ‘पेम्फिगस’ची लक्षणे, कारणे आणि उपचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/08/Libra-future-Horoscopes-28.html", "date_download": "2020-09-22T22:17:41Z", "digest": "sha1:WNLA33ERQF5PZBGKJB6SL2YR5D6DRKNW", "length": 3871, "nlines": 65, "source_domain": "www.smartichi.com", "title": "तुळ राशी भविष्य (Libra future)", "raw_content": "\nHomeराशिभविष्यतुळ राशी भविष्य (Libra future)\nतुळ राशी भविष्य (Libra future)\nआज तुम्ही केलेले शारिरीक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत. असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. कामाच्या ताणतणावांचे ढग तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्नसेवनाचा आनंद लुटा. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्य-क्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकतात. कुठल्या पार्क मध्ये फिरतांना आज तुमची भेट कुणी अश्या व्यक्ती सोबत होऊ शकते ज्याच्या सोबत तुमचे मतभेद होते. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.\nउपाय :- घरामध्ये लाल गुलाबाचे झाड लावून त्याची काळजी घेतल्याने पारिवारिक आनंद वाढेल.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/topics/anganwadi-worker", "date_download": "2020-09-22T19:41:36Z", "digest": "sha1:THJZ6RVEB3BNUVLR2P3A4QZSUOI7TRUB", "length": 4224, "nlines": 72, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n६ लाख अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन\nतामिळनाडू: शाळेत सेक्स करताना शिक्षकाला पकडले\nअंगणवाडी कर्मचाऱ्यांचे गुरुवारी ‘जेलभरो’\nanganwadi worker: अंगणवाडी सेविकांचं आंदोलन\nअंगणवाडी सेविकांवरील 'मेस्मा'ला स्थगिती\n‘मेस्मा’ रद्द होणार नाही\nअंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा\nअंगणवाडी कर्मचारी आजपासून संपावर\nअंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पगार थकले\nकर्नाटकात अंगणवाडी कामगारांचा संप\nउत्तर प्रदेशः विनयभंग केल्याने अंगनवाडी सेविकेची जीपमधून उडी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/video/news/bjd-demands-inclusion-of-sri-lanka-in-citizenship-amendment-bill/videoshow/72445515.cms", "date_download": "2020-09-22T21:47:38Z", "digest": "sha1:6II47NMEAK6GXTOALAHA43M4GYWEYKJK", "length": 9588, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनागरिकत्व विधेयकात श्रीलंकेचाही समावेश हवा: बीजू जनता दल\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nपहिलं तिकीट काढत अजित पवारांनी केला पुणे मेट्रोचा प्रवा...\nकंगनाच्या समर्थनात उतरले बॉलिवूड सेलिब्रिटी...\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोख...\n'संयुक्त राष्ट्रा'च्या गाडीतील आक्षेपार्ह सेक्स व्हिडिओ...\nधरण काठावर तरुणाई थिरकली DJच्या तालावर\nमुंबईत जमावबंदी लागू, आदित्य ठाकरे म्हणाले......\nनागपुरात जनता कर्फ्यू, महापौर उतरले रस्त्यावर...\nशिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेवर 'नंदीबैल' आंदोलन...\nन्यूजइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\nन्यूजdrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nन्यूजसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nक्रीडाचेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, कोण जिंकणार\nन्यूजअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nअर्थसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nमनोरंजनन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nक्रीडामुंबई आणि चेन्नई म्हटल्यावर विक्रम तर होणारच; पाहा काय ते...\nमनोरंजनअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यूजकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nन्यूजकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nन्यूजनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nन्यूजफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nन्यूजचीनची उचलेगिरी; चित्रपटातील दृष्यांना सांगितले अमेरिकेवरील हल्ला\nन्यूजआंदोलनकर्त्या खासदारांसाठी उपसभापतींनी नेला चहा, पंतप्रधानांनी केलं कौतुक\nन्यूजभिवंडी इमारत दुर्घटना : मृतांची संख्या २०वर\nब्युटी‘हे' घरगुती उपाय केल्यास डार्क सर्कलची समस्या होईल दूर\nभविष्यआजचं राशीभविष्य... दिनांक २२ सप्टेंबर २०२०\nन्यूजनागपुरात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाचे लोकार्पण\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/viswanathan-anand-confirmed-his-participation-in-world-championship-title-355500/", "date_download": "2020-09-22T20:36:41Z", "digest": "sha1:WW7B4YCKQGGIVC6PVW2FK4PQH5ASUTNO", "length": 11865, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत विश्वनाथन आनंदचा सहभाग निश्चित | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nविश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत विश्वनाथन आनंदचा सहभाग निश्चित\nविश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत विश्वनाथन आनंदचा सहभाग निश्चित\nगेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विश्वविजेतेपदाचा मुकुट गमवावा लागल्यानंतर जगज्जेता विश्वनाथन आनंद व्यथित झाला होता.\nगेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विश्वविजेतेपदाचा मुकुट गमवावा लागल्यानंतर जगज्जेता विश्वनाथन आनंद व्यथित झाला होता. पण या धक्क्यातून सावरल्यानंतर आता १३ ते ३० मार्चदरम्यान होणाऱ्या आव्हानवीराच्या शर्यतीत खेळणार असल्याचे आनंदने स्पष्ट केले आहे. दुहेरी राऊंड-रॉबिन पद्धतीने होणाऱ्या १४ फेऱ्यांच्या या स्पर्धेतील विजेता नॉर्वेचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याला विश्वविजेतेपदासाठी आव्हान देणार आहे. आनंदसह रशियाचे व्लादिमिर क्रॅमनिक आणि दिमित्री आंद्रेईकीन, बल्गेरियाचा व्हेसेलिन टोपालोव, अझरबैजानचा शाख्रीयार मामेद्यारोव्ह, अर्मेनियाचा लेव्हॉन अरोनियन, रशियाचा सर्जी कार्याकिन आणि पीटर स्विडलर हे अव्वल बुद्धिबळपटू एकमेकांशी झुंजणार आहेत. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) ठेवलेल्या २० जानेवारी या अंतिम मुदतीआधी आठही खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. चेन्नईत एकतर्फी रंगलेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत दहा फेऱ्यांतच पराभूत व्हावे लागल्यामुळे आनंदने भवितव्याविषयी रणनीती ठरवण्याकरिता विश्रांती घेतली होती. आव्हानवीराच्या स्पर्धेत क्रॅमनिक आणि अरोनियन यांचे पारडे जड आहे. आनंदचा ढासळता फॉर्म यामुळे त्याला विजेतेपदासाठी दावेदार समजले जात नाही. मात्र २९ जानेवारीपासून झ्युरिक येथे होणाऱ्या सहा अव्वल बुद्धिबळपटूंच्या स्पर्धेत आनंद आणि कार्लसन पुन्हा एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nनिवृत्तीचा निर्णय धोनीलाच घेऊ द्या, विश्वनाथन आनंदचा धोनीला पाठींबा\nविश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा : विश्वनाथनचा आनंद हिरावला\nनिवृत्तीचा अद्याप विचार केलेला नाही – आनंद\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 राज्यस्तरीय स्पर्धाचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाकडून जाहीर\n2 अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : महाराष्ट्राच्या महिला उपांत्य फेरीत\n3 ..तर भारत हॉकीत पुन्हा महासत्ता बनेल – वीरेन रस्क्विन्हा\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/six-corona-patients-died-in-solapur-including-one-police-constable-aau-85-2168770/", "date_download": "2020-09-22T21:23:17Z", "digest": "sha1:55HWNRXHBZQLBAECJARUGI62QLYL4TQO", "length": 12294, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Six corona patients died in Solapur including one police constable aau 85 |सोलापुरात करोनाचे सहा बळी, पोलीस हवालदाराचाही मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nसोलापुरात करोनाचे सहा बळी, पोलीस हवालदाराचाही मृत्यू\nसोलापुरात करोनाचे सहा बळी, पोलीस हवालदाराचाही मृत्यू\nसोलापूरात करोनाबाधित मृतांची संख्या ४० वर पोहोचली आहे.\nकरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असलेल्या सोलापुरात शुक्रवारी एकाच दिवशी एका करोनाबाधित पोलीस हवालदारासह सहा जणांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह मृतांची संख्या ४० वर पोहोचली आहे. २८ नव्या रूग्णांची भर पडल्यामुळे एकूण रूग्णसंख्या ५१६ झाली आहे. मात्र यापैकी २२४ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. आज आढळून आलेल्या नव्या २८ रूग्णांमध्ये एक पुरूष पंढरपूर तालुक्यातील उपरी या गावचा राहणारा आहे. तो मुंबईहून गावाकडे परत आला होता. त्यानंतर त्याला करोनाबाधा झाल्याचे आढळून आले.\nआज शुक्रवारी एका महिलेसह सहा जणांचा करोनाने बळी घेतला. यातील बहुसंख्य मृत हे वृध्द आहेत. यात एक मृत (वय ६४) सांगोला तालुक्यातील पाचेगावचा राहणारा आहे. त्यास १८ मे रोजी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा २० मे रोजी मृत्यू झाला. वैद्यकीय चाचणीत त्याला करोनाची बाधा झाली होती, हे दिसून आले.\nतर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलीस हवालदाराला (वय ४६) प्रकृती बिघडल्याने कुंभारीच्या अश्विनी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता काल गुरूवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय चाचणी अहवालानुसार त्याला करोनाची बाधा झाली होती. हुतात्मा कुर्बान हुसेन झोपडपट्टीत राहणाऱ्या एका पुरूषाचा (वय ५८) काल मृत्यू झाला. करोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.\nभवानी पेठेतील मराठा वस्तीत राहणाऱ्या ५८ वर्षाच्या वृध्द महिलेचाही करोनामुळे मृत्यू झाला. सलगर वस्तीतील एका ५६ वर्षीय पुरूषासह तेलंगी पाच्छा पेठेतील ७२ वर्षाच्या वृध्दाचा करोनामुळे बळी गेला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nठाणे जिल्ह्यात आणखी १,३८८ रुग्ण\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची बाधा\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nडॉक्टरांवरील हल्लय़ांबाबत न्यायालयाकडून चिंता\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 अमित ठाकरेंनी घेतली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट; केल्या महत्त्वाच्या सूचना\n2 वर्धा : लॉकडाउनमुळे ठप्प झालेल्या ग्रामपंचायतींच्या मासिक सभा होणार पूर्ववत\n3 महाराष्ट्रात नवे २९४० करोना रुग्ण, ६३ मृत्यू, संख्येने ओलांडला ४४ हजारांचा टप्पा\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/vishwajeet-kadam-corona-positive-nck-90-2273013/", "date_download": "2020-09-22T21:43:26Z", "digest": "sha1:N3C4WPS2Q724TXMPB2X4QQGZIM5B3HRO", "length": 13517, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "vishwajeet kadam corona positive nck 90 | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nराज्यमंत्री विश्वजित कदम कोरोना पॉझिटिव्ह\nराज्यमंत्री विश्वजित कदम कोरोना पॉझिटिव्ह\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला करोनाचा संसर्ग झाला आहे.\nराज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबत आता राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण होत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना करोनाची लागण झाली आहे. ट्विट करत त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कदम घरीच विलगीकरणात असून उपचार घेत आहेत.\nथोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्यानंतर डॉ. विश्वजित कदम यांनी गुरुवारी करोना चाचणी केली होती. शुक्रवारी दुपारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मागील दोन-तीन दिवसांमध्ये संपर्कात आलेल्यांना त्यांनी चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे. संसर्गातून बरा होत सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन, हा विश्वास असल्याचंही ते म्हणाले आहेत.\nविश्वजित कदम काय म्हणाले –\nधावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच थोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया चाचणी करून घ्यावी, ही विनंती. माझ्या तब्येतीला धोका नाही. वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घरीच विलगीकरणात मी उपचार घेत आहे. माझे कार्यालय नियमित सुरू असून मीदेखील फोनद्वारे उपलब्ध राहण्याचा प्रयत्न करीन. माझा पलूस कडेगांव मतदारसंघ, सांगली जिल्हा, महाविकास आघाडी सरकारच्या योजना, कोरोना रोखण्यास उपाययोजना, मंत्रालय बैठका, भंडारा पालकमंत्री या नात्याने पूरपरिस्थिती दौरे, भारती विद्यापीठ कामकाज… संसर्गातून बरा होत सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन, हा विश्वास\nधावपळीच्या कारभारात योग्य ती वैद्यकीय खबरदारी घेत होतोच. परंतु अखेर मला कोरोना संसर्ग झालाच\nथोडा ताप आणि अंगदुखी, अशी सौम्य लक्षणे दिसू लागल्याने काल चाचणी करून घेतली. आज त्याचा अहवाल आला आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालो. pic.twitter.com/TvwuXFNpF4\nराज्यातील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख यांनाही करोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी करोनावर मात केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nठाणे जिल्ह्यात आणखी १,३८८ रुग्ण\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची बाधा\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nडॉक्टरांवरील हल्लय़ांबाबत न्यायालयाकडून चिंता\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 “माझ्यामध्ये खूप संयम, मी कधीच…,” एकनाथ खडसेंच्या टीकेला फडणवीसांनी दिलं उत्तर\n2 गुंडाचा बंगला पाडण्यापासून ते रुग्णांना ९ लाख परत मिळवून देण्यापर्यंत… पाहा मुंढेंनी नागपूरमध्ये केलेली १५ कामे\n3 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत शेअर करत कंगना म्हणाली…\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/brother-killed-boyfriend-of-sister-opposing-marriage-1835823/", "date_download": "2020-09-22T20:24:02Z", "digest": "sha1:74P3Y7HJAM4MIOJQZ7KI2VEEL7R5XBPQ", "length": 11636, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Brother killed boyfriend of sister opposing marriage | प्रेयसीच्या लग्नाला विरोध करणाऱ्या विवाहित प्रियकराचा भावाने केला खून | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nप्रेयसीच्या लग्नाला विरोध करणाऱ्या विवाहित प्रियकराचा भावाने केला खून\nप्रेयसीच्या लग्नाला विरोध करणाऱ्या विवाहित प्रियकराचा भावाने केला खून\nदीड वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसबंध होते\nतरुणाने बहिणीच्या माजी प्रियकराची हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. विवाहित प्रियकराने प्रेयसीच्या लग्नाला विरोध केला होता. यामुळे संतापलेल्या प्रेयसीच्या भावाने प्रियकराचा खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. दिघी येथे ही घटना घडली. याप्रकरणी प्रेयसीच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. युवक वाघमारे असं मृत प्रियकराचं नाव असून संतोष चौधरी असं आरोपीचं नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत युवक वाघमारेचे आरोपी संतोषच्या बहिणीसोबत गेल्या दीड वर्षापासून प्रेमसबंध होते. युवक वाघमारेने आपलं लग्न झाल्याचं प्रेयसीपासून लपवलं होतं. त्याला एक मुलगीदेखील आहे. युवकच्या पत्नीला यासंबंधी कळताच तिने प्रेयसिला याबाबत सांगितलं. तिने यासाठी आपल्या लग्नाचा व्हिडीओही व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवला होता. आरोपी संतोषच्या कुटुंबियांचाही या प्रेमसंबंधाला विरोध होता. संतोष याने बहिणीला युवकशी न बोलण्याची ताकीद दिली होती.\nसंतोष आणि कुटुंबीय बिहारमधील मूळ गावी जाऊन बहिणीचा विवाह लावणार होते. युवक वाघमारेचा या लग्नाला विरोध होता. यासाठी त्याने प्रेयसीचं घर गाठलं आणि गोंधळ घालत सर्वांचा खून करेल अशी धमकी दिली. याच रागातून प्रेयसीच्या भावाने म्हणजे संतोष चौधरी याने युवकच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या केली. हल्ल्यात युवकचा जागीच मृत्यू झाला. आरोपी संतोषला दिघी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 पवना नदीवरील केजुबाई धरण भागात शेकडो मासे आढळले मृतावस्थेत\n2 हडपसरमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; ४० वर्षीय आरोपी गजाआड\n3 मुलाची आत्महत्या, धक्क्याने आईचाही मृत्यू; पिंपरीतील कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/buldhana-distrect-is-in-waith-for-medical-college-31564/", "date_download": "2020-09-22T21:41:29Z", "digest": "sha1:G5H354WAR4Y7AVVSANUVUW6HMAT4O7RI", "length": 16668, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "वैद्यकीय महाविद्यालयासाठी बुलढाणा जिल्ह्य़ाला उपेक्षितच ठेवणार काय? | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nवैद्यकीय महाविद्यालयासाठी बुलढाणा जिल्ह्य़ाला उपेक्षितच ठेवणार काय\nवैद्यकीय महाविद्यालयासाठी बुलढाणा जिल्ह्य़ाला उपेक्षितच ठेवणार काय\nराज्य् नाच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने जिल्हा तेथे वैद्यकीय महाविद्यालय, या निर्धारित धोरणानुसार चंद्रपूर, गोंदिया व बारामती येथे वैद्यकीय महाविद्यालय जाहीर केले आहे. ही घोषणा करतांना\nराज्य् नाच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने जिल्हा तेथे वैद्यकीय महाविद्यालय, या निर्धारित धोरणानुसार चंद्रपूर, गोंदिया व बारामती येथे वैद्यकीय महाविद्यालय जाहीर केले आहे. ही घोषणा करतांना राज्यात खऱ्या अर्थाने सर्वच क्षेत्रात मागासलेल्या बुलढाणा जिल्ह्य़ासाठी उपेक्षा व प्रतीक्षेचे धोरण अवलंबिण्यात आल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nशासनाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी वरील घोषणा विधानसभेत केली. यासोबत ते बुलढाणा जिल्ह्य़ालाही वैद्यकीय महाविद्यालय देतील, अशी अपेक्षा होती. माजी आरोग्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बुलढाण्यालाही वैद्यकीय महाविद्यालय देण्याची आग्रही मागणी केली, मात्र पुढच्या टप्प्यात ती पूर्ण केली जाईल, असे आश्वासन देऊन मंत्र्यांनी ही मागणी प्रलंबित ठेवला. खरे म्हणजे, डॉ. राजेंद्र शिंगणे सार्वजनिक आरोग्यमंत्री असतांना त्यांनी येथे हे महाविद्यालय खेचून आणण्याची आवश्यकता होती. स्वत: वैद्यकीय चिकित्सक असलेल्या डॉ. शिंगणेंना त्यावेळी या रास्त अपेक्षेची पूर्तता करता आली नाही. शासनाच्या दप्तरदिरंगाईत हा प्रश्न आता लांबणीवर पडण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.\nबारामतीपेक्षा बुलढाण्याला वैद्यकीय महाविद्यालयाची अधिक आवश्यकता आहे. सर्वागिण विकास झालेला व खासगी वैद्यकीय महाविद्यालये हाकेच्या अंतरावर असलेला राज्यातील हा श्रीमंत भाग आहे. काका-पुतण्यांनी बारामतीचा विकास करतांना राज्याची मती गुंग करून टाकली आहे. त्या तुलनेत महाराष्ट्राच्या अस्मितेची प्रेरणा असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेबांचे जन्मस्थळ असलेला बुलढाणा जिल्हा विकासापासून क ोसो दूर आहे. नव्वद टक्के क ोरडवाहू शेतजमीन असलेला हा जिल्हा औद्योगिक व आर्थिक विकासात राज्यात शेवटच्या क्रमांकावर आहे.\nया जिल्ह्य़ातील जनतेला वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत आवश्यकता आहे. जिल्ह्य़ाचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात वैद्यकीय महाविद्यालय होण्यास अनुकूल परिस्थिती आहे. येथे तिनशे खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय असून अतिशय विस्तीर्ण जागेवर शासकीय क्षय आरोग्यधाम आहे. शासनाच्या निर्णयानुसार हे क्षय आरोग्यधाम आता स्त्री रुग्णालयात परिवर्तित होणार आहे.\nत्यामुळे येथे रुग्ण खाटांची संख्या पाचशेवर जाऊ शकते. या रुग्णालयाला सर्व तालुक्याच्या ठिकाणची उपजिल्हा सामान्य रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये जोडली गेली आहेत. याचा अर्थ, येथे पायाभूत सुविधा तयार आहेत.\nजिल्हा मागासलेला असल्याने गोरगरीब रुग्णांची संख्या लाखोंच्या घरात आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणासोबत या सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतात. वैद्यकीय महाविद्यालयांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जोडलेले असतात. यात प्रत्येक विभाग स्वतंत्र व सक्षम असतो. त्याचा या जिल्ह्य़ाला चांगला फायदा होऊ शकतो. येथे रुग्णालय प्रशस्त असले तरी वैद्यकीय तज्ज्ञांअभावी अत्यवस्थ रुग्णांना औरंगाबाद किंवा अकोल्याला पाठवावे लागते.\nऔरंगाबादचे अंतर दिडशे, तर अकोल्याचे अंतर शंभर किलोमीटरहून अधिक आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने यावर्षीच उपरोक्त तीन वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच बुलढाण्यात वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित करावे, अशी मागणी आहे.\nयासाठी जिल्ह्य़ातील दोन खासदार, सात आमदार, विधान परिषदेचे चार आमदार व सर्वच राजकीय पक्षांच्या महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींनी शासनावर दबाव आणून ही मागणी पदरी पाडून घ्यावी, अशी अपेक्षा आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nबुलढाणा जिल्हा आपद्ग्रस्त घोषित करण्याची मागणी\nपक्ष्यांसाठी मोताळ्यात १०० जलकुंडय़ांची व्यवस्था\nबुलढाणा जिल्ह्य़ात दारूबंदीसाठी महिलांचा मोर्चा\nबुलढाण्याचे नाटय़गृह ४ महिन्यात पूर्ण करणार\nदीड हजार फूट बर्फाची चादर भेदली\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 नगरसेवकांनीच ठरवले कंत्राटदार अन् कामेही परस्पर विकली\n2 डॉ. अभय बंग यांना बाबा आमटे मानवता पुरस्कार\n3 जलसंधारण विभागाला जाग आली\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.com/2018/01/january-7-in-history.html", "date_download": "2020-09-22T21:24:59Z", "digest": "sha1:25VAD5JWNQBDHAUMBSI33WDU7XKEH6RS", "length": 67229, "nlines": 1291, "source_domain": "www.marathimati.com", "title": "७ जानेवारी दिनविशेष", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\n0 0 संपादक ७ जाने, २०१८ संपादन\n७ जानेवारी दिनविशेष - [7 January in History] दिनांक ७ जानेवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.\nदिनांक ७ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस\nसुप्रिया पाठक - (७ जानेवारी १९६१) भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहेत. ह्यांनी मासूम, सरकार, सरकार राज, वेक अप सिड सह अनेक चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून काम केलेले आहे. हिंदीसोबत मराठी भाषांमध्येही यांनी काम केले आहे. सुप्रिया पाठक यांना तीन फिल्मफेअर पुरस्कार सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.\nठळक घटना / घडामोडी\n१७८९: अमेरिकेतील राष्ट्रध्यक्षपदाच्या पहिल्या निवडणूकीत जॉर्ज वॉशिंग्टन विजयी.\n१६१०: गुरूचे आयो,युरोपा,गॅनिमीड व कॅलिस्टो हे चार चंद्र गॅलिलिओ ने दुर्बिणीद्वारे शोधले.\n१६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.\n१७८९: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.\n१९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतनाम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.\n१९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.\n१९३५: कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.\n१९६८: अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.\n१९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.\n१९७८: एम.व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्‍यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.\n१९८०: आणीबाणीनंतरच्या पराभवानंतर इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने पुन्हा विजयी झाल्या व केंद्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.\n१९८८: विश्वनाथन आनंदला बुद्धिबळात ग्रँडमास्टर दर्जा प्राप्त झाला. यथावकाश त्याने अनेकदा विश्वविजेतेपद जिंकले.\n२००१: २१० मेगावॉटचा प्रकल्प खापरखेडा औष्णिक केंद्राकडून ४० महिन्यांत पूर्ण.\n२००३: पी. हरिकृष्ण या पंधरा वर्षाच्या भारतीय ग्रँडमास्टरने के. शशिकिरण व अलेक्सी बार्सोव यांच्याबरोबर हेस्टिंग्ज येथील जागतिक स्पर्धेत संयुक्त विजेतेपद मिळविले.\n२०१५: पॅरिसमध्ये 'शार्ली एब्दो' ह्या उपरोधिक नियतकालिकावर दहशतवादी हल्ला; संपादक व प्रमुख व्यंगचित्रकारांसह १२ मृत.\n१७८९: आइल्हार्ड मिट्शेर्लिख, रसायनशास्त्रज्ञ. बेंझिन व मिथिल या रसायनांचा शोधक.\n१८२७: सर सँडफोर्ड फ्लेमिंग, केनेडियन अभियंता.\n१८८५: नाटककार माधव नारायण जोशी.\n१८९३: जानकीदेवी बजाज, भारतीय स्वातंत्र्यसेनानी.\n१९२०: सरोजिनी बाबर, लोकसाहित्याच्या अभ्यासक. लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी.\n१९२१: चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.\n१९४५: रैला ओडिंगा, केन्याचा पंतप्रधान.\n१९४८: शोभा डे, भारतीय लेखिका.\n१९५०: जॉनी लिव्हर, भारतीय अभिनेता.\n१९६१: सुप्रिया पाठक, अभिनेत्री.\n१९७९: बिपाशा बासू, भारतीय चित्रपट अभिनेत्री.\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन\n१९८९: मिचियोमिया हिरोहितो, जपानचे सम्राट.\n२०००: डॉ. अच्युतराव आपटे, विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक.\nमराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी\nतारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\nआज जानेवारी दिनदर्शिका दिनविशेष\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nआपल्या अभिप्रायांचे स्वागत आहे...\nतुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन\n/fa-calendar-week/ आठवड्यातील लोकप्रिय लेखन$type=list\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nचिकन बिर्याणी - पाककृती\nसाधी सोपी घरच्या घरी सहज करता येण्याजोगी खमंग आणि रूचकर कोकणी पद्धतीची प्रसिध्द चिकन बिर्याणी ‘चिकन बिर्याणी’साठी लागणारा जिन्नस ६७५...\nरायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत रायगड किल्ला - [Raigad Fort] २९०० फूट उं...\nदिनांक १७ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस केशव सीताराम ठाकरे / प्रबोधनकार ...\nजे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा - श्रीज्ञानदेवाची आरती\nआरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा आरती ज्ञानराजा ॥ महाकैवल्यतेजा ॥ सेविती साधुसंत ॥ मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥ लोपलें ज्ञान जगीं ॥ त ने...\nआरती सप्रेम - दशावताराची आरती\nआरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म भक्त संकटि नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥ अंबऋषीका...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअंधश्रद्धेच्या कविता,6,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,38,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,606,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,427,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,6,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,22,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,13,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,4,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,36,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,240,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,20,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,52,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,8,निखिल पवार,1,निसर्ग कविता,11,नोव्हेंबर,30,न्याहारी,36,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,194,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,63,प्रेरणादायी कविता,13,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,6,भक्ती कविता,1,भाज्या,20,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,31,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,46,मराठी कविता,354,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,6,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,375,मसाले,12,महाराष्ट्र,261,महाराष्ट्र फोटो,7,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,17,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,15,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,1,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,32,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विशेष,44,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,5,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,4,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संतोष सेलुकर,1,संदेश ढगे,37,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,122,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,32,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,46,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,187,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: ७ जानेवारी दिनविशेष\n७ जानेवारी दिनविशेष - [7 January in History] दिनांक ७ जानेवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2016/02/blog-post_76.html", "date_download": "2020-09-22T20:28:48Z", "digest": "sha1:Y6RK5UACMVHWJY42HUQ3JHQVPGUKCKMD", "length": 10770, "nlines": 50, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "ग्रामीण भागातील रुग्णांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घ्यावा - विधानसभा अध्यक्ष बागडे", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजग्रामीण भागातील रुग्णांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घ्यावा - विधानसभा अध्यक्ष बागडे\nग्रामीण भागातील रुग्णांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घ्यावा - विधानसभा अध्यक्ष बागडे\nउस्मानाबाद : ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 1 कोटी 29 लाख रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. या केंद्रामार्फत विविध योजनेतून ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य विषयक समस्या सोडविणे हा मुख्य उद्देश आहे. या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या भागातील गरीब रुग्णांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेत विविध रोगांवर उपचार करण्यात येतील. या आरोग्य योजनेची माहिती रुग्णांनी करुन घ्यावी. या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेतकरी व गरजूंनी घ्यावा, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले.\nढोकी येथे आयोजित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी श्री.बागडे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार बसवराज पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड.कुलदीप पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, सभापती दत्ता मोहिते, हरिष डावरे, दगडू धावारे, दत्ता कुलकर्णी, संजय पाटील दुधगावकर, मिलींद पाटील, नितीन काळे, सरपंच श्रीमती सुनंदा आवटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, सचिव बारवकर, तहसीलदार सुभाष काकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार, वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ.ए.एल.उदगीरकर, श्रीमती डॉ.के.के.गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य, ग्राम पंचायत समिती सदस्य यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.\nश्री.बागडे म्हणाले, या आरोग्य केंद्रात रिक्तपदे भरण्याबाबत पाठपुरवा केला जाईल. या भागातील दुर्जर आजाराच्या रुग्णांवर योग्य ते उपचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मुलगा किंवा मुलगी असा भेद न ठेवता स्त्री-पुरुष समानता ठेवावी, असे सांगून ते म्हणाले, शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवाव्यात व त्यांना आत्महत्यापासून रोखण्यासाठी धीर द्यावा. यावर्षी पाऊस न पडल्याने या भागात पाण्याची कमतरता जाणवत आहे. अशावेळी जलयुक्त शिवारांची कामे सुरु करुन सर्वांनी पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवून ठेवावे. त्याचा वापर जपून करावा म्हणजे भविष्यात अडचणी वेळी कामी येईल. प्रत्येक गावात मनरेगाची कामे सुरु करुन नागरिकांच्या हाताला काम देण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी पुढाकार घ्यावा. चारा छावण्या, सावकारांकडील व इतर कर्जाबाबत शेतकऱ्यांना एकत्र घेऊन सामोपचाराने मार्ग काढावा. या जिल्ह्यासाठी शासनमार्फत योग्य ती मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले.\nयावेळी आमदार बसवराज पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड.कुलदीप पाटील, संजय पाटील दुधगावकर, ॲड.मिलींद पाटील यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.\nयावेळी उस्मानाबाद जिल्हा आरोग्य विभागाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांचा त्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी चार उपकेंद्रांसाठी जमीन दान दिलेल्या श्री.देशमुख काका, नारायण गाडेकर, भारत पडवळ आणि श्री.वडगणे शेतकऱ्यांचाही सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील दुधगावकर यांनी केले. सूत्रसंचालन पांडूरंग वाकूरे यांनी केले.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nवैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन\nराज्यात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहीती\nसाडेपाच वर्ष पुर्ण झाल्यावरच मिळणार पहिलीत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/coronavirus-survival-patient-diary-on-day-by-day-breakdown-deadly-virus-mhpg-442653.html", "date_download": "2020-09-22T21:18:18Z", "digest": "sha1:IZQPAYV74CBMEZAEULYXLACCH7MSKJGT", "length": 20588, "nlines": 189, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डोळ्यांदेखत मृत्यू पाहिला पण..., कोरोनावर मात केलेल्या रुग्णाची डायरी आली समोर coronavirus survival patient diary on day by day breakdown deadly virus mhpg | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nडोळ्यांदेखत मृत्यू पाहिला पण..., कोरोनावर मात केलेल्या रुग्णाची डायरी आली समोर\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली दंगल प्रकरण: राज्य विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nCovid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा; मोदी सरकारने केलेलं Air Bubble Agreement काय आहे\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी, धक्कादायक माहिती उघड\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची वाचा काय आहे प्रकरण\nडोळ्यांदेखत मृत्यू पाहिला पण..., कोरोनावर मात केलेल्या रुग्णाची डायरी आली समोर\nकोरोनाला हरवलेल्या रुग्णाने सांगितले या व्हायरसला दिलेल्या लढ्यामागची कहाणी.\nवुहान, 21 मार्च : आतापर्यंत जगभरात दोन लाखांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तर, 11 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. खोकला, सर्दी आणि उच्च ताप यांची लक्षणे दिसलेल्या प्रत्येक व्यक्तिला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. अशी परिस्थिती असली तरी, अजूनही कोरोनाचा मृत्यू दर कमी आहे. मात्र कोरोनाला हरवलेले रुग्णांची कथा मात्र भयावह आहे.\nकोरोनाला हरवलेल्या एका 25 वर्षीय कॅनोर रीड या रुग्णाने आपले अनुभव सांगितले. या तरुणाच्या डायरीमधील अनुभव अंगावर काटा आणणारे आहे. या तरुणाने आपल्या अनुभवात असे म्हटले आहे की ते, हा विषाणू एवढा धोकादायक आहे की, काही दिवसांनी मृत्यूच डोळ्यासमोर दिसतो.\nवाचा-63 कोरोनाबाधितांपैकी 12 ते 14 जणांना संसर्गातून लागण - राजेश टोपे\n25 वर्षाचा कॅनोर रीड चीनच्या वुहान येथील शाळेत नोकरीस आहे. कोरोना विषाणूची शिकार झालेल्या कॅनोरने डायरीत कोरोना विषाणूबाबत लिहिले होते. कॅनोरने आपले राजचे अनुभव या डायरीमध्ये लिहिले होते. त्याच्या वेदनाची कहाणी वाचून अंगावर शहारे येतील.\nवाचा-जमिनीपासून आकाशापर्यंत सगळं बंद जाणून घ्या 'जनता कर्फ्यु'बाबत सर्व माहिती\nकॅनोरने कोरोनाला मृत्यूचे नाव दिले आहे. कोरोनामुळे फक्त त्रास होत नाही तर, मृत्यूच डोळ्यासमोर दिसतो. डोक्यात सतत एक कळ जात असते. असे वाटत राहते की सतत कोणीतरी डोक्यावर हातोडा मारत आहे. कान सुन्न होतात, असे सांगत कोनॉरने लोकांना या विचित्र छळातून मुक्त होण्यासाठी इअरबड्स वापरू नका असा सल्लाही दिला आहे. दरम्यान कॅनोरने तब्बल 4 आठवडे कोरोनाला लढा दिल्यानंतर, बरा झाला.\nवाचा-चीननंतर इटली आणि इराण असा सापडला कोरोनाव्हायरसच्या विळख्यात\nकोरोनाचा मृत्यू दर कमी असला तरी, त्यांचा संसर्ग जलद होत आहे. आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. तर 11 हजार लोकांचा यात मृत्यू झाला आहे. चीनच्या वुहानमधून आलेला हा व्हायरस आता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरत आहे. त्यामुळं कोरोनापासून वाचण्यासाठी सध्या लोकांना स्वत:ची काळजी घ्यावी लागणार आहे.\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/category/technology/page-5/", "date_download": "2020-09-22T21:30:41Z", "digest": "sha1:T3GNACIUNP2TLUYJ6SIZIEWANKEJVDVY", "length": 18105, "nlines": 211, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Technology News in Marathi: Technology Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-5", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nMake in India: भारतात Appleने सुरु केलं iPhone 11चं उत्पादन, चीनला धक्का\nफोटो गॅलरी Jul 24, 2020 7 वर्षांची प्रतिक्षा संपली, लवकरच येतेय 7 सीटर Maruti Suzuki Wagon R\nबातम्या Jul 24, 2020 WhatsApp देणार ही नवी सुविधा वेगवेगळ्या फोनमध्ये वापरता येणार एकच नंबर\n One Plus चा बजेटमधला फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nपेन्शन आणि इन्शूरन्स सेवा देण्याच्या तयारीत WhatsApp, लवकरच होणार निर्णय\nफोटो गॅलरीJul 22, 2020\nबुलेटपेक्षा भारी, अखेर जावा Perak बॉबरची विक्री सुरू, किंमतीपेक्षा लूक तर पाहा\nMaruti Suzuki च्या गाड्यांवर तब्बल 40,000 पर्यंत डिस्काउंट, लवकर करा बूक\nWhatsappचं हे फिचर वापरताना जाणवते समस्या, जाणून घ्या काय आहे कारण\nजर 'हे' 7 अ‍ॅप वापरत असाल तर सावधान ऑनलाइन लीक झाला 2 कोटी युझरचा डेटा\n15 सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट करून मिळवा 1 कोटी जिंकण्याची संधी\nफोटो गॅलरीJul 20, 2020\nDucati ची नवी Panigale V2 भारतात लाँच, फोटो पाहून घ्यावी वाटेल विकत, पण किंमत\nRD 350 होती देशातली पहिली सुपर बाइक, असं काय घडलं की, करावी लागली बंद\nGmail, Amazon सारखे 377 अ‍ॅप हॅक, पासवर्ड, क्रेडिट कार्डची माहितीची चोरी\nAmazonवर सुरु झाला Appleचा मेगा सेल, सर्वात कमी किंमतीत मिळणार iPhone 11\n3.3 सेकंदात 0-100 kmph सुसाट, भारतात आली BMW ची नवी 'Dhoom' बाइक\nआता गाड्यांना लावावी लागणार हिरव्या रंगाची नंबर प्लेट, स्टिकरही असणार\n 44000 रुपयात खरेदी करा ही स्कूटर,वाचा काय आहेत फीचर्स\nWhatsApp हॅक होण्यापासून वाचवायचे आहे मग लगेच करा Settings मध्ये 'हे' बदल\nआता मीटिंगमध्ये मिळणार 3D अनुभव जाणून घ्या JioGlass चे खास फिचर्स\nमारुती सुझुकीची मोठी घोषणा, WagonR आणि Baleno कार मागवल्या परत, कारण...\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/jokes-in-marathi/jokes-of-the-day/articleshow/68771193.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-22T21:38:16Z", "digest": "sha1:I3M7SFRRXLXR2KROBIP5HNXIJ22BJIYG", "length": 8095, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविवेक: सचिन,तू सहलीला का नाही आलास रे\nविवेक: सचिन,तू सहलीला का नाही आलास रे\nसचिन: परत आल्यावर सर निबंध लिहायला सांगतील म्हणून.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nMarathi Joke: रिझल्ट आणि सोशल डिस्टनसिंग...\nMarathi Joke: पाहुण्यांचे सल्ले...\nMarathi Joke: करोना स्पेशल उखाणा...\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nकोल्हापूरकंगनाला 'नटवी' म्हणत आता 'या' शेतकरी नेत्याने डागली तोफ\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nविदेश वृत्त​सीमेवर बॉम्बर विमानांचा युद्ध सराव करत असलेला चीन म्हणतो, 'आम्हाला युद्ध नको'​\nपुणेभाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\nदेशदाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २०३ कोटींची मालमत्ता जप्त\nमुंबईमुंबई लोकल पूर्ववत होण्याची आशा; सत्ताधारी खासदाराने केली 'ही' मागणी\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nआजचं भविष्यराहु-केतुचे राशीपरिवर्तन : कसा असेल दिवस; वाचा आजचे राशीभविष्य\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-09-22T22:19:41Z", "digest": "sha1:LE7NV2QZXF6RG576AOJ2AM3G27PHOMTE", "length": 29288, "nlines": 281, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल - विकिपीडिया", "raw_content": "जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल\n(झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल\nझारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन\nकोठारी असोसिएट्स प्रा. लि.\nझारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन\nशेवटचा बदल २१ मार्च, २०१७\nस्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)\nभारतातील पुर्वेकडील एक शहर, रांची येथे वसलेले, झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय मैदान,[३] हे जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल म्हणून सुद्धा ओळखले जाते.\nझारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करते तसेच झारखंड क्रिकेट संघ आणि इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज ह्या संघांचे हे होम ग्राऊंड आहे. जानेवारी २०१३ मध्ये ह्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले.[४] हे मैदान भारतातील सर्वोत्कृष्ट मैदानांपैकी एक आहे.[५]\n४ आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी\n५ संदर्भ आणि नोंदी\nआंतरराष्ट्रीय सामन्यांचे वाटप आणि कीनाम मैदानावर आयोजित सामने, यासंदर्भात टाटा स्टील सोबत असलेल्या वादामुळे रांची मध्ये नवीन क्रिकेट मैदान बनवण्याच्या निर्णय जेएससीएने घेतला.\nहा वाद तेव्हा उत्पन्न झाला जेव्हा, भारत आणि इंग्लंड दरम्यानचे सामने बंगळूरला हलविण्यात आले आणि जेएससीएने नमुद केले की त्यांना टाटा स्टील कडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. ह्यानंतर जेएससीएने निर्णय घेतला की नव्या मैदानाची गरज आहे. जेएससीए मैदानाचे बांधकाम राम क्रिपाल सिंग कन्स्ट्रक्शन प्रा लि, रांची यांनी केले. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा पूर्ण सदस्य असल्याने ते राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करतत, पण त्यांच्या मालकीचे कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान नाही, आणि एकमेव कीनान मैदान, [६] जमशेदपूर हे टाटा स्टीलच्या मालकीचे आहे. त्यामुळे झारखंडची राजधानी रांची येथे स्वतःचे नवे आंतरराष्ट्रीय मैदान बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.\nआराखडा तयार करण्याचे काम दिल्लीचे वास्तू सल्लागार कोठारी असोसिएट प्रा. लि. यांच्याकडे सोपवण्यात आले.\nसार्वजनिक क्षेत्रातील प्रख्यात कंपनी, हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशनच्या आवारात बांधण्यात आले. हे मैदान रांची विमानतळ, एचइसी रुग्णालय आणि सेंट थॉम शाळा, धुर्वा, रांची यांच्या परिसरात स्थित आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोणीचे हे होम ग्राउंड आहे.\nनोव्हेंबर २०१५ मध्ये, सदर मैदान आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या भारतातील सहा नवीन मैदानांपैकी एक म्हणून निवडले गेले. इतर स्थळांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, होळकर क्रिकेट मैदान, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान आणि डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान ह्या मैदानांचा समावेश होता. [७]\nमैदानावरुन आसपासच्या परिसराची चांगली दृश्ये पहायला मिळतात; जगन्नाथ मंदिर, हातिया धरण आणि जगप्रसिद्ध हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशनचा प्लांट मैदानावरून व्यवस्थित दिसतो. मैदानाचे बांधकाम असे केले आहे की वर्षाच्या सर्वात लहान दिवशीसुद्धा, सायंकाळी ४.४५ पर्यंत नऊ पैकी कोणत्याही खेळपट्टीवर कोणतीही सावली पडणार नाही. संकुलामध्ये पाच खेळपट्ट्या असलेले आणखी एक मैदान आहे.\nत्याशिवाय येथे सरावासाठी आठ खेळपट्ट्यांची जागा आहे. मैदानाची आसनक्षमत ५०,००० इतकी असून ७६ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. पूर्व आणि पश्चिमेस असलेल्या इस्ट आणि वेस्ट टेकड्यांवरुनही प्रेक्षक सामने पाहू शकतात. दोन्ही बाजूस टेकड्या असलेले हे देशातील एकमेव मैदान आहे.\nनॉर्थ आणि साऊथ पॅव्हिलियन हे पुर्णपणे वातानुकूलीत असून पाच मजली आहेत ज्यामध्ये व्ही.आय.पी. क्षेत्र, सभासद, देणगीदार यांच्या जागा, अध्यक्ष बॉक्स, बीसीसीआय बॉक्स आणि खेळाडूंसाठी स्वतंत्र जेवण्याची व्यवस्था असलेल्या दोन मोठ्या ड्रेसिंग रुम्स आहेत.\nछतावरील पडदा सुर्यापासून सावली देतो आणि स्टीलच्या चौकटी पासून तयार होणारी मोहक रचना, मैदानाला एक संस्मरणीय शोभा देते. मैदानावर तीन खेळपट्ट्या असलेले इनडोअर क्रिकेट सेंटर आणि प्रशिक्षणादरम्यान रहाण्यासाठी निवासी संकुल सुद्धा आहे.[८]\nमैदानावरील दोन हिल स्टॅंड भारतातील पहिलीच आहेत आणि स्टेडियमला भेट दिलेल्या जगभरातील सर्व क्रिकेट प्रशासक आणि अधिकारी यांनी याची प्रशंसा केली आहे.\nखर्च: 1.9 बिलियन (US$४२.१८ मिलियन) बांधकामासाठी\nमैदानाचे बांधकाम फेब्रुवारी २०१२ मध्ये १.८० अब्ज इतक्या खर्चात आणि ३५ एकर (१,४०,००० मी२) इतक्या क्षेत्रात होणे अपेक्षित होते. मैदानावर पहिला एकदिवसीय सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान १९ जानेवारी २०१३ रोजी खेळवला गेला. आधी जेएससीएला २०११ मध्ये वेस्ट इंडीज/इंग्लडच्या भारत दौर्‍यावरील आंतरराष्ट्रीय सामने मिळण्याची आशा होती.\nमैदान, \"रांची\" शहराच्या कक्षेत बांधले गेले आहे. रांचीच्या बिर्सा मुंडा विमानतळापासून १०-मिनीटे आणि \"हॉटेल रॅडिसन ब्लु\" ह्या पंचतारांकित हॉटेलपासून २५ मिनीटांच्या अंतरावर आहे. चौपदरी रस्त्यासोबत ते चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. त्याशिवाय रांची जंक्शन आणि हातिया रेल्वे स्टेशनपासून सुद्धा येथे येण्यासाठी चांगली सोय आहे.\nजेएससीए क्रिकेट मैदानाच्या प्रकल्पामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:\n९ खेळपट्ट्या असलेले मुख्य मैदान\nसराव आणि छोट्या सामन्यांसाठी नेट्ससहित संलग्न मैदान\n८ खेळपट्टच्याची सरावासाठी जागा\nसभासद पॅव्हिलियन आणि पत्रकार स्टॅंड (२५०)\nटेनिस, बास्केटबॉल मैदान, जलतरण तलाव आणि स्पा अशा अतिरिक्त सुविधा\n७६ कॉर्पोरेट आदरातिथ्य बॉक्स\nयुवा प्रशिक्षण योजनांसाठी निवासासहित स्टेट-ऑफ-द-आर्ट इनडोअर क्रिकेट अकादमी\nपाहुण्यांसाठी ३५ निवासी सुट्स\nआजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[९]:\n१६-२० मार्च २०१७ भारत ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक\nआजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[१०]:\n१९ जानेवारी २०१३ भारत इंग्लंड भारत ७ गडी धावफलक\n२३ ऑक्टोबर २०१३ भारत ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक\n१६ ऑक्टोबर २०१४ भारत श्रीलंका भारत ३ गडी धावफलक\n२६ ऑक्टोबर २०१६ भारत न्यूझीलंड न्यूझीलंड १९ धावा धावफलक\nआजवर मैदानावर झालेल्या टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[११]:\n१२ फेब्रुवारी २०१६ भारत श्रीलंका भारत ६९ धावा धावफलक\n^ जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान माहिती\n^ जेएससीए :: झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन\n^ \"आयपीएल सामने रांची येथे व्हावेत अशी शाहरुख झानची इच्छा\" (इंग्रजी भाषेत). २४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.\n^ मनोहर लाल, टीएनएन १७ ऑक्टोबर २०११, ११.३४ am भारतीय प्रमाणवेळ. \"मैदानाच्या प्रगतीबाबत बीसीसीआय समाधानी – टाइम्स ऑफ इंडिया\". २४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.\n^ कीनान मैदान. क्रिकझारखंड.ऑर्ग. ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ बीसीसीआयकडून निवड समितीमध्ये बदल, सहा नवीन कसोटी मैदानांची घोषणा\n^ \"रांचीमधील नव्या मैदानावार जागतिक दर्जाच्या सुविधा – क्रिकेट न्यूज ॲंड आर्टिकल्स\". ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल\" (इंग्रजी भाषेत). २१ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची / नोंदी / एकदिवसीय सामने / सामने निकाल\" (इंग्रजी भाषेत). ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची / नोंदी / टी२० सामने / सामने निकाल\" (इंग्रजी भाषेत). ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\nभारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदाने\nके.डी. सिंग बाबू मैदान (लखनौ)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान (नागपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (नागपूर)\nसवाई मानसिंह मैदान (जयपूर)\nहोळकर क्रिकेट मैदान (इंदूर)\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल (रांची)\nहिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान (धरमशाला)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान (मोहाली)\nफिरोजशाह कोटला मैदान (नवी दिल्ली)\nसेक्टर १६ स्टेडियम (चंदीगढ)\nएम. चिन्नास्वामी मैदान (बंगळूर)\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)\nजवाहरलाल नेहरू मैदान (चेन्नई)\nडॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान (विशाखापट्टणम्)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (हैदराबाद)\nलाल बहादूर शास्त्री मैदान (हैदराबाद)\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे)\nसरदार वल्लभभाई पटेल मैदान (अहमदाबाद)\nसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान (राजकोट)\nकॅप्टन रूप सिंग स्टेडियम (ग्वाल्हेर)\nके.डी. सिंग बाबू मैदान (लखनौ)\nशहीद विजय सिंग पाठिक क्रीडा संकुल (ग्रेटर नोएडा)\nजवाहरलाल नेहरू मैदान (इंदूर)\nबरकतुल्लाह खान मैदान (जोधपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान (नागपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (नागपूर)\nसवाई मानसिंह मैदान (जयपूर)\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल (रांची)\nजवाहरलाल नेहरू मैदान (गुवाहाटी)\nहिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान (धरमशाला)\nगांधी क्रीडा संकुल मैदान (अमृतसर)\nजवाहरलाल नेहरू स्टेडियम (नवी दिल्ली)\nनहर सिंग मैदान (फरिदाबाद)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान (मोहाली)\nफिरोजशाह कोटला मैदान (नवी दिल्ली)\nसेक्टर १६ स्टेडियम (चंदीगढ)\nइंदिरा गांधौ मैदान (विजयवाडा)\nइंदिरा प्रियदर्शिनी मैदान (विशाखापट्टणम्)\nएम. चिन्नास्वामी मैदान (बंगळूर)\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)\nजवाहरलाल नेहरू मैदान (कोची)\nडॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान (विशाखापट्टणम्)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (हैदराबाद)\nलाल बहादूर शास्त्री मैदान (हैदराबाद)\nआयपीसीएल क्रीडा संकुल मैदान (वडोदरा)\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे)\nमाधवराव सिंधिया क्रिकेट मैदान (राजकोट)\nमोती बाग मैदान (वडोदरा)\nसरदार वल्लभभाई पटेल मैदान (अहमदाबाद)\nसरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम (अहमदाबाद)\nसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान (राजकोट)\nJSCA: झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन\nजे एस सी ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान क्रिकइन्फोवर\nजे एस सी ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान क्रिकआर्काईव्हवर\nजे एस सी ए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान याहूवर\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1348", "date_download": "2020-09-22T20:12:23Z", "digest": "sha1:GQIGXUX5WZQFROVLFGPVI7XRHQ5BWLMO", "length": 4340, "nlines": 43, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "थ्री-डी प्रिंटर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकरण चाफेकर - जिद्दी जिनिअस\nकरण चाफेकरचा ओढा शाळेत असल्यापासून मुंबईतील वरळीच्या ‘नेहरू सायन्स सेंटर’कडे असायचा. तो राहायचा डोंबिवलीला, पण अधूनमधून नेहरू सायन्स सेंटरला भेट द्यायचा. त्याची विज्ञानामध्ये असलेली आवड त्याच्या वडिलांच्या लक्षात आली आणि त्यांनी त्याला मुंबईतील विविध विज्ञान प्रदर्शनात घेऊन जायला सुरुवात केली. करणने शाळेत असताना तंत्रज्ञानातील आवडीतून सिरिंजच्या साहाय्याने जे.सी.बी.सारखे छोटे यंत्र तयार केले तर दहावी-अकरावीत हॉवरक्राफ्ट बनवले. त्याने बनवलेल्या उपकरणांचे आय.आय.टी. तसेच अन्य नामांकित विज्ञान प्रदर्शनात आणि इतर स्पर्धांत कौतुक करण्यात आले. मात्र करण बारावीत असताना, त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आणि त्याची सर्व गुणवत्ता आणि धडपड निष्फळ ठरण्याची स्थिती निर्माण झाली. त्यावेळी करणच्या आईने दिलेल्या किडनीचे त्याच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आले. आज करण प्रचंड जिद्दीच्या जोरावर बंगळुरूस्थित कंपनीत संशोधन आणि विकास विभागात इंजिनीयर म्हणून काम करत आहे.\nSubscribe to थ्री-डी प्रिंटर\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Damalelya_Babachi_Hi", "date_download": "2020-09-22T21:50:15Z", "digest": "sha1:RC3YPZNKPWWQXPD4FORF74WT2OIRECBT", "length": 7073, "nlines": 87, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "दमलेल्या बाबाची या | Damalelya Babachi Hi | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nकोमेजून निजलेली एक परीराणी\nउतरलेले तोंड, डोळां सुकलेले पाणी\nरोजचेच आहे सारे काही आज नाही\nमाफी कशी मागू पोरी मला तोंड नाही\nझोपेतच आज तुला घेतो मी कुशीत\nनिजेतच तरी पण येशील खुशीत\nसांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला\nदमलेल्या बाबाची या कहाणी तुला \nआटपाट नगरात गर्दी होती भारी\nघामाघूम राजा करी लोकलची वारी\nरोज सकाळीस राजा निघताना बोले\nगोष्ट सांगायचे काल राहूनिया गेले\nजमलेच नाही काल येणे मला जरी\nआज परि येणार मी वेळेतच घरी\nस्वप्‍नातल्या गावामध्ये मारू मग फेरी\nखर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परी\nबांधीन मी थकलेल्या हातांचा झुला..\nदमलेल्या बाबाची या कहाणी तुला \nऑफिसात उशिरा मी असतो बसून\nभंडावले डोके गेले कामात बुडून\nतास-तास जातो खालमानेने निघून\nएक-एक दिवा जातो हळूच विझून\nअशा वेळी काय सांगू काय-काय वाटे\nआठवांसोबत पाणी डोळ्यांतून दाटे\nवाटते की उठुनिया तुझ्यापास यावे\nतुझ्यासाठी मीही थोडे लहानगे व्हावे\nउगाचच रुसावे नी भांडावे तुझ्याशी\nचिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी\nउधळत खिदळत बोलशील काही\nबघताना भान मला उरणार नाही\nहसूनिया उगाचच ओरडेल काही\nदुरूनच आपल्याला बघणारी आई\nतरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा\nक्षणाक्षणावर ठेवू खोडकर ठसा\nसांगायची आहे माझ्या सानुल्या फुला..\nदमलेल्या बाबाची या कहाणी तुला \nदमल्या पायाने मग येईल जांभई\nमऊमऊ दूधभात भरवेल आई\nगोष्ट ऐकायला मग येशील ना अशी\nसावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी\nकुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही\nसदोदित जरी का मी तुझ्यापास नाही\nजेवू-खाऊ न्हाऊ-माखू घालतो ना तुला\nआईपरी वेणीफणी करतो ना तुला\nतुझ्यासाठी आईपरी बाबा सुद्धा खुळा\nतोही कधी गुपचूप रडतो रे बाळा\nसांगायची आहे माझ्या सानुल्या फुला..\nदमलेल्या बाबाची या कहाणी तुला \nअजून आठवतं बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात\nआणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात\nआई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा\nरांगतरांगत घेतला होतास घराचा तू ताबा\nलुटूलुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं\nदूरचं पहात राहिलो फक्त, जवळ पहायचंच राहिलं\nअसा गेलो आहे बाळा पुरा अडकून\nहल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून\nअसा कसा बाबा देव लेकराला देतो\nलवकर जातो आणि उशिरानं येतो\nएका घरी राहूनिया मनामध्ये घोर\nतुला तुझा बाबा नाही, मला माझी पोर\nबालपण गेले सारे तुझे निसटून\nउरे काय तुझ्यामाझ्या ओंजळीमधून\nजरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे\nनजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे\nतुझ्या जगातून बाबा हरवेल का ग\nमोठेपणी बाबा तुला आठवेल का ग\nबाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये\nगीत - संदीप खरे\nसंगीत - सलील कुलकर्णी\nस्वर - सलील कुलकर्णी , संदीप खरे\nगीत प्रकार - भावगीत , नयनांच्या कोंदणी\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nसलील कुलकर्णी, संदीप खरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/08/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95.html", "date_download": "2020-09-22T19:59:19Z", "digest": "sha1:3AEULJHYS6OLCJEHTV6WHLJBA3YCPCZM", "length": 18106, "nlines": 148, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "नांदेड जिल्ह्यात बॅंकांकडून ३२.१२ टक्केच पीक कर्जवाटप - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nनांदेड जिल्ह्यात बॅंकांकडून ३२.१२ टक्केच पीक कर्जवाटप\nनांदेड : रब्बी हंगाम जवळ येऊन ठेपलेला असतांना खरिप पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. जिल्ह्यातील बॅंकांची शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करण्याबाबतची उदासिनता कायम आहे. गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत उद्दिष्टाच्या केवळ ३२.१२ टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले.\nकेवळ जिल्हा बॅंकेने १४०.४७ टक्के पीक कर्जवाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ५९.७१ टक्के वाटप केले. तर राष्ट्रीयकृत (व्यापारी) आणि खाजगी बॅंका अत्यंत पिछाडीवर आहेत. या बॅंकानी केवळ १२.७८ टक्के वाटप केले. कोरोना साथीमुळे बॅंकांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा पीककर्ज मागणीसाठी २ लाख ६८ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले.\nविविध क्षेत्रातील बॅंकांनी मिळून बुधवार (ता.२६) पर्यंत एकूण १ लाख ५ हजार २८८ शेतकऱ्यांना ६३२ कोटी १६ लाख ९ हजार रुपये (३१.१२ टक्के) पीक कर्जवाटप केले. अजून १ लाख ६२ हजार ७१२ शेतकरी अद्याप पीककर्जापासून वंचित आहेत. दरम्यान, गेल्या आठवडाभरात १७ हजार ७२५ शेतकऱ्यांना ११५ कोटी ९९ लाख ३८ हजार रुपये वाटप केले.\nयंदा सर्व बॅंकांना एकूण २ हजार ३१ कोटी ६७ लाख ७० हजार रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात जिल्हा बॅंकेला १८५ कोटी ७४ लाख ८२ हजार रुपये, व्यापारी बॅंकांना १ हजार ५५७ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २८८ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचे उद्दिष्ट आहे.\nबुधवार (ता.२६) अखेर जिल्हा बॅंकेने ५५ हजार १७५ शेतकऱ्यांना २६० कोटी ९१ लाख ९८ हजार रुपये, व्यापारी आणि खाजगी बॅंकांनी २३ हजार १६२ शेतकऱ्यांना १९९ कोटी १३ लाख १८ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २६ हजार ९५१ शेतकऱ्यांना १७२ कोटी १० लाख ९३ हजार रुपयांचे वाटप केले.\nचालू थकबाकीदार शेतकऱ्यांना नुतनीकरण करण्यासाठी अनावश्यक कागदपत्राची मागणी करु नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. परंतु, अनेक बॅंका त्याकडे कानाडोळा करत आहेत. बॅंकांच्या कार्यपध्दती बद्दल शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.\nचालू बाकी असल्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. यंदा पीककर्जासाठी बॉंन्ड पेपर, अन्य बॅंकांचे नोड्युज आदी कागदापत्रांनी मागणी बॅंकेने केली. तब्बल महिनाभरातनंतर गेल्या आठवड्यात खात्यावर कर्जाची रक्कम जमा केली.\n-अरुण जाधव, कुडली, ता.देगलूर, जि.नांदेड.\nबॅंक उद्दिष्ट वाटप रक्कम (कोटी रूपये) टक्केवारी शेतकरी संख्या\nजिल्हा बॅंक १८५.७४ २६०.९१ १४०.४७ ५५१७५\nव्यापारी, खाजगी बॅंका १५५७.६७ १९९.१३ १२.७८ २३१६२\nमहाराष्ट्र ग्रामीण बॅंक २८८.२५ १७२.१० ५९.७१ २६९५१\nनांदेड जिल्ह्यात बॅंकांकडून ३२.१२ टक्केच पीक कर्जवाटप\nनांदेड : रब्बी हंगाम जवळ येऊन ठेपलेला असतांना खरिप पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. जिल्ह्यातील बॅंकांची शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करण्याबाबतची उदासिनता कायम आहे. गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत उद्दिष्टाच्या केवळ ३२.१२ टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले.\nकेवळ जिल्हा बॅंकेने १४०.४७ टक्के पीक कर्जवाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ५९.७१ टक्के वाटप केले. तर राष्ट्रीयकृत (व्यापारी) आणि खाजगी बॅंका अत्यंत पिछाडीवर आहेत. या बॅंकानी केवळ १२.७८ टक्के वाटप केले. कोरोना साथीमुळे बॅंकांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा पीककर्ज मागणीसाठी २ लाख ६८ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले.\nविविध क्षेत्रातील बॅंकांनी मिळून बुधवार (ता.२६) पर्यंत एकूण १ लाख ५ हजार २८८ शेतकऱ्यांना ६३२ कोटी १६ लाख ९ हजार रुपये (३१.१२ टक्के) पीक कर्जवाटप केले. अजून १ लाख ६२ हजार ७१२ शेतकरी अद्याप पीककर्जापासून वंचित आहेत. दरम्यान, गेल्या आठवडाभरात १७ हजार ७२५ शेतकऱ्यांना ११५ कोटी ९९ लाख ३८ हजार रुपये वाटप केले.\nयंदा सर्व बॅंकांना एकूण २ हजार ३१ कोटी ६७ लाख ७० हजार रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात जिल्हा बॅंकेला १८५ कोटी ७४ लाख ८२ हजार रुपये, व्यापारी बॅंकांना १ हजार ५५७ कोटी ६७ लाख ३८ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २८८ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांचे उद्दिष्ट आहे.\nबुधवार (ता.२६) अखेर जिल्हा बॅंकेने ५५ हजार १७५ शेतकऱ्यांना २६० कोटी ९१ लाख ९८ हजार रुपये, व्यापारी आणि खाजगी बॅंकांनी २३ हजार १६२ शेतकऱ्यांना १९९ कोटी १३ लाख १८ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २६ हजार ९५१ शेतकऱ्यांना १७२ कोटी १० लाख ९३ हजार रुपयांचे वाटप केले.\nचालू थकबाकीदार शेतकऱ्यांना नुतनीकरण करण्यासाठी अनावश्यक कागदपत्राची मागणी करु नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. परंतु, अनेक बॅंका त्याकडे कानाडोळा करत आहेत. बॅंकांच्या कार्यपध्दती बद्दल शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.\nचालू बाकी असल्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. यंदा पीककर्जासाठी बॉंन्ड पेपर, अन्य बॅंकांचे नोड्युज आदी कागदापत्रांनी मागणी बॅंकेने केली. तब्बल महिनाभरातनंतर गेल्या आठवड्यात खात्यावर कर्जाची रक्कम जमा केली.\n-अरुण जाधव, कुडली, ता.देगलूर, जि.नांदेड.\nबॅंक उद्दिष्ट वाटप रक्कम (कोटी रूपये) टक्केवारी शेतकरी संख्या\nजिल्हा बॅंक १८५.७४ २६०.९१ १४०.४७ ५५१७५\nव्यापारी, खाजगी बॅंका १५५७.६७ १९९.१३ १२.७८ २३१६२\nमहाराष्ट्र ग्रामीण बॅंक २८८.२५ १७२.१० ५९.७१ २६९५१\nनांदेड nanded रब्बी हंगाम कर्ज महाराष्ट्र maharashtra व्यापार पीककर्ज कर्जमाफी अरुण जाधव arun jadhav\nनांदेड, Nanded, रब्बी हंगाम, कर्ज, महाराष्ट्र, Maharashtra, व्यापार, पीककर्ज, कर्जमाफी, अरुण जाधव, Arun Jadhav\nनांदेड : जिल्ह्यातील बॅंकांची शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करण्याबाबतची उदासिनता कायम आहे. गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत उद्दिष्टाच्या केवळ ३२.१२ टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले.\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरले\n‘गिरणा’ ठरणार जळगाव जिल्ह्यातील रब्बीला आधार\nजळगाव जिल्ह्यात नुकसानग्रस्त उडीद, मुगाच्या पंचनाम्यांचे आदेश\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/kajarbhat-community-young-girl-committed-suicide-jalgaon-news/", "date_download": "2020-09-22T20:08:43Z", "digest": "sha1:XNFD5RETY3K4CW2IOQTZ6F22M5HD6GK4", "length": 19872, "nlines": 221, "source_domain": "policenama.com", "title": "कंजारभाट तरुणीची आत्महत्या, जिवंतपणी नाही तर मृत्यूनंतर मिळाली 'जातगंगा' | kajarbhat community young girl committed suicide jalgaon news | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये नाव समोर आल्यावर व्हायरल…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nकंजारभाट तरुणीची आत्महत्या, जिवंतपणी नाही तर मृत्यूनंतर मिळाली ‘जातगंगा’\nकंजारभाट तरुणीची आत्महत्या, जिवंतपणी नाही तर मृत्यूनंतर मिळाली ‘जातगंगा’\nजळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – आजोबांनी समाजात घेण्यास नकार दिल्याने एका कंजारभाट तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे. तरुणीने आईसह आपल्याला समाजात घ्यावे अशी मागणी आजोबांकडे केली होती.\nमात्र, त्यांनी त्याला नकार दिला होता.\nमानसी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मानसीने तिच्या आजोबाकडे आईसह जातीत घेण्याची मागणी केली होती. आजोबांनी समाजात माझी इज्जत आहे. मी बाहेरच्या बाईला माझी जात देणार नाही असे सांगून त्यांनी सुनेसह मानसीचा छळ केला होता. आजोबा आणि कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीच्या नकार घंटेमुळे अखेर मानसीने तिच्या काकाच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.\nजळगाव शहरातील जाखनीनगर येथील कंजारभाट समाजाचे वरिष्ठ सरपंच दिनकर बागडे यांचा मोठा मुलगा आनंद याने 20 वर्षापूर्वी मृत मानसीच्या आईसोबत कोर्टात विवाह केला होता. आनंद यांना या महिलेपासून दोन मुली झाला त्यापैकी एक मानसी. मात्र आनंदच्या वडिलांनी जातीतील मुलीसोबत आनंदचे लग्न लावून दिले. तिच्यापासून त्याला तीन अपत्ये झाली.\nमानसी बारावीत शिकत असताना तिने आजोबा दिनकर बागडे यांना आईसह आम्हाला जातीत घेण्याची विनंती केली. तसेच कंजारभाट समाजातील तरुणासोबत लग्न करण्याची तयारी तिने दाखवली होती. मात्र, दिनकर बागडे आणि जात पंचायत सदस्य सावन गागडे, दीपक माछरे, बिरुजू नेतले, मंगल गुमाने आणि संतोष गांरुगे यांनी मानसी आणि तिच्या आईला ‘जातगंगा’ देण्यास नकार दिला. अखेर मुलीचे काका विजय बागडे यांनी मानसीचे लग्न कोल्हापूर येथे निश्चित केले होते. लवकरच लग्नाची तारीख काढण्यात येणार होती. मात्र, जातपंचायत आणि आजोबांच्या नकार घंटेमुळे मानसीने आपले आयुष्य संपवले. विशेष म्हणजे आजोबा दिनकर बागडे याने अद्याप मानसीला पाहिले देखील नव्हते.\nमानसीने आईसह आपल्याला ‘जातगंगा’ देऊन जातीत घेण्याची मागणी केली होती. मात्र, जिवंतपणी तिला जातगंगा देण्यास नकार दिला. अखेर मानसीने टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवले. तिच्या मृत्यूनंतर जातपंचायतीने मुलीच्या आईला तिच्या वडिलांकडून 20 हजार रुपये रोख देऊन मानसीवर कंजारभाट समाजाच्या परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार करावेत असा निर्णय दिला. जिवंत असताना ‘जातगंगा’ मिळाली नाही मात्र मृत्यूनंतर मानसीला ‘जातगंगा’ मिळाली.\nफेसबुक पेज लाईक करा –\n‘ही’ आहेत कानाच्या ‘कॅन्सर’ची 7 लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष \nदर 20 मिनिटांनी ‘वॉक ब्रेक’ घ्या, हृदयरोग असूनही मिळेल ‘लाँग लाईफ’ \n‘या’ 5 पदार्थांमुळे वाढतो ‘ताण’; मेंदूसाठीही ठरतात घातक \n‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळवा खोकल्यापासून सुटका \n‘नागीण’ आजाराची ‘ही’ आहेत 4 कारणे, जाणून घ्या यावरील उपाय\nबहुगुणकारी ‘लवंग’ चे सेवन करा आणि ‘या’ 5 समस्यांतून मुक्तता मिळवा\n‘न्यूमोनिया’ वर गुणकारी ठरतात ‘हे’ 5 घरगुती उपाय \nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nडेटिंग साईटवर झालं ‘चॅटिंग’ अन् ओळखीनंतर ‘नाद’ लागला, तिनं उकळले IT इंजिनिअरकडून 37 लाख\nईस्कॉन मंदिराजवळ कारच्या काचा फोडून लॅपटॉप चोरीला\nकाकूवर जडलं पुतण्याचं ‘प्रेम’, घातले काकावर कुर्‍हाडीनं ‘घाव’\nतळेगावातील जुगार अड्ड्यावर छापा, 12 जणांना अटक\nपिंपरी चिंचवड शहरात दुकाने चालू ठेवणाऱ्या 58 जणांवर गुन्हे दाखल\nपिंपरी : 48 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल\nनिर्भया केस : उद्या होणार फाशी आत नेमकं काय होतं, जाणून घ्या ‘जल्लाद’…\n जावयाची मिशी कापून घातली चप्पलांची ‘माळ’\nHDFC बँकेचे ग्राहक आहात आता घरी बसल्या मिळणार…\nPune : परस्त्रीयांशी अनैतिक संबंध ठेवत दुसरे लग्न करून…\nपुण्याच्या खडकी परिसरात 21 लाखांची घरफोडी\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड…\nविमा कंपन्यांना ग्राहकांचं व्हिडीओ आधारित ऑनलाईन KYC करण्यास…\nएका लग्न सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी शाहरूख खान घेतो…\nPune : ‘कोरोना’चा पोलीस दलातील पाचवा बळी \n आपत्कालीन यंत्रणांची तातडीने बैठक घ्या,…\n‘कोरोना व्हायरस’चा प्रकोप रोखण्यासाठी केवळ 2…\nमशरूम खाल्ल्यानं कमी होतो ‘प्रोस्टेट’ कॅन्सरचा…\nघरगुती उपचार करून बऱ्या करा जखमा\nवॉकिंग नव्हे करा ‘वॉकिंग मेडिटेशन’ \nहेडफोन्समुळे वाढतोय बहिरेपणाचा धोका\n‘ऑनलाइन’ औषधे खरेदीसाठी डॉक्टरांचे…\nकोरोनाच्या दहशतीखाली जग, 135 देशांत पोहचला व्हायरस, सील होत…\nसर्रास वापरल्या जाणाऱ्या ‘या’ गोळीमध्ये आहे …\nसकाळच्या नाष्यात पहिलं ड्रिंक म्हणून दूध जास्त हेल्दी की…\n‘कोरोना’मुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचा…\n‘जेव्हा सिनेमातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसा-ढसा…\n‘भांडणाची सुरुवात मी नाही करत, परंतु संपवते…\nकर्करोगाच्या उपचारादरम्यान संजय दत्त अचानक पत्नीसह दुबईला…\nपैशांची बचत आणि सुविधाही थेट विमानतळावरून सुरू होणार PMPML\n‘तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर…\nभिंवडीमध्ये 3 मजली इमारत कोसळल्याने 8 नागरिक ठार\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू \nछोट्या स्क्रीन साइज मध्ये पुढच्या महिन्यात येऊ शकतो iPhone…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nFact Check : महामारीमुळं शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थ्यांना…\n‘राहु-केतु’चे महापरिवर्तन म्हणजे काय \nदुखापतीमुळं बाहेरील कानात बदल होण्याची लक्षणे आणि त्यावर…\nPune : सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nआता प्रत्येक मौसमात घ्या भेंडीचा स्वाद ,ललित-54 वाण यशस्वी\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\n पुण्यात गेल्या 24 तासात 1256 रूग्णांची…\nनिलंबनामुळे संसद भवनाबाहेर रात्रभर 8 खासदारांचा ठिय्या\nदीपिका पादुकोण सोशल मीडियावर ‘ट्रोल’, युजर्सनी विचारलं…\nआता प्रत्येक मौसमात घ्या भेंडीचा स्वाद ,ललित-54 वाण यशस्वी\nGold Silver Price : मागील सत्रात झालेल्या प्रचंड घसरणीनंतरआज पुन्हा सोनं महागलं, चांदीमध्ये देखील ‘तेजी’\nदंगलखोरांनी भारत सरकार उलथून टाकण्याचे रचले होते षडयंत्र, तपासात झालं उघड\nदुखापतीमुळं बाहेरील कानात बदल होण्याची लक्षणे आणि त्यावर उपचार, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/entertainment/what-chota-bheem-controversy-3863", "date_download": "2020-09-22T20:02:30Z", "digest": "sha1:ESTRNYGRHKBN3BELCNEVJE6Y5FSZW46O", "length": 5877, "nlines": 41, "source_domain": "www.bobhata.com", "title": "छोटा भीम, छुटकी आणि इंदुमती.. लोक या कार्टूनवर नक्की का चिडले आहेत?", "raw_content": "\nछोटा भीम, छुटकी आणि इंदुमती.. लोक या कार्टूनवर नक्की का चिडले आहेत\nलहानग्यांना वेड लावणारा छोटा भीम सध्या मोठ्यांच्यासुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे. झालंय असं की सोशल मीडियावर भीम राजकुमारी इंदुमती सोबत लग्न करणार असल्याची बातमी वायरल झाली आणि नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. लोकांचे म्हणणे होते की भीमने छुटकीसोबत लग्न करायला हवे होते. काही म्हणत होते की शेवटी भीमनेसुद्धा आपल्या लहानणीच्या मैत्रिणीऐवजी राजकन्येला निवडले. तर काहींनी छुटकीला भीमने दगा दिलाय असंही म्हटलंय.\nयाला उत्तर म्हणून ट्विटरवर #justiceforchutki हा हॅशटॅग ट्रेंड झाला. पण आता ही बातमी फेक असल्याचे छोटा भीमच्या निर्मात्यांनी म्हटले आहे\nछोटा भीम या कार्टून सिरीयलचे निर्माते ग्रीन गोल्ड ऍनिमेशन यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली आहे. त्यात म्हटले होते, सगळ्यांनी एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की छोटा भीममधील पात्रे ही लहान मुले आहेत. त्यात भीम, छुटकी आणि इंदुमती यांचासुद्धा समावेश आहे. सध्या जी बातमी वायरल झाली आहे ती खोटी आहे. आम्ही सर्वाना विनंती करतो की अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये.\" आणि अशा प्रकारे या वादावर पडदा पडला आहे. निर्मात्यांनी या सिरीयलवर असलेल्या प्रेमासाठी लोकांचे आभारसुद्धा मानले आहेत.\nगेल्या दोन तीन दिवसांपासून या विषयावर मीम्सचा पाऊस पडत होता. एकाने सांगितले की लाडू काही झाडावर लागत नाहीत. जर भीमला छुटकीसोबत लग्न करायचे नसेल तर त्याने तिच्या आईच्या लाडूंचा हिशोब पूर्ण करावा. तसेच काहींनी भीम छुटकीच्या भावनांसोबत खेळत असल्याचासुद्धा आरोप केला होता.\nकधीकधी लोक जरा जास्तच सिरीयस होतात असं तुम्हांलाही वाटतं का हो\nसामूहिक आरोग्य विमा घेताय पण योजनेतल्या या खाचाखोचांचा विचार केलात का\nशून्यापासून सुरुवात करून थेट इंग्लंडच्या प्रिन्सकडून कौतुकाची थाप मिळवणारा मराठी उद्योजक \nएबी डिवीलीयर्सच्या जर्सीवर त्याच्याऐवजी चक्क एका भारतीयाचं नाव कोण आहे तो पठ्ठ्या\nदो आंखे बारा हाथची प्रेरणा असलेलं सांगली जिल्ह्यातलं ८०वर्षं जुनं खुलं कारागृह का, कुणी, नक्की कुठे सुरू केलं हे\n आता आईस्क्रीम वडापाव आलाय...कोणी आणि कसा तयार केला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/corona-pasrnyachya-bhitine-adhikaryachi-atmhatya/", "date_download": "2020-09-22T21:04:32Z", "digest": "sha1:J6UYG5NP2WWC56F3GYSOWY2QJNLK6PHT", "length": 6281, "nlines": 85, "source_domain": "analysernews.com", "title": "कोरोना पसरण्याच्या भितीने अधिका-याची आत्महत्या", "raw_content": "\nऔरंगाबाद विमानतळ नाही आता ‘धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेना ब्रीच कॅडी रूग्णालयात दाखल करणार- राजेश टोपे\nऔरंगाबादच्या खासदाराकडून कोरोनाला आमंत्रण\nकोरोना व्हायरस:ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला मोठे यश\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार\nकोरोना पसरण्याच्या भितीने अधिका-याची आत्महत्या\nएका आठवड्यापूर्वीच केली होती कोरोना टेस्ट,रिपोर्ट आला होता निगेटिव्ह\nनवी दिल्ली: दिल्ली मध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना पसरण्याच्या भितीने एका अधिका-यांने आत्महत्या केल्याची घटना दिल्ली मध्ये घडली आहे. इंडियन रेव्हेन्यू सर्विस ऑफिसर शिवराज सिंह त्यांचे नाव असून ते आयकर विभागामध्ये अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत होते.\nत्यांनी कारमध्ये अँसिड प्राशन करून जीवन संपवले. त्यांच्या कारमध्ये चिठ्ठी सापडली आहे. त्यात असे लिहले होते. ‘माझ्यापासून कुटूंबाला कोरोनाची लागण होईल ते मी त्यांना देऊ शकत नाही, यामुळे आत्महत्या करत आहे.’\nत्यांनी एका आठवड्यापूर्वीच केली होती कोरोना टेस्ट,रिपोर्ट निगेटिव्ह आला होता मात्र तरीही त्यांना भिती वाटत होती त्यांच्यापासून कुटूंबाला कोरोनाची लागण होईल.\n2006 च्या बॅचचे IRS अधिकारी शिवराज सिंह होते. ते द्वारका सेक्टर मध्ये राहत होते त्यांचा ड्यूटी आर के पुरमच्या आयकर विभागात होती. रविवारी सांयकाळी घराच्या बाहेर कार उभी करून अँसिड प्राशन करून आत्महत्या केली. उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये हलविले मात्र त्यांचा मृत्यू झाला.\nमराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nस्वामी अग्निवेश यांचे देहावसान\nएनालायजर न्यूज हा नव्या जगाचा मीडिया आहे. सोशल मीडियाचा एडिटर समजायला हरकत नाही. ब्रेकिंग आणि बेकिंग बातम्यांच्या जगात खरी बातमी हरवत चालली आहे. घटनेचा सर्वंकष अभ्यास आपल्यासमोर मांडण्यासाठी एनालायजर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/arde-pune-recruitment/", "date_download": "2020-09-22T21:56:13Z", "digest": "sha1:YKABNTI4WTUQIFEPQT2WKDMSVYMQM7SV", "length": 10829, "nlines": 121, "source_domain": "majhinaukri.in", "title": "ARDE Pune Recruitment 2019 - ARDE Pune Bharti 2019", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [Updated] (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(ARDE) आर्ममेंट रिसर्च & डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, पुणे येथे ‘ज्युनिअर रिसर्च फेलो’ पदांची भरती\nपदाचे नाव: ज्युनिअर रिसर्च फेलो\nशैक्षणिक पात्रता: प्रथम श्रेणी B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/E&TC/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्पुटर सायन्स/मेकॅनिकल/मेटलर्जी) सह NET/GATE किंवा M.Tech/M.E. (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन) किंवा M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स सायन्स/ इंस्ट्रुमेंटेशन सायन्स/ कॉम्पुटर सायन्स).\nवयाची अट: 20 ऑगस्ट 2019 रोजी 28 वर्षांपर्यंत. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nबायोडाटा पोहचण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2019\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (Tobacco Board) भारतीय तंबाखू मंडळात विविध पदांची भरती\n(Akola Job Fair) अकोला रोजगार मेळावा-2020 [300+जागा]\n(Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. ‘प्रशिक्षणार्थी’ भरती 2020 [अहमदनगर]\n(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती\n(NHPC) नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 112 जागांसाठी भरती\n(ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती\n(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती\n(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 180 जागांसाठी भरती\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CET अर्ज प्रक्रियेला 07 ते 08 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/2017/06/bussiness-loan-or-project-loan/", "date_download": "2020-09-22T21:45:58Z", "digest": "sha1:JCY6EE6TDGYXQZTOVTUTJ2IZPEZLBDVD", "length": 14045, "nlines": 194, "source_domain": "marathimotivation.in", "title": "बिजनेस लोन आणि प्रोजेक्ट लोन या दोन कर्जाचा घोळ .... - Marathi Motivation", "raw_content": "\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nथोरांचे सुविचारAll मराठी सुविचार\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nथोरांचे सुविचारAll मराठी सुविचार\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHome बिजनेस टिप्स बिजनेस लोन आणि प्रोजेक्ट लोन या दोन कर्जाचा घोळ ….\nबिजनेस लोन आणि प्रोजेक्ट लोन या दोन कर्जाचा घोळ ….\nतुम्हाला नविन व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज हवं असतं. तुम्ही बँकेत जाता business loan हवंय म्हणता, आणी बँकेचे कर्मचारी तुम्हाला तीन वर्षाचा IT Return, सध्याच्या व्यवसायाचे ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट मागतात. यातलं तुमच्याकडे काहीच नसतं कारण तुम्ही अजुन व्यवसायंच सुरु केलेला नसतो. IT Return नसेल तर business loan मिळु शकत नाही असे बँक कर्मचारी मख्खपणे सांगतात. मग आपण निराष होऊन घरी परततो, बँकेच्या नावाचे तासभर शिमगा करतो आणी बँक कर्ज देत नाही या निराशेत व्यवसायाचा विचारंच रहीत करतो….. असं कित्येकांच्या बाबतीत झालेलं आहे….. हो ना\nव्यवसाय अजुन सुरुच झालेला नसताना व्यवसायाच्या डिटेल्स कशा द्यायच्या हा प्रश्न आपण बँकेला विचारतंच नाही. त्यांच ऊत्तर अंतीम मानुन आपण माघारी फिरतो.\nतुम्हाला बँकेकडुन योग्य माहिती मिळत नाही हे मान्य पण बँकेचे कर्मचारी सुद्धा चुकीची माहिती देत नसतात हेही खरे आहे….. कारण घोळ शब्दांचा आहे. बिझनेस लोन आणी प्रोजेक्ट लोन या दोन शब्दांचा\nबिझनेस लोन म्हणजे नविन व्यवसायासाठी लोन असं आपल्याला वाटतं. पण तसं नाही. सोप्या भाषेत बिझनेस लोन म्हणजे सध्याच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी लोन. किंवा व्यवसायीकासाठी लोन. मग अशावेळेस बँक व्यवसायाच्या डिटेल्स मागणारंच. पण आपल्याला बिझनेस लोन शब्दाचा योग्य अर्थ माहित नसल्यामुळे गैरसमज होतो. आणि नविन व्यवसायाला कर्ज मिळत नाही असा समज करुन घेतो.\nनविन व्यवसाय सुरु करण्यासाठी जे कर्ज असतं त्याला प्रोजेक्ट लोन म्हणतात. कोणतिही नविन मॅन्युफॅक्चरींग वा सर्वीस ईंडस्ट्री सुरु करण्यासाठी जे कर्ज हव असतं त्याला प्रोजेक्ट लोन म्हणतात…. (ट्रेडींग व्यवसाय यात येत नाही.)\nहा सगळा शब्दांचा घोळ आहे, बँकींग प्रणालीतले शब्द आपल्याला माहित नसतात. चुकीचे शब्द वापरल्यामुळे आपल्याला योग्य माहिती मिळत नाही. आणी अंततः आपण व्यवसायाचा विचारंच रहित करतो.\nअसं होऊ देऊ नका\nयापुढे तुम्ही ज्यावेळेस नविन व्यवसायासाठी कर्ज मागायला बँकेत जाल त्यावेळेस बिझनेस लोनबद्दल नाही प्रोजेक्ट लोन बद्दल माहिती विचारा. बँक तुम्हाला व्यवसायाची माहिती विचारेल आणी प्रोजेक्ट रिपोर्ट जमा करायला सांगेन. तुमची व्यवसायाची पहिली पायरी योग्य पद्धतीने मार्गी लागेल.\nPrevious articleव्यवसायचं का करावा – वाचा आणि विचार करा.\nNext articleप्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्त्री असते\n जागतिक कंपनीचे भारतीय CEO अणि त्यांची पगार\n“धीरूबाई अम्बानी” Great think…\nSry sir , तुम्ही सुचवलेला बद्दल आम्ही केलेला आहे\nहि माझी पोस्ट आहे … एक तर डिलीट करा किंवा नावाने पब्लीश करा… नाहीतर काॅपीराईट भंगाची , आर्टीकल चोरीची कारवाई केली जाईल\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nव्यवसायचं का करावा – वाचा आणि विचार करा.\n30 शक्तीशाली आत्मविश्वास सुविचार\nमराठी सुविचार January 23, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/71004", "date_download": "2020-09-22T22:18:52Z", "digest": "sha1:FFLSOTGMM64IHRRFTNOVOTGZ4Z2QKNCV", "length": 21297, "nlines": 117, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ऑगस्टच्या आठवड्यातली रोजनिशी ! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ऑगस्टच्या आठवड्यातली रोजनिशी \nगेला संपूर्ण आठवडा प्रचंड उलथापालथ करून गेला.\nसोमवारी सकाळ सत्राच्या कामकाजाची सुरवातच झाली ती संसदेत ‘कलम ३७०’ नावाच्या सुनामीने आणि त्याच बरोबर ‘कलम ३५ अ’ मोडीत काढण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयानं झालेल्या विजेच्या कडकडाटा पासून. मोदींनी अहमदाबादेतून नागपूर मार्गे दिल्लीत आणलेला 'मोटा'भाई हे स्वतःच एक झंझावाती चक्रीवादळ आहे ह्याची पुरेपूर दखल संसदेतील सर्व सदस्यांना इच्छा असो वा नसो घ्यावी लागली. भारतीय सोशिक लोकशाहीत सर्व प्रश्न लोकशाही मार्गानेच सोडवले जातील हा गेल्या सत्तर वर्षातला काश्मिरी फुटीरतावाद्यांचा मोठा गैरसमज परवाच्या श्रावणी सोमवारी धुळीस मिळाला आणि कधी नव्हे ते गुजराती खमण आणि फाफड्यांचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काश्मिरी सफरचंद आणि अक्रोडांपेक्षा कितीतरी अधिक वधारला.\nइतकं सोपं होतं तर मग इतके वर्ष आपले सत्ताधीश हे निर्णायक पाऊल का उचलत नव्हते काश्मीर बद्दल ह्या प्रश्नाचे उत्तर मोटाभाईंनी स्वतःच संसदेत दिले. \"केवळ तीन राजकीय कुटुंबांच्या वैयक्तिक लाभा करिता हे सर्व सुरु ठेवलं गेलेलं होतं\" असा धडधडीत आरोप करत अमित शाह नावाची तोफ दिल्लीत दणाणली आणि तिकडे श्रीनगर मध्ये आधीच बर्फ साठून राहूनये म्हणून जरा तिरक्याच बांधलेल्या अब्दुल्ला आणि महेबुबा मुफ्ती कुटुंबियांच्या घरांची धाबी दणाणली. पण ह्या सर्व आरोप प्रत्यारोपात तिसरे लाभार्थी कुटुंब कोणते ह्याचे उत्तर शेवट पर्यंत गुलदस्त्यातच राहिले असले तरी ज्यांनी त्यांनी आपापल्या परीने , कुणी तिसरे कुटूंब म्हणजे 'सज्जाद गनी लोन ह्यांचे कुटुंब' तर कुणी तिसरे कुटूंब म्हणजे स्वतः नेहरुंचे कुटुंब कारण त्यांचे दिवंगत शेख अब्दुल्ला ह्यांच्याशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते असे आपापल्या परीने कयास बांधले. इकडे महाराष्ट्रातील काही नतद्रष्ट आणि आचरट कार्यकर्त्यांनी देशांतर्गत राजकारणात अत्यंत रस असला तरी त्यात काहीएक गती नसल्याने ती तिसरी फॅमिली म्हणजे आपली बारामतीची तर नव्हे ह्या प्रश्नाचे उत्तर मोटाभाईंनी स्वतःच संसदेत दिले. \"केवळ तीन राजकीय कुटुंबांच्या वैयक्तिक लाभा करिता हे सर्व सुरु ठेवलं गेलेलं होतं\" असा धडधडीत आरोप करत अमित शाह नावाची तोफ दिल्लीत दणाणली आणि तिकडे श्रीनगर मध्ये आधीच बर्फ साठून राहूनये म्हणून जरा तिरक्याच बांधलेल्या अब्दुल्ला आणि महेबुबा मुफ्ती कुटुंबियांच्या घरांची धाबी दणाणली. पण ह्या सर्व आरोप प्रत्यारोपात तिसरे लाभार्थी कुटुंब कोणते ह्याचे उत्तर शेवट पर्यंत गुलदस्त्यातच राहिले असले तरी ज्यांनी त्यांनी आपापल्या परीने , कुणी तिसरे कुटूंब म्हणजे 'सज्जाद गनी लोन ह्यांचे कुटुंब' तर कुणी तिसरे कुटूंब म्हणजे स्वतः नेहरुंचे कुटुंब कारण त्यांचे दिवंगत शेख अब्दुल्ला ह्यांच्याशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते असे आपापल्या परीने कयास बांधले. इकडे महाराष्ट्रातील काही नतद्रष्ट आणि आचरट कार्यकर्त्यांनी देशांतर्गत राजकारणात अत्यंत रस असला तरी त्यात काहीएक गती नसल्याने ती तिसरी फॅमिली म्हणजे आपली बारामतीची तर नव्हे कारण कुठलाही “जागेचा आणि जमिनीचा” प्रश्न म्हणजे फक्त 'साहेबच सोडवणार' असे मानणाऱ्यानी सोशल मीडियावर आपापल्या परीने गुण उधळलेच.\nअसो एकंदर मोटाभाई नी पहिल्याच ओव्हरला हॅट्ट्रिक केल्यामुळे राजकीय वर्तुळात विरोधकांच्या गोटात खळबळ आणि सत्ताधारी मंडळींच्या तंबूंमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले.\nपण ह्या सर्व राजकीय घडामोडींचा टी.व्ही. समोर सोफ्यावर पाय पसरून निवांतपणे आणि यथेच्छ आनंद उपभोगला तो फक्त पुणेकरांनी. कारण पुण्यात तीस पैकी तीन पूल पाण्याखाली गेले आणि तिकडे 'आ सिंधु-सिंधु पर्यन्ता, यस्य भारत: ' अशी गर्जना करणाऱ्या लोकसभेतील संघपरिवारातील नेतृत्वाचे मनोबल वाढावे म्हणून इकडे दक्खन च्या पठारावरील आणि मुळामुठेच्या व भीमेच्या खोऱ्यात वसलेल्या सतर्क पुणेकरांनी ‘आ-हिंज- हिंजवडी यत्र खराडी पर्यंत:’ सर्व आयटी कंपन्या शाळा ऑफिसेस आणि कारखान्यांना सुट्टी जाहीर केली. जे तीन पूल पाण्याखाली गेले ते खरं तर नदी पात्रातच बांधले गेलेले आहेत आणि ते अभियांत्रिकी दृष्ट्या 'ब्रिजेस' नसून खरं तर 'कॉजवे' आहेत. परंतु पुणेकरांना, (मुळातच इतरांना पाण्यात पाहायची खूप असली तरी ही) मुळेत अथवा मुठेत वाहतं पाणी पाहायची अजिबात सवय नाही त्यामुळे जराकुठे नदीला पाणी आले की – “बाबाभिडे पूल पाण्यात गेला” , “पूर आला पूर आला” , “झेड ब्रिज चा कठडा पडला” अश्या तर्हेच्या फुटकळ बातम्या व्हाट्सअप वर फोटोसहित प्रसारित करून निष्कारण , झेड ब्रिज वर संध्याकाळचा अंधार शोधणाऱ्या बापुड्या प्रणयी युगुलां ची गैरसोय करून काय कपट साध्य होते त्यामुळे जराकुठे नदीला पाणी आले की – “बाबाभिडे पूल पाण्यात गेला” , “पूर आला पूर आला” , “झेड ब्रिज चा कठडा पडला” अश्या तर्हेच्या फुटकळ बातम्या व्हाट्सअप वर फोटोसहित प्रसारित करून निष्कारण , झेड ब्रिज वर संध्याकाळचा अंधार शोधणाऱ्या बापुड्या प्रणयी युगुलां ची गैरसोय करून काय कपट साध्य होते हे समजत नाही. खरं तर त्या झेडब्रीज वर रोज सूर्यास्तानंतर एवढी प्रणयी युगुलं त्या रेलिंग ला रेलून उभी असतात एकमेकांच्या कमरेत हाताचे विळखे घालून , त्यांच्या ओझ्याने जर झेड ब्रिज च्या कठड्याचे रेलिंग जर तुटले तर त्याचा पुराची काय संबंध हे समजत नाही. खरं तर त्या झेडब्रीज वर रोज सूर्यास्तानंतर एवढी प्रणयी युगुलं त्या रेलिंग ला रेलून उभी असतात एकमेकांच्या कमरेत हाताचे विळखे घालून , त्यांच्या ओझ्याने जर झेड ब्रिज च्या कठड्याचे रेलिंग जर तुटले तर त्याचा पुराची काय संबंध उगाच फुकाचे त्या शिमला हौस मधून पावसाचे अनुमान देणाऱ्या वेधशाळेच्या शास्त्रज्ञांच्या मागे लागायचं 'अंदाज चुकला अंदाज चुकला' म्हणत. अरे ती वेधशाळा आहे, चाणक्य एक्सिट पोल नव्हे सर्वच्या सर्व अंदाज खरे ठरायला. बिचाऱ्या वेधशाळेतल्या कर्मचाऱ्यांना संध्याकाळी सहा वाजले की घरी जायचे वेध लागतात , पण ह्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ आणि पोस्ट्स मुळे संध्याकाळी ऑफिसात उगाचच उशिरापर्यंत थांबून इन्सॅट उपग्रहानं पृथ्वीवर पाठवलेली आणि कुणालाच न समजणारी ढगाळ अशी श्वेतधवल चित्रं त्यांच्या संकेतस्थळावर वर अपलोड करावी लागतात. आणि एवढं करून परत स्वतःची मस्करी करून घ्यावी लागते चारचौघात. पण वेधशाळेचे एकंदर जेवढे अंदाज चुकलेत आजवर तेच बाकी पथ्यावर पडलं आहे. पुणे वेधशाळेचे पावसाचे सगळे अंदाज बरोबर आले असते तर हिंजवडीत कार आणि बसेस ऐवजी होड्यांचे आणि बोटींचे ट्रॅफिक जाम झाले असते हे नक्क्की. ' ह्या पुण्यातील लोकांना गाड्या नीट शिस्तीत चालवायला काय होतंय राओ उगाच फुकाचे त्या शिमला हौस मधून पावसाचे अनुमान देणाऱ्या वेधशाळेच्या शास्त्रज्ञांच्या मागे लागायचं 'अंदाज चुकला अंदाज चुकला' म्हणत. अरे ती वेधशाळा आहे, चाणक्य एक्सिट पोल नव्हे सर्वच्या सर्व अंदाज खरे ठरायला. बिचाऱ्या वेधशाळेतल्या कर्मचाऱ्यांना संध्याकाळी सहा वाजले की घरी जायचे वेध लागतात , पण ह्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ आणि पोस्ट्स मुळे संध्याकाळी ऑफिसात उगाचच उशिरापर्यंत थांबून इन्सॅट उपग्रहानं पृथ्वीवर पाठवलेली आणि कुणालाच न समजणारी ढगाळ अशी श्वेतधवल चित्रं त्यांच्या संकेतस्थळावर वर अपलोड करावी लागतात. आणि एवढं करून परत स्वतःची मस्करी करून घ्यावी लागते चारचौघात. पण वेधशाळेचे एकंदर जेवढे अंदाज चुकलेत आजवर तेच बाकी पथ्यावर पडलं आहे. पुणे वेधशाळेचे पावसाचे सगळे अंदाज बरोबर आले असते तर हिंजवडीत कार आणि बसेस ऐवजी होड्यांचे आणि बोटींचे ट्रॅफिक जाम झाले असते हे नक्क्की. ' ह्या पुण्यातील लोकांना गाड्या नीट शिस्तीत चालवायला काय होतंय राओ ' अश्या त्रासिक तक्रारींऐवजी ' अरे ए भाऊ नीट वल्हव नं तुझी होडी, अरे तिकडे बघ न जरा जा की डावीकडे , आहे नं अजून पाणी त्या बाजूला इकडे कशाला कडमडतोयस इकडे तुझी बोट घेऊन ' अश्या त्रासिक तक्रारींऐवजी ' अरे ए भाऊ नीट वल्हव नं तुझी होडी, अरे तिकडे बघ न जरा जा की डावीकडे , आहे नं अजून पाणी त्या बाजूला इकडे कशाला कडमडतोयस इकडे तुझी बोट घेऊन आधीच उशीर झालाय , फेज थ्री पर्यंत जायचंय भावा ' अश्या स्वरूपाची भांडणं (होड्याहोड्यांमधून) चौकाचौकात ऐकू आली असती. आणि मेट्रोझिप वाल्यानी वायफाय एनेबलड ‘लाँच’च ‘लाँच’ केली असती. त्यामुळे वेधशाळेचे बरेचसे अंदाज चुकताहेत तेच बरं आहे, अशी गत आहे.\nतिकडे संसदेत राजकीय सुनामी आणि इकडे बाबाभिडे पुलावर पाणी आल्याची बातमी येऊन धडकते न धडकते तोवरच तिकडे सुषमा स्वराज ह्यांच्या निधनाची दुःखद वार्ता रात्री कुणीतरी टीव्ही वर आल्याची पोस्ट टाकली आणि आधीच दुथडी भरून वाहणाऱ्या खडकवासल्याच्या मुठेतील पाण्यात आमच्या डोळ्यातून दाटलेल्या आणि गालावरून ओघळलेल्या अश्रुंचे दोन थेम्ब जाऊन मिळाले. काय ओजस्वी व्यक्तिमत्व शतकातुन काय सहस्त्रकातुन एकदाच घडावं असं तेजस्वी आणि ओजस्वी रूप आणि तितकीच धारधार पण संस्कारक्षम वाणी. चैत्र प्रतिपदेची सरस्वती आणि अष्टमीची काली एकाच देहात जन्म घेऊन आल्यातर काय घडेल ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर म्हणजे सुषमा स्वराज. सार्वजनिक जिवनातील आणि राजकारणातील स्त्रीनं कसं वागावं ह्याचा परिपाठ म्हणजे सुषमा स्वराज.\nह्या अश्या एकाच वेळी देश एकसंध होत असल्याचा जल्लोष करावयास लावणाऱ्या आणि त्याच बरोबर सुषमाजींच्या सारख्या व्यक्तिमत्वाच्या निधनाचा शोक करावयास लावणाऱ्या बातम्या आठवड्याभरात येत असतानाच तिकडे पश्चिम महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापुरात पुराने केलेल्या हाःहा:कराच्या बातम्या सुद्धा येऊन धडकल्या. एकीकडे झेलम आणि चिनाब परत एकदा आपल्या सिंधू संस्कृतीशी तद्रूप झाल्या पण इकडे आमच्या कृष्णेंनं आणि पंचगंगेनं मात्र रौद्र रूप धारण केलं. संह्याद्रीत पाऊस थांबायचं नाव घेईना. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांनी आणि तिच्या फुगलेल्या पात्रांनी हजारो घरं उध्वस्त केली आणि असंख्य संसार मोडकळीस आणले. सांगली आणि कोल्हापुरात अक्षरश: रस्त्यांवर सहासहाफुट खोल पाण्यात नावा फिरल्या आणि पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यात बऱ्याच अंशी यश प्रशासनास मिळालं. पण तरीही असंख्य लोकांची ही निसर्गानं केलेली बिकट अवस्था पाहून मनात 'काळजीनं आणि खिन्नतेनं मळभ' व्यापून राहिलं.\nएकंदर संबंध आठवडा हा असा घडामोडींचा आणि उत्थापालथीचा...उत्तरेतून ऋषी कश्यपांच्या काश्मीर पासून ते रामदासांच्या दक्खनच्या पठारा पर्यंत आणि केंद्रशासित लद्दाखच्या उंच हिमालयात पसरलेल्या बर्फाच्छादित सरोवरांपासून पासून ते संह्याद्रीच्या रौद्र खळखळणाऱ्या आणि उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांपर्यंत असा हा न विसरता येण्याजोगा एक आठवडा , प्रचंड उलथापालथींचा \n११ ऑगस्ट १९, पुणे.\nअभिप्राया बद्दल सर्वांचे धन्यवाद \nअरे हे भारीये की\nअरे हे भारीये की\nफक्त ते पुराच सोडून...पूर खरंच भयानक आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/movie-review/notebook-review-notebook-film-showtimes-star-cast-42958.html", "date_download": "2020-09-22T21:01:42Z", "digest": "sha1:UM5J7V7PELOAXGU5RQFISSOEEBWZ64LR", "length": 22845, "nlines": 195, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "रिव्ह्यू : काश्मीरचं नवं रुप- नोटबुक", "raw_content": "\nअनेक खटले पाहिले, मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत\nआता हॉटेल सुरू करण्यासाठी दहापेक्षा कमी परवानग्या, आदित्य ठाकरेंची घोषणा\nहेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त, दिल्लीत एनसीबीची मोठी कारवाई\nरिव्ह्यू : काश्मीरचं नवं रुप- नोटबुक\nNotebook review : काश्मिरमधील समस्येवर आतापर्यंत अनेक चित्रपट आले..अनेक प्रेमकथा दहशतवाद आणि धर्माचा रंग देत भडकपणे रंगवण्यात आल्या. काश्मिरमध्ये आजही लहान मुलं आणि युवकांना धर्माच्या नावाखाली भडकवून बंदूक हातात घ्यायला भाग पाडलं जातं. धर्माच्या नावाखाली भडकलं जातं. हे आतापर्यंत अगदी भडकपणे आपण अनेक मालिका-चित्रपटांमध्ये बघितलं आहे. मात्र ‘नोटबुक’मध्ये एका वेगळ्या प्रेमकथेसोबतचं काश्मिरमधील कुटुंबियांसाठी मुलांच्या हातात …\nकपिल देशपांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nNotebook review : काश्मिरमधील समस्येवर आतापर्यंत अनेक चित्रपट आले..अनेक प्रेमकथा दहशतवाद आणि धर्माचा रंग देत भडकपणे रंगवण्यात आल्या. काश्मिरमध्ये आजही लहान मुलं आणि युवकांना धर्माच्या नावाखाली भडकवून बंदूक हातात घ्यायला भाग पाडलं जातं. धर्माच्या नावाखाली भडकलं जातं. हे आतापर्यंत अगदी भडकपणे आपण अनेक मालिका-चित्रपटांमध्ये बघितलं आहे. मात्र ‘नोटबुक’मध्ये एका वेगळ्या प्रेमकथेसोबतचं काश्मिरमधील कुटुंबियांसाठी मुलांच्या हातात पुस्तक असायला हवं, बंदूक नाही हा संदेशही देण्यात आला आहे. इथेच या सिनेमाचं वेगळेपण दिसतं.\nआतापर्यंत काश्मिरची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटांमध्ये फक्त दहशतवाद, धर्माचं बेगडी राजकारण, काश्मिरमधील नयनरम्य स्थळांवर हिरो-हिरोईन्सचं रोमॅण्टिक गाणं हे गणित हमखास ठरलेलं. पण या सगळ्याला छेद देत दिग्दर्शक नितीन कक्कडनं केलेला हा वेगळा प्रयत्न खरंच वाखाणण्याजोगा आहे. 2014 साली आलेला थाई चित्रपट ‘टीचर्स डायरी’चा ‘नोटबुक’ रिमेक आहे. चित्रपटाच्या कथानकातच दम असल्यामुळे चित्रपट कंटाळवाणा होणार नाही. सोबतीला काश्मिरचं सौंदर्यही चित्रपटातील एखाद्या पात्राप्रमाणेच सतत सोबत राहतं.\nसगळ्यात आधी बॉलिवूडचा दबंग सलमान खानचं हा चित्रपट बनवल्याबद्दल अभिनंदन. चित्रपटाची हृदयस्पर्शी गोष्ट आणि त्यासोबतचं दिलेला मेसेज चित्रपटाला खऱ्या अर्थाने मोठा बनवतो. चित्रपटाची गोष्ट काश्मिरमधील एका तलावाच्या मधोमध असलेल्या वुलर पब्लिक स्कूलची आहे. ही गोष्ट कबीर आणि फिरदोसची आहे. ही गोष्ट वुलर पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या सहा चिमुरड्यांची आहे. लाईट, पाणी, साधं मोबाईलचं नेटवर्कही मिळत नसलेल्या या शाळेत फिरदोस मुलांना घरुन बोलवून आणून शिकवत असते. अचानक असं काही घडतं की फिरदोसला शाळा सोडून जावं लागतं. त्यानंतर मुलांना शिकवण्यासाठी कबीरला पाठवलं जातं. फिरदोस शाळा सोडून जातांना तिची ‘नोटबुक’ तिथेच विसरते आणि ती ‘नोटबुक’ कबीरच्या हातात पडते. नोटबुकमधून फिरदोसचा जीवनपट उलगडत जातो आणि नोटबुक वाचत असतांनाच कबीर फिरदोसच्या प्रेमात पडतो. कबीर आणि फिरदोसनं एकमेकांना बघितलेलंही नसतं तरी त्यांची ही निरागस प्रेमकथा फुलू लागते.आता फिरदोस आणि कबीर एकमेकांना भेटतात का त्यांचं आयुष्य काय वळणं घेतं हे बघण्यासाठी तुम्हाला ‘नोटबुक’ बघावा लागेल.\nसलमाननं या चित्रपटाद्वारे त्याच्या मित्राचा मुलगा जहीर इक्बाल आणि नूतन यांची नात आणि मोहनिश बहलची मुलगी प्रनुतनला लाँच केलं आहे. दोघांनीही सहज अभिनय केला आहे. विशेषत: प्रनुतननं आपल्या दमदार अभिनयानं मनं जिंकली आहेत. आपल्या पहिल्याच सिनेमात डीग्लॅमरस भूमिका साकारणं खरंतर आव्हानात्मक असतं. पण प्रनुतननं हे आव्हान लीलया पेललं आहे. खरंतर तिला ऑलरेडी घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. मात्र प्रनुतनने हा वारसा मागे सोडून अजून मेहनत घेतली तर ती नक्कीच लंबी रेस का घोडा ठरेल यात शंका नाही.\nसहाही छोट्या मुलांनी कमाल कामं केली आहेत. बऱ्याच प्रसंगात त्यांचा निरागसपणा खरंच भावतो. कबीरसोबत त्यांची उडणारी धमाल मस्तचं. पण एवढं सगळं छान-छान असूनही सिनेमात बऱ्याच त्रुटी आहेत. कारण काही घटना अगदी पटापट संपतात. ते प्रसंग सिनेमा मोठा होऊ नये म्हणून उगाचच आटोपल्यासारखे वाटतात. तर काही प्रसंग अगदीच मनाला पटत नाही. सिनेमातील या छोट्या छोट्या गोष्टी टाळल्या असत्या तर ही नक्कीच सुंदर प्रेमकथा झाली असती.\nचित्रपट छोटा आहे. उगाच सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली सिनेमा खेचण्याचा प्रयत्न नितीन कक्कडने केला नाही. काश्मिरमधील बर्फाच्छादित ठिकाणी हिरो-हिरोईनवर रोमॅण्टिक गाणं शूट करण्याचा अट्टहास नितीननं टाळला आहे. सिनेमा सुरु झाल्यावर रंगत असतांनाच मध्यांतर होतो. तेव्हा अरे इतक्या लवकर मध्यांतर झाला पण अशी प्रतिक्रिया नकळत उमटते. सलमान खाननं आतापर्यंत आपल्या प्रॉडक्शनअंडर स्टारकिड्सला लाँच करण्यासाठी जे चित्रपट बनवलेत त्या सगळयांमध्ये ‘नोटबुक’ नक्कीच उजवा आहे असं म्हणावं लागेल.\n‘नोटबुक’चं संपूर्ण शूट काश्मिरमध्ये झालं आहे. या सिनेमातील लोकेशन्स या सिनेमाचे प्लस पाईंट आहेत. सिनेमाचं कॅमेरावर्क अप्रतिम झालं आहे. ‘मिशन काश्मिर’ या सिनेमातील ‘बुमरो बुमरो’ हे गाणं पुन्हा एकदा मस्त जमून आलं आहे. बाकी या सिनेमातील इतर गाणी विशेष लक्षात राहत नाही. सिनेमातील संवादांवरही थोडी मेहनत घेणं गरजेचं होतं. एकूणच काय तर थाळीतर स्वादिष्ट आहे पण एखादा पदार्थ यातून मिसिंग असं या सिनेमाच्या बाबतीत म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. काही त्रुटींकडे कानाडोळा केला तर प्रनुतनचा सहज अभिनय, काश्मिरचं सौंदर्य, अफलातून कॅमेरावर्कसाठी ‘नोटबुक’ एकदा बघायला हरकत नाही.\nटीव्ही नाईन मराठीकडून या सिनेमाला तीन स्टार्स.\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून…\nकंगनाने सलमान खानला पटवण्याचा खूप प्रयत्न केला, तेव्हा तो म्हणाला…\nसलमान खानच्या हत्येचा कट उधळला, बिश्नोई टोळीच्या शार्पशूटरला अटक\nईंट का जवाब पत्थर से, काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाचा टॉप…\nBigg Boss 14 | नवे नियम, नवीन कलाकार, 'बिग-बॉस 14'…\nमॉलला परवानगी, जिमला का नाही सलमान खानच्या मराठमोळ्या ट्रेनरचा ठाकरे…\nपनवेलच्या फार्महाऊसवर सलमानची मशागत, ट्रॅक्टर चालवून शेतीकामाला हातभार\nदिल्लीत अतिरेक्यांचा मोठा घातपात घडवण्याचा बेत, प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी\nIPL 2020 LIVE | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज,…\nICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत 'विराट' स्थान अबाधित, रोहित…\nIPL 2020 | कोहलीच्या RCB चा कसून सराव, पहिली ट्रॉफी…\nसुरेश रैनाचे काका आणि आत्तेभावाची हत्या करणारे आरोपी जेरबंद\nसौर ऊर्जेवर चालणारी लिटिल कार, नववीतील विद्यार्थ्याचा लॉकडाऊनमधील भन्नाट प्रयोग\nमी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत\nसिनेसृष्टी करण जोहर किंवा त्याच्या बापाची नाही, कंगनाचा हल्लाबोल\nअनेक खटले पाहिले, मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत\nआता हॉटेल सुरू करण्यासाठी दहापेक्षा कमी परवानग्या, आदित्य ठाकरेंची घोषणा\nहेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त, दिल्लीत एनसीबीची मोठी कारवाई\nIPL 2020 : सलामीच्या सामन्याचा विक्रम, मैदानात प्रेक्षक नाहीत, तरीही सामना पाहणाऱ्यांचा नवा रेकॉर्ड\nआशालता ताईंच्या जाण्याने आमची 35 वर्षांची नाळ तुटली, अलका कुबल यांना शोक अनावर\nअनेक खटले पाहिले, मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊत\nआता हॉटेल सुरू करण्यासाठी दहापेक्षा कमी परवानग्या, आदित्य ठाकरेंची घोषणा\nहेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त, दिल्लीत एनसीबीची मोठी कारवाई\nIPL 2020 : सलामीच्या सामन्याचा विक्रम, मैदानात प्रेक्षक नाहीत, तरीही सामना पाहणाऱ्यांचा नवा रेकॉर्ड\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/vitthal/all/page-2/", "date_download": "2020-09-22T19:32:33Z", "digest": "sha1:6CNY7Y36SKXFIMOANMGWMFSVKU34Z6JJ", "length": 17667, "nlines": 209, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vitthal- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nविठुरायाच्या बाजूला उभ्या असलेल्या पुजाराने चोरली 2 हजाराची नोट, पाहा हा VIDEO\nपंढरपूर, 15 ऑक्टोबर : विठुरायाच्या दान पेटीतून दोन हजार रूपयांची नोट चोरणारा सरकारी पुजारी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. विठुरायाच्या उजव्या बाजूला उभे राहणारा सरकारी पुजारी अमोल चिटणीस भाविकाने देवाच्या पायाजवळ ठेवलेली नोट हातात. घेऊन ती दानपेटीत अर्धवट टाकली. हार घेण्याच्या आडून दानपेटीत अर्धवट ठेवलेली नोट लंपास केली. या पुजाऱ्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nभाविकांच्या देणगीवर कोण मारतंय डल्ला, पाहा SPECIAL REPORT\nVIDEO: भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी\nVIDEO: मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा\nविठ्ठल मंदिर आता चोविस तास दर्शनासाठी खुले करणार\nSPECIAL REPORT : 51 फुटांची विठ्ठल मूर्ती साकारली केवळ 45 दिवसांत\nVIRAL FACT: सरकारने वारकऱ्यांना साडेपाच लाख रेनकोट वाटले का\nपंढरपूर: विठ्ठलाच्या मंदिरातील लाखोंची चिल्लर ढिगाऱ्यात पडून\nPHOTO: चैत्र एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी 1 लाख भाविक पंढरपुरात दाखल\nविठुरायाही रंगला भारतमातेच्या रंगात...विठ्ठल मंदिराचे खास PHOTOS\nपंढरपुरातील विठ्ठल मंदिराला धोका, होणार स्ट्रक्चरल ऑडिट\nVIDEO: थंडीची विठुरायालाही हुडहुडी, विठ्ठल-रुक्मिणीला उबदार पोशाख\nएकादशीनिमित्त तुळशीमाळांनी विठ्ठल मंदिराची सजावट\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/live-updates-of-raining-in-maharashtra-rain-will-continue-till-diwali/articleshow/71715376.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-22T20:22:54Z", "digest": "sha1:YKUGCYB2ZUDBRZKB2VZM6LKPHFGX7U3Z", "length": 13501, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nLIVE: पुणे शहरात पावसाची हजेरी; खरेदीसाठी निघालेल्या पुणेकरांची तारांबळ\nनैर्ऋत्य मान्सून देशातून परतल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले असले, तरी सध्या महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जुलै-ऑगस्ट या पावसाच्या महिन्यांसारखा सर्वदूर पाऊस होत आहे. बुधवार व गुरुवारी (२३ व २४ ऑक्टोबर) महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.\nमुंबई: नैर्ऋत्य मान्सून देशातून परतल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले असले, तरी सध्या महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जुलै-ऑगस्ट या पावसाच्या महिन्यांसारखा सर्वदूर पाऊस होत आहे. बुधवार व गुरुवारी (२३ व २४ ऑक्टोबर) महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.\nजाणून घ्या पावसाचे अपडेट्स:\n>> औरंगाबाद-जालनामध्ये पावसाचे धुमशान सुरुच\n>> पुणे: शहर परिसरात जोरदार पाऊस; दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची तारांबळ\n>> दिवाळीत 'पाऊस', आकाश कंदिल कसे लावायचे क्लिक करा आणि वाचा बातमी\n>> कोल्हापूर : शहर परिसरात रंगला आहे उन-पावसाचा खेळ\n>> नाशिक रोड परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात\n>> औरंगाबाद: मराठवाड्यातील २४ महसुली मंडळात मागील २४ तासांत पावसाची दमदार हजेरी\n>> अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र बराच काळ एका जागी राहून त्याची तीव्रता वाढत असल्यामुळे सध्या पश्चिम किनारपट्टी आणि महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस; हवामान तज्ञांची माहिती\n>> कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तसेच मध्य महाराष्ट्र-गोवा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.\n>> मुंबई शहरात ढगाळ वातावरण\n>> रत्नागिरी व रायगडमध्ये पावसाचा अंदाज\n>> कोल्हापूर: शहरात पावसाची उघडीप आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण\n>> नाशिक शहरात रात्रीपासून १ मिमी पावसाची नोंद\n>> येवला शहर व तालुक्यात मंगळवारी सायंकाळी ८ वाजेनंतर पर्जन्यधारा बरसल्या.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nMumbai Local Train: मुंबई लोकलचा मोठा दिलासा; 'या' कर्म...\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने; चर्चा...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nMumbai local: मुंबई लोकलबाबत मोठी बातमी; पश्चिम रेल्वेन...\nदिवाळीत 'पाऊस', आकाश कंदिल कसे लावायचे; सामान्यांना चिंता महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\n आता LAC वर दोन्ही देश आणखी सैनिक पाठवणार नाहीत\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nदेशउणे २५ डिग्री तापमानात जवानांसाठी पिकवणार भाज्या, लडाखमध्ये काम सुरू\nआयपीएलसामना जिंकल्यावर ड्रेसिंगरुममध्ये कोहलीने केली धमाल, व्हिडीओ व्हायरल\nदेशदाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २०३ कोटींची मालमत्ता जप्त\nविदेश वृत्तचीनची उचलेगिरी; अमेरिकेवरील हल्ला म्हणून चित्रपटातील दृष्य दाखवले\nदेशश्रीनगर भूकंपाने हादरलं, पण काश्मीर खोऱ्यात पसरल्या अफवा\nआयपीएलIPLमधील सर्वात धोकादायक खेळाडू; कॅमेऱ्याची काच फोडली, पाहा व्हिडिओ\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nकार-बाइकहोंडाचे दमदार स्कूटर येत आहे, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/photogallery/entertainment/some-famous-hot-photos-of-justin-biebers-her-wife-hailey-boldwin/photoshow/71149920.cms", "date_download": "2020-09-22T21:55:53Z", "digest": "sha1:33SMIOM3TU5SGAB7Q37AIBBQ3M5WCPRK", "length": 6111, "nlines": 78, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजस्टिन बीबरनं सेलिब्रेट केला लग्नाचा वाढदिवस\nजस्टिन बीबरनं सेलिब्रेट केला लग्नाचा वाढदिवस\nहॉलिवुडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबर आणि बायको हॅली बॉल्डविन यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. दोघांनीही त्यांचा हा स्पेशल डे खास पद्धतीनं साजरा केला आहे.\n२०१८ साली लग्नगाठ बांधली\nजस्टिन आणि हॅली दोघे २०१८ साली लग्नबंधनात अडकले होते.\nअफवांना मिळाला पूर्ण विराम\nलग्नाआधी जस्टिन आणि हॅली या दोघांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. तसंच लग्नाआधी त्यांचे ब्रेकअप झाल्याचंही बोललं जात होतं. मात्र जस्टिन आणि हॅलीनं लग्न करुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.\nजस्टिन आणि हॉलीवूड अभिनेत्री सेलेना गोमेज यांच्याही अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, काही वैयक्तिक कारणांमुळं त्यांचं ब्रेकअप झालं.\nजस्टीन बीबरला काही दिवसांपूर्वी नैराश्यानं ग्रासलं होतं. यासाठी त्यावर उपचारही सुरू होते. त्याच्या या कठिण काळात हॅलीनं त्याला भक्कम साथ दिली.\nलग्नानंतर लगेचचं सेलेना गोमेजमुळं जस्टिन आणि हॅलीत वाद झाल्याचं बोललं जातं होतं. मात्र, जस्टीननं नंतर आमच्यात होणारे वाद हे माझ्या आजारपणामुळं असल्याचं स्पष्ट केलं होतं.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअभिनेत्री गायत्री दातारचा मराठमोळा लूकपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://marathibrain.in/deposit-one-thousand-rupees-in-the-account-of-an-indian-citizen/", "date_download": "2020-09-22T21:04:00Z", "digest": "sha1:ZCR6ET2WYQE2FTQJUJFED4EWU2X2HN7B", "length": 14977, "nlines": 158, "source_domain": "marathibrain.in", "title": "भारतीय नागरिकाच्या खात्यात एक हजार रुपये जमा करा : अभिजित बॅनर्जी - marathibrain.in", "raw_content": "\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\nHome अर्थकारण भारतीय नागरिकाच्या खात्यात एक हजार रुपये जमा करा : अभिजित बॅनर्जी\nभारतीय नागरिकाच्या खात्यात एक हजार रुपये जमा करा : अभिजित बॅनर्जी\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात घोषित टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पुढील काही महिने प्रत्येक भारतीय नागरिकाच्या खात्यात किमान एक हजार रुपये जमा करावेत, असा सल्ला नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला दिला आहे. तसेच, ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, असेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे.\nगेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील अल्प उत्पन्न गटातील लोकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अभिजित बॅनर्जी यांनी केंद्राला हा सल्ला दिला आहे. तसेच, देशाची कोलमडलेली अर्थव्यवस्थेला रुळावर आणायची असेल, तर सर्वात आधी मागणीत वाढ होणे गरजेचे आहे. आणि मागणी तेव्हाच वाढेल जेव्हा लोकांमध्ये खरेदीची क्षमता असेल. मात्र, सध्यातरी देशातील जनतेच्या हातात पुरेसा पैसा नसल्यामुळे त्यांच्यात खरेदीची क्षमता नाही त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या हाती पैसे पोहोचवण्याची गरज आहे, असे बॅनर्जी म्हणाले. जेव्हा सर्वसामान्यांच्या हाती पैसे येतील, तेव्हा ते खरेदी करू शकतील. त्यांनी खर्च केल्याने मागणी वाढेल, त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असेही बॅनर्जी यांनी सांगितले.\nदरम्यान, गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिजित बॅनर्जी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे आर्थिक सामान्य नागरिकाला मदत दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. त्याचप्रमाणे, कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर १९९१ पेक्षा मोठे संकट ओढवू शकते. तसेच, देशाच्या जीडीपीमध्येही मोठी घट होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली होती. सध्या हातात पैसा नसल्याने भारतीय नागरिकांची खरेदी क्षमता घटली आहे. अशा परिस्थितीत सरकारने आर्थिक मदत करण्याच्या बाबतीत उशीर करता कामा नये, असे बॅनर्जी म्हणाले होते.\nत्याचप्रमाणे, बॅनर्जी यांच्या पत्नी इस्टर डुफ्लो म्हणाल्या, सरकारने सार्वत्रिक किमान उत्त्पन्न (युनिव्हर्सल बेसिक इन्कम) तत्काळ लागू करण्याची गरज आहे. जनधन योजना ही याचेच एक रूप आहे. तसेच, अभिजित बॅनर्जी आणि इस्टर डुफ्लो यांनी केंद्र सरकारच्या ‘एक राष्ट्र, एक शिधापत्रिका’ (One Nation, One Ration Card) योजनेचे कौतुक केले. ही योजना त्वरित लागू करण्याचा विचार सरकारने केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.\nPrevious articleअक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चे सेट पाडणार\nNext articleभारतात ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’चा वापर सुरूच राहणार : आयसीएमआर\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nनिकालांच्या आधी काँग्रेस कार्यकर्त्यांचे हवन\nपावसाळ्यापूर्वी महामार्ग खड्डेरहीत करा : एनएचएआय\nदोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्यांना मताधिकार नकोच : बाबा रामदेव\nसीबीएसईच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ; जुलैमध्ये होणार परीक्षा\nबहुचर्चित मुंबई-पुणे-मुंबई:-३ चा ट्रेलर प्रदर्शित\nऑक्सफर्ड विद्यापीठातील ‘कोव्हिड-१९’वरील लसीच्या मानवावर चाचण्या सुरू\n अनोळखी व्यक्तीच्या हातात तुमचा पासपोर्ट देऊ नका\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\n‘नागीण’ हा त्वचारोग तुम्हाला माहीत आहे का\nजाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध\nसायबर सिक्युरिटी-सायबर गुन्हे आणि आपण\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8", "date_download": "2020-09-22T22:24:35Z", "digest": "sha1:IHXV3A4I22S6TTFQORESS6U3FQHOYCBE", "length": 11614, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विकिपत्रिका/अंक/जानेवारी २०१२ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया:विकिपत्रिका/अंक/जानेवारी २०१२ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिपीडिया:विकिपत्रिका/अंक/जानेवारी २०१२ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य चर्चा:कोल्हापुरी ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:महाविकी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:सौरभदा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Manish.Nehete (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Vinod rakte (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Imtiyaz Shaikh (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Dakutaa (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:माहीतगार (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Girish2k (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Pwt-wsu-pa (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Prabodh1987 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Mayur (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Pramod.dhumal (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Sudhanwa (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Rahuldeshmukh101 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Sainath468 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Dr.sachin23 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Shraddhakotwal (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Abhijeet Safai (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Kaajawa (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Sagarmarkal (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:निनाद (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Mohan Madwanna (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Harish satpute (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Bhimraopatil (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Cherishsantosh (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Svikram69 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:संतोष शिनगारे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Lucky (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Nanu~mrwiki (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Dr. Sunilkumar Kurane (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Ravishinde19888 (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Nitinborale (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Protagonist (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Drshreyans1986n (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Nileshgupte (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Sanjay bhostekar (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Mahamad Shikalgar (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Rajesh Parab (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Meera.tendolkar (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Rajan gawas (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Charusheela,sb (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Mahesh hatim (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Vilas Balshiram More (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Pankajgaikwad (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Ram chapalgaonkar (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Uddhav jaybhaye (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Dipakpawarbornartist (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Shrikant sable (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/governor-bhagat-nvited-bjp/", "date_download": "2020-09-22T21:26:38Z", "digest": "sha1:IUSIWTIYZYC56HA5U7JGBQE5FQZHZBLZ", "length": 9116, "nlines": 116, "source_domain": "mahapolitics.com", "title": "सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून भाजपला निमंत्रण ! – Mahapolitics", "raw_content": "\nसत्तास्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून भाजपला निमंत्रण \nमुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोठा निर्णय घेतला असून काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिल्याची माहिती आहे. यामुळे आता विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. यानंतर भाजप सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे भाजप आपलं बहूमत सिध्द करणार का हे पाहण गरजेचं आहे.\nदरम्यान शिवसेना-भाजपमधील संघर्षामुळे अजूनही राज्यात सरकार स्थापन झालं नाही. त्यामुळे राज्यात आता सरकार कोण स्थापन करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आमच्याकडे दुसरे पर्याय खुले असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.\nपरंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे. शरद पवार यांनी प्रभावी विरोधी पक्ष हीच आमची जबाबदारी असल्याचा आज पुनरुच्चार केला. शिवसेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार अजून झालेला नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला नाही तर शिवसेनेची भूमिका काय असणार याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत.\n…तर राज्यपालांनी आघाडीला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यावं – जयंत पाटील\nसत्तेचा तिढा सोडवण्यासाठी राज्यपाल भाजपला आमंत्रित करणार\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nशरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमनसे नेत्यांचा गनिमी कावा, पोलिसांच्या नोटीसीनंतरही केला रेल्वेनं प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2020-09-22T20:32:28Z", "digest": "sha1:XTJVFRGVLERABDBYUO2SMLFHPZ3PXUDM", "length": 6166, "nlines": 109, "source_domain": "mahapolitics.com", "title": "वाचा मुंडे – Mahapolitics", "raw_content": "\nसंजय दौंड यांना उमेदवारी देऊन धनंजय मुंडेंनी शब्द पाळला, वाचा मुंडे – दौंड यांच्यातील राजकीय शत्रुत्व ते मैत्री \nमुंबई - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानसभेतील विजयानंतर त्यांच्या विधानपरिषदेत रिक्त झालेली जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद ...\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nशरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमनसे नेत्यांचा गनिमी कावा, पोलिसांच्या नोटीसीनंतरही केला रेल्वेनं प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/abhishek-bachchan-will-soon-be-seen-in-the-movie-the-big-bull-an-untold-story-/articleshow/71197554.cms", "date_download": "2020-09-22T21:04:47Z", "digest": "sha1:5Z3MSQ7JVM3AMQAJ6BVDSX2MESWQHECU", "length": 10262, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n अभिषेक बच्चन पुन्हा येतोय\nबऱ्याच दिवसांपासून गायब असलेला अभिषेक बच्चन लवकरच नव्या रुपात रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'द बिग बुल - अॅन अनटोल्ड स्टोरी' या आगामी सिनेमात तो मुख्य भूमिका साकारताना दिसेल.\nबऱ्याच दिवसांपासून गायब असलेला अभिषेक बच्चन लवकरच नव्या रुपात रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'द बिग बुल - अॅन अनटोल्ड स्टोरी' या आगामी सिनेमात तो मुख्य भूमिका साकारताना दिसेल. या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून याचं दिग्दर्शन कुकी गुलाटी करत आहेत. खूप दिवसांपासून यश हुलकावणी देत असल्यानं अस्वस्थ असलेल्या अभिषेकला या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्याचे चाहतेही या सिनेमाच्या यशासाठी शुभेच्छा देतील हे नक्की.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nया सिनेमासाठी अक्षय कुमारने मोडला १८ वर्षांचा नियम...\nअक्षयकुमारच्या ‘भुलभुलैया’चा सिक्वेल येतोय\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nअजून एका बड्या नावाला NCB ने पाठवला समन्स\nन्यायालयीन कोठडीचा काळ संपूनही रियाची सुटका नाहीच\nEk Padasana: शिल्पा शेट्टीकडून शिका योगने कशी करावी दिवसाची सुरुवात\nबंगालच्या कलाकाराने हुबेहुब साकारला सुशांतचा मेणाचा पुतळा, पाहा पूर्ण व्हिडिओ\nमध्यरात्री 'असा' साजरा केला करीनाने वाढदिवस\nएनसीबीची आतापर्यंतची मोठी कारवाई, सेलिब्रिटींचा श्वास अडकला\n आता LAC वर दोन्ही देश आणखी सैनिक पाठवणार नाहीत\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nमुंबईBreaking: मुंबईत पावसाची रात्रपाळी; सायन स्टेशन जलमय, अनेक रस्ते पाण्यात\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nमुंबईमराठा आंदोलनाचा धसका; ठाकरे सरकारने घेतले 'हे' आठ मोठे निर्णय\nदेशउणे २५ डिग्री तापमानात जवानांसाठी पिकवणार भाज्या, लडाखमध्ये काम सुरू\nविदेश वृत्त​सीमेवर बॉम्बर विमानांचा युद्ध सराव करत असलेला चीन म्हणतो, 'आम्हाला युद्ध नको'​\nआयपीएलRR vs CSK: बलाढ्य चेन्नईवर राजस्थानचा दमदार विजय\nआयपीएलजोफ्रा आर्चरने दाखवला लुंगी डान्स, फक्त दोन चेंडूंत फटकावल्या २६ धावा\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nधार्मिकपूजा साहित्यातील 'या' गोष्टी प्रतिकार शक्ती वाढण्यास उपयुक्त; कसे\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3454", "date_download": "2020-09-22T21:46:47Z", "digest": "sha1:KWIDGZREGZU6Z5Q2VUS24N4PMWZ54TAV", "length": 16263, "nlines": 115, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नाव नाशिक; नव्हे, ‘नासिक’ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनाव नाशिक; नव्हे, ‘नासिक’\n‘नासिक शहर’ हे प्राचीन असे नाव आहे. सध्या सगळे लोक ‘नासिक’ या शहराच्या नावाचा उल्लेख हा ‘नाशिक’ असा करतात. परंतु त्या शहराचे मूळ नाव ‘नासिक’ असे आहे. ‘नासिक’ शहर हे भारतातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. दक्षिणेकडील गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गोदावरी नदी’चा उगम हा त्र्यंबक गावाला लागून असलेल्या ‘ब्रह्मगिरी’ पर्वतावर होतो. ‘नासिक’ शहरात शिरताना गोदावरी नदीचे पात्र फार विस्तारलेले दिसते.\nप्राचीन काळामध्ये ‘नासिक’ शहराचे उल्लेख हे नासिक्य, जनस्थान, त्रिकंटक; तसेच, पद्मनगर असेदेखील आढळून येतात. रामायणामध्ये आलेल्या उल्लेखानुसार दंडकारण्यातील ‘जनस्थान’ म्हणजेच ‘नासिक’. ‘नासिक’मधील ‘पंचवटी’ म्हणजे पाच ऋषिकुमारांचे प्रतीक असून ते शापित ऋषिकुमार प्रभू रामांच्या स्पर्शाने मुक्त झाले असे मानले जाते. राम, लक्ष्मण, सीता गोदावरीच्या तीरावर जनस्थानामध्ये पंचवटी येथे पर्णकुटी बांधून राहिले होते, ते ठिकाण म्हणजेच ‘नासिक’.\nलक्ष्मणाने रामाशी विवाह करण्याची अभिलाषा धरून आलेल्या शुर्पणखेचे कान आणि नासिका म्हणजे नाक, तेथेच तलवारीने छाटून टाकले. म्हणून त्या स्थानाला ‘नासिक’ म्हणू लागले, अशी एक उपपत्ती आहे. दुसरी उपपत्ती अशी आहे, की ते गाव गोदावरीच्या तीरावरील नऊ टेकड्यांवर वसले, म्हणून ते ‘नवशिख’. पुढे, त्याचा अपभ्रंश ‘नाशिक’ असा झाला. त्या नऊ टेकड्या नासिक शहरात पाहण्यास मिळतात - 1. जुनी गढी, 2. नवी गढी, 3. जोगवाडा टेक, 4. पठाणपुरा टेक, 5. म्हसरूळ टेक, 6. डिंगरआळी टेक, 7. सोनार अळी टेक, 8. गणपती डोंगर, 9. चित्रघंटा टेक.\nकृतेत पद्मनगरं त्रेतयांतू त्रिकंटकं |\nद्वापारातु जनस्थान कलौ नासिक मुच्यते |\nकशी पुरी च केदारी महाकलोथ नासिकम् |\nत्र्यंबकं च महाक्षेत्रंपंचदीपा इमे भुवि |\nहे ही लेख वाचा -\nआगाशी - इतिहास-भूगोलाचे वरदान\nदुरशेत – तरुणांनी जपलेल्या परंपरा\nहा श्लोक पद्मपुराणातील असून प्रत्येक युगातील ‘नासिक’च्या नावाची माहिती त्यामध्ये मिळते. म्हणजेच पद्मपुराण जेव्हा लिहिले गेले त्याच्या पूर्वीपासूनच ‘नासिक’ हा उल्लेख सापडतो.\n‘नासिक’ शहराचा जो प्राचीन इतिहास उपलब्ध आहे त्यामध्ये इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात ‘सातवाहनां’ची सत्ता उदयास आली. त्याच्याही आधी ‘नासिक’ हे शहर संपूर्ण भारतात माहीत होते. नासिकचा उल्लेख हा ‘नासिक्य’ असा इसवी सनपूर्व पाचव्या-चौथ्या शतकात निर्माण झालेल्या वाङ्मयातून आलेला आहे. कौटिल्याने देखील ‘नासिक’चा उल्लेख हा ‘नासिक्य’ असाच केलेला आहे. कात्यायनाच्या ‘वृत्तिकांत’ या ग्रंथात इसवी सनपूर्व 250 मध्ये ‘नासिक्य’ हाच उल्लेख येतो.\nनासिक आणि बौद्ध धर्म यांचा संबंध हा प्राचीन काळापासून दिसून येतो. ‘महामायुरी’ या महत्त्वाच्या ग्रंथात ‘नासिक’ येथे सुंदरयक्ष(सुंदर तरुण देवता) असल्याचा उल्लेख मिळतो. त्याच कालखंडामध्ये ‘नासिक’ येथे संपूर्ण नासिकमध्ये प्रसिद्ध असलेली ‘त्रिरष्मी लेणी’ कोरली गेली. तिला लोक ‘पांडव लेणी’ संबोधतात. प्रसिद्ध खगोलतत्त्ववेत्ता टॉलेमी याने इसवी सन 150 मध्ये ‘नासिक’ शहराची नोंद ही ‘धर्मपीठ’ म्हणून केलेली आहे.\nपतंजली याच्या ‘महाभाष्य’ या ग्रंथात ‘नासिक’चा उल्लेख येतो. जैन परंपरेनुसार जैनांचे आठवे तीर्थंकर ‘चंद्रप्रभ’ यांनी ‘नासिक’ येथे कुंतिविहार नावाचे मंदिर बांधले. ती नोंद इसवी सन चौदाव्या शतकातील जीन प्रभुसूरींच्या ‘विविधतीर्थकल्प’ या ग्रंथामध्ये मिळते.\nमहानुभाव पंथाचे संस्थापक ‘चक्रधर स्वामी’ नासिकमध्ये काही काळ फिरल्याचे संदर्भ हे त्यांच्या ‘स्थानपोथी’ या ग्रंथात मिळतात. चक्रधर स्वामी हे नासिक येथे पंचवटी येथे वास्तव्यास होते. त्यांनी रामनाथ, महालक्ष्मी, विनायक आदित्य, कपालेश्वर या ठिकाणी त्या काळात भेटी दिल्या असे उल्लेख आहेत. नंतर ते गोवर्धन, त्र्यंबक, अंजनेरी, या ठिकाणी गेले आणि परत ‘नासिक’ येथे आले आणि ते ‘नासिक’मधून बीड येथे निघाले.\n‘नासिक’ 1347 पर्यंत यादवांच्या अधिपत्याखाली होते. ‘बहामनी’ सत्तेने तेथे 1490 सालापर्यंत वर्चस्व राखले. गावाचा उल्लेख तेव्हादेखील ‘नासिक’ असाच सापडतो. बहामनी सत्तेची शकले 1490 सालानंतर उडाली त्यानंतर ‘नासिक’ हे शहर अहमदनगरचे निजामशहा याच्या ताब्यात1636 पर्यंत होते. समर्थ रामदास स्वामी पंचवटी येथील रामउपासकाला लिहिलेल्या पत्रामध्ये (1644) नासिकचा उल्लेख हा ‘जनस्थान’ असा करतात. तो श्लोक पुढीलप्रमाणे:-\nजनस्थान गोदातटी | परमपावन पंचवटी || येथे घडली कृपादृष्टी | रघुत्तमरायाची ||\n‘नासिक’ शिवाजी महाराजांच्या काळातदेखील दिसून येते. दक्षिणेची काशी असलेल्या ‘नासिक’ शहराचे नाव मोगल बादशहा औरंगजेब याने ‘गुलशनाबाद’ असे केले. ‘नासिक’ हाच मूळ उल्लेख तेथे मराठ्यांच्या राज्यात 1760 ते 1818 पर्यंत मिळतो. इंग्रजांचा अंमल ‘नासिक’ शहरावर 1818 नंतर सुरू झाला तेव्हा देखील ‘नासिक’ हाच उल्लेख मिळतो. इंग्रजांनी ‘नासिक’ शहराला 1870 साली जिल्ह्याचा दर्जा दिला आणि जे गॅझेटीयर काढले त्याचे नावदेखील ‘बॉम्बे प्रेसिडेंसी नासिक डिस्ट्रिक्ट गॅझेटीयर’ असे आहे.\n- अनुराग वैद्य 8308810194\nअनुराग वैद्य हे एमटीडीसीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी एमसीए आणि पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी 'फिरस्ती महाराष्ट्राची' या पुस्तकात सहलेखक म्हणून काम केले आहे.\nनाव नाशिक; नव्हे, ‘नासिक’\nसंदर्भ: गाव, गावगाथा, महानुभाव पंथ, गोदावरी नदी, गोदावरी\nसंदर्भ: गाव, गावगाथा, पुणे\nभागवत परंपरेचे विरगाव (Virgoan)\nसंदर्भ: गावगाथा, गाव, नाशिक शहर, नाशिक तालुका, Nasik\nमहागाव - रांगोळी कलेचे गाव\nसंदर्भ: रांगोळी, रांगोळी कलाकार, गाव, गावगाथा\nहिवरे गाव - समृद्धीकडून स्वयंपूर्णतेकडे\nसंदर्भ: गाव, कोरेगाव तालुका, सातारा शहर, Water Managment, हिवरे गाव, जलसंवर्धन, गावगाथा\nसंदर्भ: गाव, गावगाथा, संगमेश्वर, महाराष्‍ट्रातील मंदिरे, गणेश मंदिर, विठ्ठल मंदिर\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.dailylive.in/2019/11/blog-post.html", "date_download": "2020-09-22T19:44:17Z", "digest": "sha1:SDGTD4HEKLZRNYODY6BRI2YZWLVHNMEC", "length": 10774, "nlines": 112, "source_domain": "www.dailylive.in", "title": "जिल्हा अधिकारी राहुल द्विवेदी यांची शेवगाव तालुक्यात नुकसानग्रस्त भागाला भेट - Daily Live", "raw_content": "\nHome agriculture जिल्हा अधिकारी राहुल द्विवेदी यांची शेवगाव तालुक्यात नुकसानग्रस्त भागाला भेट\nजिल्हा अधिकारी राहुल द्विवेदी यांची शेवगाव तालुक्यात नुकसानग्रस्त भागाला भेट\nशेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती फंडातून मदत देणार- जिल्हाधिकारी\nनैसर्गिक आपत्ती ला सर्वच शेतकऱ्यांना बळी पडावे लागले असून खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळेलच परंतु नैसर्गिक आपत्ती फंडातून शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाईची मदत देणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. तर अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश शासकीय कर्मचारी यांना दिले. शेवगाव तालुक्यातील भायगाव येथे सततच्या पावसाने झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची ज्ञानेश्वर दुकळे, विठोबा महादेव दुकळे बाजरी पिक तर वसंत मसू दुकळे कापूस यांच्या शेतीत पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी कधी नव्हे इतक्या प्रमाणात पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून खरीप हंगाम हातचा गेला असल्याने मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे सांगून शासकीय मदतीची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, शेवगाव तहसीलदार विनोद भामरे, शेवगाव तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड, सहाय्यक गट विकास अधिकारी बाळासाहेब कासार, विमा प्रतिनिधी विनायक पवळे, आदींसह माजी सरपंच राजेंद्र आढाव, संदीप खरड, आण्णासाहेब दुकळे , सखाराम लोखंडे, सुरज देशपांडे, हरी दुकळे, गणपत आढाव, रामनाथ आढाव आदींसह परीसरातुन शेतकरी वर्ग उपस्थित होता. शेवगाव तालुक्यातील 50 हजार 404 हेक्टर क्षेत्रातील 54 हजार 648 शेतकरी अतिवृष्टीने बाधित आहे. तालुक्यातील 70 हजार 144 शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात खरीप हंगामातील पिकांचे विमा संरक्षण रक्कम भरलेली आहे. त्यात कपाशी, मूग, बाजरी, तूर, भुईमूग आदी पिकांचा समावेश असून, 39 692 क्षेत्र विमा संरक्षित असून 4 कोटी 19 लाख 40 हजार 553 रूपये रक्कम विमा कंपनीला भरलेली आहे. त्यावर 118 कोटी 55 लाख 27 हजार विमा रक्कम पंतप्रधान फसल विमा अंतर्गत संरक्षित रक्कम विमा कंपनीला देणे बंधनकारक आहे. या व्यतिरिक्त नैसर्गिक आपत्ती फंडातून मदत शेतकऱ्यांना मिळेल आशी माहिती कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड यांनी यावेळी दिली.\nडेली लाईव्ह पोर्टल मधे आपले स्वागत आहे Daily Live मराठी वाचकांना साठी खास तयार केले आहे यात प्रामुख्याने, लेटेस्ट न्यूज, धार्मिक राजकीय, कृषी, ईलेट्रानिक, सोशल मिडिया , व इत्यादी माहिती आम्ही या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या पर्यंत घेऊन येत आहोत.\nअध्यापकांनी सर्जनशील विचार विद्यार्थ्यात रुजवावेत. - प्रा. संतोष तागड\nडाॅ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस निमित्त प्रा. संतोष तागड यांचे विचार.. डेली लाईव्ह - नेवासा डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा ज...\nकाॅ. आबासाहेब काकडे ग्रामीण शिक्षण प्रसारक - गोरक्ष पुजारी\nशहरटाकळी विद्यालयात कॉ. आबासाहेब काकडे पुण्यस्मरण कार्यक्रम स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक, राजकीय आणि संघर्षशील जीवन प्रवासात साक्षर स...\nविषाणू मुळे होणारा आजार धोकादायक ठरू शकतो - डॉ. कानडे.\nदेवटाकळी जिजामाता विद्यालयात आरोग्य जनजागृती कार्यक्रम., प्लाज्मोडीयम विवियाक्स पी. विवियाक्स, प्लाज्मोडीयम मलेरीई पी. मलेरीई आणि प्लाज...\nजिल्हा अधिकारी राहुल द्विवेदी यांची शेवगाव तालुक्यात नुकसानग्रस्त भागाला भेट\nशेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती फंडातून मदत देणार- जिल्हाधिकारी Daily Live - शेवगाव, नैसर्गिक आपत्ती ला सर्वच शेतकऱ्यांना बळी पडावे ला...\nकाकड आरती भक्तीचा पहाट जागर\nशेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथील काकडा महोत्सव एक परंपरा Daily Live - शेवगाव , नवरात्रोत्सव आदिशक्ती चा जागर होणारा सर्वाधिक कालावध...\nजिल्हा अधिकारी राहुल द्विवेदी यांची शेवगाव तालुक्यात नुकसानग्रस्त भागाला भेट\nशेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती फंडातून मदत देणार- जिल्हाधिकारी Daily Live - शेवगाव, नैसर्गिक आपत्ती ला सर्वच शेतकऱ्यांना बळी पडावे ला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+2+ac.php", "date_download": "2020-09-22T21:29:49Z", "digest": "sha1:23LGP5P6IUZZNK6I67X22O4ZS5BWKASH", "length": 3627, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 2 / +2472 / 002472 / 0112472, असेन्शन द्वीप", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड: 2 (+247 2)\nक्षेत्र कोड 2 / +2472 / 002472 / 0112472, असेन्शन द्वीप\nआधी जोडलेला 2 हा क्रमांक U.S. Base क्षेत्र कोड आहे व U.S. Base असेन्शन द्वीपमध्ये स्थित आहे. जर आपण असेन्शन द्वीपबाहेर असाल व आपल्याला U.S. Baseमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. असेन्शन द्वीप देश कोड +247 (00247) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला U.S. Baseमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +247 2 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनU.S. Baseमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +247 2 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00247 2 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2020-09-22T22:11:22Z", "digest": "sha1:YAYYOTRWHZUWKEWENEUO42T3I232WIWY", "length": 3833, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विहंगराज - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०२० रोजी १२:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://solapur.gov.in/document/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2020-09-22T20:24:45Z", "digest": "sha1:HXGEKMROIXDBLZLWNMEQBGPQITOQMXTM", "length": 4183, "nlines": 94, "source_domain": "solapur.gov.in", "title": "मंगळवेढा भाग एक – कब्जेहक्कभाडेपट्टा आदेश | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nवर्ग – 2 च्या जमीनी\nमंगळवेढा भाग एक – कब्जेहक्कभाडेपट्टा आदेश\nमंगळवेढा भाग एक – कब्जेहक्कभाडेपट्टा आदेश\nमंगळवेढा भाग एक – कब्जेहक्कभाडेपट्टा आदेश\nमंगळवेढा भाग एक – कब्जेहक्कभाडेपट्टा आदेश 15/09/2018 पहा (8 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 16, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Sokal+ua.php", "date_download": "2020-09-22T19:55:46Z", "digest": "sha1:PVNTYMVDFHA4KYVYXY4ACCEXCLL72HYH", "length": 3387, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Sokal", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Sokal\nआधी जोडलेला 3257 हा क्रमांक Sokal क्षेत्र कोड आहे व Sokal युक्रेनमध्ये स्थित आहे. जर आपण युक्रेनबाहेर असाल व आपल्याला Sokalमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. युक्रेन देश कोड +380 (00380) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Sokalमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +380 3257 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSokalमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +380 3257 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00380 3257 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/krrish-3-release-pre-poned-to-november-1-211373/", "date_download": "2020-09-22T21:02:31Z", "digest": "sha1:66NTZK4ISGHKT4HEPF3BSOAL3BNYPS3W", "length": 9626, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘क्रिश ३’च्या प्रदर्शनाला दिवाळीचा मुहूर्त | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\n‘क्रिश ३’च्या प्रदर्शनाला दिवाळीचा मुहूर्त\n‘क्रिश ३’च्या प्रदर्शनाला दिवाळीचा मुहूर्त\nसुपरहिरो हृतिकच्या 'क्रिश ३' चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.\nसुपरहिरो हृतिकच्या ‘क्रिश ३’ चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दिग्दर्शक राकेश रोशन यांनी ४ नोव्हेंबर (सोमवार) म्हणजेच धनत्रयोदशी दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.\nधनत्रयोदशीचा मुहुर्त शुभ असल्याने ‘क्रिश ३’ शुक्रवारऐवजी सोमवारी ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतीच राकेश रोशन यांनी चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. तसेच, दिवाळीची चार दिवस सुट्टी असल्याने जास्तीत जास्त लोक चित्रपटगृहाकडे खेचले जाऊन चित्रपटाला याचा फायदा होईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n‘कंगनाला ‘त्या’ मुलाखतीसाठी आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा’\nहृतिक – कंगना प्रकरणाचे नव्याने ‘अध्ययन’\nकंगना रनौत अडचणीत; ह्रतिकच्या मोबाईल कॉल्सवर होती नजर, पोलिसांच्या तपासात खुलासा\n‘सुपर ३०’ सिनेमात हृतिकसोबत दिसणार ही मराठमोळी अभिनेत्री\n‘हृतिक-कंगनाच्या वादात माझी भूमिका न्यायाधीशाची’\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 रणवीरची प्रकृती जैसै थे\n2 रणबीर कपूर मिडीयावर संतापला\n3 ‘रामलीला’मधील प्रियांकाच्या आयटम साँगचा फर्स्ट लूक\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/neighbor-who-rape-woman-arrested-355573/", "date_download": "2020-09-22T21:43:10Z", "digest": "sha1:TMDSIGTNVHPB6XSU2JNZZZBDXXP5SNCD", "length": 9776, "nlines": 177, "source_domain": "www.loksatta.com", "title": "महिलेवर बलात्कार करणाऱ्या शेजाऱ्यास अटक | Loksatta", "raw_content": "\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nटाळेबंदीनंतर महामुंबईतील प्रदूषणात वाढ\nनिर्यातबंदीनंतरही कांदा पिकाला ‘अच्छे दिन’\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nमहिलेवर बलात्कार करणाऱ्या शेजाऱ्यास अटक\nमहिलेवर बलात्कार करणाऱ्या शेजाऱ्यास अटक\nठाणे येथील बाळकुम परिसरातील इमारतीत राहणाऱ्या एका महिलेस बेशुद्ध करून तिच्यावर शेजाऱ्याने बलात्कार केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.\nठाणे येथील बाळकुम परिसरातील इमारतीत राहणाऱ्या एका महिलेस बेशुद्ध करून तिच्यावर शेजाऱ्याने बलात्कार केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.या प्रकरणी कापुरबावडी पोलिसांनी शेजाऱ्यास अटक केली आहे. बबलु लखन शहा, असे शेजाऱ्याचे नाव असून तो ठाण्यातील बाळकुमपाडा भागातील एका इमारतीत रहातो. याच इमारतीत पिडीत महिला राहत असून तिची बबुलच्या पत्नीसोबत ओळख होती. यातूनच तिची त्यांच्या घरी ये-जा असायची. १८ जानेवारी रोजी दुपारी बबलु घरात एकटाच होता. याच संधीचा फायदा घेऊन त्याने पिडीत महिलेला पत्नी बोलवित असल्याचे खोटे सांगून घरी बोलाविले आणि तिची मानगुटी पकडून तोंड दाबले. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्याच अवस्थेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच नवऱ्यास जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाख रुपयांची मागणी केली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nइमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती\nठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद\nCoronavirus : करोनाचा कहर सुरूच\nमाणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू\nठाणे महापालिकेच्या शाळा बंदच\nवाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कल्याण-शीळ मार्गावरील कोंडीत भर\nचाळीस हजार कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न\nपोलीस दलातील ९३३ जण करोनाबाधित\n1 लोकलमधून पडून तरूण जखमी\n2 नव्या धोरणात शाळा, रुग्णालयांवर मोबाइल टॉवर उभारण्यास बंदी\n3 सरकारी योजनेतील गरिबांची तीन हजार घरे हडप\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/history-of-the-sweet-potato-1760810/", "date_download": "2020-09-22T20:14:18Z", "digest": "sha1:3BABODPTNKCNX6VLYTU4RHJ3UPUZTUW3", "length": 25665, "nlines": 239, "source_domain": "www.loksatta.com", "title": "History of the Sweet Potato | जगाची थाळी : रताळ्याचा जगप्रवास | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nजगाची थाळी : रताळ्याचा जगप्रवास\nजगाची थाळी : रताळ्याचा जगप्रवास\nरताळ्याचे गोडाचे काप बहुश्रुत आहेत. ते सगळीकडे निरनिराळ्या प्रकारे बनवले जातात.\nआपल्याकडे उपवासाला खाल्ले जाणारे रताळे हे कंदमूळ जगात सगळीकडे काप तळून साखरेच्या पाकात घालून खाल्ले जाते. मुख्य म्हणजे त्याचे मूळ शोधत हजारो वर्षे मागे जाता येते.\nलिहिण्याची शाई, डायच्या ७३ रंगछटा, दारू, रबर कम्पाउंड, सिंथेटिक सिल्क, सिंथेटिक कॉटन, दारू, डुकरांसाठी खाद्य, व्हिनेगार, पीठ, चॉकलेट आणि इतर सगळे मिळून ११८ निरनिराळे पदार्थ एकच कंदमूळ वापरून बनवता येतात हे कुणी सांगितले तर कोणते कंदमूळ येते डोळ्यासमोर\nउपवास, नेहमीचे साबुदाणा, बटाटा शेंगदाणे खाऊन आलेला कंटाळा, थोडे निराळे काही म्हणजे काय आठवते पोलेनेशिया ते अमेरिका, मेघालय ते स्पेन सर्वत्र उगवले जाणारे कंदमूळ कुठले\nसगळ्याचे एकच उत्तर आहे, रताळे\nअनेकविध जाती, अनेक रंग आणि चवीत असलेला फरक, नावात असलेला फरक असे सगळे असूनदेखील अवघ्या जगात प्रसिद्ध असलेले रताळे हे खरोखर निराळे आहे\nसन १४९२ रोजी कोलंबस मध्य अमेरिकेत पोचला तेव्हा त्याला आढळले की तिथले रहिवासी पूर्वीपासून रताळी खात होते. आपल्या चौथ्या मोहिमेदरम्यान कोलंबसने रताळे युरोपात आणले असे मानले जाते. कॅप्टन कुक यांच्या न्यूझिलंड भेटीअगोदरपासून, मध्य अमेरिकेत तिथले माओरी लोक रताळे पिकवत आणि भाजून खात होते. अर्थात एवढा लांबचा प्रवास करून हे रताळे अमेरिकेतून पोलेनेशियाला दाखल कसे झाले याचे गूढ आजवर अभ्यासकांना उलगडलेले नाही स्पॅनिश अभ्यासकांच्या मते पेरुविअन इंडियन या जमातींनी कोन टिकी (ओंडके एकमेकास बांधून तयार केलेले राफ्ट, यात साधारण ५-१५ लोक एका वेळी प्रवास करू शकतात) मधून अमेरिकेहून न्यूझिलंडपर्यंत प्रवास केला असावा. इतिहासकारांचे अजूनही यावर एकमत होत नाही. काहींच्या मते ही वनस्पती पूर्व भारतात सर्वात प्रथम आढळली, तर युरोपीय वसाहतवाद्यांच्या मते त्यांनी ही वनस्पती मध्य अमेरिकेतून जगभरात पोचवली. रताळे हे मॉìनग ग्लोरी या फुलाच्या कुटुंबातले, त्याची फुलं अतिशय सुंदर, नाजूक आणि जांभळ्या रंगाची असतात. संपूर्ण वनस्पतीचा सखोल अभ्यास करून याचे जवळजवळ शंभर उपयोग शोधून काढले ते अमेरिकेतून सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर जॉर्ज वॉिशग्टन काव्‍‌र्हर यांनी स्पॅनिश अभ्यासकांच्या मते पेरुविअन इंडियन या जमातींनी कोन टिकी (ओंडके एकमेकास बांधून तयार केलेले राफ्ट, यात साधारण ५-१५ लोक एका वेळी प्रवास करू शकतात) मधून अमेरिकेहून न्यूझिलंडपर्यंत प्रवास केला असावा. इतिहासकारांचे अजूनही यावर एकमत होत नाही. काहींच्या मते ही वनस्पती पूर्व भारतात सर्वात प्रथम आढळली, तर युरोपीय वसाहतवाद्यांच्या मते त्यांनी ही वनस्पती मध्य अमेरिकेतून जगभरात पोचवली. रताळे हे मॉìनग ग्लोरी या फुलाच्या कुटुंबातले, त्याची फुलं अतिशय सुंदर, नाजूक आणि जांभळ्या रंगाची असतात. संपूर्ण वनस्पतीचा सखोल अभ्यास करून याचे जवळजवळ शंभर उपयोग शोधून काढले ते अमेरिकेतून सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर जॉर्ज वॉिशग्टन काव्‍‌र्हर यांनी शेंगदाण्यावर त्यांनी केलेले संशोधन जगप्रसिद्ध आहे, मात्र त्यांनी रताळ्यवरदेखील अविरत संशोधन केले. त्याचे सगळे तपशील टस्कगी विद्यापीठाच्या संकेतस्थळांवर आजदेखील उपलब्ध आहेत. आणखी एक गमतीशीर आठवण अशी की दुसऱ्या एका जॉर्ज वॉिशग्टनशी, अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांशीदेखील रताळे जोडले गेले आहे, कारण राजकारणी म्हणून नावारूपास येण्याअगोदर ते रताळ्याची शेती करत.\nरताळे आपल्याला उपवासाच्या संदर्भात सगळ्यात जास्त परिचयाचे असते. रताळ्याचे गोडाचे काप बहुश्रुत आहेत. ते सगळीकडे निरनिराळ्या प्रकारे बनवले जातात. आपल्याकडे उपवासाचा म्हणून बनवला जाणारा हा पदार्थ, अमेरिकेत पानगळीतला खास पदार्थ आहे. भारतीय गृहिणींना दिवाळीच्या फराळाची चिंता असते, तेवढी किंवा त्याहून अधिक धाकधूक अमेरिकन स्त्रियांना थँक्सगििव्हग या सणाची असते. सगळे नात्यागोत्यातले लोक या सणाला एकत्र बसून जेवतात, त्यासाठी या स्त्रिया खपून अनेक पारंपरिक पदार्थ बनवतात. यातला महत्त्वाचा गोडाचा पदार्थ म्हणजे रताळ्याचे काप कॅन्डीड याम्स म्हणून ओळखला जाणारा हा पदार्थ. त्यावर शंभरएक वर्षांपूर्वी मार्शमेलो घालायची पद्धत सुरू झाली. हा एकूण प्रकार रंजक आहे कॅन्डीड याम्स म्हणून ओळखला जाणारा हा पदार्थ. त्यावर शंभरएक वर्षांपूर्वी मार्शमेलो घालायची पद्धत सुरू झाली. हा एकूण प्रकार रंजक आहे कारण यातून परंपरा कशा तयार होत गेल्या याची एक झलक पाहायला मिळते. १९१७ पासून मार्शमेलो हा गोडाचा पदार्थ मोठय़ा प्रमाणात निर्माण होऊ लागला. लोकांना हा पदार्थ आवडावा, त्यांनी त्याचा मोठय़ा प्रमाणात आपल्या आहारात समावेश करावा यासाठी अ‍ॅन्जेल्स मार्शमेलो या कंपनीत खल सुरू होता. ‘द ऑक्सफर्ड कम्पॅनियन टू शुगर अ‍ॅण्ड स्वीट्स’ या पुस्तकातल्या माहितीनुसार, अ‍ॅन्जेल्स मार्शमेलो या कंपनीने बॉस्टनमधल्या सुप्रसिद्ध शेफ जॅनेट हिल यांना मार्शमेलो वापरून काही पारंपरिक पदार्थ नव्याने लिहून काढण्याचे सुचवले. त्यानुसार त्यांनी हॉट चॉकलेट या पेयावर मार्शमेलो घालावे हे सुचवले आणि अमेरिकेत पूर्वीपासून खाल्ल्या जाणाऱ्या रताळ्याच्या गोड कापांवरदेखील मार्शमेलोचा एक थर घालावा असे सुचवले. त्या काळातल्या प्रसिद्ध कुक असल्याने, त्यांची कल्पना एका पुस्तिकेच्या रूपाने प्रसिद्ध झाली आणि लगोलग, लोकांनी ती कल्पना उचलून धरली. गेली शंभरएक वर्ष लोक अगदी भक्तिभावाने रताळ्याच्या कापांवर मार्शमेलोचे थर घालतात, का तर तो त्यांना पारंपरिक पदार्थ वाटतो, अर्थात तो तसा नसून ती एका कंपनीच्या वितरण खात्याची शक्कल होती\nएकीकडे भांडवलवाद्यांनी तयार केलेल्या ‘अमेरिकन परंपरा’ आहेत तर दुसरीकडे सांस्कृतिक दबाव आहे, चीनमध्ये साखरेचा पाक कसा तयार करावा याचे त्यांच्या स्वयंपाकात मोठे शास्त्र आहे, ‘बसी’ या नावाने ते प्रसिद्ध आहे. चीनमध्ये रताळी आणि भोपळे तळून त्याचे काप साखरेच्या एकतारी पाकात घोळवले जातात. त्याचाच प्रभाव कोरियातल्या खाद्यप्रकारांवर आढळतो. इथे रताळी सोलून तेलात तळून घेतली जातात. एकतारी साखरेचा पाक करून त्यात हे रताळ्याचे तळून घेतलेले काप घोळून त्यावर काळे तीळ घालून खाल्ले जातात. जपानमध्ये रताळ्यापासून केलेल्या एका पदार्थाला दैगाकू इमो (daigaku imo) अर्थात विद्यापीठातले बटाटे असे गमतीशीर नाव आहे. विसाव्या शतकात टोक्यो विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असल्याने या पदार्थाला हे नाव पडल्याचे समजते. यातदेखील रताळी वापरतात, मात्र ती सोलून न घेता विशिष्ट प्रकारे काप करून तळून घेतली जातात. साखरेचा पाक करताना त्यात व्हिनेगर आणि सोयासॉसदेखील वापरला जातो. वर काळे तीळ घालून तो खाल्ला जातो.\nआफ्रिकेतदेखील रताळी खाल्ली जातात. रताळी शिजवून त्यावर कॅरामल घातले जाते. सोएट पटाट या नावाने हा पदार्थ ओळखला जातो.\nमराठीत या कंदाला आपण रताळे म्हणून ओळखत असलो तरी तनो या कॅरिबियन द्वीपसमूहातल्या मूळ रहिवाशांनी दिलेले नाव आहे ‘बटाटा’ हो याला ही मंडळी बटाटा म्हणत असल्याने, अर्जेन्टिना, डॉमिनिकन रिपब्लिक, पोर्तो रिको, वेनेझुएला इथे आजपर्यंत रताळ्याला ‘बटाटा’ हेच संबोधन आहे. पेरू देशांत मात्र रताळ्याला ‘कुमार’ असे भलतेच नाव आहे, दक्षिण अमेरिकेतील क्वेचुआ या मूळ रहिवाशांच्या भाषेतून आलेला शब्द आहे. दूर देशी पोलेनेशियातदेखील तसेच एक नाव आहे ‘कुमारा’. याच साधम्र्यामुळे संशोधकांना कोलंबसच्या आधीपासून मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि पोलेनेशियामध्ये समुद्री मार्गाने व्यापार होत असल्याची शक्यता वाटते. माओरी भाषेत न्यूझिलंडमध्येदेखील रताळ्याला ‘कुमारा’ असेच संबोधतात.\nयाच वर्षी संशोधकांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा दुवा हाती लागला असून, भारतातील मेघालय राज्यात पॅलीयोसीन काळातले अर्थात ५७ दशलक्ष वर्षांपूर्वीचे रताळ्याच्या झाडासदृश एका वनस्पतीच्या पानाचे जीवाश्म आढळून आले आहेत. त्यातून लक्षात येते की कदाचित मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या आधीपासून भारतात, पूर्वाश्रमीच्या गोंडवाना खंडात ही वनस्पती अस्तित्वात होती. सध्या रताळ्याची सर्वात जास्त लागवड चीनमध्ये होत असून, त्याखालोखाल नायजेरिया, टांझानिया, इंडोनेशिया, युगांडा आणि इथिओपिया या देशांमध्ये रताळ्याची लागवड होते.\nजपान, मालदीव, फिलीपाइन्स, इंडोनेशिया, पाकिस्तान, इजिप्त, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड सगळीकडे जगभर रताळे उकडून, साखरेत घोळवून खाल्ले जाते. या नाजूक वेलीसदृश वनस्पतीने संपूर्ण पृथ्वीलाच जणू कवेत घेतले आहे\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 नदीच्या खोऱ्यात : ज्ञानगंगा मुळा-मुठा\n2 खाजगी असे बरेच काही\n3 बाप्पा मोरया : गणपतीचे बदलते दिवस..\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://hwmarathi.in/tag/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-09-22T20:21:50Z", "digest": "sha1:UMXJULQ2C5EAUJ3MTGYH357ZKHAQE3HD", "length": 4639, "nlines": 71, "source_domain": "hwmarathi.in", "title": "शिवाजी महाराष्ट्र – HW Marathi", "raw_content": "\nTag : शिवाजी महाराष्ट्र\nFeatured मोदींशी तुलना हा शिवाजी महाराजांचा सन्मानच, भाजप नेता बरळला\nमुंबई | ‘मोदींशी तुलना हा शिवाजी महाराजांचा सन्मानच,’ असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केले आहे. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या...\nBjpfeaturedMaharashtraNarendra ModiShivaji MaharashtraSuresh Halvankarनरेंद्र मोदीभाजपमहाराष्ट्रशिवाजी महाराष्ट्रसुरेश हाळवणकर\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Arbulag+mn.php", "date_download": "2020-09-22T20:10:51Z", "digest": "sha1:JNBMQ3LI35ZCNNEZO3D2GX247CP7GAT2", "length": 3419, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Arbulag", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Arbulag\nआधी जोडलेला 3842 हा क्रमांक Arbulag क्षेत्र कोड आहे व Arbulag मंगोलियामध्ये स्थित आहे. जर आपण मंगोलियाबाहेर असाल व आपल्याला Arbulagमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. मंगोलिया देश कोड +976 (00976) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Arbulagमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +976 3842 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनArbulagमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +976 3842 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00976 3842 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Puyang+cn.php", "date_download": "2020-09-22T19:50:28Z", "digest": "sha1:FSJ2AQ52IGG4LEBQKJ4KGEZ7BVZTL44G", "length": 3337, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Puyang", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Puyang\nआधी जोडलेला 393 हा क्रमांक Puyang क्षेत्र कोड आहे व Puyang चीनमध्ये स्थित आहे. जर आपण चीनबाहेर असाल व आपल्याला Puyangमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चीन देश कोड +86 (0086) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Puyangमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +86 393 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनPuyangमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +86 393 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0086 393 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/deepika-padukone-speaks-about-how-she-choose-to-work-in-film-industry-avb-95-1955388/", "date_download": "2020-09-22T19:36:59Z", "digest": "sha1:HPQ3U3SMNQKR462A3Z3QSXVZR6EDVDWL", "length": 11829, "nlines": 181, "source_domain": "www.loksatta.com", "title": "deepika padukone speaks about how she choose to work in film industry avb 95 | …म्हणून दीपिकाने घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\n…म्हणून दीपिकाने घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय\n…म्हणून दीपिकाने घेतला अभिनेत्री होण्याचा निर्णय\nएका मुलाखतीदरम्यान दीपिकाने याचा खुलासा केला आहे\nबॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोण सध्या बॉलिवूडमधील टॉप यादीतील अभिनेत्री आहे. या यादीमध्ये स्थान पटकावण्यासाठी दीपिकाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. एका मुलाखतीदरम्यान दीपकाने अभिनेत्री होण्याचा निर्णय कसा घेतला याचा खुलासा केला आहे.\nनुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये दीपिकाला अभिनयाच्या दुनियेकडे वळण्याचा निर्णय तिने कसा घेतला हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने ती लहानपणी आई-वडिलांसह चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये जात असे. पण चित्रपट गृहामध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद तिला जास्त वेळ अनुभवता आला नाही कारण वर्षातून दोनच चित्रपट पाहण्यासाठी तिचे वडिल तिला घेऊन जात असत. दरम्यान हे चित्रपट पाहिल्यानंतर दीपिकाने चित्रपटसृष्टीतमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. पहिले तिने मॉडलिंग करण्याचे ठरवले आणि त्यानंतर अभिनयाच्या दुनियेत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता असा खुलासा दीपिकाने केला आहे.\nदरम्यान दीपिकाला स्टारडमबद्दलही काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने ‘अभिनेत्री झाल्यानंतरही माझ्या स्वभावात काही बदल झाला नाही असे जेव्हा लोकं म्हणातात तेव्हा मला फार आनंद होतो. मला स्टारडमपेक्षा ही गोष्ट ऐकल्यावर जास्त आनंद होतो’ असा खुलासा केला आहे.\nसध्या दीपिका तिचा आगामी चित्रपट ’83’च्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात दीपिका अभिनेता रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. त्या दोघांचा लग्नानंतरचा हा पहिला एकत्र चित्रपट आहे. त्यानंतर दीपिका २०२०मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘छपाक’ चित्रपटात देखील दिसणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 इंदिरा गांधी यांच्यावर वेब सीरिज, ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका\n2 स्पायडरमॅनची अ‍ॅव्हेंजर्समधून एक्झीट, जाणून घ्या कारण…\n3 असा रंगला नुसरत जहॉं यांचा संगीत सोहळा, पाहा फोटो\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/sndt-answer-sheet-overwrite-from-checkers-1116302/", "date_download": "2020-09-22T19:57:24Z", "digest": "sha1:G2FYLBJBUU2Y2TIAJLCZPC774WWVQQKX", "length": 15866, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘एसएनडीटी’च्या उत्तरपत्रिकेत तपासनीसांकडूनच खाडाखोड | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\n‘एसएनडीटी’च्या उत्तरपत्रिकेत तपासनीसांकडूनच खाडाखोड\n‘एसएनडीटी’च्या उत्तरपत्रिकेत तपासनीसांकडूनच खाडाखोड\n‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागातर्फे परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनींच्या हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिकांमध्ये पेपर तपासनीसांनी खाडाखोड केल्याच्या तक्रारी वाढत आहेत.\n‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागातर्फे परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनींच्या हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिकांमध्ये पेपर तपासनीसांनी खाडाखोड केल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या विषयाची तक्रार केली तर आपल्याला विद्यापीठात शिक्षण घेताना पुढे अडचण येईल म्हणून उघडपणे कोणीही विद्यार्थिनी बोलण्यास तयार नाही. उल्हासनगरच्या एका विद्यार्थिनीने मात्र विद्यापीठाच्या कुलगुरूंना हा प्रकार कळवला असून प्रसंगी पेपर तपासनीसांच्या संशयास्पद भूमिकेविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.\nउत्तरपत्रिका उत्तमरीत्या सोडवल्या आहेत. चांगले गुण मिळवण्याची आशा होती, असे विद्यार्थिनींनी सांगितले. असे असताना गुण पाहिल्यानंतर हे गुण आपले नाहीतच, चुकीच्या पद्धतीने आपल्या उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या आहेत, असे विद्यार्थिनीचे मत झाले आहे. या काही विद्यार्थिनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी दूरध्वनीवर, प्रत्यक्ष संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेथे त्यांना कोणीही कर्मचारी दाद देत नसल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात खूप अंदाधुंद कारभार असल्याची चर्चा विद्यापीठात सुरू असल्याचे काही विद्यार्थिनींनी सांगितले.\nउल्हासनगरमधील ज्योती पाटील या प्राध्यापिकेने ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागातर्फे हिंदी विषयासाठी प्रवेश घेतला होता. त्यांनी नोव्हेंबरमध्ये प्रथम वर्ष एम. ए.ची हिंदी विषयाची परीक्षा दिली. निकालानंतर त्यांचा भ्रमनिरास झाला. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आले. समाधानकारक गुण मिळतील याची खात्री असल्याने प्रा. ज्योती पाटील यांनी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना तेथे सुरुवातीचे काही दिवस उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. उत्तरपत्रिकांची प्रत देताना तुम्ही पुनर्गुणांकन करून बघा, प्रत मागू नका. फक्त एक ते दोन गुण वाढतील, असे परीक्षा विभागातून सांगण्यात आले.\nपाटील यांनी पाठपुरावा करून आपल्या उत्तरपत्रिका परीक्षा विभागातून मिळवल्या. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. उत्तरपत्रिकांच्या मूळ गुणांच्या ठिकाणी सफेदी लावून गुणांमध्ये बदल केला असल्याचे आढळले. ज्या उत्तराला ६ ते ८ गुण वाढले असते तेथे हेतुपुरस्सर कमी गुण देण्यात आले आहेत, असे पाटील यांनी खासगीतून पुनर्गुणांकन करून घेतल्यावर लक्षात आले.\nगेले काही दिवस महाविद्यालयातील नोकरी सांभाळून प्रा. पाटील विद्यापीठात या गैरप्रकाराविषयी फेऱ्या मारून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांना तेथे विद्यापीठ प्रशासन कोणतीही दाद देत नाहीत. या प्रकरणी कुलगुरूंकडे तक्रार केली आहे. त्याचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे प्रा. ज्योती पाटील यांनी सांगितले. अनेक विद्यार्थिनी बढतीसाठी, शिक्षकी सेवेत येण्यासाठी या परीक्षा देत आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारे विद्यापीठाकडून अन्याय केला जात असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.\nयासंदर्भात विद्यापीठाची बाजू समजून घेण्यासाठी दूरध्वनीवर सतत संपर्क करूनही कोणीही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाही. असाच अनुभव आम्ही घेत असल्याचे तक्रारदार विद्यार्थिनींनी सांगितले.\nआमच्यावर झालेल्या अन्यायाची विद्यापीठाने दखल घ्यावी, अन्यथा याप्रकरणी राज्यपालांकडे तक्रार करून न्यायालयात दाद मागण्याचा आमचा विचार आहे.\n– ज्योती पाटील, विद्यार्थिनी\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 भर पावसातही ‘मार्ग यशाचा’ तुडुंब\n2 ‘गोहत्या बंदीपेक्षा प्लास्टिकमुक्तीनेच गायींचा सन्मान’\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/traffic-jam-in-dombivli-1746562/", "date_download": "2020-09-22T20:18:25Z", "digest": "sha1:2XJF5M2U25L3G6QBLR4FCVXO5MHFK6ZC", "length": 13847, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Traffic jam in dombivli | गणपती मिरवणुकांमुळे डोंबिवलीत रस्तोरस्ती कोंडीचे विघ्न | Loksatta", "raw_content": "\nसात किलोमीटरचा डोंगर पार करून रुग्ण दवाखान्यात\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\nदुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या\nकरोनाची माहिती लपविणाऱ्यांवर कारवाई करा\nगणपती मिरवणुकांमुळे डोंबिवलीत रस्तोरस्ती कोंडीचे विघ्न\nगणपती मिरवणुकांमुळे डोंबिवलीत रस्तोरस्ती कोंडीचे विघ्न\nरिक्षा थांब्यावरील रांगेचे शेपूट फलाट क्रमांक तीनवरील रेल्वेपुलापर्यंत पोहोचले होते.\nबेकायदा फेरीवाले आणि वाहनांच्या मनमानी अनधिकृत पार्किंगमुळे आधीच अरुंद झालेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकालगतच्या रस्त्यावर गणेश आगमनाच्या मिरवणुका निघाल्याने संपूर्ण शहर कोंडीमय झाले. रिक्षा थांब्यावरील रांगेचे शेपूट फलाट क्रमांक तीनवरील रेल्वेपुलापर्यंत पोहोचले होते.\nऐन गर्दीच्या वेळी सर्वाचे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे स्थानक परिसरातून मिरवणुका काढत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. या उत्सवी मिरवणुकांमुळे गेल्या दोन दिवसांपासून डोंबिवलीकरांना अभूतपूर्व कोंडीचा सामना करावा लागत असला तरी वाहतूक पोलीस त्याकडे पूर्ण कानाडोळा करीत असल्याचाही आरोप आहे.\nशुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील एका गणेश उत्सव मंडळाची मिरवणूक निघाल्याने जागोजागी वाहतूक कोंडी झाली. ही मिरवणूक इंदिरा चौकातून महात्मा फुले रोडच्या दिशेने अत्यंत मंदगतीने जात असल्याने दोन्ही बाजूला वाहने खोळंबली. शहरातील इतर लहान-मोठय़ा गणेश मूर्त्यांचेही आगमन आणि मिरवणुका सध्या सुरू असल्याने पश्चिमेकडील द्वारका हॉटेल मार्ग, दीनदयाळ\nरोड, डोंबिवली स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक वाहतूक कोंडीने त्रस्त होत आहेत. या कोंडीमुळे रिक्षाचालकही थांब्यांवर येणे टाळत असल्याने डोंबिवलीकरांचे हाल सुरू आहेत. ठिकठिकाणी जाण्यासाठी स्थानक परिसरात लांबच लांब रांगा लागत आहेत. जेमतेम दोन ते तीन मिनिटांचे अंतर कापण्यासाठी डोंबिवलीतील वाहनचालकांना अध्र्या तासाहून अधिक वेळ लागत आहेत. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी त्यात चार रस्त्यावरील वाहतूक कोंडी यामुळे डोंबिवलीकर कमालीचे संतापले असून उत्सवांच्या काळात एवढय़ा महत्त्वाच्या चौकातील वाहतुकीचे नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्याने नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.\nदणदणाटही कायम.. उत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठीचे सर्व नियम पायदळी तुडवत डोंबिवली शहरात दणदणाटी डीजे मिरवणुका काढल्या जात आहेत. पोलीस याबाबत केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. वाहतूक कोंडी होणाऱ्या मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलीस तैनात केले जातात, मात्र गर्दी आणि वाहतुकीचे नियंत्रण करण्याची जबाबदारी केवळ एखाद-दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर असल्याचे दिसून येते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nGanesh utsav recipe : घरच्या घरी असे बनवा चॉकलेट मोदक\nVIDEO: त्यांच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला भारतीयांचे ‘गणपती बाप्पा मोरया’ने उत्तर\nबहरिनमध्ये असे झाले गणेशोत्सव सेलिब्रेशन\nविसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील सतरा प्रमुख रस्ते बंद\nएकाच मंडपात बाप्पाची आरती आणि अजान, मुंब्राच्या एकता मंडळाचा अनोखा आदर्श\n\"..त्यामुळे मला फार दु:ख झालं\"; सोनू सूदने सांगितलं 'मणिकर्णिका' सोडण्यामागचं खरं कारण\nअनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीवर रिचा चड्ढा संतापली; पाठवली लीगल नोटीस\n'आपण ज्यांना कोविड वॉरिअर्स म्हणतो...', लीलावती रुग्णालयावर भडकली अभिनेत्री\nअभिनेत्रीने कास्टिंग काऊचच्या बदल्यात अनुरागकडे मागितलं होतं काम; दिग्दर्शकाचा खुलासा\nगुलशन ग्रोवर यांना 'बॅडमॅन' हे नाव कसं पडलं माहितीये मग जाणून घ्या कारण\nदाट वस्त्यांमुळे मदतीत अडचणी\nयंत्रमाग कारखान्यांमुळे भिवंडीतील इमारतींना धोका\nधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाची रखडपट्टी\nखाटा रिकाम्या तरीही दमछाक\nमहापालिकेतर्फे लवकरच वाशी, कोकणभवन मार्गावर बससेवा\nजिल्ह्य़ात पाच लाख कुटुंबीयांची तपासणी\nकरोना चाचणीला नागरिकांचा विरोध\n1 टाळ-झांजेमुळे तांबा-पितळेच्या बाजाराला चकाकी\n2 सजावटीतील मखर, मंदिर खरेदीकडे भक्तांची पाठ\n3 ‘मुंबईचा राजा’चा मान यंदा कोणाचा\nलाखो लोकांना ट्रेनिंग ते कमी तापमान...लस मिळाल्यानंतरही भारतासमोर असतील 'ही' मोठी आव्हानंX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/9/7/Kangana-Ranaut-Has-Been-Granted-Y-Category-Security-By-The-Ministry-Of-Home-Affairs.html", "date_download": "2020-09-22T19:46:55Z", "digest": "sha1:H4KQE3XNEI23FC34EEUKF2HMWJZWFW74", "length": 4491, "nlines": 9, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " मुंबईत येणाऱ्या कंगनाला केंद्रीय गृहमंत्रालयाचे ‘सुरक्षा कवच’! - महा एमटीबी", "raw_content": "मुंबईत येणाऱ्या कंगनाला केंद्रीय गृहमंत्रालयाचे ‘सुरक्षा कवच’\n‘Y’दर्जाच्या सुरक्षेसाठी कंगनाने मानले गृहमंत्री अमित शहांचे आभार\nमुंबई : कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिने मुंबईत येऊ नये म्हणून अनेकांनी तिला धमकी वजा इशारे दिले आहेत. या सर्व धमक्यांमुळे कंगनाच्या वडिलांनी हिमाचल प्रदेश सरकारकडे तिच्यासाठी पोलिस संरक्षण मागितले होते. आत मात्र कंगनाला केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कंगना राणावतला ‘Y’ दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर कंगना राणावतने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जाहीर आभार मानले आहेत.\nकेंद्राकडून सुरक्षा देण्याच्या निर्णयानंतर कंगनाने देखील ट्वीट करत अमित शाह यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, “आता कोणत्याही देशभक्ताचा आवाज दाबला जाणार नाही हे यावरुन सिद्ध होतंय. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानते. त्यांना वाटलं असतं तर ते मला काही दिवसांनंतर मुंबईत जाण्याचा सल्ला देऊ शकले असते. मात्र, त्यांनी भारताच्या या मुलीचा मान राखला आहे. त्यांनी माझ्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची रक्षा केली आहे. जय हिंद.”\nमुंबई आणि मुंबई पोलिसांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेसह महाराष्ट्रातील अनेक पक्षांनी कंगनावर टीकेची झोड उठवली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर कंगनाला मुंबईत आल्यानंतर धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर वातावरण चांगलंच तणावपूर्ण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा दिली आहे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nकंगना राणावत मुंबई वाय सुरक्षा केंद्रीय गृहमंत्रालय अमित शहा Kangana Ranaut Mumbai Y Security Union Home Ministry Amit Shah", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/72847", "date_download": "2020-09-22T21:06:29Z", "digest": "sha1:GIXV4CHD5MYNF5BBF3DV5JYKKM47BDEQ", "length": 6273, "nlines": 131, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पावसा अंगी तुझ्या नाना कळा - तरही | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पावसा अंगी तुझ्या नाना कळा - तरही\nपावसा अंगी तुझ्या नाना कळा - तरही\nरंगवत जातोस विश्वाचा फळा\n(पावसा अंगी तुझ्या नाना कळा)\nसोडले आहे जगाने मोकळे\nकाचतो आहे मनाचा सापळा\nनिर्णयाचा बार उडवावा कसा\nफुटत नाही संभ्रमाचा भोपळा\nदुःख जेव्हा परतते व्याजासकट\nकेवढा येतो स्वतःचा कळवळा\nआत्महत्येला कुठे होते सजा\nदाबला होता स्वतःचा मी गळा\nजख्ख म्हातारे उभे नैराश्य हे\nकोंब इच्छांचा अजुनही कोवळा\nमीच माझी कबर आहे खोदली\nमार्ग माझा निवडला मी वेगळा\nरंगवत जातोस विश्वाचा फळा\n(पावसा अंगी तुझ्या नाना कळा)...........हे ही अगदी सुंदर.\nजख्ख म्हातारे उभे नैराश्य हे\nजख्ख म्हातारे उभे नैराश्य हे\nकोंब इच्छांचा अजुनही कोवळा >>>\nजख्ख म्हातारे उभे नैराश्य हे\nजख्ख म्हातारे उभे नैराश्य हे\nकोंब इच्छांचा अजुनही कोवळा>>> आवडले\nआत्महत्येला कुठे होते सजा\nदाबला होता स्वतःचा मी गळा................. वाह\nमीच माझी कबर आहे खोदली\nमार्ग माझा निवडला मी वेगळा फारच सुंदर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://marathimotivation.in/2017/02/25-yashshatra-quotes/", "date_download": "2020-09-22T21:59:07Z", "digest": "sha1:OG7WCJNPWIC3NMAAT5GXYK2WTBGZEMPD", "length": 15113, "nlines": 240, "source_domain": "marathimotivation.in", "title": "25 शक्तीशाली विचार....विचार करण्या साठी ( यशशास्त्र सुविचार ) - Marathi Motivation", "raw_content": "\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nथोरांचे सुविचारAll मराठी सुविचार\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nडेनिस रिची – सिलिकॉन व्हॅलीमधील शापीत गंधर्व\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nथोरांचे सुविचारAll मराठी सुविचार\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHome मराठी सुविचार 25 शक्तीशाली विचार….विचार करण्या साठी ( यशशास्त्र सुविचार )\n25 शक्तीशाली विचार….विचार करण्या साठी ( यशशास्त्र सुविचार )\nआजच्या दिवसाची सुंदर सुरुवात या सुंदर मराठी सुविचानी करा. या सुविचारानी तुमचा दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल एकदा नक्की वाचा, सुविचार आवडले तर whatsapp वर मित्रांना शेर करा धन्यवाद\nमाणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.\nतुम्ही नर्कातुन जात असाल तर चालणं सुरु ठेवा. नर्कातून बाहेर पडण्याचा हा एकच मार्ग आहे.\nस्वप्न पाहतच असला तर मोठंच पहा. लहान कशाला कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात.\nसोप्पी होण्याआधी कुठलीही गोष्ट कठीण असते.\nजो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे.\nएकाच वेळेस दोन कामे करणे म्हणजे दोनपैकी एकही काम न करणे.\nचालता आणि धावता येण्याआधी माणसाला रांगावं लागतं.\nभेटेल त्या प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करा.\nकाम उद्या वर ढकलणे क्रेडिट कार्ड वापरण्या सारखे आहे. बिल मिळेपर्यंत फार मजा येते.\nज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो. कृती नाही तर ज्ञानाला अर्थ नाही.\nयंत्रांनी कामे केली पाहीजे. माणसांनी विचार करायला पाहिजे.\nनेहमी लक्षात ठेवा. उघडण्या साठी दुसरे दार तयार ठेवल्या शिवाय निसर्ग पहिले दार कधीच बंद करत नाही.\nतुम्ही जे आत्ता पर्यंत करत होतो तेच पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्ता पर्यंत मिळत होतं.\nआधी कधीच न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागेल.\nध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही. पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे.\nविद्यार्थी तयार झाला की शिक्षक हजर होतो.\nजेंव्हा माणूसएखाद्या गोष्टीसाठी वेडा होऊन जातो त्याला मदत करण्यासाठी, त्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी अक्षरश संपूर्ण सृष्टी पुढे सरसावते.\nविचार बदला, जीवन बदला.\nयोजना तयार करण्यासाठी खर्च केलेला एक मिनिट ती योजना अमलात आणताना दहा मिनिटे वाचवते.\nअपयश जितकी जास्त, यश तितकं मोठं.\nबंदराच्या ठिकाणी जहाज सुरक्षित असते. पण तिथे ठेवण्यासाठी जहाज बनवले जात नाही.\nनिश्चयी माणसाला कोणी थांबवू शकत नाही. अनिश्चयी माणसाला थांबवण्याची गरजच पडत नाही. तो जागेवरून निघतच नाही.\nतुम्ही कुठे जात आहात तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कुठे पोहचाल कोणास ठाऊक.\nतुमच्या ध्येयाला मनात कोरून टाका.\nयश तुमच्याकडे अक्षरशा ओढलं जाईल.\nलेखक: अब्दुल सलाम चाऊस\nमित्रांनो कसे वाटले आजचे हे शक्तीशाली यशशास्त्र सुविचार आवडले असतील तर नक्की शेर करा. दररोज एक सुविचार whatsapp status म्हणून ठेवा. आणि हो आमचे फेसबुक पेज लाईक करा अश्या शक्तीशाली सुविचारांसाठी. धन्यवाद\nNext articleप्रयत्न आणि चिकाटी – व्यक्तिमत्व विकास आणि यशासाठी आवश्यक गुण\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nवेळ आणि वेळेचं महत्त्व सांगणारे सुविचार\nमहाराष्ट्र राज्याबद्दल काही रोचक माहिती (इंटरेस्टिंग फॅक्टस)\nअर्धवट ज्ञान – मराठी प्रेरणादायी बोधकथा\nव्यवसायचं का करावा – वाचा आणि विचार करा.\n30 शक्तीशाली आत्मविश्वास सुविचार\nमराठी सुविचार January 23, 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/congress-leader-navjyotisingh-siddhu-resign-cabinet-minister-post/", "date_download": "2020-09-22T19:46:47Z", "digest": "sha1:7S2K3ABCJC4WJAXXQNTNC736S53OP2DX", "length": 8166, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "BREAKING...नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा ! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nBREAKING…नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा \nचंदिगढ: नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असणारे पंजाब सरकारमधील मंत्री कॉंग्रेसनेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे त्यांनी पाठविला आहे. याबाबतची त्यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा 10 जूनला दिला होता. मात्र, याबाबत आज १४ जुलैला खुलासा केला आहे. दरम्यान, राजीमाना दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू आता पुढे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.\nपंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मतभेद होते. लोकसभा निवडणुकांनंतर पंजाब राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या पहिल्या बैठकीला हजर न राहता त्याऐवजी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.\nभारत-पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय बैठक सुरु \nपक्ष सोडून जाणाऱ्यांमुळे कॉंग्रेसवर परिणाम नाही: बाळासाहेब थोरात\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nपक्ष सोडून जाणाऱ्यांमुळे कॉंग्रेसवर परिणाम नाही: बाळासाहेब थोरात\nकुमारस्वामींनी तत्काळ राजीनामा द्यावा; येडीयुरप्पा यांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/newali-agitation-mob-trying-to-killing-policemen-during-agitation/articleshow/59288377.cms", "date_download": "2020-09-22T21:55:55Z", "digest": "sha1:ZO3UNT2RPVAFRR6FJ4TRF4GETN5IREGF", "length": 13518, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनेवाळीत २ पोलिसांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nकल्याणजवळील नेवाळी येथे गुरुवारी झालेल्या आंदोलनात संतप्त जमावाने कौर्याची सीमा गाठली. या आंदोलनाच्या वेळी बंदोबस्ताला असणाऱ्या राज्य राखीव पोलिस दलाच्या २ पोलिसांना पेटलेल्या गाडीत फेकण्याचा प्रयत्न जमावाने केला.\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nकल्याणजवळील नेवाळी येथे गुरुवारी झालेल्या आंदोलनात संतप्त जमावाने कौर्याची सीमा गाठली. या आंदोलनाच्या वेळी बंदोबस्ताला असणाऱ्या राज्य राखीव पोलिस दलाच्या २ पोलिसांना पेटलेल्या गाडीत फेकण्याचा प्रयत्न जमावाने केला. केवळ दैव बलवत्तर म्हणून या हल्लेखोरांच्या तावडीतून आपण सुटलो व जीव बचावला, अशी प्रतिक्रिया या पोलिसांपैकी एक जखमी शिपाई सोमनाथ पाखरे यांनी व्यक्त केली.\nनेवाळी येथे आंदोलनाच्या वेळी औरंगाबाद राज्य राखीव पोलिस दलाचे काही पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. तुकडीतील इतर पोलिस मोर्चास्थळी बंदोबस्तासाठी गेले असता पोलिस शिपाई सोमनाथ पाखरे यांच्यावर पोलिसांच्या १९ रायफली सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी होती. त्यांच्यासोबत केवळ चालक मुख्तार तडवी आणि एएसआय ठोंबरे असे तिघेजण होते.\nकाही कळण्याच्या आत सुमारे ५० ते ६० जणांच्या संतप्त जमावाने त्यांच्या गाडीवर हल्ला केला. काही सेकंदातच या गाडीने पेट घेतला. या पेटत्या गाडीत या पोलिसांना फेकण्याचा प्रयत्न जमावाकडून करण्यात आला. त्यांच्यापैकी सोमनाथ पाखरे व चालक तडवी हे जमावाच्या तावडीत सापडले. त्यांना पेटलेल्या गाडीत फेकण्यासाठी ५ ते ६ जणांनी उचलले. पण त्या परिस्थितीतदेखील न डगमगता, या दोघांनी कसाबसा त्यांना तडाखा दिला व तेथून पलायन करण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे त्यांचा जीव बचावला. परंतु लोखंडी रॉडने पाय व नाकावर झालेल्या प्रहारांमुळे ते जखमी झाले. नाकातून रक्त सांडत असतांना त्याच स्थितीत जीव वाचवण्यासाठी सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली, अशी माहिती पाखरे यांनी दिली. त्यांच्यासह मुख्तार तडवी हेदेखील जखमी झाले असुन त्यांच्यावर सध्या उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. जखमी पोलिस व कल्याणातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांची महापौर राजेंद्र देवळेकर व पालिकेतील शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव यांनी भेट घेतली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nआटगावजवळ लोकलचा डबा घसरला; आसनगाव ते कसारा वाहतूक ठप्प...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nभिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा ठार...\nEknath Shinde: इमारत कोसळताच एकनाथ शिंदे यांची भिवंडीत ...\n‘सेतू’तील दलालांवर होणार कारवाई महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकृषी विधेयकाविरोधात देशभरात निदर्शने\nनाशिकमध्ये जोरदार पाऊस, काही भागात वीज पुरवठा खंडित\nकृषी विधेयक विरोधाबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी\nभिवंडी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत\nतीस वर्ष कालवा खोदणाऱ्या शेतकऱ्याला महिंद्राकडून अनोखी भेट\nलोकल सुरु करण्यासाठी मनसेचा सविनय कायदेभंग\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nआयपीएलRR vs CSK: बलाढ्य चेन्नईवर राजस्थानचा दमदार विजय\nमुंबईमराठा आंदोलनाचा धसका; ठाकरे सरकारने घेतले 'हे' आठ मोठे निर्णय\nमुंबईमुंबई लोकल पूर्ववत होण्याची आशा; सत्ताधारी खासदाराने केली 'ही' मागणी\nपुणेभाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nदेशश्रीनगर भूकंपाने हादरलं, पण काश्मीर खोऱ्यात पसरल्या अफवा\nदेशउणे २५ डिग्री तापमानात जवानांसाठी पिकवणार भाज्या, लडाखमध्ये काम सुरू\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nआजचं भविष्यराहु-केतुचे राशीपरिवर्तन : कसा असेल दिवस; वाचा आजचे राशीभविष्य\nकार-बाइकहोंडाचे दमदार स्कूटर येत आहे, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bahuvidh.com/wayam/19527", "date_download": "2020-09-22T20:33:22Z", "digest": "sha1:A3FOYJXKRC6GBGQFGLOZRJJXCI2TZLX4", "length": 10206, "nlines": 161, "source_domain": "bahuvidh.com", "title": "‘वयम्’ अनुभव मालिका भाग- ७ : मदत घेण्याची कला! – बहुविध.कॉम", "raw_content": "\nविद्यमान सभासद कृपया लॉगिन करा\n‘वयम्’ अनुभव मालिका भाग- ७ : मदत घेण्याची कला\nअचानक भरपूर वेळ मिळाल्यावर तो कारणी लावण्यासाठी कोणाची मदत घ्यायची हे, ही मुलं न शिकवता शिकली. आपले शिक्षक, आजी-आजोबा, दादा-ताई, शिबिर किंवा क्लब चालवणारी त्यांच्या जिव्हाळ्याची व्यक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा हात धरून त्यांनी नवं काहीतरी करून पाहिलं. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका\nहा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘वयम्’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘वयम्’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.\nमुलांना खुप प्रोत्साहन देणारी मालिका\nPrevious Post‘वयम्’ – अनुभव मालिका भाग 6 : बघा, मुलं किती, काय वाचताहेत\nNext Post‘वयम्’ अनुभव मालिका भाग- ८ : घरच्या घरी, कित्तीतरी\nइरफान खान – कॉमनमॅन\nइरफान नावाचा कलाकार त्याच सर्वसामान्य पात्रांमध्ये विखुरला गेलाय. इरफान खरंच …\nकापड ही एक सुंदर तरुणी व पाणी म्हणजे तिच्याभोवती पिंगा …\n‘वयम्’ ‘गणपती विशेषांक २०२०’\n‘स्वप्रयत्नांसाठी समर्थ’ असं बोधवाक्य असलेल्या या ‘ओंजळी’तून आम्ही सर्जनाचे अंकुर …\nहसतमुखाने मरण पत्करणे यांतच खरा पुरुषार्थ आहे.\nशब्दांच्या पाऊलखुणा – गणपती गेलो पाण्या… (भाग – चौदा)\nतर मग यंदाच्या गणेशोत्सवात आपलं आयुष्य असं साच्याच्या गणपतीसारखं होऊ …\nजगविख्यात दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष \nवेळ झाली निघून जाण्याची…\n“अबे, जीवनाची नुसती आर्जवं काय करतोस, त्याला खडसावून जाब विचारशील …\nसिग्नल शाळा – नव्या युगाचे पसायदान (भाग – १)\nजगाच्‍या कल्‍याणासाठी स्‍थलांतरितांचे प्रश्‍न जिव्‍हाळ्याने सोडविण्‍याची गरज आहे.\nइरफान खान – कॉमनमॅन\n‘वयम्’ ‘गणपती विशेषांक २०२०’\nमॅजेस्टिक गप्पा (७ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२०)\nशब्दांच्या पाऊलखुणा – गणपती गेलो पाण्या… (भाग – चौदा)\nशब्दांच्या पलीकडले (सदर -बिब्लिओफाईल)\nवेळ झाली निघून जाण्याची…\nलक्षवेधी पुस्तके – वसुधारा, पतंग, कवितेचा अंतःस्वर, विस्मृतीच्या उंबरठ्यावर\nसिग्नल शाळा – नव्या युगाचे पसायदान (भाग – १)\nस्थलांतरित स्वदेशातच/ स्थलांतरितांची दैना (सदर – स्थलांतरितांचे विश्व)\n‘द लूमिनरीझ्’ (नक्षत्रप्रभावंत) : एलिनर कॅटन (सदर – मानाचे पान)\nकथा – अक्का (ऑडीओसह)\nकवितेचे कोंदण लाभलेला :किशोर पाठक\nचला, मराठी ऑनलाइन वाचू या…\nसत्यजित राय एक अनुभव\nझुलवाकार उत्तम बंडू तुपे\nहा पुरस्कार आपल्या कामासाठीचा (सरस्वती सन्मान)\nछत्रपती शिवाजी महाराजांचा एक दुर्मिळ ‘अभंग’\nललित – संपादकीय आणि अनुक्रमणिका\nराष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली \nअक्षरांचा ऐसा श्रम, केला बहुरंगी\nभाषाविचार – इंटरनॅशनल शाळांचं फॅड आणि प्रादेशिक भाषा (भाग-५)\nशब्दांच्या पाऊलखुणा – पण घोंगडी मला सोडत नाही (भाग – तेरा)\nमुलांचे’टीन एज’आणि पालकांची अस्वस्थता*\nनाही नेट, तरी शिक्षण थेट\nसंपादकीय – नवे शैक्षणिक धोरण आणि भारतीय भाषा\nफेसबुक पेज लाईक/फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Sari_Bhagavantachi_Karani", "date_download": "2020-09-22T21:40:12Z", "digest": "sha1:H2PK2MYINRTOSODGPXHGOREE22Z57Y66", "length": 2772, "nlines": 34, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "सारी भगवंताची करणी | Sari Bhagavantachi Karani | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nअधांतरी हे झुले नभांगण शेषफणावर धरणी\nलक्ष्मीसाठी घर गर्वाचे उंच बांधुनी देतो\nगरिबासाठी गरीब होऊन झोपडीतही रमतो\nपतितासंगे पतितपावन चालतसे अनवाणी\nसमुद्रात जरी अथांग पाणी तहान शमवी श्रावणधार\nअन्‍नब्रह्म ते अखंड घेते काळ्या मातीतून अवतार\nजगण्यासाठी तरी मानवा लाग प्रभूच्या चरणी\nजिथे वाजतो घुंगुरवाळा, बालक होऊन तिथे रांगतो\nमायबाप तो सर्व जगाचा आईसाठी जगात येतो\nहात जोडुनी देव बोलतो शरण तुला गे जननी\nगीत - पी. सावळाराम\nसंगीत - यशवंत देव\nस्वर - सुधीर फडके\nचित्रपट - सुखी संसार\nगीत प्रकार - चित्रगीत\nघुंगुरवाळा - घुंगरे लावलेला लहान मुलाच्या पायांतला पैंजण.\nशेष - पृथ्वी डोक्यावर तोलून धरणारा सर्पांचा राजा.\nधन संपदा न लगे मला ती\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tech/xiaomi-decrease-redme-note-6-pro-price-68639.html", "date_download": "2020-09-22T20:58:07Z", "digest": "sha1:QNMMDYAJAQTD2VCXCKRQOV4YDUD5NOTA", "length": 14645, "nlines": 197, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "रेडमी नोट 6 प्रोच्या किंमतीत 2 हजार रुपयांची घट", "raw_content": "\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nरेडमी नोट 6 प्रोच्या किंमतीत 2 हजार रुपयांची घट\nमुंबई : शाओमीने स्मार्टफोन रेडमी नोट 6 प्रोच्या 6 जीबी व्हेरिअंटच्या किंमतीत घट केली आहे. आता या फोनची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. हा फोन Mi.com आणि फ्लिपकार्टवर खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये 4 जीबी मॉडलच्या किंमतीतही 2 हजार रुपयांची घट केली आहे आणि आता हा फोन 11 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता …\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : शाओमीने स्मार्टफोन रेडमी नोट 6 प्रोच्या 6 जीबी व्हेरिअंटच्या किंमतीत घट केली आहे. आता या फोनची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. हा फोन Mi.com आणि फ्लिपकार्टवर खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये 4 जीबी मॉडलच्या किंमतीतही 2 हजार रुपयांची घट केली आहे आणि आता हा फोन 11 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. हा फोन गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केला होता.\nकंपनीने नुकतेच रेडमी नोट 7 प्रो लाँच केला आहे. फोनचेमध्ये नॉच डिस्प्ले, ड्युअल सेल्फी कॅमेरा, P2i वॉटर आणि 4,000mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे.\nरेडमी नोट 6 प्रो खरेदीवर mi.com वर नो कॉस्ट ईएमआय देण्यात आली आहे. याशिवाय 2 हजार 400 रुपयांचा इन्स्टन्ट कॅशबॅक आणि 6TB जिओ डेटा बेनिफिट्स मिळत आहे. तसेच एक्सिस बँक कार्डचा वापर केला तर 10 टक्के डिस्काऊंटही दिला जात आहे.\n6.26 इंचाचा डिस्प्ले, गोरिल्ला ग्लास\n1.8 गीगाहर्टज ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर\n4 आणि 6 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज\nबॅटरी क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलजी\nफिंगर प्रिंट आणि इन्फ्रारेड सेन्सर\nअँड्रॉईड 8.1 ओरियो ऑपरेटिंग सिस्टम\nजादूई तंत्रज्ञान, लवकरच रंग बदलणारा फोन बाजारात येण्याची चिन्हं\nगर्लफ्रेंड रिक्षाचालकासोबत पळाली, पठ्ठ्याने पुण्यात 'असा' राग काढला\nभारतीय लष्कराचा मोठा निर्णय, जवानांना Facebook, Tik Tok सह 89…\n 'हे' आहेत 15 हजारापेक्षा कमी किमतीतील सर्वोत्तम…\nचोरलेले, हरवलेले 2100 मोबाईल पोलिसांनी शोधले, बहुतांश मोबाईल विद्यार्थ्यांकडून हस्तगत\niPhone प्रेमींसाठी खुशखबर , Apple कडून बजेट फोन लॉन्च\nजगातील पहिला ड्युअल सेल्फी कॅमेरा फोन लाँच, पाहा फीचर\nभारतीय बाजारपेठेत Xiaomi च्या 39 मिलियन स्मार्टफोनची विक्री, पाहा टॉप…\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून…\nलिलावती हॉस्पिटलवर झरीन खान भडकली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nआशालता ताईंच्या जाण्याने आमची 35 वर्षांची नाळ तुटली, अलका कुबल…\nपरवानगीशिवाय फोटोचा वापर, नुसरत जहाकडून पोलिसात तक्रार\nकांदा-बटाट्यानंतर आता अंड्यांच्या किंमतीत वाढ, एक डझन अंड्यांची किंमत...\nड्रग्ज प्रकरणी व्हॉट्सअ‍ॅप चॅट उघड, बॉलिवूडच्या चार बड्या अभिनेत्रींना NCB…\n'मुंबई लोकलवर आंदोलन करुन राजकारण करु नका', अनिल परब यांची…\nगर्भाचं लिंग तपासण्यासाठी बायकोचं पोट फाडलं, उत्तर प्रदेशमधील पाच मुलींच्या…\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nकृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच\nलिलावती हॉस्पिटलवर झरीन खान भडकली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nकृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/potholes-in-nala-sopara-creating-problem-for-drivers-of-accidents-on-roads/208403/", "date_download": "2020-09-22T21:46:16Z", "digest": "sha1:G46724MHET5DJ4JG2EG2GS7DOXOWILIY", "length": 9979, "nlines": 111, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Potholes in nala sopara creating problem for drivers of accidents on roads", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महामुंबई वसई-विरारला खड्ड्यांचं ग्रहण, वाहन चालकांना रोजचीच कसरत\nवसई-विरारला खड्ड्यांचं ग्रहण, वाहन चालकांना रोजचीच कसरत\nवसई-विरार परिसरातील रस्त्यांवर मोठाले खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.\nनालासोपारा-वसई-विरार शहराला खड्ड्यांचे ग्रहण लागले असून, नालासोपारा फाटा ते रेल्वे स्थानक आणि विरार जीवदानी परिसरातील सर्वच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर तब्बल ६ ते ८ इंचाचे खड्डे पडले असल्याने मोठ्या अपघाताची संभावना व्यक्त केली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असतानाही संबंधित प्रशासनाने दखल घेतली नसल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.\nनालासोपारा रेल्वे स्थानक ते नालासोपारा फाटा या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. याशिवाय अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण रस्ताच खड्ड्यांनी व्यापला असल्याने अनेक गाड्या या खड्ड्यांत अडकून पडतात. खड्ड्यांमुळे गाड्यांचे सतत नुकसान होत असल्याने हातात जेमतेम पैसे असलेल्या व्यक्तींचे हाल होत आहेत. आधीच कोरोनामुळे सर्वांची आर्थिक आणि मानसिक स्थिती बिघडलेली आहे. त्यात आता गॅरेजवाल्यांना मागेल ती किंमत देऊन गाड्या दुरुस्त कराव्या लागत असल्याने हातावर घर चालवणार्‍या गाडीचालक आणि मालकांच्या मुलाबाळांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने वेळीच या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत आणावा, अशी मागणी वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.\nदरम्यान, विरार-जीवदानीचा पायथा, पाच पायरी रोड आणि आजूबाजूचा परिसर, चंदनसार रोड आणि अन्य सर्वच रस्त्यांची अशीच अवस्था आहे. दिवसभर या रस्त्यावरून पाण्याचे टँकर, विटा-रेतीचे ट्रक धावत असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यांमुळे दुर्घटना घडू नये म्हणून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक वाहन चालकांना इशारा म्हणून खड्ड्यांत झाडांच्या फांद्या रोवून ठेवत आहेत.\nवसई-विरार महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील या रस्त्याची दरवर्षी दुरुस्ती करणे अपेक्षित असते. या कामासाठी संबंधित प्रशासनाने ठेकेदारही नियुक्त केलेले आहेत. मात्र त्यानंतरही तात्पुरती मलमपट्टी केल्यानंतर ठेकेदारांची बिलं काढली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यावर्षी कोविडचे कारण पुढे करून खड्डे दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे नागरिकांना याच खड्ड्यांतून जीव धोक्यात घालून प्रवास करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nपरप्रांतीयामुळे कोळी महिलांवर उपासमारीची पाळी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\nWorld Rose Day 2020: जाणून घ्या, भारतातील गुलाबांचे १३ प्रकार\nPhoto – काळाचा घाला झोपेत असतानाच कोसळली इमारत\nआरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आज मुंबईत मराठा समाज आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2020-09-22T22:00:25Z", "digest": "sha1:WGJ3MT2T62RGH7BNJYY6ZFK7SKLWVSE3", "length": 6191, "nlines": 73, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ओकिनावाची लढाई - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nदुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग\n[[File: |300px |मे १८, इ.स. १९४५ रोजी वाना रिजवर अमेरिकेच्या मरीन दलाचा एक सैनिक आपल्या सहकाऱ्यास कव्हरिंग फायर देताना]]\nमे १८, इ.स. १९४५ रोजी वाना रिजवर अमेरिकेच्या मरीन दलाचा एक सैनिक आपल्या सहकाऱ्यास कव्हरिंग फायर देताना\nएप्रिल १ - जून २२, इ.स. १९४५\nसायमन बी. बकनर(युद्धात कामी)\nब्रुस फ्रेझर मित्सुरु उशिजिमा(युद्धात कामी)\nएकूण: ८४,५७० अंदाजे ९५,०००+ मृत\nओकिनावाची लढाई किंवा आइसबर्ग मोहीम ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान पॅसिफिक समुद्रात लढली गेलेली मोठी लढाई होती.\nएप्रिल ते जून १९४५ दरम्यान झालेली ही लढाई ओकिनावाच्या रायुकू द्वीपसमूहाच्या आसपास लढली गेली. दोस्त राष्ट्रे अनेक महिने एका बेटावरुन दुसऱ्या बेटावर तळ हलवीत जपानकडे सरकत होती. जपानपासून ५५० किमी (३४० मैल) दूर असलेल्या ओकिनावा द्वीपावर तळ ठोकून तेथून जपानच्या मुख्यभूमीवर हल्ला चढवण्याचा त्यांचा व्यूह होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ जुलै २०२० रोजी ०९:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/mumbai-goa-highway-shut-for-while-due-to-heavy-rainfall-in-konkan-53751", "date_download": "2020-09-22T20:07:11Z", "digest": "sha1:MRNSIA2ABN32YBQR2TWTHWDZ4RKQATSK", "length": 8087, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Mumbai Rains : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद, या मार्गावरून वळवली वाहतूक | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nMumbai Rains : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद, या मार्गावरून वळवली वाहतूक\nMumbai Rains : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद, या मार्गावरून वळवली वाहतूक\nमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहराच्या अलीकडे घोड नदीवरील कळमजे पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nमुंबईसह कोकणात दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इथल्या नद्यांना पूर आला असून अनेक पुलांवरुन पाणी वाहू लागलं आहे. त्यामुळे मंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत थोडासा बदल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.\nपोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहराच्या अलीकडे घोड नदीवरील कळमजे पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतुक तात्पुरत्या स्वरूपात बंद करून ती कोलाड नाक्याच्या पुढे भिरा नाका इथून वळवण्यात आली आहे. ही वळवलेली वाहतुक माणगाव एसटी स्टँड समोर निजामपूर नाका इथून वळवण्यात आली आहे. पुढे वाहतूक पुन्हा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे.\nत्याचप्रमाणे मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक देखील माणगावच्या निजामपूर नाका इथून वळवण्यात आलेली आहे. पावसाची स्थिती पाहून परिस्थितीनुसार पुढील बदल करण्यात येतील, असं पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.\nमध्य रेल्वेची मेन, हार्बर वाहतूक ठप्प, अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी आली एनडीआरएफ\nदादर स्थानकावर व्हेडिंग मशीनमधून मिळणार मास्क, सॅनिटायझर\n‘या’ उद्योगपतीच्या मुलीला सायबर ठगांनी फसवलं\nराज्यात १८ हजार ३९० नवे रुग्ण, ३९२ जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे १६२८ नवे रुग्ण, ४७ जणांचा दिवसभरात मृत्यू\nदिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब\nपुन्हा लाॅकडाऊन होईल या भीतीने ‘इतक्या’ तळीरामांनी केले दारूच्या परवान्यासाठी अर्ज\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह\nसंदीप देशपांडे यांची जामीनावर सुटका\n१ कोटी मजुरांनी लॉकडाऊनमध्ये पायी घर गाठलं, सरकारची संसदेत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://hwmarathi.in/tag/%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8", "date_download": "2020-09-22T21:49:45Z", "digest": "sha1:A72TZKXSFUHG5K2T2SYDVXL62IROYMUT", "length": 4698, "nlines": 71, "source_domain": "hwmarathi.in", "title": "गदिमायन – HW Marathi", "raw_content": "\nकोथरूडमध्ये लवकरच उभारणार ग.दि. माडगूळकर यांचे स्मारक\nपुणे | कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या परिसरामध्ये ग.दि. माडगूळकर यांचे स्मारक तयार होणार असून याचवर्षी स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी...\nG. MadagulkarGadimayanGirish BapatGuardian MinisterKothrudMayor Mukta TilakMunicipal Corporationकोथरूडग.दि.माडगूळकरगदिमायनपालकमंत्री गिरीश बापटमहानगरपालिकामहापौर मुक्ता टिळक\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://jaaglya.com/topic/b1fpecsufxlc", "date_download": "2020-09-22T20:06:56Z", "digest": "sha1:V6W4CBUCODRF3O6U2B3O6DN5PAIGF7UV", "length": 12176, "nlines": 35, "source_domain": "jaaglya.com", "title": "Jaaglya | राज ठाकरे यांच्या मनसेच्या झेंड्यातून निळा आणि हिरवा रंग काढण्याचं कारण काय?", "raw_content": "\nराज ठाकरे यांच्या मनसेच्या झेंड्यातून निळा आणि हिरवा रंग काढण्याचं कारण काय\nराज ठाकरेंच्या मनसेच्या झेंड्यातून निळा आणि हिरवा रंग काढण्याचं कारण काय..\nशिवसेनेला रामराम ठोकून बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतण्याने निर्माण केलेला पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या एकेरी हिंदुत्वाच्या मुद्द्याला जरासं बाजूला ठेवून मनसेच्या निर्मितीवेळी दलित-मुस्लिम वोट बँकेचा आधार मिळवण्यासाठी आपल्या पक्षाच्या झेंड्यामधे सर्वात वरती निळा रंग आणि खाली हिरवा रंग ठेवून एक वेगळा धमाका केला होता. एकेरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर नाराज असणारी परंतु शिवसेना स्टाईलवर फिदा असणारी तरुण मंडळी अलगदपणे आपल्याकडे खेचण्याचं काम या झेंड्याने केलं होतं. राज ठाकरे यांच्या खळखट्याक स्टाईलला अनेक दलित-मुस्लिम युवकांनी आपली साथ दिली होती.\nमनसेच्या राजकीय करियरचा आलेख हा उतरत्या क्रमाने जातोय त्यामुळे भाषणाची गर्दी मतांच्या दर्दीमधे परावर्तित करण्यासाठी राज ठाकरे यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे हे नक्की. महाराष्ट्राच्या राजकारणात \"रंग\" फॅक्टर अगदी खोलवर रुजलेला आहे. भगवा म्हंटल की हिंदू, निळा म्हंटल दलित आणि हिरवा म्हंटल की मुस्लिम समाज या रंगांचं प्रतिनिधित्व करतात. याच रंगांच्या फॅक्टरला ओळखत राज ठाकरे यांनी पक्ष लाँचिंगवेळी झेंड्यामध्ये निळा-भगवा-हिरवा रंग चढवून राजकीय गणितं मांडायचे प्रयत्न केले पण त्यात ते फारसे यशस्वी असल्याचे अद्यापतरी कुठेच दिसून येत नाही.\n२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा थरार आपण सर्वांनीच अनुभवला आहे. राज्यात महाविकास आघाडी नावाचं समीकरण निर्माण झालं आणि राजकीय गणिताचं चक्र अगदी उलट फिरलं. निवडणुकीमधे सेना-भाजपच्या युतीला भेदण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी आपलं कसब पणाला लावलं होतं. युतीधर्माच्या बिनसत्या नात्यामुळे हिंदुत्ववादी शिवसेनेने भाजपाच्या अतिआत्मविश्वासाच्या राजकारणाला सुरुंग लावला आणि महाविकास आघाडीत सामील होऊन सत्तेची चावी मिळवली. काँग्रेस-राष्ट्रवादी या सेक्युलर विचारसरणीच्या पक्षांना हात मिळवताना शिवसेनेला आपल्या तत्वांमध्ये मोठी तडजोड करावी लागली. हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारत सेक्युलर विचारसरणीला आलिंगन द्यावं लागलं आणि या दरम्यान शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी साथ देणारा मतदारवर्ग कुठेतरी नाराज झाला.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजकारणाच्या स्पर्धेमध्ये आपली जागा सिद्ध करण्यासाठी कदाचित ही चांगली वेळ आहे असा समज राज ठाकरे यांना झाला असण्याची शक्यता आहे.हिंदुत्वाच्या मुद्द्याला जीव की प्राण मानणारा मोठा मतदारवर्ग शिवसेनेवर जर नाराज असेल तर त्यांना काबीज करण्याची \"हीच ती वेळ\" असं राज ठाकरे यांचं गणित असू शकतं. अचानकपणे सर्वधर्म समभाव-पुरोगामी-सेक्युलर स्वभावाने वागायला लागलेले शिवसेना प्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांना मिळणारा पॉजिटीव्ह प्रतिसाद बघून राज ठाकरे कदाचित आपण खूप मागे राहिलोय अशी खंत व्यक्त करत असतीलंच.\nहिंदुत्वाचा मुद्दा म्हंटला की \"भगवा\" आलाच आणि भगवा रंग म्हंटल तर प्रत्येक हिंदूची अस्मिता. या अस्मितेचा वापर करायची योग्य वेळ साधण्यासाठी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. झेंड्याच्या रंगाची अधिकृत घोषणा जरी झालेली नसेल तरी अनेक निकटवर्तीय या गोष्टीला दुजोरा देत असल्याचं सोशल मीडिया मधे दिसत आहे.\nमागील काही दिवसात राज ठाकरे यांची भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाल्याची सुद्धा चर्चा आहे. या झेंड्याच्या बदली मागे भाजपाचा हात असल्याचं देखील बोलल्या जात आहे.शिवसेनेचा नाराज हिंदू मतदार भाजपाच्या कलंकित प्रतिमेला बघून तिकडे वळणार नाही आणि त्याचमुळे राज ठाकरे यांना \"तुम्ही पुढे व्हा आम्ही आहोत पाठीशी\" अशी मैत्रीची हाक देत मनसेच्या माध्यमातून हा मतदार आपल्याकडे वळविण्याचा गनिमी कावा फडणवीस खेळत असतीलही. आपल्या सभेच्या नियंत्रणाबद्दल नुकत्याच लाँच झालेल्या पोस्टरवर देखील मनसेने फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्याला अधोरेखित केले आहे. याचाच अर्थ आता त्यांना निळा आणि हिरवा काही कामाचा वाटत नाहीये. त्यांच्या पक्षात असलेला दलित-मुस्लिम वर्ग त्यांना पाहिजे तेवढी मदत करू शकत नाही आणि म्हणूनच निळा-हिरवा नाराज झाला तरी चालेल पण भगवा आपल्याकडे वळवायला जोर लावूया अशी रणनीती सद्ध्या मनसे आखताना दिसतेय.\nमनसे मधील दलित-मुस्लिम युवा वर्ग कुठेतरी चिंतीत झालेला दिसून येतो आहे. आपले लाडके राज ठाकरे फक्त झेंड्याचा रंग बदलणार की विचारधारा बदलून अगदी कट्टर हिंदुत्ववाद मनसे पेरणार याचा विचार करून \" विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती..\" असा प्रश्न मनसेमधल्या प्रत्येक दलित-मुस्लिम तरुणाईला पडलेला असणार अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/08/cbi-should-hand-over-sushant-singh-case-to-mumbai-police-says-state-govt-in-the-sc.html", "date_download": "2020-09-22T19:45:47Z", "digest": "sha1:RSAPVHWWSOT5KLEEPZJPVIC7QEYFGS5N", "length": 9974, "nlines": 73, "source_domain": "www.smartichi.com", "title": "सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका", "raw_content": "\nHomeमनोरजनसुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका\nसुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका\nमुंबई पोलीस सुशांत सिंह राजपूत प्रकरणात योग्यरितीनं निष्पक्ष तपास करत आहेत. त्यामुळे बिहार सरकारच्या सांगण्यावरून याप्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल करण्याची किंवा या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची गरज नाही. सध्याच्या परिस्थितीत सीबीआयनं दाखल केलेली एफआयआर 'झिरो एफआयआर' मध्ये रूपांतरीत करून ती मुंबईतील वांद्रे पोलीस स्थानकांत(Sushant Singh Rajput case) हस्तांतरीत करावी, अशी भूमिका राज्य सरकारच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणी आधी राज्य सरकारच्यावतीनं कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत 56 लोकांचे जबाब नोंदवले असून सुशांतच्या मृत्यूमागची कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.\nया प्रकरणी 5 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या गेल्या सुनावणीच्यावेळी केंद्र सरकारच्यावतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केलं होतं की केंद्र सरकारनं बिहार सरकारची विनंती (Sushant Singh Rajput case)मान्य करत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचं मान्य केलं आहे. यावर याप्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांनी म्हटलं होतं की, सुशांतसारख्या गुणी कलाकाराचं अश्याप्रकारे जाणं हे दुर्दैवी आहे. त्यामुळे त्याच्याबाबतीतलं सत्य समोर आलं पाहिजे. मात्र या प्रकरणी महाराष्ट्र सरकारची भूमिका जाणून घेणंही तितकच गरजेचं आहे. मात्र या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत गेलेल्या परराज्यातील पोलिसांना स्थानिक प्रशासनानं क्वारंटाईन केल्याबद्दल मात्र कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती.\n1) राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या गळाला\n2) शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी\n दोन दिवसांत नोंदवली जाणार जगातली पहिली कोरोना लस\n4) VIDEO 'खईके पान बनारसवाला'वर छोट्या डॉनचा डान्स; बिग बीही पडले प्रेमात\n5) VIRAL VIDEO: NUDE होऊन रस्त्यावर उभा राहिला इसम, समोरून भरधाव वेगानं गाडी आली आणि...\nया सुनावणीत रेहा चक्रवर्तीच्या वतीनं सांगण्यात आलंय की, 'बिहार पोलिसांत दाखल झालेली तक्रार मुंबई पोलिसांकडे वर्ग करायला हवी. सुशांतच्या वडिलांनी मात्र याला विरोध करत मुंबई पोलीस याप्रकरणी सुरु असलेल्या तपासात कमालाची दिरंगाई करत आहेत. जेणेकरून महत्त्वाचे पुरावे नष्ट होतील आणि खऱ्या आरोपींना त्याचा फायदा मिळेल. एकंदरीत मुंबई पोलीस या प्रकरणी तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा सुशांतच्या वडीलांच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला आहे. या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर केंद्र सरकारच्यावतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्ट केलंय की, केंद्र सरकारला या प्रकरणी निष्पक्ष तपासाची अपेक्षा आहे. जेणेकरून सुशांतच्या मृत्यूबाबतचं सत्य समोर येईल.\nयाप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास परवानगी दिल्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगताच बिहार(Sushant Singh Rajput case) पोलिसांनी याप्रकरणातील सर्व दस्तावेज सीबीआयच्या हवाली केले आहेत. तर सीबीआयनंही आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात त्यांनाही प्रतिवादी करण्याची विनंती कोर्टाकडे केली आहे. परराज्यातील तपास अधिका-यांना क्वारंटाईन करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेनंतर सीबीआयला याप्रकरणी आपल्या अधिकार क्षेत्र आणि मर्यादेवर अधिक स्पष्टता कोर्टाकडून हवी आहे.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://essaybank.net/marathi-essay/importance-of-library-essay-for-students-in-easy-words-read-here-2/", "date_download": "2020-09-22T20:18:25Z", "digest": "sha1:AICSACKTKYLLBANGOJVN6V3S6ZNGXWDH", "length": 7043, "nlines": 32, "source_domain": "essaybank.net", "title": "सोपे शब्द मध्ये विद्यार्थ्यांना ग्रंथालय निबंध महत्त्व - वाचा येथे » Essay Bank", "raw_content": "\nसोपे शब्द मध्ये विद्यार्थ्यांना ग्रंथालय निबंध महत्त्व – वाचा येथे\nग्रंथालय आपण पुस्तके विविध प्रकारच्या बरेच सापडेल त्या ठिकाणी आहे. फार कॉलेज आणि शाळा मध्ये वैयक्तिक लायब्ररी आहे आणि प्रत्येक गावात किंवा शहरात सरकारी दिले आहे तो एक सामान्य लायब्ररी मिळेल.\nग्रंथालय आपण एका ठिकाणी पुस्तके विविध प्रकारच्या सापडेल त्या ठिकाणी आहे. येथे आपण एक दुकान जसे कोणत्याही पुस्तक खरेदी करू शकत नाही, आपल्याला लायब्ररी येतात आणि मग आपण ते न देता कोणत्याही पुस्तकात वाचू शकता.\nग्रंथालय देखील एक सुविधा आपण आपल्या ठिकाणी पुस्तके लागू शकतात प्रदान, पण या आपण फक्त वाचनालयाच्या सदस्यत्व घेणे लहान रक्कम देणे आहे. होय आपण जसे 6-7 दिवस विशिष्ट दिवस घरी घेऊन जाऊ शकता पण ती. आणि आपण त्या कालावधी पाठविणे इच्छित असल्यास, आपण पुन्हा लायब्ररी परवानगी घेणे येतात.\nशाळा आणि कॉलेज लायब्ररी\nया लायब्ररी फक्त शाळा किंवा महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश परवानगी आहे जेथे वैयक्तिक लायब्ररी आहेत. येथे विद्यार्थ्यांना ते सार्वजनिक ग्रंथालये मिळणार नाही जे विविध प्रकारचे किंवा शैक्षणिक पुस्तके आणि त्यांच्या अभ्यासवर्ग पुस्तके सर्वात करा.\nलायब्ररी विद्यार्थी हा प्रकार मध्ये देखील अभ्यास करण्यास आलो आणि पुस्तके वाचतो. आणि प्रवेश करण्यासाठी किंवा घरी पुस्तक घेणे ते कॉलेज किंवा शाळा वैयक्तिक लायब्ररी कार्ड दिली आहे. प्रत्येक व्यवहारासाठी ते वाचनालये त्यांच्या वाचनालय कार्ड वर उल्लेख आहे.\nखुल्या टेबल रंगीत कव्हर मध्ये चार पुस्तके लाल tablecloth टेबल वर रंगीत चेंडू मध्ये पुस्तके boards.A स्टॅक केले. पुस्तके तरीही जीवन.\nप्रत्येक लायब्ररी नियम आणि नियम आहे आणि त्या समान आणि सर्व लायब्ररी मध्ये लागू केले आहेत. द्या प्रत्येक लायब्ररी मध्ये आहेत जे नियम पाहण्यासाठी.\nप्रथम आणि सर्वात महत्वाचा नियम आहे, आपण लायब्ररी गप्प आहे. पुस्तके तेथे वाचण्यासाठी आणि ते कारण आपण व्यत्यय आणू नये कारण इतर अनेक आहेत.\nआपण एका वेळी एक पुस्तक घेऊ शकता.\nआपण आपल्या ठिकाणी पुस्तक घेऊ इच्छित असेल तर आपण पैसे लहान रक्कम देऊन वाचनालयाच्या सदस्यत्व घेणे आहे.\nआपण वेळ दिला काळात पुस्तक परत करावी लागेल. आपण दिलेल्या वेळेत ते परत देणे तर अक्षम नंतर आपण वेतन शुल्क आहे.\nआपण हे जे त्याच स्थितीत एक पुस्तक परत करावी लागेल. कसा तरी आपण आहे पुस्तक गमावले आहे किंवा नुकसान आल्यास आपण ते भरावे लागते.\nAlso Read येथे वाचा - विद्यार्थी 200 शब्द बालमजुर निबंध\nग्रंथालय द्वारे प्रदान सुविधा\nग्रंथालय ठिकाणी आपण वाचू पुस्तकांची घेऊ शकता जसे आपण अनेक सुविधा, जिथे आहे. बसून तो बंद प्राप्त होईपर्यंत लायब्ररी मध्ये पुस्तके वाचण्यासाठी वेळ मर्यादा आहे.\nआपण कोणत्याही पुस्तके वाचण्यासाठी भरावे लागते नाही. लायब्ररी मध्ये येऊ सांगतो नाही. आपण फक्त आपण दुकान खरेदी एक पुस्तक मोठी रक्कम भरावे लागते जेथे पैसा लहान रक्कम देऊन त्या पुस्तक घेऊ शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%A9%E0%A5%AD", "date_download": "2020-09-22T22:21:26Z", "digest": "sha1:5ZK5FUNJXBOBC44K2QUMEORQ3QCX23EN", "length": 6185, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १०३७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक\nदशके: १०१० चे - १०२० चे - १०३० चे - १०४० चे - १०५० चे\nवर्षे: १०३४ - १०३५ - १०३६ - १०३७ - १०३८ - १०३९ - १०४०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १०३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ११ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०७:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/7/8/A-committee-constituted-for-the-management-of-Tillari-Conservation-Reserve.html", "date_download": "2020-09-22T21:10:36Z", "digest": "sha1:TKNIDOALX6465NW2BHI6JVKRWPKZZWGZ", "length": 8452, "nlines": 9, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राची व्यवस्थापन समिती जाहीर; या तज्ज्ञांचा समावेश - महा एमटीबी", "raw_content": "तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राची व्यवस्थापन समिती जाहीर; या तज्ज्ञांचा समावेश\nयेत्या महिन्याभरात शास्त्रीय माहिती पुरवणार\nमुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रा'चा (काॅन्झर्वेशन रिझर्व्ह) व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये विविध वन्यजीव प्रजातींसंदर्भात अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ संशोधकांचा समावेश आहे. वन विभागाला 'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रा'चा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी ही तज्ज्ञ मंडळी शास्त्रीय माहिती पुरविणार आहेत. येत्या महिन्याभरात हा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासंदर्भातल्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत.\nराज्य सरकारने सोमवारी दोडामार्ग जिल्ह्यातील जैवविविधतेने समृद्ध असलेला तिलारीचा परिसर 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित केला. या संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये तिलारी खोऱ्यातील २९.५३ चौ.किमी राखीव वनक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बांबर्डे, घाटिवडे, केंद्रे, केंद्रे बुद्रूक, पाटिये, शिरंगे, कोनाळ, ऐनवडे, हेवाळे आणि मेढे या गावातील राखीव वनक्षेत्र आहे. 'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रा'च्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाकडे आहे. अभायरण्याच्या दर्जाचे काटेकोर नियम 'संवर्धन राखीव क्षेत्रा'ला लागू होत नाही. स्थानिकांचे जंगलामधील हक्क यामध्ये अबाधित राहतात. गोवा आणि कर्नाटकातून 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'ला जोडणाऱ्या वन्यजीव भ्रमणमार्गामधील तिलारी हा महत्त्वाचा दुवा आहे. कारण, या परिसरात वाघांचे प्रजनन होते. शिवाय रानटी हत्ती, मोठा धनेश, किंग क्रोबा आणि अनेक प्रदेशनिष्ठ उभयसृपांचा या परिसरात अधिवास आहे.\nकोणत्याही संरक्षित दर्जाच्या वनक्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी दहा वर्षांचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो. त्यामुळे आता 'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रा'च्या व्यवस्थापनासाठी देखील एक आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी 'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र व्यवस्थापन समिती'ची स्थापना केली आहे. या समितीमध्ये वन्यजीव संशोधक गिरीष पंजाबी यांच्याअंतर्गत कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डाॅ. योगेश कोळी, पुण्याच्या 'फाऊंडेशन आॅफ बायोडायर्व्हसिटी काॅन्झर्वेशन'चे डाॅ. वरद गिरी, 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट'चे रोव्हीन तोडणकर, फुलपाखरु तज्ज्ञ हेमंत ओगळे, उभयसृपतज्ज्ञ स्वप्निल पवार आणि डाॅ. दिपक देशपांडे या तज्ज्ञांचा समावेश आहे. या आरखड्याच्या निर्मितीमध्ये तिलारी परिसरातील वन्यजीवांची शास्त्रीय माहिती पुरविण्याचे काम या तज्ज्ञ समितीकडून करण्यात येणार असल्याचे गिरीष पंजाबी यांनी सांगितले. येत्या महिन्याभरात ही माहिती आम्ही वन विभागाकडे पाठवणार असल्याचे, ते म्हणाले. आरखड्यानुसार या क्षेत्राचे व्यवस्थापन करण्यासाठी सिंधदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये सहाय्यक वनसंरक्षक-उपाध्यक्ष, वनपरिक्षेत्र अधिकारी दोडामार्ग - सदस्य सचिव, हेवाळे-कोनाळ-बांबर्डे-घाडीवडे या गावाचे सरपंच, वन्यजीव संशोधक गिरीष पंजाबी, मानद वन्यजीव रक्षक-सिंधुदुर्ग, तहसिलदार-दोडामार्ग, गट विकास अधिकारी-दोडामार्ग, पोलीस, कृषी आणि पशुधन अधिकाऱ्यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nतिलारी सिंधुदुर्ग संवर्धन वन्यजीव tillari sindhudurg conservation wildlife", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/8/13/CID-enquiry-needed-for-transfers-of-leaders-in-Mahavikas-Aaghadi.html", "date_download": "2020-09-22T19:26:18Z", "digest": "sha1:TZVNENCALMG3MGTSHJNCOVBHLDWTRWAC", "length": 7206, "nlines": 9, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून बदल्यांमध्ये प्रचंड कमाई… - महा एमटीबी", "raw_content": "महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून बदल्यांमध्ये प्रचंड कमाई…\nमुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पंधरा टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे. याची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त खात्याने बदल्या करू नयेत असा आदेश दिला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठवली, हे आश्चर्यकारक आहे, असे ते म्हणाले.\nचंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “राज्य सरकारने कोरोनामुळे बदल्या रोखल्या होत्या पण नंतर पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठविली. परिणामी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मलाईदार ठिकाणी बदली करून देण्याचा बाजार मांडला. यामध्ये फार मोठ्या रकमेची उलाढाल झाली. तसेच ज्यांचे राजकीय लागेबांधे नाहीत आणि ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला. या सर्व प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याची गरज आहे.\nत्यांनी सांगितले की, मुळात कोरोनाविषयीच्या उपाययोजनात सातत्य राखण्यासाठी चालू वित्तीय वर्षात बदल्या करू नयेत, असे सरकारचे मे महिन्यात धोरण होते तर जुलै महिन्यात राज्यातील कोरोनाची साथ अधिक गंभीर झाली असताना एकूण कार्यरत पदांच्या पंधरा टक्के बदल्या करण्याचा आदेश देण्याचे कारणच नव्हते. तसेच नंतर त्याला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचेही कारण नव्हते. राज्य सरकारच्या या धोरणातील गोंधळामुळे कोरोनाचे संकट असताना मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाचे स्थलांतर करण्याची वेळ आली. कोरोनामुळे शाळा बंद असताना मुलांसाठी नव्या ठिकाणी शाळेत प्रवेश मिळविण्याचे आव्हानही निर्माण झाले. तसेच कोरोनाची साथ रोखण्याच्या प्रयत्नांमध्येही अडथळा आला.\nते म्हणाले की, कोरोनाच्या महासाथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्य सरकारच्या वित्त विभागाने ४ मे रोजी एक शासन निर्णय जारी केला व अनेक निर्बंध लादले. त्यामध्ये म्हटले होते की, चालू वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांची बदली करू नये व याविषयीचा आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात येईल. कोरोनाच्या अनुषंगाने विविध विभागांनी केलेल्या उपाययोजनांमध्ये सातत्य राहणे आवश्यक आहे, असे कारण बदल्यांवर बंदी घालण्यामागे देण्यात आले होते. सामान्य प्रशासन विभागाने वित्त विभागाच्या ४ मे रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने ७ जुलै रोजी आदेश काढला व ३१ जुलैपर्यंत पंधरा टक्के बदल्या कराव्यात असे स्पष्ट केले. तसेच नंतर दि. २३ जुलै रोजी आणखी एक आदेश काढून बदल्यांची मुदत १० ऑगस्ट केली. हा धोरण जाहीर करण्यातील विलंब आणि गोंधळ विशेष आहे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nमहाविकास आघाडी महाराष्ट्र चंद्रकांत पाटील सीआयडी Mahavikas Aaghadi Maharashtra Chandrakant Patil CID", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/most-corona-virus-patients-are-getting-well-in-vasai-virar-53712", "date_download": "2020-09-22T19:33:22Z", "digest": "sha1:DA6OYTEJMZ67CP7VA7COVBDOWG5GBGJB", "length": 21618, "nlines": 164, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "वसई-विरारमध्ये बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली | Virar", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nवसई-विरारमध्ये बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली\nवसई-विरारमध्ये बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली\nमागील ५ दिवसांमध्ये वसई-विरारममधील १६०० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येलाही आळा बसू लागला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nवसई-विरारमध्ये बरे होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळुहळू वाढू लागली आहे. मागील ५ दिवसांमध्ये वसई-विरारममधील १६०० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येलाही आळा बसू लागला आहे.\nसद्यस्थितीत वसई-विरारमध्ये २९७१ कोरोनाबाधित रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ९४१९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. शिवाय शहरात २५७ जणांचा कोरोनाने बळी देखील घेतला आहे. स्थानिक प्रशासनाने घरोघरी जाऊन रहिवाशांच्या चाचणीला सुरूवात केली आहे. त्याचे परिणामही चांगले दिसून येत आहेत.\nराज्यात आतापर्यंच्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून मंगळवारी सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या विक्रमी आहे. मंगळवारी दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ७७६० नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचं प्रमाण ६५.३७ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४२ हजार १५१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.\nहेही वाचा- अंबरनाथमध्ये सैल होतोय कोरोनाचा विळखा\nआतापर्यंत पाठविण्यात आलेल्या २३ लाख ५२ हजार ०४७ नमुन्यांपैकी ४ लाख ५७ हजार ९५६ नमुने पॉझिटिव्ह (१९.४७ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४४ हजार ४४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ९०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात मंगळवारी ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.\nराज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील:\nमुंबई: बाधीत रुग्ण- (१,१८,११५) बरे झालेले रुग्ण- (९०,९६०), मृत्यू- (६५४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,३०९)\nठाणे: बाधीत रुग्ण- (९८,२१६), बरे झालेले रुग्ण- (६४,८५०), मृत्यू (२७५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०,६११)\nपालघर: बाधीत रुग्ण- (१६,८१७), बरे झालेले रुग्ण- (१०,३०५), मृत्यू- (३६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१४४)\nरायगड: बाधीत रुग्ण- (१७,९८९), बरे झालेले रुग्ण-(१३,२०७), मृत्यू- (४१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३६३)\nरत्नागिरी: बाधीत रुग्ण- (१९२८), बरे झालेले रुग्ण- (१२४२), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२०)\nसिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (४१४), बरे झालेले रुग्ण- (२९४), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११३)\nपुणे: बाधीत रुग्ण- (९८,८७६), बरे झालेले रुग्ण- (५८,१३७), मृत्यू- (२३४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८,३९७)\nसातारा: बाधीत रुग्ण- (४६१६), बरे झालेले रुग्ण- (२६५०), मृत्यू- (१५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८१३)\nसांगली: बाधीत रुग्ण- (३४०६), बरे झालेले रुग्ण- (१२४५), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०६७)\nकोल्हापूर: बाधीत रुग्ण- (६६५७), बरे झालेले रुग्ण- (२५७७), मृत्यू- (१६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९१५)\nसोलापूर: बाधीत रुग्ण- (१०,००२), बरे झालेले रुग्ण- (५२६६), मृत्यू- (५३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२०३)\nनाशिक: बाधीत रुग्ण- (१६,५३४), बरे झालेले रुग्ण- (१०,४१९), मृत्यू- (४९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६१७)\nअहमदनगर: बाधीत रुग्ण- (६२३३), बरे झालेले रुग्ण- (३६०९), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५४६)\nजळगाव: बाधीत रुग्ण- (१२,०८५), बरे झालेले रुग्ण- (८३१८), मृत्यू- (५५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२०९)\nनंदूरबार: बाधीत रुग्ण- (६६८), बरे झालेले रुग्ण- (४४१), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८९)\nधुळे: बाधीत रुग्ण- (३२७६), बरे झालेले रुग्ण- (२१४५), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०१८)\nऔरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१४,६७२), बरे झालेले रुग्ण- (९४००), मृत्यू- (५१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७५४)\nजालना: बाधीत रुग्ण-(२०१०), बरे झालेले रुग्ण- (१५१२), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२०)\nबीड: बाधीत रुग्ण- (९८९), बरे झालेले रुग्ण- (३०२), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (६६४)\nलातूर: बाधीत रुग्ण- (२५९८), बरे झालेले रुग्ण- (१२५९), मृत्यू- (११९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२२०)\nपरभणी: बाधीत रुग्ण- (७४१), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३८)\nहिंगोली: बाधीत रुग्ण- (६७१), बरे झालेले रुग्ण- (४४६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१०)\nनांदेड: बाधीत रुग्ण- (२३६३), बरे झालेले रुग्ण (९०४), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३७३)\nउस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१४७१), बरे झालेले रुग्ण- (५६१), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८५४)\nअमरावती: बाधीत रुग्ण- (२३६७), बरे झालेले रुग्ण- (१५८८), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१०)\nअकोला: बाधीत रुग्ण- (२७०९), बरे झालेले रुग्ण- (२०५५), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२७)\nवाशिम: बाधीत रुग्ण- (७००), बरे झालेले रुग्ण- (४६१), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२२)\nबुलढाणा: बाधीत रुग्ण- (१५४२), बरे झालेले रुग्ण- (८४०), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५९)\nयवतमाळ: बाधीत रुग्ण- (११६२), बरे झालेले रुग्ण- (६७९), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५३)\nनागपूर: बाधीत रुग्ण- (५९५२), बरे झालेले रुग्ण- (२१७४), मृत्यू- (१४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६३३)\nवर्धा: बाधीत रुग्ण- (२३७), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (७९)\nभंडारा: बाधीत रुग्ण- (२६०), बरे झालेले रुग्ण- (२०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४)\nगोंदिया: बाधीत रुग्ण- (३९८), बरे झालेले रुग्ण- (२४५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५०)\nचंद्रपूर: बाधीत रुग्ण- (५३४), बरे झालेले रुग्ण- (२८२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५१)\nगडचिरोली: बाधीत रुग्ण- (३०८), बरे झालेले रुग्ण- (२४९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८)\nइतर राज्ये: बाधीत रुग्ण- (४४०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८८)\nएकूण: बाधीत रुग्ण-(४,५७,९५६) बरे झालेले रुग्ण-(२,९९,३५६),मृत्यू- (१६,१४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,४२,१५१)\nटीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)\nहेही वाचा- कोरोनाचा कहर राज्यात दिवसभरात ३०० जणांचा मृत्यू, ७७६० नवे रुग्ण\n‘या’ उद्योगपतीच्या मुलीला सायबर ठगांनी फसवलं\nराज्यात १८ हजार ३९० नवे रुग्ण, ३९२ जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे १६२८ नवे रुग्ण, ४७ जणांचा दिवसभरात मृत्यू\nदिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब\nपुन्हा लाॅकडाऊन होईल या भीतीने ‘इतक्या’ तळीरामांनी केले दारूच्या परवान्यासाठी अर्ज\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह\nसंदीप देशपांडे यांची जामीनावर सुटका\n१ कोटी मजुरांनी लॉकडाऊनमध्ये पायी घर गाठलं, सरकारची संसदेत माहिती\nमुंबईत ३३ लाख नागरिक कंटेन्मेंट झोनमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://ahmednagarlive24.com/2020/08/01/health-care-activities-in-ahmednagar-district-launched-by-chief-minister-thackeray-through-e-system/", "date_download": "2020-09-22T21:24:39Z", "digest": "sha1:KCKXCXE2ULBS6LUD3Y54T5VXTCXZUK2Z", "length": 21053, "nlines": 144, "source_domain": "ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य सेवा उपक्रमांचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई-प्रणाली द्वारे शुभारंभ - Ahmednagarlive24.com", "raw_content": "\nआरोग्यमंत्र्यांची भेट घेत आमदार जगतापांनी केली ही मागणी\nकोविड सेंटरबाबत माजी आमदारांचे तहसीलदारांना पत्र\nप्रवरा उद्योगसमूहाने घेतला हा कौतुकास्पद निर्णय\nही लोकशाही नव्हे, तर हुकुमशाही ; महसूलमंत्र्यांचे मोदींवर टीकास्त्र\nराहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी यांनी दाखल केले अर्ज\nअहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स\nनदीत वाहून गेलेल्या त्या ग्रामसेवकाचा मृत्यू, तब्बल बारा तासांनी सापडला मृतदेह\nतो तरुण कठड्यावर चढला आणि मारली नदीत उडी…\n आता या ठिकाणचे पोलिसही अडकले कोरोनाच्या विळख्यात\nशिवसेना उपजिल्हाप्रमुखांनी केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडे केली ही मागणी\nHome/Ahmednagar City/अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य सेवा उपक्रमांचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई-प्रणाली द्वारे शुभारंभ\nअहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य सेवा उपक्रमांचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई-प्रणाली द्वारे शुभारंभ\nअहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या संकटाला न घाबरता आपण सामोरे जात आहोत. अहमदनगर जिल्ह्यात मिशन झीरो अंतर्गत रुग्णांच्या अधिकाधिक चाचण्या करून बाधितांवर वेळेत उपचार करा तसेच वयोवृद्ध आणि इतर आजाराने बाधीत असलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्या. ‘चेस दी व्हायरस’ याप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.\nराज्य शासनाच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद म्हणून आरोग्य सेवेसाठी स्वयंसेवी संस्था पुढे येतात ही खूप महत्वाची बाब आहे. समाजाप्रती काही देणे लागतो हा विचार महत्वाचा आहे, हे या कृतीतून स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासन आणि शिवप्यारीबाई ब्रिजलाल धूत चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यावतीने जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आलेला पंचवीस बेडचे अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज आयसीयु विभाग,\nभारतीय जैन संघटनेच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात राबवण्यात येत असलेला मिशन झीरो उपक्रम’ आणि जिल्हा रुग्णालय येथील आरटीपीसीआर लॅबच्या चाचण्यांच्या समवेत क्षमतेत वाढ करण्याच्या कार्यक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई- प्रणाली द्वारे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आधी मान्यवर या कार्यक्रमात ई-प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.\nजिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, धूत चॅरिटेबल ट्रस्टचे अनुराग धूत, भारतीय जैन संघटनेचे आदेश चंगेडिया, प्र.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सर्वांना बकरी ईद आणि महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.\nते म्हणाले, आपण कोरोना विरुद्धच्या लढाईला एकत्रितपणे सामोरे जात आहोत. आपण जे काम करतोय ते जनतेच्या हितासाठी करतोय. त्याचमुळे त्याला चहूबाजूंनी सहकार्य मिळत आहे. यामुळे कामाचा वेग वाढला आहे. अद्याप कोरोनावर औषध सापडलेले नाही. त्यामुळे वेळीच लक्षणे आढळणार्‍या रुग्णांना शोधून त्यांच्यावर आपण उपचार करत आहोत. चाचण्यांची संख्या वाढत आहेय राज्यात प्रयोगशाळांची संख्या आता वाढली आहे.\nआपण हे सर्व प्रयत्न करतो आहोत. याला सामाजिक संस्था पुढे येऊन सहकार्य करीत आहेत, ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे ते म्हणाले. लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, यामुळे गाफील राहून चालणार नाही. सदैव सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ही शिथिलता दिल्यानंतर वाढताना दिसतो आहे. त्यामुळे काटेकोर नियोजन करुन आणि नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्यासंदर्भातील आग्रह धरला पाहिजे.\nलोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांची यामध्ये मोठी भूमिका आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. मृत्यू दर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. धारावी आणि वरळी येथील प्रादुर्भाव रोखण्यात आपण यश मिळवले. इतर आजार असणार्‍या व्यक्तींना वेळीच ओळखून त्यांच्यावर उपचार आणि विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अहमदनगर जिल्ह्यातही आपण ‘मिशन झीरो’ अंतर्गत ‘चेस द व्हायरस’ असे केले पाहिजे.\nजिल्ह्यातील डॉक्टरांचा टास्क फोर्स आपण निर्माण केला आहे. या टास्क फोर्सने त्याचे काम सुरू केले आहे, असेही त्यांनी सांगितले. महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले, कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री. ठाकरे प्रचंड काम करत आहेत. धारावी येथील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. जिल्हयात चाचण्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाधीत रुग्णांची संख्या जरी वाढणार असली तरी, त्यास उपचार वेळेत करणे शक्य होणार आहे.\nमात्र, आपल्याला अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्यात कोरोना चाचणी करणार्‍या २११ प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याकडे केवळ दोन प्रयोगशाळा होत्या. आरोग्य सेवांचे बळकटीकरण आपण करत आहोत. आरोग्य सेवेत मनुष्यबळ भरती करण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत २१ लाखाच्या वर चाचण्या आपण केल्या आहेत. जिल्हा नियोजन समिती आणि धूत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून २५ अहमदनगर मध्ये २५ खाटांचे अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज आयसीयू विभाग कार्यान्वित झाला आहे.\nजिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांच्या पुढाकारातून लॅबची क्षमता वाढवली. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगरचे काम उत्कृष्ट असल्याचे ते म्हणाले. खाजगी हॉस्पीटल जादा शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी राज्याच्या काही भागातून येत आहेत. जिल्ह्यातही असे प्रकार सुरु असतील तर त्याचे ऑडिट करा. सामान्य नागरिक हाच आपला केंद्रबिंदू आहे. त्याला त्रास होता कामा नये, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, राज्यात सर्वप्रथम आरटीपीसीआर लॅब सुरु होणारे अहमदनगर हे पहिले जिल्हा रुग्णालय ठरले.\nआता तेथील चाचण्यांची क्षमताही वाढत आहे. कोरोनाच संकट अचानक आपल्या राज्यावर आले. मात्र, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्राम समित्यांनी चांगले काम केले आहे. सामाजिक संस्थांचा त्यांना सहभाग मिळाला. मात्र, आगामी काळात सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापर वाढला पाहिजे. मिशन झीरो यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे, असे सांगितले. सुरुवातीला जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी जिल्ह्यातील कोरोना विषयक परिस्थिती आणि त्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आभार डॉ. पोखर्णा यांनी मानले.\nअहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा\nNo1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.\nआरोग्यमंत्र्यांची भेट घेत आमदार जगतापांनी केली ही मागणी\nकोविड सेंटरबाबत माजी आमदारांचे तहसीलदारांना पत्र\nप्रवरा उद्योगसमूहाने घेतला हा कौतुकास्पद निर्णय\nही लोकशाही नव्हे, तर हुकुमशाही ; महसूलमंत्र्यांचे मोदींवर टीकास्त्र\nएका वर्षात 9 लाख रुपयांचे झाले 1 कोटी; कसे\nकाही डॉक्टरांमध्ये एखादा रावणही असू शकतो हे आज सिद्ध झाले... वाचा काय झाले साईंच्या शिर्डीत \nअहमदनगर ब्रेकिंग : व्हेंटीलेटर उपलब्ध न झाल्याने ग्रामसेवकाचे निधन \nअहमदनगर ब्रेकिंग : चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहने चिरडत ट्रक घुसला दुकानात \nमोठी बातमी: आयोडीन करतंय केवळ 15 सेकंदात कोरोनाचा नाश; वाचा सविस्तर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/cricketer-virat-kohli-is-going-to-be-a-father-sharing-a-photo-of-his-wife-anushka-he-also-announced-the-date/", "date_download": "2020-09-22T19:47:16Z", "digest": "sha1:DM3QTDUEUWTQMFXKPIEBMB346HOJSPON", "length": 5676, "nlines": 88, "source_domain": "analysernews.com", "title": "क्रिकेटपटू विराट कोहली बाप होणार आहे,पत्नी अनुष्काचा फोटो शेअर करत, तारीखही सांगितली.", "raw_content": "\nऔरंगाबाद विमानतळ नाही आता ‘धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nकोरोना व्हायरस:ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला मोठे यश\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्वाधिक कोरोना प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार\nकंगनाच शिवसेनेवर भारी, शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल.\nक्रिकेटपटू विराट कोहली बाप होणार आहे,पत्नी अनुष्काचा फोटो शेअर करत, तारीखही सांगितली.\nविराट आणि अनुष्का शर्मा यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. चाहत्यांसह सर्वजण त्यांचे अभिनंदन करत आहेत. विराट आणि अनुष्काने डिसेंबर 2017 मध्ये लग्न केले होते.\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आता बाप होणार आहे, याबद्दल त्याने पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याने लिहिले, 'आता आम्ही दोन नाही तर तीन असू 2021 जानेवारीत येत आहे तिसरा पाहुणा. '\nअनुष्का शर्मानेही विराटप्रमाणे चाहत्यांसह आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यानंतर विराट आणि अनुष्का शर्मा यांचे अभिनंदन होत आहे. विराट आणि अनुष्काने डिसेंबर 2017 मध्ये लग्न केले होते.\nमराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nस्वामी अग्निवेश यांचे देहावसान\nएनालायजर न्यूज हा नव्या जगाचा मीडिया आहे. सोशल मीडियाचा एडिटर समजायला हरकत नाही. ब्रेकिंग आणि बेकिंग बातम्यांच्या जगात खरी बातमी हरवत चालली आहे. घटनेचा सर्वंकष अभ्यास आपल्यासमोर मांडण्यासाठी एनालायजर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/shaskiy-kapus-kahredisathi-kendra-konachya-faydyasathi/", "date_download": "2020-09-22T20:43:34Z", "digest": "sha1:CSI4TTFZZLNEHSWCNON52ANJHU3KJFHY", "length": 6939, "nlines": 81, "source_domain": "analysernews.com", "title": "शासकीय कापूस खरेदी केंद्र कोणाच्या फायद्यासाठी?", "raw_content": "\nसांगा या वेड्यांना.. तुमची कृती धर्म बदनाम करतेय\nमहात्मा फुले कर्जमाफी योजनेतील विसंगता मिटवा.\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा पणनच्या प्रधान सचिवांना आदेश, परभणीतल्या त्या बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळास स्थगिती.\nशेतकऱ्यांचे प्रश्न मांडणा-या लोणीकरांवर गुन्हा.\nकापुसखरेदीचा घोळ.. कसा चालतो बिनबोभाट भ्रष्टाचार\nशासकीय कापूस खरेदी केंद्र कोणाच्या फायद्यासाठी\n फरतड कापूस घेऊन मोठी आर्थिक उलाढाल\nसिध्देश्वर गिरी/परभणी: शासनाने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सुरु केलेले शासकीय कापूस खरेदी केंद्र कोणाच्या फायद्यासाठी असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शासकीय कापूस खरेदी केंद्र अर्थात फेडरेशन सोनपेठ तालुक्यातील करम येथे मंजूर करून सदर केंद्र कार्यान्वित करण्यात आले. मात्र या कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून तुरळक शेतकरी वगळता सर्व फायदा झाला कोणाचा असा सवाल उपस्थित होऊ लागला असून पांढऱ्या कपड्यातील बगळ्यांनी स्व:तचे उखळ पांढरे करत जिनिंगचालकाचे चांगभले चालवल्याची चर्चा सर्वस्तरात होऊ लागली आहे.खऱ्या शेतकऱ्यांच्या कापसाची सत्यता तपासताना ग्रेडरने आपले उखळ पांढरे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून.यामुळे शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली तर व्यापाऱ्यांच्या मालाचा दर्जा ठरवतांना मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा सध्या सर्वत्र पाहावयास मिळत आहे.शेतकऱ्याला न्याय देण्याच्या भावनेतून व्यापाऱ्यांना न्याय तर शेतकऱ्यांवर अन्याय हे गमक वापरून जिनिंगचालकांनीही हात काळे केल्याची चर्चा सर्वत्र होत असून ६ ऑगस्ट रोजी फेडरेशनच्या शेवटच्या दिवसाची संधी साधून मोठ्या प्रमाणात खराब कापसाचा चांगला दर्जा ठरवत आपले उखळ पांढरे केल्याचे प्रकार समोर येत आहेत.\nमराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nस्वामी अग्निवेश यांचे देहावसान\nएनालायजर न्यूज हा नव्या जगाचा मीडिया आहे. सोशल मीडियाचा एडिटर समजायला हरकत नाही. ब्रेकिंग आणि बेकिंग बातम्यांच्या जगात खरी बातमी हरवत चालली आहे. घटनेचा सर्वंकष अभ्यास आपल्यासमोर मांडण्यासाठी एनालायजर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/article-105828.html", "date_download": "2020-09-22T20:44:44Z", "digest": "sha1:25FYEFNPIGFV6XTJP6FIGK2CV5B6WFAJ", "length": 20823, "nlines": 195, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतरत्न सचिन तेंडुलकर | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nदिल्ली दंगल प्रकरण: राज्य विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nCovid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा; मोदी सरकारने केलेलं Air Bubble Agreement काय आहे\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, uppsc.up.nic या वेबसाइटवर करा क्लिक\n तरच मिळेल ICU बेड; Coronavirus सर्वेक्षणातून समोर आली भीषण परिस्थिती\n मायभूमीत यायच्या प्रतीक्षेत आहेत 3486 भारतीयांचे मृतदेह\n16 नोव्हेंबर : गेली दोन दशक क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिकाराज्य गाजवणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज क्रिकेटला अलविदा केला. सचिन निवृत्त झाल्यामुळे क्रिकेटप्रेमी दुखात बुडाले पण त्यांच्यासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला केंद्र सरकारने अनोखी भेट दिली. देशाचा सर्वोच्च असा भारतरत्न सन्मान सचिनला जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.\nसचिनसोबत रसायन शास्त्रज्ञ सी.एस.आर.राव यांनाही भारतरत्न सन्मान जाहीर केला आहे. भारतरत्न मिळालेला हा सचिन पहिला खेळाडू ठरला आहे. सचिनने हा सन्मान आपल्या आईला अर्पण केला असून केंद्र सरकारचे त्याने आभार मानले आहे. याआधीही महाराष्ट्रातल्या सात मान्यवरांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. त्यात सचिन हा आठवा महाराष्ट्रीयन ठरला आहे ज्याला हा सन्मान जाहीर झालाय.\nसंबंध देशात आज पुन्हा दिवाळी साजरी होतेय. जल्लोष व्यक्त करण्यात येतोय. अनेक वर्षांपासून ही मागणी होत होती. आज शेवटी कोट्यावधी भारतीयांची इच्छा पूर्ण झालीय. पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग आणि मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी सचिनचं अभिनंदन केलंय.\nभारतरत्न पुरस्काराची महाराष्ट्रातली परंपरा..\nभारतामध्ये स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न देण्यात आलं. प्राच्य विद्या संशोधक आणि हिंदू धर्मशास्त्राचा इतिहास हा ग्रंथ लिहिणारे संस्कृत अभ्यासक पांडुरंग वामन काणे यांना 1963 साली हा पुरस्कार देण्यात आला. भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे हे 1983 साली या पुरस्काराचे मानकरी ठरले. 1990 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आलं. जे. आर. डी. टाटा हे भारतरत्न या पुरस्काराचे महाराष्ट्रातले पाचवे मानकरी. त्यांना 1992 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 2001 मध्ये भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 2008 साली भीमसेन जोशींना हा बहुमान मिळाला. आणि आता 2013 ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा या पुरस्कारानं गौरव करण्यात आलाय.\nमहर्षी धोंडो केशव कर्वे 1958\nपांडुरंग वामन काणे 1963\nआचार्य विनोबा भावे 1983\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर 1990\nजे. आर. डी. टाटा 1992\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/nhm-thane-recruitment/", "date_download": "2020-09-22T20:48:53Z", "digest": "sha1:3FGIUSDMKIMJ3FRPKHGPHRKAEL2RG4S5", "length": 12628, "nlines": 192, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NHM Thane Bharti 2020 -NHM Thane Recruitment 2020- 997 Posts", "raw_content": "\nIBPS परीक्षा प्रवेशपत्र (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020 [Updated] भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2020 (ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती (Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये 214 जागांसाठी भरती (BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 171 जागांसाठी भरती IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [Updated] (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती [Updated] (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती (Indian Army) भारतीय सैन्य भरती 2020 (SEBI) सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 147 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत 5543 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2020 | प्रवेशपत्र | निकाल\n(NHM Thane) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे 1099 जागांसाठी भरती\n997 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 56\n4 आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) 73\n5 हॉस्पिटल मॅनेजर 18\n6 स्टाफ नर्स 639\n7 स्टोअर ऑफिसर 28\n8 औषध निर्माता 39\n9 क्ष-किरण तंत्रज्ञ 12\n10 ECG तंत्रज्ञ 13\n11 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 27\n12 डाटा एंट्री ऑपरेटर 38\nपद क्र.5: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.\nपद क्र.6: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)\nपद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव\nपद क्र.9: सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ\nपद क्र.10: ECG तंत्रज्ञ अनुभव\nपद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी\nस्टाफ नर्स: 65 वर्षांपर्यंत\nउर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे\nथेट मुलाखत: 08 जून 2020 पासून\nमुलाखतीचे ठिकाण: जिल्हा रुग्णालय ठाणे\n102 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव & तपशील: (Click Here)\nस्टाफ नर्स: 65 वर्षांपर्यंत\nउर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे\nथेट मुलाखत: 11 जून 2020 पासून\nमुलाखतीचे ठिकाण: जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(Akola Job Fair) अकोला रोजगार मेळावा-2020 [300+जागा]\n(NHM Sangli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी भरती\n(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 57 जागांसाठी भरती\n(Mahavitaran) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. ‘प्रशिक्षणार्थी’ भरती 2020 [अहमदनगर]\n(SBI) भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती\n(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत डॉक्टर पदांची भरती\n(ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती\n(ZP Pune) पुणे जिल्हा परिषद अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांची भरती\n» (PNB) पंजाब नॅशनल बँकेत 535 जागांसाठी भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (SSB) सशस्त्र सीमा बलात 1522 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020\n» IBPS- PO/MT (CRP- PO/MT-X) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» भारतीय रेल्वे NTPC मेगा भरती (CEN) No.01/2019 अर्जाची स्थिती\n» IBPS ऑफिसर & ऑफिस असिस्टंट भरती (CRP RRB VIII) निकाल\n» (NBE) राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती परीक्षा निकाल\n» MPSC सुधारित वेळापत्रक\n» CET अर्ज प्रक्रियेला 07 ते 08 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A5%A7-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A5%AE%E0%A5%AA-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AB.html", "date_download": "2020-09-22T19:43:22Z", "digest": "sha1:K4BQ4NO7GATSIJJCNPNOKNZPCLFQYSFI", "length": 18730, "nlines": 134, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "परभणीत १ कोटी ८४ लाखांचा फळपीक विमा मंजूर - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nपरभणीत १ कोटी ८४ लाखांचा फळपीक विमा मंजूर\nपरभणी ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत सन २०१९-२० मधील अंबिया बहारातील संत्रा, केळी, आंबा या फळविकांच्या नुकसानीबद्दल जिल्ह्यातील १ हजार १०० शेतकऱ्यांना १ कोटी ८४ लाख ७५ हजार ८६९ रुपये विमापरतावा मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी दिली.\nपुनर्रचित हवामान आधारित फळपीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षी जिल्ह्यातील ३७ कर्जदार आणि १ हजार २८७ बिगर कर्जदार असे एकूण १ हजार ३२४ शेतकऱ्यांनी ४५ लाख ४८ हजार ४३४ विमा हप्तात भरुन १ हजार ८८.७९ हेक्टरवरील फळपिकांसाठी ९ कोटी ९ लाख ६८ हजार ६८० रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या हिश्शाचा प्रत्येकी २ कोटी ३१ लाख ३१ हजार ८६ रुपये तसेच शेतकऱ्यांचा ९ कोटी ९ लाख ६८ हजार ६८० रुपये मिळून एकूण ५ कोटी ८ लाख १० हजार ६०६ रुपये विमा हप्ता विमा कंपनीकडे भरण्यात आला होता.\nजिल्ह्यातील ११८ केळी उत्पादक शेतकऱ्यांनी ७ लाख ३ हजार २३० रुपये विमा हप्ता भरून १०६.५५ हेक्टरवरील केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते. आंबा उत्पादक ३७ शेतकऱ्यांनी १ लाख ७४ हजार ८४५ रुपये विमा हप्ता भरून २८.९० हेक्टरवरील आंबा पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते. मोसंबी उत्पादक १५८ शेतकऱ्यांनी ५ लाख २० हजार ७१३ रुपये विमा हप्ता भरून १३५.२५ हेक्टरवरील मोसंबी पीकविमा संरक्षित केले होते. संत्रा उत्पादक १ हजार ११ शेतकऱ्यांनी ३१ लाख ४९ हजार ६४७ रुपये विमा हप्ता भरून ८१८.०९ हेक्टरवरील संत्रा पिकांना विमा कवच घेतले होते.\nसंत्रा, केळी, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर झाला आहे. संत्रा पिकांच्या नुकसानी बद्दल बोरी, जिंतूर, मानवत, जांब, कात्नेश्वर या पाच मंडळांतील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १९ हजार २५० रुपये तर पूर्णा या मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३८ हजार ५०० रुपये दराने विमापरतावा मंजूर झाला आहे.\nऊती संवर्धित केळी पिकांच्या नुकसानी बद्दल पेडगाव, जांब (ता. परभणी), बोरी, सांवगी म्हाळसा (ता. जिंतूर), कुपटा (ता.सेलू), केकरजवळा (ता. मानवत), बाभळगाव (ता. पाथरी)आवलगाव (ता. सोनपेठ), महातपुरी (ता. गंगाखेड) नऊ मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३३ हजार रुपये दराने तर सिंगणापूर (ता. परभणी) आणि मानवत या दोन मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ४१ हजार रुपये दराने विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे.\nआंबा फळ पिकांच्या नुकसानीबद्दल जांब (ता. परभणी) आणि मानवत मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ६ हजार ५० रुपये दराने तर पिंगळी (ता. परभणी), चुडावा (ता. पूर्णा) या दोन मंडळांतील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३० हजार २५० रुपये दराने पीकविमा परतावा मंजूर झाला आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nपरभणीत १ कोटी ८४ लाखांचा फळपीक विमा मंजूर\nपरभणी ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत सन २०१९-२० मधील अंबिया बहारातील संत्रा, केळी, आंबा या फळविकांच्या नुकसानीबद्दल जिल्ह्यातील १ हजार १०० शेतकऱ्यांना १ कोटी ८४ लाख ७५ हजार ८६९ रुपये विमापरतावा मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी दिली.\nपुनर्रचित हवामान आधारित फळपीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षी जिल्ह्यातील ३७ कर्जदार आणि १ हजार २८७ बिगर कर्जदार असे एकूण १ हजार ३२४ शेतकऱ्यांनी ४५ लाख ४८ हजार ४३४ विमा हप्तात भरुन १ हजार ८८.७९ हेक्टरवरील फळपिकांसाठी ९ कोटी ९ लाख ६८ हजार ६८० रुपयांचे विमा संरक्षण घेतले होते. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या हिश्शाचा प्रत्येकी २ कोटी ३१ लाख ३१ हजार ८६ रुपये तसेच शेतकऱ्यांचा ९ कोटी ९ लाख ६८ हजार ६८० रुपये मिळून एकूण ५ कोटी ८ लाख १० हजार ६०६ रुपये विमा हप्ता विमा कंपनीकडे भरण्यात आला होता.\nजिल्ह्यातील ११८ केळी उत्पादक शेतकऱ्यांनी ७ लाख ३ हजार २३० रुपये विमा हप्ता भरून १०६.५५ हेक्टरवरील केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते. आंबा उत्पादक ३७ शेतकऱ्यांनी १ लाख ७४ हजार ८४५ रुपये विमा हप्ता भरून २८.९० हेक्टरवरील आंबा पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते. मोसंबी उत्पादक १५८ शेतकऱ्यांनी ५ लाख २० हजार ७१३ रुपये विमा हप्ता भरून १३५.२५ हेक्टरवरील मोसंबी पीकविमा संरक्षित केले होते. संत्रा उत्पादक १ हजार ११ शेतकऱ्यांनी ३१ लाख ४९ हजार ६४७ रुपये विमा हप्ता भरून ८१८.०९ हेक्टरवरील संत्रा पिकांना विमा कवच घेतले होते.\nसंत्रा, केळी, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर झाला आहे. संत्रा पिकांच्या नुकसानी बद्दल बोरी, जिंतूर, मानवत, जांब, कात्नेश्वर या पाच मंडळांतील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १९ हजार २५० रुपये तर पूर्णा या मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३८ हजार ५०० रुपये दराने विमापरतावा मंजूर झाला आहे.\nऊती संवर्धित केळी पिकांच्या नुकसानी बद्दल पेडगाव, जांब (ता. परभणी), बोरी, सांवगी म्हाळसा (ता. जिंतूर), कुपटा (ता.सेलू), केकरजवळा (ता. मानवत), बाभळगाव (ता. पाथरी)आवलगाव (ता. सोनपेठ), महातपुरी (ता. गंगाखेड) नऊ मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३३ हजार रुपये दराने तर सिंगणापूर (ता. परभणी) आणि मानवत या दोन मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ४१ हजार रुपये दराने विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे.\nआंबा फळ पिकांच्या नुकसानीबद्दल जांब (ता. परभणी) आणि मानवत मंडळातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ६ हजार ५० रुपये दराने तर पिंगळी (ता. परभणी), चुडावा (ता. पूर्णा) या दोन मंडळांतील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३० हजार २५० रुपये दराने पीकविमा परतावा मंजूर झाला आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nहवामान विमा कंपनी कंपनी company गंगा ganga river खेड कृषी विभाग agriculture department\nपुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत सन २०१९-२० मधील अंबिया बहारातील संत्रा, केळी, आंबा या फळविकांच्या नुकसानीबद्दल जिल्ह्यातील १ हजार १०० शेतकऱ्यांना १ कोटी ८४ लाख ७५ हजार ८६९ रुपये विमापरतावा मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी दिली.\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरले\nनामपूर येथे कांद्यासह इतर साहित्यावर चोरट्यांचा डल्ला\nपूर्वहंगामी द्राक्षपीक रोगांच्या फेऱ्यात\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/08/india-bronze-medal-winner-iqbal-singh-boparai-arrested-for-killing-mother-wife.html", "date_download": "2020-09-22T20:52:44Z", "digest": "sha1:FRZENWUQ7YCUC7NARDHP5AXF5RLSY576", "length": 6248, "nlines": 71, "source_domain": "www.smartichi.com", "title": "आई, पत्नीच्या हत्येप्रकरणी भारतीय खेळाडूला अटक", "raw_content": "\nHomeदेश विदेश क्राइमआई, पत्नीच्या हत्येप्रकरणी भारतीय खेळाडूला अटक\nआई, पत्नीच्या हत्येप्रकरणी भारतीय खेळाडूला अटक\nआशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक जिंकणारा भारतीय क्रीडापटू इक्बाल सिंग बोपाराई (Iqbal Singh Boparai) याला आपल्या आई आणि पत्नीच्या खूनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पेन्स्लाव्हेनिया देशातील न्यूटन स्केअर येथे त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांना ९११ क्रमांकावर रविवारी या घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी, आपण आई आणि पत्नीचा खून केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले. त्यामुळे बोपाराईला लगेचच पोलिसांनी अटक केली.\nबोपाराई हा मूळचा पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील आहे. बोपाराई हा ८०च्या दशकात भारताचा आघाडीचा गोळाफेकपटू होता. १८.७७मीटर लांब गोळाफेक करून त्याने दिल्लीतील स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली होती. १९८३ साली कुवेतमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने कांस्यपदकाची कमाई केली होती.\n1) Unlock 4: देशातील जनतेला अनलॉक-४ चे वेध; यादीत फक्त निर्बंध असलेल्या गोष्टी\n2) मुंबईत कोरोनासंदर्भात धक्कादायक माहिती, रिपोर्ट पॉझिटिव्ह पण 11287 रुग्णांना लक्षणं नाहीत\n3) मुंबईतल्या या 2 ठिकाणी गेली दीडशे वर्ष कोणीही नाही बसवत गणपती, काय आहे अख्यायिका\n4) दरवाढीला ब्रेक ; पेट्रोल-डिझेलचा हा आहे आजचा दर\nबोपाराईचा एक जवळचा मित्र टीओईशी बोलताना म्हणाला की इक्बालने आई आणि पत्नीची हत्या केल्याच्या घटनेवर माझा विश्वासच बसत नाही. कारण तो खूपच चांगला व्यक्ती होता. मी त्याच्या फिलाडेल्फियाच्या घरी अनेकदा राहिलेलो आहे. त्याची आई नव्वदीच्या आसपास असेल. त्याची पत्नीदेखील अतिशय शांत आणि प्रेमळ होती. त्याची मुलेदेखील चांगल्या ठिकाणी काम करतात. अशा परिस्थितीत नक्की असं काय घडलं असावं याचा अंदाज बांधणं कठीण आहे. पण तो गेले काही दिवस मानसिक तणावात होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याने या घटनेत स्वत:लाही इजा करून घेतली आहे आणि तो रूग्णालयात आहे, असे मित्राने सांगितले.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/", "date_download": "2020-09-22T20:37:45Z", "digest": "sha1:5K67MJBW4SC5Y5SITWEIFVWUHPZ4SNRA", "length": 27823, "nlines": 239, "source_domain": "analysernews.com", "title": "Analyser News", "raw_content": "\nमराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर\nमहाविकास आघाडी सरकारचा शेती, आरोग्य, पाणी प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे.\nडॉक्टर तुमचे सुध्दा हाल\nएक डॉक्टर जे ब्रह्मचर्य पाळत रुग्णसेवा करतात. सरकारी पगार रुग्णांवर खर्च करतात. त्यांच्यावर कोरोना बाधित झाल्यावर वेळ काय आली. वर्गणी करून इंजेक्शन विकत घ्यावे लागले. कुंडलवाडी च्या वैद्यकीय अधिकाऱ्याची ही व्यथा नक्की बघा...\nपुन्हा गोदाकाठ नॉट रिचेबल.\nतालुक्यातील गोदाकाठच्या रस्त्याचा गंभीर प्रश्न सुटायचे नाव घेत नाही. थोडा पाऊस झाला तरी गोदाकाठची दहा गावे कायम संपर्क विहीन होतात.\nमराठी व हिंदी पडद्यावरची सुस्वभावी आई व प्रेमळ सासूबाई रंगवणाऱ्या चरित्र अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं. ७९ वर्षीय आशालता यांना मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कोरोनाची बाधा झाली होती.\nशरद पवार करणार एक दिवसासाठी अन्नत्याग.\nराज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांच्या विरोधात पवारांचा एक दिवसासाठी अन्नत्याग.\nकोरोना काळात भारतात 6,96,938 सायबर हल्ले.\nअमर उजाला ने दिलेल्या बातमीनुसार सरकारच्या कॉम्प्युटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीमने (सीईआरटी-इन) दिलेली ही माहिती आहे.\nतब्बल १८८ दिवसानंतर ताजमहलमध्ये पहिला प्रवेश, ते पण चीनचा...\nकाल जगातील सातवे आश्चर्य असलेले, आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल तब्बल १८८ दिवसांनंतर पर्यटनासाठी सुरु करण्यात आले. ताजमहल खुले होताच त्यात पहिला प्रवेश एका चीनी पर्यटकाने केला आहे.\nजिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरु करा- आ.रोहित पवार\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राज्यातील जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरु करा, अशी मागणी केली होती. आता रोहित पवार यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.\nमनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक.\nमनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे यांना अटक करण्यात आली आहे. कर्जत पोलिसांत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.\nमराठी व हिंदी पडद्यावरची सुस्वभावी आई आशालता वाबगावकर यांचं निधन.\nआशालता यांच्या गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, महानंदा व मत्स्यगंधा संगीत नाटकाने उदंड यश मिळवले.\nशेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा, शिवसेनेची मागणी\nसोनपेठ तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परतीच्या पावसाने सर्वत्र शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.\nठाकरे सरकार हे निजाम राजवटीच सरकार-माजी मंत्री,आ.संभाजी पाटील निलंगेकर\nराज्य शासनाच्या एकंदरीत कामाचा आढावा घेताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ठाकरे सरकारची निजाम राजवटीशी तुलना केली आहे.\nभिंवडी येथील तीन मजली इमारत कोसळली,10 जणांचा मृत्यू\nइमारतीच्या ढिगा-या खाली सुमारे १०० नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nभाजप लोकशाही मूल्यांची विटंबना करतय- खा.राजीव सातव.\nभाजप हे लोकशाही मूल्यांची विटंबना करत आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलने करत आहोत.\nशाळेतून घरी येताच, त्याचे होते वेगळ्या स्टाईलमध्ये स्वागत...\nछोटा भाऊ शाळेतून घरी येतो तेव्हा, त्याचा मोठा भाऊ, वेगळा पोशाख परिधान करून, बसस्थानकात त्याचे स्वागत करतो.\nआयपीएल बघायचं चाहत्याने केली सोनू सूदला टी.व्ही. देण्याची मागणी...\nसोनू सूदच्या चाहत्यांच्या अपेक्षा खुपच वाढल्याचे दिसत आहे. सोनु सूदच्या एका चाहत्याने ट्वीटरवर ट्वीट करून चक्क आईपीएल बघण्यासाठी टी.व्ही देण्याची मागणी केली आहे.\nसिमेजवळील सहा टेकड्यांवर कब्जा.\nराज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या ८ खासदाराचे निलंबन .\nराज्यसभेत गोंधळ, उपसभापती हरीवंश यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप या खासदारांवर आहे.\nमनसेचा गनिमी कावा, ‘सविनय कायदेभंग' करत रेल्वेने प्रवास.\nहे आंदोलन होऊ नये यासाठी रेल्वे पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना नोटिस बजावली होती. मात्र ही नोटीस झुगारून संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे यांनी गनिमी कावा करत सकाळीच रेल्वे प्रवास केला.\nआर्थिक विकास महामंडळाच्या वतीने संगणकप्रणालीद्वारे महिलांना साक्षरतेचे धडे.\nबचत गटातील महिलांकरिता संगणकीय प्रणालीद्वारे व्हिडीओ वेबिनार आयोजित करून, महिलांना आर्थिक साक्षरता होण्याचे धडे.\nजगातील सर्वात महागडा घोडा, किंमत आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त\nयाची धावण्याची क्षमता आणि सौंदर्य यामुळे तो विशेष आहे. या वैशिष्ट्यामुळेच तो जगातील सर्वात महागड्या प्राण्यामध्ये गणला जातो.\nINS विराट अखेरच्या प्रवासाला निघाली.\nINS विराट भारतीय नौदलाच्या शक्तीत सिंहांचा वाटा होता. INS विराटला 'ग्रॅंड ओल्ड लेडी' असही म्हटलं जायचं.\nपाच महिन्यांपूर्वीचा शिवीगाळीचा वाद, तरूणाचा खून.\nहाणामारीत एक जण जागीच ठार, तर मेहुणा-भावोजी असे दोघे जखमी .\nअजित पवार हे डायनॅमिक नेते-चंद्रकांत पाटील\nअजित पवार हे डायनॅमिक नेते आहेत, मराठा आरक्षणावर त्यांनी तोडगा काढावा: चंद्रकांत पाटील\nराज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयके.\nवादग्रस्त शेती विधेयके आज (रविवारी) राज्यसभेत मांडली जात आहेत. कनिष्ठ सभागृहात आवाजी मतांनी ही विधेयके संमत झाली असली तरी, वरिष्ठ सभागृहात भाजपप्रणित 'एनडीए'ला स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळं काय होणार याकडे देशाचे लक्ष आहे.\nमराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर\nमहाविकास आघाडी सरकारचा शेती, आरोग्य, पाणी प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे.\nडॉक्टर तुमचे सुध्दा हाल\nएक डॉक्टर जे ब्रह्मचर्य पाळत रुग्णसेवा करतात. सरकारी पगार रुग्णांवर खर्च करतात. त्यांच्यावर कोरोना बाधित झाल्यावर वेळ काय आली. वर्गणी करून इंजेक्शन विकत घ्यावे लागले. कुंडलवाडी च्या वैद्यकीय अधिकाऱ्याची ही व्यथा नक्की बघा...\nपुन्हा गोदाकाठ नॉट रिचेबल.\nतालुक्यातील गोदाकाठच्या रस्त्याचा गंभीर प्रश्न सुटायचे नाव घेत नाही. थोडा पाऊस झाला तरी गोदाकाठची दहा गावे कायम संपर्क विहीन होतात.\nमराठी व हिंदी पडद्यावरची सुस्वभावी आई व प्रेमळ सासूबाई रंगवणाऱ्या चरित्र अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं. ७९ वर्षीय आशालता यांना मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कोरोनाची बाधा झाली होती.\nशरद पवार करणार एक दिवसासाठी अन्नत्याग.\nराज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांच्या विरोधात पवारांचा एक दिवसासाठी अन्नत्याग.\nकोरोना काळात भारतात 6,96,938 सायबर हल्ले.\nअमर उजाला ने दिलेल्या बातमीनुसार सरकारच्या कॉम्प्युटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीमने (सीईआरटी-इन) दिलेली ही माहिती आहे.\nतब्बल १८८ दिवसानंतर ताजमहलमध्ये पहिला प्रवेश, ते पण चीनचा...\nकाल जगातील सातवे आश्चर्य असलेले, आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल तब्बल १८८ दिवसांनंतर पर्यटनासाठी सुरु करण्यात आले. ताजमहल खुले होताच त्यात पहिला प्रवेश एका चीनी पर्यटकाने केला आहे.\nजिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरु करा- आ.रोहित पवार\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राज्यातील जिम, रेस्टॉरंट आणि क्लास सुरु करा, अशी मागणी केली होती. आता रोहित पवार यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.\nमनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक.\nमनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे यांना अटक करण्यात आली आहे. कर्जत पोलिसांत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.\nमराठी व हिंदी पडद्यावरची सुस्वभावी आई आशालता वाबगावकर यांचं निधन.\nआशालता यांच्या गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, महानंदा व मत्स्यगंधा संगीत नाटकाने उदंड यश मिळवले.\nशेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा, शिवसेनेची मागणी\nसोनपेठ तालुक्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परतीच्या पावसाने सर्वत्र शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.\nठाकरे सरकार हे निजाम राजवटीच सरकार-माजी मंत्री,आ.संभाजी पाटील निलंगेकर\nराज्य शासनाच्या एकंदरीत कामाचा आढावा घेताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ठाकरे सरकारची निजाम राजवटीशी तुलना केली आहे.\nभिंवडी येथील तीन मजली इमारत कोसळली,10 जणांचा मृत्यू\nइमारतीच्या ढिगा-या खाली सुमारे १०० नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nभाजप लोकशाही मूल्यांची विटंबना करतय- खा.राजीव सातव.\nभाजप हे लोकशाही मूल्यांची विटंबना करत आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलने करत आहोत.\nशाळेतून घरी येताच, त्याचे होते वेगळ्या स्टाईलमध्ये स्वागत...\nछोटा भाऊ शाळेतून घरी येतो तेव्हा, त्याचा मोठा भाऊ, वेगळा पोशाख परिधान करून, बसस्थानकात त्याचे स्वागत करतो.\nआयपीएल बघायचं चाहत्याने केली सोनू सूदला टी.व्ही. देण्याची मागणी...\nसोनू सूदच्या चाहत्यांच्या अपेक्षा खुपच वाढल्याचे दिसत आहे. सोनु सूदच्या एका चाहत्याने ट्वीटरवर ट्वीट करून चक्क आईपीएल बघण्यासाठी टी.व्ही देण्याची मागणी केली आहे.\nसिमेजवळील सहा टेकड्यांवर कब्जा.\nराज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या ८ खासदाराचे निलंबन .\nराज्यसभेत गोंधळ, उपसभापती हरीवंश यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप या खासदारांवर आहे.\nमनसेचा गनिमी कावा, ‘सविनय कायदेभंग' करत रेल्वेने प्रवास.\nहे आंदोलन होऊ नये यासाठी रेल्वे पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना नोटिस बजावली होती. मात्र ही नोटीस झुगारून संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे यांनी गनिमी कावा करत सकाळीच रेल्वे प्रवास केला.\nआर्थिक विकास महामंडळाच्या वतीने संगणकप्रणालीद्वारे महिलांना साक्षरतेचे धडे.\nबचत गटातील महिलांकरिता संगणकीय प्रणालीद्वारे व्हिडीओ वेबिनार आयोजित करून, महिलांना आर्थिक साक्षरता होण्याचे धडे.\nजगातील सर्वात महागडा घोडा, किंमत आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त\nयाची धावण्याची क्षमता आणि सौंदर्य यामुळे तो विशेष आहे. या वैशिष्ट्यामुळेच तो जगातील सर्वात महागड्या प्राण्यामध्ये गणला जातो.\nINS विराट अखेरच्या प्रवासाला निघाली.\nINS विराट भारतीय नौदलाच्या शक्तीत सिंहांचा वाटा होता. INS विराटला 'ग्रॅंड ओल्ड लेडी' असही म्हटलं जायचं.\nपाच महिन्यांपूर्वीचा शिवीगाळीचा वाद, तरूणाचा खून.\nहाणामारीत एक जण जागीच ठार, तर मेहुणा-भावोजी असे दोघे जखमी .\nअजित पवार हे डायनॅमिक नेते-चंद्रकांत पाटील\nअजित पवार हे डायनॅमिक नेते आहेत, मराठा आरक्षणावर त्यांनी तोडगा काढावा: चंद्रकांत पाटील\nराज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयके.\nवादग्रस्त शेती विधेयके आज (रविवारी) राज्यसभेत मांडली जात आहेत. कनिष्ठ सभागृहात आवाजी मतांनी ही विधेयके संमत झाली असली तरी, वरिष्ठ सभागृहात भाजपप्रणित 'एनडीए'ला स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळं काय होणार याकडे देशाचे लक्ष आहे.\nमराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nस्वामी अग्निवेश यांचे देहावसान\nएनालायजर न्यूज हा नव्या जगाचा मीडिया आहे. सोशल मीडियाचा एडिटर समजायला हरकत नाही. ब्रेकिंग आणि बेकिंग बातम्यांच्या जगात खरी बातमी हरवत चालली आहे. घटनेचा सर्वंकष अभ्यास आपल्यासमोर मांडण्यासाठी एनालायजर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://analysernews.com/palakmantri-varsha-gaikwad-yanchya-kdun-bank-adhikaryachi-khardpatti/", "date_download": "2020-09-22T20:34:24Z", "digest": "sha1:QGHQ5PHTACH56PWC7HLTE7LOHKFRAYTE", "length": 10338, "nlines": 85, "source_domain": "analysernews.com", "title": "पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून बँक अधिकाऱ्यांची खरडपट्टी", "raw_content": "\nदहावी व बारावीचा निकाल या तारखेला होणार जाहीर.\nबांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक आधार\nऔंढा नागनाथ येथील 8 वे ज्योतिर्लिंग असलेलं नागनाथ मंदिराच दर्शन आज सायंकाळपासून बंद\nप्रत्येक कुटुंबाचे होणार सर्वेक्षण\nपालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून बँक अधिकाऱ्यांची खरडपट्टी\nउद्दिष्टा पैकी केवळ 18 टक्के कर्ज वाटप\nप्रद्युम्न गिरीकर /हिंगोली :हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री ना वर्षाताई गायकवाड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रशासनाच्या आढावा बैठक घेतली यावेळी उद्दिष्ट पैकी केवळ 18 टक्के पीक कर्ज वाटप झाल्याचे समोर आल्यानंतर संतापलेल्या पालकमंत्र्यांनी बँक अधिकार्‍यांची खरडपट्टी काढून शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.\nया वर्षीच्या खरीप हंगाम करीता जिल्ह्यातील बँकांना पिक कर्ज वितरीत करण्यासाठी 1 हजार 169 कोटी उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी 40 हजार शेतकऱ्यांना उदिष्टाच्या केवळ 208 कोटी म्हणजे 18 टक्के पिक कर्ज वितरीत केले आहे. तर जिल्ह्यात 82 टक्के शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पिक कर्ज वितरण झालेले नाही. त्याकरीता सर्व शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्ज मिळावे यासाठी अग्रणी बॅंकेच्या जिल्हा व्यवस्थापकांनी योग्य नियोजन करून कोणत्याही परिस्थितीत तात्काळ पिक कर्ज वितरणांचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी दिले.\nयावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.\nयावेळी बॅंकांनी शेतकऱ्यांना उद्दिष्टाप्रमाणे पिक कर्ज वितरीत केले आहे का किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, किती शेतकरी अजून कर्जमाफी पासून वंचित आहेत याची यावेळी माहिती घेत पालकमंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, खरिप हंगाम सुरु होवून महिना झाला आहे तरी आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ 18 टक्केच शेतकऱ्यांना पिक कर्जाचे वितरण झाले आहे. बँका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरणाकरीता टाळा-टाळ करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. ज्या बॅंका शेतकऱ्यांना पिक कर्ज वितरीत करण्याबाबत टाळा-टाळ किंवा दिरंगाई करत आहे अशा सर्व बँकांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेवून त्यांना पिक कर्ज वितरणांसाठी गाव व बँक निहाय आराखडा तयार करावा. तसेच त्यांना तात्काळ पिक कर्ज वितरण करण्याचे निर्देश देवून दररोज याबाबत पाठपूरावा करावा. जिल्ह्याकरीता किती बी-बियाणे आणि खत उपलब्ध झाले होते. तसेच किती शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बी-बियाणे आणि खत उपलब्ध करून दिले. तसेच पेरलेल्या सोयाबीन शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवल्या नसल्याच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या असून किती गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या त्याचा पंचनामा करावा. तसेच दोषीवर कायदेशीर कारवाई करावी. कोरोना महामारीमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने बेरोजगार झाले आहेत. त्यांना रोजगार हमी योजने अंतर्गत कामे उपलब्ध करुन द्यावीत असे निर्देश पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिले.\nपालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी कृषि, सहकार, रेशीम आणि रोजगार हमी योजना विभागाचा आढावा घेतला. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुखाची उपस्थिती होती.\nमराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर\nआदित्य पौडवाल यांचे निधन\nस्वामी अग्निवेश यांचे देहावसान\nएनालायजर न्यूज हा नव्या जगाचा मीडिया आहे. सोशल मीडियाचा एडिटर समजायला हरकत नाही. ब्रेकिंग आणि बेकिंग बातम्यांच्या जगात खरी बातमी हरवत चालली आहे. घटनेचा सर्वंकष अभ्यास आपल्यासमोर मांडण्यासाठी एनालायजर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://barshilive.com/i-only-saw-uddhav-thackeray-on-tv-raj-thackeray/", "date_download": "2020-09-22T21:40:47Z", "digest": "sha1:HTSQPMEE2XDHZMZQWZDJJW5QBQZVTQFD", "length": 11140, "nlines": 107, "source_domain": "barshilive.com", "title": "उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले - राज ठाकरे", "raw_content": "\nHome महाराष्ट्र उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले – राज ठाकरे\nउद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले – राज ठाकरे\nउद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले – राज ठाकरे.\nग्लोबल न्यूज: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीबद्दल आजतागायत फक्त विरोधी पक्षातील भाजपा नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते मात्र आता खुद्द उद्धव ठाकरे यांचे चुकलात भाऊ, माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या एबीपी माझाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी बोलून दाखविले होते.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवरच दिसले. पण त्यांचा कारभार दिसला नाही. सरकारने कारभाराला सुरुवात केली आणि करोना आला. त्यांच्या कारभाराबद्दल फार काही बोलता येणार नाही” असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केला आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत. पण मुख्यमंत्री बाहेर फिरताना दिसत नाहीत तसेच तुम्ही सुद्धा घराबाहेर पडला नाहीत या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, “मी बाहेरच असतो, इथे माझ्या कार्यालयात बैठका होतात.\nमुख्यमंत्री शासकीय पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी बाहेर गेलंच पाहिजे. त्यांना पक्षातल्या लोकांशी बोलायचं नाहीय. त्यांना अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायच्या असतात”.\nउद्धव ठाकरे टीव्हीवर दिसत होते, त्या सरकारचा कारभार दिसत नाहीये दिसला नाही #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन#RajThackeray\nराज्यात विधानसभा निवडणुकीनंतर नाट्यमय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचं सरकार आले होते. त्याच वेळी मी सांगितलं होतं, हे सरकार फार काळ टिकणार नाही. आताही या तीन पक्षांमधील समन्वयाचा सावळागोंधळ पाहता हे सरकार फार काळ टिकणार नाही असे वाटते. या सरकारमधील तिन्ही पक्षाचा एकमेकांशी संवाद नाही. ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार लवकर पडेल, असं वाटत असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.\nमाझ्या मनातील महाराष्ट्र कसा असेल हे मी महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडून सांगितलं आहे. माझ्या हातात सत्ता आल्यावरच महाराष्ट्र कसा असावा ते दाखवता येईल. त्याशिवाय महाराष्ट्र कसा घडवता येईल जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडविणे हे माझं स्वप्न आहे.\nत्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यायला हवा, असं सांगतानाच मला जे वाटतं ते आताच्या सरकारमधील लोकांना सांगून काय उपयोग. ते त्यांच्या पद्धतीने सत्ता राबवत आहेत. माझ्या मतानुसार त्यांनी काही करावं, अशी अपेक्षा करणं योग्य नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.\nPrevious articleकोरोना प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कडक अंमलबजावणी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nNext articleसुशांतसिंह प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची उडी केली ही मागणी वाचा……\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला अन् चार जणांचा जीव गेला\nआग्रा येथील वस्तू संग्रहालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ;मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा\nपुण्यात चोरलेल्या बुलेट उस्मानाबाद जिल्ह्यात विकणारी टोळी हिंजवडी पोलिसांच्या जाळ्यात; चौघांना अटक, आठ बुलेट जप्त\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद...\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला...\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nभीमेत 25 हजार क्यु. विसर्ग; पंढरीत 63 हजार क्युसेकने वाहतेय नदी\nसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; सात मृत्यू\nबार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nबार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 ...\nसोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण...\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://barshilive.com/read-the-demand-that-devendra-fadnavis-jumped-in-sushant-singhs-case/", "date_download": "2020-09-22T21:07:30Z", "digest": "sha1:US274VIMQDBRFXGYD5WOIR7I5UQWAFKG", "length": 8562, "nlines": 104, "source_domain": "barshilive.com", "title": "सुशांतसिंह प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची उडी केली ही मागणी वाचा......!", "raw_content": "\nHome महाराष्ट्र सुशांतसिंह प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची उडी केली ही मागणी वाचा……\nसुशांतसिंह प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची उडी केली ही मागणी वाचा……\nसुशांतसिंह प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची उडी केली ही मागणी वाचा……\nग्लोबल न्यूज: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर निर्माण झालेला वाद अधिकच वाढत असलेला दिसून येत आहे. एकीकडे बिहार पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्रात दखल झालेले असताना राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे.\nआमच्या फेसबुक पेज ला लाईक करा\nराजपूत यांच्या आत्महत्ये प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांऐवजी केंद्रीय यंत्रणांकडून तपास करण्याची गरज व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाकडे सोपवण्यात यावा, अशी भावना मोठ्या प्रमाणावर सामान्यांमध्ये आहे.\nतर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनीही सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास योग्य रितीने सुरु नसल्याचा आरोप केला आहे. केवळ संशयितांच्या नावाची चर्चा सुरु आहे, त्यांची चौकशी होत नाही.\nत्यामुळे या प्रकरणाता तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी आपण राज्याच्या गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. यासाठी आशिष शेलार आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेणार आहे\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nPrevious articleउद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले – राज ठाकरे\nNext articleजिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू;वाचा सविस्तर जिल्हाधिकारी यांची सुधारित नियमावली\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला अन् चार जणांचा जीव गेला\nआग्रा येथील वस्तू संग्रहालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ;मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा\nपुण्यात चोरलेल्या बुलेट उस्मानाबाद जिल्ह्यात विकणारी टोळी हिंजवडी पोलिसांच्या जाळ्यात; चौघांना अटक, आठ बुलेट जप्त\nजिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे केले जाणार सर्व्हेक्षण :जिल्हाधिकारी मिलिंद...\nप्रेमविवाहासाठी ‘ते’ दोघे पळून निघाले होते बंगळुरूला ; वाटेतच घात झाला...\nसोलापूर शहरात रविवारी 78 कोरोना पॉझिटिव्ह तर तीन मृत्यू\nबार्शी तालुक्‍यात शनिवारी 83 कोरोना पॉझिटिव्ह ; 226 जणांवर उपचार सुरू\nभीमेत 25 हजार क्यु. विसर्ग; पंढरीत 63 हजार क्युसेकने वाहतेय नदी\nसोलापूर ग्रामीण जिल्ह्यात शुक्रवारी 620 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ; सात मृत्यू\nबार्शी तालुक्यातील या सहा रेशन दुकानावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई\nबार्शी तालुक्यात कोरोनाची दररोज शंभरी ; गुरुवारी 109 ...\nसोलापूर शहरात 46 तर ग्रामीण जिल्ह्यात 415 नवे कोरोना बाधित; ग्रामीण...\nबार्शी तालुक्‍यात बुधवारी 219 अहवाल निगेटिव्ह तर 83 कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mahaenews.com/21698/", "date_download": "2020-09-22T21:06:56Z", "digest": "sha1:VH7AMJ35FPXTZW2KW3I3AGPKMXK2POEW", "length": 26521, "nlines": 225, "source_domain": "mahaenews.com", "title": "रिलायन्स 'जिओ'ला पुण्यात करमाफी | Mahaenews", "raw_content": "\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nHome breaking-news रिलायन्स ‘जिओ’ला पुण्यात करमाफी\nरिलायन्स ‘जिओ’ला पुण्यात करमाफी\nसर्वसामान्य नागरिकांनी मिळकत कर वेळेत न भरल्यास त्यांच्याकडून चक्रवाढ व्याजाने दंड वसूल करणाऱ्या आणि थकबाकीदारांच्या घरापुढे बॅण्ड वाजविणाऱ्या पुणे महापालिकेने रिलायन्स जीओ कंपनीवर मात्र मिळकत कराच्या बाबतीत मेहेरनजर केल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाइल टॉवरची बेकायदा उभारणी आणि टॉवरच्या मिळकत कराची थकबाकी अशा स्वरूपात असलेला कोटय़वधी रुपयांचा कर माफ करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून रिलायन्स जीओचे अशा ७७ प्रकरणात अठरा कोटी रुपये या प्रस्तावानुसार माफ होणार आहेत.\nमहापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाकडून स्थायी समितीला करमाफी संबंधीचा हा प्रस्ताव सादर करण्यात आला असून हा कर वसूल न होण्याजोगा असल्यामुळे तो निर्लेखित (रद्द) करावा, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या ८४ प्रकरणात २० कोटी १३ लाख ८ हजार ७९९ रुपये माफ करावेत, असा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे त्यापैकी ७७ प्रकरणे एकटय़ा रिलायन्स जीओ कंपनीच्या टॉवरची असून थकबाकीची जवळपास ९० टक्के रक्कम रिलायन्स जीओची आहे. अनधिकृतरीत्या टॉवर उभारल्याप्रकरणी रिलायन्स जीओला तीन पट दंड आकारण्यात आला होता. तो दर रद्द करावा, असेही या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.\nखासगी मोबाइल कंपन्यांकडून शहराच्या विविध भागात मोठय़ा प्रमाणावर टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. या मोबाइल कंपन्यांकडे महापालिकेची कोटय़वधी रुपयांची थकबाकी आहे. मात्र महापालिका ती वसूल करीत नाही. थकबाकी संदर्भात मोबाईल कंपन्यांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. या पाश्र्वभूमीवर एकटय़ा रिलायन्स जीओ कंपनीचा कोटय़वधींचा कर माफ करण्याचा प्रशासनाचा हा प्रस्ताव वादग्रस्त ठरणार आहे. कर माफ करण्यासाठी प्रशासनाकडून दिलेली कारणेही संशयास्पद असल्याचे दिसत आहे.\nमहापालिकेच्या बांधकाम विभागाने रिलायन्स जीओचे ४३ टॉवर अनधिकृत ठरविले होते. त्यापोटी तिप्पट दराने मिळकत कराची आणि दंडाची आकारणी होत होती. मात्र आता बांधकाम विभागाने या टॉवरना मंजुरी दिली आहे. त्यामुळे कर आकारण्याचा प्रश्न येत नाही, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.\nतसेच १९ टॉवरना दुबार कर आकारणी झाली होती आणि १५ टॉवर अस्तित्वातच नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.\nमोबाईल टॉवर बरोबरच निवासी मिळकतींच्या प्रकरणांमधील कर निर्लेखित केला जाणार आहे. रिलायन्स जीओ कंपनीच्या मोबाईल टॉवरना चुकीच्या पद्धतीने करआकारणी झाल्याचे निदर्शनास आले होते. कागदपत्रांची तपासणी करूनच हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. – विलास कानडे, कर आकारणी आणि करसंकलन, विभागप्रमुख\nएलबीटी रद्द होऊन वस्तू आणि सेवा कर विधेयकाची (जीएसटी) अंमलबाजवणी सुरू झाली आहे. त्यामुळे जीएसटीच्या अनुदानासाठी महापालिकेला राज्य शासनावर अवलंबून राहावे लागत आहे. या परिस्थितीमध्ये मिळकत कर हाच उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असताना कोटय़वधी रुपये माफ करण्याचा निर्णय सत्ताधारी भारतीय जनता पक्ष घेणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.\nगाडी चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या चालकांचे मोबाईल जप्त करा: हायकोर्ट\nइंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे बलात्काराचे प्रमाण वाढले: भाजपा खासदार\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nकोविड सेंटरमधील महिला अत्याचाराविरोधात भाजपाचा एल्गार\nसांगलीमध्ये लोकांवर खड्ड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ; महापालिकेच्या कारभाराचा केला निषेध\nमहाराष्ट्र सीईटी सेल कडून 21 सप्टेंबर MHT CET 2020 Exam साठी नवं वेळापत्रक जाहीर\nअभिनेता टायगर श्रॉफच्या ‘Unbelievable’ गाण्यासाठी त्याचा ‘Unbelievable’ आवाज\nमहापालिका वर्तुळात बोगस ‘एफडीआर’ देणारे रॅकेट सक्रिय, अधिकारी व ठेकेदारांचा हात\nवंचित व विश्व वारकरी सेनेने केलेल्या या आंदोलनानंतर शासनाने दिले आंदोलकांना हे आश्वासन\nयशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी\nसेवा सप्ताह : भाजपा युवा मोर्चातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये आठ ठिकाणी रक्तदान शिबीर\nपदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परिक्षा, सुट्ट्या यांविषयी रमेश पोखरियाल यांनी दिली मोठी माहिती\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/cilantro-fenugreek-seeds-for-four-rupees/articleshow/71068289.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-09-22T21:56:45Z", "digest": "sha1:WNCBEMBVFVOAIXN7K33S5TSEYMVPOZIK", "length": 13023, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकोथिंबीर, मेथीची जुडी चार रुपयांना\nगेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भुरभुर पावसाने ठोक बाजारात पालेभाज्याची आवक वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्याचे भाव कमी झाले आहेत. कोथिंबीर, पालक, मेथीची जुडी चार रुपयांना मिळत आहे. मात्र, लसूण आणि अद्रकाचे दर अजूनही चढेच आहेत.\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nगेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भुरभुर पावसाने ठोक बाजारात पालेभाज्याची आवक वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्याचे भाव कमी झाले आहेत. कोथिंबीर, पालक, मेथीची जुडी चार रुपयांना मिळत आहे. मात्र, लसूण आणि अद्रकाचे दर अजूनही चढेच आहेत.\nजाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील फळे, पालेभाज्या मार्केटमध्ये कोथिंबीर, मेथी, पालक आदी भाजीपाल्याची आवक वाढली आहे. सोमवारी कोथिंबीरच्या ११ हजार ६०० जुड्याची आवक झाली असून, सरासरी भाव ४५० रुपये प्रती शेकडा मिळाला. मेथीला किमान दर ४०० आणि कमाल दर ६०० रुपये प्रती शेकडा मिळाला असून, ३०० ते ४०० रुपये प्रती शेकडा या भावाने पालकाची विक्री होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबीर, पालक, मेथीची एक जुडी चार ते आठ रुपयांना मि‌ळत आहे. कांदापात पाच रुपये जुडी आहे. बटाट्याची ९०० क्विंटल आवक झाली असून, सरासरी भाव ९०० रुपये प्रती क्विंटल मिळाला. हिरव्या मिरचीला ठोक बाजारात दोन हजार ३५० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला असून, आवक वाढल्याने टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. किमान दर ५५० तर कमाल दर हा ८०० रुपये प्रती क्विंटल मिळाल्याचे बाजार समितीने सांगितले. किरकोळ बाजारात एक किलो अद्रकासाठी १०० ते १२० रुपये मोजावे लागत असून, पांढरा लसूण १०० ते १५० आणि गावरान लसूण १५० ते २०० रुपये प्रती किलो असा भाव असल्याचे भाजीपाला विक्रेते नरहरी येवलेकर यांनी सांगितले.\nफुलकोबी - ३० ते ४० रुपये\nकारले - ३० ते ४० रुपये\nदोडके - ३० ते ४० रुपये\nगवार - ३० ते ४० रुपये\nपत्ताकोबी - २५ ते ३५ रुपये\nदुधी भोपळा - २० ते ३५ रुपये\nवांगे - २० ते ३० रुपये\nशिमला मिरची - २० रुपये\nकांदा - १५ ते ३० रुपये\nबटाटे - १५ ते २० रुपये\nटोमॅटो - ८ ते १५ रुपये\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nवाघदरी तलावात दोघांचा मृत्यू...\nपॅरोलसाठी अर्ज करण्यास सांगू नये...\n‘वंचित’सोबत काडीमोड; ओवेसींचे शिक्कामोर्तब महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nदेशबिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेंनी घेतली VRS, निवडणूक लढणार असल्याची चर्चा\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nमुंबईमुंबईत पावसाची रात्रपाळी; सायन स्टेशन जलमय, अनेक रस्ते पाण्यात\nपुणेभाजपच्या 'या' महापौरांचं CM ठाकरेंना पत्र; आयुक्तांवर गंभीर आरोप\n आता LAC वर दोन्ही देश आणखी सैनिक पाठवणार नाहीत\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nदेशश्रीनगर भूकंपाने हादरलं, पण काश्मीर खोऱ्यात पसरल्या अफवा\nआयपीएलजोफ्रा आर्चरने दाखवला लुंगी डान्स, फक्त दोन चेंडूंत फटकावल्या २६ धावा\nकोल्हापूरकंगनाला 'नटवी' म्हणत आता 'या' शेतकरी नेत्याने डागली तोफ\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nकार-बाइकहोंडाचे दमदार स्कूटर येत आहे, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%87/", "date_download": "2020-09-22T20:17:35Z", "digest": "sha1:XHRI4U6WWDT4D7MOARJZKIXGIAMP7A6Z", "length": 8813, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसह सुरक्षा रक्षक नेमा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nअद्ययावत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसह सुरक्षा रक्षक नेमा\nरावेरला बँक अधिकार्‍यांच्या बैठकीत पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे\nरावेर- तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेवर पडलेल्या दरोड्याच्या अनुषंगाने रावेर पोलिस ठाण्यात सोमवारी शहरातील बँकांच्या व्यवस्थापकांना बँक सुरक्षिततेबाबत उपाययोजना व मार्गदर्शन करण्यात आले. बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत तसेच अलार्म व शस्त्रधारी सुरक्षा रक्षक ठेवण्यात यावे, सीसीटीव्हीच्या नजरेत रस्त्यांचा समावेश करावा आदींबाबत सुचना देण्यात आल्या तसेच सतर्क राहण्याच्या सूचना रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी बँक व्यवस्थापकांना दिल्या.\nअ‍ॅक्सिस बँक मॅनेजर दीपक पाटील, युनियन बँक मॅनेजर शशिकांत पाटील, देना बँक मॅनेजर प्रवीण बोरोले, रावेर पीपल्स बँक मॅनेजर प्रकाश पाटील, स्टेट बँक व्यवस्थापक एस जी.रानवले, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक राजेश कुमार, जळगाव जनता बँक व्यवस्थापक अनिल बंब, आयसीआयसीआय बँक व्यवस्थापक ऋषिकेश गव्हाणकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे सुनील कुमार, कॅनरा बँकेचे जी.वी.भालेराव, बुलढाणा अर्बन बँक, जळगाव पीपल्स बँकेचे श्रीपाद जोशी, एचडीएफसी बँकेचे नरेंद्र परदेशी, यासह शहरातील बँकांचे व्यवस्थापक बैठकीला उपस्थित होते.\nनगरपालिका कर्मचार्‍यांचे जूनपासूनचे पगार सहाव्या वेतनानुसार\nजळगाव रेल्वे स्थानकावर फुकट्या प्रवाशांकडून पावणेदोन लाखांचा दंड वसुल\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nजळगाव रेल्वे स्थानकावर फुकट्या प्रवाशांकडून पावणेदोन लाखांचा दंड वसुल\nएक देश, एक निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-19-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6/", "date_download": "2020-09-22T22:08:41Z", "digest": "sha1:GOPQZSENMTLJ6EWPYK6JDZYXQNXB7YKC", "length": 9509, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "तस्करी करून आणलेल्या 19 परदेशी पक्ष्यांची सुटका | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nतस्करी करून आणलेल्या 19 परदेशी पक्ष्यांची सुटका\nin ठळक बातम्या, पुणे, पुणे शहर\nवडगाव शेरीत बंगल्यावर टाकला छापा\nपुणे : केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) विशेष पथकाने वडगाव शेरी भागात असलेल्या एका बंगल्यावर छापा टाकून 19 परदेशी पक्ष्यांची सुटका केली. या कारवाईत फिलिपिन्स, इंडोनेशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील विविध प्रजातींच्या पक्ष्यांची सुटका करण्यात आली. डीआरआयच्या पथकाकडून जप्त करण्यात आलेले पक्षी पुढील संगोपनासाठी कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.\nवडगाव शेरी भागातील रहिवासी डोमॅनिक सिक्वेरा यांच्या बंगल्यात परदेशातून तस्करी करून आणलेले पक्षी ठेवण्यात आले असल्याची माहिती डीआरआयच्या पुणे विभागाच्या पथकाला मिळाली होती. पथकाने सोमवारी सिक्वेरा यांच्या बंगल्यात छापा टाकला. त्यांच्या निवासस्थानातून आफ्रिका खंडात आढळणारे 15 लव्हबर्ड, दक्षिण अमेरिका, फिलिपिन्स तसेच इंडोनियाशात आढळणार्‍या पक्ष्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती पुणे विभागातील अधिकार्‍यांनी दिली. या प्रकरणी सिक्वेरा यांच्याविरोधात भारतीय वन्यजीव कायदा आणि भारतीय सीमा शुल्क कायद्याअंतर्गत (कस्टम) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपरदेशातून तस्करी करून आणलेले अनेक शोभिवंत पक्षी अनेक जण हौसेने पाळतात. तस्करी करून आणलेले शोभिवंत पक्षी पाळणे गुन्हा आहे. सिक्वेरा यांच्या बंगल्यातून सुटका करण्यात आलेले 19 पक्षी संगोपनासाठी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात संगोपनासाठी सोपविण्यात आले आहेत.\nडोंबारी खेळ करणार्‍या शांताबाईंचा पुरस्काराने गौरव\nहोर्डिंग दुर्घटनेतील बळींच्या कुटुंबियांना रेल्वेत नोकरी द्या\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nहोर्डिंग दुर्घटनेतील बळींच्या कुटुंबियांना रेल्वेत नोकरी द्या\nराफेल डीलप्रकरणी सीलबंद लिफाफामध्ये न्यायालयाला माहिती द्या; न्यायालयाचे सरकारला निर्देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.rangabhoomi.com/sahitya-sahwas/4654-wada-chirebandi-abhishek-mahadik-memorable-play/", "date_download": "2020-09-22T21:37:11Z", "digest": "sha1:WYSDI623XJTOKIMDJZKW6L75IWXV2RQN", "length": 15441, "nlines": 115, "source_domain": "www.rangabhoomi.com", "title": "माझ्या आठवणीतील नाटक — वाडा चिरेबंदी • रंगभूमी.com", "raw_content": "\nसदाबहार मराठी नाटकांचा खजिना… खास तुमच्यासाठी\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nदिलीप प्रभावळकरांची ३ बहुरंगी नाटकं खास तुमच्या भेटीला\nमालवणी रंगभूमीच्या जनकाची ६ यादगार नाटके\nअंतर्मुख व्हायला लावणारी ७ महिलाभिमुख नाटकं\nविजय कदम यांची ३ सदाबहार नाटकं तुमच्यासाठी\nहास्यरसाची खवय्येगिरी पूर्ण करण्यासाठी प्रशांत दामलेंच्या ६ गाजलेल्या नाटकांचा हा नजराणा\nअष्टपैलू अभिनेत्री रीमा लागू यांना त्यांच्या पुण्यतिथीस भावपूर्ण श्रद्धांजली\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nविजय कदम यांची ३ सदाबहार नाटकं तुमच्यासाठी\nमालवणी रंगभूमीच्या जनकाची ६ यादगार नाटके\nअंतर्मुख व्हायला लावणारी ७ महिलाभिमुख नाटकं\n६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला\nदिलीप प्रभावळकरांची ३ बहुरंगी नाटकं खास तुमच्या भेटीला\nहास्यरसाची खवय्येगिरी पूर्ण करण्यासाठी प्रशांत दामलेंच्या ६ गाजलेल्या नाटकांचा हा नजराणा\nसाहित्य सहवास – तुमचे लिखाण आमच्यापर्यंत पोहोचवा\nमाझ्या आठवणीतील नाटक — वाडा चिरेबंदी\nकुणी मला विचारलं की मालिका, नाटक की चित्रपट तर माझं पहिलं उत्तर नेहमीच ‘नाटक’ हे असेल. कारण आजवर मी पाहिलेल्या प्रत्येक नाटकाने मला खूप काही दिलंय. ती कोणतीही आर्थिक मदत नव्हती’ त्यामुळेच बहुतेक ती मदत अनमोल होती असे मला कायम वाटते. दरवेळी नाटक पाहिले, की एखादा तरी सकारात्मक बदल माझ्यात आणि माझ्या विचारांमध्ये होतोच, असे मला आजवरच्या अनुभवावरून वाटते आहे. हे असेच एक नाटक ज्याने माझ्या आयुष्यात मला एक लेखक म्हणून आणि एक माणूस म्हणून घडवले, जे नाटक पाहिल्यावर मी एखाद्या गोष्टीत आकंठ बुडणे म्हणजे काय हा अनुभव घेतला. ते नाटक म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’.\n२० डिसेंबर २०१४. दुपारी ०४:३० वाजता बोरीवलीचा प्रयोग. दरवेळीप्रमाणे मी नाटक बघायला उत्सुकतेने आलो. नाटक पाहिलं आणि नाटकाचाच एक भाग होऊन गेलो. जेष्ठ नाटककार श्री. महेश एलकुंचवार यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनातून रंगमंचावर साकार झालेले ‘वाडा चिरेबंदी’ नाटक, आज विचाराल तर त्या दिवसापासून माझ्या जीवनाचा भाग झाले आहे. त्यातील देशपांडे कुटुंब प्रत्येक प्रेक्षकाला आपलेसे वाटेल, असेच आहे. १९८५ साल म्हणजेच आजपासून तब्बल ३५ वर्षांपूर्वीच्या काळात घडणाऱ्या नाटकात माझ्यासारखा आजचा तरुण इतका गुंतून जाऊ शकतो ह्याचे माझे मलाच नवल वाटे. पण म्हणतात ना, आपल्याला तेच भावतं जे आपल्या मनात किंवा आजूबाजूला घडत असतं. ह्या नाटकाचे वेगळेपण म्हणजे नाटकाची ‘त्रिनाट्यधारा’. एकाच कुटुंबात, एकाच घरात किबहुना वाड्यात वेगवेगळ्या काळात घडणाऱ्या घटना आणि त्याचा घरातील नात्यांबर होणारा परिणाम अधोरेखित करणारे हे कौटुंबिक नाटक आहे. पुढे २०१६ साली त्याचा पुढील भाग ‘मग्न तळ्याकाठी’ रंगमंचावर आले. अपेक्षेप्रमाणे त्याही नाटकाने एक मोठा परिणामकारक प्रभाव माझ्या मनावर पाडला. गरीबीतून श्रीमंतीकडे वाटचाल केलेल्या आणि पुढच्या पिढीच्या हातात सत्तांतर आलेल्या कुटुंबाचे चित्र मनात साठवून मी अंतिम भाग कसा असेल, ह्याबद्दल कुतूहल बाळगत राहिलो. १७ नोव्हेंबर २०१७, ह्यावेळी वाडाची ही ‘त्रिनाट्यधारा’ सलग अनुभवण्याची संधी मिळाली. सकाळी अकरापासून रात्री साडेनऊ – दहापर्यंत नाट्यगृहाच्या त्या वास्तूत आयुष्यभरासाठी सुखावणारा आणि विचारांनी समृद्ध करणारा एक खूप मोठा अनुभव मिळाला. ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, आणि आता ‘युगान्त’. जितकी उत्सुकता सगळे भाग पुन्हा पाहण्याची होती तितकीच हुरहूर शेवटाची होती. मला आठवतंय, ‘युगान्त’ला पडदा उघडला आणि पुढे काही क्षण मोठ्या धक्क्यात होतो. कारण जे कुटुंब. जो वाडा मला आपलासा झाला होता त्याची आताची अवस्था बघून काळजाचे पाणीपाणी झाले होते. हे तेव्हाच घडतं जेव्हा तुम्ही नाटकात आकंठ बुडून जाता. त्यादिवशी मी नाट्यगृहातून बाहेर पडताना सोबत एका अविस्मरणीय दिवसाची आठवण मनात साठवली होती. आयुष्यभर पुरतील अशा अनेक आठवणी, सुखद प्रसंग मी तेव्हा अनुभवले होते.\nत्या सगळ्यातच ‘मग्न’चा प्रयोग झाल्यावर मेकपरूममध्ये अनेक प्रेक्षकांसोबत कलाकारांशी गप्पा मारताना मला एक कल्पना सुचली. ह्या दिवसाचा अविस्मरणीय अनुभव गाठीशी घेऊन मी ती कल्पना पुढे सत्यात उतरवली. वाड्यातील प्रत्येक व्यक्तीबद्दल एक प्रेक्षक म्हणून लिहीण्याचा सफल घाट घातला आणि शेवटी माझी ‘वाड्यात जोडलेली माणसे’ नावाने सुरु केलेली एक सबंध लेखमालाच घडली. ज्याने लेखक म्हणून एक वेगळी ओळख मिळाली. मी आधी म्हटलं त्याप्रमाणे, ‘प्रत्येक नाटक आपल्याला काहीतरी सकारात्मक गोष्ट देतं’. तसेच मला ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाने आणि एकंदर त्रिनाट्यधारेने खूप काही दिलंय. एक माणूस म्हणून, एक लेखक म्हणून मन काठोकाठ भरेल इतकं दिलंय आणि म्हणूनच हे माझ्या आयुष्यातील ‘अविस्मरणीय नाटक’ आहे.\nहौशी लेखक आणि इंजिनीअर\nPingback: OMT — तब्बल २० कलाकारांचा Online नाट्यानुभव • रंगभूमी.com\nप्रख्यात रंगकर्मीं अनिल गवस यांच्याशी गप्पा | Anil Gawas | Marathi Podcast\nप्रख्यात अभिनेत्री शलाका पवार यांच्याशी गप्पा | Shalaka Pawar | Marathi Podcast\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nथिएटर प्रीमियर लीग २०२० – २४ सप्टेंबर पासून सुरू होणार Online नाट्यमहोत्सव (Theatre Premier League 2020)\nलॉकडाऊनच्या कठीण काळात रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता आलेला नाही. कोरोनाचे संकट…\nरातराणी नाटकाचे बहारदार Online अभिवाचन\nज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर म्हणजेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या समर्थ लेखणीतून जन्माला आलेल्या “रातराणी”…\n१५ ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर “लकीर” आणि “बिफोर द लाईन” या दोन एकांकिकांचे सादरीकरण\nstoryयाँ production, its all about Kalyan आणि स्वामी नाट्यांगण या तीन संस्थांनी एकत्र येऊन १५…\nअभिनय कल्याण आयोजित “नाट्यछटा दिवाकरांच्या” १५ ऑगस्ट पासून\nलॉकडाउनच्या काळात नाट्यगृहात नाटक सादर होणे आणि प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत जाणे शक्य नसल्याने बरेच रंगकर्मी नाटक…\nमाझ्या आठवणीतील नाटक — इथं कुणी कुणाला सावरायचं\nआमच्या लहानपणी मी ऐकलेली गोष्ट, घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींशी मैत्री करु नये, का…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/marathwada-2/", "date_download": "2020-09-22T21:53:51Z", "digest": "sha1:XUWY46R2RY4ZC6UKDN67VKVNC5ABKMGF", "length": 17375, "nlines": 211, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Marathwada 2- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nविदर्भ आणि मराठवाड्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा\nय़ेत्या 24 तासांत विदर्भ आणि कोकणातील अनेक भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल\nJCB नं पाण्यातून बाहेर काढली तिजोरी फिल्मी स्टाईल लावला बँक रॉबरीचा छडा\nलग्नासाठी पाहायला येणार होते पाहुणे, त्याआधीच तरुणीची प्रियकरासोबत आत्महत्या\nशिवाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल पोलिसानंच काढले अपशब्द, ऑडिओ क्लिप व्हायरल\n 3 सख्ख्या भावांसह 5 जणांचा पाझर तलावात बुडून मृत्यू\nओढ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू\n पत्नीच्या हत्येची भोगत होता शिक्षा, पॅरोलवर सुटून आल्यानंतर केलं असं\nराज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज\n गुप्तांगावर लोखंडी गजाने वार करून एकाचा खून, विवस्त्र अवस्थेत शेतात फेकलं\nलडाखमध्ये आणखी एक भारतीय जवान शहीद, जालना जिल्ह्यात पसरली शोककळा\nवांझोटं निघालं सोयाबीनचं बियाणं, कृषी संचालक कार्यालयात मनसेचा तुफान राडा\n नवरदेवाला ठोकल्या बेड्या, महिला एजंट फरार\nकर्मकांड, दशक्रियेचे 'लॉक' कधी उघडणार राक्षस भुवनमधील पुरोहितावर उपासमारीची वेळ\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/pulwama/", "date_download": "2020-09-22T20:56:15Z", "digest": "sha1:73JTIOC6WI7PIOG2W47C6I65TUTKOJIZ", "length": 17160, "nlines": 211, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pulwama- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nकाश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 24 तासांत 7 दहशतवाद्यांचा खात्मा\n24 तासांत पुलवामात दुसरी चकमक, सुरक्षा दलाकडून 3 दहशतवादी ठार\nपहिल्यांदाच समोर आले हल्लेखोरांचे फोटो, NIAच्या आरोपपत्रात पाकिस्तानचा पर्दाफाश\nभरधाव ट्रकनं दोन कारना उडवलं, पाहा भीषण अपघाताचा LIVE VIDEO\nBREAKING: पुलवामामध्ये चकमक: एका जवानाला वीरमरण तर अतिरेक्याचा खात्मा\nपुलवामात भारतील सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये एनकाउंटर, एक अतिरेकी ठार\nभारताचं मोठं यश; पुलवामा हल्ल्यातील आणखी एक आरोपी ताब्यात\nपुन्हा पुलवामा होण्याचं थोडक्यात टळलं, गाडीमध्ये सापडली IED स्फोटकं\nकसा रचला होता पुलवामा हल्ल्याचा कट, समोर आला आतापर्यंतचा सगळ्या मोठा खुलासा\n पुलवामा हल्लेखोरांनी Amazonवरून मागवलं स्फोटकांचं साहित्य\n पुलवामा प्रकरणी लेकीसह बापाला अटक\nपुलवामा हल्ल्याप्रकरणी NIAची धक्कादायक माहिती, ऑनलाइन मागवण्यात आली होती स्फोटकं\nपुलवामा दहशतवादी हल्ला: सुसाइड बॉम्बरला मदत करणारा मास्टरमाईंड अटकेत\nपुलवामा हल्ल्यात बुलडाण्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना दिलेली आश्वासनं हवेतच\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/national-award-winner-mahorakiya-to-be-screened-worldwide-on-january-24/", "date_download": "2020-09-22T20:04:50Z", "digest": "sha1:BU4EJJK6CBECZCCMABB47BMBEHBT7CQ2", "length": 20739, "nlines": 222, "source_domain": "policenama.com", "title": "राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ 24 जानेवारीला होणार जगभरात 'प्रदर्शित' | National Award Winner 'Mahorakiya' to be screened worldwide on January 24 | p[olicenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये नाव समोर आल्यावर व्हायरल…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nराष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ 24 जानेवारीला होणार जगभरात ‘प्रदर्शित’\nराष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ 24 जानेवारीला होणार जगभरात ‘प्रदर्शित’\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळालेला ‘म्होरक्या’ हा चित्रपट येत्या 24 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. स्वस्तिक प्रीती फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि ‘ऐसपैस’ ची प्रस्तुती असलेला म्होरक्या भारताबरोबरच इतर काही देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.\nअमर देवकर यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासह या चित्रपटातील कलाकार रमण देवकर आणि यशराज कऱ्हाडे यांना अभिनयासाठी विशेष उल्लेखनीय कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आणखी एक उल्लेखनीय बाब अशी की या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते या सर्वांचा हा पहिलाच चित्रपट असूनही त्यांनी थेट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली आहे. या व्यतिरिक्त अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही म्होरक्याने आपला ठसा उमटवला आहे.\n” ‘म्होरक्या’ ही फक्त परेड शिकणाऱ्या एका लहान मुलाची गोष्ट नाही तर खरे म्हणजे ही जगाची , इतिहासाची, आपल्या भोवतालातल्या प्रत्येकाची गोष्ट आहे.” अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक शेखर कपूर यांनी चित्रपट पाहिल्यानंतर दिली होती. समाजमाध्यमांवर चित्रपटाची प्रसिद्धी सुरु झाली असून, चित्रपटाचे पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटासाठी तयार करण्यात आलेले आनंद शिंदेच्या आवाजातील ‘म्होरक्या’ गाणे चांगलेच गाजते आहे. यात पहिल्यांदाच आनंद शिंदेनी मराठीत रॅप गायले आहे.हा या चित्रपटाचा युएसपी (USP) म्हणता येईल.\nया चित्रपटात रमण देवकर आणि यशराज कऱ्हाडे या बालकलाकारांसमवेत रामचंद्र धुमाळ, अनिल कांबळे, सुरेखा गव्हाणे आणि स्वतः लेखक दिग्दर्शक अमर देवकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातील बहुतांशी कलाकारांना चित्रपटक्षेत्राचा अनुभव नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये बार्शीसारख्या छोट्या शहरातील आजूबाजूच्या गावांमध्ये चित्रपट चित्रित झालेला आहे.\nगणतंत्र दिनाला शाळेत होणाऱ्या परेडचे नेतृत्व करण्यास मिळावे यासाठी संघर्ष करणाऱ्या एका चौदा वर्षाच्या मुलाची कथा म्होरक्यामध्ये सांगितली आहे. या कथेतून लोकशाहीतील नेतृत्वाबद्दल भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.\nशिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद\nजब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी\nदीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया\n‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ \nअभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ \nडायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट \nमराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ \nअभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ \nअभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ \n‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ \nअभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ \nपोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nपुणे : शिवाजीनगर पोलिस लाईनसमोरच सराफास लुटलं, परिसरात खळबळ\nSamsung नं लॉन्च केलं 65-इंच वाला ‘द फ्रेम’ QLED TV, कला प्रेमींसाठी खास\nकाँग्रेस शासित MP मध्ये 10 वी बोर्डाच्या परिक्षेत पेपरमध्ये गंभीर चूक, POK चा उल्लेख…\nCAA विरूध्द हिंसाचार करणार्‍या 57 आंदोलनकर्त्यांवर मोठी कारवाई, चौका-चौकात लावले…\nबाबरी मस्जिद प्रकरण : आडवाणी, जोशी, कल्याण सिंह यांच्यासह 33 आरोपींकडून CBI कोर्टाने…\n कोचिंग क्लास शिवाय बनली IAS अधिकारी, ‘या’ अडचणींचा केला…\nनिर्भया केस : नराधम पवन, विनय आणि अक्षय पुन्हा करणार ते काम, 3 तास वकिल AP सिंह…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या धसक्यामुळं लालूप्रसाद यादवांनी घेतला…\n‘स्जोग्रेन सिंड्रोम’ म्हणजे काय \nPune : ‘आवश्यकता’ तपासूनच यापुढे खरेदी \n‘जेव्हा सिनेमातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसा-ढसा…\nकंगना राणावतनं स्वतः क्षत्रिय असल्याचं सांगितलं, म्हणाली…\nदेशातील ‘या’ 16 राज्यांमध्ये खपवल्या जाताहेत…\nइटालियन खुली टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचला पुन्हा राग अनावर \n‘कॉफी विथ करण’ऐवजी ‘कॉफी विथ NCB’ :…\nशेतमाल नुकसानीचे पंचनामे तात्काळ व्हावे यासाठी राज्याचे कृषी…\n18 सप्टेंबर राशीफळ : मेष\nआरोग्य आणि सौंदर्यासाठी ‘रामबाण’ आहे…\nथकवा येणे, हे असू शकते आजाराचे लक्षण\nलसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास…\nCoronavirus : ‘तुरटी’चा एक तुकडा आपल्याला…\nश्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय\n‘या’ 5 गोष्टींचा जेवणात समावेश केल्यानं पोटावरील…\nहाताला ‘मुंग्या’ आणि ‘वेदना’ होत…\n‘लिव्हर’साठी ‘वरदान’ ठरते सुकवलेली…\nCorona Virus : भारतात ‘कोरोना’ची एन्ट्री,…\n‘ABCD’ सिनेमातील अभिनेता किशोर शेट्टी ड्रग्सची…\nPhotos : Big B अमिताभनं शेअर केले KBC च्या सेटचे…\nसुशांत सिंह राजपूतची शेवटची इंस्टाग्रामची स्टोरी दिशा…\nसुजैन खाननं शेअर केला फोटा, ऋतिक रोशननं केली मजेदार कमेंट\nबिग बॉस 14 : ‘या’ वेळी घरात सहभागी होणाऱ्या…\n सरकारने विम्याची रक्कम म्हणून शेतकर्‍याला दिला एक…\nकेंद्राने शेतकर्‍यांची जमीन हिसकावली \nनिवडणूकांच्या प्रतिज्ञापात्रासंदर्भात शरद पवार आणि उद्धव…\nSmoking Risk : कधीकधी धूम्रपान करणार्‍यांनाही स्ट्रोकचा धोका\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू \nछोट्या स्क्रीन साइज मध्ये पुढच्या महिन्यात येऊ शकतो iPhone…\nपार्टीजमध्ये खूप एन्जॉय करते सारा अली खान, ड्रग कनेक्शनमध्ये…\nअफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nFact Check : महामारीमुळं शाळा आणि कॉलेजातील विद्यार्थ्यांना…\n‘राहु-केतु’चे महापरिवर्तन म्हणजे काय \nदुखापतीमुळं बाहेरील कानात बदल होण्याची लक्षणे आणि त्यावर…\nPune : सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nआता प्रत्येक मौसमात घ्या भेंडीचा स्वाद ,ललित-54 वाण यशस्वी\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nसांगली : नव्या एसपीचा दणका सुरू पहिल्याच दिवशी 2 नंबरवाल्यांवर कारवाई सुरू\nDiabetes : शरीरातील ‘या’ 7 किरकोळ लक्षणांनी ओळखा मधुमेह,…\n जाणून घ्या ‘पेम्फिगस’ची लक्षणे,…\nVi नं भारतामध्ये लॉन्च केले 5 नवीन प्लॅन, जाणून घ्या ग्राहकांना बक्षीस…\nविमा कंपन्यांना ग्राहकांचं व्हिडीओ आधारित ऑनलाईन KYC करण्यास IRDAI नं…\n‘कोरोना’मुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचा मृत्यू\nमोदी सरकारने 6 वर्षांत काढले 63 अध्यादेश\nजाणून घ्या आहारात कोणते पदार्थ एकत्र घेणे आरोग्यासाठी हानिकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0419+id.php", "date_download": "2020-09-22T19:30:18Z", "digest": "sha1:KT7NPHN5HM2ECG44FGG3GDH7T3LOLVG3", "length": 3616, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0419 / +62419 / 0062419 / 01162419, इंडोनेशिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0419 हा क्रमांक Jeneponto क्षेत्र कोड आहे व Jeneponto इंडोनेशियामध्ये स्थित आहे. जर आपण इंडोनेशियाबाहेर असाल व आपल्याला Jenepontoमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. इंडोनेशिया देश कोड +62 (0062) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Jenepontoमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +62 419 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनJenepontoमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +62 419 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0062 419 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+237+cv.php", "date_download": "2020-09-22T19:48:35Z", "digest": "sha1:ZKUD5ZR5EDQ7O34N2SYBFOTACTTAGUOT", "length": 3611, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 237 / +238237 / 00238237 / 011238237, केप व्हर्दे", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 237 हा क्रमांक Fajã क्षेत्र कोड आहे व Fajã केप व्हर्देमध्ये स्थित आहे. जर आपण केप व्हर्देबाहेर असाल व आपल्याला Fajãमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. केप व्हर्दे देश कोड +238 (00238) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Fajãमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +238 237 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनFajãमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +238 237 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00238 237 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Qujing+cn.php", "date_download": "2020-09-22T21:17:03Z", "digest": "sha1:C2D4QNZTTG4INUC3LLTXKOCEIYELXTY5", "length": 3337, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Qujing", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Qujing\nआधी जोडलेला 874 हा क्रमांक Qujing क्षेत्र कोड आहे व Qujing चीनमध्ये स्थित आहे. जर आपण चीनबाहेर असाल व आपल्याला Qujingमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चीन देश कोड +86 (0086) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Qujingमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +86 874 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनQujingमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +86 874 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0086 874 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.govnokri.in/boi-recruitment-2020/", "date_download": "2020-09-22T21:29:47Z", "digest": "sha1:UCKJKHLVW2YGHB4MBOUO5RUZBGYR2SVM", "length": 13681, "nlines": 182, "source_domain": "www.govnokri.in", "title": "BOI Recruitment 2020", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nबँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत\nबँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत\nबँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षा नाही केवळ मुलाखत\nकोरोना आणि पावसाळी वातावरणात सध्या सरकारी नोकऱ्यांचा पाऊसच सुरु आहे. एसबीआय, पोस्ट, पोलिसांनंतर आता बँक ऑफ इंडियात (BOI Recruitment 2020) नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. यामध्ये 42020 रुपये एवढे वेतन मिळणार आहे.\nबँक ऑफ इंडियाने या भरतीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामधील अटींनुसार अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी 10 वी पास ते पदवीधर अर्ज करू शकणार आहेत.\nअधिकारी दर्जाच्या 14 जागा असून पगार 23700 ते 42020 रुपये दिला जाणार आहे.\nक्लार्क दर्जाच्या 14 जागा असून पगार 11765 ते 31540 रुपये एवढा दिला जाणार आहे.\nअर्ज कोण करू शकणार…\nअधिकारी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या तरुणांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विभागाची पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय A, B आणि C कॅटेगरीमध्ये स्पोर्टिंग इव्हेंट/चॅम्पिअन असणे गरजेचे आहे.\nक्लार्क पदासाठी अर्ज करणाऱ्यांना 10 वी पास असणे बंधनकारक आहे. तसेच D श्रेणीतील स्पोर्टिंग इव्हेंट/चॅम्पिअन असणे गरजेचे आहे.\nया भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. वयाची मोजणी 01.07.2020 च्या आधारे केली जाणार आहे.\nया जागांसाठी SC/ST/PWD मधील उमेदवारांना 50 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर अन्य उमेदवारांकडून 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे करता येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट https://bankofindia.co.in/ वर जाऊन 16 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीखही 16 ऑगस्ट आहे.\nअधिक माहितीकरिता येथे क्लिक करा\nकोरोनामुळे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये मोठा बदल;सुट्ट्यांमध्ये झाली कपात\n सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंतचे शैक्षणिक कॅलेंडर जाहीर\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nव्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://mahaenews.com/21564/", "date_download": "2020-09-22T20:06:39Z", "digest": "sha1:MJVA6VLUPLO4TLLQJ26PUMQD7E3PZ2F4", "length": 23408, "nlines": 219, "source_domain": "mahaenews.com", "title": "धुळे मारहाण मृत्यूप्रकरणासाठी कारणीभूत ठरलेला 'तो' व्हिडिओ सीरियाचा | Mahaenews", "raw_content": "\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nHome breaking-news धुळे मारहाण मृत्यूप्रकरणासाठी कारणीभूत ठरलेला ‘तो’ व्हिडिओ सीरियाचा\nधुळे मारहाण मृत्यूप्रकरणासाठी कारणीभूत ठरलेला ‘तो’ व्हिडिओ सीरियाचा\nधुळ्यातील जमावाला चिथावणी देण्यासाठी कारणीभूत ठरणारा व्हिडिओ सीरियातील असल्याचे समोर आले आहे. हिंदी भाषेतील या व्हिडिओत मुलांचे मृतदेह दाखवण्यात आले होते. मुले पळवण्याऱ्या टोळीने या निष्पाप मुलांची हत्या केली, असा दावाही व्हिडिओत करण्यात आला होता. मात्र, हा व्हिडिओ सीरियातील असल्याचे तपासात समोर आले आहे. पाच वर्षांपूर्वी सीरियात एका हल्ल्यात या मुलांचा मृत्यू झाला होता.\nधुळे, नंदुरबार आणि लगतच्या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरली होती. व्हॉट्स अॅपवर यासंदर्भातील मेसेजेही फिरत होते. या मेसेजसोबत एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. हिंदी भाषेतील या व्हिडिओत लहान मुलांचे मृतदेह दाखवण्यात आले होते. या निष्पाप मुलांची टोळीने हत्या केली, असे या व्हिडिओत म्हटले होते. मात्र, हा व्हिडिओ भारतातील नसून सीरियातील आहे. २०१३ मध्ये सीरियात रासायनिक शस्त्रांचा वापर झाला होता. यात अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला होता. समाजकंटकांनी याच घटनेतील छायाचित्रांचा वापर करत मुले पळवणाऱ्या टोळीची अफवा पसरवली. या व्हिडिओसह पाकिस्तानमधील अपहरणाच्या एका घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ देखील भारतातील असल्याची चुकीची पसरवली जात आहे. तर मालेगावमधील घटनेसाठी कारणीभूत ठरणारा व्हिडिओ हा मराठीतून होता. मात्र, या अफवा आणि व्हिडिओ कोण पसरवत आहे, हे पोलिसांना अजूनही समजू शकलेले नाही.\n“मला खूश केलंस तर संयुक्त राष्ट्रात नोकरी मिळवून देईन”\nनागपूरमध्य़े मुसळधार पावसाचा इशारा; शनिवारी सर्व शाळांना सुट्टी जाहीर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nकोविड सेंटरमधील महिला अत्याचाराविरोधात भाजपाचा एल्गार\nसांगलीमध्ये लोकांवर खड्ड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ; महापालिकेच्या कारभाराचा केला निषेध\nमहाराष्ट्र सीईटी सेल कडून 21 सप्टेंबर MHT CET 2020 Exam साठी नवं वेळापत्रक जाहीर\nअभिनेता टायगर श्रॉफच्या ‘Unbelievable’ गाण्यासाठी त्याचा ‘Unbelievable’ आवाज\nमहापालिका वर्तुळात बोगस ‘एफडीआर’ देणारे रॅकेट सक्रिय, अधिकारी व ठेकेदारांचा हात\nवंचित व विश्व वारकरी सेनेने केलेल्या या आंदोलनानंतर शासनाने दिले आंदोलकांना हे आश्वासन\nयशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी\nसेवा सप्ताह : भाजपा युवा मोर्चातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये आठ ठिकाणी रक्तदान शिबीर\nपदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परिक्षा, सुट्ट्या यांविषयी रमेश पोखरियाल यांनी दिली मोठी माहिती\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://solapur.gov.in/whoswho/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2020-09-22T20:53:22Z", "digest": "sha1:E6GY7KHGBZ6BKBJQZXPZPNBDZCSIKHF4", "length": 4074, "nlines": 92, "source_domain": "solapur.gov.in", "title": "कार्यकारी अभियंता भीमा सिंचन विभाग पंढरपूर | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nकार्यकारी अभियंता भीमा सिंचन विभाग पंढरपूर\nकार्यकारी अभियंता भीमा सिंचन विभाग पंढरपूर\nपदनाम : कार्यकारी अभियंता भीमा सिंचन विभाग पंढरपूर\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 16, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Majhya_Chakuliche_Dole", "date_download": "2020-09-22T19:26:29Z", "digest": "sha1:JGS7DGA6LZBZZOZ3VZSPBI4UBMKPSSYW", "length": 2399, "nlines": 30, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "माझ्या छकुलीचे डोळे | Majhya Chakuliche Dole | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nमाझ्या छकुलीचे डोळे दुध्या कवडीचे डाव\nबाई, कमळ कमळ, गोड चिडीचं ग नांव\nजरी बोलते ही मैना, माझी अजून बोबडे\nमला लागती ते बाई खडीसाखरेचे खडे\nसार्‍या जगाचं कौतुक इच्या झांकल्या मुठींत\nकुठें ठेवूं ही साळुंकी, या डोळ्याच्या पिंजर्‍यांत \nकसे हांसले ग खुदकन माझ्या बाईचे हे ओंठ\nनजर होईल कोणाची, लावुं द्या ग गालबोट \nगीत - वि. भि. कोलते\nसंगीत - व्ही. डी. अंभईकर\nस्वर - व्ही. डी. अंभईकर\nगीत प्रकार - भावगीत , नयनांच्या कोंदणी\nकवडी - समुद्रातील एका जलजंतूच्या शरीरावरील कवच.\nबांधले मी बांधले इंद्राचे तोरण\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%81.html", "date_download": "2020-09-22T20:22:37Z", "digest": "sha1:K3CPEDVNERCAPKGXWVKGYNUIQZZ4WOM2", "length": 16782, "nlines": 134, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "नांदेड जिल्ह्यात ‘कर्जमुक्ती’ची ५७ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nनांदेड जिल्ह्यात ‘कर्जमुक्ती’ची ५७ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा\nनांदेड ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन लाख १४ हजार ४९१ खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५९ खाती आधारलिंक झाली आहेत. आधार लिंक झालेल्या एक लाख ५७ हजार २७० शेतकऱ्यांच्या खात्यांवर १ हजार १११ कोटी रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यातील ५६ हजार २२१ शेतकऱ्यांना अद्याप कर्जमुक्तीची प्रतीक्षा आहे.\nराज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. यात दोन लाखांपर्यंत कर्जमाफ करून सर्वाधिक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे सांगितले. यात शासनाच्या निकषानुसार जिल्ह्यातील २३ बॅंकांच्या वेगवेगळ्या शाखेतील आतापर्यंत दोन लाख १४ हजार ४९१ शेतकऱ्यांची थकीत खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५९ खात्यांचे आधारलिंक झाले आहे. तर, डाटा अपलोडचे कामही अंतिम टप्प्यात आहे.\nया शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक हजार ४६१ कोटी लागतील, असा अंदाज आहे. परंतु, शासनाने यानंतर दोन लाखांवरील कर्ज असलेल्या खातेदारांना कर्जमुक्तीची संधी दिल्याने यात खातेदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. चालू खातेदारांनाही प्रोत्साहन योजनेत वाढ केल्याने कर्जमाफीची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. या सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमुक्तीची प्रतीक्षा लागली आहे.\nदोन लाख १४ हजार ४९१ खाती पात्र\nजिल्ह्यातील दोन लाख १४ हजार ४९१ शेतकऱ्यांची खाती कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५९ खात्यांचे आधारलिंक करण्याचे काम झाले आहे. यातील एक लाख ९७ हजार १४१ खात्यांची माहिती बँकांद्वारे पोर्टलवर अपलोड केली आहे. पोर्टलवर आजपर्यंत एक लाख ८४ हजार ८४२ कर्ज खाती प्रसिद्ध झाली आहेत. तर, एक लाख ७४ हजार ६१४ खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांची माहिती बँकांद्वारे अपलोड करण्याचे कामकाज चालू आहे.\nआधार लिंक झालेल्या खात्यापैकी एक लाख ५८ हजार २७० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर एक हजार ११० कोटी ८६ लाख रूपयांची रक्कम जमा झाली आहे. या सोबतच अद्याप पात्र खात्यांपैकी ५६ हजार दोनशे एकवीस शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.\nनांदेड जिल्ह्यात ‘कर्जमुक्ती’ची ५७ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा\nनांदेड ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन लाख १४ हजार ४९१ खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५९ खाती आधारलिंक झाली आहेत. आधार लिंक झालेल्या एक लाख ५७ हजार २७० शेतकऱ्यांच्या खात्यांवर १ हजार १११ कोटी रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यातील ५६ हजार २२१ शेतकऱ्यांना अद्याप कर्जमुक्तीची प्रतीक्षा आहे.\nराज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. यात दोन लाखांपर्यंत कर्जमाफ करून सर्वाधिक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे सांगितले. यात शासनाच्या निकषानुसार जिल्ह्यातील २३ बॅंकांच्या वेगवेगळ्या शाखेतील आतापर्यंत दोन लाख १४ हजार ४९१ शेतकऱ्यांची थकीत खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५९ खात्यांचे आधारलिंक झाले आहे. तर, डाटा अपलोडचे कामही अंतिम टप्प्यात आहे.\nया शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक हजार ४६१ कोटी लागतील, असा अंदाज आहे. परंतु, शासनाने यानंतर दोन लाखांवरील कर्ज असलेल्या खातेदारांना कर्जमुक्तीची संधी दिल्याने यात खातेदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. चालू खातेदारांनाही प्रोत्साहन योजनेत वाढ केल्याने कर्जमाफीची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. या सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमुक्तीची प्रतीक्षा लागली आहे.\nदोन लाख १४ हजार ४९१ खाती पात्र\nजिल्ह्यातील दोन लाख १४ हजार ४९१ शेतकऱ्यांची खाती कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५९ खात्यांचे आधारलिंक करण्याचे काम झाले आहे. यातील एक लाख ९७ हजार १४१ खात्यांची माहिती बँकांद्वारे पोर्टलवर अपलोड केली आहे. पोर्टलवर आजपर्यंत एक लाख ८४ हजार ८४२ कर्ज खाती प्रसिद्ध झाली आहेत. तर, एक लाख ७४ हजार ६१४ खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांची माहिती बँकांद्वारे अपलोड करण्याचे कामकाज चालू आहे.\nआधार लिंक झालेल्या खात्यापैकी एक लाख ५८ हजार २७० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर एक हजार ११० कोटी ८६ लाख रूपयांची रक्कम जमा झाली आहे. या सोबतच अद्याप पात्र खात्यांपैकी ५६ हजार दोनशे एकवीस शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.\nनांदेड nanded कर्ज कर्जमुक्ती विकास सरकार government कर्जमाफी मका maize\nनांदेड, Nanded, कर्ज, कर्जमुक्ती, विकास, सरकार, Government, कर्जमाफी, मका, Maize\nनांदेड ः आधार लिंक झालेल्या एक लाख ५७ हजार २७० शेतकऱ्यांच्या खात्यांवर १ हजार १११ कोटी रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यातील ५६ हजार २२१ शेतकऱ्यांना अद्याप कर्जमुक्तीची प्रतीक्षा आहे.\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरले\nऔरंगाबाद जिल्ह्यात पिकांचे नुकसान,भरपाई द्या\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2020-09-22T20:34:58Z", "digest": "sha1:VWDJUY7YVMN223LTFO7EFHEDXDHCW57C", "length": 12634, "nlines": 151, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "परवानगी न घेता बेकायदेशीरपणे पंपाचे बांधकाम | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nपरवानगी न घेता बेकायदेशीरपणे पंपाचे बांधकाम\nभाजपाचे शहराध्यक्ष योगेश चौधरी यांचा पत्रपरिषदेत आरोप\nतळोदा: येथील जैविक इंधन पंपसाठी बांधकाम परवानगी न घेता मागील वर्षभरापासून पंपाचे काम सुरू होते. याबाबत कुठलीही बांधकाम परवानगी संबंधित मालक व सहमालकाने घेतलेली नव्हती व बेकायदेशीरपणे पंपाचे बांधकाम केले असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष योगेश चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.\nतळोदा पालिकेच्या सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर सत्ताधारी भाजपच्या गटात राजकीय तणाव असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर भाजपाचे शहराध्यक्ष योगेश चौधरी यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सर्वसाधारण सभा तहकूब करण्याबाबत व सभेतील वादग्रस्त विषयांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, नगरसेवक रामा ठाकरे, हेमलाल मगरे, प्रदीप शेंडे, दीपक पाडवी, राजू पाडवी उपस्थित होते.\nतळोदा-नंदुरबार रस्त्यावरील चंदनविला समोरील पंपाचे बांधकाम करताना आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून व बांधकाम शुल्क भरून बांधकामाला सुरुवात करणे आवश्यक आहे. मात्र, अशी कोणतीही बांधकाम परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे बांधकाम पूर्णतः अवैध असल्याचा आरोप शहराध्यक्ष योगेश चौधरी यांनी केला. तळोदा पालिकेचे प्रशासकीय अधिकारी विजय सोनवणे यांनी या प्रकरणाबाबत कोणतीही चौकशी व सखोल माहिती न घेता, १८ मे २०२० रोजी सर्वे क्रमांक ३२७/१ याठिकाणी बायोडिझेल पंप सुरू करण्याकामी नाहरकत मिळणेबाबत पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे विंनती पत्र दिलेले आहे. यावर योगेश चौधरी यांनी आक्षेप नोंदविला आहे. दरम्यान मुख्याधिकारी यांनी २९ मे २०२० रोजी होणाऱ्या सभेच्या अगदी १० दिवस अगोदरच पंपासाठी नाहरकत मिळणेबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याबाबत नेमके काय याची माहिती होणे आवश्यक आहे. यावरून पंपाचे बांधकाम हे अवैध असून ते जमीनदोस्त करण्यात यावे व विजय सोनवणे यांची याबाबत सखोल चौकशी व्हावी, अश्या मागणीचे निवेदन त्यांनी नगराध्यक्ष अजय परदेशी यांना दिले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.\nयाशिवाय चौधरी यांनी बिअरबारसाठी पालिकेचा नाहरकत दाखला देण्याच्या विषय क्रमांक ४५ बाबत माहिती दिली. ते म्हणाले की, ज्या स्थळी हे बिअरबार उभे राहणार आहे, तो भाग वर्दळीचा असून त्याच्या सभोवताली हिंदू व मुस्लिम धर्मीय बांधवांचे प्रार्थनास्थळे आहेत. परिसरातील व्यापारी रहिवासी यांचे नाहरकत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या विषयावर मंथन करून नाहरकत देण्याची घाई करू नये. दरम्यान, दोन्ही विषय हे किल्ष्ट व गुंतागुंतीचे असल्याने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष व आठ नगरसेवक यांनी फेरविचार करून विषय तूर्तास चर्चा करून स्थगिती द्यावी, अशी मागणी नगराध्यक्ष परदेशी यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले.\nभुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या आठ कर्मचार्‍यांना कोरोना\nशहरातील सर्व दुकानांना परवानगी द्यावी: व्यापारी महासंघ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nशहरातील सर्व दुकानांना परवानगी द्यावी: व्यापारी महासंघ\nआमदार राजेश पाडवी यांनी मतदारसंघातील जाणून घेतल्या समस्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/union-finance-minister-proposed-2019-20-finance/", "date_download": "2020-09-22T20:44:18Z", "digest": "sha1:BLIRVNMLJKKT5UIU3EMJKKT77P7UQF2F", "length": 11678, "nlines": 140, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट लवकरच गाठू; अर्थसंकल्प सादर करतांना अर्थमंत्र्यांचा दावा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nपाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट लवकरच गाठू; अर्थसंकल्प सादर करतांना अर्थमंत्र्यांचा दावा\nin featured, अर्थ, ठळक बातम्या\nनवी दिल्ली: मोदी सरकार 2 च्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज सादर होत आहे. पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारमण लोकसभा सभागृहात अर्थसंकल्प सादर करत आहे. अर्थसंकल्पाची सुरुवात त्यांनी हिंदीत शेर मारत केला. ”यकीन हो तो कोई रास्‍ता निकलता है, हवा की ओट लेकर भी चिराग जलता है”, असे म्हणत अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात केली.\nकालच अर्थमंत्र्यांनी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला होता. यात जीडीपी ७ टक्क्यांनी वाढले असल्याचा दावा करण्यात आला होता. पुढील काळात तेलाच्या किंमतीत घट होती असे सर्वेक्षण अहवालातून सांगण्यात आले आहे.\nपाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट\nयावेळी बोलताना निर्मला सीतारामन यांनी एक ट्रिलयन डॉलर अर्थव्यवस्था होण्यास ५५ वर्ष लागली, पण आम्ही फक्त पाच वर्षात एक ट्रिलियन डॉलर्स त्यात जोडले असे सांगितले. पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट पुढच्या काही वर्षांमध्ये नक्की गाठू असा विश्वास व्यक्त केला. तसंच या वर्षातच तीन ट्रिलियन डॉलरचे लक्ष आपली अर्थव्यवस्था गाठेल असेही सांगितले. पाच वर्षांपुर्वी भारतीय अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. पण आता भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.\nभारताच्या प्रगतीचा अर्थसंकल्प आहे. नव्या भारताचा हा अर्थसंकल्प आहे असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले. स्थिर आणि प्रगतीशील भारतासाठी हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी यावेळी म्हटले. लोकांनी दिलेल्या जनमताच्या आधारे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आम्ही आमचे ध्येय गाठणार असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केली.\n२०२४ पर्यंत हरघर जल\nदेशातील प्रत्येक घराला पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र शासन जलशक्ती अभियान राबविणार आहे. २०२४ पर्यंत ‘हरघर जल’ पोहोचविण्याचे ध्येय शासनाने ठेवले असल्याचे यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितले.\nदेशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सितारमण या पहिल्या अर्थमंत्री आहेत. यापूर्वी 28 फेब्रुवारी 1970 साली इंदिरा गांधी यांनीच सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी, पंतप्रधानपदी असतानाही, त्यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त पदभार होता. त्यामुळे स्वतंत्र भारतानंतर स्वतंत्रपणे बजेट सादर करणाचा मान पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सितारमण यांना मिळाला आहे. निर्मला सितारमण यांनी लंडनमध्ये बीबीसी वर्ल्ड सर्व्हीस आणि सहायक अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे.\nत्या ‘बॅटमन’ आमदाराला चपराक; विरोध असलेली इमारत जमीनदोस्त\n2 ऑक्टोबर 2019 पर्यंत देश हागणदारीमुक्त होणार\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\n2 ऑक्टोबर 2019 पर्यंत देश हागणदारीमुक्त होणार\nअर्थसंकल्प सादर होत असताना शेअर बाजारात घसरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://nashikcalling.com/nashik-city-reports-received-30-august-2020-amid-covid19/", "date_download": "2020-09-22T21:21:51Z", "digest": "sha1:QMZSSZK3R72P5ZKQT7SMSO6VRRFGATPK", "length": 3424, "nlines": 30, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिक शहरात रविवारी (दि.३० ऑगस्ट) ७९७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; एकाचा कोरोनामुळे मृत्यू – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिक शहरात रविवारी (दि.३० ऑगस्ट) ७९७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; एकाचा कोरोनामुळे मृत्यू\nनाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात रविवारी (दि.३० ऑगस्ट) तब्बल ७९७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ११८०, एकूण कोरोना रुग्ण:-२४,८०५, एकूण मृत्यू:-४८६ (आजचे मृत्यू ०१), घरी सोडलेले रुग्ण :- २०,१३५, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४१८४ अशी संख्या झाली आहे.\nनाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..\nनाशिक शहरात रविवारी मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) कामठवाडे, शिवशक्ती अपार्टमेंट समोर,नाशिक येथील ७८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.\nनाशिकमध्ये पावसाचे वातावरण ; तापमानाचा पाराही उतरला\nनाशिकमधून फरार झालेल्या सराईत गुन्हेगारांना नागपूरमध्ये अटक\nट्रॅव्हल हिस्ट्री किंवा लक्षणं लपवू नका\nनाशिकच्या टायरबेस मेट्रोला गती देण्याची राज्याची केंद्राला विनंती….\nगुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची अगदी सविस्तर हिस्ट्री जाणून घ्या…\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-130627.html", "date_download": "2020-09-22T20:34:12Z", "digest": "sha1:SUMW6U6GDXJL2KG5GH2GTVLAIGQILFNS", "length": 23094, "nlines": 191, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खेळपट्टीचा गुंतावळा आणि फिल्ड पोझिशन | Blog-space - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nखेळपट्टीचा गुंतावळा आणि फिल्ड पोझिशन\n 24 तासांत सापडले तब्बल 61 हजार रुग्ण, तरी 'या' देशात सुरू होणार शाळा\nBLOG डॉ. बाबासाहेब आंबेडकर : महामानवाचा तुलनेनं दुर्लक्षित राहिलेला पैलू\nपत्रकारितेत कॅमेरा युगाचा अस्त, मोजो घडवतोय क्रांती\nBLOG : राज ठाकरे Vs वंचित फॅक्टर आणि निकाल\nBLOG : मोदीजी सावधान अशीच चूक केल्यामुळे इंदिरा गांधी ठरल्या होत्या अपात्र\nखेळपट्टीचा गुंतावळा आणि फिल्ड पोझिशन\nफुटबॉल घ्या, हॉकी घ्या, बॅडमिंटन घ्या किंवा इतर तत्सम खेळ घ्या. प्युअर स्कीलवर हे खेळ आधारित असतात. आपल्या क्रिकेटचं तसं नाही. बॅट्समन आणि बॉलर कितीतरी भारी असले तरी इतर अनेक ‘फॅक्टर्स' त्यांच्या खेळावरती प्रभाव पाडत असतात.सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे पीच आणि वातावरण.\nइंडिया म्हटलं की, दमट हवामान आणि कोरडी, संथपणे बॉल वळवणारी खेळपट्टी. खेळपट्टीमध्ये मातीचा वापर जास्त आणि गवत पोह्यावर कोथिंबीर टाकतो इतकं मर्यादित. आपण नेहमी बघतो, भारतीय खेळपट्टीवर बॉलरने कितीही फास्ट बॉल टाकला तरी बॅट्समन बॉलच्या लाइनमध्ये सहज ड्राईव्ह करतो; किंवा टप्पा बघून (कधी कधी डोळे झाकूनही) बॉल सोडून देतो. क्ले टाईपच्या खेळपट्टीवर फास्ट बॉलरने टाकलेल्या बॉलची गती खेळपट्टी जास्त प्रमाणात शोषून घेते. त्यामुळे बॉल जास्त बाऊन्सही होत नाही. खेळपट्टीच्या अशा स्वभावामुळेच भले-भले फास्ट बॉलर्स अशा खेळपट्टीवर विकेट्सचा जोगवा मागत असतात. पीचमध्ये बाऊन्स कमी असल्याकारणाने फिल्डसुद्धा थोडी ऍडजस्ट करावी लागते. स्लीप फिल्डर्स थोडे फॉरवर्ड आणि उतरत्या बाजूला पेरावे लागतात. तीन-साडेतीन दिवसांनंतर सततच्या वापराने खेळपट्टीचा वरचा थर सोलवटला जातो. तिथेच स्पीन बॉलर्सची कॉलर टाईट होते आणि फ्लाईट दिलेला बॉल झपकन वळतो.\nआता मग हिरव्या खेळपट्टीचा एवढा काय गहजब असतो काही (विशेषत: भारतीय) बॅट्समन त्या खेळपट्टीला का दबून असतात काही (विशेषत: भारतीय) बॅट्समन त्या खेळपट्टीला का दबून असतात तिथे एवढी त्रेधा का उडते तिथे एवढी त्रेधा का उडते काहीजणांना तर पायाखाली निखारे असल्याचा भास होतो काहीजणांना तर पायाखाली निखारे असल्याचा भास होतो गवत असलेली खेळपट्टी मातीच्या थराला व्यवस्थितपणे बांधून ठेवते. जर वातावरण सतत ढगाळ असेल तर गवताचा ताजेपणा टिकून राहतो. अशी खेळपट्टी बॉलची कमीत कमी एनर्जी शोषून घेते; त्यामुळे सीमवर बॉल पडल्यानंतर तो झपकन इन किंवा आऊटस्विंग होतो आणि सोबत एक्स्ट्रा बाऊन्सही मिळतो. ही एक्स्ट्रा मूव्हमेंट आणि बाऊन्स आपल्या अंगवळणी नसल्यामुळे बॅट्समन बॉलच्या लाईनमध्ये खेळायला जातात आणि गंडतात.\nऑफ स्टंपवरचा चेंडू म्हणजे परस्त्री असते, तिच्याशी छेडखानी करायचा प्रयत्न केला की विकेट ही जाणारच हे माहीत असूनही भल्याभल्यांना हा मोह आवरत नाही. सगळ्यात खतरनाक म्हणजे ऑफ किंवा मिडल स्टंपवर टाकलेला सीमवर पडून स्लीपच्या दिशेने मूव्ह होणारा जॅफर’बॉल. मॅग्राथ, अक्रम, अँडरसन, स्टेन हे धुरंधर यामध्ये अतिशय वाकबगार होते/आहेत.\nइंग्लंडमधील हेडिंग्ली, आफ्रिकेतील डर्बन, ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन आणि वेस्ट इंडीजमधील बार्बाडोस या खेळपट्ट्या फास्ट बॉलर्ससाठी मनमानी करायचे हक्काचे ठिकाण. अशा पीचवर पहिला स्लीप डीप असतो, त्यानंतर दुसरा, तिसरा आणि चौथा पॉइंटच्या लाईनमध्ये असतात. गली आणि पॉइंट थोडेसे डीप, मिस झालेला ड्राईव्ह किंवा स्क्वेअर कटचा कॅच पकडण्यासाठी. मिड-ऑन, मिड-ऑफ मोकळे सोडून शॉर्ट कव्हर सजवलेला असतो, सावजाला जाळ्यात हेरण्यासाठी. स्लीपसोबतच शॉर्ट-लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर-लेग आणि डीप मिड-विकेटसेट करून बॅट्समनला द्विधा मन:स्थितीत ठेवले जाते.\nअशाच खेळपट्टीवर बॅट्समनचा खरा कस लागतो. ज्याला स्वतःची ऑफ-स्टंप माहीत आहे आणि साईबाबांची शिकवण श्रद्धा आणि सबुरी ज्याने लक्षात ठेवली आहे, तो अशा खेळपट्टीवर निर्भीडपणे गोलंदाजांचा सामना करू शकतो. गावसकर, द्रविड या व्यक्ती अशा पीचवर पुजनीय होत्या.\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/india-news/telugu-desam-party-tdp-is-likely-to-quit-the-nda/articleshow/63322341.cms", "date_download": "2020-09-22T21:10:17Z", "digest": "sha1:MCFGZTL6DWMO3W36HYKTCGKFE7F7BMJD", "length": 14623, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Telugu Desam Party: तेलगू देसम एनडीएबाहेर\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर तेलगू देसम राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनही (एनडीए) बाहेर पडण्याची शक्यता असून, वायएसआर काँग्रेसकडून आज, शुक्रवारी सरकारविरुद्ध मांडल्या जाणाऱ्या अविश्वास ठरावालाही पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी तेलगू देसमचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज, शुक्रवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलविली आहे.\nकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर तेलगू देसम राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनही (एनडीए) बाहेर पडण्याची शक्यता असून, वायएसआर काँग्रेसकडून आज, शुक्रवारी सरकारविरुद्ध मांडल्या जाणाऱ्या अविश्वास ठरावालाही पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी तेलगू देसमचे नेते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज, शुक्रवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलविली आहे.\nआंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा अशी मागणी तेलगू देसम आणि नायडू यांनी केली असून, ती मान्य होत नसल्याने गेल्याच आठवड्यात तेलगू देसमच्या दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यावेळी तेलगू देसमने एनडीएतच राहण्याची भूमिका घेतली होती. मात्र तरीही मागणी मान्य होत नसल्याने नायडू हे एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. या मागणीसाठी वायएसआर काँग्रेसने मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडला असून, त्यालाही पाठिंबा देण्याचा निर्णय नायडू घेण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नायडू हे नव्या आघाडीसाठी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्याशी चर्चा करू शकतात, असेही या सूत्रांचे म्हणणे आहे.\nतत्पूर्वी, आज नेत्यांसमोर बोलताना नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. 'आंध्र प्रदेशची जनता त्यांचे हक्क मागत असून, तो देण्याऐवजी भारतीय जनता पक्ष घाणेरडे राजकारण करीत आहे. जगन मोहन रेड्डी आणि पवन कल्याण यांचा आमच्याविरुद्ध वापर करीत आहे. आम्ही आत्मसन्मान, तेलगू जनतेचा हक्क आणि दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी लढाई लढत आहोत. आमचा सन्मान करण्याऐवजी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष राजकारण खेळत आहे,' असा आरोप नायडू यांनी केला.\nवायएसआर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली असून, त्यावर आज, शुक्रवारी लोकसभेत विचार होईल. या नोटिसीला किमान ५० खासदारांचा पाठिंबा मिळाला तरच ठराव आणला जाईल. अर्थात भाजपचे बहुमत लक्षात घेता ठराव आला तरी तो मंजूर होणार नाही, हे स्पष्ट आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nसोमवारपासून शाळा उघडणार, तुमच्या राज्यातील परिस्थिती जा...\nपोलिस होते म्हणून काय तुम्ही लोकांना जिवंत जाळणार\nगोंधळातच आवाजी मतदानाद्वारे कृषि विधेयके मंजूर, पंतप्रध...\nपुस्तक फाडलं, माईक तोडला; गोंधळातच कृषि विधेयक राज्यसभे...\n'गोरखपूर'मधून सावरणार; २०१९ जिंकणार: योगी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nदेशउणे २५ डिग्री तापमानात जवानांसाठी पिकवणार भाज्या, लडाखमध्ये काम सुरू\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nमुंबईमराठा आंदोलनाचा धसका; ठाकरे सरकारने घेतले 'हे' आठ मोठे निर्णय\nमुंबईपाच दिवसांत चार मंत्री करोनाच्या विळख्यात; वर्षा गायकवाड यांनाही संसर्ग\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\n आता LAC वर दोन्ही देश आणखी सैनिक पाठवणार नाहीत\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nदेशश्रीनगर भूकंपाने हादरलं, पण काश्मीर खोऱ्यात पसरल्या अफवा\nआयपीएलRR vs CSK: बलाढ्य चेन्नईवर राजस्थानचा दमदार विजय\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nधार्मिकपूजा साहित्यातील 'या' गोष्टी प्रतिकार शक्ती वाढण्यास उपयुक्त; कसे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Tumdar_Kunachi_Chhan", "date_download": "2020-09-22T21:27:05Z", "digest": "sha1:JTJ66INZVRDE44WR2N3G4MCZEZ6RSJ23", "length": 6235, "nlines": 83, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "टुमदार कुणाची छान | Tumdar Kunachi Chhan | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nटुमदार कुणाची छान नवति भरज्‍वान पुसा रे आलि कुठून\nस्वरुपाचे तुटती तारे कडारेकड विजवा पडतिल तुटून\nपान खाउन ओठ करि लाल अंगावर शाल झळकती चुडे\nगजगति चाले हळूहळू उरिं ग जोबन उमटले हुडे\nवय अटकर बांधा लहान\nकर अर्पण पंचीप्राण- रणीं ग जाऊं कटून\nगगनांत चांदणी ठळक मारिशी झळक उभि ग अंगणीं\nकिति नटुनथटुन मारिशील छनाछन नैनाच्या संगिणी\nजणुं टाहो करि कोयाळ\nतूं न कळे घालशी माळ- कोणाला गे उठून\nगीत - शाहीर परशराम\nसंगीत - नीळकंठ अभ्यंकर\nस्वर - विश्वनाथ बागूल\nनाटक - संगीत स्वरसम्राज्ञी\nगीत प्रकार - नाट्यगीत\nनवती - तरुणी / तारुण्य.\nसंगीन - व्यवस्थित / मजबूत, पक्का / बंदुकीच्या अग्रभागी लावण्याचे सुर्‍यासारखे शस्‍त्र.\nटुमदार कुणाची छान नवति भरज्‍वान पुसा रे आलि कुठून\nस्वरुपाचे तुटती तारे कडारेकड विजवा पडतिल तुटून\nछबिदार सुरत फांकडी बुंद राखडी जडुन वर खडे\nगुंफिली वेणि नागिणि लडा र गालांवर दोहीकडे\nपान खाउन ओठ करि लाल अंगावर शाल झळकती चुडे\nगजगति चाले हळु हळू उरिं ग जोबन उमटले हुडे\nवय अटकर बांधा लहान\nरणीं ग जाऊं कटून\nवय बारा-तेरांत ऐन आलि भरांत भुइ ग ठेंगणी\nदंडिं बाजुबंद बाहुट्या सर पहुच्या हिरे जडले कंगणीं\nगगनांत चांदणी ठळक मारिशी झळक उभि ग अंगणीं\nकिति नटुनथटुन मारिशील छनाछन नैनाच्या संगिणी\nजणुं टाहो करि कोयाळ\nतूं न कळे घालशी माळ\nतो दूरदेश बंगाल मुलुख कंगाल गेलों सलासैल आलों करून\nनाहिं धनदौलतिला कमी आणिले उंट मालाचे भरून\nचाहिल तें माग या घडि देइन बिनधडी ताजवा धरून\nतुझे भारोभार देईन सखे खैरात करीन तुजवरून\nअसा हेत मनामधिं धरून\nचार महिने तुजसाठिं ठरून\nमजा [सखे] दे पटून\nघरिं चला राजअंबिरा गूणगंभिरा पाहिलें कसून\nवचनाचा करावा मान करिन सन्‍मान पलंगी बसून\nविठु परशरामाचा नक्ष चहुंकडे दक्ष पहा जा पुसून\nगातो रामकृष्ण रामाचे तोड मूळ वस्तादापासून\nचाल बदलुन गाती टौर\nकाय तिशीं रे झटून\nसौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/69185", "date_download": "2020-09-22T22:16:59Z", "digest": "sha1:C64M3XDKBCRJOUB57IU6FQHX5LDZ4M4U", "length": 7590, "nlines": 149, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नको वाटते हल्ली | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नको वाटते हल्ली\nगझल - नको वाटते हल्ली\nझोपेमध्ये स्वप्न पाहणे नको वाटते हल्ली\nस्वप्नामध्ये झोप लागणे नको वाटते हल्ली\nमाझा मेंदू बिनभाड्याचे घर झालेला आहे\nमनामनाला जपत राहणे नको वाटते हल्ली\nताडफाड बोलत मिळवावी प्रतिमा धुळीस अपुली\nप्रत्येकाशी बरे वागणे नको वाटते हल्ली\nस्मरणांचा कोलाहल करतो इतके त्रस्त मनाला\nकसलाही आवाज ऐकणे नको वाटते हल्ली\nएखादा पर्याय निराळा का या जगात नसतो\nआपण असणे, आपण नसणे नको वाटते हल्ली\nविरुद्ध बाजूने जाण्याची जरुरी कधीच नव्हती\nमात्र प्रवाहासवे वाहणे नको वाटते हल्ली\nत्यांचो तोंडे बंद कशाने झाली हे समजेना\nज्यांना या देशात राहणे नको वाटते हल्ली\nशेपुट नसल्यामुळे मला मी शेपुट घालत नाही\nअसलेल्यांनी वृथा भुंकणे नको वाटते हल्ली\nतुझ्या चुकाही कबूल कर की कधीतरी आयुष्या\nमान्य, तुला मी तुझाच असणे नको वाटते हल्ली\nत्या लोकांची यादी भलती वाढत आहे, ज्यांना\n'बेफिकीर' हा 'नको वाटणे' नको वाटते हल्ली\nताडफाड बोलत मिळवावी प्रतिमा\nताडफाड बोलत मिळवावी प्रतिमा धुळीस अपुली\nप्रत्येकाशी बरे वागणे नको वाटते हल्ली\nताडफाड बोलत मिळवावी प्रतिमा\nताडफाड बोलत मिळवावी प्रतिमा धुळीस अपुली\nप्रत्येकाशी बरे वागणे नको वाटते हल्ली\nबेफिकीर , लोकांच्या मनातले\nबेफिकीर , लोकांच्या मनातले कधीपासुन ओळखु लागलात \nत्यांचो तोंडे बंद कशाने झाली हे समजेना....\nइथे त्यांची पाहिजेल ना\nएकूण एक शेर सुरेख\nएकूण एक शेर सुरेख\nबेफिकीर , लोकांच्या मनातले कधीपासुन ओळखु लागलात \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/msrtc-bus-reservation-starts-for-konkan-ganeshotsav-53699", "date_download": "2020-09-22T19:58:10Z", "digest": "sha1:VDMCLNOU2HGUWXLMOFEMS6UOIQQFLPCJ", "length": 10945, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "कोकणात जाणाऱ्या एसटीला अखेर मुहूर्त, आरक्षण सुरू | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nकोकणात जाणाऱ्या एसटीला अखेर मुहूर्त, आरक्षण सुरू\nकोकणात जाणाऱ्या एसटीला अखेर मुहूर्त, आरक्षण सुरू\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी ५ ऑगस्ट पासून एसटी बस नेहमीच्या बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nकोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी ५ ऑगस्ट पासून एसटी बस नेहमीच्या बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत. या बसचं आगाऊ आरक्षण ४ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून सुरू होत असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड अनिल परब यांनी दिली आहे. (msrtc bus reservation starts for konkan ganeshotsav says maharashtra transport minister anil parab )\nकोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च (ICMR)च्या निर्देशानुसार स्थलांतरितांना नवीन ठिकाणी किमान १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहणं आवश्यक आहे. मात्र, राज्य सरकारने कोकणात जाण्यासाठी रेल्वे किंवा एसटी सोडण्याची घोषणा न केल्याने चाकरमान्यांची मोठी अडचण झाली होती. कारण क्वारंटाईनच्या हिशोबानुसार त्यांना ७ आॅगस्टपर्यंत कोकणात पोहोचणं आवश्यक होतं. परंतु राज्य सरकारने एका बाजूला एसटी बस सोडण्याची घोषणा करतानाच क्वारंटाईनचा कालावधी कमी करत १४ दिवसांवरून १० दिवस केला आहे. ई-पासची अटही रद्द करण्यात आली आहे. चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळं चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळू शकणार आहे.\nहेही वाचा - Ganesh Festival: गणेश मंडपासाठी यंदाही अर्ज करा, आशिष शेलारांचं मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना आवाहन\nयासंदर्भात बोलताना अनिल परब म्हणाले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रवासात सामाजिक अंतर राखून एका बसमध्ये केवळ २२ प्रवासी घेऊन एसटी बस येत्या ५ ऑगस्टपासून १२ ऑगस्टपर्यंत सोडण्यात येणार आहेत. ४ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून या बसचं आगाऊ आरक्षण (एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर तसंच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खाजगी प्रतिनिधीद्वारे ) नेहमीच्या तिकीट दरात प्रवाशांना करता येईल. तसंच, सदर बस या विनाथांबा असल्याने (नैसर्गिक विधी वगळून) शेवटच्या थांब्या व्यतिरिक्त कुठेही थांबणार नाहीत.\nया बरोबरच ग्रुप बुकिंग (गट आरक्षण) करणाऱ्या प्रतिनिधींनी जवळच्या आगारात आरक्षणासाठी संपर्क साधावा. त्यांना देखील केवळ २२ प्रवशांचे नेहमीचे एकेरी तिकीट दर आकारुन त्यांच्या कोकणातील गावापर्यंत थेट बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असं एसटी प्रशासनाने कळविलं आहे.\nएसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ई-पास ची गरज नसून, प्रत्येक प्रवाशाला मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. संबंधित प्रवाशांना परतीच्या प्रवासाचे (२३ऑगस्ट पासून येण्यासाठी)आगाऊ आरक्षण देखील करण्याची सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिल्याची माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली.\nहेही वाचा- Ganesh Festival 2020: चाकरमान्यांनो, गणेशोत्सवाला कोकणात जाऊ नका, जयराज साळगावकरांचं आवाहन\n‘या’ उद्योगपतीच्या मुलीला सायबर ठगांनी फसवलं\nराज्यात १८ हजार ३९० नवे रुग्ण, ३९२ जणांचा दिवसभरात मृत्यू\nमुंबईत कोरोनाचे १६२८ नवे रुग्ण, ४७ जणांचा दिवसभरात मृत्यू\nदिवाळीला डबल धमाका, 'या' दिवशी प्रदर्शित होणार लक्ष्मी बॉम्ब\nपुन्हा लाॅकडाऊन होईल या भीतीने ‘इतक्या’ तळीरामांनी केले दारूच्या परवान्यासाठी अर्ज\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह\nसंदीप देशपांडे यांची जामीनावर सुटका\n१ कोटी मजुरांनी लॉकडाऊनमध्ये पायी घर गाठलं, सरकारची संसदेत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://abhijitnavale.com/2016/03/20/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A5%A8-%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2020-09-22T20:45:16Z", "digest": "sha1:W6ZLQ2UF5U3TZEY3AX27MPT6GYDOUZXB", "length": 35243, "nlines": 174, "source_domain": "abhijitnavale.com", "title": "लिनक्स क्विकस्टार्ट – २ – जीवंत परिक्षण! – Abhijit Navale", "raw_content": "\nलिनक्स क्विकस्टार्ट – २ – जीवंत परिक्षण\nसावधान: या लेखात व या लेखमालेतील पुढील लेखांत सांगीतलेली कोणतीही कृती करण्याआगोदर, आपल्या संगणकातील विदा (डेटा) चा सुरक्षीत बॅकअप घ्या.याशिवाय या लेखात सांगीतलेले काहीही करण्यास मनाई आहे. बॅकअप घेऊन किंवा न घेऊन ही जे काही कराल व त्यामुळे जे काही चांगले – वाईट / फायदा – नुकसान / विंडोज उडणे / पार्टीशन करप्ट होणे ई. होईल त्याला फक्त तुम्हीच जबाबदार असाल. कोणत्याही फायदा / नुकसानीस लेखक किंवा लिनक्स प्रणाली किंवा मुक्तस्त्रोत समुदाय जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी\nत.टी. मी पुण्याचा नाही.\nलिनक्स (Linux) वापरायची सुरुवात करताना पडणारा पहिला प्रश्न म्हणजे, कोणते लिनक्स वापरावे मागे एकदा वाचले होते त्याप्रमाणे लिनक्स मधे ३०० वेगवेगळ्या डिस्ट्रोज (distros) आहेत. (तेव्हा तरी होत्या.)\nतरी, नव्या वापरकर्त्यांनी सुरुवात करताना युबुंटु (Ubuntu) किंवा मिंट (Mint) यांचे मुख्य (युनिटी Unity) किंवा केडीई (K.D.E.) हे व्हर्जन वापरावे. (आजच्या तारखेचे मत).\nयाचे मुख्य कारण तांत्रीक नसुन, युबुंटू मागे असलेला समुदाय व त्यायोगे मिळणारे सहाय्य हे आहे. तांत्रीक दृष्ट्या दिलेल्या कोणत्याही एकाच प्रतलातील सर्व लिनक्स या सारख्याच ताकदीच्या असतात.\nतसेच युबुंटु व कुबुंटु साठी अधिकृत सशुल्क सपोर्टही मिळत असल्यामुळे ज्यांना असा पेड सपोर्ट हवा असतो त्यांचीही सोय होते. हा पेड सपोर्ट वयक्तीक व संस्था अशा दोन्ही प्रकारच्या वापरकर्त्यांना मिळतो.\nयात, तुम्हाला युबुंटु चे मुख्य डी.ई. युनीटी जरी आवडले नाही, तरी निराश होऊ नका. आपल्याकडे इतर अनेक पर्याय आहेत. त्यातील एखादा किंवा एका पेक्षा जास्त तुम्ही वापरु शकता. त्याबद्दल सविस्तर माहिती पुढच्या लेखांत येईलच.\nलिनक्स मिंट ही या आधी नव्या वापरकर्त्यांसाठी मी नेहमी सुचवत आलो आहे. पण मध्यंतरी सुरक्षेच्या काही कारणांमुळे तसे करावे किंवा कसे याबाबतीत संदिग्ध आहे. तरी लिनक्स मिंट मधे गाणे व चलचित्र (Videos) चालवण्याचे कोडेक्स (Multimedia Codecs) आधीच इन्स्टॉल करुन येत असल्यामुळे (pre-installed codecs) तुम्हाला ती वापरायची असेल तर तसे जरुर करु शकता.\nया लेखमालेत आपण युबुंटू लिनक्स ची केडीई आवृत्ती म्हणजेच “कुबुंटू” (Kubuntu = K.D.E. + Ubuntu) ही डिस्ट्रो वापरणार आहोत. http://kubuntu.org/ इथे या डिस्ट्रोबद्दल सर्व माहिती मिळेल.\nतरी, प्रत्येक वाचकाने त्याच्या पसंतीची डिस्ट्रो वापरावी असे मी सुचवेन. कोणती डिस्ट्रो निवडावी किंवा कोणते डि.ई. तुम्हाला आवडेल / चांगले काम करता येईल हे ठरवण्यासाठी या भागात लिनक्सचे जीवंत परिक्षण (लाईव्ह टेस्टींग) कसे करायचे ते आपण बघणार आहोत.\nत्याआधी डिस्ट्रो व डि.ई. म्हणजे काय त्याबद्दलः\nडिस्ट्रो हे डिस्ट्रीब्युशन (Distribution) चे लघुरुप आहे. सर्व डिस्ट्रो या लिनक्सच असतात व लिनक्स कर्नलच वापरतात. पण त्यात या डिस्ट्रोमागील समुदाय, समुदायाची उद्दिष्टे, टारगेट युजर, पॆकॆज मॆनेजर, डीफाल्ट डी.ई. (D.E.) व इतर काही गोष्टी आणि त्या करण्याची पद्धती यानुसार फरक पडत जातो. यातुनच नव्या डिस्ट्रोज बनत जातात. प्रत्येक डिस्ट्रो ही स्वतंत्र ओएस असते.\nडी.ई. (D.E. = Desktop Environment) म्हणजे संगणकाशी संवाद साधन्याचे दृष्य माध्यम(जी.यु.आय.). यात, विंडो मॆनेजर, लॊगीन मॆनेजर, फाईल ब्राऊजर, नोटीफिकेशन सिस्टीम, कलर्स्, थीम्स, सिस्टीम सेटींग, सॉफ्टवेअर सेंटर, वेगवेगळ्या घटकांची अरेंजमेंट्स व इतर अनेक छोट्या मोठ्या गोष्टी येतात. यातील एकाच डी.ई. ग्रुप मधे असणारे सर्व प्रोग्राम्स एकसारखे दिसणारे जी.यु.आय वापरातात जे त्या डी.ई ची खासीयत असते.\nमायक्रोसॊफ्ट विंडोज मधे आणि ऎपल मॆक मधे वेगळे असे डी.ई. नसते. तर ते मुळ सिस्टीमचाच एक भाग असते. यात तुम्ही खुप काही बदल करु शकत नाही. अगदी मोजकेच बदल करु शकता. विंडोजचा सर्वात प्रसिद्ध एक्सपी डेस्कटॊप, त्याचा टेकडीचा वॊलपेपर आणि खालचा तो निळा टास्क बार तर तुम्हाला माहिती असेलच. साधारण याला डी.ई. म्हणुयात.\nपण लिनक्समधील डी.ई मधे याव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी असतात.\nकेडीई, जीनोम (Gnome), एक्सएफसीई (XFCE) सारखे डी.ई तर नुसते जी.यु.आय देऊन थांबत नाहीत तर त्यांचे स्वत:चे इतर अनेक उपयोगी सॊफ्टवेअर्स एकत्रीतपणे (बंडल्ड) देतात.\nhttp://distrowatch.com/ या साईटवर जाउन लिनक्समधील सर्व डिस्ट्रो बद्दल माहिती घेऊ शकता.\nयातील मुख्य काही डिस्ट्रोजची यादी खालीलप्रमाणे:\nसुसे / ओपन सुसे\nलिनक्सची सुरुवात कशी झाली, सुरुवातीच्या लिनक्स डिस्ट्रो कोणत्या होत्या, त्यातुन कोणत्या नविन लिनक्स उदयाला आल्या ई. माहितीचा नकाशा इथे बघु शकता: https://commons.wikimedia.org/wiki/File:Linux_Distribution_Timeline.svg\nआता आपल्या जीवंत परिक्षणाकडे वळुया.\nसर्वप्रथम कुबुंटुची अगदी अलीकडची आवृत्ती उतरवुन घ्या. त्यासाठी http://kubuntu.org/getkubuntu/ इथे जाउन बिटटोरंट भागात जा व कुबुंटु चे १५.१० या आवृत्तीचे तुमच्या संगणकाच्या स्थापत्यप्रकाराप्रमाणे (आर्किटेक्चरप्रमाणे) ३२ किंवा ६४ बिट आवृत्तीचे टोरंट उतरवुन घ्या. आताच्या जमान्यात शक्यतो सर्व संगणक ६४ बिटच असतात. हे बघण्यासाठी तुमच्या विंडोजच्या सिस्टीम इन्फो / सेटींग किंव तत्सम ठिकाणी जाउ शकता.\nत्यानंतर तुमच्या संगणकातील टॉरंट सॉफ्टवेअर मधे जाउन, हे टॉरेंट अ‍ॅड करा व पुर्ण आय.एस.ओ उतरवुन घ्या. अंदाजे १.३८ जीबी एवढी साईझ आहे. तुमचा नेट स्पीड / बँडविड्थ खुप चांगल असेल तर रेगुलर डाउनलोड मधे जाउन थेट आय.एस.ओ उतरवुन घेऊ शकता.\nलिनक्स इन्स्टॉलचे दोन मुख्य भाग इथे केलेले आहेत:\n१. पेन ड्राईव्ह मधुन लाइव्ह लिनक्स ( परिक्षण – अनुभव हेतु)\n२. थेट तुमच्या संगणकातील डिस्क मधे लिनक्स इन्स्टॉल करणे / व्हर्चुअल बॉक्स मधे टाकणे ( नेहमीचे वापरण्यासाठी)\nया भागात आपण पहिला प्रकार बघणार आहोत. लाइव्ह लिनक्स म्हणजे असे लिनक्स इन्स्टॉल ज्यातील डेटा व सेटींग या तात्पुरत्या असतात. एकदा संगणक बंद केला की त्या पुसल्या जातात. अर्थात एखादे महत्वाचे किंवा विदा कायमस्वरुपी साठवुन ठेवण्याचे काम करण्यासाठी याचा कुठलाही अडथळा येत नाही. लाइव्ह मोड मधेही आपण नेहमीचे सर्व काम करुन ते कायमस्वरुपी आपल्या मुळ हार्डडिस्क वर साठवु शकतो. पण इतर गोष्टी जसे की, इन्स्टॉल केलेले नवे सॉफ्टवेअर, त्या सॉफ्टवेअची सेटींग किंवा ओएस च्या इतर अनेक सेटींग्स या टिकवुन ठेवु शकत नाही. लाइव्ह मोड मधे ते कसे टिकवुन ठेवावे यावरही उपाय आहेत, पण तो आपला सद्ध्याचा विषय नाही. सद्ध्या ते नका करु.\nलाइव्ह लिनक्सचा शोध क्नॉपिक्स (Knoppix) या लिनक्स डिस्ट्रोमागील डेवलपर्सनी लावला. लाइव्ह लिनक्स मुळे, लिनक्स तुमच्या संगणकावर इन्स्टॉल न करता – तुमच्या संगणकाच्या हार्डडिस्क मधे काहीही न टाकता – त्याची पुर्ण पडताळणी (परिक्षण) घेता येते किंवा नेहमीप्रमाणे रोजच्या कामासाठीही वापरता येते.\nआता तुमच्या विंडोज मधे, https://unetbootin.github.io/ इथुन युनेटबुटीन हे सॉफ्टवेअर उतरवुन घ्या. अ‍ॅपल मॅक चे वेगळे व्हर्जन ही आहे. ते नेहमी एखादे विंडोज सॉफ्टवेअर करतो तसे इन्स्टॉल करा.\nया दोघांपैकी कोणतेही एक वापरु शकता. या लेखात युनेट्बुटीन चे उदाहरण घेतले आहे. पेन ड्राईव्ह लिनक्स कसे वापरावे त्यासाठी इथे बघा http://www.ubuntu.com/download/desktop/create-a-usb-stick-on-windows\nहे सॉफ्टवेअर वापरुन आपण आत्ताच उतरवुन घेतलेली कुबुंटु ची आय.एस.ओ इमेज तुमच्या पेनड्राइव्ह मधे जाळणार (बर्न करणार) आहोत. कमीतकमी ४ जीबी आकार आसलेला पेन ड्राईव्ह घ्या. तो संगणकाला जोडुन मग मघाशीच इन्स्टॉल केलेले युनेटबुटीन उघडा. ते साधारण असे दिसत असेलः\nआवृत्तीच्या फरकामुळे थोडेफार वेगळे असु शकते. यात “डिस्कइमेज” हा पर्याय निवडुन, त्याच्यासमोरील तिन टींब असलेले बटन वापरुन, तुम्ही आत्ता उतरवुन घेतलेली कुबुंटु आयएसओ इमेज निवडा. तुम्ही याआधीच बॅकअप घेतला असेलच. नसेल घेतला तर पुढील कृती करण्याआगोदरच तो घ्या.\nयानंतर, आपल्याला डिस्क निवडायची आहे. शक्यतो तुम्ही आधी पेन ड्राईव्ह लावुन मग हे सॉफ्टवेअर चालु केले तर पेन ड्राइव्ह तिथे आधीच दिसत असतो. पण तुम्ही याची खात्री करा की, “ड्राइव्ह” या शब्दासमोरील ड्रॉपडाऊन बॉक्स मधे निवड केलेली डिस्क ही तुमची संगणकातील हार्डडिस्क नसुन पेन ड्राईव्हच आहे. अन्यथा तुमच्या संगणकाच्या हार्डडीस्कमधील सर्व डेटा + विंडोज पुसले जाऊ शकते. आधीच तिथे काही निवड केलेली नसेल, तर तुम्ही स्वतः “ड्राइव्ह” या शब्दासमोरील ड्रॉप डाउन मधे तुमचा पेन ड्राइव्ह निवडा.\nओके हे बटन दाबा. यात तुमच्या पेन ड्राईव्हची / तुमच्या संगणकाची आरोग्य स्थिती ई. मुळे २ मिनिटे ते १५ मिनिटे इतका वेळ लागु शकतो.\nहे झाले की, तसे सांगणारा एक संदेश येईल, त्यात आताच रिबुट करायचे का असे विचारले असेल. तुमच्या सोयीप्रमाणे तो पर्याय निवडा किंवा नंतर रिस्टार्ट करणयाचे बटन दाबा.\nकुबुंटु तुमच्या पेन ड्राईव्ह मधे जळलेली आहे. पण त्यात बुट करण्याआगोदर आपल्याला बायोएस मधील एक सेटींग चेंज करावी लागेल. आता पेन ड्राइव्ह सुरक्षीतरीत्या काढुन घ्या. संगणक बंद करा व परत चालु करते वेळी बायोएस मधे जा. त्यासाठी तुमच्या संगणकाच्या बायोएस व्हर्जन / कंपनी प्रमाणे वेगळी कळ असेल ती दाबा. ही कळ Delete बटन किंवा F[1-12] या पैकी एखादी असु शकते. बायोएस मधे गेल्यानंतर तिथे “First Boot Priority” / “Boot Order” / “Boot Priority” / “Boot Options” / “UEFI Boot” / “UEFI Boot Order” / “UEFI USB Boot” किंवा नुसतेच “Boot” असे किंवा या अर्थाचा पर्याय शोधा. त्यात जाउन पहिले प्राधान्य तुमच्या पेन ड्राइव्ह अर्थात एक्स्टर्नल यु.एस.बी ड्राइव्ह / डिस्क ला असेल असे करा.\nहे साठवुन ठेवा (सेव करा).\nमघाशी कुबुंटु जाळलेला पेन ड्राइव्ह जोडा.\nसंगणक परत चालु करा.\nकाही संगणकांमधे बायोएस मधे न जाता, थेट ओन द फ्लाय पेन ड्राइव्ह मधुन बुट करण्याची सोय असते. त्यासाठीची तुमच्या संगणकाची कळ शोधा व पेन ड्राइव्ह तसाच जोडलेला असताना संगणक परत चालु करा व अगदी सुरुवातील ती कळ दाबा. इथे तुम्हाला सर्व पेन ड्राइव्ह व हार्ड डिस्क ची यादी दिसेल. इथे फक्त पेन ड्राइव्ह निवडा. यात बायोएस मधे कोणताही कायमस्वरुपी बदल न करता तुम्हाला पेन ड्राइव्ह मधुन बुट करता येते.\nआता तुम्ही कुबुंटु ग्नु / लिनक्स मधे बुट करत असाल.\nयात कीबोर्ड आणि वापर सुलभता (अक्सेसिबिलिटी) असे दोन चिन्ह दिसत आहेत. तुम्ही कोणतेच बटन दाबले नाही तर थेट लाइव्ह कुबुंटु मधे बुट करणे सुरु होईल. जर तुम्ही कीबोर्ड वरील कोणतेही बटन दाबले तर तुम्हाला खालील मेनु दिसेलः\nकाही वेळेला जुना पेन ड्राइव्ह असल्यास किंवा आय.एस.ओ जाळताना काही समस्या आल्यास ते चेक करण्यासाठी “चेक डिस्क फॉर डिफेक्ट्स” हा मेनु वापरु शकता.\nरॅम मधील बिघाड / कमी रॅम ई. चेक करण्यासाठी टेस्ट मेमरी हा मेनु आहे.\nतुम्ही जर चुकुन या पेन ड्राइव्ह मधे बुट केले असेल तर परत तुमच्या संगणकातील डिस्क मधुन तुमचे नेहमीचे विंडोज बुट करण्यासाठी शेवटचा बुट फ्रॉम फर्स्ट हार्ड डिस्क हा मेनु वापरु शकता.\nया पैकी काहीही न करता थेट कुबुंटु मधे जाण्यासाठी पहिला स्टार्ट कुबुंटु हा पर्याय निवडा.\nया मेनु विंडो मधे न येता थेट कुबुंटु चालु करण्यासाठी, तुमच कुबुंटु पेन ड्राइव्ह चालु होताना कुठलेही बटन दाबु नका व (अंदाजे) ५ सेकंद त्या किबोर्द व अक्सेसिबिलीटी चिन्ह असलेल्या स्क्रिनवर वाट बघा.\nआपण स्टार्ट कुबुंटु निवडुया. आज आपण कुबुंटु इन्स्टॉल न करता फक्त तिचे जीवंत परिक्षण करणार आहोत. त्यामुळे खालील मेनु मधुन, ट्राय कुबुंटू हा पर्याय निवडा. कुबुंटु (किंवा तुम्ही निवडलेली इतर डिस्ट्रो) कशी इन्स्टॉल करावी हे पुढील भागात पाहु.\nत्यानंतर आपण कुबुंटु मधे आलेलो असु व सुरुवातीचा डेस्क्टॉप तुम्हाला असा दिसत असेलः\nहे लाइव्ह यु.एस.बी असल्यामुळे इथे डिफॉल्ट लॉगीन वगैरे विचारले जात नाही. आता तुम्ही पुर्णपणे कुबुंटू बुट केलेली आहे. आता इथे तुम्ही सर्व प्रकारचे परिक्षण करु शकता.\nतुम्हाला लिनक्सची ओळख करुन घेणे\nलिनक्समधे काय काय कुठे असते ते बघणे\nरोजच्या कामासाठी लागणारे सॉफ्टवेअर्स कसे असतात ते बघणे\nया पुढे जाऊन लिनक्स इन्स्टॉल करुन ती वापरायची की नाही हे ठरवणे\nवापरायची असेल तर कुबुंटु घ्यायची की दुसरी कोणती\nत्यातही के.डी.ई की आणखी काही वापरायचे\nहे सगळे तपासणे असा आहे.\nतर यात वरच्या डाव्या बाजुला अर्धपारदर्शक राखाडी रंगात डेस्क्टॉप फॉल्डर दिसतो आहे. नेहमीप्रमाणे डेस्क्टॉप फोल्डरचे कंटेंट तुमच्या पुर्ण डेस्कटॉपभर पसारा घालुन ठेवु नये म्हणुन अशी वेगळी सोय दिलेली आहे. यात सद्ध्या फक्त इन्स्टॉल कुबुंटू असा एकच आयकॉन आहे. जसे डेस्क्टॉप फॉल्डरचे फाइल्स वाढतील तसे तुम्हाला स्क्रोलबारने वर खाली करता येइल. पण कितीही फाइल आल्या तरी मागचा वॉलपेपर डेस्कटॉप स्वछ्छच राहील.\nइथे मी तुम्हाला फक्त जुजबी ओळख करुन देणार आहे. कारण तुम्ही स्वतः वापरत असताना ही लिनक्स तुम्हाला कशी वाटते हे बघणे या मुख्य हेतु आहे. पुढिल लेखात संपुर्ण ओळख, कुबुंटू कसे वापरावे इ. दिले जाईलच.\nडेस्कटॉप उजवी टिचकी मारली असता, डेस्कटॉप सेटींग अंतर्गत वॉलपेपर बदलण्याचे वगैरे पर्याय दिसतील.\nमुख्य मेनु उघडन्यासाठी ALT + F1 ही कळ वापरु शकता. त्याचा आयकॉन खालच्या बाजुला असलेल्या टास्क्बारच्या सर्वात डाव्याबाजुला आहे. तिथे के.डी.ई. चा लोगो आहे. त्याच्यावर “K” असे लिहिलेले आहे. मुझ्य मेनु मधे, सिस्टीम सेटींग,सर्व प्रकारचे अ‍ॅप्स, रिसेन्टली युज्ड ई. मेनु आहेत.\nटास्क्बारवरच उजव्या बाजुला विविध प्रकारची माहिती देणारे आयकॉन्स आहेत. यात आवाजाची तिव्रता, बाहेरुन जोडलेल्या पेन ड्राइव इ. ची माहिती, वेळ / तारीख ईत्यादीचा समावेश आहे.\nमुख्य मेनु मधील, ऑफीस या मेनुत जाउन रोजच्या कामासाठी लागणारे वर्ड प्रोसेसर ई. सॉफ्टवेअर बघु शकता.\nमुख्य मेनुतील पर्सनल इन्फॉरमेशन मॅनेजर हे ऑफस कामासाठी उपयुक्त असे सॉफ्टवेअर आहे. यात इमेल, कॉन्टॅक्ट्स, चॅट, कॅलेंडर, मिटींग्स, नोट्स, ब्लॉग ई.चे फिड्स व इतर अनेक फिचर्स व त्याचा डॅशबोर्ड आहे.\nपरिक्षण म्हणुन, मुख्य मेनुमधुन सॉफ्टवेअर सेंटर मधे जाउन एखादे छोट्या आकाराचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करु शकता. असे करताना कुठेही टरमिनल वापरायची आवश्यकता नाही.\nमुख्य मेनु मधे सर्वात वरचा बाजुला शोध घेण्याची सुविधा आहे. तिथे टाईप करुन थेट शोधु शकता.\nपुढिल भागात कुबुंटु कसे इन्स्टॉल करावे, काय काळजी घ्यावी व कसे वापरावे याबद्दल चर्चा करु.\nPrevious PostPrevious लिनक्स व मुक्तस्त्रोत – गैरसमज आणि वा.वि.प्र.\nईमॅक्स शब्द संपादक… on Why Emacs\nईमॅक्स शब्द संपादक… on ईमॅक्स शब्द संपादक – भाग…\ndineshvs30 on ईमॅक्स शब्द संपादक – भाग…\nईमॅक्स शब्द संपादक… on ईमॅक्स शब्द संपादक – भाग…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://careernama.com/student-protest-against-mahapariksha-portal/", "date_download": "2020-09-22T21:22:08Z", "digest": "sha1:EXLERP2S5VGXXPLJ6LEPBNPZ2HIWF7ND", "length": 10248, "nlines": 138, "source_domain": "careernama.com", "title": "महापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार | Careernama", "raw_content": "\nमहापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार\nमहापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार सुरूच, विद्यार्थ्यांचा परिक्षेवर बहिष्कार\n महापरिक्षा पोर्टल बंद करा अशी जोरदार मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर महापोर्टलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ज्युनिअर क्लर्कसाठी महापरीक्षा पोर्टलतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत गोंधळ उडाला आहे. हिंजेवडी येथील अलार्ड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात हा प्रकार आज २ डिसेंबर रोजी घडला आहे.\nमहापरीक्षा पोर्टलतर्फे ही परीक्षा संगणकावर घेण्यात येत होती. दरम्यान परीक्षा केंद्रावरील अनेक तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले. संगणक बंद पडले, तसेच वेळेवर लॉग इन होत नव्हते अशा बऱ्याच तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले. कोणत्याही प्रकारचे व्यवस्थापन परीक्षा केंद्रावर दिसून आले नाही. सकाळी १० ते १२ या वेळेत हा पेपर होता परंतू महापोर्टलच्या या भोंगळ कारभाराला कंटाळून विद्यार्थ्यांनी परीक्षेवरच बहिष्कार टाकला आहे. विद्यार्थ्यांनी महापोर्टलच्या या भोंगळ कारभारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच म्हापोर्टल बंद करा अशा घोषणा परीक्षा केंद्रावर देण्यात आल्या.\nहे पण वाचा -\n Flipkart देणार 70 हजार तरुणांना रोजगार; कोणत्याही…\nराज्यातील शाळा २१ सप्टेंबरपासून नाही तर ‘या’…\n21 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार शाळा; ‘या’…\nनोकरीपरीक्षामहापरिक्षा पोर्टलमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळशिक्षणशेक्षणिकeducationexam\nनोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश\n[Result] मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी भरती निकाल\nमराठा समाजातील तरुणांना ठाकरे सरकारचा दिलासा; घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय\n कोरोनामुळे शैक्षणिक वर्षांत बदल; सुट्ट्यांमध्ये झाली कपात\nआयुष मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय नैसर्गिक उपचार संस्था, पुणे’ येथे एका…\nUPSC CMS परीक्षेची तारीख जाहीर\nमराठा समाजातील तरुणांना ठाकरे सरकारचा दिलासा; घेतले…\n कोरोनामुळे शैक्षणिक वर्षांत बदल; सुट्ट्यांमध्ये…\nमुंबई येथे ३४६० जागांसाठी रोजगार मेळावा; नोंदणी प्रक्रिया…\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे 420 जागांसाठी…\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अहमदनगर येथे…\n गोंदिया येथे वैद्यकीय पदांच्या ५७ जागा\nतुम्हीही होऊ शकता सीएनजी स्टेशन चे मालक, सरकार देते आहे १०…\nशाळा न आवडणारा, उनाड म्हणून हिणवलेला किरण आज शास्त्रज्ञ…\n ऑनलाईन शिक्षणासाठी दररोज चढायचा डोंगर\nवडिल करतात कुपोषित बालकांची सेवा; मुलानं UPSC पास होऊन…\nबॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला एनसीबी पाठवणार समन्स\nआशाताई आमच्या माँ होत्या, त्या आम्हाला पोरकं करून गेल्या ; सुबोध भावेंनी शेअर केली भावुक पोस्ट\n ड्रग प्रकरणी कंगणाने केलं दीपिकाला लक्ष्य\nमराठा समाजातील तरुणांना ठाकरे सरकारचा दिलासा; घेतले…\n कोरोनामुळे शैक्षणिक वर्षांत बदल; सुट्ट्यांमध्ये…\nआयुष मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय नैसर्गिक उपचार संस्था,…\nUPSC CMS परीक्षेची तारीख जाहीर\nMPSC परीक्षा पुढे ढकलली; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय\nतुम्हाला IAS का बनायचे आहे या प्रश्नाचे उत्तर एकूण पॅनल…\n कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल जाणुन घ्या पगार अन्…\nस्पर्धा परीक्षा…नैराश्य आणि मित्र…\nUPSC Prelims 2020 Date बाबत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नवीन…\nकरिअरनामा हि नोकरी आणि करिअर विषयी मार्गदर्शन करणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A5%A8%E0%A5%AD", "date_download": "2020-09-22T21:53:45Z", "digest": "sha1:G7BLGQ4VQLDSGXK4FBNADGNK4MDBVTNP", "length": 4119, "nlines": 57, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ऑगस्ट २७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n<< ऑगस्ट २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nऑगस्ट २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३९ वा किंवा लीप वर्षात २४० वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१९६२ - नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान\n१९२५ - नारायण धारप, मराठी लेखक\n१९७२ - दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतिय मल्ल\n१९७४ - मोहम्मद युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू\n१९८० - नेहा धुपिया, भरतीय अभिनेत्री\n८२७ - पोप युजिन दुसरा\n१९७६ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक\nबीबीसी न्यूजवर ऑगस्ट २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑगस्ट २५ - ऑगस्ट २६ - ऑगस्ट २७ - ऑगस्ट २८ - ऑगस्ट २९ - ऑगस्ट महिना\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०१३ रोजी ०३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Kaay_Karu_Mi_Te_Sanga", "date_download": "2020-09-22T21:09:56Z", "digest": "sha1:3FNMQD2LHEMTSEY3RERP7MWXHPRU5TPB", "length": 2356, "nlines": 30, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "काय करू मी ते सांगा | Kaay Karu Mi Te Sanga | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nकाय करू मी ते सांगा\nकाय करू मी ते सांगा तुम्ही पांडुरंगा\nजगा आकळेना कोडे, तुम्हां घालितो साकडे\nआग मना अवघ्या अंगा, उभा पेटलो श्रीरंगा\nबाप गेला आई मेली, लोचने ना पाणावली\nविवेकासी नाही जागा, आज भ्यायलो प्रसंगा\nशिष्य मागतो समाधी, पुत्र मरे बापा आधी\nकाय म्हणावे या भोगा, उलट वाहू पाहे गंगा\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सी. रामचंद्र\nस्वर - महेंद्र कपूर\nचित्रपट - श्री संत निवृत्ति-ज्ञानदेव\nगीत प्रकार - चित्रगीत , विठ्ठल विठ्ठल\nआगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.\nसाकडे - संकट / कोडे.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://mahapolitics.com/congress-prithviraj-chavan/", "date_download": "2020-09-22T21:45:26Z", "digest": "sha1:HR6PQH54U3EKL3D7OJAJY5DAOFUK3ILC", "length": 9108, "nlines": 115, "source_domain": "mahapolitics.com", "title": "पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश! – Mahapolitics", "raw_content": "\nपृथ्वीराज चव्हाणांना धक्का, काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश\nसातारा – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कराड दक्षिणचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का बसला आहे. चव्हाण यांच्या विरोधातील भाजप उमेदवार अतुल भोसले यांनी त्यांना जोरदार धक्का दिला आहे. भोसले यांनी निवडणूक प्रचाराला आजपासून सुरुवात केली असून प्रचाराच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सभापती, सरपंच सोसायटी चेअरमन अशा 100 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार पंजाबराव पाटील यांनी देखील भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भोसले यांची ताकद वाढली आहे.\nदरम्यान यापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांचे निष्ठावंत आमदार आनंदराव पाटील यांनी कराडच्या 14 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता कराड दक्षिणमधील 100 हून अधिक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी सरपंच, सोसायटी चेअरमन, सभापती, जिल्हापरिषद सदस्य आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले उपस्थित होते.\nमहायुतीची डोकेदुखी वाढली, एवढ्या जागांवर बसू शकतो फटका\n…तर आश्चर्य वाटू देऊ नका, चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य\nसाप्ताहिक न्यूजलेटर ला सबस्क्रायब करा\nमहाराष्ट्रातील व देशातील प्रमुख राजकीय बातम्यांकरिता सबस्क्रायब करा\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणातील दररोजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सोशल मिडिया वर फॉलो करा\nभाजपला मोठा धक्का, विद्यमान आमदार उद्या करणार राष्ट्रवादीत प्रवेश \nराष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, मुख्यमंत्री, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी, पहा फोटो गॅलरी \nहोय मी चुकलो, शरद पवारांशी एकदा बोलायला हवं होतं – तारिक अन्वर\nअहमदनगर – जिल्हा परिषद पोटनिडणुकीत राष्ट्रवादी विजयी\nटेंभुर्णी – लातूर चौपदरीकरणाचं काम महिन्याभरात सुरू होणार – गडकरी\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nमराठा समाजासाठी राज्य सरकारनं घेतले हे मोठे आठ निर्णय \nशेतकऱ्यांची मुंडी व्यापाऱ्यांच्या हातात देणारा निर्णय – बाळासाहेब थोरात\nनिलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन \nभाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंची काँग्रेसवर जोरदार टीका\nशरद पवारांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणावर मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया \nमनसे नेत्यांचा गनिमी कावा, पोलिसांच्या नोटीसीनंतरही केला रेल्वेनं प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/nashik-in-short-/articleshow/71960541.cms", "date_download": "2020-09-22T19:29:16Z", "digest": "sha1:I4C7A7VTKE4TKLHVQT2755M5TQAJGCAF", "length": 15510, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराज्यात सत्तासंघर्षाचे नाट्य सुरू असतानाच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सामाजिक विषयावरील नाटकाचा प्रयोग राजभवनात नुकताच पाहिला...\nमुंबई : राज्यात सत्तासंघर्षाचे नाट्य सुरू असतानाच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सामाजिक विषयावरील नाटकाचा प्रयोग राजभवनात नुकताच पाहिला. बालकांवर होणाऱ्या लैंगिक शोषणावरील पोक्सो कायद्याबाबत जनजागृती करणाऱ्या 'अभया' या नाट्यप्रयोगाला राज्यपाल कोश्यारी यांनी कौतुकाची थाप दिली. 'अभया'ची प्रमुख भूमिका समर्थपणे पार पाडणाऱ्या चिन्मयी स्वामीचे, तसेच लेखिका व दिग्दर्शिका मीना नाईक यांचे राज्यपालांनी विशेष कौतुक केले. 'कळसूत्री'निर्मित 'अभया' या एकल महिला नाट्याचा ४०वा प्रयोग राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत बुधवारी झाला.\nमुंबई : न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने सावर्जनिक ठिकाणच्या अवैध होर्डिंगवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असली तरी होर्डिंग आणि बॅनरबाजी पूर्णपणे थांबलेली नाही. मागील दहा महिन्यांत तब्बल २१ हजार ६९९ अवैध होर्डिंग काढण्यात आले असून, यातील ६० टक्के होर्डिंग राजकीय पक्षांचे आहेत. बेकायदा होर्डिंग लावल्याप्रकरणी महापालिकेने भाजपच्या १४ आणि मनसेच्या एका कार्यकर्त्याकडून तीन लाख रु.हून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे.\nमुंबई : आदिवासींच्या नावे जंगल जमिनीचे अतिक्रमित पट्टे मालकी हक्काने करून देण्याचे आश्वासन राज्य सरकारने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये दिले होते. त्याची पूर्तता झालेली नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आणि सरसकट कर्जमाफीचे आश्वासन हवेत विरले असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे सचिव धनंजय शिंदे यांनी केला आहे.\nमुंबई : परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, राज्यपालांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी. अन्यथा राज्यपालांच्या मुंबईतील राजभवन या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांनी गुरुवारी येथे दिला.\nमुंबई : मराठा आरक्षण कायदा वैध ठरल्यानंतर पूर्वी विविध सरकारी आस्थापनांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या खुल्या प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयामुळे निर्माण झालेल्या तिढ्यावर आज, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.\nमुंबई : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर वेतनकपातीची कुऱ्हाड कोसळणार आहे. प्रलंबित मागण्यांसाठी ऐन दिवाळीत निदर्शने केल्याचा ठपका ठेवत मुंबईसह राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर आठ दिवसांत उत्तर न दिल्यास दिवाळी भेट आणि एका दिवसाचा पगार अशी एकूण रक्कम पगारातून कापण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. यामुळे एसटी महामंडळ आणि संघटनेच्या वादात सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना वेतनकपात सहन करावी लागण्याची दाट शक्यता आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nMumbai Local Train: मुंबई लोकलचा मोठा दिलासा; 'या' कर्म...\nकंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली; सचिन सावंत यांचा आर...\nMumbai local: मुंबई लोकलबाबत मोठी बातमी; पश्चिम रेल्वेन...\nSharad Pawar: शिवसेनेचं नेमकं काय चाललंय\nदेवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार\nनागपुरात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाचे लोकार्पण\nकृषी विधेयकाविरोधात देशभरात निदर्शने\nनाशिकमध्ये जोरदार पाऊस, काही भागात वीज पुरवठा खंडित\nकृषी विधेयक विरोधाबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी\nभिवंडी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत\nअमेरिका निवडणूक: मेल-इन व्होटिंग म्हणजे काय\nक्रीडाबलाढ्य चेन्नईला राजस्थानने कसा दिला धक्का, पाहा फक्त एका क्लिकवर\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nविदेश वृत्त​सीमेवर बॉम्बर विमानांचा युद्ध सराव करत असलेला चीन म्हणतो, 'आम्हाला युद्ध नको'​\n आता LAC वर दोन्ही देश आणखी सैनिक पाठवणार नाहीत\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nमुंबईपाच दिवसांत चार मंत्री करोनाच्या विळख्यात; वर्षा गायकवाड यांनाही संसर्ग\nदेशपँगाँगमध्ये भारतीय लष्कराच्या उपस्थितीने चीन चिंतेत, केली 'ही' मागणी\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nकार-बाइकहोंडाचे दमदार स्कूटर येत आहे, जाणून घ्या डिटेल्स\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://essaybank.net/marathi-essay/essay-on-stephen-hawking-for-students-in-easy-words-read-here-2/", "date_download": "2020-09-22T20:11:03Z", "digest": "sha1:6MHFWJ5NY3EDL2UT4IF4RIWOUUIVQJ2F", "length": 7328, "nlines": 34, "source_domain": "essaybank.net", "title": "स्टीफन वर निबंध विद्यार्थी सोपे शब्द हॉकिंग - वाचा येथे » Essay Bank", "raw_content": "\nस्टीफन वर निबंध विद्यार्थी सोपे शब्द हॉकिंग – वाचा येथे\nस्टीफन हॉकिंग विश्व समजून सिद्धांत विकसित कोण पहिला माणूस आहे. तो जागतिक स्तरावर अनेक मोहिमा योगदान दिले आहे. स्टीफन विल्यम हॉकिंग एक जग-प्रसिद्ध माणूस आहे.\nतो ब्लॅक होल आणि बिग सिद्धांत समजावून एक महत्वाचे योगदान केले आहे. त्यांचे किरणे देखील हॉकिंग किरणे म्हणतात.\nस्टीफन अणकुचीदार नमूद केल्याप्रमाणे बुद्धिमत्ता असलेला मुलगा होता. तो घड्याळ ब्रेकिंग आणि त्याचे निराकरण सारखे, तर बालपणापासून तुटलेली भाग अनेक वैज्ञानिक प्रयोग करणे वापरले, परंतु स्टीफन वडील डॉक्टर त्याच्या मुलगा होते. नंतर 17 वयाच्या, स्टीफन ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नोंदवलेली होती.\nऑक्सफर्ड विद्यापीठ, तो बी.ए. सन्मान मध्ये प्रथम श्रेणी पदवी बहाल. स्टीफन हॉकिंग 8 रोजी त्यांचा जन्म झाला जानेवारी 1942 ऑक्सफर्ड, इंग्लंड मध्ये. त्याच्या पित्याचे नाव फ्रॅंक आणि आईचे नाव Isobel होते, त्याची आई स्कॉटिश होते.\nतो एक रोग बळी झाले\nस्टीफन वय 21 वर्षे होते तेव्हा त्याला पाचारण न्यूरॉन मोटर रोग एक भयानक रोग एक बळी झाले, पण हळूहळू काम सर्व शरीर भाग झाल्याने आणि कार्य शरीर भाग बंद एक जीवघेणा रोग होता.\nआणि हा रोग पूर्णपणे बरा होता. करितात हळूहळू त्याच्या आजार जानी होत आणि व्हीलचेअर अवलंबून झाले. या रोग, तो बोलू मध्ये अडचण होते.\nते वापरले का भाषण निर्मिती साधने आहे. काही वर्षांनी, तो फक्त आपला हात त्याच्या काही बोटांनी हलवा पण चांगली गोष्ट तो मानसिक स्थिर आणि निरोगी होते होते शकते.\nस्टीफन, जेन तीन मुलांना जन्म दिला 1974 मध्ये जेन वाइल्ड लग्न, पण ते 1995 मध्ये घटस्फोट, आणि स्टीफन एलेन मेसन करण्यासाठी remarried.\nतो विज्ञान प्रयोग त्याच्या वेळ खर्च म्हणून रोग निराशा बाहेर येत, स्टीफन, जग काहीतरी करायचे. तो एक महान शास्त्रज्ञ होते. स्टीफन काळा राहील आणि जागा टाइम्स साहित्य शोध त्याच्या वेळ जास्त खर्च.\n1998 मध्ये, स्टीफन “वेळ एक संक्षिप्त इतिहास” नावाचे पुस्तक ज्या विश्व, एक सोपा मार्ग प्रकाशित झाले कोणत्या बाहेर कृष्णविवर अर्थ आणि supermassive स्फोट सोप्या स्पष्ट होते प्रकाशित.\nस्टीफन हॉकिंग जीवन ते विज्ञान क्षेत्रातील लक्षणीय योगदान केले, जोरदार प्रेरणा आहे, तो त्याचा आजार त्याच्या महान शस्त्र केले आणि जगाला सिद्ध, की कोणतेही काम सर्व सत्य आणि हार्ड काम नंतर कोणीही मध्ये केले जाते, तेव्हा यश पासून जगातील काहीही आपण थांबवू शकता.\nत्याच्या महान काम प्रदान\nस्टीफन त्याच्या महान कामे नागरिक पुरस्काराने सन्मानित केले, तो त्याचा जीव करण्यात आलेला आहे नावाच्या “सर्व काही सिद्धांत” एक चित्रपट आहे. अशा भयंकर रोग असूनही, स्टीफन शौर्य दिले नाही.\nतो त्याच्या कामे म्हणून राहिला आणि जग एक गूढ होते जे विश्व, संबंधित अनेक महत्वाचे शोध केले.\nमी अधिक जगण्याची इच्छा आता हे विधान खर पण स्टिफन हॉकिंग, जगातील महान शास्त्रज्ञ एक नाही. आपला वाढदिवस, जग ऐकून आश्चर्य वाटले जे वर तो काय म्हटले आहे. या महान शास्त्रज्ञ मार्च 2018 14 या जगात सोडले.\nAlso Read कॉलेज दिवशी निबंध विद्यार्थी सोपे शब्द आहे - वाचा येथे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%AC_%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88", "date_download": "2020-09-22T21:17:45Z", "digest": "sha1:X6ANQ3O37MJR46JKLTVH7ROVMSMV7IC6", "length": 12162, "nlines": 121, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जुलै ६ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(६ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< जुलै २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलै ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८७ वा किंवा लीप वर्षात १८८ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१२५३ - मिंडॉगास लिथुएनियाच्या राजेपदी.\n१३४८ - युरोपमधील प्लेगच्या प्रादुर्भावानंतर पोप क्लेमेंट सहाव्याने पोपचा फतवा काढून ज्यू व्यक्तींना अभय दिले.\n१४८३ - रिचर्ड तिसरा इंग्लंडच्या राजेपदी.\n१४८४ - पोर्तुगालच्या शोधक दियोगो काओ कॉॅंगो नदीच्या मुखाशी पोचला.\n१५३५ - राजा हेन्री आठव्याच्या इंग्लिश चर्चचे रोमन कॅथोलिक चर्चपासून विभाजन करण्याच्या निर्णयाशी सहमत न झाल्यामुळे सर थॉमस मोरला मृत्यूदंड.\n१५६० - इंग्लंड व स्कॉटलंडमध्या एडिनबर्गचा तह.\n१५७३ - कोर्दोबा, आर्जेन्टीना शहराची स्थापना.\n१६३० - तीस वर्षाचे युद्ध - स्वीडिश सैनिक पोमरेनियात उतरले.\n१७७७ - अमेरिकन क्रांती-टिकोंडेरोगाची लढाई - ब्रिटीश सैन्याने अमेरिकन सैन्याला फोर्ट टिकोंडेरोगा या किल्ल्यातून पळ काढण्यास भाग पाडले.\n१७८५ - अमेरिकेने डॉलरला चलन म्हणून मान्यता दिली. हे चलन पूर्णतः दशमान पद्धतीवर आधारित होते.\n१८८७ - अमेरिकन सैन्याने हवाईचा राजा डेव्हिड कालाकौआला संगीनीचे संविधान मान्य करण्यास भाग पाडले.\n१८९२ - दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड.\n१९०५ - आल्फ्रेड डीकिन दुसर्‍यांदा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.\n१९०८ - रॉबर्ट पियरीची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.\n१९३९ - ज्यूंचे शिरकाण - जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरलेसुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.\n१९४४ - हार्टफर्ड, कनेक्टिकट येथे सर्कशीच्या तंबूला आग. १६८ ठार, ७०० जखमी.\n१९६४ - मलावीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.\n१९६६ - मलावी प्रजासत्ताक झाले.\n१९६७ - नायजेरियाने बियाफ्रावर आक्रमण केले.\n१९७५ - कोमोरोसला फ्रांसपासून स्वातंत्र्य.\n१९८८ - उत्तर समुद्रात खनिज तेल काढणार्‍या पायपर आल्फा या जहाजवर स्फोट. १६७ ठार.\n२००३ - कॉर्सिकातील निवडणूकात नागरिकांनी फ्रांसपासून स्वातंत्र्य नाकारले.\n२००६ - भारत व तिबेटमधील नथु ला खिंड व्यापारास खुली.\n१७९६ - निकोलस पहिला, रशियाचा झार.\n१८०९ - ॲंड्र्यू सॅंडहॅम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.\n१८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष.\n१८९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार.\n१९०१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे पहिले नेते .\n१९०५ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका.\n१९२१ - नॅन्सी रेगन, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनची पत्नी.\n१९२३ - वोयचेक जेरुझेल्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष.\n१९३५ - दलाई लामा, चौदावा अवतार.\n१९३७ - टोनी लुईस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९३९ - मन सूद, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९४६ - जॉर्ज डब्ल्यू. बुश, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४६ - सिल्व्हेस्टर स्टॅलोन, अमेरिकन अभिनेता.\n१९५८ - मार्क बेन्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९७७ - मखाया न्तिनी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n११८९ - हेन्री दुसरा, इंग्लंडचा राजा.\n१२४९ - अलेक्झांडर दुसरा, स्कॉटलंडचा राजा.\n१५५३ - एडवर्ड सहावा, इंग्लंडचा राजा.\n१७६२ - पीटर तिसरा, रशियाचा झार.\n१८३५ - जॉन मार्शल,अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश.\n१८५४ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९०१ - क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंगफर्स्ट, जर्मनीचा चान्सेलर.\n१९८६ - जगजीवनराम, भारतीय राजकारणी.\n२००२ - धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती.\n२००४ - थॉमस क्लेस्टिल, ऑस्ट्रियाचा राष्ट्राध्यक्ष.\nस्वातंत्र्य दिन - मलावी, कोमोरोस.\nप्रजासत्ताक दिन - मलावी.\nराज्य दिन - लिथुएनिया.\nबीबीसी न्यूजवर जुलै ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजुलै ४ - जुलै ५ - जुलै ६ - जुलै ७ - जुलै ८ - (जुलै महिना)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ जून २०२० रोजी १८:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-09-22T22:04:24Z", "digest": "sha1:MHSJ7IB7VWJ2C3KYOULSYPNRUZUPZMN3", "length": 3740, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नामशेष विमानवाहतूक कंपन्या - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► अमेरिकेमधील नामशेष विमानवाहतूक कंपन्या‎ (७ प)\n\"नामशेष विमानवाहतूक कंपन्या\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nब्रिटिश ओव्हरसीज एअरवेज कंपनी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०१६ रोजी १२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-grapes-advice-36258", "date_download": "2020-09-22T20:06:52Z", "digest": "sha1:LXQRZQ6IPSEIOMFVZUXPLXKBEAENPWWC", "length": 22510, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in Marathi grapes advice | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. रोशनी समर्थ, डॉ. सुजय साहा\nगुरुवार, 17 सप्टेंबर 2020\nफळछाटणीचा कालावधी सुरू होत आहे. अशा या परिस्थितीमध्ये कोणत्या उपाययोजना कराव्यात, याविषयी माहिती घेऊ.\nसध्या द्राक्षबागेत पावसाची उघडीप अनुभवास येत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे अजूनही द्राक्षबागेत मुळांच्या कक्षेत पाणी जमा झालेले आहे. रोगांच्या प्रादुर्भावामुळे बऱ्यापैकी पानगळ झालेली आहे. वाढीची परिपक्वता अजूनही झालेली नाही. या गोष्टींचा सामना बागायतदारांना करावा लागत आहे. फळछाटणीचा कालावधी सुरू होत आहे. अशा या परिस्थितीमध्ये कोणत्या उपाययोजना कराव्यात, याविषयी माहिती घेऊ.\nफळछाटणीच्या पूर्वी मुळे कार्यरत असणे महत्त्वाचे असते. गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे मुळांच्या कक्षेत जास्त प्रमाणात पाणी जमा झालेले असेल. हलक्या जमिनीमध्ये जास्त पाऊस होऊनही मुळे इतकी खराब झालेली नसतील. कारण अशा प्रकारच्या जमिनीत मातीच्या कणांची संख्या कमी असल्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो. परिणामी मुळे खराब होत नाहीत. याच तुलनेत भारी जमिनीत असलेल्या द्राक्ष बागेत मुळांच्या कक्षेत उपलब्ध मातीच्या कणांची संख्या जास्त असल्याने पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. म्हणून अशा जमिनीत मुळे काळी पडतात. या मुळांची कार्य करण्याची क्षमता कमी होते. फळछाटणीनंतर डोळे फुटणे व घडाच्या विकासाचा विचार करता कार्यक्षम पांढरी मुळे विकसित होणे आवश्यक असते. तेव्हा बागेतील परिस्थिती पाहून नवीन मुळ्या तयार होण्यासाठी नियोजन महत्त्वाचे असते. फळछाटणी पूर्वी नवीन मुळांची सुरवात होण्याकरिता बोद मोकळे असणे गरजेचे असेल. आपण प्रत्येक हंगामात जरी चारी घेऊन शेणखत टाकण्याची शिफारस केली जाते. मात्र, फळछाटणीच्या वेळी पाऊस सुरू असतो किंवा बोदातील माती ओली असते, त्यामुळे हे शक्य होत नाही. मात्र, अशा परिस्थितीत एकतर बोदाच्या बाजूने नांगराचे तास टाकून चारी घेणे फायद्याचे असेल. किंवा ज्या परिस्थितीत शक्य होते, तिथे बोदसुद्धा मोकळे करून घ्यावेत. फळछाटणीच्या पूर्वी चारी घेताना वेलीची मुळे १० टक्क्यांपेक्षा जास्त तुटणार नाही, याची काळजी घ्यावी.\nहलक्या जमिनीमध्ये चारी घेणे शक्य होईल. तेव्हा घडाच्या विकासाच्या दृष्टीने मुळांचा विकास महत्त्वाचा समजावा.\nद्राक्षबागेत फुटी एकसारख्या निघण्याच्या दृष्टीने छाटणीपूर्वी डोळे फुगणे महत्त्वाचे असेल. डोळे फुगण्याकरिता पानगळही महत्त्वाची असते. बागेतील पानांच्या उपलब्ध परिस्थितीनुसार (सशक्त कॅनोपी किंवा पानगळ झालेली कॅनोपी) पानगळीचा कालावधी ठरतो.\nज्या बागेत वेलीवर पाने हिरवीगार, सशक्त आहेत, अशा ठिकाणी फळछाटणीच्या पंधरा दिवस आधी पानगळ करणे गरजेचे असेल. जर ५० ते ६० टक्क्यापर्यंत पानगळ झालेली असल्यास ८ ते १० दिवस आधी पानगळ करणे गरजेचे असेल.\nपानगळ ही दोन पद्धतीने केली जाते.\nपानगळ करून घेण्यापूर्वी वेलीस पाच ते सहा दिवस आधी पाणी बंद करावे. असे केल्यास वेलीस ताण बसून, त्याचे निष्कर्ष चांगले मिळतात. पुढील काळात छाटणीपर्यंत डोळे पूर्णपणे फुगलेले असतात. जर अन्नद्रव्ये काडीमध्ये पुरेसे असल्यास प्रत्येक डोळा चांगला फुगेल व फळछाटणीनंतर एकसारखी फूट निघून घडसुद्धा एकाच वेळी निघतील.\nफळछाटणी घेतल्यानंतर परिपक्व काडीतून डोळा फुटण्याकरिता ७ ते ८ दिवस लागतात. काडी परिपक्व असल्यामुळे या काडीत अन्नद्रव्याचा साठासुद्धा तितकाच चांगला असावा. त्यामुळे फूटसुद्धा व्यवस्थित निघेल. घडसुद्धा मजबूत राहील.\nकाडी परिपक्व झालेली नसल्यास फळछाटणीनंतर पाच ते सहा दिवसामध्ये डोळा फुटायला सुरवात होईल. या काडीवर निघालेली फूट सुरवातीस जोमात वाढून पुढे वाढ थांबेल. अशा काडीवरून निघालेला घड एकतर बाळीत रुपांतरीत होईल किंवा गोळीघड तयार होण्याची शक्यता जास्त असेल. कोवळी असलेल्या काडीमध्ये अन्नद्रव्यांचा अभाव असतो. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते. याकरिता फळछाटणीपूर्वी काडी परिपक्व करून घेणे गरजेचे असते. अन्यथा काडीच्या परिपक्वतेकरिता पुढील उपाययोजना कराव्यात.\nशेंडा पिंचिंग करून वाढ नियंत्रणात राहील, याकडे लक्ष द्यावे.\nकाडीवर निघालेल्या बगलफुटी काढून टाकाव्यात.\nबागेत पाणी बंद करावे किंवा खत देण्यापुरताच पाण्याचा पुरवठा करावा.\nपालाशची उपलब्धता जमिनीतून तसेच फवारणीद्वारे करावी. फवारणीद्वारे सल्फेट ऑफ पोटॅश ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे दिवसाआड तीन ते चार फवारण्या कराव्यात. किंवा ०-४०-३७ हे खत २.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे ३ ते ४ फवारण्या दिवसाआड कराव्यात.\nप्रत्येक काडी उन्हात येईल, याकरिता काड्या तारेवर मोकळ्या कराव्यात.\nकाडी पूर्णपणे परिपक्व झाली याची खात्री करण्याकरिता सबकेन असलेल्या बागेत सबकेनच्या गाठीच्या दोन डोळे पुढे कात्रीच्या साह्याने काडीचा काप घ्यावा. सरळ काडी असलेल्या परिस्थिती ८ व्या ते ९ व्या डोळ्याच्या मध्यभागी काप घ्यावा. या दोन्ही प्रकारच्या काडीवर दिसत असलेला पीथ जर पूर्ण तपकिरी रंगाचा असेल, तर छाटणीला सुरवात करण्यास हरकत नाही, असे समजावे.\n: डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८\n( राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)\nद्राक्ष सामना face विषय topics विकास ऊस पाऊस मात mate खत fertiliser\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारला\nकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली.\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात कोरोनाची साथ सुरु झाली.\nसोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या...\nसोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सोलापूर शहर आणि जि\nमुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम सुरू करणार...\nनाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू\nसोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे पीक कर्ज\nसोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने एक ऑक्‍टोंबरपासून शेतकऱ्यांना अ\nमागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...\nकांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...\nशेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...\nराहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...\nकांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...\n‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...\nवऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...\nमध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...\nपावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...\nसांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...\n`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...\nपशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...\nसंरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...\nबळीराजालाच बळी देण्याचा प्रकारशेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...\nनाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...\nमराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...\nबुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%B9.html", "date_download": "2020-09-22T20:17:52Z", "digest": "sha1:GESP3WJYIHP26O42P2Y6YQ4MTC6MMDS3", "length": 18356, "nlines": 134, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पीक, मध्य मुदतीच्या कर्ज हप्त्यांना मुदतवाढ, नवीन पीक कर्ज द्या : द्राक्ष बागायतदार संघ - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nपीक, मध्य मुदतीच्या कर्ज हप्त्यांना मुदतवाढ, नवीन पीक कर्ज द्या : द्राक्ष बागायतदार संघ\nनाशिक: २०१९-२० च्या द्राक्ष हंगामामध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे फळ बहराच्या छाटणीचे ५० टक्के नुकसान झाले. त्यापोटी मिळालेली नुकसानभरपाई, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रीत आलेल्या अडचणी व दरात झालेली घसरण यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे द्राक्ष पिकासाठी घेतलेले पीक व मध्य मुदतीच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ देण्यासह नवीन पीक कर्ज द्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने राष्ट्रीयकृत बँकांकडे पत्राद्वारे केली आहे.\nद्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक बी.के. मिश्रा यांच्यासह राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या विभागीय व्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे. मागील वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणी त्यांनी त्यात नमूद केले आहेत. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत व खाजगी क्षेत्रातील बँकांकडून २०१९-२० मध्ये द्राक्षबागांसाठी पीक कर्ज तसेच अँगल्स, ठिबक सिंचन, ट्रॅक्टर आदींसाठी कर्ज घेतले. मात्र अडचणीत सापडल्याने कर्जाची फेड करू शकत नाही. बाजारातील देणीही देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nकाही ठिकाणी नैसर्गिक संकटातून वाचविलेल्या द्राक्षबागांमध्ये निर्यातक्षम उत्पादन आले होते. परंतु ऐन द्राक्ष हंगाम सुरु असताना कालावधीत कोरोना पार्श्वभूमीवर देशभरात २३ मार्चनंतर टाळेबंदी झाल्यानंतर विक्री व्यवस्था अडचणीत आल्याने कवडीमोल भावाने विकावी लागली. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल न झाल्यामुळे अतोनात आर्थिक नुकसान झाले. हाती उत्पन्न नसल्याने मोठी आर्थिक कोंडी झाल्याचे कळविण्यात आले आहे.\nचालू वर्षी मात्र निसर्ग व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुहेरी संकटात सापडल्याने द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे ढासळले आहे. सध्या बँकांकडून किसान तत्काळ योजनेतून दिली जाणारी ५० हजारांची मदत अत्यंत कमी असून ती कमीत कमी एकरी १,२५,००० रुपये नवीन बिगर तारण मजुरी व बाजार देणी देण्याकरिता त्वरित मिळावी. तरी परिस्थितीचा विचार करून पुनर्गठन, नवीन पीककर्ज तसेच येणाऱ्या पिकाकरिता व सध्या देय असलेल्या इतर खर्चाकरिता किसान तत्काळ योजनेत एकरी १,२५,००० देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.\nनव्याने तारण मागू नये\nराज्यातील द्राक्ष बागायतदारांची जमीन बँकेकडे कर्जामुळे तारण ठेवल्या असल्यामुळे किसान तत्काळ योजनेंतर्गत बँकेने तारण नव्याने मागणी करू नये, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.\nपीक, मध्य मुदतीच्या कर्ज हप्त्यांना मुदतवाढ, नवीन पीक कर्ज द्या : द्राक्ष बागायतदार संघ\nनाशिक: २०१९-२० च्या द्राक्ष हंगामामध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे फळ बहराच्या छाटणीचे ५० टक्के नुकसान झाले. त्यापोटी मिळालेली नुकसानभरपाई, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रीत आलेल्या अडचणी व दरात झालेली घसरण यामुळे द्राक्ष उत्पादक आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे द्राक्ष पिकासाठी घेतलेले पीक व मध्य मुदतीच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ देण्यासह नवीन पीक कर्ज द्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने राष्ट्रीयकृत बँकांकडे पत्राद्वारे केली आहे.\nद्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी रिझर्व्ह बँकेचे महाव्यवस्थापक बी.के. मिश्रा यांच्यासह राज्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या विभागीय व्यवस्थापकांना पत्र लिहिले आहे. मागील वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणी त्यांनी त्यात नमूद केले आहेत. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत व खाजगी क्षेत्रातील बँकांकडून २०१९-२० मध्ये द्राक्षबागांसाठी पीक कर्ज तसेच अँगल्स, ठिबक सिंचन, ट्रॅक्टर आदींसाठी कर्ज घेतले. मात्र अडचणीत सापडल्याने कर्जाची फेड करू शकत नाही. बाजारातील देणीही देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nकाही ठिकाणी नैसर्गिक संकटातून वाचविलेल्या द्राक्षबागांमध्ये निर्यातक्षम उत्पादन आले होते. परंतु ऐन द्राक्ष हंगाम सुरु असताना कालावधीत कोरोना पार्श्वभूमीवर देशभरात २३ मार्चनंतर टाळेबंदी झाल्यानंतर विक्री व्यवस्था अडचणीत आल्याने कवडीमोल भावाने विकावी लागली. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल न झाल्यामुळे अतोनात आर्थिक नुकसान झाले. हाती उत्पन्न नसल्याने मोठी आर्थिक कोंडी झाल्याचे कळविण्यात आले आहे.\nचालू वर्षी मात्र निसर्ग व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुहेरी संकटात सापडल्याने द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे ढासळले आहे. सध्या बँकांकडून किसान तत्काळ योजनेतून दिली जाणारी ५० हजारांची मदत अत्यंत कमी असून ती कमीत कमी एकरी १,२५,००० रुपये नवीन बिगर तारण मजुरी व बाजार देणी देण्याकरिता त्वरित मिळावी. तरी परिस्थितीचा विचार करून पुनर्गठन, नवीन पीककर्ज तसेच येणाऱ्या पिकाकरिता व सध्या देय असलेल्या इतर खर्चाकरिता किसान तत्काळ योजनेत एकरी १,२५,००० देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.\nनव्याने तारण मागू नये\nराज्यातील द्राक्ष बागायतदारांची जमीन बँकेकडे कर्जामुळे तारण ठेवल्या असल्यामुळे किसान तत्काळ योजनेंतर्गत बँकेने तारण नव्याने मागणी करू नये, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.\nद्राक्ष अतिवृष्टी कोरोना कर्ज महाराष्ट्र वर्षा ठिबक सिंचन सिंचन ट्रॅक्टर उत्पन्न निसर्ग तारण पीककर्ज\nद्राक्ष, अतिवृष्टी, कोरोना, कर्ज, महाराष्ट्र, वर्षा, ठिबक सिंचन, सिंचन, ट्रॅक्टर, उत्पन्न, निसर्ग, तारण, पीककर्ज\n२०१९-२० च्या द्राक्ष हंगामामध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे फळ बहराच्या छाटणीचे ५० टक्के नुकसान झाले.\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\nखानदेशातील सिंचन प्रकल्प भरले\nऐन काढणी हंगामात उडिदाच्या दरात घसरण\nवाशीम जिल्ह्यात जोरदार पावसाने पिकांची नासाडी\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/08/charges-under-name-online-classes.html", "date_download": "2020-09-22T22:09:28Z", "digest": "sha1:3T5XMIEHYHLOQLV5ASNZXID6RYJAM7DU", "length": 5502, "nlines": 66, "source_domain": "www.smartichi.com", "title": "ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली शुल्कवसुली", "raw_content": "\nHomeतंत्रज्ञानऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली शुल्कवसुली\nऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली शुल्कवसुली\nकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा-महाविद्यालय बंद आहेत. परंतु, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळा व महाविद्यालयांनी ऑनलाईन क्लासेस घेण्यास सुरू केले आहे. ठराविक वेळेत व्हाट्सअप, झूम, मोट व वेबेक्स या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. पालकांना शुल्क वसुलीचा तगादा लावू नये, असे शासनाचे निर्देश असूनही ऑनलाईन शिक्षण सुरु असल्याचे कारण पुढे कडून शाळेकडून शुल्क वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे.\nशाळा व महाविद्यालये बंद असल्याने अनेक खासगी शाळांच्या शिक्षकांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग सुरु असल्याने शाळांचे खर्च कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत खासगी शाळांनी या शालेय वर्षात शुल्क न वाढविण्याचा निर्णय जरी घेतला तरी त्यांचासमोर शुल्क वसुलीचा पेच निर्माण झाला आहे.\nराज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार कुठल्याही खासगी शाळांना पालकांना शुल्क वसुली करता तगादा न लावण्याचा आदेश असूनसुद्धा शासनाच्या नियमांना धाब्यावर ठेवून खाजगी शाळेतर्फे ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली पालकांना शुल्क भरण्याकरता मेसेज पाठवण्यात येत आहे. अनेक शाळांतर्फे पूर्ण फी भरल्यास दहा टक्के सूट देण्याची ऑफरसुद्धा देण्यात आली आहे. सद्यस्थितीत अनेक पालकांची आर्थिक स्थिती खालावलेली असताना खासगी शाळांना शुल्क कमी करण्याची मागणी होत आहे.पालक शुल्क भरण्यास तयार आहेत. मात्र शाळा व कॉलेज बंद असल्यामुळे खासगी शाळांचे अनेक खर्च कमी झाले आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने खासगी शाळांनी कमी शुल्क आकारावे.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/shows/news18-lokmat-13-feb-10-pm-divasbharacha-batmya-341992.html", "date_download": "2020-09-22T21:19:08Z", "digest": "sha1:AJSU7TQZQCGAHOXING4DSF5UFMO4BC47", "length": 17722, "nlines": 238, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "NEWS18 LOKMAT 13 Feb 10 PM DIVASBHARACHA BATMYA | Shows - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nविशेष कार्यक्रम February 4, 2019\n#Youthकोर्ट : मराठवाड्यात कुणाची हवा\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nबातम्या, मनोरंजन, फोटो गॅलरी\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mahanmk.com/question-papers/s/srpf-mumbai-police-recruitment-paper-2017-question-paper/4/l/3/", "date_download": "2020-09-22T21:31:33Z", "digest": "sha1:53J7LR5CZOXSYCG2QZAA6GYJVUQXOR25", "length": 13314, "nlines": 347, "source_domain": "mahanmk.com", "title": "SRPF मुंबई पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers", "raw_content": "\nSRPF मुंबई पोलीस भरती पेपर २०१७\nSRPF मुंबई पोलीस भरती पेपर २०१७\nमुंबई हाय/बॉम्बे हाय हे नाव खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे\nमहाजन अहवाल खालीलपैकी कोणत्या विवादशी संबधित आहे\nA. कावेरी पाणी प्रश्न\nC. गोवा मुक्ती. संग्राम\nD. महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न\nएक डझन आंबे रुपये ३६०,तर ४ डझन ची पेटी घेवून समीरने दोन आंबे खाऊन पेटी रमेशला दिली. तर रमेशकडे किती रुपयाचे आंबे आहेत\nC. यापैकी काही नाही\nसदाचार या शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा.\nA. सत् + आचार\nC. सद् + आचार\nD. सदा + चार\nसीताफळाला आंबा म्हटले, आंब्याला आवळा म्हटले, आवळ्याला पेरू म्हटले, पेरूला लिंबू म्हटले, लिंबूला फणस म्हटले, फणसाला केली म्हटले तर फळांचा राजा कोण\nरोहीनीतील रक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते\nपोलीस आयुक्त मुंबई या पदावर सध्या कोणत्या दर्जाचे (रँकचे) अधिकारी कार्यरत आहेत\nA. विशेष पोलीस महानिरीक्षक\nC. अप्पर पोलीस महासंचालक\nअग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण\nB. ए. पी. जे. अब्दुल कलाम\nC. एम्. जे. अकबर\nआयात : परिमिती :: वर्तुळ : \nअंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पुर्नांन्न म्हणतात.\nC. पांढरा व पिवळा बलक व कवच\nD. अंड्यात प्रथिने नसतात\nशंकर महादेवन यांनी काम केलेल्या संगीतप्रधान मराठी चित्रपटातील प्रतिस्पर्धी नटाचे नाव ______\nप्रश्नचिन्हाच्या जागी असलेली संख्या ओळखा.\nमृत समुद्रामध्ये पोहतांना बुडण्याची भिती नसते, कारण ……….\nA. पाण्याची घनता कमी असते.\nB. हे पाणी एका ठिकाणी स्थिर राहते.\nC. या पाण्याची घनता साध्या पाण्यापेक्षा जास्त असते.\nD. या समुद्रात भरती आहोटी कमी प्रमाणात येतात.\nचुकीच्या पद्धतीने केलेली म्हण ओळखा.\nA. गुळाचा गणपती साखरेचा नैवेद्य\nB. अति तेथे माती\nD. चढेल तो पडेल\nघड्याळ : वेळ :: होकायंत्र : \nमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते\n“विद्वान” चे स्त्रीलिंगी रूप कोणते\n“ताईने पुस्तक लिहिले.” या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.\nखालीलपैकी कोणते पेशवे पानीपतच्या युद्धावर गेले होते\nटेलीफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला\nआता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\n〉 सर्व प्रश्नपत्रिका संच\nचालू घडामोडी मासिके (मोफत)\n〉 चालू घडामोडी - मार्च २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - जानेवारी २०२० (PDF)\n〉 चालू घडामोडी - डिसेंबर २०१९ (PDF)\n〉 चालू घडामोडी - नोव्हेंबर २०१९ (PDF)\n〉 पुढील मासिकांसाठी येथे क्लिक करून नाव नोंदवा (मोफत)\nहे सर्व मासिके आपणाला मोफत उपलब्ध करून देत आहोत. कृपया या लॉकडाऊन च्या काळात घरात रहा, सुरक्षित रहा आणि या चालू घडामोडींचा अभ्यास करत रहा :) MahaNMK.com\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\n〉 जिल्हा नुसार जाहिराती\n〉 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती.\n〉 माहिती व जनसंपर्क विभाग.\n〉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग.\n〉 केंद्रीय लोकसेवा आयोग.\n〉 स्टाफ सलेक्शन कमिशन.\n〉 महिला व बालविकास विभाग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/the-attacker-from-the-morning-on-the-back-of-prachi/articleshow/65275450.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-09-22T21:03:58Z", "digest": "sha1:UIEYWC3NDKUM44NFI4TT42OYZSGM75NQ", "length": 13612, "nlines": 108, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहल्लेखोर सकाळपासूनच प्राचीच्या मागावर\nठाण्यात भररस्त्यात तरुणीच्या हत्येचे प्रकरणम टा...\nठाण्यात भररस्त्यात तरुणीच्या हत्येचे प्रकरण\nम. टा. वृत्तसेवा, ठाणे\nठाण्यात एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात प्राची झाडे या कॉलेजवयीन तरुणीची हत्या झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली असतानाच, हल्लेखोर आकाश पवार हा सकाळपासूनच प्राची हिच्या मागावर असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी आकाश याचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासले असता, तो सकाळी ८.३० वाजता कोपरी येथे असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.\nप्राचीवर हल्ला केल्यानंतर आकाश याच्याही हाताला लागले होते. त्यामुळे तोही रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला होता. मात्र, नंतर दोन व्यक्तींनी त्याला रिक्षात घातले होते. परंतु पुढे तो कसा पळाला, याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.\nहल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली होती. एक पथक आकाशच्या घरी, तर दुसरे प्राची हिच्या घरी धडकले होते. अन्य एक पथक वागळे इस्टेट परिसरात गेले होते. मात्र नंतर आकाश याने भिवंडीतील नारपोली पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली. नौपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nआरोपी आकाश आणि प्राची यांची मागील काही वर्षापासून ओळख असल्याची माहिती पुढे आली आहे. मागील दीड वर्षांपासूनच्या व्हॉटसअॅप मेसेजचीही पडताळणी पोलिस करणार आहेत. या हत्याकांड प्रकरणात काही साक्षीदार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी आकाश याच्याकडे असलेली मोटारसायकल ही त्याचीच असून या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे.\nआकाश याने एफवायनंतर शिक्षण सोडले असून तो पीओपी तसेच अन्य काही छोटी-मोठी कामे करतो. एकतर्फी प्रेमातून तो तरुणीला त्रास देत होता. त्यामुळे प्रथमदर्शनी ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाल्याचे दिसत आहे, असे पोलिस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी सांगितले. तरुणीवर हल्ला केल्यानंतर आरोपी दुसऱ्या बसच्या पुढे जाऊन पडला होता. त्यामुळे आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे असल्याचे स्वामी म्हणाले. गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nभिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा ठार...\nआटगावजवळ लोकलचा डबा घसरला; आसनगाव ते कसारा वाहतूक ठप्प...\nEknath Shinde: इमारत कोसळताच एकनाथ शिंदे यांची भिवंडीत ...\nकल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊनची चर्चा; महापालिका आयुक...\nगावोगावी माफक दरात नॅपकिन्स महत्तवाचा लेख\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nनगरमध्ये खड्डेप्रश्नावरुन शिवसैनिक आक्रमक, खड्डेमय रस्त्यावरून आयुक्तांना चालवले\nफुलपाखरांची निवडणूक : मतदानातून ठरणार देशाचं फुलपाखरु\nदेशदाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीची २०३ कोटींची मालमत्ता जप्त\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nआयपीएलIPLमधील सर्वात धोकादायक खेळाडू; कॅमेऱ्याची काच फोडली, पाहा व्हिडिओ\nमुंबईमराठा आंदोलनाचा धसका; ठाकरे सरकारने घेतले 'हे' आठ मोठे निर्णय\nअहमदनगररेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांपुढे मांडले 'हे' वास्तव\nमुंबईपाच दिवसांत चार मंत्री करोनाच्या विळख्यात; वर्षा गायकवाड यांनाही संसर्ग\nकोल्हापूरगोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; धनगर आरक्षणासाठी ढोल घुमणार\nदेशश्रीनगर भूकंपाने हादरलं, पण काश्मीर खोऱ्यात पसरल्या अफवा\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nमोबाइलसॅमसंगचा हा फोन ३५०० रुपयांनी स्वस्त, 64MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी\nधार्मिकपूजा साहित्यातील 'या' गोष्टी प्रतिकार शक्ती वाढण्यास उपयुक्त; कसे\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nमोबाइलरिलायन्स जिओचा धमाका, लाँच केले ५ नवीन प्लान, फ्री ऑफर्स, बंपर डेटा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathigappa.com/%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85/", "date_download": "2020-09-22T21:06:12Z", "digest": "sha1:7KYZKPPLJU7ERA4BYCY2H7DNBZCFXDBK", "length": 12682, "nlines": 75, "source_domain": "marathigappa.com", "title": "फॅन्ड्रीतल्या हिरोईनला अश्याप्रकारे मिळाला होता फॅन्ड्री चित्रपट, ७ वर्षानंतर आता कशी दिसते पहा – Marathi Gappa", "raw_content": "\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\nनिशिगंधा वाड ह्यांचे पती आहेत लोकप्रिय अभिनेते, खूपच रोमँटिक आहे दोघांची प्रेमकहाणी\nसैराट मधला सल्या आता खऱ्या आयुष्यात काय करतोय बघा, पाहून तुम्हांलाही अभिमान वाटेल\nहे मराठी सेलिब्रेटी यु ट्यु ब वर होत आहे लोकप्रिय, सर्वात टॉप वर आहे आसावरीचे चॅ ने ल\nजयदीप खऱ्या आयुष्यात कसा आहे पहा, पत्नी आहे हिंदी अभिनेत्री\nजत्रा चित्रपटातील हा कलाकार आता बनला आहे लोकप्रिय सेलिब्रेटी, बघा कोण आहे तो\nHome / मराठी तडका / फॅन्ड्रीतल्या हिरोईनला अश्याप्रकारे मिळाला होता फॅन्ड्री चित्रपट, ७ वर्षानंतर आता कशी दिसते पहा\nफॅन्ड्रीतल्या हिरोईनला अश्याप्रकारे मिळाला होता फॅन्ड्री चित्रपट, ७ वर्षानंतर आता कशी दिसते पहा\nअनेक चित्रपट येतात आणि जातात. पण काही असे चित्रपट असतात जे आपल्या मनात घर करून राहतात. आणि जर तुम्ही नीट पाहिलं तर कळेल कि, हे सगळे लक्षात राहणारे चित्रपट आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत असतात. यात काम करणारे कलाकार सुद्धा त्यांच्या अभिनय आणि कथेमुळे लक्षात राहतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘फॅंड्री’. समाजामध्ये लपलेल्या जात वर्ण व्यवस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट. सैराट सारखा दर्जेदार चित्रपट देणारे नागराज मंजुळे याचे दिग्दर्शक.२ या चित्रपटातून पुढे आलेली अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात.\nनागराज मंजुळे यांच्या चित्रपटात नेहमी भूमिकेला शोभेल असे नट आणि नट्या दिसतात. आणि त्यांची हि कास्टिंग टेक्निक यशस्वी सुद्धा ठरते. राजेश्वरी त्याचं उत्तम उदाहरण. फॅंड्री मधील ‘शालू’ या व्यक्तिरेखेची माहिती नागराज यांनी आपल्या टीम ला दिली होती. त्यानुसार दिसणारी राजेश्वरी त्यांच्या एका मित्राला रस्त्यात दिसली. त्यांनी नागराज मंजुळे यांना कळवलं. दुसऱ्या दिवशी ते दोघे त्याच ठिकाणी उभे राहिले जिथे ती काल दिसली होती.\nराजेश्वरी तिथून जात असताना ते तिच्याशी थोडं बोलले आणि तिच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांची परवानगी घेतली. फक्त तिच्या लुक्स वरून तिला निवडलं खरं पण तिनेही आपली निवड सार्थ असल्याचं दाखवून दिलं. अक्ख्या चित्रपटात आपल्या देहबोलीवरून तिने अभिनय केला आणि प्रेक्षकांनी त्यास पोचपावती दिली. खरं तर अभिनयाची पार्श्वभूमी नसताना अशा प्रकारची भूमिका कठीणच. पण राजेश्वरीने ती उत्तम रीतीने पेलली.\nखास कौतुकाची बाब म्हणजे ती तेव्हा केवळ ९वी यत्तेत शिकत होती. तर अशी हि गुणी अभिनेत्री मुळची पुण्याची. तिचा जन्म ८ एप्रिल १९९८ ला झाला. तिचं शालेय शिक्षण जोग हायस्कूल मधून शिकली आणि तिचं कॉलेज शिक्षण सुद्धा पुण्यातीलच आहे. फॅंड्रीच्या अभूतपूर्व यशानंतर तिने थोडा वेळ घेतला आणि मग तिचा ‘आयटमगिरी’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला. पण फॅंड्री एवढं यश त्याला मिळालं नाही. पण म्हणून राजेश्वरी थांबलेली नाही. दरम्यानच्या काळात तिने काही जाहिरातीसुद्धा केल्या.\n‘मन उनाड झालया’ या १४ फेब्रुवारीला रिलीज झालेल्या म्युजिकअल्बममध्ये ती झळकली आहे, ज्याला १ कोटीहून अधिक लोकांनी पाहिलं आहे आणि ८५००० पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. तिच्या कामाची दखल आजही घेतली जातेच आहे. त्याचमुळे विविध कार्यक्रमांना, शिबिरांना ती प्रमुख पाहुणी म्हणून दिसते. बदलत्या काळानुसार तिने स्वतःच्या पेहरावात बदल केले. ते खास लक्षात येतात. एका साध्या दिसणाऱ्या मुलीपासून ते ग्लॅमरस हिरोईन असा तो बदल आहे. तिच्या सोशल मिडिया पेज ला भेट दिलीत तर तुम्हाला याची खात्री पटेल. तर अशा या देखण्या आणि हुशार अभिनेत्रीच्या विविध कलाकृती आपल्याला लवकरच पाहायला मिळोत. तिच्या प्रयत्नांना यश मिळो. राजेश्वरीला तिच्या पुढील वाटचालीसाठी मराठीगप्पा कडून खूप खूप शुभेच्छा \nPrevious हे लोकप्रिय बालकलाकार आता कसे दिसतात पहा, फॅन्ड्रीतली हिरोईन तर खूपच सुदंर दिसतेय\nNext मिलिंद गवळी ह्यांची खऱ्या आयुष्यातील बायको आहे खूपच सुंदर, प्रेमकहाणी आहे खूपच अनोखी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nमहिनाभर बेपत्ता होती बायको, एका महिन्यानंतर नवऱ्याला फोनवर सांगितली स त्यकहाणी\nज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे झाले दुःखद निधन, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड\nअभिनेत्री मृणाल कुलकर्णी ह्यांची प्रेमकहाणी आहे रोमँटिक, पती आहेत मराठी दिग्गज अभिनेत्यांचे पुत्र\nसैराट मधली आर्चीची मैत्रीण अनि आता कशी दिसते, काय करते पहा\nगाढवाचं लग्न मधील गंगी खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर, आता काय करते पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3", "date_download": "2020-09-22T21:59:32Z", "digest": "sha1:PJ6JAE4QOI4W4HGHZ5RXNRPBH5IKHDDY", "length": 17998, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विद्रोही सांस्कृतिक चळवळ - विकिपीडिया", "raw_content": "\n) :-अध्यक्ष-कॉ. वाहरू सोनावणे, कार्याध्यक्ष-कॉ. धनाजी गुरव, सरचिटणीस-कॉ. गौतम कांबळे, उपाध्यक्ष-डॉ. बाबुराव गुरव, प्रा. गौतम काटकर,राजकुमार तांगडे, युवा कार्यकर्ते-डॉ. जालिंदर घिगे, दिग्विजय पाटील, कॉ. शिवराम ठवरे, कॉ. मयूर खराडे.\nपार्श्वभूमी :- विद्रोही सांस्कृतिक चळवळ १९९९पासून महाराष्ट्रात कार्यरत आहे. त्यासाली आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत म्हणजे धारावीत पाहिले विद्रोही साहित्य संमेलन घेतले गेले आणि इथूनच विद्रोही या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. १९९९साली काही लेखक बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेले त्यावेळी त्यांनी लेखकांना 'बैल' संबोधले. यावर सबंध लेखक वर्गातून कोणतीही निषेधाची प्रतिक्रिया उमटली नाही. तर त्याचवेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनातून देखील धार्मिक तणाव व इतर सामाजिक प्रश्नांची दखल घेतली जात नव्हती. ही सगळी साहित्यिक परिस्थिती बिघडलेली होती.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरील आक्षेप :-महाराष्ट्रातील पहिल्या ग्रंथकार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे हे होते. त्यांनी सन्मानाने जोतिराव फुले यांना संमेलनाचे निमंत्रण पाठविले असता जोतिरावांनी \"या घालमोड्या दादांनी दिलेल्या निमंत्रणास आम्ही नकार देत आहोत\" असे उत्तर दिले होते. त्यानंतरच केव्हातरी महाराष्ट्रात विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे बीज रोविले गेले, आणि अधिकृत मराठी साहित्य संमेलनाला अनुपस्थित राहण्याची प्रथा सुरू झाली. विद्रोहीने याचवेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनावर काही गंभीर आक्षेप घेतले अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र शासन २५ लाख रुपये देते. हा सर्व पैसा जनतेचा असतो. मात्र, अखिल भारतीय साहित्य संमेलनात कष्टकरी जनतेच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही. संमेलनाचे होणारे ठराव यांत देखील राबणाऱ्या जनतेचे प्रश्न कधीच अजेंड्यावर नसतात, त्यामुळे हे फक्त अभिजनांचे संमेलन आहे, अशी विद्रोहीने भूमिका घेतली. त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनांसाठी घेतल्या जाणाऱ्या पैशांचा हिशोब देखील जाहीर केला जात नाही. म्हणजेच यात आर्थिक गदारोळ देखील होता. फक्त आक्षेप घेऊन हे भागणार नाही तर यासाठी अखिल भारतीय संमेलनाला पर्याय उभा केला पाहिजे हे लक्षात घेऊन विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन घेण्याचे ठरले. त्यानुसार पहिले विद्रोही साहित्य संमेलन हे धारावीच्या झोपडपट्टीत झाले. त्यासाठी जनतेतून पैसे गोळा करण्यात आले. 'एक रुपया आणि एक मूठ धान्य'असे गोळा करून पाहिले संमेलन घेतले गेले. त्याचे अध्यक्ष बाबुराव बागुल हे होते तर उद्‌घाटक डाॅ. आ.ह. साळुंखे अर्थात आण्णासाहेब हरी साळुंखे हे होते. त्या संमेलनाचा एका महिन्याच्या आत सगळा हिशोब जाहीर केला गेला. या संमेलनाने महाराष्ट्राच्या वैचारिक वाटचालीत एक वेगळा ठसा उमटवला आहे. विद्रोही साहित्य संस्कृती संमेलने ही विद्रोहीची एक खास ओळख बनलेली आहे. सन २०१६पर्यंत १२ विद्रोही साहित्य संमेलन झाली असून, १३वे विद्रोही साहित्य संमेलन हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे झाले. (२३ व २४ डिसेंबर २०१७ )\nविद्रोही सांस्कृतिक चळवळ भूमिका :- विद्रोह म्हणजे प्रस्थापित अन्यायी व्यवस्थेविरुद्ध केलेले बंड होय. असा विद्रोह करणारी प्रत्येक व्यक्ती विद्रोही आहे. विद्रोहीच्या मते भारतात दोन परंपरा राहिलेल्या आहेत. यात एक श्रमपरंपरा आहे जी कष्टकऱ्यांची राबणाऱ्या जनतेची समतावादी परंपरा आहे. तर दुसरी परंपरा ही वैदिक-विषमतावादी ऐतखाऊ संस्कृती आहे. विद्रोहीच्या मते भारताच्या सांस्कृतिक इतिहास हा या दोन परंपरांच्या विरोधातून घडलेला आहे. विद्रोही ही श्रमपरंपरेचा वारसा सांगते. विषमतावादी परंपरा ही दुसऱ्या प्रत्येक परंपरेला विरोध करते. श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी विभागणी करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विचारसरणीचा निर्णायक पराभव व समतावादी जगाची निर्मिती हे विद्रोहीचे ध्येय आहे. त्यामुळेच जातिव्यवस्थेचा अंत, स्त्री-पुरुष विषमतेचा अंत आणि संपूर्ण शोषणमुक्ती ही विद्रोहीMची तीन प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.\nविद्रोह हा शब्द सर्व संकल्पनांमधील काहीतरी नाकारणाऱ्या असल्यामुळे विद्रोही ही नकारात्मक चळवळ वाटते. विद्रोहींच्या मते 'नवीन जगाची निर्मिती करण्यापूर्वी जुन्या वाईट जग नाहीसे करणे गरजेचे असते. कचराकुंडीत गुलाबाचे रोप लावले तर ते जगण्याची शक्यता कमीच त्यासाठी ती जागा साफ करून रोप लावले पाहिजे म्हणून विद्रोहीचे काम हे नकारात्मक नसून सकारात्मकच आहे.'\nविद्रोही सांस्कृतिक चळवळीचे आदर् श:- विद्रोहींच्या मतानुसार, 'माणूस इतिहासाच्या खांद्यावर उभे राहून भविष्याचा वेध घेत असतो. इतिहासातील चांगल्या प्रेरणा घेऊन एका चांगल्या जगाची निर्मिती करणे यात काहीही गैर नाही.' त्यामुळे चार्वाक, गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, चक्रधरस्वामी, बसवण्णा व इतर शरण, नामदेव, ज्ञानोबा, तुकोबा, जनाबाई व इतर सर्व समतावादी संत परंपरा, छत्रपती शिवराय, संभाजी महाराज, क्रांतीबा फुले, सावित्रीमाई, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, गुलाम महाराज, बिरसा मुंडा व इतर आदिवासी क्रांतिकारक उमाजी नाईक, क्रांतिसिंह नाना पाटील, तुकडोजी महाराज, साने गुरुजी, क्रांतिवीर नागनाथअण्णा नाईकवाडी ह्या महामानवांचे विचार, त्यांचे आदर्श ही विद्रोहाची प्रेरणास्थाने आहेत. विद्रोही व्यक्तिपूजा मानत नाही मात्र चांगल्या माणसांचे चांगले विचार पुढे नेण्याचा निश्चित प्रयत्न करते.\nविद्रोहीची कार्यपद्धती:- विद्रोही ही प्रामुख्याने सांस्कृतिक चळवळ आहे. त्यामुळे प्रस्थापित चुकीच्या गोष्टींना सांस्कृतिक पर्याय देणे हे विद्रोहीचे प्रमुख काम आहे. विद्रोहीच्या वतीने तरुण-तरुणींसाठी अभ्यास शिबिरे घेतली जातात. विद्रोहीच्या विचारांची ओळख करून देणे आणि वर्तमानातील आव्हाने समजून घेणे हे या शिबिरांमधून होत असते. विद्रोही विद्यार्थी संघटना ही विद्रोहीची विद्यार्थी आघाडी आहे. या मार्फत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. या शिवाय विद्रोहीने विविध आंदोलने केलेली आहेत. बडवे-उत्पात हटाव आंदोलन हे त्यामधील एक प्रमुख आंदोलन होते त्याचा परिणाम म्हणून सध्या विठ्ठल मंदिर कायद्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. विद्रोहीच्या मार्फत वारकाऱ्यांसाठी आरोग्यसेवा देखील दरवर्षी पूरवली जाते. पथनाट्य आणि शाहिरी या माध्यमातून प्रबोधन केले जाते. याशिवाय पुस्तकचर्चा, गटचर्चा असे अनेक उप्रकम राबवले जातात. दर महिन्याला मासिक बैठक घेतली जाते. विद्रोहीचे प्रकाशन देखील असून त्यांनी २०पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांचे \"सम्यक विद्रोही\" हे नियतकालिक आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०२० रोजी १४:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2020-09-22T21:29:21Z", "digest": "sha1:OTLKUHU52IGCQKRGK7WWXITDHFJJR5ZG", "length": 8254, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिवाजी विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ याच्याशी गल्लत करू नका.\nशिवाजी विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोल्हापूर शहरातील विद्यापीठ आहे. याची स्थापना १९६२ साली त्या काळचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.\nयाला शिवाजी विद्यापीठ असेही म्हणतात. विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी या विद्यापीठाच्या क्षेत्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर असे पाच जिल्हे असावेत अशी योजना होती. पण रत्नागिरी जिल्हा मुंबई विद्यापीठाकडेच राहिला आणि सोलापूर जिल्हा सोलापूर विद्यापीठाकडे गेला (इ.स. २००४). त्यामुळे आता कोलहापूर, सांगली आणि सातारा असे तीनच जिल्हे कोल्हापूर विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येतात. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन विद्यापीटापैकी एक आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक\nकवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ\nसंत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ\nश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ\nकविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ\nमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ\nअजिंक्य डी.वाय. पाटिल विद्यापीठ\nमराठी भाषा गौरव दिन\nशिवाजी महाराज यांच्या नावे असलेल्या गोष्टी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०२० रोजी १३:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/9/9/pravin-darekar-comment-on-kangana-ranaut-POK-statement.html", "date_download": "2020-09-22T22:04:44Z", "digest": "sha1:T4SXKSTBRJ3EQOFIKDLWFUJAMAI6ZIPU", "length": 3087, "nlines": 7, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " कंगानाच्या मुंबईबद्दल वक्तव्यावर दरेकरांनी दिले ‘हे’ उत्तर - महा एमटीबी", "raw_content": "कंगानाच्या मुंबईबद्दल वक्तव्यावर दरेकरांनी दिले ‘हे’ उत्तर\nमुंबई : अभिनेत्री कंगना रणौत हिच्याविरोधात भूमीका घेतल्यानंतर सुढ बुद्धी दाखवून केवळ पालिका आणि राज्यातील सत्तेचा वापर करायचा, कंगनाच्या विरोधात म्हणूनच ही कारवाई केली जात आहे हे स्पष्ट दिसत आहे. मुंबई राजरोज पणे बकालपणे उभ्या राहिल्या झोपडपट्ट्या त्यांच्यावर कारवाई होणार नाही, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली आहे.\nराज्यातील इतर प्रश्नांना बगल देत कंगना विरोधात ज्या प्रकारे कंगना विरोधात महापालिका आघाडीवर कारवाई करत आहे, त्याबद्दल दरेकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनाबद्दल तुमची प्रतिक्रीया काय असे विचारले असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची जी भूमिका आहे तीच आमचीही आहे, असे त्यांनी म्हटले आहे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/58047", "date_download": "2020-09-22T21:35:08Z", "digest": "sha1:RRK7GQFFXHBKDU6XL5OJ5QV67MRL4USG", "length": 26076, "nlines": 303, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दवेध - पर्यायी मराठी शब्द | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शब्दवेध - पर्यायी मराठी शब्द\nशब्दवेध - पर्यायी मराठी शब्द\n२०१६ च्या मराठी भाषा दिवसा निमित्त आयोजित उपक्रमांचा भाग म्हणून शब्दवेध नावाचा एक उपक्रम राबवला होता.\nअर्थातच मभादि निमित्त असा उपक्रम चालवण्याला कालावधीची सीमा होती. पण तरीही हा उपक्रम निरंतर चालू रहावा असे वाटल्याने हा धागा काढत आहे. (विशेषतः नवीन / समकालीन) इंग्रजी शब्दास अथवा शब्दसमुहास पर्यायी मराठी शब्द शोधून काढणे हा ह्या धाग्याचा हेतू आहे.\nइथून पुढचा भाग तिकडूनच चिकटवला आहे. ज्यायोगे ह्या उपक्रमाची नीट कल्पना येईल.\nहल्ली 'मराठी भाषा ही मरणपंथाला लागलेली भाषा आहे' पासून 'जोवर मराठीत नाटकं, पुस्तकं, कविता आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्ती जन्मास येतील तोवर मराठी भाषेला मरण नाही' पर्यंतच्या टोकाच्या प्रतिक्रिया आपण ऐकत असतो. भाषा जर नवीन पिढीला शिकवली जात नसेल, तर भाषेचा अंत दूर नाही, हे तर आपण जाणतोच. भाषा अद्ययावत राहण्यासाठी आणि नवीन पिढीला आपलीशी वाटण्यासाठी कालसुसंगत बदल, नवनवीन शब्दांना सोपे, सुटसुटीत प्रतिशब्द निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे.\nआपण रोज बोलताना, मायबोलीवर लिहिताना कितीतरी अन्य भाषांतले (बहुतांश इंग्रजी) शब्द वापरतो. आपल्यापैकीच काही लोक कटाक्षानं इंग्रजी शब्दांचा वापर टाळून, प्रसंगी नवीन मराठी शब्दाला जन्माला घालून मराठीतच लिहिण्याचा आग्रह धरतात. त्यातले काही शब्द अगदी शब्दशः भाषांतरित असतात, तर काही मूळ अर्थाचे आणि आपल्या भाषेचा / संस्कृतीचा मुलामा चढवून आपलेच वाटणारे असतात. यातला कुठलाही प्रकार श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असा नसतोच. असे अनेक शब्दश: भाषांतरित शब्द आपल्या इतके अंगवळणी पडलेले असतात की, मधुचंद्र किंवा उच्चभ्रू हे अनुक्रमे हनिमून आणि हाय-ब्रो या शब्दांची अगदी शब्दशः भाषांतरं आहेत, हे जाणवतसुद्धा नाही. असे नवे शब्द वाचताना अनेकदा, 'अरे, काय मस्त शब्द कॉइन केलाय... आपलं जन्माला घातलाय' अशी आपली प्रतिक्रिया होते, तर काही वेळेला हा फारच जगडव्याळ शब्द आहे, किंवा याचा हुबेहूब अर्थ जाणवत नाहीये, अर्थाची एखादी छटा कमी पडतेय, असं वाटतं. असं झाल्यावर आपण स्वस्थ थोडीच बसतो त्या शब्दाचा कीस पाडणं चालू होतंच. मग शब्दार्थ, शब्दाचे बरोबर रूप असे बाफ वाहायला लागतात.\nतर या उपक्रमात आम्ही असेच काही इंग्रजी शब्द देणार आहोत. त्या शब्दांना त्यांच्या अर्थाच्या जवळ जाणारा सोपा, सुटसुटीत मराठी प्रतिशब्द तुम्ही सांगायचा आहे. या शब्दांना एकच एक उत्तर अर्थातच असेल, असं नाही. कदाचित काही शब्दांना यंदाच्या मराठी भाषा दिनाच्या काळात प्रतिशब्द सुचणारही नाहीत, पण तुम्ही प्रयत्न कराल, याची खात्री आहे.\nआतापर्यंत अचूक आणि सोपे वाटलेले शब्द एकत्र..\n१) Brain Storming : मनावर्त, विचार मंथन,कल्पना विस्फोट, मेंदूवादळ, कल्पनामंथन\n२) Pace : गती,वेग\n३) Bib : बिल्ला, धावक क्रम निर्देशक\n४) Dilatory : संथ,विस्फारक, कूर्मगती(ने वागणारा)\n५) Polite Reminder : विनम्र आठवण, मृदु स्मरण, आठवणीकरता टिचकी, स्मरणविनंती\n६) paradigm : संस्थिती, नमुना/ वानगी,ठोकळेबाज / मूलभुत संकल्पना\n७) Spoiler alert : रसभंग सूचना,रहस्यभेद इशारा\n८) Martinet : शीस्ताग्रही\n९) Indefatigable : अथक, अम्लान,अदम्य,अविरत\n१०)naive : भोळा/ भोळी, अपरिपक्व,भाबडा अननुभवी, अजाण\n११) unplugged : वग़ळलेला / काढुन टाकलेला,\n१२) Blurb : सारांश,गोषवारा\nतर मग होऊ दे कल्पना विस्फोट येऊ देत नवनवीन शब्द मराठी मधे....\nमाझा प्रयत्न राहील की असे मायबोलीकरांनी सुचवलेले पर्यायी शब्द मी महिन्यातून एकदा तरी इथे मुख्य धाग्यामधे लिहून, धागा अद्ययावत करेन.\n१. जी पी एस = वैश्विक स्थलनिर्देशक प्रणाली\n२. रिसेट करणे = निरस्त करणे, मूळपदावर आणणे , पुर्वपदावर आणणे\n३. थॅक यू इन अँटीसिपेशन = आधीच आभार मानतो /ते\n४. डिव्हाईस = Device = साधन, उपकरण, युक्ती\n५. गॅजेट = Gadget = साधन, अवजार\n६. अपग्रेड = स्तर उद्धरण, दर्जावर्धन , श्रेणीवर्धन\n७. हार्डवेअर = संगणकीय साहित्य, सामुग्री\n८. सॉफ्टवेअर = संगणकीय कार्यप्रणाली\n९. एप्स (ऍप्लिकेशन्स) = उपायोजने\n१०. स्क्रीन, डिस्प्ले = पडदा, पटल, दर्शन, दर्शनी पटल\n११. डिस्प्ले पिक्चर = दर्शनचित्र\n१२. Strategy व्यवसाय विषयी - धोरण\n१३. Strategy युध्द विषयी - व्युहरचना\n१४. Strategy वैद्यकीय संदर्भाने - उपाय योजना, उपचार\n१६ डिप - बुडूक / डुबकावणं\n१७ पेस्ट - वाटण\n१८ मॅरिनेट - मुरमाखवणं\n१९ शॅलो फ्राय- तेलावर परतणे\n२० रॉक सॉल्ट - दगडी मीठ, काळे मीठ, सैंधव, शेंदेलोण\n२१ detergent - निर्मलक\n२५ कोवर्कर्/कलीग - सहकारी\nमराठी भाषा आणि व्याकरण\n'अपडेट' साठी अद्ययावत हा शब्द\n'अपडेट' साठी अद्ययावत हा शब्द बरोबर आहे का\nमला ज्यासाठी मराठी पर्यायी शब्द हवेत असे इंग्रजी शब्द\n१ जी पी एस -\n२ रिसेट करणे -\nएका धाग्यावर जिज्ञासा यांनी\nएका धाग्यावर जिज्ञासा यांनी कॉम्प्युटर शटडाऊन साठी विझवणे हा शब्द वापरल्याचे लिहिले होते. 'बंद करणे' व्यतिरिक्त अजून काही सुचतंय का\nरिसेट करणे - पुनर्प्रस्थापित\nरिसेट करणे - पुनर्प्रस्थापित करणे\nरिसेट करणे - पूनर्प्रस्थापित\nरिसेट करणे - पूनर्प्रस्थापित \nजी पी एस - वैश्विक\nजी पी एस - वैश्विक स्थलनिर्देशक प्रणाली.\nजी पी एस - जगत स्थान प्रणाली\nजी पी एस - जगत स्थान प्रणाली\nरिसेट करणे - पुसून टाकणे\nरिसेट करणे - पुसून टाकणे\nरिसेट करणे - पूनर्प्रस्थापित\nरिसेट करणे - पूनर्प्रस्थापित \nमित, मलाही हा चपखल वाटत नाहीये.\nहे पुनः म्हणजे रि चे भा षांतरच झाले. जरा चौकटी बाहेरचा विचार करूया\nजसे सिक्सरला षटकार आणि त्या अनुषंगाने ४ रन ला चौकार हा शब्द योजलाय (म्हणजे मुळात इंग्रजी मधे देखिल सिक्सर सारखा ४ रन ला एकच शब्द नाहीये) तसे नवीनच काही योजता येतंय का / असं काहीतरी सुचतंय का ते बघावं अशी विनंती आहे.\nआपापले इंग्रजी शब्द देखिल इथे\nआपापले इंग्रजी शब्द देखिल इथे विचारा कृ. ध.\nथॅक यू इन अँटीसिपेशन म्हणजे\nथॅक यू इन अँटीसिपेशन\nथॅक यू इन अँटीसिपेशन - आधीच\nथॅक यू इन अँटीसिपेशन - आधीच आभार मानतो /ते\nरिसेट करणे - पुसून टाकणे हे\nरिसेट करणे - पुसून टाकणे हे ईलेक्ट्रॉनिक डिव्हाईस वरील डेटा करता ठीक वाटतंय.\nमग आता ह्यांना पण सांगा\nअपग्रेड साठी यद्ययावत बरोबर\nअपग्रेड साठी यद्ययावत बरोबर वाटतोय का \nस्क्रीन - मोठ्या आकारा करता\nस्क्रीन - मोठ्या आकारा करता पडदा ठीक वाटतो लहान आकारा करता उदा. मोबाईल / घड्याळ यांची स्क्रीन / डिस्प्ले या करता काय शब्द योजता येईल\nथॅक यू इन अँटीसिपेशन <<<\nथॅक यू इन अँटीसिपेशन <<< \"आगाऊ धन्यवाद\" म्हणतात पण तो मला फारसा रुचत नाही (मीही तो वापरतो.)\nस्क्रीन - मोठ्या आकारा करता\nस्क्रीन - मोठ्या आकारा करता पडदा ठीक वाटतो लहान आकारा करता उदा. मोबाईल / घड्याळ यांची स्क्रीन / डिस्प्ले या करता काय शब्द योजता येईल <<< पडदा काय वाईट आहे <<< पडदा काय वाईट आहे मग पटल चालेल का\nमग पटल चालेल का\nमग पटल चालेल का\nमंजूताई - अपग्रेड -\nमंजूताई - अपग्रेड - यद्ययावत' - अद्ययावत चा अर्थ माहीत आहे. अ चं य केल्याने अर्थ काय झाला ते मला नाही कळलं उलगडून सांगणार का \nतसेच हे आपणा सर्वांकडून सुचवलेले सगळेच शब्द वर मुख्य धाग्यात वाढवावे का त्याआधी त्याला नजरेखालून घालण्याकरता सुयोग्य अशा माबोकरांना गळ घालावी.\nमला भरत मयेकर आणि चिनूक्स अशी नावे सुचताहेत अजून कोणास विनंती करता येईल ते सुचवा. किंवा जाणकार मंडळींनो आपणहूनच पुढे या \nअद्ययावतच म्हणायचं होतं ....\nअद्ययावतच म्हणायचं होतं ....\nजी पी एस - वैश्विक\nजी पी एस - वैश्विक स्थलनिर्देशक प्रणाली.\nहे योग्य वाटत आहे\nपर्यायी मराठी शब्द सुचवताना\nपर्यायी मराठी शब्द सुचवताना शक्यतो संस्कृताईज्ड शब्द नकोत. असले तरी सोपे सुटसुटीत असावेत.\nअ‍ॅपसाठी अनुप्रयोग असा एक शब्द बर्‍याच टेक्निकल भाषांतरामध्ये वापरला जातो.\nजीपीएस इतकेच वापरायचे झाल्यास त्याला मराठी केले जात नाही. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमसाठी मराठी शब्दप्रयोग वापरायला आवडेल.\nपर्यायी मराठी शब्द सुचवताना\nपर्यायी मराठी शब्द सुचवताना शक्यतो संस्कृताईज्ड शब्द नकोत. असले तरी सोपे सुटसुटीत असावेत. +१\nसंस्कृत ' प्रचूर' सुटसुटीत आहे का\n१. जी पी एस = वैश्विक\n१. जी पी एस = वैश्विक स्थलनिर्देशक प्रणाली\n२. रिसेट करणे = निरस्त करणे\n३. थॅक यू इन अँटीसिपेशन = आधीच आभार मानतो /ते\n४. डिव्हाईस = Device = साधन, उपकरण, युक्ती\n५. गॅजेट = Gadget = साधन, अवजार\n६. अपग्रेड = स्तर उद्धरण, दर्जावर्धन\n७. हार्डवेअर = संगणकीय साहित्य, सामुग्री\n८. सॉफ्टवेअर = संगणकीय कार्यप्रणाली\n९. एप्स (ऍप्लिकेशन्स) = उपायोजने\n१०. स्क्रीन, डिस्प्ले = पडदा, पटल, दर्शन, दर्शनी पटल\nगोळेकाका आले. आता चिंता नाही.\nगोळेकाका आले. आता चिंता नाही.\nरिसेट करणे - पूर्ववत करणे\nरिसेट करणे - पूर्ववत करणे\nसंस्कृत ' प्रचूर' सुटसुटीत\nसंस्कृत ' प्रचूर' सुटसुटीत आहे का>> मुद्दामच लिहिलंय. असले धेडगुजरी शब्द फार भारी मानले जातात आमच्या भाषांतरकार लोकांमध्ये. भले ते कुणाला समजेनात का.\nरिसेट करणे - पूर्ववत करणे.\nरिसेट करणे - पूर्ववत करणे. निरस्त पेक्षा हा आवडला.\n६. अपग्रेड = स्तर उद्धरण, दर्जावर्धन या पेक्षा अद्ययावत करणे हा सोपा आणि जास्त बरोबर वाटतो. अपग्रेडने दर्जा वृद्धी होतेच असं नाही, त्याने फक्त प्रणाली अद्ययावत होते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा आणि व्याकरण\nसुरुवात : मे 30 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://hwmarathi.in/maharashtra/saying-this-is-your-hindutva-the-bjp-has-once-again-criticized-the-editorial-of-the-saamana/68116", "date_download": "2020-09-22T19:52:03Z", "digest": "sha1:6G4K6OB6SERXE2YVEPANRSFMWMBAKRUW", "length": 17480, "nlines": 85, "source_domain": "hwmarathi.in", "title": "हेच काय तुमचे हिंदुत्व?, सामनातून भाजपवर टीका – HW Marathi", "raw_content": "\nहेच काय तुमचे हिंदुत्व, सामनातून भाजपवर टीका\nमुंबई | सीमा आंदोलनात, बेळगावात जाऊन ज्यांनी लाठय़ा खाल्ल्या व बेळगावी पोलिसांचा अघोरी पाहुणचार सोसला असे छगन भुजबळ व एकनाथ शिंदे हे दोन मंत्री सीमाप्रश्नी तेथील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी नेमले आहेत. बेळगाव-कारवारचा लचका महाराष्ट्राच्या द्वेष्टेपणातून तोडला. हा अन्याय होता. अन्यायाविरुद्ध तेव्हापासून पेटलेली संतापाची ज्वाला साठ वर्षांनंतरही विझलेली नाही. ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’ अशा घोषणा देत बेळगावातील मराठी तरुणांची गरम रक्ताची पिढी रस्त्यावर उतरते. त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारले जाते. खोटय़ा गुन्हय़ांखाली अडकवले जाते. बेळगावात महापालिकेवर शिवरायांचा, हिंदुत्वाचा भगवा फडकवला म्हणून ती महापालिकाच बरखास्त केली जाते. हेच काय तुमचे हिंदुत्व’ अशा घोषणा देत बेळगावातील मराठी तरुणांची गरम रक्ताची पिढी रस्त्यावर उतरते. त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारले जाते. खोटय़ा गुन्हय़ांखाली अडकवले जाते. बेळगावात महापालिकेवर शिवरायांचा, हिंदुत्वाचा भगवा फडकवला म्हणून ती महापालिकाच बरखास्त केली जाते. हेच काय तुमचे हिंदुत्व आता गोळय़ा घालण्याची भाषा सुरू झाली. एकीकरण समितीच्या नेत्यांवर बंदूक रोखणे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राच्या छातीवर बंदूक रोखणे. एकदा धाडस करून बघाच, सामनातून भाजपवर पुन्हा एकदा टीका केली.\nभाजपच्या राज्यात न्याय मागणाऱ्यांना बंदुकीच्या गोळ्या मिळतात हे आता पक्के झाले. भाजपचे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी सरकार असल्याचे म्हणवून घेते. मग बेळगावात ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीला गोळ्या घालण्याची भाषा केली जाते ते मराठी बांधव काय ‘पाकडे’ आहेत ते हिंदूच आहेत. बेळगावात महापालिकेवर शिवरायांचा, हिंदुत्वाचा भगवा फडकवला म्हणून ती महापालिकाच बरखास्त केली जाते. हेच काय तुमचे हिंदुत्व ते हिंदूच आहेत. बेळगावात महापालिकेवर शिवरायांचा, हिंदुत्वाचा भगवा फडकवला म्हणून ती महापालिकाच बरखास्त केली जाते. हेच काय तुमचे हिंदुत्व आता गोळ्या घालण्याची भाषा सुरू झाली. एकीकरण समितीच्या नेत्यांवर बंदूक रोखणे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राच्या छातीवर बंदूक रोखणे. एकदा धाडस करून बघाच\nमहाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घाला, अशी भाषा कन्नड संघटनेने केली आहे. हे लोक भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. कर्नाटकात कोणाचेही राज्य आले तरी सीमा भागातील मराठी मंडळींवरील अन्याय-अत्याचार काही थांबत नाहीत. उलट सत्ताधाऱयांत अत्याचार करण्याची चढाओढच लागलेली असते. आताही कोणी एक भीमाशंकर पाटील व त्याची कर्नाटक नवनिर्माण सेना आहे. त्याने बेळगावात येऊन सांगितले की, ‘सीमा प्रश्नावरून गेली 60 वर्षे बेळगावच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगावच्या सीमेवर थांबवून गोळ्या घातल्या पाहिजेत. त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल.’ मराठी माणसांना चिरडण्याचे व भरडण्याचे प्रयोग गेल्या 60 वर्षांपासून सुरूच आहेत. त्या सर्व अघोरी प्रयोगांना सीमा भागातील जनता पुरून उरल्याने आता त्यांना गोळय़ा घालण्याची मागणी सुरू झाली आहे. गेल्या 60 वर्षांपासून सीमा भागातील मराठी माणूस कानडी सरकारच्या गोळ्या आणि लाठ्याकाठ्याच खात आहे. पण सीमालढा काही थांबला नाही, कारण तो सत्य आणि न्यायाचा लढा आहे. भाजप पुढाऱयांच्या तोंडी सध्या ऊठसूट गोळ्या घालण्याची भाषा वाढली आहे. हे त्यांचे वैफल्य आहे.\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनीही सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱया लोकांना गोळय़ा घातल्या पाहिजेत असे बजावले. अंगडी हेसुद्धा बेळगावचेच आहेत. भाजपच्या राज्यात न्याय मागणाऱयांना बंदुकीच्या गोळय़ा मिळतात हे आता पक्के झाले. भाजपचे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी सरकार असल्याचे म्हणवून घेते. मग बेळगावात ज्या महाराष्ट्र एकीकरण समितीला गोळय़ा घालण्याची भाषा केली जाते ते मराठी बांधव काय ‘पाकडे’ आहेत ते हिंदूच आहेत. बेळगावातील हिंदूंना गोळय़ा घाला असेच या लोकांना सांगायचे आहे. बेळगाव, कारवार, भालकी, निपाणीमधल्या मराठी भाषिकांचा महाराष्ट्रात येण्यासाठीचा हा लढा आजचा नाही. तो साठ वर्षांहून जास्त जुना आहे. हे लढे चिरडले, रक्तपात केला. सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबातून नव्या लढय़ाची प्रेरणा मराठी बांधवांना मिळाली आहे. त्यात आता महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व तेही उद्धव ठाकरे आहेत. सीमा प्रश्नासाठी 69 हुतात्म्यांचे बलिदान देणारा पक्ष राज्यात सत्तेवर आहे व काँगेस-राष्ट्रवादीचे नेते सीमाप्रश्नी शिवसेनेच्या सोबतीला आहेत.\nमहाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळय़ा घालण्याची भाषा ज्यांनी केली त्यांनी आधी आमच्या सीमा पार करून एक पाऊल पुढे टाकण्याची हिंमत दाखवावी. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ अंगावर येणाऱयांचा कसा फडशा पाडतात ते समजेल. महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी समन्वय मंत्री नेमले आहेत व हे मंत्री मागच्या भाजप सरकारने नेमले तसे नाहीत. सीमा आंदोलनात, बेळगावात जाऊन ज्यांनी लाठय़ा खाल्ल्या व बेळगावी पोलिसांचा अघोरी पाहुणचार सोसला असे छगन भुजबळ व एकनाथ शिंदे हे दोन मंत्री सीमाप्रश्नी तेथील जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी नेमले आहेत. बेळगाव-कारवारचा लचका महाराष्ट्राच्या द्वेष्टेपणातून तोडला. हा अन्याय होता. अन्यायाविरुद्ध तेव्हापासून पेटलेली संतापाची ज्वाला साठ वर्षांनंतरही विझलेली नाही. ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’ अशा घोषणा देत बेळगावातील मराठी तरुणांची गरम रक्ताची पिढी रस्त्यावर उतरते. त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारले जाते. खोटय़ा गुन्हय़ांखाली अडकवले जाते. बेळगावात महापालिकेवर शिवरायांचा, हिंदुत्वाचा भगवा फडकवला म्हणून ती महापालिकाच बरखास्त केली जाते. हेच काय तुमचे हिंदुत्व’ अशा घोषणा देत बेळगावातील मराठी तरुणांची गरम रक्ताची पिढी रस्त्यावर उतरते. त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारले जाते. खोटय़ा गुन्हय़ांखाली अडकवले जाते. बेळगावात महापालिकेवर शिवरायांचा, हिंदुत्वाचा भगवा फडकवला म्हणून ती महापालिकाच बरखास्त केली जाते. हेच काय तुमचे हिंदुत्व आता गोळय़ा घालण्याची भाषा सुरू झाली. एकीकरण समितीच्या नेत्यांवर बंदूक रोखणे म्हणजे शिवरायांच्या महाराष्ट्राच्या छातीवर बंदूक रोखणे. एकदा धाडस करून बघाच\nDevelopment FrontfeaturedfrontlineHinduismMaharashtraMatchsaamanshiv senaUddhav Thackerayअग्रलेखउद्धव ठाकरेमहाराष्ट्रमहाविकासआघाडीशिवसेनासामनाहिंदूत्व\n‘या’कारणामुळे विखेंना कॉंग्रसमध्ये घरवापसी करावी लागणार \nठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफी २ लाखापर्यंत, जाणून घ्या काय आहे ‘अध्यादेश’\nसवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडणार\nनांदेड जिल्ह्यातील १६ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड १४ मार्चला\nडीएसके कुलकर्णी यांना पत्नीसह दिल्लीतून अटक\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-09-22T21:21:52Z", "digest": "sha1:IXEYH443OF5OGLH4FWJIEK2IYINHIFG6", "length": 4368, "nlines": 61, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चायना एअरलाइन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nचायना एअरलाइन्स (चिनी: 中華航空) ही तैवान देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. चायना एअरलाइन्स दर आठवड्याला जगातील ९५ विमानतळांवर एकूण १,३०० प्रवासी विमानसेवा पुरवते. चायना एअरलाइन्सचा प्रमुख वाहतूकतळ तैपैजवळील ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.\nताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ (तैपै)\nहॉंग कॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (हॉंग कॉंग)\nएअर चायना याच्याशी गल्लत करू नका.\nबॅंकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावरील चायना एअरलाइन्सचे एअरबस ए३३० विमान\n२०११ सालापासून चायना एअरलाइन्स स्कायटीम समूहाचा सदस्य आहे.\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.inmarathi.com/tag/sleep/", "date_download": "2020-09-22T21:55:49Z", "digest": "sha1:GW7LTGJLMZCNYQC6UIVCEJGRJRN2KZ4G", "length": 13189, "nlines": 104, "source_domain": "www.inmarathi.com", "title": "sleep Archives | InMarathi", "raw_content": "\nसर्वांगसुंदर, निरोगी शरीरासाठी, रोज झोपण्यापूर्वी लावून घ्या या साध्या-सोप्या सवयी\nदिसण्यापेक्षा स्वभाव महत्त्वाचा, तरीही आपलं लक्ष, पहिल्यांदा बाह्यरुपाकडेच जातं, म्हणूनच व्यवस्थित प्रेझेंटेबल दिसण्यासाठी सोप्प्या टिप्स\n९ तास गाढ झोपण्यासाठी लाख रुपये पगार मिळतोय, विश्वास बसत नसेल तर हे वाचा\n‘झोपेचं मानधन’ या त्यांच्या ऑफर ला त्यांनी ‘Dreamy Offer’ असं नाव दिलं आहे आणि ती त्यांनी २०२१ मध्ये परत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nया ९ अगदी स्वाभाविक सवयी तुमच्या मेंदूची प्रचंड प्रमाणात हानी करत आहेत\nआपल्या कौतुकाची अपेक्षा करणे आणि ते नाही झालं की नाराज होणे यासाररखी कमकुवत करणारी दुसरी गोष्ट नाहीये. ते करणं नेहमीच टाळा.\nसावधान : अनेकदा आपल्याला पडणारी “ही” स्वप्नं देत असतात आरोग्याविषयी गंभीर इशारा\nजे जे प्रत्यक्षात होत नाही, ते खूपदा आपण स्वप्नात बघतो. पण तुम्हाला माहिती आहे काही काही स्वप्नं आपल्या आरोग्यासंबंधी धोक्याचा इशारा देत असतात.\nकाही जणांना त्यांची स्वप्नं पूर्णपणे आठवतात, तर काहींना नाही, असं का होतं\nजी माणसे मनाशी फार विचार करतात, भावनाशील असतात, किंवा सतत विचार करतात अशा माणसांना आपली स्वप्ने चांगली आठवतात.\nअभ्यासकांच्या मते, स्वप्नं लक्षात रहाणं स्व-विकासाठी महत्त्वाचं असतं पण स्वप्नं लक्षात ठेवावी कशी पण स्वप्नं लक्षात ठेवावी कशी\nआपले स्वप्न लक्षात राहू लागले, की आपण वेगवेगळ्या परिस्थितीत आपण अगदी सहजपणे निर्णय घेऊ शकतो असं ही एक रिसर्च सांगतो.\nस्वप्नं सर्वांनाच पडतात, पण अनेकांना स्वप्नांबद्दल “ह्या” गोष्टी माहीत नसल्याने त्यांचा “उलगडा” होत नाही\nसगळ्यांनाच रंगीत स्वप्न पडतात असं नाही, काही जण ब्लॅक ॲण्ड व्हाइट स्वप्नदेखील पाहतात. वाटलं ना आश्चर्य\nझोपण्यापूर्वी नकळत केलेलं “हे” एक काम तुमची झोप उडवू शकतं…\nथोडक्यात, मसालेदार, तेलकट पदार्थ, दारु, सोडा, हे पदार्थ रात्रीच्या जेवणात टाळावेतच. ज्यामुळे झोप पुरेशी होते व कार्यक्षमता टिकून राहते.\nघोरणं थांबवण्याचे (पार्टनरला चांगली झोप मिळू देण्याचे) काही नैसर्गिक उपाय\nआपल्याच घरात आणि रोजच घोरणारी व्यक्ती असते, आणि आपल्याला काही करता येत नाही. कारण हे घोरणं नैसर्गिक आहे. त्यावर काही औषधोपचार असतो हे कोणाला माहितीच नाही.\nआरोग्यम् याला जीवन ऐसे नाव\n“थोडेसे आळशी” व्हा आणि स्मरणशक्ती वाढवा, आवर्जून वाचाच\nआळशीपणामुळे तुमच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होते आहे असा निष्कर्ष जर संशोधनातून निघत असेल तर यावर तुमचं मत काय असेल तुमचा विश्वास बसेल का यावर\nआरोग्यम् याला जीवन ऐसे नाव\nदिवसभर थकवा – कारण आहे झोपताना केलेल्या ह्या ८ चुका\nजो माणूस रात्री मनावर कोणतेही ओझे न बाळगता शांत झोपू शकतो, तोच खरा सुखी माणूस होय. सुखी माणसाची ही व्याख्या काही वर्षांपर्यंत अगदी योग्य होती.\nआपल्याला स्वप्नं का पडतात, भविष्याचे पूर्वसंकेत, भेडसावणाऱ्या चिंता की आणखी काही\nस्वप्नात भविष्याचे संकेत मिळतात; माणसाना भेडसावणाऱ्या चिंता स्वप्नांच्या रूपाने येतात; देव स्वप्नाच्या माध्यमातुन भक्तांशी संवाद साधतात असेही मानले जाते.\nझोपतांना उशी वापरणे चांगले की वाईट, याचे शास्त्रीय उत्तर\nझोपताना आपल्यातील बहुतेक लोक उशी घेऊन झोपत असतील. उशी घेऊन झोपल्याने झोप चांगली लागते, असे काही जणांचे म्हणणे असते. मग उशी घेऊन झोपणे हे चांगले की वाईट\nयाला जीवन ऐसे नाव\nधकाधकीच्या जीवनात स्वतःकडे दुर्लक्ष न करता या टिप्स फॉलो करा आणि टेन्शन फ्री जगा\nया धकाधकीमध्ये स्वतःला वेळ द्यायचा तरी कसा वेळ काढून करायचं तरी काय वेळ काढून करायचं तरी काय चला पाहूया काही लहानसहान गोष्टी ज्यामुळे रोजच्या धावपळीत देखील आपण स्वतःला मानसिक आणि शारीरिकरित्या फिट ठेऊ शकतो.\nयाला जीवन ऐसे नाव\nउत्तम आरोग्याची मूलभूत गरज असणारी “शांत झोप” लागण्यासाठी या ९ गोष्टी करा…\n“शांत झोप” ही उत्तम आरोग्याची गरज आहे असं म्हटलं तर अयोग्य ठरणार नाही. शरीराने आणि मनाने फ्रेश राहायचं असेल तर विश्रांतीची गरज ही लागतेच. शांत झोपेमुळे थकवा निघून जातो.\nयाला जीवन ऐसे नाव\nशांत झोप लागावी असं वाटत असेल तर झोपण्यापूर्वी हे पदार्थ खा\nतर मग आज रात्री वरीलपैकी एक तरी पदार्थ नक्की try करा\n१७ वर्षाच्या ह्या मुलाचा ‘जगावेगळा’ विक्रम पाहून भल्याभल्यांची “झोप” उडाली आहे…\nमुख्य म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची समिती आता या प्रयोगामुळे होत असणाऱ्या संभाव्य धोके लक्षात घेऊन असा प्रयोग करण्याची मुभा देत नाही.\nअपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला “Like” करा\nerror: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A5%A8/", "date_download": "2020-09-22T21:09:51Z", "digest": "sha1:RLQYRTQETPXYSYLERYWHSGC262F3DT46", "length": 3498, "nlines": 29, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिकची बाजार समिती आता २४ तास चालू राहणार! – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिकची बाजार समिती आता २४ तास चालू राहणार\nनाशिक (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीचे नविन सभपाती देविदास पिंगळे यांनी संचलकांसोबत पेठ रोड आणि दिंडोरी रोड वरील बाजार समितीचा पाहणी दौरा केला. त्यावेळी शेतकरी, व्यापारी, हमाल यांच्या सोबत चर्चा साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तेथील रस्ते, पथदीप, पाण्याची टाकी आणि यार्डाच्या इतर कामांची पाहणी केली. त्यासोबतच टोमॅटो मार्केटचे काम त्वरित पूर्ण कण्यात येईल असे देविदास पिंगळे यांनी सांगितले.\nजिल्हाभरातून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी शेतमाल घेऊन येत असल्याने रात्रीच्या वेळी येणाऱ्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या इतर अडचणी लक्षात घेऊन समस्याच्यां निराकरण करण्यासाठी २४ तास बाजार समिती चालू ठेण्यात येईल असे सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले.\nकोरोनाला रोखण्यासाठी नाशिकच्या व्यापाऱ्यांनीच आता घेतला हा महत्वाचा निर्णय \nजिल्ह्यात आजपर्यंत 2340 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज; सध्या 1536 रुग्णांवर उपचार सुरू\nनाशिकमधील या भागात पुढील ६ दिवस जनता कर्फ्यू\nजिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यास लाच घेतांना अटक\nजिल्ह्यात १२४ पॉझिटिव्ह; दोन रुग्ण कोरोना मुक्त- जिल्हाधिकारी सूरज मांढरे\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2016/09/blog-post.html", "date_download": "2020-09-22T21:04:05Z", "digest": "sha1:EQLOBVFDZVMGWCC3EBKBSNSY2YYSHG7W", "length": 6775, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "अवैध सावकारी रोखण्यासाठी कडक कारवाई करणार आणि तात्काळ हेल्पलाईन सुरू करणार - दीपक केसरकर", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युजअवैध सावकारी रोखण्यासाठी कडक कारवाई करणार आणि तात्काळ हेल्पलाईन सुरू करणार - दीपक केसरकर\nअवैध सावकारी रोखण्यासाठी कडक कारवाई करणार आणि तात्काळ हेल्पलाईन सुरू करणार - दीपक केसरकर\nउस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये अवैध सावकारीचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. हे थांबविण्यासाठी अवैध सावकारांवर कडक कारवाई करण्यात येईल तसेच शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी तात्काळ हेल्पलाईन सुरू करणार असल्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सावकारीबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.\nया बैठकीस पालकमंत्री डॉ.दीपक सावंत, खासदार रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे उपस्थित होते.\nश्री. केसरकर पुढे म्हणाले, दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसह अनेकांना सावकारीचा जाच सहन करावा लागत असल्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. त्यासाठी विशेष मोहीम सुरू करावी, अवैध सावकारांवर धडक कारवाई व तक्रारदारांना थेट तक्रारीची संधी निर्माण करून देण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्याची सोय अशा दोन प्रकारे अवैध सावकारी थांबविण्याचे नियोजन करावे. शिवाय पिडीत लोकांच्या जमिनी बळकावण्याचा प्रकारसुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबत आवश्यक ती उपाययोजना तात्काळ सुरू करावी, असेही श्री.केसरकर म्हणाले.\nशेवटी पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून एकूणच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात त्यातही सावकारीच्या संदर्भात गांभीर्याने कारवाई करावी, असे आदेश श्री.केसरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना दिले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nवैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन\nराज्यात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहीती\nकसबे तडवळा आयुर्विमा महामंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2019/03/blog-post_68.html", "date_download": "2020-09-22T19:45:18Z", "digest": "sha1:QDRQXSK5AMCOO3765GSAD56OWRFRKZHH", "length": 4977, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "लहुजी शक्ती सेनेचा नळदुर्ग येथे रास्ता रोको:फडनवीस सरकारचा निषेध:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषलहुजी शक्ती सेनेचा नळदुर्ग येथे रास्ता रोको:फडनवीस सरकारचा निषेध:\nलहुजी शक्ती सेनेचा नळदुर्ग येथे रास्ता रोको:फडनवीस सरकारचा निषेध:\nरिपोर्टर: बीड जिल्ह्यातील केज तालुका येथील रहिवासी संजय ताकतोडे यांनी मातंग समाजाला अ ब क ड नुसार वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी दि ५ रोजी बिंदूसरा नदीमध्ये जलसमाधी घेतली आज तीन दिवस झाले तरी त्यांची अंत्यविधी झालेली नाही म्हणून फडणवीस सरकारचा निषेध म्हणून रास्तारोको करून तीव्र विरोध करत घोषणाबाजी केली यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत तीव्र शब्दांत व्यक्त केले\nत्यावेळी उपस्थित लहुजी शक्तीसेना तुळजापूर तालूका अध्यक्ष किसन देडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुधाकर पाटोळे दलित युवकचे जिल्हा अध्यक्ष दत्ता कांबळे लहुजी शक्तीसेना जिल्हा संघटक बाळू देडे तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष लक्ष्मण गायकवाड अमोल सगट अजय गायकवाड नवनाथ काळे कु.आकांक्षा गायकवाड आशाताई पात्रे सह अनेक महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत..\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nवैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन\nराज्यात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहीती\nसाडेपाच वर्ष पुर्ण झाल्यावरच मिळणार पहिलीत प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mahaenews.com/23173/", "date_download": "2020-09-22T19:29:27Z", "digest": "sha1:G5LL4NE4RPDZ6YUCKYYVGLUTEFUQBF6A", "length": 22753, "nlines": 220, "source_domain": "mahaenews.com", "title": "लंडनला बनवणार मोस्ट वॉकेबल सिटी | Mahaenews", "raw_content": "\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nHome breaking-news लंडनला बनवणार मोस्ट वॉकेबल सिटी\nलंडनला बनवणार मोस्ट वॉकेबल सिटी\nलंडन – लंडन शहराला मोस्ट वॉकेबल शहर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठीची कृती योजना जाहीर करण्यात आली आहे. लंडनचे महापौर सादिक खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्लॅन तयार केला आहे. शहरवासियांना अधिकाधिक रस्त्यावरून चालण्याची संधी यानिमीत्ताने दिली जाणार आहे. त्यासाठी प्रशस्त पदपथ शहरभर तयार केले जाणार आहेत.\nचालणे अधिक आनंददायी करण्यासाठीही त्यात अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत. लोकांनी आपल्या मोटारगाड्या घरातच सोडून रस्त्यावर मोकळेपणाने चालण्याचा आनंद लुटावा अशी ही मूळ योजना आहे. त्यामुळे वाहनांची संख्या कमी होऊन शहरातील प्रदुषणही कमी होईल असा प्रयत्न यानिमीत्ताने केला जाणार आहे.\nप्रत्येक लंडन शहरवासिय जर रोज वाहन सोडून 20 मिनीटे चालला किंवा त्याने सायकलिंग पसंत केली तर पुढील 25 वर्षात शहरवासियांच्या आरोग्य सेवेवर होणाऱ्या खर्चात तब्बल 1.7 अब्ज डॉलर्सची बचत होईल असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. लंडनमधील सुमारे 85 हजार लोकांना खुब्याच्या वेदनांचा आजार आहे. 19200 लोकांना डिमेंशियाचा आजार आहे, तर 18800 लोकांना डिप्रेशनचा विकार आहे. हा न चालण्याचा परिणाम आहे. लंडनमधील 34 टक्के लोक सध्या 20 मिनीटे सायकलिंग किंवा चालण्याचा उपक्रम करीत आहेत. त्यात अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढवण्याची ही योजना आहे.\nपाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ते रजा महमूद खान घरी परतले\nमुस्लिम महिलांच्या वस्त्रांवर चिनी पोलीसांची कात्री\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nदररोज पाणीपुरवठा करण्याबाबत महापौरांचे मौन, पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा\nभाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध\nविरोधकांचा राज्यसभेपाठोपाठ लोकसभेच्या कामावरही बहिष्कार\nड्रग्ज प्रकरणी अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आल्याप्रकरणी शरद पवार यांनी दिली एक उद्विग्न प्रतिक्रिया\nमहाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 236 रुग्णांना कोरोनाची लागण तर 7 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू\nड्रग प्रकरणात दीपिका पादुकोण नंतर दिया मिर्झाचेही नावं समोर\nभिवंडी इमारत दुर्घटनेत अत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू\nपवई येथून तब्बल 21 किलो गांजा NCB कडून जप्त, तर एकाला अटक\nअंतिम वर्षाच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य\nकोविड सेंटरमधील महिला अत्याचाराविरोधात भाजपाचा एल्गार\nसांगलीमध्ये लोकांवर खड्ड्यात बसून आंदोलन करण्याची वेळ; महापालिकेच्या कारभाराचा केला निषेध\nमहाराष्ट्र सीईटी सेल कडून 21 सप्टेंबर MHT CET 2020 Exam साठी नवं वेळापत्रक जाहीर\nअभिनेता टायगर श्रॉफच्या ‘Unbelievable’ गाण्यासाठी त्याचा ‘Unbelievable’ आवाज\nमहापालिका वर्तुळात बोगस ‘एफडीआर’ देणारे रॅकेट सक्रिय, अधिकारी व ठेकेदारांचा हात\nवंचित व विश्व वारकरी सेनेने केलेल्या या आंदोलनानंतर शासनाने दिले आंदोलकांना हे आश्वासन\nयशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी\nसेवा सप्ताह : भाजपा युवा मोर्चातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये आठ ठिकाणी रक्तदान शिबीर\nपदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परिक्षा, सुट्ट्या यांविषयी रमेश पोखरियाल यांनी दिली मोठी माहिती\nमुख्यमंत्री, जिल्हाधिका-यांच्या स्थगिती आदेशाचे उल्लंघन; सहशहर अभियंता रामदास तांबे यांना सेवेतून बडतर्फ करा\n#CoronaVirus | क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले\nशालेय अभ्यासक्रमात ‘शरद कमळ बघ’,यावर शरद पवार म्हणतात…\n‘छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला\nउद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात शरयू किनारी आरती नाही\n#Covid-19 | कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे बंधनकारक\nराज्याच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा\nकोरोनाचा संशयित रुग्ण रत्नागिरीत, शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल\nयेत्या दोन वर्षांत सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडणार : मुख्यमंत्री\nस्थायी समितीकडून तब्बल दोन कोटी ६६ हजार रुपयांची विकासकामे मंजूर\n१७०० कोटींच्या लेखापरीक्षणासाठीएक महिन्यात फायली उपलब्धकरून द्या: सीमा सावळे\nपिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी\nराज्यात 1 लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली\nराणीबागेमध्ये जाण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर नाखुश\nकोयनेतून ३०७४ क्युसेकने विसर्ग…कर्नाटकची तहान भागविण्यासाठी पाणी\nमहिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : जया बच्चन\nतीचे संबंध ‘कासव’ गतीने सुधारत आहेत : उद्धव ठाकरे\nरिझर्व्ह बँकेचे नियम मोडल्याचा बँकांना फटका…राज्यातल्या १२ बँकांवर टाच\nनागरिकहो….’आधार’नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार\nभोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल\nआता, दररोज बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती\nmahaenews.com हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nमुख्य कार्यालय : महाईन्यूज,पत्ता : विश्वकर्मा बिल्डींग, जे. के. सावंत मार्ग, दादर, मुंबई, २८.\nपुणे विभागीय कार्यालय : महाईन्यूज, विशाल ई-स्क्वेअर सिनेमा जवळ, पिंपरी -चिंचवड,पुणे ४११०१८\nउस्मानाबाद विभागीय कार्यालय : तांबरी, कलेक्टर निवासस्थानाच्या पाठीमागे, उस्मानाबाद.\nसोलापूर विभागीय कार्यालय: होडगी रोड, चेतन फौंड्रीसमोर, सोलापूर.\nकोल्हापूर विभागीय कार्यालय: जय गणेश बिल्डींग, सायबर चौक, विद्यापीठ रोड, कोल्हापूर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/featured/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3/208228/", "date_download": "2020-09-22T19:51:50Z", "digest": "sha1:BAQXC7R3C2BCDXAHYBOPHAQKDO422PSE", "length": 39249, "nlines": 124, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Who is Sushant's killer?", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फिचर्स सुशांतचे मारेकरी कोण \nसुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे, याप्रकरणात आधी नेपोटीजमचा मुद्दा गाजला, नंतर रिया चक्रवर्ती आणि मग दिशा, पण संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक आरोप झाले ते मुंबई पोलिसांवर आणि त्यांच्या तपास पद्धतीवर, हायप्रोफाईल केसेसमध्ये पोलिसांची भूमिका फार महत्वाची असते, त्यातल्या त्यात जिथे मीडियाचे कॅमेरे पोलिसांवर असतात तिथे प्रत्येक पाऊल विचार करून ठेवणे पोलिसांकडून अपेक्षित असते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय, म्हणून सर्वात आधी पोलिसांची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. तपासातील प्रगती मीडियासोबत शेअर करू नये हे मान्य आहे, पण ज्या तपासात स्टेटमेंट बाहेर येतात तिथे आपल्या बचावासाठी पोलिसांनी भूमिका स्पष्ट का केली नाही पोलिसांवर असे आरोप लावले गेले आहेत, ज्या आरोपांचं खंडन होणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा यालाच जोडून आहे, तो म्हणजे राजकारण. सुशांत प्रकरणाचा राजकीय पुढार्‍यांनी पुरेपूर फायदा घेतला आहे. याचसोबत मीडियाने आपला टीआरपी वाढवण्यासाठी या प्रकरणाचा हवा तसा वापर केला आहे. त्यामुळे सुशांतचे मारेकरी कोण, याचा शोध घेणे अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.\nसामान्य माणूस गेला की दुःख होतं आणि स्टार गेला की बातमी… सध्याच्या काळात जिथं बातमी बनवावी लागते, तिथं स्टारचं जाणं मीडियासाठी मुद्दा बनतो. जिथे मूळ मुद्दे बाजूला ठेऊन थुकरट मुद्यांना हवा दिली जाते, तिथे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर चर्चा होणे साहजिक आहे. पण ती चर्चा जर दीड महिने चालत असेल आणि चर्चेच्या नावाखाली स्वतःच्या वेगळ्या थिअरीज समोर आणून मूळ मुद्याला बाजूला सारलं जात असेल, तर एकदा विचार करायला हवा. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला जितकी वळणं मिळाली आहेत, त्या सर्वांवर प्रत्येक जण आपापल्यापरीनं बोलतो आहे आणि आपलं मत मांडतो आहे. पण थिअरिजच्या भाऊगर्दीत मूळ मुद्दा बाजूला राहिलाय, सुशांत सिंह राजपूत प्रकरण मीडियामध्ये इतका काळ का गाजतंय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याचं उत्तर आहे की लोकांना इंटरेस्ट असलेले सर्व विषय हे एकट्या सुशांत सिंह प्रकरणात आहेत. सिनेमा, राजकारण, क्राईम आणि स्त्री हे असे विषय आहेत, ज्यात भारतीय नागरिकांना सर्वाधिक रस असतो. सुशांतच्या बाबतीत हे चारही विषय असल्याने साहजिकच माध्यमांनी याला उचलून धरलंय. आज हे लिहिताना मी स्वतःची कुठली एक थिअरी इथे मांडणार नाहीये, ना कुणाचं समर्थन वा विरोध करणार आहे. केवळ ज्या थिअरीज सांगितल्या गेल्या आहेत किंवा जी वळणं या प्रकरणाला सुरुवातीपासून आजपर्यंत मिळाली आहेत, त्यांची सत्यता आणि प्रासंगिकता दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.\nसुशांतच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे, याप्रकरणात आधी नेपोटीजमचा मुद्दा गाजला, नंतर रिया चक्रवर्ती आणि मग दिशा, पण संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक आरोप झाले ते मुंबई पोलिसांवर आणि त्यांच्या तपास पद्धतीवर, हायप्रोफाईल केसेसमध्ये पोलिसांची भूमिका फार महत्वाची असते, त्यातल्या त्यात जिथे मीडियाचे कॅमेरे पोलिसांवर असतात तिथे प्रत्येक पाऊल विचार करून ठेवणे पोलिसांकडून अपेक्षित असते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय, म्हणून सर्वात आधी पोलिसांची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे.\nपोलीस प्रशासन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरण\n14 जून रोजी सुशांत सिंहने आत्महत्या केली ही बातमी ज्या घाईने माध्यमांवर झळकली, तिथूनच काहींना पोलिसांवर संशय घेण्यासाठी जागा मिळाली. पोलिसांनी कुठलीही अधिकृत घोषणा करण्याआधीच बातमी घटनास्थळावरून बाहेर आली आणि मीडियात झळकली, हायप्रोफाईल केसेसमध्ये मीडियाला इंटरेस्ट अधिक असल्याने शक्य तितकी गुप्तता बाळगली पाहिजे, पोलिसांनी प्राथमिक माहिती गोळा करण्याआधीच ही बातमी माध्यमांच्या हाती लागण्यास प्रशासनातील काही लोक जबाबदार आहेत. अशा प्रकरणांच्या तपासात एक चूक किंवा एक छोटी अफवा बातमी बनण्यासाठी पुरेशी असते, सुशांत प्रकरणात ही चूक पोलीस प्रशासनाकडून झाली. आता दुसरा आरोप होतोय तो मुंबई पोलीस योग्य रीतीने तपास करत नाहीयेत आणि सुशांतच्या मृत्यूबाबत बिहार पोलिसांना सहकार्य करत नाहीयेत असा, यातही काही गोष्टी आहेत ज्या आधी आपण समजून घ्यायला हव्यात, सुशांत सिंह राजपूतच्या आकस्मिक मृत्यूची नोंद वांद्रे पोलीस ठाण्यात झाली होती. म्हणून तिथे एफआयआर ऐवजी एडीआर फाईल करण्यात आला आणि त्याच अनुषंगाने तपास सुरू झाला, याउलट बिहारमधील पाटणा पोलिसात सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केला ज्यानुसार बिहार पोलीस तपास करत आहेत.\nआता कायद्यानुसार सुशांतच्या मृत्यूचा तपास मुंबई पोलिसांव्यतिरिक्त कोणीही करू शकत नाही. कारण घटना ही मुंबई पोलिसांच्या कार्यक्षेत्रात झालेली आहे. (याला अपवाद सीबीआय किंवा तत्सम संस्था आणि दिल्ली पोलीस आहेत, जे देशातील कुठल्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास करू शकतात, पण बिहार पोलीस सुशांतच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षेत्रात करू शकत नाहीत.) बिहारचे पोलीस मुंबईमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची तपासणी करण्यासाठी आलेले नाहीत, तर रिया चक्रवर्ती विरोधात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा जो आरोप त्याच्या वडिलांनी लावला आहे, त्या आरोपाची चौकशी करण्यासाठी आले आहेत. या दोन केस मुळातच वेगळ्या आहेत. मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्तीची प्राथमिक चौकशी घटनेनंतर केलेली होती. पण ती चौकशी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपावरून केलेली नसून, जी कारणं आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी आधी मुंबई पोलिसांच्या लक्षात आली होती, उदाहरणार्थ सुशांतच्या फिल्म करिअरमध्ये त्याला बाधा आणणारे लोक, अपयशाला जबाबदार असलेले लोक याबद्दल रियाची चौकशी झाली. आता मुंबई पोलिसांनी एडीआरऐवजी एफआयआर दाखल केला असता, तर कदाचित वेगळ चित्र पाहायला मिळालं असतं. या केसमध्ये घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना शहर सोडून जाण्याची परवानगी मिळाली, सिद्धार्थ (सुशांतचा मित्र) बंगलोरला गेला. क्राईम सिन जो इतर कुठल्या वेळी किमान महिनाभर सील असतो, तो इकडे तीन दिवसात मोकळा झाला. हायप्रोफाईल केस जी मीडियामध्ये गाजते आहे, ज्या केसमध्ये देशातील कोट्यवधी जनतेला इंटरेस्ट आहे, अशावेळी हलगर्जीपणा महाग पडू शकतो, हे बहुधा मुंबई पोलिसांच्या लक्षात आले नाही.\nकाही दिवसांपूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. सुशांत सिंह राजपूत केस प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत त्यांनी माहिती दिली. पत्रकार परिषदेत ते एका पत्रकारावर थोडे चिडलेदेखील. त्याला कारण तसंच होतं म्हणा, गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये मुंबई पोलिसांच्या कार्यशैलीवर बरीच चिखलफेक सुरू आहे. त्यातच सुशांत सिंहच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती प्रकरणी, मुंबई पोलिसात तक्रार दाखल न करता किंवा पोलिसांना साक्ष देताना या प्रकरणाचा उल्लेख न केल्याने, त्यांना मुंबई पोलिसांवर विश्वास नव्हता का असा प्रश्न पोलिसांना विचारला जात आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी 50 हून अधिक जणांचे जबाब नोंदविले आहेत, त्यापैकी अनेक मोठ्या व्यक्ती होत्या ज्यांचे ऑफिशियल स्टेटमेंट सोशल मीडियावर व्हायरल झाले, पोलिसांना दिलेले स्टेटमेंट व्हॉट्सअ‍ॅपवर पाहायला मिळत असेल, तर अशा वेळी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नक्कीच प्रश्न उभे राहणार. त्यातच पोलिसांना स्टेटमेंट देताना आणि बाहेर मीडियासोबत बोलताना अनेक व्यक्तींनी त्यांचे जबाब बदलले, ज्यामुळे पोलिसांनादेखील तपास करताना अडचण आली.\nमीडियाच्या हस्तक्षेपामुळे पोलिसांवरचा दबाव वाढला, ज्या व्यक्ती पोलिसांना उपलब्ध झाल्या नाहीत त्या खुलेआम टीव्हीवर मुलाखती देत होत्या. ज्या व्यक्तींची चौकशी पोलिसांनी करणे अपेक्षित होते, त्या व्यक्ती चॅनेलवरील चर्चेत आपली मते मांडत होत्या, हे कसं घडलं सुशांतसोबत तीन वर्षांपूर्वी काम करणारा कर्मचारी चॅनेलवाल्यांना मिळतो आणि तो काही महत्त्वाचे खुलासेदेखील करतो. ज्यातून केसचे रूप पलटू शकत होते, मग या व्यक्ती पोलिसांकडे का उपलब्ध होत नव्हत्या सुशांतसोबत तीन वर्षांपूर्वी काम करणारा कर्मचारी चॅनेलवाल्यांना मिळतो आणि तो काही महत्त्वाचे खुलासेदेखील करतो. ज्यातून केसचे रूप पलटू शकत होते, मग या व्यक्ती पोलिसांकडे का उपलब्ध होत नव्हत्या आणि जर झाल्या असतील तर त्यांचे जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी काय अ‍ॅक्शन घेतली आणि जर झाल्या असतील तर त्यांचे जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी काय अ‍ॅक्शन घेतली एडीआरऐवजी एफआयआर फाईल केली का एडीआरऐवजी एफआयआर फाईल केली का असे अनेक प्रश्न आहेत. तपासातील प्रगती मीडियासोबत शेअर करू नये हे मान्य आहे, पण ज्या तपासात स्टेटमेंट बाहेर येतात तिथे आपल्या बचावासाठी पोलिसांनी भूमिका स्पष्ट का केली नाही असे अनेक प्रश्न आहेत. तपासातील प्रगती मीडियासोबत शेअर करू नये हे मान्य आहे, पण ज्या तपासात स्टेटमेंट बाहेर येतात तिथे आपल्या बचावासाठी पोलिसांनी भूमिका स्पष्ट का केली नाही पोलिसांवर असे आरोप लावले गेले आहेत, ज्या आरोपांचं खंडन होणं गरजेचं आहे. पण हा फक्त एक पैलू झाला ज्याबद्दल चर्चा सुरू आहे, आता दुसरा मुद्दा यालाच जोडून आहे, तो म्हणजे राजकारण.. सुशांत प्रकरणाचा राजकीय पुढार्‍यांनी पुरेपूर फायदा घेतला आहे.\nसुशांत सिंह राजपूत प्रकरण आणि राजकारण\nमेलेल्या व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खाण्यातही राजकारण्यांचा कोणी हात पकडू शकत नाही, अशा आशयाची एक म्हण आमच्याकडे प्रचलित आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर असाच काहीसा प्रकार राजकारणातही पाहायला मिळाला. कदाचित पोलीस प्रशासनावरील आरोपामुळे आणि मीडियात असलेल्या चर्चेमुळे राजकारण्यांना या प्रकरणात मुद्दा दिसला. संधीचं सोनं कसं करावं हे आपल्या पुढार्‍यांपेक्षा अधिक कुणालाही जमत नाही आणि तसंच घडलं. बिहारच्या पुराबद्दल ब्र देखील न काढणारे काळजीवाहू मुख्यमंत्री नितीश कुमार, सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची भाषा करू लागले. महाराष्ट्र सरकार याप्रकरणी योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला, मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नाहीत, असेही ते म्हणाले. यात भर की काय म्हणून बिहारचे एक मंत्री महेश्वर हजारी यांनी तर कुठल्याही पुराव्याशिवाय रिया चक्रवर्तीला चक्क विषकन्या असं संबोधलं. न्यायालयाआधी निर्णय सुनावण्याची माध्यमांची सवय, बहुदा राजकारण्यांनादेखील लागली असावी.\nबिहारची विधानसभा निवडणूक जवळ आलेली असताना तेथील युवकांना आणि सुशांतच्या चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारची विधानं करून तो मुद्दा एनकॅश करण्याचा नितीश कुमार यांचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातदेखील या प्रकरणावरून राजकारण तापलेले दिसते, नारायण राणे असोत किंवा भाजपाचे इतर नेते. त्यांनी ठाकरे सरकारला या प्रकरणावरून चांगलेच धारेवर धरले आहे. सरकारचा भाग असणार्‍या राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांनीदेखील आपली फॅन फॉलोइंग वाढविण्यासाठी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. सुशांतसिंह राजपूत हा बॉलिवूडमध्ये नव्याने करियर करू इच्छिणार्‍या लाखो तरुणांचा चेहरा होता. त्याच्या मृत्यूनंतर अनेकांना दुःख झाले आहे, पण तेच दुःख आपल्या फायद्यासाठी वापरण्याचा प्रकार राजकारणी, टीव्ही मीडिया आणि काही विशिष्ट लोकांनी सुरू केलाय.\nरिया चक्रवर्ती, दिशा आणि सुशांत सिंह राजपूत\nसुशांत सिंहच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर, मीडियामध्ये तिच्याविरोधात अनेक आरोप लावले गेले आहेत. सुशांतच्या मृत्यूला जबाबदार असल्यापासून ते जादूटोणा करेपर्यंत आणि पंधरा कोटी रुपये हडपल्यापर्यंत विविध आरोप मीडियाने रियावर लावले आहेत. पटना पोलिसांनी याप्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशीदेखील सुरू केलीये, पण त्यांचा तपास पूर्ण होण्याआधीच रियाला माध्यमांनी आरोपी सिद्ध केलंय. या प्रकरणात सत्य काय हे चौकशीनंतर समजून येईलच, पण पुराव्याशिवाय अशा प्रकारचे आरोप माध्यमांनी लावणे योग्य नाही. कदाचित हे आरोप खरे असू शकतील, पण तरीही न्यायालयाच्या निर्णया अगोदर आरोपीला दोषी ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. सुशांतच्या मृत्यूच्या अगोदर काही दिवसांपूर्वी त्याची एक्स मॅनेजर दिशाचा मृत्यू झाला होता, या दोघांच्या मृत्यूचे काहीतरी कनेक्शन आहे, अशी एक थिअरी माध्यमावर दाखवली गेली. याबाबत कुठलाही ठोस पुरावा पोलिसांकडे उपलब्ध नसल्याने, सत्य अजून बाहेर आलेले नाही. पण जशा काही चुका सुशांतच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या तपासामध्ये घडल्या होत्या, तशाच काही चुका या दिशा प्रकरणामध्येदेखील घडल्या आहेत. मध्यंतरी सोशल मीडियावर एक पोस्ट माझ्या वाचनात आली, ज्यामध्ये अनेक व्यक्तींवर सुशांतच्या हत्येचे आरोप लावण्यात आले होते. ज्यात खुद्द आदित्य ठाकरेंवरदेखील आरोप लावण्यात आले होते.\nरिया चक्रवर्तीने कशाप्रकारे सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले, नव्हे नव्हे तर तिनेच सुशांतची हत्या केली, असेही एका पोस्टमध्ये वाचले होते. अशा काही घटनानंतर प्रत्येकामधील शेरलॉक होम्स जागा होतोच, पण कथांच्या आधारावर कुणाला न्याय मिळू शकत नाही आणि याप्रकरणी ज्या कथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्याच कथा जर एखाद्या सिनेमाच्या निर्मात्याला मिळाल्या, तर त्यावर एक सुंदर मसाला चित्रपट बनू शकतो, अशा त्या आहेत. बाकी व्हॉट्सअ‍ॅपवर येणार्‍या फॉरवर्डमध्ये नसतं, तसंच त्या पोस्टमध्ये देखील काहीही तथ्य नव्हतं.\nनेपोटिजम आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरण\nसुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सर्वात आधी ज्या मुद्याची चर्चा झाली किंवा मुंबई पोलिसांनी ज्या विषयाबद्दल चौकशी करण्यास सुरुवात केली होती, त्यातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सिनेसृष्टीतील काही लोकांच्या त्रासाला कंटाळून सुशांतने आत्महत्या केली का त्याच्या मृत्यूनंतर सुरुवातीचे काही दिवस, केवळ बॉलिवूडच्या काही लोकांवर त्याच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे आरोप लावण्यात आले. हॅशटॅग चालवले गेले. याप्रकरणी अनेकांची चौकशीदेखील मुंबई पोलिसांनी केली. आदित्य चोपडा, संजय लीला भन्साळी, कंगना रानौत यांसारख्या फिल्म इंडस्ट्रीमधील महत्त्वाच्या लोकांची चौकशी झाली. कंगना रानौत हिने त्याच्या मृत्यूनंतर प्रथमतः एका व्हिडिओच्या माध्यमातून बॉलिवूडमधील काही लोकांना सुशांतच्या मृत्यूला जबाबदार ठरवले. त्यानंतर अनेकांनी तिचे समर्थन केले. सामान्य प्रेक्षकांनी आणि सुशांतच्या चाहत्यांनी स्टार किड्सला ट्रोल केले. त्यांना सोशल मीडियावर अनफॉलो करण्यात आले. इंडस्ट्रीमधील अनेक लोकांनी तर या नेपोटिजमच्या नावाखाली, आपले वैयक्तिक वाददेखील चव्हाट्यावर आणले. पण सुशांतच्या मृत्यूला सिनेसृष्टीतील काही लोक जबाबदार होते का त्याच्या मृत्यूनंतर सुरुवातीचे काही दिवस, केवळ बॉलिवूडच्या काही लोकांवर त्याच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे आरोप लावण्यात आले. हॅशटॅग चालवले गेले. याप्रकरणी अनेकांची चौकशीदेखील मुंबई पोलिसांनी केली. आदित्य चोपडा, संजय लीला भन्साळी, कंगना रानौत यांसारख्या फिल्म इंडस्ट्रीमधील महत्त्वाच्या लोकांची चौकशी झाली. कंगना रानौत हिने त्याच्या मृत्यूनंतर प्रथमतः एका व्हिडिओच्या माध्यमातून बॉलिवूडमधील काही लोकांना सुशांतच्या मृत्यूला जबाबदार ठरवले. त्यानंतर अनेकांनी तिचे समर्थन केले. सामान्य प्रेक्षकांनी आणि सुशांतच्या चाहत्यांनी स्टार किड्सला ट्रोल केले. त्यांना सोशल मीडियावर अनफॉलो करण्यात आले. इंडस्ट्रीमधील अनेक लोकांनी तर या नेपोटिजमच्या नावाखाली, आपले वैयक्तिक वाददेखील चव्हाट्यावर आणले. पण सुशांतच्या मृत्यूला सिनेसृष्टीतील काही लोक जबाबदार होते का याबद्दल कुठलेही ठोस पुरावे सध्या पोलिसांकडे उपलब्ध नाहीत. अनेकवेळा मूळ विषय भरकटविण्यासाठी वेगवेगळे मुद्दे निर्माण केले जातात. कधीकधी मोठ्या माशांना वाचविण्यासाठी छोट्या माशांचा बळी दिला जातो. सुशांतच्या बाबतीत ही शक्यतादेखील नाकारून चालणार नाही. ज्याप्रकारे संपूर्ण तपासाचा फोकस अचानक बदलला गेला आणि ज्या पद्धतीने माध्यमांच्या भाषेत बदल झाला, त्यावरूनही संशय निर्माण होण्यासाठी जागा आहे.\nया संपूर्ण प्रकरणात माध्यमांची भूमिका ही फार महत्त्वाची राहिली आहे. सोयीनुसार ब्रेकिंग न्यूज न मिळाल्यास सुशांत केस प्रकरणी कुठलीही बातमी ब्रेकिंग न्यूज करून त्यांनी स्वत:च्या टीआरपीची संपूर्ण काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले. राफेल आणि राम मंदिर असे दोनही टीआरपी देणारे विषय संपल्यानंतर त्यांना याच मुद्याकडून अपेक्षा होती आणि 12 तास सलग हे पाहून आपण सर्व त्यांच्या फायद्याच्या अपेक्षेप्रमाणे वागलो आहोत. आतापर्यंत गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस यंत्रणा वापरली जात असे, त्यांच्याकडून नाही झालं तर सीबीआयसारख्या यंत्रणांची मदत घेतली जात असे, पण ज्या पद्धतीने या केसमध्ये टीव्ही मीडियाने अभ्यास केलाय, त्यावरून तर भविष्यात एखादी केस जर सीबीआय सोडवू शकली नाही, तर ती चॅनेलवाले सोडवतील अशी शक्यता नाकारता येत नाही. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे आणि ती पूर्ण ही होईल, पण यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्या यंत्रणेमधील त्रुटी, राजकारण, माध्यमांचा खरा चेहरा, सिनेसृष्टीतील वास्तव आणि समाज म्हणून आपलं प्रचंड प्रतिक्रियावादी असणं समोर आलंय, जे जास्त दाहक आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nपरप्रांतीयामुळे कोळी महिलांवर उपासमारीची पाळी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\nWorld Rose Day 2020: जाणून घ्या, भारतातील गुलाबांचे १३ प्रकार\nPhoto – काळाचा घाला झोपेत असतानाच कोसळली इमारत\nआरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आज मुंबईत मराठा समाज आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mymahanagar.com/photo-gallery/celebration-of-krishna-janmashtami/209118/", "date_download": "2020-09-22T20:23:04Z", "digest": "sha1:O62ETKMVDFHLPKAYNN76D6VZDQ25JWFC", "length": 5805, "nlines": 112, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Celebration of krishna janmashtami", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर फोटोगॅलरी Photo – यंदा संस्कृती जपत लहान मुलांनी फोडली हंडी\nPhoto – यंदा संस्कृती जपत लहान मुलांनी फोडली हंडी\nPhoto - यंदा संस्कृती जपत लहान मुलांनी फोडली हंडी\nयंदा दहीहंडी उत्सवावर कोरोनाच विरजण पडले आहे. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे)\nत्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांनी आपल्या हंड्या रद्द केल्या. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे)\nपरंतु आपली संस्कृती जप लहान मुलांनी दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी केली आहे. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण दहीहंडी उत्सव साजरा करताना दिसले. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे)\nतसेच यावेळी डोळ्याला पट्टी बांधून हंडी फोडली. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे)\nतर काही जणांनी जास्त थर न लावता कमी थर लावून दहीहंडी फोडली. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे)\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे Android App डाऊनलोड करा\nमुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स प्रीव्ह्यू\nपरप्रांतीयामुळे कोळी महिलांवर उपासमारीची पाळी\nअनुरागची टॅलेंटेड मुलगी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देतेय टक्कर\nमुंबईत मळभ तर ठाण्यात धुक्याची चादर…\nWorld Rose Day 2020: जाणून घ्या, भारतातील गुलाबांचे १३ प्रकार\nPhoto – काळाचा घाला झोपेत असतानाच कोसळली इमारत\nआरक्षणाला स्थगिती मिळाल्याने आज मुंबईत मराठा समाज आक्रमक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://hwmarathi.in/politics/if-bhitenas-were-arrested-or-if-they-were-arrested-or-arrested-prakash-ambedkar-would-be-surrounded/9390", "date_download": "2020-09-22T20:51:45Z", "digest": "sha1:6XDBKYWPOT7RCLUOIFDLTFAXLCVQITFA", "length": 7373, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "भिडेंना अटक झाली नाहीतर विधान भवनाला घेराव घालू | प्रकाश आंबेडकर – HW Marathi", "raw_content": "\nभिडेंना अटक झाली नाहीतर विधान भवनाला घेराव घालू | प्रकाश आंबेडकर\nमुंबई | भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आरोपी असलेल्या संभाजी भिडेंना अटक झाली नाही तर विधान भवनाला घेराव घालू असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले ते बुधवारी बॅलॉर्ड पिअर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.\nसंभाजी भिडेंना अटक तसेच भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानातील २६० संघटनांच्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी आंबेडकर यांनी यावेळी केली आहे. संभाजी भिडेंना वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे आरोप करुन त्यांना अटक केली जात आहे. त्याचबरोबर आरएसएसच्या सांगण्यावरुन सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना अटक केल्याचा आरोप आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला . राज्य सरकार हे कामगार संघटना संपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलत त्यांनी सरकारवर चांगलेच तोडसुख घेतले.\nभीमाकोरेगाव दगंल प्रकरणी संभाजी भिडेंना अटक होणार का विद्यार्थ्यांवर असलेले गुन्हे मागे घेतले जाणार का विद्यार्थ्यांवर असलेले गुन्हे मागे घेतले जाणार का प्रकाश आंबेडकर यांच्या सम्यक विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी आंदोलनाला यश येणार का प्रकाश आंबेडकर यांच्या सम्यक विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी आंदोलनाला यश येणार का हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nसेना-भाजप युती, नाणार प्रकल्प प्रश्नांपासून किरीट सोमय्यांचा पळ\nडब्बेवाल्यांचा भार झाला हलका\nअरविंद सुब्रमण्यन यांचा राजीनामा\nपुण्यात शिवसेनेनला युतीत एक जागा मिळत नाही कुठून येते ही हतबलता \nहार्दिक पटेलला लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही \nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण\nराज्यात आज २० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त\n…तर आज पवारांना अन्नत्याग करावा लागला नसता \nशरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न \nअन्नधान्य, डाळी, कांदा, बटाटा, तेल जीवनावश्यक वस्तू नाही, संसदेत अत्यावश्यक विधेयक मंजूर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/devendra-fadnavis-oath", "date_download": "2020-09-22T21:09:35Z", "digest": "sha1:HYPLPD6XHS7WYHSHOYEXJXKKXQQMPUWA", "length": 9300, "nlines": 160, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "devendra fadnavis oath Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nफडणवीसांकडून महाराष्ट्राशी गद्दारी, केंद्राकडे 40 हजार कोटी वळवल्याच्या दाव्यानंतर संजय राऊत भडकले\nदेवेंद्र फडणवीसांनी गद्दारी केल्यचा घणाघात संजय राऊतांनी केला, तर अनंतकुमार हेगडे यांनी केलेले आरोप खरे असल्यास नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली\nभाजप खासदाराचा गौप्यस्फोट, फडणवीसांची शपथ हा पूर्वनियोजित कट, 80 तासात 40 हजार कोटी परत पाठवले\nभाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे (BJP leader Ananth K Hegde on Devendra Fadnavis oath ) यांनी महाराष्ट्रातील सत्तानाट्याबाबत गौप्यस्फोट केला आहे.\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nकृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच\nलिलावती हॉस्पिटलवर झरीन खान भडकली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nकृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/tag/krushna-river", "date_download": "2020-09-22T20:38:25Z", "digest": "sha1:A7N2PXDSC5DHX4SINX27WPMG7ZNKGT7P", "length": 11304, "nlines": 177, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "krushna river Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nSangli Rain | कृष्णा नदीला पूर, तरुणाचा पोहण्याचं नसतं धाडस जीवरक्षकांनी जीव वाचवला\nSangli Rain | कृष्णा नदीची पाणीपातळी 38 फुटांवर, धरणातून 55 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग\nपंचगंगेने पुन्हा इशारा पातळी ओलांडली, कोल्हापुरात धाकधूक, तर सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 38 फुटांवर\nसांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरु आहे (Sangli-Kolhapur Dam overflow).\nSangli Rain | सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी 31.7 फुटांवर, नदीकाठच्या 10 कुटुंबाचे स्थलांतर\nSangli Rain | सांगली | कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, गावांना सतर्कतेचा इशारा\nसांगली : कृष्णा नदीची पाणीपातळी धोक्यापासून 12 फूट दूर : जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी\nVIDEO : कृष्णामाई घरातच नांदून गेली, घराच्या भिंती, छप्पर, होतं नव्हतं ते सगळंच घेऊन गेली\nपुरानंतरची गावातील परिस्थिती अतिशय बिकट आहे. लोकांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे. आयुष्यभर ज्या घराला सजवलं, जिथे संसार थाटला, त्याच घराची पुराने दैना केली. आता कुठून सुरुवात करायची अनेकांना हा प्रश्न पडला आहे.\nसांगली : कृष्णा नदीचे रौद्रावतार, पाहा ड्रोन दृश्ये\nसांगली : कृष्णा नदीत ‘विमान उडी’ घेणाऱ्यांवर कारवाई होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश\nराज्यात दत्त जयंतीनिमित्त श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष\nमुंबई/कोल्हापूर : मुंबईसह राज्यात आज मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील नरसोबावाडी, मुंबईतील गिरगाव येथेही पुरातनकालीन दत्त मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nकृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच\nलिलावती हॉस्पिटलवर झरीन खान भडकली, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल\nIPL 2020, RR vs CSK Live Score Updates : राजस्थानची ‘रॉयल’ सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात\nड्रग्ज कनेक्शनमध्ये बॉलिवूडच्या आणखी दोन अभिनेत्रींची नावं समोर, NCB कडून दीपिका आणि दियाला समन्स\nशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग, आदित्य ठाकरेंसह दिग्गज नेत्यांकडून बरे होण्यासाठी शुभेच्छा\nकृषी विधेयकावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, निलंबित खासदारांचा रात्रीचा मुक्कामही संसदेबाहेरच\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://shreyasgokhale.com/travelogues/europatil-pune/", "date_download": "2020-09-22T21:43:36Z", "digest": "sha1:NA4KVPKLLSRD3E7HE4R6LXKBY66NAAPB", "length": 13585, "nlines": 65, "source_domain": "shreyasgokhale.com", "title": "युरोपातील पुणे - Scribbles by Shreyas", "raw_content": "\nम्युनिक आणि पुण्यात काहीतरी जबरदस्त साम्य आहे. दोन्ही ऐतिहासिक वारसा असलेली व अनेक लढायांची साक्षीदार ठरलेली ठिकाणं. स्वतःच्या शहराबद्दल, भाषेबद्दल, इतकाच काय तर पाण्याबद्दल जाज्वल्य अभिमान असलेली माणसं. दुपारी १-४, रविवारी दुकानं बंद म्हणजे बंद ठेवणार. लोकांचे स्वभाव सुद्धा पेठेतल्या आजोबांसारखे. उपनगरांमध्ये गेलं तर प्रभात रस्त्या वर चालल्या सारख वाटतं.आखीव रेखीव बंगले, गॅरेज मध्ये गाडी, अंगणात फुलझाडं , लिस्ट मोठी आहे.\nतर अश्या गावात १५ दिवस राहायचा योग् आला तो माझ्या summer school मुळे. आलो तो दिवस रविवार चा. पहिल्याच दिवशी म्युनिक च्या पाहुणचाराचा प्रसाद मिळाला मला आम्ही राहत होतो Neufarn नावाच्या उपनगरात. इकडे सगळी दुकानं बंद आम्ही राहत होतो Neufarn नावाच्या उपनगरात. इकडे सगळी दुकानं बंद अगदी हॉटेल मधलं रेस्टऑरेंट पण बंद अगदी हॉटेल मधलं रेस्टऑरेंट पण बंद खाऊ काय या प्रश्नाला सिटी सेंटर मध्ये काहीतरी मिळेल असा उत्तर खाऊ काय या प्रश्नाला सिटी सेंटर मध्ये काहीतरी मिळेल असा उत्तर सिटी सेंटर ला जायचं तर अर्धा तास चालायचं, ४५ मिनिट ट्रेन, आणि मग १५ मिनिट मेट्रो किंवा चालत सिटी सेंटर ला जायचं तर अर्धा तास चालायचं, ४५ मिनिट ट्रेन, आणि मग १५ मिनिट मेट्रो किंवा चालत “खाण्यासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन” या उक्ती चा प्रत्यय आला “खाण्यासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन” या उक्ती चा प्रत्यय आला मी आणि माझे मित्र निघालो मग, उदरभरण करायला मी आणि माझे मित्र निघालो मग, उदरभरण करायला ( आणि फिरायला\nम्युनिक शहरातली वाहतूक व्यवस्था (खरंतर सगळ्याच जर्मन शहरांमधील) खूप कार्यक्षम आहे. उ-बान (मेट्रो) , एस- बान (लोकल), ट्राम, बस यांच्या जाळ्यामुळं कुठूनही कुठे पण जाणं अतिशय सहज. जागोजागी तिकीट मशीन्स ठेवलेली. Single journey, day ticket, group discount असे विविध पर्याय उपलब्ध. एक तिकीट घेतलं की सगळी कडे प्रवास करता येतो. (अश्या सुंदर सिस्टिम्स सगळ्या युरोप मध्ये आहेत ). मोठ्या मोठया कार कंपन्यांची पंढरी असलेल्या जर्मनीत घरटी एक कार तरी असतेच. पण गावात कार चा वापर केला तर भयंकर ट्रॅफिक जॅम. आमच्यासाठी organizers ने एकदा एक बस सिटी टूर प्लॅन केली होती. ती बस १ तास उशिरा आली. ( जर्मनी मध्ये एक तास उशीर म्हणज कहर ). ड्राइवर म्हणाला चालत गेलात तर लवकर जाल आमची टूर गाईंड बिचारी फोटो दाखवून ठिकाणं सांगायला लागली आमची टूर गाईंड बिचारी फोटो दाखवून ठिकाणं सांगायला लागली जर पुण्यात वाहतुकीचा प्रश्न सोडवायचा असेल तर सक्षम आणि well connected सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवीच जर पुण्यात वाहतुकीचा प्रश्न सोडवायचा असेल तर सक्षम आणि well connected सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवीच आणि त्याचसाठी राज्यकर्त्यांनी जर्मनी कडून नक्कीच टिप्स घ्याव्यात.\nपुण्यात जशी मुळा -मुठा आहे, तशीच म्युनिक मध्ये Isar नदी आहे. तिच्या काठी निवांत पहुडणे हा म्युनिक मधील लोकांचा आदर्श रविवार. अनेक जण मित्र-मैत्रिणी किंवा घरच्याबरोबर पिकनिक साठी इकडे येतात. काही उत्साही मंडळी प्रवाहात surfing वगैरे करत असतात. चौपाटी वर करायचे सगळे उद्योग ( खाणे, पिणे , सनबाथ घेणे वगैरे ) नदीकाठी करत दुधाची तहान ताकावर भागवतात. नदीकाठीच “इंग्लिश गार्डन” नावाच अतिशय मोठं आणि प्रसिद्ध उद्यान आहे. म्युनिक मध्ये जागेची कितीही मारामार असली तरी त्यासाठी बागेसारख्या मोकळ्या जागा बळकावणं हे त्यांच्या रक्तात नाही.\nम्युनिक शहर बव्हेरिया या प्रांताची राजधानी आहे. इथे जर्मन नाही तर बायरिश बोलतात “जर्मनी मधील सर्वात श्रीमंत” अशी याची ख्याती. छोट्या गल्ली बोळात महागड्या सुपरकार्स अशाच पार्क केलेल्या दिसतील. विद्येची श्रीमंती देखील तितकीच जास्त “जर्मनी मधील सर्वात श्रीमंत” अशी याची ख्याती. छोट्या गल्ली बोळात महागड्या सुपरकार्स अशाच पार्क केलेल्या दिसतील. विद्येची श्रीमंती देखील तितकीच जास्त जुन्या आणि जगभर नावाजलेली अशी अनेक विद्यापीठं एकट्या म्युनिक शहरात आहेत. ऐतिहासिक वारसा सुद्धा भरभरून लाभला आहे जुन्या आणि जगभर नावाजलेली अशी अनेक विद्यापीठं एकट्या म्युनिक शहरात आहेत. ऐतिहासिक वारसा सुद्धा भरभरून लाभला आहे अनेक महाल,राजवाडे, संग्रहालयं म्युनिक च्या आजूबाजूला आहेत. डिस्ने च्या लोगो मध्ये असलेला “Neuschwanstein” किल्ला पण इथलाच\nमी मला मिळालेल्या कमी वेळात दोनच संग्रहालयांना भेट देऊ शकलो. एक म्हणजे Munich Residenz राजवाडा आणि त्याच संग्रहालय. बहुतेक सगळ्या म्युनिक ला पुरून उरतील इतकी चिनीमातीची भांडी इकडे आहेत त्या काळी याचं फॅड होत म्हणे त्या काळी याचं फॅड होत म्हणे दुसरं म्हणजे “BMW Museum”. मॉडर्न संग्रालय कसं असावा याचा आदर्श म्हणजे हे. कारवेड्या माणसाला तर जत्रेत आल्याचा फील येतो. BMW च्या पहिल्या ते अजून प्रकाशित ना झालेल्या मॉडेल्स तर इथे आहेतच , पण या सर्व मॉडेल्स चा इतिहास अगदी चालल्या बोलत्या स्वरूपात मांडला आहे. BMW च्या विशिष्ट इंजिनामधला आवाजाचा फरक असो वा नंबरप्लेट लटकावून तयार केलेला 3D लोगो असो, सगळंच प्रेक्षणीय आहे.\nआमच्यासाठी organizers ने एक दिवस साग्रसंगीत बायरिश dinner चा बेत आखला. अगदी मास्टरशेफ सारखं सूप, स्टार्टर्स, मेन कोर्स आणि डेसर्ट, प्रत्येकाचे किमान ६ पर्याय.आक्ख्या आयुष्यात मी कधी एवढा बटाटा खाल्ला नसेल तेवढा त्या दिवशी खाल्ला पण सर्वच अतिशय स्वादिष्ट. अशा मस्त बेताबरोबर एक फ़ुटबाँलचा डाव बघायला कोणाला आवडणार नाही पण सर्वच अतिशय स्वादिष्ट. अशा मस्त बेताबरोबर एक फ़ुटबाँलचा डाव बघायला कोणाला आवडणार नाही माझ्या दुर्दैवानं मी गेलो तेव्हा जर्मनी वर्ल्ड कप च्या बाहेर गेलेलं. चेहरे पाडून दुसऱ्या देशांच्या matches बघणारे जर्मन्स बघून मलाच कीव आली.\nम्युनिक चा विषय निघाला आणि बिअर बद्दल बोललो नाही तर मलाच पाप लागेल पुणेकरांसाठी बाकरवडी तीच म्युनिक साठी weissbier आणि चितळे म्हणजे यांच Hofbräuhaus. पार्कात बसून बुधले च्या बुधले कसे संपवतात याच मलाच आश्चर्य वाटतं. यांची बिअर बनवण्याची पद्धत मात्र खूपच शाश्त्रशुद्ध. सर्वात खोल असलेलं अतिशय शुद्ध पाणी हे फक्त मद्यासाठी वापरतात. इतकं कि, जुन्या काळी दूषित पाणी पिऊन साथीचे आजार होण्या पेक्षा लोकं फक्त बियर च पीत. बहुतेक म्हणूनच महिनोन्महिने पाण्याच्या थेंबालाही स्पर्श न केलेल्या लोकांच्या दंतकथा अजूनही ऐकिवास येतात\nमाझ्या म्युनिकवारी मध्ये मला अनेक चांगले वाईट अनुभव आले. तसं बघायला गेलं तर पुण्यात आणि म्युनिक मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. इथली स्वच्छता, शिस्त, वक्तशीरता कधी पुण्यात येईल माहित नाही. पुण्याच्या खवय्येगिरी ला जर्मन खाद्यपदार्थांची काडीइतकी पण सर नाही. पण म्युनिक मध्ये गेल्यावर काही क्षणासाठी का होईना, मला पुण्याची आठवण झाली, म्हणून हा लेखप्रपंच\nमाझे २२ तासांचे इजिप्तायन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.amhikastkar.in/2020/05/%E0%A5%A7%E0%A5%A7-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8.html", "date_download": "2020-09-22T19:49:54Z", "digest": "sha1:KLKGFXAORMDHOF6SM3JJ4HYFAN7KBLNZ", "length": 10763, "nlines": 109, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "११ लाख शेतकरी खातेदारांसाठी ८ हजार कोटींची शासनाची हमी – बाळासाहेब पाटील - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n११ लाख शेतकरी खातेदारांसाठी ८ हजार कोटींची शासनाची हमी – बाळासाहेब पाटील\nखरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे 11 लाख शेतकरी खातेदारांसाठी 8 हजार कोटींची हमी शासनाने घेतली आहे. राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी कर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.\nशेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शेतकरी कर्जमुक्तीची तारीख ठरली आणि मुदतही\nज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचे कर्ज घेतले होते, त्यांच्यासाठी राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. याची कार्यवाही सुरू असतानाच दुर्देवाने कोरोनाचे महासंकट आले. या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या. कर्जमाफीची जी अंतिम यादी राहिलेली आहे, त्या यादीमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्या शेतकऱ्यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व इतर बँकांमध्ये कर्ज आहे या बँकांनी अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असे गृहित धरुन या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेण्यात आलेला आहे.\nकरोडपती बनवणारा शेवगा, बाळासाहेब पाटील यांची यशोगाथा\nयामध्ये राज्य सहकारी बँकेच्या वतीने आणि काही बँका स्वत:च्या फंडातून रक्कम उपलब्ध करतील. ही रक्कम कर्ज खात्यामध्ये गेल्यानंतर ते कर्ज खात्यामध्ये गेलेली रक्कम आणि त्यावरील व्याज देण्याची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. त्याप्रमाणे राज्यभर कार्यवाही सुरू झाली आहे. साधारणपणे 11 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि साधारणपणे 8 हजार कोटींची रक्कम आहे. याचा निश्चित शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी उपयोग होईल आणि शेतकऱ्यांना याचा निश्चित दिलासा मिळेल असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.\nराज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा दुसरा हप्ता देण्यासाठी निधी मंजूर\nयेत्या २० एप्रिलपासून राज्यात पुन्हा कापूसखरेदी सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस – बाळासाहेब पाटील\nशासकीय कार्यालयांसाठी सौरऊर्जेचा वापर – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील\nलॉकडाऊनच्या काळात शेतीशी संबंधित व्यवसायांना सूट\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकांदा निर्यातबंदी बाबत दारव्हा तालुका कृषी पदवीधर संघटनेतर्फे निवेदन\nशेतकरी कर्जमाफीचा शेवटचा टप्पा लवकरच; कृषिमंत्री दादा भुसे\nकोल्हापूर जिल्ह्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग बंद, पर्यायी मार्गाने वहातूक सुरू..\nहवामान अलर्ट : राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता\nभातावरील तुडतुडे, गादमाशी, खोडकीडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nभातावरील करपा, आभासमय काजळी रोगांचे नियंत्रण\nराज्यभरात आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्णांना घरी सोडले\nकृषी निविष्ठा थेट बांधावर पोहोचविण्यासाठी नियोजन करा – यशोमती ठाकूर\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nजळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची मर्यादा अनिश्चित\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nसोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर पिकांना फटका\navi on [MJPSKY 4th, 5th, 6th, 7th List] महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना यादी, लिस्ट 2020\nमहात्मा फुले शेतकरी कर्ज माफी योजना\nपंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nकिसान क्रेडिट कार्ड योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/08/gold-silver-rate-today-10.html", "date_download": "2020-09-22T19:53:56Z", "digest": "sha1:CLEN3NDNZPACA24QPJCHA73SQH66R5F2", "length": 5747, "nlines": 81, "source_domain": "www.smartichi.com", "title": "gold silver price today- सोन्या-चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या आजचे दर", "raw_content": "\nHomeदेश विदेशgold silver price today- सोन्या-चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या आजचे दर\ngold silver price today- सोन्या-चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या आजचे दर\ngold silver price today - सोन्या-चांदीचे दर फेब्रुवारीपासून तुफान तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. आतातर सोनं खरेदी करणं आवाक्या बाहेर जाणार का अशी भीती आहे. गणपतीच्या आगामनाआधी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. 15 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत जवळपास सोन्याच्या दरात 8 हजार रुपयांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.\n1) राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपच्या गळाला\n2) शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी\n दोन दिवसांत नोंदवली जाणार जगातली पहिली कोरोना लस\n4) VIDEO 'खईके पान बनारसवाला'वर छोट्या डॉनचा डान्स; बिग बीही पडले प्रेमात\n5) VIRAL VIDEO: NUDE होऊन रस्त्यावर उभा राहिला इसम, समोरून भरधाव वेगानं गाडी आली आणि...\nसोमवारी सकाळी बाजार उघडताच 24 कॅरेट 1 तोळे सोन्याची किंमत 55 हजार 020 रुपये एवढी आहे. सोमवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला नवी झळाळी मिळाली आहे. वायदा बाजारात 0.42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर चांदीचे दरानं पंचात्तरी गाठली आहे.\nसोमवारी वायदा बाजार चांदीचे भाव 960 रुपयांनी वाढले असून 75,120 रुपये किलोग्रॅमवर किंमत पोहोचली आहे. येत्या काळात सोन्याचे दर आणखीन वाढणार असून प्रति ग्रॅमसाठी 70 ते 75 हजार रुपये मोजावे लागू शकतात असा अंदाज आहे.\nका वाढल्या सोन्याचांदीच्या किंमती\nकोरोनामुळे 24 कॅरेट सोन्यात गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये उसळी आल्यामुळे त्याचा परिणाम देशातील सोन्याच्या किंमतीवर देखील झाला आहे.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/09/cm-uddhav-thackeray-address-to-peoples.html", "date_download": "2020-09-22T19:36:20Z", "digest": "sha1:4DWTAZ4E7Z2KO6CU3UH52JZXAP43LU3Y", "length": 6805, "nlines": 75, "source_domain": "www.smartichi.com", "title": "उद्धव ठाकरे कंगना प्रकरणी काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे कंगना प्रकरणी काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष\nउद्धव ठाकरे कंगना प्रकरणी काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)आज दुपारी १ वाजता सोशल मीडियाच्या (Social Media)माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. कंगना प्रकरण, करोना, लॉकडाउन आणि मराठा आरक्षण या विषयांवर ते काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.\ncmomaharashtra च्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम पेजवरुन उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)संवाद साधणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं भाष्य केलं होतं. त्यानंतर बराच वाद झाला होता.\n1) शिवसेनेच्या विरोधात कंगनाचं आणखी एक मोठं पाऊल\n2) चंद्रकांत पाटलांची ठाकरे कुटुंबाला उद्देशून घणाघाती टीका\n3) लग्नाआधीच महिमा होती प्रेग्नंट; या उद्योगपतीसोबत होतं अफेअर\n4) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारांसाठी अमेरिकेत\n5) पण नवीन रुग्णांनी वाढवली चिंता वाचा 24 तासांतील आकडेवारी\nया मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगनाला अप्रत्यक्ष टोला लगावला होता. आता आज जनतेशी जेव्हा मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत तेव्हा ते या मुद्द्यावर काय बोलणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nत्याचप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली आहे. या प्रकरणी अध्यादेश काढण्यात यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तर मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी आम्ही तसूभरही मागे हटणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. आज होणाऱ्या त्यांच्या संवादात ते मराठा आरक्षण विषयावर नेमकी काय भूमिका घेणार आहेत हेदेखील मांडू शकतात.\nकरोना आणि लॉकडाउनवरही बोलण्याची शक्यता\nराज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढतेच आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे. मात्र रोज रुग्णसंख्या वाढते आहे. तसेच महाराष्ट्रात करोनामुळे मृत्यूही वाढत आहेत. या मुद्द्यांवर आणि लॉकडाउन अनलॉकच्या मुद्यांवर ते आज महाराष्ट्राच्या जनतेला काही विशेष दिलासा देणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. आज दुपारी १ वाजता ते महाराष्ट्रातील जनतेशी संवाद (Social Media meeting)साधणार आहेत. शिवसेनेनेच यासंदर्भातली माहिती दिली आहे.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://soneripahat.blogspot.com/2010/12/blog-post_802.html", "date_download": "2020-09-22T22:10:15Z", "digest": "sha1:ZPTLFD5NB4MBB3XJFXZ42NFC332BVCB6", "length": 69253, "nlines": 138, "source_domain": "soneripahat.blogspot.com", "title": "सोनेरी पहाट: भारताचे शत्रू कोण? : भाग १ : चीनचे वाढते संकट : यावर एक सकारात्मक चर्चा", "raw_content": "\n : भाग १ : चीनचे वाढते संकट : यावर एक सकारात्मक चर्चा\nक्लिंटन यांच्याबरोबर मीमराठी.नेट वर झालेली सकारात्मक चर्चा\nचीनची अर्थव्यवस्था ’ओव्हरहिट’ होत आहे आणि पुढील काही वर्षांमध्ये ती मंदावेल असे अनेक अर्थतज्ञ म्हणत आहेत.चीनपुढे अजून एक प्रश्न म्हणजे त्यांच्याकडे तरूणांचे घटते प्रमाण लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये जी पावले उचलली त्याचा परिणाम म्हणून पुढील काही वर्षांत चीनमध्ये त्यांच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळायला पाहिजे तितक्या प्रमाणावर तरूण लोक नसतील असेही म्हणतात.म्हणजे चीनची अर्थव्यवस्था आज जरी १०% ने वाढत असली तरी हा वेग sustainable नाही आणि पुढील १० वर्षांमध्ये तो कमी होणार आहे.\nया घटनेचा भारतावर काय परिणाम होईल असे आपल्याला वाटतेकारण लोकांचे लक्ष अन्यत्र वळवायला चीन सरकार भारतविरोधी कारवाया वाढवेल असे वाटते का\nहा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद.\nचीनची अर्थव्यवस्था ओव्हरहीट होते आहे असे मला तरी नाही वाटत. अजून १० वर्षांनंतर तरुण रक्त मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईलच चीनला. तरुण लोकांच्या बाबतीतले अधीकृत आकडे कुठून मिळाले असले तरी त्याचा प्रमुख सोर्स हा चीनच असणार आहे, त्यामुळे ही माहिती खरी असेनच असेही मानायचे काही कारण दिसत नाही. चीनने ज्या संथ गतीने आणि व्यवस्थित नियोजनाने जगातील उत्पादन बाजारपेठ काबीज केली त्या अनुभवावरुन याला फार तर चीनने सोडलेले एक पिल्लू म्हणता येईल. या माहितीवर भुलून जगातले सर्व देश निर्धास्त व्हावेत हाही एक डाव असू शकतो यामागे. चला आत्ता नाही तर काही वर्षांत चीनचे वर्चस्व कमी होईल. अतिशय थंड डोक्याने चीन प्रत्येक पाऊल उचलत आहे. तेव्हा चीन जगाच्या आर्थिक नाड्या प्रभावित करु शकेल असे कोणाला कधी वाटले होते का\nअमेरिका उघडपणे चीनला विरोध नाही करु शकत, त्याचे प्रमुख कारण हे आहे की एकट्या चीनकडे अमेरिकेचे चलन मोठ्या प्रमाणावर आहे. मागेही एकदा यावर भीती व्यक्त केली गेली होती. आपणास कदाचित माहिती असेलच. चीनने त्यांच्याकडचे हे परकीय चलन विकायला काढले तर काय होईल डॉलर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळेल. त्यानंतर होणारे परिणाम झेलण्याची ताकद अमेरिकेची अजिबात नाहिये. अमेरिका आणि चीन यांच्यात एक मूलभूत फरक आहे. अमेरिका हा सर्वस्वीपणे दुसर्‍या देशांवर अवलंबून राहणारा देश आहे. तर चीनची भौगोलिक संसाधने, मनुष्यबळाचा योग्य वापर, स्वयंपूर्णता आणि मुख्य म्हणजे कोणतेही धडाडीचे निर्णय घेण्यासाठी लागणारी अनियंत्रित सत्ता या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे उद्या युद्ध झाले तरी दुसर्‍याच्या घराची आग विझवण्यासाठी स्वतःचे घर कोणी जाळत नाही या उक्तीप्रमाणे अमेरिका निषेध व्यक्त करण्यापलिकडे काही करु शकेल असे वाटत नाही.\nभारतावर काय परिणाम होईल हा महत्त्वाचा विषय आहे\nचीनकडे युद्धापूर्वी जगाच्या तोंडावर फेकण्यासाठी कारण असेनच. अरुणाचल प्रदेश हा संवेदनशील विषय आहे त्यामुळे काहितरी कुरापत काढून अरुणाचल प्रदेश बळकावण्याचा प्रयत्न चीन करणारच. या मार्गाने चीन सुरुवात करेन अशी प्रबळ शक्यता आहे. आपल्या सध्याच्या धृतराष्ट्री सरकारने पुन्हा निषेध व्यक्त केला तर चीनला आयताच अरुणाचल प्रदेशातील टापू बळकावता येईल. एक घास पचला की भूक ही वाढतच जाणार. हिटलरने देखील घास घेण्यापूर्वी जी पूर्वतयारी केली होती त्या पद्धतीची आठवण झाल्यावाचून रहात नाही.\nअसो. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की भारत काय करेल अशी परिस्थिती खरेच उद्भवली तर\nभारताचे नेते या संधीचा भारताला फायदा करुन देण्याएवढे सक्षम नाहियेत हे खेदाने म्हणावे लागत आहे. चीन हळू हळू उत्पादनाची बाजारपेठ काबीज करत आहे हे काय कळत नव्हते का त्यांना तेव्हा झोपी केलेला आता कसा जागा होऊ शकेल तेव्हा झोपी केलेला आता कसा जागा होऊ शकेल ही खरेच चिंतेची बाब आहे. भारताचे उद्योजक जे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे झाले आहेत किंवा मोठे होत आहेत त्यामागे सरकार पेक्षा त्यांची वैयक्तीक मेहनत कारणीभूत आहे. ज्या देशात पैसा दिल्या-घेतल्याशिवाय कामे होत नाहीत तेथे आंतरराष्ट्रीय संधी कशा आपल्या देशात येणार ही खरेच चिंतेची बाब आहे. भारताचे उद्योजक जे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे झाले आहेत किंवा मोठे होत आहेत त्यामागे सरकार पेक्षा त्यांची वैयक्तीक मेहनत कारणीभूत आहे. ज्या देशात पैसा दिल्या-घेतल्याशिवाय कामे होत नाहीत तेथे आंतरराष्ट्रीय संधी कशा आपल्या देशात येणार उत्पादन जगत भारतात यावे यासाठी सरकारने कोणते विशेष प्रयत्न केले आहे असे दिसत नाही. उलट होणार्‍या गुंतवणूकीत मोडता पाय घालायचे काम मात्र केलेले दिसते.\nउदाहरण द्यायचे झाले तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बंगळुरात एक मोठा इन्व्हेस्टर्स सम्मेट आयोजित केला होता. त्याद्वारे आर्सेलर मित्तल यांच्याबरोबर ६०,००० कोटीं गुंतवणुक करण्याचा करार त्यांनी केला. यावेळी केंद्र सरकारचा एकही प्रतिनिधी नव्हता. ओरिसातील पॉस्कोइतकाच हाही महत्त्वाचा प्रकल्प. राजकारणाच्या पुढे पॉस्कोचे बारा वाजले. ५ वर्षांपेक्षा प्रकल्प रखडल्यामुळे पॉस्कोची गुंतवणुक कायम राहील याची खात्री नाही. तीच गोष्ट वेदांताच्या प्रकल्पाची. वेदांताच्या प्रकल्पाचे बारा वाजवून राहूल गांधी भाषणात राजनीती करताना दिसले. प्रकल्पांच्या बाबतीत अडचणी, आक्षेप असू शकतात. पण त्या हाताळायची ही कोणती पद्धत देशाचे हित राजकारणापुढे देशाच्या नेत्यांना दिसत नाही. कसल्या संधी हेरणार आपण देशाचे हित राजकारणापुढे देशाच्या नेत्यांना दिसत नाही. कसल्या संधी हेरणार आपण देशाचे हित जिथे येत तिथे सर्व पक्षांचे नेते एकत्र आले पाहिजे. हे चित्र जेव्हा दिसेन तेव्हा म्हणता येईल की भारताला मोठ्या संधी आहेत.\n...इथे थांबतोय. तुमच्या विचारात चांगली खोली जाणवत आहे. आवडेल तुमच्याशी अजून चर्चा करायला.\nChinese economy overheating असे गुगलून बघितल्यास अनेक लिंक्स मिळतात.त्यातील सर्वात विश्वासार्ह लिंक म्हणजे ब्लुमबर्ग वरील जानेवारी २०१० मधील ही लिंक. त्यात म्हटले आहे की चीनमधल्या प्रॉपर्टीच्या किंमती त्यापूर्वीच्या १८ महिन्यांत सर्वाधिक वेगाने वाढल्या. प्रॉपर्टी मार्केटमध्ये (किंवा इतर कोणत्याही मार्केटमध्ये) स्पेक्युलेटर्सचा बेलगाम संचार हे अशी परिस्थिती उद्भवण्यामागचे एक कारण असते.२००९ मध्ये चीनच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये १.४ ट्रीलियन डॉलर्स, म्हणजे पूर्ण भारताच्या सकल घरेलु उत्पादनाच्या (जीडीपी) जास्त इतकी घरांसाठीची कर्जे दिली गेली.या कर्जांची परतफेड करणे सर्व लोकांना शक्य झाले नाही तर त्यातून कर्जांवर default आणि घरांवर टाच आणि एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर टाच आलेली घरे विकायला आली तर मागणी आणि पुरवठा नात्याने घरांच्या किंमती खाली येणे, त्यामुळे बॅंकांकडून बुडालेल्या कर्जाची रिकव्हरी न होणे आणि त्यातूनच बँका बुडणे हा अमेरिकेत बघितलेला प्रकार होऊ शकतो. बॅंकांना दिवाळखोरी टाळण्यासाठी रिझर्व ठेवावे लागतात. हे रिझर्व लोकांना कर्ज द्यायला वापरता येत नाहीत. सरकारने बॅंकांकडिल रिझर्वची पातळी वाढविण्याचा आदेश काढला. हे सर्व या लिंकमध्ये म्हटले आहे. या लिंकप्रमाणेच बिझनेस स्टॅंडर्ड मध्येही गेल्या आठवड्यात यावरच किमान दोन लेख आले होते.त्यांचा मतितार्थही असाच होता.\nब्लुमबर्गवरीलच या लिंकवर म्हटले आहे की सरकारने आता नवी घरे खरेदी करताना लागणारे down-payment वाढविले. याचे कारण म्हणजे ज्यांना परतफेड करणे शक्य नाही अशांना घरांसाठीची कर्जे घेण्यापासून परावृत्त करणे हेच आहे.\nआता या सगळ्याचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल१.४ ट्रिलियन डॉलर ही खूप मोठी अमाऊंट आहे आणि चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकणारी ही अमाऊंट आहे.बॅंकांकडील रिझर्वची पातळी वाढविल्यामुळे बॅंकांकडे कर्जे द्यायला कमी रक्कम हातात उपलब्ध असणार.बेफाम सुटलेला पण unsustainable वाढीचा वेग कमी करायला चीनच्या सेंट्रल बॅंकेने जानेवारी महिन्यात तसेच चीनमधील वाढत्या महागाईला अटकाव करण्यासाठी व्याजाचे दर थोडे वाढविले. नंतरच्या काळात प्रॉपर्टी मार्केटमधील घडामोडी लक्षात घेता ते आणखी वाढायची शक्यता आहे.व्याजाचे दर वाढल्यामुळे चीनी उद्योगधंद्यांचा (आणि म्हणूनच चीनी अर्थव्यवस्थेचा) वाढीचा वेग पुढील काळात कमी व्हायची शक्यता आहे. दुसऱ्या लिंकमध्ये म्हटले आहे की सरकारने ही पावले उचलूनही जागांच्या किंमती वाढतच आहेत. तेव्हा याहूनही अधिक पावले उचलणे गरजेचे आहे असे दिसते आणि तसे झाले नाही तर प्रॉपर्टी मार्केटमध्ये वादळ यायची शक्यता आहेच. अमेरिकेत पॉपर्टी मार्केटमध्ये आलेल्या वादळानंतर ३ वर्षे झाली तरी अमेरिकन अर्थव्यवस्था पूर्णपणे सावरलेली नाही आणि २००६-०७ ची परिस्थिती यायला बहुदा अजून दोनेक वर्षे तरी जातील असे वाटत आहे. तसेच चीनमध्ये व्हायची थोडी का होईना शक्यता आहेच.\nत्याचप्रमाणे ageing chinese society असे गुगलल्यास अनेक लिंक मिळतात.पण त्यातील सर्वात विश्वासार्ह लिंक बीबीसीची ही लिंक आहे असे म्हणायला हरकत नसावी.त्यात म्हटले आहे की चीनमधील तरूणांची संख्या कमी होत आहे आणि याचे परिणाम २०३० ते २०५० पर्यंत जाणवतील.चीनने निर्यातीत मोठी झेप घेतली त्याचे कारण म्हणजे चीनमधील स्वस्त लेबर.आज अमेरिकेत वॉलमार्टमध्ये अर्ध्या वस्तू ’मेड इन चायना’ असतात. अजून २० वर्षांनी काम करणारे हात कमी झाले तर मागणी-पुरवठ्याच्या गणिताप्रमाणे मजुरीचे दर नक्कीच वाढतील आणि चीनची competitive edge कमी होईल.\nमला वाटते की पहिल्या कारणामुळे पुढील ५ वर्षांत तर दुसऱ्या कारणामुळे २०-२५ वर्षांनंतर चीनची अर्थव्यवस्थेचा वाढायचा १०-११% दर कमी व्हायची शक्यता आहे. मला वाटते की ही भारतासाठी चांगली संधी आहे.कारण भारतात तरूणांची संख्या मोठी आहे.योग्य ते प्रशिक्षण दिल्यास लोकसंख्या ही liability न राहता एक asset बनू शकते. तसेच देशातील रस्ते,वीज,पाणी याची परिस्थिती सुधारायला हवी.आजही महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यातही ८-१० तास लाईट नसणे ही मोठी नामुष्कीची गोष्ट आहे.निदान हायवेजच्या बाबतीत आज परिस्थिती १० वर्षांपूर्वी होती त्यापेक्षा बरीच चांगली आहे तरीही अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.\nगेल्या ४०-५० वर्षांत चीनने मुद्दाम पाकिस्तानला बलिष्ठ केले याचे कारण बलिष्ठ पाकिस्तान भारतामागे अनंत कटकटी निर्माण करून ठेवेल याची चीनला खात्री होती आणि झालेही तसेच.आणि भारत हा चीनला रिजनल सुपरपॉवर व्हायला प्रतिस्पर्धी नक्कीच होता तेव्हा या प्रतिस्पर्ध्याच्याच मागे द्या कटकटी लावून असे साधे गणित होते. गेल्या महिन्यात चीनने जपानला मागे टाकत जगातील दुसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचा दर्जा प्राप्त केला तेव्हा इकॉनॉमिक टाईम्समध्ये गेल्या काही वर्षांतील भारत आणि चीनच्या जीडीपीचे आकडे आले होते.त्यात म्हटले होते की १९९० मध्ये भारताचे जीडीपी ३१५ बिलियन डॉलर तर चीनचे ३९० बिलियन डॉलर होते.तेव्हा आज जो चार पटींचा फरक दिसतो तो तेव्हा २५% एवढाच होता. तेव्हा निदान १९९० पर्यंत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत चीनला प्रतिस्पर्धी बनायची क्षमता राखून असलेला देश नक्कीच होता.\nसमजा चीनचा वाढीचा वेग पुढील २५-३० वर्षांत बऱ्यापैकी मंदावला आणि भारत ७-८% ने वाढत असेल तर भारत हे चार पटींचे अंतर झपाट्याने कमी करेल. तसेच दुसऱ्या कारणाचा अजून २५-३० वर्षांनी सामरिक परिस्थितीवरही परिणाम होईल.कारण शेवटी सैन्यात तरूणांचीच गरज असते. २०१० मध्ये सामरिक आणि अर्थकारण या दोन्ही गोष्टींमध्ये चीनचे भारताच्या तुलनेच मोठेच वर्चस्व आहे.ते यानंतरच्या काळात कमी व्हायची शक्यता आहे म्हणून यातून ’डेस्परेट’ होऊन चीन भारतविरोधी पावले पुढील १० वर्षांत उचलेल असे मला व्यक्तिश: वाटते.\nनेमके महत्त्वाचे दुवे दिल्याबद्दल धन्यवाद. यातले काही आधी वाचले होते. सविस्तरपणे तुम्ही जे विचार मांडले आहेत त्याच्याशी मी सहमत आहे. तुम्ही म्हणता ती परिस्थिती नक्कीच येऊ शकते जर कोणीही (भारत आणि चीन दोघांनीही) नियमबाह्य वर्तणूक केली नाही तर. भारत चाकोरीबाहेरचे कधी करु शकणार नाही, तेव्हा फक्त उरला चीन. हाच मोठा धोका आहे. सकारात्मक घटनाचक्रात तुम्ही काढलेला निष्कर्ष लगेच पटतो. पण चीन म्हणताच माझे मन सावध होते....\nइतिहास बघता, चीन हा जगाच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात याव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. एके काळी आखातात खनिज तेलाच्या अमाप साठ्यामुळे ज्या जागतिक अर्थकारणाच्या चाव्या हातात आल्या होत्या ( बर्‍याच अंशी त्या अजूनही आहेत, पण तीव्रता मात्र कमी झाली आहे). भारत, चीन व इतर सर्व देशांनी जगात सर्वत्र तेलसाठ्यांचे शोध लावल्यामुळे आखातातील देशांच्या शब्दाला जे भरपूर वजन होते ते आता कमी झाले आहे. तद्वतच, चीनला पर्याय भारतच आहे हे जागतिक अर्थकारणाचा वेध घेणार्‍या देशांना आणि त्या देशातील कंपन्यांना ध्यानी आले तर जग सावरु शकेन. चीन सहजासहजी ही मक्तेदारी जाऊ देईल असे मला तरी नाही वाटत. त्यासाठी भारताला अरुणाचल प्रदेश, सियाचीन आणि मित्र देश पाकीस्तान यांद्वारे त्रास देण्याची परंपरा पूर्वीचीच असली तरी यावेळी चीन नेपाळ देखील निशाण्यावर ठेऊन आहे. नेपाळवर भारताचा एके काळी असलेला प्रभाव आता नाहिसा होतो आहे, याचा अर्थ चीन कित्येक वर्षांपासून नेपाळ या मोहीमेवर काम करत होता.\nतुम्ही म्हटल्याप्रमाणे चीनला स्वतःच्याही अडचणी आहेत नाही असे नाही. जसे तैवानसारखे चिमुरडे शस्त्रखरेदीच्या बाबतीत चीनच्या विरोधात उघडपणे जातोय. चीनमधील गृहकर्जांचे संकट जरी मोठे दिसत असले तरी त्याला दोन फाटे आहेत.\n१. चीनमधे प्रसारमाध्यमे सर्व बातम्या त्यांच्या मर्जीने देऊ शकत नाहीत, सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे त्यावर. त्यामुळे या आकडेवारीची विश्वासार्हता नक्कीच पणाला लागू शकते. कारण तिबेटच्यावेळी जसे जगाची दिशाभूल केली त्याप्रमाणेच ही खेळी नसेनच असे म्हणता येणार नाही.\n२. ही गोष्ट आकडेवारीसकट खरी आहे असे मानले तरीही, चीनची सर्वात जमेची बाजू आहे ती म्हणजे अनियंत्रित सत्ता. त्या जोरावर हा बोजा ते दोन पद्धतींनी कमी वा नाहीसा करु शकतात.\nअ. गृहकर्जे घेतलेल्या सर्व कर्मचार्‍यांच्या पगारातून हफ्ते थेट वळवून घेणे (हे चीनच करु शकते)\nब. विदेशी करन्सी, खास करुन अमेरिकन डॉलर मुबलक प्रमाणावर चीनने साठवला आहे (अशा प्रकारच्या आणीबाणीची तरतूद म्हणूनच ही गोष्ट चीनने केल्याची दाट शंका आहे) तो विकून पैसा उभा करणे. त्यामुळे अमेरिकन डॉलर किती कंगाल होईल याच्याशी चीनला काही कर्तव्य असायचे कारण नाही. पण चीन असे करण्याऐवजी या बागलबुवाचा वापर अमेरिकेला वेठीस धरण्यासाठी करेन असे वाटते. जागतिक बँक, अमेरिकन बँका आणि मुबलक प्रमाणावर मोठ्मोठ्या ऑर्डर्स अमेरिकेला यातून तारून नेतील. पण अमेरिकेची भावना आपण जगाला आर्थिक संकटातून वाचवत आहोत असाच असेल. चीनचा कावा यांच्या लक्षात यायचे कारण मला तरी दिसत नाही.\nउरला मुद्दा तो चीनच्या तरुण मनुष्यबळाचा. समजा ही माहिती खरी मानली तरी, येत्या १५-२५ वर्षांत चीनला काहितरी तरुण मनुष्यबळ उपलब्ध होईलच की. आणि अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करणारे चीन दरवर्षी या आकडेवारीवर नजर ठेऊन असेनच. कोणताही कायदा तातडीने अंमलात आणणे चीनसारख्या हुकुमशाही राष्ट्राला सहज शक्य आहे. तरीही या मुद्द्यापासून जगाचा फोकस हलवण्यासाठी वेगळे काही चीन करेल असे नाही वाटत. कारण लक्ष्य दुसरीकडे वळवून मूळ मुद्दा सुटणार नाहीच, उलट युद्धामुळे मनुष्यबळ कमी होण्याचा धोका जास्त. त्यासाठी अनेक बाबी मधे रोडा टाकत आहेत. युद्धजन्य परिस्थिती उद्भवेल तेव्हा पाकिस्तान जास्तीत जास्त दान आपल्या पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करणार हे नक्की. पण चीन हे पाऊल उचलायला कचरत आहे याचे कारण म्हणजे रशियासारखा भारताचा मित्र आणि अमेरिकेचा भारतात असणारा रस. आयटी क्षेत्रामुळे अमेरिका तंत्रज्ञान क्षेत्रात भारतावर मोठ्या प्रमाणावर विसंबून आहे. त्यामुळे युद्ध झाले तर सूचना आणि प्रौद्योगिकी क्षेत्रांत (जेथे वेळेवर कामे होणे अत्यावश्यक असते) प्रचंड खळबळ उडेल. अमेरिकेच्या सर्वसामान्य माणसांना या युद्धाची झळ ताबडतोब पोहोचू शकेल, या एकाच कारणाने अमेरिका चीनला युद्धापासून परावृत्त करेन ही शक्यता खूप आहे. पण भारताच्या हितापेक्षाही अमेरिकेचा स्वतःचाच स्वार्थ त्यात असेन.\nएकंदरीत अशा सर्व शक्यतांचा विचार केला तर चीन भारतावर आक्रमण करणार नाही या मताची बुद्धीवंतांनाही भुरळ पडते. पण स्वतःच्या घरात आग लागत असेल आणि ती काही प्रमाणात बलिदान देऊनही स्वतःच्या घरात उब निर्माण करता येत असेल, तर असे सर्व प्रकारचे मार्ग चीन अवलंबेल. एवढंच नव्हे तर भारताशी युद्ध झाल्यामुळे लोकसंख्येचा विस्फोट काही प्रमाणात कमी करता येईल असा अमानुष विचार देखील चीन करु शकेल. भारताचा युद्ध विषयक प्रामाणिकपणा एव्हाना सगळ्या जगाला कळून चुकला आहे की भारत हा फक्त स्वसंरक्षणासाठी युद्ध करेल पण आक्रमण नाही करणार. त्यामुळे अरुणाचल प्रदेशासारखी छोटीशी ठिणगी चीन युद्धासाठी वापरेल आणि मग जागतिक दबाव वाढू लागला की कोणत्याही क्षणी युद्ध थांबवणे चीनला शक्य आहे. युद्धबंदी घोषित केली की भारतीय शस्त्रे म्यान करतात हा आजवरचा अनुभव आहे.\nजीडीपी ग्रोथ च्या आकडेवारी कडे नजर टाकली तर भारताची प्रगती नक्कीच कौतुकास्पद आहे पण पुन्हा गाडी राजकारणावरच येते. जिथे सर्वसामान्य लोकांच्या पोटाला अन्न नाही त्या सर्वसामान्यांना वाजवी दरात अन्न उपलब्ध करुन देण्या ऐवजी जीडीपी वाढवण्यासाठी महागाई वाढवणे हा उपाय मला तरी पटत नाही. महागाई वाढवली की सरकारची तिजोरी जास्त भरेल, पण यात ज्याचे उत्पन्न 'जैसे थे' च आहे तो सामान्य माणूस भरडतोय हे माहिती असुनही त्याकडे दुर्लक्ष करणे ही काँग्रेसची नीती पटत नाही. असो. या नीतीचे भीषण परिणाम येत्या काळात दिसून येतीलच. पण तो वेगळा विषय आहे.\nचीनमधे प्रसारमाध्यमे सर्व बातम्या त्यांच्या मर्जीने देऊ शकत नाहीत, सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे त्यावर. त्यामुळे या आकडेवारीची विश्वासार्हता नक्कीच पणाला लागू शकते.\nवॉशिंग्टन पोस्टमधील ही बातमी बघा.त्यात चीनमध्ये कामाला असलेल्या अनेक वेगवेगळ्या व्यक्तींच्या input वरून चीनमधील प्रॉपर्टी मार्केटमधील फुग्यावर भाष्य केले आहे.त्यात मला सर्वात महत्वाचे वाटते ते Xinhua या न्यूज एजन्सीने गोल्डमन सॅक्सने जागांच्या किंमती पगारापेक्षा बिजींगमध्ये ८०% नी तर शांघायमध्ये ३०% नी वाढल्या असे म्हटले. गोल्डमन सॅक्ससारख्या इन्व्हेस्टमेन्ट बॅंका देशातील विविध macroeconomic parameters वर लक्ष ठेऊन असतातच.आणि त्यातील बदलांनुसार आपले धोरण ठरवतात. प्रॉपर्टी मार्केटमधील या आकडेवारीत सरकारचा हस्तक्षेप किती असू शकेल कारण लोकांचे पगार आणि जागांच्या किंमती हे दोन्ही मोजता येण्यासारखे घटक आहेत.\nगृहकर्जे घेतलेल्या सर्व कर्मचार्‍यांच्या पगारातून हफ्ते थेट वळवून घेणे (हे चीनच करु शकते)\nतसे झाले असे गृहित धरले तरी मग चीनी ग्राहकांपैकी मोठ्या सेक्शनकडे हातात पैसा कमी खेळेल.तसे झाले तर त्यांची क्रयशक्ती कमी होईल आणि त्यातून मागणी कमी होईल. मागणी कमी झाली तर त्याचा परिणाम चीनी कंपन्यांवर आणि म्हणून उद्योगधंद्यांवर नक्कीच पडेल. अर्थशास्त्राचे तत्व आहे की मागणी-पुरवठा गणितात कोणताही हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम कोणत्या ना कोणत्या प्रमाणात भोगायला लागतात. हे तत्व आपला प्रभाव दाखवेल\nअर्थातच असे संकट चीनमध्ये नक्कीच येईल असे नाही पण त्याची शक्यता नक्कीच आहे.\nविदेशी करन्सी, खास करुन अमेरिकन डॉलर मुबलक प्रमाणावर चीनने साठवला आहे (अशा प्रकारच्या आणीबाणीची तरतूद म्हणूनच ही गोष्ट चीनने केल्याची दाट शंका आहे) तो विकून पैसा उभा करणे. त्यामुळे अमेरिकन डॉलर किती कंगाल होईल याच्याशी चीनला काही कर्तव्य असायचे कारण नाही.\n२००९-१० मध्ये चीनचे जीडीपी सुमारे ५ ट्रिलियन डॉलर होते तर त्यात निर्यातीचा वाटा सुमारे १.२ ट्रिलियन. हे आकडे सी.आय.ए फॅक्टबुकमधून मिळू शकतील.म्हणजे चीनच्या अर्थव्यवस्थेत निर्यातीचा वाटा सुमारे २४% आहे.जर अमेरिकन डॉलर पत्त्यासारखा कोसळला तर म्हणजेच चीनी युआन डॉलरच्या तुलनेत भरमसाठ महाग होईल.तसे झाले तर चीनी वस्तू अमेरिकेत महाग मिळायला लागतील आणि आपोआपच चीनमधून अमेरिकेत होणारी आयात (चीनची निर्यात) कमी होईल.तसे झाले तर चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईलच.कारण २४% हा आकडा थोडा नाही.किंबहुना गेली अनेक वर्षे चीनने सरकारी हस्तक्षेप करून युआनची किंमत डॉलरच्या तुलनेत कमी ठेवली आहे.जर मागणी-पुरवठ्याचे गणित चालले आणि विनिमय दर ठरविण्यात सरकारचा काहीच हस्तक्षेप नसेल तर डॉलरचा दर कमी होईल आणि त्याचा फटका चीनी निर्यातीला बसेल.\n२००७ मध्ये अमेरिकेतील इन्व्हेस्टमेन्ट बॅंक मॉर्गन स्टॅनले ला सबप्राईम क्रायसिसमध्ये सुमारे ९ बिलियन डॉलरचा तोटा झाला.त्यावेळीच १९ डिसेंबर २००७ रोजी चीनच्या Sovereign Wealth Fund ने (मराठी शब्द) मॉर्गन स्टॅनलेमध्ये ५ बिलियन डॉलरची गुंतवणुक केली.इतकेच नव्हे तर जून २००९ मध्ये परत १.२ बिलियन डॉलरची गुंतवणुक केली) मॉर्गन स्टॅनलेमध्ये ५ बिलियन डॉलरची गुंतवणुक केली.इतकेच नव्हे तर जून २००९ मध्ये परत १.२ बिलियन डॉलरची गुंतवणुक केली जून २००९ मध्ये चीनने केलेल्या गुंतवणुकीमुळे मॉर्गन स्टॅनलेला अमेरिकन सरकारचे TARP मधून मिळालेले पैसे परत करता आले. जर अमेरिकन अर्थव्यवस्थेचे नुकसान चीनला करायचे असते तर मॉर्गन स्टॅनलेमध्ये चीनने गुंतवणुक का केली असती जून २००९ मध्ये चीनने केलेल्या गुंतवणुकीमुळे मॉर्गन स्टॅनलेला अमेरिकन सरकारचे TARP मधून मिळालेले पैसे परत करता आले. जर अमेरिकन अर्थव्यवस्थेचे नुकसान चीनला करायचे असते तर मॉर्गन स्टॅनलेमध्ये चीनने गुंतवणुक का केली असती चीननेच नव्हे तर सिंगापूर, अबु धाबी, नॉर्वे येथील Sovereign Wealth Funds नी पण अमेरिकन अर्थव्यवस्थेत त्यावेळी गुंतवणुक केली होती. याचे कारण सध्याच्या काळात अमेरिकेसारखी मोठी अर्थव्यवस्था कोसळली तर त्याचा परिणाम सर्व देशांवर होईल. त्यासाठी कोणी तयार नसते.\nअमेरिका चीनला युद्धापासून परावृत्त करेन ही शक्यता खूप आहे. पण भारताच्या हितापेक्षाही अमेरिकेचा स्वतःचाच स्वार्थ त्यात असेन.\nअर्थातच. अमेरिकेने भारताचे हित बघावे ही अपेक्षा करणेच चुकीचे आहे.\nमला वाटते की चीन पुढील काही वर्षात अरूणाचल प्रदेश, सिक्कीममध्ये काहीतरी कुरापती काढ, छोट्यामोठ्या चकमकी कर, त्याहूनही महत्वाचे म्हणजे ब्रम्हपुत्रा नदीवर धरणच बांध म्हणजे पूर्वोत्तर भारतात किती पाणी जावे हे चीन ठरविणार, पाकिस्तानच्या करवी आणखी त्रास दे हे प्रकार जास्त करेल. कदाचित छोटे युध्द पण होईल पण ते Full scale युध्द होऊ नये याची काळजी चीन घेईल असे मला वाटते. याचे कारण इथे म्हटल्याप्रमाणे भारताच्या अग्नी-३ क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीनमधली महत्वाची शहरे आहेत आणि अग्नी-३ क्षेपणास्त्र २०० किलोटनपर्यंतची अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. हिरोशिमावरील बॉम्ब हा सुमारे १३ ते १८ किलोटनचा होता.तेव्हा भारत चीनची मोठ्या प्रमाणावर हानी करू शकतो हे तर नक्कीच.आता स्वत:चेच नुकसान करून चीन भारताचे नुकसान करेल का हे सांगणे नक्कीच कठिण आहे. माओने लाखो लोकांना मारले पण सध्याच्या काळात प्रशिक्षित मनुष्यबळाचा आणि त्यायोगे केलेल्या आर्थिक प्रगतीचा नाश चीन करवून घेईल का नाही या प्रश्नाचे उत्तर देणे सोपे नाही.\nमाफ करा. अचानक उद्भवलेल्या काही कारणास्तव येथे यायला जमले नाही\nसविस्तर प्रतिसाद नंतर देईनच उद्या. पण आज वाचलेली बातमी देतो आहे थोडक्यात\nचीनचा नेपाळमध्ये सहभाग उघडकीस आला आहे. माओवादी नेत्यांना एक कोटी रुपये प्रत्येक सांसद याप्रमाणे विकत घेऊन चीनच्या आधाराचे सरकार स्थापन करण्याचा कट उघडकीस आला आहे. विदेश नीतीत भारत सरकार झोपले आहे हेच दिसून येते\nइथे ही बातमी वाचायला मिळेल\nआज थोडे सविस्तर लिहायला मिळते आहे. अजून परामर्श घेऊयात या विषयाचा.\nXinhua या न्यूज एजन्सीने गोल्डमन सॅक्सने जागांच्या किंमती पगारापेक्षा बिजींगमध्ये ८०% नी तर शांघायमध्ये ३०% नी वाढल्या असे म्हटले. गोल्डमन सॅक्ससारख्या इन्व्हेस्टमेन्ट बॅंका देशातील विविध macroeconomic parameters वर लक्ष ठेऊन असतातच.आणि त्यातील बदलांनुसार आपले धोरण ठरवतात. प्रॉपर्टी मार्केटमधील या आकडेवारीत सरकारचा हस्तक्षेप किती असू शकेल कारण लोकांचे पगार आणि जागांच्या किंमती हे दोन्ही मोजता येण्यासारखे घटक आहेत.\nनक्कीच मोजता येणारे घटक आहेत पगार आणि किंमती.\nपण येथे हे लक्षात घेतले पाहिजे की 9,598,094 एवढे प्रचंड स्केअर कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या चीनला बीजींग (16,801.25 वर्ग कि.मी.) आणि शांघाय (3,298.3 वर्ग कि.मी.) या दोन शहरांमुळे हे प्रॉपर्टी संकट हाताळावे लागणार / लागत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत या दोन शहरांबरोबर बाकीचा चीनही हातभार लावतोच आहे.\nबीजींग मधील पर कॅपिटा जीडीपी ही कमीत कमी १० हजार अमेरिकन डॉलर्सच्या पुढे आहे आणि सरासरी ती १७ हजार डॉलर्सच्या पुढे आहे. तर शांघायचे सरासरी उत्पन्न ११ हजार अमेरिकन डॉलर्सच्या पुढे आहे याही बाबी विचारात घेतल्या पाहिजे.\nया जीडीपी वाढीचा दर शांघायचा ८.२ आहे तर बीजींग चा त्यापेक्षाही जास्त आहे.\nमी कदाचित युद्ध या पर्यायाने लेखन केले असल्यामुळे उच्च तीव्रतेचा विचार त्यात प्रकटला हे मी नाकारत नाही. पण युद्धाच्या शक्यतेत एक्स्ट्रीम गोष्टीच जास्त होतात हा इतिहास आहे.\nअर्थात सद्य परिस्थिती अजूनही चीनच्या हाताबाहेर नाही गेली. त्यामुळे अनेक उपायपद्धती वापरुन चीन यातून बाहेर येऊ शकेल. जसे\n१. बीजींग व शांघाय यांच्या आराखड्यांसारखी इतर शहरे विकसित करणे ( जे चीन ने दोन दशकांपूर्वीच सुरु केले आहे. पण उद्योगधंद्यांसाठी या दोन शहरांची पसंती इतर शहरांना देण्यात तितकेसे यश त्यांना मिळाले नाहिये. हाँगकाँग च्या रुपाने चीन क्षितिज विस्तारित आहेच पण डल्यान, सिच्वान, व तत्सम इतर प्रांत प्रगतीपथावर म्हणवे तितक्या वेगाने जात नाहियेत. गिलगिट बाल्टीस्तानात दाखवलेली चपळाई चीनने या क्षेत्रात दाखवली तर कमी कालावधीत या समस्येवर चीन नियंत्रण मिळवू शकेल.\n२. वारेमाप वाढलेल्या किंमती नियंत्रणात आणणे ( ही समस्या फक्त बीजींग व शांघायपुरती मर्यादीत असल्यामुळे सक्तीने काही पावले चीन उचलेल.) दुसर्‍या घरासाठी कर्ज हवे असल्यास कमीत कमी ४०% कर्जदाराचा हिस्सा हवा ही अट त्याचीच सुरुवात म्हणता येईल.\n३. मोठे संकट टाळण्यासाठी पर कॅपिटा उत्पन्न वाढवणे (अर्थात ही काही चांगली योजना नाही ठरणार.)\n४. अनेक वेगवेगळे मार्ग आहेत पण चीनमध्ये अर्थतज़्ज्ञांचा तुटवडा नाहिये हे ही विचारात घेतले पाहिजे.\nअमेरिकन अर्थव्यवस्थेचे नुकसान चीनला करायचे असते तर मॉर्गन स्टॅनलेमध्ये चीनने गुंतवणुक का केली असती\nमाझे मत हे फक्त आणीबाणीसाठी होते जिथे चीन फक्त स्वतःचा विचार करेन. जेव्हा युद्ध होईल तेव्हा आंतरराष्ट्रीय समुदाय चीनला विरोध करणारच पण अमेरिकेला डॉलरच्या अवमूल्यनाच्या दबावाखाली ठेवून हा विरोध बोथट करण्याकडे चीनचा कल राहिन असे मला वाटते. कारण डॉलरचे अवमूल्यन चीनला होणार्‍या तोट्यापेक्षा अमेरिकेला कधीच परवडणारे नाहिये आणि हीच गोष्ट चीन पुरेपुर ओळखून आहे. अमेरिकन कंपन्यांमध्ये चीनची गुंतवणूक नक्कीच आर्थिक बाबी गृहीत धरुन केल्या गेलेल्या आहेत यात शंका नाहीच आहे. मी जी शक्यता सांगितली ती केवळ आणीबाणीची वेळ आली तर चीन वापरु शकेल अशाकरिता होती. अर्थात मी अजून स्पष्टपणे यावर लिहायला हवे होते...असो..\nमहत्वाचे म्हणजे ब्रम्हपुत्रा नदीवर धरणच बांध म्हणजे पूर्वोत्तर भारतात किती पाणी जावे हे चीन ठरविणार, पाकिस्तानच्या करवी आणखी त्रास दे हे प्रकार जास्त करेल. कदाचित छोटे युध्द पण होईल पण ते Full scale युध्द होऊ नये याची काळजी चीन घेईल असे मला वाटते.\nह्या बाबी जास्त चिंतेचा विषय आहेत भारतासाठी. आत्ता नाही म्हणणारे चीन नंतर ब्रह्मपुत्रेचा प्रवाहच चीनकडे आत मध्ये वळवू शकेल. तेव्हा भारत काही करु शकेल असे वाटत नाही. ब्रह्मपुत्रा चीनने वळवली तर ते त्यांच्या देशातले बांधकाम असेन आणि त्यावर आपले सरकार अर्ज विनंत्यांच्या वाटेशिवाय युद्ध हा मार्ग पत्करेल काय हा मोठा नजर ठेवण्याचा विषय आहे.\nचीनचा इतिहास पाहिला तर चीन हा विस्तारवादी नीतीचा अवलंब करणारा देश आहे.\nत्याच्या आड येणार्‍या कोणत्याही घटनेचा, प्रसंगाचा वा देशांचा चीनने मुलाहिजा ठेवला नाही हे स्पष्टच दिसते\n४ जून १९८९ : तिआनामेन चौकात झालेल्या आंदोलनावर चीनच्या सैन्यदलाने हल्ला केला. त्यात हजारो आंदोलक ठार झाले.\n१९९७ : हाँगकाँगचा चीनमध्ये विलीनीकरण.\nमार्च २००८ : तिबेटमध्ये चीनविरोधात जोरदार आंदोलन. पण, चीनच्या सैन्यदलाने हे आंदोलन हाणून पाडले. शेवटी तिबेट चीनमध्ये समाविष्ट झाले.\nऑगस्ट २००८ : बीजिंगमध्ये ऑलिम्पिक स्पध्रेचे आयोजन.\nजुलै २००९ : झिनजिआंग येथे धार्मिक हिंसाचार. २०० ठार\nएवढ्यांत : जम्मू काश्मीरच्या लोकांना एका वेगळ्या कागदावर चीनचा व्हिसा देणे. (यातच जम्मू काश्मीर भारताचा भाग नाहीये हे चीन अगदी स्पष्ट करतो आहे.\nभारत चीनला दबावात आणण्यात कसे अपयशी ठरले ते थोडक्यात पाहूयात.\nएकीकडे आपण तिबेटचे सर्वोच्च नेते दलाई लामा यांना भारतात आश्रय दिला, पण दुसरीकडे तिबेटला चीनचा अविभाज्य भाग म्हणूनही मान्यता दिली. येथे आपल्या कूटनीतीतज्ज्ञांचा कोणताही मुत्सद्दीपणा दिसला नाही. एक काहीतरी ठाम भूमिका घ्यायला हवी होती. दोन्ही दगडांवर पाय ठेवायची नीती कोणाच्याही डोक्यापलिकडचीच आहे.\nभारत अजूनही काय करु शकतो\nतिबेटला चीनचा हिस्सा मानायला नकार देणे ( चीनच्या व्हिसा प्रकरणी उत्तर देण्यासाठी ही नामी संधी आहे. तिबेटी लोकांना वेगळा व्हिसा द्यायला सुरुवात करायला हवी)\nतैवानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून आंतरराष्ट्रीय मंचावर मान्यता देणे व त्यासाठी प्रयत्न करणे.\nगिलगिट बाल्टीस्तानात १७ वेगवेगळ्या परियोजना चालू आहेत. २२ ठिकाणी गुप्त खणन कामे चालू आहेत जिथे जायची पाकीस्तानच्या सैन्यालाही परवानगी नाही. ही सामरिक मोर्चेबांधणी आहे हे स्पष्ट दिसते आहे. भारताच्या अग्नि, ब्रह्मोस या मिसाईल्स ना चीनच्या हद्दीवरच रोखण्यासाठी क्षेपणास्त्ररोधी क्षेपणास्त्रे (इराकयुद्धातील पॅट्रियट च्या धरतीवरती) तैनात करणे व चीनची सीमा सुरक्षित करणे हा अगदी स्पष्ट हेतू आहे चीनचा. झिन्झियांग प्रांतात यघुर मुसलमान बाहुल्य आहे. त्यांना तुर्कमेनिस्तान, गिलगित-बाल्टीस्तान व झिनझियांग या प्रांताचे एक वेगळे राष्ट्र हवे आहे. चीनचे वा पाकिस्तानचे वर्चस्व त्यांना नको आहे.\nया गिलगिट बाल्टीस्तानमुळे चीनने कायकाय साध्य केले ते पहा\n- आखाती देश केवळ २ दिवसांच्या अंतरावर आणून ठेवले (युद्धकाळात तेलाची सोय)\n- झिनझियांग प्रांतावर थेट लक्ष\n- तिबेट व नेपाळ यांच्याकडे पूर्णतयारीने लक्ष\n केंद्र सरकारने फक्त निषेध नोंदवला आणि आम्ही लक्ष ठेऊन आहोत अशी दर्पोक्ती केली. वायुसेनाअध्यक्षांनी काय केले दिल्लीत आलिशान कमर्‍यांत ए.सी.कॅबिनच्या आनंदात मग्न राहणार्‍या अकार्यक्षम नेतृत्त्वाच्या मदतीची वा आदेशाची वाट न पाहता थेट सर्व सीमांवर युद्धविमाने आणून ठेवली.\nयामुळे मात्र चीनवर दबाव आला.\n१९६२ च्या युद्धात चीनने ३,५०० वर्ग कि.मी. भारताची भूमी लाटली आहे. त्यासाठी १९९४ मध्ये तत्कालीन केंद्रसरकार ने संसदेत ठराव संमत केला होता की अक्साई चीन व पीओके पुन्हा मिळवू म्हणून. सध्याचे नेते राष्ट्रहिताचे जुने संकल्प विसरत चालले आहेत ही खेदाचीच बाब म्हणावी लागेल.\nचीनने केवळ २००८ या साली २७० वेळा भारतीय सीमेत घुसखोरी केली आहे.\nहे फक्त पत्रकारांपर्यंत पोहोचलेले आकडे आहेत हे. आपण प्रत्यक्ष परिस्थितीची कल्पनाच करु शकतो.\nसध्याचे आकडे उपलब्ध नाही झाले. पण आता तरी भारताने चीनच्या विस्तारवादी नीतीला आळा घालण्यासाठी आक्रमक भूमिका पत्करणे गरजेचे आहे. नाहीतर चीनचे पुढचे पाऊल अरुणाचल प्रदेश मध्ये आहे यात संशय नाही.\nतुमचे काय म्हणणे आहे यावर आपली मते जाणून घ्यायला आवडेल\nजगभरात विविध ठिकाणी असलेला वाचकवर्ग\n : भाग १ : चीनचे वाढते संकट : या...\n : भाग १ : चीनचे वाढते संकट\nआत्तापर्यंत एवढ्या लोकांनी येथे भेट दिली आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://vidarbhakranti.com/?m=20200501", "date_download": "2020-09-22T21:47:10Z", "digest": "sha1:OEAR2HYBJRDO3FTYBZLZWQM6J6W4GHNL", "length": 5534, "nlines": 66, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "May 1, 2020 11:30 pm – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nकेंद्र सरकारच्या इतर मागास प्रवर्ग यादीत कापेवार जातीचे समावेश करण्याची मागणी\nअहेरी तालुक्यांतील पूरग्रस्त गावांना जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी दिली भेट\nजि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी केली करंचा नाल्याची पाहणी\nसिरोंचा येथे पुरात अडकलेल्या आठ जणांना वाचविण्यात आपती व्यवस्थापन विभागाला आलंय यश \nसिरोंचा नगरपंचायतची भोंगळ कारभाराची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करा…जयंत मांडवे यांची मागणी\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…… सिरोंचा नगरपंचायतची भोंगळ कारभाराची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करा-जयंत मांडवे यांची मागणी. सिरोंचा- शहरातील नगरपंचायत क्षेत्र अंतर्गत असरअली राज्य महामार्ग क्रमांक ६५वर वाडऀ क्रमांक १४ मध्ये चार पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. सध्या या टाक्या नगरपंचायत अधिनस्त असून शहरात नळावाटे पाणी सोडणाऱ्या टाकीमधून रोजच हजारो लिटर पाणी सध्या मागील अनेक महिन्यापासून वाया जात आहे. पण […]\nसिरोंचा येथील वकांग्री केंद्र बँकिंग सेवेत अग्रेसर\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा स्थानिक येथे वक्रांगी केंद्राचे बँक ऑफ इंडियाची बी. सी. प्रणाली बँकिंग सेवेत मोलाची भूमिका बजावून नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु आहे. कोरोनाची संचारबंदीमुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार प्रभावित झाले आहेत. मात्र अशा स्थितीत सुद्धा लोकांची आर्थिक गरज पूर्ण करण्याचे काम वक्रांगी केंद्रातून सुरु आहे. भारत सरकार चा गरीब कल्याण योजनेचा पॅकेजनुसार महिलांचा जनधन […]\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/topics/india/3", "date_download": "2020-09-22T21:10:54Z", "digest": "sha1:O26LPYRHG7RYS74BXCTSTI6YRPCWZQCH", "length": 6368, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसिरॉलॉजी चाचणीत ४०० जणांचा सहभाग\nवटहुकूम जारी ; बँकिंग नियमन सुधारणा विधेयक सहकारी बँकांच्या मुळावर\nहोय, गलवान खोऱ्यात आमचे सैन्य ठार; ९४ दिवसानंतर चीनची कबुली\nनेपाळची आगळीक; डेहराडून, नैनितालसह काही शहरांवर ठोकला दावा\nचिनी हॅकर्सचा सायबर हल्ला; भारत-अमेरिकाचा डेटा चोरला\n‘हाउडी मोदी’चा खर्च सरकारचा नाही; केंद्राचं स्पष्टीकरण\nकरोना लस कधी येणार आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर\nPoco X3 ची प्रतीक्षा संपली, पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार\nबँक ऑफ इंडियात अनेक पदांवर भरती\nतब्बल १८ देशातून प्रवास; थेट दिल्ली ते लंडन बस धावणार\nदेशाचं शीर झुकू देणार नाही, राज्यसभेत राजनाथ सिंहांची गर्जना\nआणखी एक देश चीनच्या कर्ज सापळ्यात अडकला; भारतासाठीही धोका\nजगाला शहाणपणा शिकवू नका, भारताची पाकला चपराक\nलडाख तणाव: एक भारतीय जवान ९ चिनी सैन्यावर पडणार भारी\nकरोनाबाधितांचा आकडा ५१ लाखांच्या पुढे, पुन:संक्रमणाने वाढवली चिंता\nभारत-चीन सीमेवर गेल्या २० दिवसांत तीन वेळा गोळीबार\nढोंगी केंद्राने चीनच्या बँकेकडून कर्ज घेतले, काँग्रेसचा आरोप\nया जबरदस्त फोनचा सेल; पाहा किंमत आणि ऑफर्स\nभारत चीन तणाव : लडाखमध्ये दीर्घ मुक्कामाची तयारी\nअमेरिका निवडणूक: भारतीयांच्या मतपेढीत ट्रम्प यांची मुसंडी; बायडन आघाडीवर\nलडाखच्या डोंगराळ वाळवंटात १७ हजार फुटांवर आता भारतीय लष्कराचा पाण्यासाठी शोध\n५४ हजारांच्या डिस्काउंटपर्यंत या जबरदस्त कार, जाणून घ्या डिटेल्स\nसर्वपक्षीय बैठक संपली; चीन मुद्द्यावर राजनाथ सिंह उद्या राज्यसभेत निवेदन देणार\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8", "date_download": "2020-09-22T20:47:49Z", "digest": "sha1:BIUM2AYRWCSHGR24ZQPW4JOHB4EX4YQJ", "length": 4438, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:लग्न - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० सप्टेंबर २०१९ रोजी १४:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-22T21:44:02Z", "digest": "sha1:GWOFFH55VRJQBELERFOCDPZZHHBHARDF", "length": 3542, "nlines": 29, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिकच्या चेतन राजापुरकरांच्या नाणेसंग्रहाची गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये नोंद! – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिकच्या चेतन राजापुरकरांच्या नाणेसंग्रहाची गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये नोंद\nनाशिक (प्रतिनिधी) : राष्ट्रीय मुद्रा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तसेच नाशिकचे प्रसिद्ध नाणे संशोधक चेतन राजापूरकर यांच्याकडे असलेल्या नाणेसंग्रहाची गिनीज बुक रेकॉर्ड तसेच वंडर बुक रेकॉर्ड लंडन मध्ये नोंद झाली आहे.\nचेतन राजापूरकर यांना दुर्मिळ नाण्यांचा अभ्यास करण्याचा आणि त्यांना संग्रहित करून ठेवण्याचा छंद आहे. त्यांच्या या संग्रहामध्ये सुमारे ६०० ते ८०० वर्षांपूर्वीची दुर्मिळ नाणी आहेत. राजापूरकरांच्या या नाणीसंग्रहाची जागतिक पातळीवर नोंद करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते काल (दि.०४) चेतन नागपूरकर यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.\nनाशिक शहरात “या” भागात सापडला अजून एक कोरोनाबाधित रुग्ण..नवीन कन्टेनमेंट झोन \nनाशिक शहरात शनिवारी (दि. 20 जून) 45 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 5 जणांचा मृत्यू\nBreaking: मालेगावमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्या\nगंगापूर रोडवर स्कॉर्पिओची रिक्षाला जोरदार धडक; दोन प्रवासी जखमी\nनाशिकमध्ये मराठा आरक्षणाबाबत बैठक ; तीन दिवसांत पुनर्विचार करण्याची मागणी….\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://nashikcalling.com/no-more-lockdown-in-nashik-city-17-june-2020/", "date_download": "2020-09-22T20:54:40Z", "digest": "sha1:EG5O7CXGNLJLWDWU472OFIHULQ5OUM4M", "length": 5002, "nlines": 30, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिकमध्ये पुन्हा लॉकडाऊन नाहीच- पालकमंत्री छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती ! – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिकमध्ये पुन्हा लॉकडाऊन नाहीच- पालकमंत्री छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती \nनाशिक (प्रतिनिधी): नागरिकांना चरितार्थ चालविण्यासाठी पैसा कमविणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांची मागणी असली तरीही आम्ही पुन्हा लॉकडाऊन करणार नाही असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.\nआज (दि.१७ जून) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गाच्या नियंत्रणा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, आणि इतर अधिकारी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, “शहरातील रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि ती वाढणार आहे त्यासाठी घाबरून जाण्याचे कारण नाही. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ती वाढून नियंत्रणात येते. याचे मालेगाव हे यशस्वी उदाहरण आहे. आपल्या जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा ही आपली जबाबदारी असून त्यासाठी प्रत्येकाने सर्वस्व पणाला लावून जे काही करता येईल ते केले पाहिजे. शासनाकडून जिल्ह्याला कोरोना आपत्तीच्या नियंत्रणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.” भविष्यातील वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्टींग लॅब सुरू करण्यात यावी असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात असेही त्यांनी सांगितले.\nप्रतिबंधित क्षेत्रात मुक्तसंचार केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार\nगरज भासल्यास महानगरात एकदाच पाणीपुरवठा….\nनाशिकमधून फरार झालेल्या सराईत गुन्हेगारांना नागपूरमध्ये अटक\nनाशिक शहरात शुक्रवारी (दि.24 जुलै) 193 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nनाशिक : पाच खासगी लॅबवर कोरोना चाचणीसाठी बंदी; दातार लॅब हाय कोर्टात जाणार \nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2016/03/blog-post_11.html", "date_download": "2020-09-22T21:19:12Z", "digest": "sha1:N5LQ75ITVO45R7ZWPPNGM3Z7YBLX7CH6", "length": 3792, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "आपघातामध्ये चार जण जागीच ठार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजआपघातामध्ये चार जण जागीच ठार\nआपघातामध्ये चार जण जागीच ठार\nसकाळी ५ ते ६ वाजे दरम्यान अकंलेश्वर बंहारणपुर महामार्गवर तळोदा तालुक्यालील नळगव्हाण फाटयाजवळ बोलेरे गाडी ने मागून ऊस वाहातूककरणाया बैेलगाडीठोस दिली यामुळे बैलगाडी रस्त्या बाजूस फेकली गेली या दरम्यान अक्कलकुवा कडून येणाऱ्या ट्रकला बोलेरे गाडी समोर ठोकली गेली बोलेरो गाडीत बसलेली तळोदा येथील भरवाड समाजाचे चार जण जागीच ठार झाले\nगंभीर जखत्मी नाः तळोदा उपाजिल्हरूग्णा हलवले आहे\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nवैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन\nराज्यात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहीती\nकसबे तडवळा आयुर्विमा महामंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AA_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2020-09-22T21:27:37Z", "digest": "sha1:GSWIUZ2KLPLYLSYSAHIT3LC6S2NV4DSY", "length": 3449, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "१९६४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१९६४ उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत\n१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२ • २०१६ • २०२०\n१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१४ • २०१८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mandeshexpress.com/2020/08/Transfers-made-by-the-State-Government-to-17-IAS-officers-and-their-places-of-appointment.html", "date_download": "2020-09-22T21:47:50Z", "digest": "sha1:TEOBXZFHJIZOEXE7MPDQCTKBXS3AW6YY", "length": 12581, "nlines": 76, "source_domain": "www.mandeshexpress.com", "title": "राज्य शासनाने १७ IAS अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या व त्यांची नियुक्ती ठिकाणे - mandeshexpress.com", "raw_content": "\nराज्य शासनाने १७ IAS अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या व त्यांची नियुक्ती ठिकाणे\nराज्य शासनाने १७ IAS अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या व त्यांची नियुक्ती ठिकाणे\nमुंबई : राज्य शासनाने एकूण 17 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यामध्ये प्रामुख्याने सीताराम कुंटे यांच्यासह तुकाराम मुंढे, दीपा मुधोळ-मुंढे यांचा समावेश आहे.\nसामान्य प्रशासन खात्याचे अपर मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटे यांना महत्वाच्या गृह खात्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तर कामाचा अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची बदली मात्र दुय्यम ठिकाणी करण्यात आली आहे. दुर्लक्षित असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून मुंढे यांची बदली करण्यात आली आहे मुंढे यांच्या बदलीमुळे नागपूर महापालिका आयुक्त पदावर बी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nबदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे\n1. सीताराम कुंटे, सामान्य प्रशासन खात्याच्या अपर मुख्य सचिवपदावरून गृह खात्याच्या अपर मुख्य सचिव पदावर नियुक्ती\n2. सुजाता सौनिक, कौशल्य विकास व उद्योजकता खात्याच्या अपर मुख्य सचिवपदावरून सामान्य प्रशासन खात्याच्या अपर मुख्य सचिव पदावर नियुक्ती\n3. डॉ. एन. बी. गीते, महानंदच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून महावितरणच्या (औरंगाबाद) सह व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती\n4. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त पदावर नियुक्ती\n5. एस. एस. पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावरून सिडकोच्या ( नवी मुंबई ) सहसंचालक पदावर नियुक्ती.\n6. कैलास जाधव, एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती\n7. एन. रामास्वामी, मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून कुटुंब कल्याण आयुक्त पदावर नियुक्ती 8. शेखर चन्ने, परिवहन आयुक्त पदावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती\n9. राधाकृष्णन बी., नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदावर नियुक्ती\n10. चंद्रकांत डांगे, संचालक, जीएसडीए, पुणे\n11. तुकाराम मुंढे, नागपूर महापालिका आयुक्त पदावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदावर नियक्ती\n12. अण्णासाहेब मिसाळ, कोकण आयुक्तपदी नियुक्ती\n13. एम. एम. देशपांडे, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव पदावर नियुक्ती\n14. लोकेश चंद्रा, जलसंपदा खात्याच्या प्रधान सचिव पदावर नियुक्ती\n15. दीपा मुधोळ, जलस्वराज्य प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक पदावर नियुक्ती\n16. अंशु सिन्हा, सामान्य प्रशासन खात्याच्या सचिव पदावरून कौशल्य विकास खात्याच्या सचिव पदावर नियुक्ती\n17. आर. विमला, राष्ट्रीय ग्रामीण जिवन्नोती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून जल जीवन अभियानाच्या संचालक पदावर नियुक्ती\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nआमच्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हा\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद\nलिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद माणदेश एक्सप्रेस टीम आटपाडी/प्रतिनिधी : दुष्काळी...\nमाणगंगा नदीला आला पुर ; आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद\nमाणगंगा नदीला आला पुर आटपाडी-पिंपरी खुर्द, राजेवाडी-लिंगीवरे पुलावर पाणी ; रस्ता वाहतुकीसाठी बंद माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी कोरोनाचे १६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर माणदेश एक्सप्रेस न्युज ...\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . 'माणदेश एक्सप्रेस' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक,व्यापार,ग्रामीण,सांस्कृतिक,उद्योग,कृषी,मनोरंजन,तंत्रज्ञान,शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन,सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय,म्हणूनच आम्ही बदलतोय\nमाणदेश एक्सप्रेस मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची 'माणदेश एक्सप्रेस' कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास 'माणदेश एक्सप्रेस' जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nकॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.Copyright माणदेश एक्सप्रेस सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.tv9marathi.com/vidhansabha-2019/shivsena-in-supreme-court-against-governor-congress-leader-kapil-sibal-to-fight-case-140343.html", "date_download": "2020-09-22T20:09:46Z", "digest": "sha1:CABRQVKIIQUSUEHOACHKQNW4NDW7VAOT", "length": 18282, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "शिवसेनेची बाजू काँग्रेस नेता लढवणार | Shivsena in Supreme Court", "raw_content": "\nकृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी\nBhiwandi building collapse | भिवंडी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, 24 तासानंतरही बचावकार्य सुरु\nबॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन, ‘क्वीन’चा निर्माता मधु मांटेनाला एनसीबीचा समन्स\nराजकारण विधानसभा 2019 हेडलाईन्स\nशिवसेनेची सुप्रीम कोर्टात याचिका, काँग्रेसचा बडा नेता सेनेची खिंड लढवणार\nसुप्रीम कोर्टात काँग्रेस नेते कपिल सिब्बल हे शिवसेनेची बाजू मांडणार आहेत, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने हालचाली सुरु असताना, शिवसेनेने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी पुरेसा अवधी न दिल्यामुळे शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल हे शिवसेनेची बाजू मांडणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते अॅड. अनिल परब (Shivsena in Supreme Court against Governor) यांनी दिली.\nशिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे तीन दिवसांचा वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्याला नकार दिला. शिवसेनेने त्यावर आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. आपल्याला किमान तीन दिवसांचा अवधी देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. आजच्या आज सुनावणी घेण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.\nमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस, शिवसेना सुप्रीम कोर्टात\n‘राज्यपालांनी आम्हाला केवळ 24 तासांचा वेळ दिला. मात्र सर्व पक्षांच्या पाठिंब्याची पत्रं, आमदारांच्या सह्या, कागदपत्रांची जुळवाजुळव, किमान सामायिक कार्यक्रम राबवण्यासाठी हा कालावधी अपुरा आहे.राज्यपालांनी आपल्या अधिकारात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी पक्षाला पुरेसा वेळ द्यायचा असतो’ असं अनिल परब यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना सांगितलं.\nशिवसेनेकडून पक्षकार म्हणून अनिल परब यांनी याचिका केली आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल हे शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना यांच्या आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार का, हे अद्याप अस्पष्ट असलं, तरी इथे सेना-काँग्रेस एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे.\nगेल्या दोन दिवसांत काय घडलं\nशिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतची वेळ दिली होती. मात्र शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्रं सादर करता आली नाहीत. त्यामुळेच राज्यपालांनी विधानसभेमध्ये निवडून आलेला तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. आज (मंगळवारी) रात्री साडेआठ वाजेपर्यंत राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.\nशिवसेनेची सोबत येण्याची इच्छा नसल्याचं सांगत भाजपने रविवारी सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी संधी दिली. शिवसेनेला पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागली. मात्र दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडच्या बैठकांचं सत्र सुरु होतं. त्यातच झालेल्या दिरंगाईमुळे शिवसेनेला केवळ सत्तास्थापनेचा दावा करता आला, मात्र बहुमतासाठी लागणारी दोन्ही पक्षांची पाठिंबा पत्रं राज्यपालांकडे सादर करता आली (Shivsena in Supreme Court against Governor) नाहीत.\nकृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी\nराज्यातील जिम, रेस्टॉरंट सुरू करा; रोहित पवार यांची मागणी\nशेताच्या बांधावरुन पिकांची नोंदणी होणार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ई-पीक ॲपविषयी महत्त्वाची…\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज…\nशिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष, सत्तेत असताना सत्ताधारी आणि विरोधक अशा…\nजनसंपर्कासाठी खासगी संस्थेला 6 कोटी रुपये, उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल…\nसरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना अटक करा, नावं जाहीर करा…\nतृणमूल खासदाराने नियम पुस्तक फाडले, वेलमध्ये काँग्रेस-आपचा गोंधळ, राज्यसभेत कृषी…\nबॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन, ‘क्वीन’चा निर्माता मधु मांटेनाला एनसीबीचा समन्स\nमराठा आरक्षण कुणाला नकोय; 'त्या' नेत्यांची नावं सांगा; अशोक चव्हाणांचं…\nमराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासनाचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज…\nसंभाजीराजे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करा; 14 खासदारांचा पाठिंबा\nदगड आमच्या हातात अन् काचा तुमच्या, राजू शेट्टींचा केंद्र सरकारला…\nकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान आयसीयूमध्ये, पुत्र चिराग पासवान यांचे भावनिक…\n\"बच्चू कडू भाऊले निगेटिव्ह आणू दे\" चिमुरड्याची रडत देवाकडे प्रार्थना\nकल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांच्या हाती मनसेचा झेंडा\nकृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी\nBhiwandi building collapse | भिवंडी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, 24 तासानंतरही बचावकार्य सुरु\nबॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन, ‘क्वीन’चा निर्माता मधु मांटेनाला एनसीबीचा समन्स\nमिरारोडमध्ये नायजेरियन महिलेची रस्त्यावर प्रसुती, ऑटोरिक्षात संसार\nराज्यातील जिम, रेस्टॉरंट सुरू करा; रोहित पवार यांची मागणी\nकृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी\nBhiwandi building collapse | भिवंडी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, 24 तासानंतरही बचावकार्य सुरु\nबॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन, ‘क्वीन’चा निर्माता मधु मांटेनाला एनसीबीचा समन्स\nमिरारोडमध्ये नायजेरियन महिलेची रस्त्यावर प्रसुती, ऑटोरिक्षात संसार\nपुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता, नव्या 71 प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा\nपुण्यात देहविक्री करणाऱ्या महिलांवर आर्थिक संकट, उत्पन्नात मोठी घट\nअजित पवार पहाटेच पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी, तिकीट काढून संत तुकाराम नगरहून मेट्रोने प्रवास\nयूट्यूब व्हिडीओ पाहून घरी खोट्या नोटांची छपाई, पिंपरीत बहीण-भावाला अटक\nअंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमात\n ना वेगळे खत, ना मशागत; प्रयोगशील शेतकरी भावंडांकडून सफरचंदाची लागवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/jadhav-in-kumbhal-to-resign/articleshow/71117797.cms", "date_download": "2020-09-22T21:57:37Z", "digest": "sha1:4HOB3VOE4LZRRI3RW3P6THXFSSLES5BS", "length": 12944, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराजीनामा देण्यासाठी जाधव कुंभेफळात\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nराष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी मुंबई येथून औरंगाबादेतील कुंभेफळ येथे येऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीमाना दिला. त्यांचा राजीनामा तत्काळ मंजूर करण्यात आला. हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राजीनामा स्वीकारण्यासाठी नियोजित स्थळी जाताना रेल्वे फाटक बंद असल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दुचाकीने प्रवास केला.\nकोकणातील वजनदार नेते जाधव सकाळी मुंबईहून येथील विमानतळावर पोहोचले. त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार अनिल परब होते. विधानसभा अध्यक्ष हे मतदारसंघातील कामानिमित्ताने कुंभेफळ येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. ते आमदार डॉ. अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह कुंभेफ‌ळ येथे भाजपचे पदाधिकारी राम शेळके यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला. भास्कर जाधव हे पूर्वी शिवसेनेतच होते. पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. मात्र, आपल्या कर्तृत्वाला त्या पक्षात फार वाव मिळत नसल्याची त्यांची भावना होती. त्यातूनच त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला, तशी घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून तातडीने मुंबईला रवाना झाले.\n\\Bबागडेंचा दुचाकीवरून प्रवास \\B\nविधानसभा अध्यक्ष बागडे हे दुसऱ्या गावाहून शेळके यांच्या घराकडे निघाले. त्यावेळी जालना रोड-कुंभेफळ मार्गावरील रेल्वे फाटक बंद होते. रेल्वे येण्यास उशीर होता. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी शेळके यांचे घर काही अंतरावर असल्याने पायी जाणे पसंत केले. रस्त्यात एका युवकाने त्यांना दुचाकीवर बसण्याची विनंती केली, ती मान्य करत ते शेळके यांच्या निवासस्थानी पोहोचले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nमालेगावच्या मन्सुरी काढ्यासाठी झुंबड...\nवाघदरी तलावात दोघांचा मृत्यू...\nपॅरोलसाठी अर्ज करण्यास सांगू नये...\nम्हाडाची दोन वर्षांत १५ हजार घरे महत्तवाचा लेख\nइक्बाल मिर्चीची दुबईतील मालमत्ता जप्त\ndrdo जवानांसाठी लेहमध्ये पिकवणार भाज्या\nसारा सोबत सुशांतने घेतला होता ड्रग्जचा हेवी डोस, रियाने केला खुलासा\nअनुराग कश्यपबाबत आतापर्यंत का गप्प होती पायल घोष\nकृषी विधेयक : केंद्र सरकार आणि कंगना विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन\nकृषी विधेयकांचा शेतकऱ्यांना नेमका फायदा काय\nमुंबईपाच दिवसांत चार मंत्री करोनाच्या विळख्यात; वर्षा गायकवाड यांनाही संसर्ग\nअर्थवृत्तमहाराष्ट्राचे चैतन्यगान - मटा महागीत\nआयपीएलजोफ्रा आर्चरने दाखवला लुंगी डान्स, फक्त दोन चेंडूंत फटकावल्या २६ धावा\nआयपीएलRR vs CSK: संजू सॅमसनची तुफानी खेळी, चेन्नईपुढे सर्वात मोठे आव्हान\nदेशबिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेंनी घेतली VRS, निवडणूक लढणार असल्याची चर्चा\nमुंबईराज्यातील ७५ टक्के रुग्ण करोनामुक्त; 'हे' आकडे लढ्याला बळ देणारे\nकोल्हापूरकंगनाला 'नटवी' म्हणत आता 'या' शेतकरी नेत्याने डागली तोफ\nदेशश्रीनगर भूकंपाने हादरलं, पण काश्मीर खोऱ्यात पसरल्या अफवा\nमुंबईमराठा आंदोलनाचा धसका; ठाकरे सरकारने घेतले 'हे' आठ मोठे निर्णय\nहेल्थशरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ ची तुट भरुन काढण्यासाठी नियमित करा ‘या’ फ्रुट चाटचे सेवन\nमोबाइलवोडाफोन-आयडिया (Vi)चे चार जबरदस्त प्लान, 730GB डेटासोबत फ्री कॉलिंग\nब्युटीआंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा\nआजचं भविष्यराहु-केतुचे राशीपरिवर्तन : कसा असेल दिवस; वाचा आजचे राशीभविष्य\nकार-बाइकहोंडाचे दमदार स्कूटर येत आहे, जाणून घ्या डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathibrain.in/senior-ncp-leader-praful-patel-to-campaign-in-tirora-assembly-constituency-today/", "date_download": "2020-09-22T20:57:27Z", "digest": "sha1:4HVABXAQRGK4XMXIRTLPOKBMAABGLEHX", "length": 15245, "nlines": 169, "source_domain": "marathibrain.in", "title": "महाआघाडीच्या प्रचारासाठी खा. पटेल आज तिरोडा मतदारसंघात - marathibrain.in", "raw_content": "\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\nHome महाराष्ट्र महाआघाडीच्या प्रचारासाठी खा. पटेल आज तिरोडा मतदारसंघात\nमहाआघाडीच्या प्रचारासाठी खा. पटेल आज तिरोडा मतदारसंघात\nजिल्ह्यातील तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, रिपाइं आणि पी. री पा. या महागठबांधनाचे अधिकृत उम्मेदवार रविकांत खुशाल बोपचे यांच्या प्रचाराकरीता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे स्टार प्रचारक व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रचारसभांचे आज दिवसभर ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे विद्यमान आमदार विजय रहांगडाले आणि महाघाडीकडून उभे असलेले माजी खासदार खुशाल बोपचे यांचे सुपुत्र रविकांत बोपचे यांच्यात खरी रंगत असणार आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वांपैकी असलेले खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्व विदर्भात महाआघाडीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. शरद पवारांच्या उजवा हात मानले जाणारे पटेल हे महाआघाडीचे स्टारप्रचारक असून तिरोडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. भाजपचे विद्यमान आमदार विजय रहांगडाले यांना भाजपने परत तिकीट दिल्यानंतर भाजपचे माजी खासदार खुशाल बोपचे यांचे सुपुत्र राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यानिमित्ताने आता दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले असताना, महाआघाडीचे स्टार प्रचारक प्रफुल्ल पटेल यांनी आपला प्रचारदौरा सुरू केला आहे.\nपालकमंत्री फुके यांनीच मला फसवण्याचे षडयंत्र रचले : आमदार चरण वाघमारे\nमागील सर्व निवडणुकामधील चुका सुधारण्याच्या निर्णय त्यांनी घेतला असून, यावेळी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी तिरोड्यावर खास नजर पटेलांनी ठेवली आहे. त्यानिमित्ताने त्यांचा आज प्रचारदौरा सुरू होतो आहे.\n● पटेल यांच्या प्रचारदौऱ्याची रूपरेषा\nखा.पटेल शुक्रवारला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचाराकरीता सकाळी 11.30 वाजता धापेवाडा, दुपारी 12.30 वाजता सेजगाव, दुपारी 2.30 वाजता एकोडी आणि दुपारी 3.30 वाजता बेरडीपार येथील माता चौकात सभा आयोजित करण्यात आली आहे.\nमहायुतीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात ‘सामाजिक परिवर्तन’ : रामदास आठवले\nत्यानंतर, सायकांळी 4.30 वाजता तिरोडा येथील साई प्लाजा काॅम्पलेक्समध्ये पक्षाच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पटेलांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर, परत सायकांळी 6.30 वाजता ठाणेगाव आणि रात्री 7.30 वाजता वडेगाव बाजार चौक येथे आयोजित सभांना ते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,काँग्रेस प्रदेश सचिव डाॅ.योगेंद्र भगत यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत.\nPrevious articleराज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या विलीनीकरणाची गरज : सुशीलकुमार शिंदे\nNext article“५ वर्षांत १ कोटी रोजगार देणार” : भाजपचा जाहीरनामा\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \nआता बीसीसीआय माहिती अधिकारांतर्गत\nमासिक पाळी आणि त्याविषयीचे गैरसमज\n‘टाळेबंदी ४.०’ मध्ये राज्यात काय सुरू, काय बंद\nसत्तासंघर्षाच्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात ३०० शेतकरी आत्महत्या\nनागरिकत्व (सुधारणा) विधेयकाचे कायद्यात रूपांतर \nरक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्र्यांसाठी २१ लाख राख्या\nखड्डेयुक्त रस्त्यांच्या समस्येला वैतागून नागरिकांचे ‘रस्ता बंद आंदोलन’\nमाझी प्रगती काहींना खुपते : रामदास आठवले\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\n‘ब्लॅक पँथर’चा नायक चॅडविक बोसमनने घेतला जगाचा निरोप\nशांततेचा नोबेल हाँगकाँग कार्यकर्त्यांना न देण्याचा चीनचा नॉर्वेला इशारा\n‘नागीण’ हा त्वचारोग तुम्हाला माहीत आहे का\nजाणून घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध\nसायबर सिक्युरिटी-सायबर गुन्हे आणि आपण\n‘अनलॉक ४’ अंर्तगत राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता\nकॉसमॉस बँक प्रकरणाच्या सुत्रधाराला ‘रेड कॉर्नर नोटीस’\nपावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी \n‘कोव्हिड-१९’ मृत्यदर कमी करण्यासाठी विश्लेषण समितीच्या मुंबई महापालिकेला शिफारशी\nवैद्यकीय व दंत महाविद्यालयातील खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मिळणार शुल्काची प्रतिपूर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2020-09-22T22:09:19Z", "digest": "sha1:EV2G3WP27FF6ZMOD3LM4SDWJITTOFRFH", "length": 5969, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उत्तराफाल्गुनी - विकिपीडिया", "raw_content": "\nउत्तराफाल्गुनी हे एक नक्षत्र आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय नक्षत्रमालिकेतील बारावे नक्षत्र. यात बीटा लिओनीस [डेनेबोला; भोग १४७०४७·२’; शर १२० १६·५’; अंतर ४३ प्रकाशवर्षे; प्रत २·२३, → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति; प्रत] हा योगतारा (मुख्य तारा) व बीटा व्हर्जिनिस (झॅविजॅवा, प्रत ३·८) असे दोन तारे आहेत. याचा एक चरण (चतुर्थांश) सिंह राशीत व तीन चरण कन्या राशीत येतात. यातील दोन्ही तारे सिंहाकृतीच्या शेपटीच्या गोंड्यात दिसतात. या नक्षत्राची देवता अर्यमा व आकृती शय्या मानली आहे.\nठाकूर, अ. ना.(स्त्रोत: मराठी विश्वकोश)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१७ रोजी १५:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.bobhata.com/health/which-foods-are-high-vitamin-c-3911", "date_download": "2020-09-22T20:36:43Z", "digest": "sha1:PFAXLYNRR4IHY7N5UGRCKXYCULTPXBZK", "length": 8577, "nlines": 61, "source_domain": "www.bobhata.com", "title": "कोणत्या पालेभाज्या, फळे, डाळी आणि बियांमधून सहजपणे 'क' जीवनसत्व मिळवाल?", "raw_content": "\nकोणत्या पालेभाज्या, फळे, डाळी आणि बियांमधून सहजपणे 'क' जीवनसत्व मिळवाल\nकोरोनाशी लढण्यासाठी जीवनसत्व 'क' आणि झिंक म्हणजे जस्ताची मात्रा आपल्या अन्न्नात असणे आवश्यक आहे. आपल्या रोजच्या आहारात ज्या भाज्या, फळं, बिया आपण वापरतो त्यांच्यातून हे दोन्ही घटक पुरेसे शरीराला मिळतात. आहारात ते किती प्रमाणात असावेत आणि आपल्या अन्नघटकातून किती मिळवता येईल याचा हिशोब आज आपण बघूया\nसाधारणपणे अमुक एक पदार्थ १०० ग्रॅम वापरला तर त्यात उपयुक्त घटक किती असतो ते मिलीग्रॅममध्ये मोजले जाते. १००० मिलीग्रॅम म्हणजे १ ग्रॅम हे कोष्टक फक्त लक्षात ठेवणे आवश्यक आहे. योग्य आहाराचे दुसरे परिमाण म्हणजे Recommended Dietary Allowances (RDA (Recommended Dietary Allowances). सोप्या भाषेत RDA म्हणजे एका दिवसात लागणारी मात्रा.\nसुरुवात आपण क जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमीन 'सी'पासून करूया. आपल्याला एका दिवसात ६० मिलीग्रॅम व्हिटॅमीन सी आवश्यक असते. ते कोणत्या पालेभाज्यातून मिळते\nपालेभाजीच्या नावासमोर दिलेले आकडे १०० ग्रॅम पालेभाजीत किती मिलीग्रॅम क जीवनसत्व असते ते दर्शवते.\nहादगा : १६९, टाकळा : ८२, मायाळू : ८७, माठ : ९९, राजगिर्‍याची पाने : ८१,\nबीटची पाने : ७०, शलगमची पाने : १८०, गाजराची पाने : ७९,\nमुळ्याची पाने : ८१, ओव्याची पाने : ६२, अळूची काळी पाने : ६३,\nकोथिंबीर : १३५, मोहरीची पाने : ६५, शेवग्याची पाने : २२०, गड्डागोबी : १५७,\nकारले : ९०, फ़्लॉवर : ५६, शेवग्याची शेंग : १२०, ढोबळी मिरची : १३७,\nसुक्या मिरच्या : ५०, हिरव्या मिरच्या : १११.\nयावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल की ज्या पालेभाजीत जास्तीतजास्त क जीवनसत्व मिळते ती आपल्या अंगणात चक्क फुकट मिळत असते. पण आपण लक्ष देत नाही. हो, आम्ही शेवग्याच्या पानाबद्दल बोलत आहोत. दुसरी गोष्ट अशी आताच पावसाच्या चार सरी येऊन गेल्या आहेत. जागोजागी टाकळा उगवला असेल. तो पण फुकटच मिळतो.\nआता क जीवनसत्वाची फळे बघूया.\nआवळा : ६००, काजूचे फळ : १८०, पेरू : २१२,\nविलायती चिंच : १०८, मोसंबी : ५४, पिकलेली पपई : ५७, स्ट्रॉबेरी : ५२.\nसध्याच्या मौसमात काजूचे फळ, पेरू, विलायती चिंच मिळणे कठीणच आहे. स्ट्रॉबेरीचा सीझन आहे, पण पुरवठा नाही. अशावेळी आवळा हा महत्वाचा स्त्रोत आहे. ताजा आवळा नसला तर मोरावळा खा. च्यवनप्राश घ्या. भरपूर सी व्हिटॅमीन मिळेल.\nआता दुसर्‍या घटकाचा म्हणजे जस्त (झिंक) कसे आपल्या आहारातून मिळवायचे ते बघूया. खनिज जस्ताची मात्रा दिवसाला फक्त १५ मिलीग्रॅम पुरेशी असते.\nतृणधान्ये: नाचणी – २.३, बाजरी – ३.१.\nडाळी व कडधान्ये: हरभरे (चणे) – ६.१, काळे चणे – ३.३, चवळी – ४.६, राजमा –४.५ , सोयाबीन – ४.४.\nबिया: बदाम – ३.५७ , काजू – ५.९९, सुके खोबरे – ५.०, तीळ – १२.२०, शेंगदाणे – ३.९०, मोहरी – ४.८, धने – ३.२६, ओवा –४.५२, खसखस – ४.३४.\nया यादीतले बदाम, खसखस, काजू महाग असतात. पण त्यांना स्वस्त पर्याय खोबरे आणि शेंगदाण्याचा आहे.\nहा विषय फक्त क जीवनसत्व आणि झिंकच्या गरजेपुरता झाला. त्याखेरीज आपला आहार चौरस असलाच पाहीजे आणि योग्य व्यायामाची जोड पण हवी हे वेगळे सांगायला नकोच \nसामूहिक आरोग्य विमा घेताय पण योजनेतल्या या खाचाखोचांचा विचार केलात का\nशून्यापासून सुरुवात करून थेट इंग्लंडच्या प्रिन्सकडून कौतुकाची थाप मिळवणारा मराठी उद्योजक \nएबी डिवीलीयर्सच्या जर्सीवर त्याच्याऐवजी चक्क एका भारतीयाचं नाव कोण आहे तो पठ्ठ्या\nदो आंखे बारा हाथची प्रेरणा असलेलं सांगली जिल्ह्यातलं ८०वर्षं जुनं खुलं कारागृह का, कुणी, नक्की कुठे सुरू केलं हे\n आता आईस्क्रीम वडापाव आलाय...कोणी आणि कसा तयार केला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.sikhosikhao.in/p/hello-friends-i-am-raskar-k.html", "date_download": "2020-09-22T21:21:16Z", "digest": "sha1:QMNG2Y4TCTTSUOQR4MCT53XA4KBVDOGJ", "length": 4899, "nlines": 58, "source_domain": "www.sikhosikhao.in", "title": "About Us - Sikho Sikhao", "raw_content": "\nतलाठी कार्यालया साठी लागणारे सर्व PDF फोर्म उपलब्ध\nबँक साठी लागणारे PDF फॉर्म\nग्रामपंचायत साठी लागणारे सर्व PDF फॉर्म उपलब्ध\nKarja Mafi All Bank List महात्मा फुले कर्ज माफी योजना 2020 कर्जमाफी यादी जाहीर\nया वेबसाईटवर ती आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना 2020 च्या सर्व बँकेच्या याद्या पाहायला मिळतील याद्या खालीलप्रमाणे आ...\nPM Kisan सन्मान निधी चे दोन-दोन हजार रुपये उद्या होणार जमा\nशेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पीएम किसान सम्मान मध्ये ज्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत एकदाही दोन हजार रुपये मिळाले नाहीत अशा ...\nकृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजना ,Online अर्ज सुरु\nकृषी यांत्रिकीकरण उप-अभियान सारांश कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे...\nPradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादी मध्ये आपलं नाव Online चेक करा\nPradhan Mantri Awas Yojana पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींमध्ये आपले नाव घेण्यात आले आहे की नाही, याची यादी येथे दिली आहे केंद्र सरकारने...\n केंद्र सरकार या कृषी उपकरणांवर 100 टक्के अनुदान देत आहे, लवकरच अर्ज करा\nभारत हा कृषी देश असे म्हणतात कारण तेथील लोकसंख्येच्या 70 टक्के प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहेत. कालांतराने शेतीची संकल्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.smartichi.com/2020/09/%20gold-price-in-india.html", "date_download": "2020-09-22T21:40:31Z", "digest": "sha1:JDB5B7WK3HS3UC4E3SKADXVQAGRYZCWC", "length": 6697, "nlines": 74, "source_domain": "www.smartichi.com", "title": "सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव", "raw_content": "\nHomeदेश विदेश बिजनेससोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव\nसोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव\nToday gold price in india :देशातील वायदा बाजारामध्ये बुधवारी सकाळी सोन्या, चांदीच्या दरांमध्ये मोठी घट नोंदविली गेली आहे. एमसीएक्स एक्स्चेंजवर सकाळी 10 वाजता 5 ऑक्टोबर 2020 च्या सोन्याच्या वायदा किंमतीमध्ये 1,973 रुपयांची मोठी घट झाली. यावेळी सोने 49,956 रुपये प्रति 10 ग्रॅम ट्रेंड करत होते. तर 4 डिसेंबरच्या वायदा किंमतीमध्ये 1902 रुपयांची घट झाली. यावेळी सोने 50,207 रुपयांवर ट्रेंड करत होते. जागतिक स्तरावरही वायदा बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे.\nतर चांदीच्या दरामध्ये 2700 रुपयांची घट झाली होती. सध्या सोन्याच्या दरात 1434 रुपयांची तर चांदीच्या दरात 4,659 रुपयांची घसरण झाली आहे. (Large decline in gold, silver prices)चांदी 62,275 रुपयांवर प्रति किलो झाली आहे. कोरोना लसीमुळे बाजारात गुंतवणूकदारांनी फायद्यासाठी सोन्याची विक्री केल्याने हे दर गडगडले आहेत.\nजागतिक बाजारातही आज सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली. ब्लूमबर्गनुसार बुधवारी सकाळी कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 2.75 टक्के, 53.50 डॉलरच्या मोठ्या घसरणीनंतर 18,92.80 डॉलर प्रति औंस वर ट्रेंड करत होता. याशिवाय सोन्याच्या जागतिक हाजिर भावामध्ये 1.81 टक्के म्हणजे 34.65 डॉलरची घट नोंदविली गेली आहे.\n1) अ‍ॅपलचा नवीन iPad Air लॉन्च\n2) लॉकडाऊननंतर पुण्यातील बुधवार पेठेचं चित्र बदललं\n3) ऑनलाइन वर्गांसाठी राज्य सरकारे विद्यार्थ्यांना देणार स्मार्टफोन\n4) लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे ओवा\n5) पुणे जिल्ह्यात 29 लाखांचा फिल्मी स्टाईल दरोडा उघड\nआंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या किंमतीमध्ये बुधवारी मोठी घट झाली. कॉमेक्सवर बुधवारी चांदीच्या वायदा बाजारात 6.75 टक्क्यांची घट झाली. यामुळे चांदी 24.29(Large decline in gold, silver prices) डॉलर प्रति औंस ट्रेंड करत होती. तर जागतिक हाजिर भाव सध्या 3.21 टक्क्यांनी घसरला आहे.\nगेल्या सत्रामध्ये सोन्याच्या किंमती 3200 रुपयांनी घसरल्या होत्या. तर चांदी 9000 रुपये प्रति किलोने घसरली होती. याप्रकारे सोने केवळ दोन दिवसांत 4500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी 11,700 रुपयांनी स्वस्त झाले आहे. भारतात सोन्याची किंमत 56000 (Large decline in gold, silver prices)पेक्षा अधिक झाली होती. तर चांदी जवळपास 78000 रुपये झाली होती.\nGold-Silver Rate Today सोने झालं स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर\nअनुष्का शर्माचा CUTE PHOTO; स्विम सूट घालून दाखवलं BABY BUMP\nCM उद्धव ठाकरे यांच्या 'या' निर्णयाने जिंकली मने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://vidarbhakranti.com/?m=20200504", "date_download": "2020-09-22T19:47:47Z", "digest": "sha1:N3RYO57WG3CVX7D525ME2NIXPOL4AYXY", "length": 5798, "nlines": 66, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "May 4, 2020 3:50 pm – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nकेंद्र सरकारच्या इतर मागास प्रवर्ग यादीत कापेवार जातीचे समावेश करण्याची मागणी\nअहेरी तालुक्यांतील पूरग्रस्त गावांना जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी दिली भेट\nजि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी केली करंचा नाल्याची पाहणी\nसिरोंचा येथे पुरात अडकलेल्या आठ जणांना वाचविण्यात आपती व्यवस्थापन विभागाला आलंय यश \nमहाराष्ट्र व तेलंगणाच्या शेवटचं टोकावरील सिरोंचाला जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी दिली भेट\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…….सिरोंचा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र व तेलंगणाच्या शेवटचं टोक सिरोंचाला जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी दिली भेट काल दिनांक 3/4/2020 रविवारला गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांनी सिरोंचा तालुक्यात दौरा केले असून या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन कोरोना संसर्ग बाबत माहिती जाणून घेत तेलंगणा व छत्तीसगड मधून महाराष्ट्रात परतणाऱ्या मजुरांची आस्थेने विचारपूस करीत त्यांची […]\nकोरोना संकटात अडकलेल्या मजुरांच्या मदतीला धावले जि.प.अध्यक्ष कंकडालवार\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क……बाहेर राज्यातून आलेल्या मजुरांना मदतीच्या हात जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली मदत 🔸अहेरी.2मे 2020 शनिवार तेलंगना, आंध्रप्रदेश येथे मिरची तोडण्यासाठी गेलेले बरेच मजूर गुडम मार्गे राञी महाराष्ट्र सिमेवरील वांगेपली पोहचले परंतू त्यांना गुड्म वांगेपली पुलाजवळ थांबवून होते.सदर मजूर चंदनवेली,मखेपली,वेलगुर,बोटलचेरु,येतील रहिवासी होते.मात्र त्यांना आपल्या स्वगावी जाण्यास कसल्याही प्रकारच्या साधन नव्हते.सदर जिल्हा परिषद अध्यक्ष […]\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2020-09-22T19:37:08Z", "digest": "sha1:IW6PEYJAF7URBRGNF2NFSSV3P2VIJSQL", "length": 19428, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "मानसिक आरोग्य जपा!", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nभारत देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे, असे वारंवार बोलले जाते याचे प्रमुख कारण म्हणजे भारतातील युवाशक्ती आज जगाच्या पाठीवर भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक असल्याने भारतातला तरुणांचा देश देखील म्हटले जाते. मात्र सर्वच क्षेत्रात निर्माण झालेल्या जीवघेण्या स्पर्धेमुळे किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना येणारा ताण, जेवणाबरोबरच झोपण्याच्या अनियमित वेळा, आधुनिक जीवनशैली यामुळे सातपैकी एक भारतीय व्यक्ती मानसिक व्याधीने ग्रस्त असून याचे प्रमाण तब्बल 19.7 टक्के म्हणजेच 20 कोटी लोक इतके असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या मनोविकारांमध्ये नैराश्य, चिंता, स्किझोफ्रेनिया, बायपोलार डिसऑर्डर, बैद्धिक विकृती, आचरणासंबंधी विकार आणि ऑटिझम यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘लॅन्सेट सायकॅट्री’ नावाच्या नामांकित जर्नलमध्ये ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2022 पर्यंत हृदयरोगानंतर नैराश्य किंवा डिप्रेशन हा मनोविकार दुसर्‍या क्रमांकावर असेल. वाढत्या ताणतणावांमुळेच नैराश्यासारखे मनोविकार आगामी काळात वाढत जाणार आहेत. त्यामुळे यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ येवून ठेपलेली आहे.\nगेल्या काही महिन्यांपूर्वी ब्रिटिश जर्नल ऑफ सायकिऍट्रीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जगभरात दरवर्षी 50 लाख लोक मन:स्थितीतील बिघाड आणि चिंताग्रस्त झाल्याने मृत्युमुखी पडतात. सध्या जगभरात 45 कोटींपेक्षाही जास्त लोक मनोरुग्ण ठरले आहेत, तर पाच कोटी भारतीय अशा मानसिक आजारासोबत लढा देत असल्याचे म्हटले होते. आता ‘लॅन्सेट सायकॅट्री’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘इंडिया स्टेट लेव्हल डिसीज बर्डन इनिशिएटीव्ह’ संशोधनानुसार परिस्थिती अजूनच गंभीर झाल्याने स्पष्ट झाले आहे. भारतात सन 1990 पासून ते सन 2017 पर्यंत म्हणजेच 27 वर्षांच्या काळातील आकडेवारीवर आधारित असलेल्या संशोधनानुसार, मानसिक आजार असलेले लोक देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 14.3 टक्के इतके आहेत. यापैकी 4.6 कोटी लोकांना नैराश्याने (डिप्रेशन) ग्रासले आहे, तर 4.5 कोटी लोक एग्झायटीने त्रस्त होते. आज आपण शारीरिक आरोग्याबाबत जागरुक असणारे आपण मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो किंवा धावपळीच्या जीवशैलीमुळे त्याकडे दुर्लक्ष होते. शारीरिक आरोग्याचे महत्त्व आपण जाणतो, पण मानसिक आरोग्याबाबत आपण अनभिज्ञ असतो ही वस्तुस्थिती आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. शारीरिक व मानसिक आरोग्याचा एकत्रित विचार करणे ही काळाची गरज आहे. बदलत्या काळानुसार मनोविकारांची कारणेही बदलली आहेत. पूर्वी केवळ जीवनावश्यक बाबींसाठी येणारे टेन्शन आता कोणत्याही कारणांमुळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. ही समस्या केवळ मोठ्या शहरांमध्ये आहे असे नाही तर ग्रामीण भागातही मनोविकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मानसिक विकार वाढण्याची अनेक कारणे आहेत. माणसाचे शारीरिक आरोग्य बहुतांशी मनाच्या आरोग्यावर अवलंबून असते, असे मानसशास्त्र सांगते. मन निरोगी नसेल तर शरीरही निरोगी राहू शकत नाही. लहान मुले व तरुणाईमध्ये मनोविकाराचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल फोन व त्याद्वारे सोशल मीडियाचा अतिवापर असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. ही मुले 24 तासांपैकी 6 ते 7 तास मोबाईलचा वापर करत असल्याने त्यांचा मुख्य जगाशी संबंध तुटतो व ते एका आभासी जगामध्ये प्रवेश करतात. या आभासी जगामध्ये सर्व काही आलबेल चालू असते व अचानक या आभासी जगामध्ये माणसाच्या भावना अथवा अहंकार दुखावला गेल्यास ते मनोरुग्ण ठरण्याची दाट शक्यता असते. भारतात 15 ते 29 वयोगटातील लोकांमध्ये आत्महत्या करण्याचा एक मोठ कारण आहे. ते देखील याच समस्येशी निगडीत आहे. नैराश्यग्रस्त लोक चिंतित, अशांत, सुस्त आणि आळशी राहू लागतात. कोणत्याही गोष्टीत ते एकाग्र होऊ शकत नाहीत, अवेळी झोप, जागणे, स्वतःला नुकसान पोहोचविण्यासोबत आत्महत्येबद्दल ते विचार करत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. नैराश्य आणि चिंता विकार या मानसिक आजारांचे मुख्य कारण ताण हेच असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तसेच मुलांमध्ये त्यांना घाबरवणे आणि धमकावणे या कारणांमुळे नैराश्य आणि चिंता विकार बळावत. या व्यतिरिक्त याला सामाजिक पार्श्‍वभूमी देखील आहे. पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती असल्याने आपल्या समस्यांबाबत कुटुंबातील लोक घरातील इतर सदस्यांशी बोलत आपले मन हलके करत असत. आता विभक्त कुटुंब पद्धतीत हे शक्य होताना दिसत नाही. परिणामी एकलकोंडा स्वभाव निर्माण होवून त्यातून मनोविकारासारखी समस्या गंभीर होत जाते. याकरिता कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांशी बोलून\nस्वतःची समस्या उघड केल्याने नैराश्याशी लढण्यास मदत मिळू शकते. थेरेपी देखील घेतली जाऊ शकते. अँटीडिप्रेसेंट औषधांचा वापर गंभीर नैराश्याच्या स्थितीतच केला जावा. मानसिक आरोग्य हा राष्ट्रीय प्रश्न होवू पाहत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारत सरकार यावर केवळ एक टक्का रक्कम खर्च करते. ही तरतूद किमान 10 टक्के होण्याची गरज आहे. हेल्थ केअर इंडियाच्या मते देशात या विषयातील केवळ पाच हजार तज्ज्ञ आहेत. इंडियन सायकिअ‍ॅट्रिस्ट्स सोसायटीनुसार देशातील सुमारे दोन कोटी मानसिक आजारी लोकांसाठी केवळ 3500 मानसोपचारतज्ज्ञ आणि 1500 परिचारिका उपलब्ध आहेत. अमेरिकेसारख्या देशात ही संख्या 45 हजारपेक्षा अधिक आहे. बहुतांशी मनोविकार योग्य वेळी नियमितपणे उपचार घेतल्यास बरे होऊ शकतात. मात्र उपचारांबाबत अज्ञानामुळे रुग्ण मनोविकारांवर उपचार घेण्यासाठी तत्परता दाखवत नाहीत. यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. याकडे शासकीय पातळीवरुन गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपणे हा आजार टाळण्याचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. ताण-तणाव कमी कसे करावे किंवा त्याचे व्यवस्थापन कसे करावे हे शिकायला हवे. याचा समावेश शालेय पातळीवरील अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास त्याचा मोठा फायदा होवू शकतो. यासाठी शिक्षक, पालक व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. म्हणतात ना, ‘प्रिव्हेन्शन इज ऑल्वेज बेटर दॅन क्युअर’…जी पिढी तणावग्रस्त असेल ती भारताला महासत्ता कशी घडवेल\nगौणखनिजाची अवैध वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले\nनिकृष्ट दर्जांच्या भंगार बसमधून सर्वसामान्यांचा जीवघेणा प्रवास\nपरमेश्‍वर मानल्या जाणार्‍यांचे भारतात असेही होते स्मरण\nजळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकाचे अपयश नागरिकांचे का प्रशासकीय यंत्रणेचे\nनिकृष्ट दर्जांच्या भंगार बसमधून सर्वसामान्यांचा जीवघेणा प्रवास\nअधिकार नसतांनाही भोईटे गटाकडून कर्मचाऱ्याची बदली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0/", "date_download": "2020-09-22T21:48:04Z", "digest": "sha1:NXHWVAFV6QLW3XSHXIJ7V3MO4LZ5MFZW", "length": 13119, "nlines": 136, "source_domain": "www.ejanshakti.com", "title": "सीडीपीक्यू, बॉम्बार्डिअर करणार राज्यात करणार गुंतवणूक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nदिलासादायक: सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक\nविद्युत वाहिनी खालील जमिनीचा मोबदला निश्चित करा\nअजबच: चक्क दुचाकी-तीनचाकीवरून 2-3 ब्रास वाळू वाहतूक\nदिलासादायक: सलग दुसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nजळगाव पोलीस अधीक्षकपदी प्रवीण मुंढे यांची वर्णी\nमाजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश\nखडसे साहेब, भावनिक गुंतागुंत सोडून आता तरी वेगळा निर्णय घ्या \nअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलासा; अर्जासाठी मुदतवाढ\nसीडीपीक्यू, बॉम्बार्डिअर करणार राज्यात करणार गुंतवणूक\nमहाराष्ट्र-क्युबेकमध्ये आर्थिक सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या\nमुंबई : महाराष्ट्र आणि कॅनडाच्या क्युबेक प्रांतातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ होणार असून माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, एरोनॉटिक्स, ऊर्जा, आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि आदिवासी कल्याण आदी क्षेत्रातील व्यापक सहकार्याबाबतच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्यूबेकचे पंतप्रधान फिलिप क्युलार्ड यांनी आज स्वाक्षरी केली. यासोबतच निधी व्यवस्थापनातील सीडीपीक्यू या संस्थेसह बॉम्बार्डिअर या उद्योगाने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे.\nमुख्‍यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शिष्टमंडळ सध्या कॅनडाच्या दौऱ्यावर आहे. आज मॉन्ट्रिएल येथे मुख्यमंत्र्यांनी क्युलार्ड यांची भेट घेतली. या भेटीत विविध महत्त्वाच्या विषयांवर विस्तृत चर्चा झाली. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तरूणांची संख्या असून पुढच्या काळात त्यांना अधिकाधिक रोजगारसंधी उपलब्ध करून देण्यासाठी बंदर क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटिलिजन्स तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र आणि क्युबेक प्रांत यांच्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स तंत्रज्ञानाच्या व्यापक प्रमाणावरील आदानप्रदानासंदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेनंतर उभय प्रांतातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी क्युबेकच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार मंत्री क्रिस्टिन सेंट पेरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कालच क्युबेकच्या उपपंतप्रधान डॉमनिक अँग्लेड यांच्याशीही मुख्यमंत्र्यांची अतिशय उपयुक्त चर्चा झाली होती.\nसीडीपीक्यूचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मायकेल साबिया यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. सीडीपीक्यू ही संस्थात्मक निधी व्यवस्थापन कंपनी असून सुमारे 298 अब्ज डॉलर्सच्या निधीचे ती व्यवस्थापन करते. कॅनडातून अधिकाधिक पेन्शन फंड गुंतवणूक भारतात यावी, हा या भेटीमागचा हेतू होता. भारतातील काही संस्थांशी भागिदारी करण्याबरोबरच रिटेल व्यावसायिकांसोबत काम करण्याचा सीडीपीक्यूचा मानस आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, लॉजिस्टिक पार्क इत्यादी क्षेत्रात असलेल्या गुंतवणुकीच्या अमाप संधींची मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. राज्याच्या शिष्टमंडळाने सायंकाळी परिवहन क्षेत्रात जागतिक पातळीवरील आघाडीच्या विमान आणि रेल्वे उत्पादक कंपनी असलेल्या बॉम्बार्डिअरच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि कंपनीप्रमुख पिअरी ब्युदाँ यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत महाराष्ट्रातील मेट्रोसह परिवहनविषयक पायाभूत सुविधा क्षेत्रात सहकार्य करण्याची तयारी या कंपनीकडून दाखविण्यात आली. राज्यातील परिवहन क्षेत्राला नवा आयाम देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या या समुहाच्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ब्युदाँ यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते.\nमहात्मा फुलेंच्या पगडीला विरोध असल्याचे शिवसेनेने जाहीर करावे\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग\nदुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू\nमुंबईच्या महापौरांना कोरोनाचा संसर्ग\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग\nखरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांची मुबलक उपलब्धता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://vidarbhakranti.com/?m=20200505", "date_download": "2020-09-22T20:02:07Z", "digest": "sha1:SSWTX7ZTIJOLSRICIMJMK3KKLHNSDUDO", "length": 4287, "nlines": 62, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "May 5, 2020 7:25 pm – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nकेंद्र सरकारच्या इतर मागास प्रवर्ग यादीत कापेवार जातीचे समावेश करण्याची मागणी\nअहेरी तालुक्यांतील पूरग्रस्त गावांना जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी दिली भेट\nजि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी केली करंचा नाल्याची पाहणी\nसिरोंचा येथे पुरात अडकलेल्या आठ जणांना वाचविण्यात आपती व्यवस्थापन विभागाला आलंय यश \nपरराज्यातून आलेल्या मजुरांना सुरक्षित घराजवळ पोहोचविणार-पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…… परराज्यातून आलेल्या मजुरांना सुरक्षित घराजवळ पोहोचविणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार • सीमाभागात व रेल्वेने आलेल्यांना मोफत स्व-गावी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था • पुढील चार दिवसात टप्प्याटप्प्याने दुकाने उघडण्यासाठी निर्देश देणार • प्रशासनाला जनतेने दिलेल्या सहकार्यामुळेच जिल्हा कोरोनामुक्त • बाहेरून आलेल्यांना घरीच किंवा आवश्यकतेनुसार संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य गडचिरोली (जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली दि. 5 मे […]\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-covid-19-positive-cross-10-k-pune-mumbai-thane-max-active-cases-344977", "date_download": "2020-09-22T20:16:32Z", "digest": "sha1:4AOH7A6WSYEW4OK2IRYX2V2XYURGSA2Y", "length": 15178, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "महाराष्ट्रात 10 लाखांवर कोरोना रुग्ण; पुण्याची आकडेवारी चिंता वाढवणारी | eSakal", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 10 लाखांवर कोरोना रुग्ण; पुण्याची आकडेवारी चिंता वाढवणारी\nमहाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 10 लाखांच्या वर पोहोचली असून शुक्रवारी एका दिवसात राज्यात 24 हजार 886 नव्या रुग्णांची नोंद झाली.\nपुणे - महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 10 लाखांच्या वर पोहोचली असून शुक्रवारी एका दिवसात राज्यात 24 हजार 886 नव्या रुग्णांची नोंद झाली. भारतात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असून पुण्यात सक्रीय रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.\nराज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 10 लाख 15 हजार 681 इतकी झाली आहे. यातील 7 लाख 15 हजार 23 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत राज्यात 28 हजार 724 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 2 लाख 71 हजार 566 कोरोनाचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.\nमहाराष्ट्रात सर्वाधिक सक्रीय रुग्ण पुण्यात आहेत. दिवसेंदिवस पुण्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. सध्या पुण्यामध्ये 72 हजार 835 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ठाणे जिल्ह्यात 28 हजार 688 रुग्णांवर तर मुंबईत 27 हजार 642 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याशिवाय नागपूरमध्ये 20 हजारांपेक्षा जास्त तर नाशिकमध्ये 10 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.\nआरोग्य विभागाची अधिकृत आणि सविस्तर आकडेवारी वाचण्यासाठी क्लिक करा\nभारातील कोरोना रुग्णांची संख्या 45 लाख 62 हजारांपेक्षा जास्त आहे. तर आतापर्यंत देशात 35 लाख 42 हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात एका दिवसात सर्वाधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात 96 हजार 551 रुग्ण सापडले. दिवसाला एक लाख रुग्णांचा आकडा लवकरच गाठण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इतकंच नव्हे तर गेल्या 24 तासात देशात 1209 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भारतात सध्या 9 लाख 43 हजार 480 कोरोना बाधितांवर उपचार सुरु असून आतापर्यंत एकूण 76 हजार 271 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nCovid 19 - पुण्यात पुन्हा रुग्णसंख्येत वाढ, दिवसभरात 3 हजारापेक्षा जास्त रुग्ण\nपुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एकूण ३ हजार २९१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांत पुणे शहरातील १ हजार ३६४ जण...\nमावळातील 'या' चौदा गावांमध्ये होणार उद्यापासून सर्वेक्षण\nवडगाव मावळ (पुणे) : कोरोना रुग्ण संखेचे हॉटस्पॉट ठरलेल्या तळेगाव, वडगावसह चौदा गावांमध्ये बुधवारपासून ( ता. २३ ) सरकारच्या 'माझे कुटुंब, माझी...\nमावळात आज कोरोनाबाधितांनी ओलांडला चार हजारांचा टप्पा\nवडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात मंगळवारी कोरोना रुग्ण संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला. परंतु, दिलासादायक बाब म्हणजे त्यातील दोन हजार ९५०...\nपोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी साधला पोलिसांशी संवाद\nपुणे - \"तुमच्या पोलिस ठाण्यात कुठल्या प्रकारचे गुन्हे नोंद होतात,' \"तुमच्याकडील मनुष्यबळ किती आहे', यांसारखे प्रश्‍न विचारत नवनियुक्त पोलिस आयुक्त...\n ऑक्‍सिजन तुटवडा; सोलापूर प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र\nसोलापूर : सद्यस्थितीत खासगी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक आहेत, परंतु ऑक्‍सिजनचा तुटवडा असल्याने रुग्णांची जोखीम वाढली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठीचा ऑक्‍...\nजिल्ह्यातील उमेदवारांना 'यूपीएससी' परीक्षेसाठी महामंडळातर्फे बसगाड्या\nनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या सार्वजनिक वाहतूकव्‍यवस्‍था विस्‍कळित झालेली आहे. त्‍यात केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी)तर्फे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/sanjay-rauts-tone-softened-about-kangana-ranaut-344523", "date_download": "2020-09-22T20:50:47Z", "digest": "sha1:PHFQE3RUACSL3A3UWVIC5VIJ5OVNKDKA", "length": 12539, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "कंगनाचा विषय आमच्यासाठी संपला; संजय राऊतांचा सूर नरमला | eSakal", "raw_content": "\nकंगनाचा विषय आमच्यासाठी संपला; संजय राऊतांचा सूर नरमला\nअभिनेत्री कंगणा राणावत चा विषय आमच्यासाठी संपला असून आता आम्ही आमच्या दैनंदिन कामात व्यस्त आहोत.\nमुंबई : अभिनेत्री कंगणा राणावत चा विषय आमच्यासाठी संपला असून आता आम्ही आमच्या दैनंदिन कामात व्यस्त आहोत.अशी प्रतिक्रीया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले.\nकंगनाने शरद पवार यांचे नाव घेताच, जितेंद्र आव्हाड भडकले, म्हटले की,...\nकंगणाच्या व्यक्तव्यांना महत्व न देता प्रतिक्रीया देऊ नका असे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिले होते.त्यानंतर आज राऊत यांनी मातोश्री येथे जाऊन ठाकरे यांची भेट घेतली.ही भेट पक्षाच्या कामानिमीत्त असल्याचे राऊत यांनी सांगितले.\nकंगनाच्या बंगल्यावर आकसाने कारवाई नाही; मुंबई महापालिकेचे न्यायालयात स्पष्टीकरण\nया प्रकरणात राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नाराज असल्याची चर्चा होती.मात्र,राऊत यांनी दोघेही नाराज नसल्याचे सांगितले.\n( संपादन - तुषार सोनवणे )\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nड्रग्स कनेक्शनमध्ये नाव आल्यानंतर अभिनेत्री दिया मिर्झाने सोशल मिडियावर व्यक्त केला संताप\nमुंबई- बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झाचं ड्रग कनेक्शनमध्ये नाव आल्यानंतर तिने सोशल मिडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तिने ट्विटच्या...\nआशाताईंच्यारुपी मी माझी आई गमावलीय : अलका कुबल\nसातारा : ''आई माझी काळूबाई'' या मालिकेत भूमिका करण्यासाठी आशाताईंनी होकार दिला, तेव्हा मी देखील खूप आनंदीत झाले होते. आमच्या दोघींमध्ये जवळपास ३५...\nदीपिका पदूकोणनंतर ड्रग कनेक्शनमध्ये आता दिया मिर्झाचं नाव आलं समोर, NCB करणार चौकशी\nमुंबई- सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग कनेक्शनशी संबंधित आता बॉलीवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर यायला सुरुवात झाली आहे. सारा...\n\"माझी आई काळुबाई' चित्रिकरणाची चाैकशी हाेणार \nसातारा : \"माझी आई काळुबाई' या मालिकेच्या चित्रिकरणास जिल्हा प्रशासनाने जुलैमध्ये काही अटी व शर्तीवर परवानगी दिली होती. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर एका...\n'सुशांतच्या मृत्युचा मुद्दाच भटकला', कंगनावर भडकल्या रेणुका शहाणे\nमुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अनेक सेलिब्रिटी या प्रकरणावर स्वतःचं मत मांडत आहेत. अभिनेत्री रेणुका शहाणे देखील या...\nड्रग्स प्रकरणः रिया, शौविकची मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव\nमुंबई : सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात अंमलीपदार्थ संबंधामध्ये अटक करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकने मुंबई उच्च न्यायालयात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/news-about-starting-hotel-nashik-marathi-news-317819", "date_download": "2020-09-22T20:54:39Z", "digest": "sha1:CVSFXX55CFV74ZAUN5AC74JSE7J2D3LM", "length": 19639, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "हॉटेल सुरू करण्याबद्दल \"कहीं खुशी, कहीं गम'..! हॉटेल मालक म्हणताएत... | eSakal", "raw_content": "\nहॉटेल सुरू करण्याबद्दल \"कहीं खुशी, कहीं गम'..\nसरकारने बुधवार (ता. 8)पासून हॉटेले खुली करण्याचे धोरण स्वीकारले असले, तरीही सरकारच्या या निर्णयाबद्दल हॉटेल इंडस्ट्रीमध्ये \"कहीं खुशी कहीं गम' अशी स्थिती आहे. कारण...\nनाशिक : सरकारने बुधवार (ता. 8)पासून हॉटेले खुली करण्याचे धोरण स्वीकारले असले, तरीही सरकारच्या या निर्णयाबद्दल हॉटेल इंडस्ट्रीमध्ये \"कहीं खुशी कहीं गम' अशी स्थिती आहे. लॉजिंगची सुविधा असलेल्या हॉटेल्समधील रेस्टॉरंट चालणार आहेत. मात्र केवळ रेस्टॉरंट \"पार्सल पॉइंट' म्हणून चालवावी लागणार आहेत. बार-रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी परवानगी नाही. तसेच 33 टक्के वापराची अट घालण्यात आल्याने नाशिकमधील अडीच हजार पैकी 825 रूम्सचा कारभार तेही सध्या उपलब्ध असलेल्या स्थानिक चार हजार मनुष्यबळावर चालवावा लागणार आहे.\nस्थानिक चार हजार मनुष्यबळावर चालवावा लागणार 825 \"रूम्स'चा कारभार ​\nहॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण यांच्या माहितीनुसार लॉजिंगची सुविधा असलेल्या दोनशे हॉटेलांसह 850 बार रेस्टॉरंट, बाराशे रेस्टॉरंट अशा या नाशिकच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये 20 हजार जणांना रोजगार उपलब्ध आहे. प्रत्यक्षात 80 टक्के मनुष्यबळ आपल्या घरी इतर राज्यांमध्ये निघून गेले आहेत. त्यामध्ये रेस्टॉरंटसाठीचे कुक, स्वागतकक्षाची जबाबदारी सांभाळणारे यांच्यापासून रूमबॉय, वेटर यांचा समावेश आहे. काही हॉटेल व्यावसायिकांनी व्यवसायासाठीचे मनुष्यबळ गेल्या चार महिन्यांपासून सांभाळले आहे. पण अशांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे. सरकारने हॉटेले सुरू करायचा निर्णय घेतला आहे पण दळणवळणाची सुविधा नाही म्हटल्यावर आपल्या घरी निघून गेलेल्यांना परतण्याची काय व्यवस्था आहे, या प्रश्‍नाला उत्तर देताना हॉटेल एसएसके सॉलिटिअरचे शैलेश कुटे यांनी सरकारची परवानगी घेऊन कामगारांना त्यांच्या राज्यातून आणावे लागेल, असे स्पष्ट केले. त्यांच्या 110 मनुष्यबळापैकी 70 जण घरी निघून गेले आहेत. त्यांना आता 30 जणांमध्ये 27 रूम्स, दोन बॅंक्वेट हॉल, एक रेस्टॉरंट, एक कॉफी शॉप एवढा कारभार चालवावा लागणार आहे.\nसेल्समन, कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर भिस्त\nदळणवळणाची सुविधा उपलब्ध नाही, पर्यटन सुरू झालेले नाही. मग अशा परिस्थितीत निवास आणि रेस्टॉरंट व्यवस्था सुरू करायची म्हटल्यावर त्यासाठी ग्राहक कुठून येणार, या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. चव्हाण यांनी सेल्समन, कंपन्यांचे अधिकारी यांच्या व्यवस्थेत हॉटेल व्यवसायाची भिस्त राहील, असे स्पष्ट केले. श्री. कुटे यांनी ग्राहकांना जेवायला हे सांगण्यासाठी पॅकेजस राबवावी लागतील, असे म्हटले आहे. साऱ्या प्रश्‍नांच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये प्रामुख्याने ओडिशा, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहारमधील कुकची चव तूर्त तरी चाखायला मिळणार नाही हे स्पष्ट आहे. नाशिकच्या कारागिरांना बनविलेल्या खाद्यपदार्थांची चव ग्राहकांच्या जिभेवर हॉटेल व्यावसायिकांना रुळवावी लागणार आहे. त्याचबरोबर रूम्स कितीही सुरू केल्या, तरीही हॉटेलसाठीचा खर्च व्यावसायिकांना करावा लागणार आहे.\nहेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..\nअठरा हजार कोटींवरून तिप्पट महसूलवाढ शक्‍य\nहॉटेलमध्ये असलेल्या मद्यविक्रीला परवानगी देताना \"स्टॉक' संपल्यावर मद्य विकायचे नाही, अशी अट टाकण्यात आली. मग आता काय होते बाहेरून मद्य आणून विकले जाते. हा बुडणाऱ्या कराचा सरकारला फटका बसतो. बुडणाऱ्या कराच्या अनुषंगाने संजय चव्हाण म्हणाले, की वाइन शॉप, देशी मद्यविक्रेते, बिअर शॉपीला 5 टक्के व्हॅट नाही. मात्र हॉटेल व्यावसायिकांना तो भरावा लागतो. ही तफावत दूर करत सरसकट पाच टक्के व्हॅट केल्यास त्यातून मिळणाऱ्या 18 हजार कोटींचा महसूल तिप्पट होईल. मात्र त्याचा सरकार गांभीर्याने विचार करत नाही. हॉटेल व्यावसायिकांना उद्योगाप्रमाणे वीजबिल, पाणीपट्टी, घरपट्टीमध्ये सवलत मिळावी या मागणीचा विचार केला जात नाही. त्यामुळे आता आर्थिक अडचणींच्या काळातून हॉटेल व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर पहिल्यांदा भांडवल उभे करावे लागेल.\nहेही वाचा > \"आता मुख्यालयीच थांबा.. अन्यथा..\" सरकारी बाबूंकडुनच नागरिकांना भीती\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nघरफोडीत नाव घेतल्यावरुन मित्राचा खून धारधार शस्त्राने छातीत वार, डोक्‍यात दगड अन्‌ गळा आवळला\nसोलापूर : चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना आपले नाव सांगितल्याच्या कारणावरुन अमोल उर्फ बबल्या राजेंद्र नरळे (वय 30, रा. बल्लार चाळ, दमाणी नगर) याने...\nभय इथले संपत नाही, कोरोनावरील इंजेक्शनसाठी रूग्णालयांची फरफट\nमुंबई, ता. 22 : मुंबईतील रूग्णसंख्या वाढल्याने कोरोनावरील इंजेक्शनची मागणीही वाढली आहे. कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी गुणकारी ठरलेल्या रेमडेसीवीर...\nइराणवर अमेरिकेचे एकतर्फी निर्बंध; अनेक संस्था आणि व्यक्तींची संपत्ती गोठवली\nवॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर संयुक्त राष्ट्रांनी २०१५ ला काढून घेतलेले शस्त्र निर्बंध एकतर्फी लागू केले आहेत. तसेच, इराण...\nमराठा समाजासाठीचे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले ९ महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : आज मुंबईत मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. तब्बल साडेतीन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मुख्यत्वे...\nधनगर आरक्षणप्रश्‍नी सरकार कुंभकर्ण : गोपीचंद पडळकर... शुक्रवारी राज्यभर \"ढोल वाजवा' आंदोलन\nसांगली- धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्‍नावर ठाकरे सरकार झोपलेले आहे. कुंभकर्ण दहा महिने झोपायचा, या सरकारला दहा महिन्यात जाग आलेली नाही....\nचीन प्रमुखांवर टीका करणं पडलं महागात; व्यावसायिकाला 18 वर्षांचा तुरुंगवास\nबीजिंग- चीनमध्ये सरकारच्या आणखी एका विरोधकाला जेरबंद करण्यात आले आहे. एकेकाळी कम्युनिस्ट पक्षाच्या आतल्या गोटात स्थान मिळवलेले, पण नंतर अध्यक्ष शी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/6/15/biodiversity-on-the-Hawaiian-Islands-has-been-found-to-be-in-crisis-due-to-chemical-pesticide-experiments.html", "date_download": "2020-09-22T21:53:10Z", "digest": "sha1:LPMT7NDCWFUYJWWDLAKCHYJ2DIZZLYNF", "length": 17065, "nlines": 13, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " हवाई : एक धगधगता ज्वालामुखी! - महा एमटीबी", "raw_content": "हवाई : एक धगधगता ज्वालामुखी\nनिसर्गसंपन्न असलेल्या जगप्रसिद्ध हवाई बेटांवरील जैवविविधतेचा ज्वालामुखी धगधगू लागला आहे. रासायनिक कीटकनाशके या बेटाला कशा पद्धतीने पोखरत आहेत, त्याविषयी आढावा घेणार हा लेख..\n उत्तर-प्रशांत महासागरात, आशिया आणि अमेरिका खंडांच्या बरोबर मध्यभागी असलेली बेटांची रांग. जगाच्या नकाशावर दृष्टीसही पडणार नाहीत एवढी छोटीशी ही बेटं. अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यापासून सुमारे चार हजार किलोमीटर दूर असूनसुद्धा अमेरिकेचाच भाग असलेली ही बेटं कधीकाळी ज्वालामुखीतून निर्माण झाली. आजही तिथे सतत ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. हवाई, काऊई, मॉलकाई, माऊई, ओआहू, लनाई, निहाऊ आणि काकोलाव्ही ही आठ मुख्य बेटं आणि इतर शेकडो लहान-लहान बेटांच्या समूहाला एकत्रितपणे ‘हवाई बेटं’ म्हणतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातले पन्नासावे राज्य म्हणून ही बेटं ओळखली जातात. ‘पॉलिनीशियन’ हे इथले मूळ रहिवासी. मात्र, १८४० मध्ये अमेरिकेने केलेल्या कायद्याने या बेटावरचे बहुसंख्य मूळ रहिवासी भूमिहीन झाले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात चीन, जपान, पोर्तुगाल, फिलिपिन्स, कोरिया इ. देशांतून इथे मजूर आणले गेले आणि या बेटांवर मिश्र समाजजीवन तयार झाले. निसर्गसौंदर्याच्या बाबतीत ही हवाई बेटं म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्गच\nवनस्पती-प्राण्यांच्या सुमारे २५ हजार प्रजाती या बेटांवर आढळतात. वनस्पतींच्या १३०० प्रदेशनिष्ठ प्रजातींची नोंद इथे झाली आहे. त्यामुळे जैवविविधतेच्या आणि उत्क्रांतिशास्त्राच्या अभ्यासकांना हवाई बेटं म्हणजे खजिनाच आहे. पर्वतरांगा, धबधबे, बराचसा भूभाग ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेला असल्यामुळे इथली जमीन अत्यंत सुपीक ऊस आणि अननसाच्या लागवडीसाठी ही हवाई बेटं पूर्वापार प्रसिद्ध होती. शेती हा जरी अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असला, तरी गेल्या काही वर्षांत पर्यटन उद्योग हा हवाई बेटांच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ झाला आहे. पण आज या स्वर्गीय भूमीचे वाळवंट होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. इथल्या लोभसवाण्या निसर्गाला वाचवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून हवाई बेटांवरती जनआंदोलने आणि चळवळी होऊ लागल्या आहेत.\nअसा नेमका कसला धोका या बेटांना असावा तो धोका आहे इथली जमीन विषारी होण्याचा तो धोका आहे इथली जमीन विषारी होण्याचा कृषी-जैवतंत्रज्ञान (असीेलहशाळलरश्र) कंपन्यांनी हवाई बेटं ही जनुकीय सुधारित बियाण्याच्या चाचणीसाठी निवडली आणि या बेटांचे रुपडे पालटायला सुरुवात झाली. ‘मोन्सॅन्टो’, ‘सिंजेंटा’, ‘हाय-ब्रेड’, ‘बीएएसएफ’, ’मायकोजेन सीड्स’, आणि ‘अ‍ॅग्रीजेनेटिक्स’ या बलाढ्य जैवतंत्रज्ञान कंपन्यांनी हवाई बेटांना आपल्या तंत्रज्ञानाच्या परीक्षणाचे केंद्र बनवले. निसर्गात ढवळाढवळ करण्याच्या अशा प्रयोगांचे काही भीषण परिणाम होऊ नयेत म्हणून असे प्रयोग एकाकी जागेत करावे लागतात. म्हणून जनुकीय तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी जगाचाच एक भाग असलेल्या, परंतु जगापासून फार दूर असलेल्या या बेटांची निवड केली गेली. साधारणपणे १९९० नंतर या कंपन्यांनी हळूहळू तिथे पाय रोवायला सुरुवात केली. पूर्वी छोट्या छोट्या शेतकर्‍यांकडून या बेटांवर शेती व्हायची. या बड्या कंपन्यांनी काही कालावधीतच छोट्या शेतकर्‍यांकडून जमिनी भाड्याने घेतल्या. हवाई बेटांवरचा बहुतांश भूप्रदेश कंपन्यांच्या अधिपत्याखाली आला. काऊई, मॉलकाई, माऊई आणि ओआहू या चार बेटांवरची सुमारे २५ हजार एकर जमीन कंपन्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली. त्याचा पहिला परिणाम म्हणजे इथली पारंपरिक पिकं बंद झाली. ‘सेंटर फॉर फूड सेफ्टी’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार १९८० पासून हवाई बेटांवरचे पारंपरिक फळं आणि भाज्यांच्या पिकांखालचे क्षेत्र निम्म्यापेक्षा कमी झाले आहे.\nएकेकाळी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणार्‍या हवाई बेटांना आज ९० टक्के अन्न आयात करावे लागते. कंपन्यांनी शोधलेल्या जनुकीय सुधारित पपई, सोयाबीन, कापूस यांची प्रायोगिक लागवड इथे सुरु झाली. आज जनुकीय तंत्रज्ञानाच्या चाचण्या घेण्याचे हवाई हे जगातले सर्वांत मोठे केंद्र बनले आहे. ‘जनुकीय तंत्रज्ञानाच्या प्रयोगांची राजधानी’ असे आज हवाई बेटांचे वर्णन केले जाते. १९८७ पासून आत्तापर्यंत हवाईमधल्या सुमारे साडेतीन हजार ठिकाणी या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. या पिकांबरोबरच आवश्यक असलेल्या रसायनांचीही फवारणी कंपन्यांकडून होऊ लागली. ‘क्लोरोपायरीफॉस’, ’अ‍ॅट्राझीन’, ’ग्लायफोसेट’, ’डीकंबा’, ’पॅराक्वाट’ अशा जालीम रसायनांची फवारणी कीटकनाशक म्हणून वा तणनाशक म्हणून कंपन्यांकडून होऊ लागली. ही रसायने किती प्रमाणात वापरावी यावर काहीही निर्बंध नव्हता. अमेरिकेच्याच ‘सेंटर फॉर फूड सेफ्टी’ या राष्ट्रीय संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार कंपन्यांकडून ९० प्रकारच्या रसायनांचा वापर हा ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा १७ पटींनी जास्त होता. हवाई बेटांवरचे हवामान अत्यंत अनुकूल असल्यामुळे वर्षाचे बाराही महिने तिथे पिकं घेता येतात. हंगामी पिकं वर्षातून दोन-तीनदा एकाच जमिनीत घेतली जातात. त्यामुळे ३६५ दिवसांपैकी सुमारे ३०० दिवस या शेतांवर सतत रसायनांची फवारणी होते. अमेरिका आणि युरोपियन युनियनने बंदी घातलेले ‘क्लोरोपायरीफॉस’ रसायन हवाई बेटांवर चाचण्यांसाठी मात्र सर्रास वापरले जाते. काऊई बेटावरच्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या एका अभ्यासात २०१३ ते २०१५ या दोन वर्षांच्या काळात १८ टन एवढा ‘मर्यादित वापरायोग्य कीटकनाशकांचा’ वापर कंपन्यांकडून झाला होता.\n‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ असे आत्तापर्यंत ज्यांचे वर्णन केले जात होते, त्या हवाई बेटांवरचे निसर्गसौंदर्य झपाट्याने या जैव-रसायन कंपन्यांच्या भक्षस्थानी पडत आहे. अमेरिकेतल्या एकूण जैववैविध्यांपैकी एक तृतीयांश जैववैविध्य हे हवाई बेटांवर आढळते. मात्र, आज अमेरिकेत होणार्‍या जैववैविध्याच्या र्‍हासापैकी ७५ टक्के र्‍हास हा हवाई बेटांवरच होतो आहे. या बेटांवरच्या वनस्पती-प्राण्यांच्या एकूण ४३७ प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ‘अ‍ॅट्राझीन’, ’क्लोरोपायरीफॉस’ या महाघातक रसायनांचे अंश पिण्याच्या पाण्यात आणि हवेत मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. विकृतावस्थतेच जन्माला येणार्‍या मुलांचे प्रमाण वाढले आहे. या विकृतींचा थेट संबंध रसायनांच्या संपर्काशी असल्याचे इथल्या डॉक्टरांनी आणि वैद्यकीय संशोधकांनी सिद्ध केले आहे.\nगेली सुमारे दहा वर्षं हवाई बेटांवरील स्वर्गीय निसर्गाची वाट लावणाऱ्या कंपन्यांविरोधात जनमानसात एक ज्वालामुखी धगधगतो आहे. लोक एकत्र येत आहेत, आंदोलने करत आहेत, त्याला काही प्रमाणात यशही येत आहे. कंपन्या कोणकोणत्या रसायनांचा वापर करतात त्याची माहिती स्थानिक लोकांना देणे बंधनकारक नव्हते, ते २०१४ च्या एका कायद्याने बंधनकारक करण्यात आले. २०१८ साली हवाई बेटांवर ’क्लोरोपायरीफॉस’युक्त सर्व रसायनांवर बंदी घालण्याचे विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये पास करण्यात आले. इथल्या जनआंदोलनांचे नेतृत्व करणारी पर्यावरण कार्यकर्ती आणि ’हवाई सीड्स’ संस्थेची संस्थापक जेरी डि पिएत्रो म्हणते, संघर्ष उभा राहिला नसता, तर आज हवाई बेटांवर जे काही निसर्गसौंदर्य आणि जैवविविधता टिकून आहे तेही राहिले नसते. आम्हाला आमच्या मुलांचे भविष्य धोक्यात घालायचे नाही. अमेरिकन शासन कंपन्यांचे हितसंबंध जपत असल्याने लोकचळवळींना पर्याय नाही. रसायनांच्या लाटेने ही सुंदर बेटं गिळंकृत होऊ नयेत यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहू\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidarbhakranti.com/?m=20200506", "date_download": "2020-09-22T20:14:23Z", "digest": "sha1:Q44434CHQRFZ3VV5532J7JBBH5YWIPBW", "length": 5918, "nlines": 66, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "May 6, 2020 8:53 pm – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nकेंद्र सरकारच्या इतर मागास प्रवर्ग यादीत कापेवार जातीचे समावेश करण्याची मागणी\nअहेरी तालुक्यांतील पूरग्रस्त गावांना जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी दिली भेट\nजि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी केली करंचा नाल्याची पाहणी\nसिरोंचा येथे पुरात अडकलेल्या आठ जणांना वाचविण्यात आपती व्यवस्थापन विभागाला आलंय यश \nतालुक्यातील शेतकऱ्यांची कापूस सिरोंचा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत खरेदी करण्यात यावी..रवी सल्लम यांची मागणी\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क तालुक्यातील शेतकऱ्यांची कापूस सिरोंचा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत खरेदी करण्यात यावी आविसं सल्लागार रवी सल्लम यांची सरकारकडे मागणी सिरोंचा…सिरोंचा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून शेतकऱ्यांनी पिकविलेल्या पांढर सोनं कोणत्या खरेदी केंद्रावर विकाव अशी विवंचनेत सापडले असल्याने या तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कापूस कृषी उत्पन्न […]\nनियमावली ठरवून व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या… कुणालभाऊ पेंदोरकर\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क….. नियमावली ठरवून व्यवसायीकांना दुकाने सुरु करण्याची परवानगी द्या. युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर यांची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागणी विदर्भक्रांती ऑनलाईन पोर्टल न्युज( मुख्य संपादक रवी सल्लम सिरोंचा ) राज्यातील अनेक जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव आढूळून आला असला तरी राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्त असून आतापर्यंत जिल्ह्यातील एकही कोरोना रुग्ण आढूळून आलेला […]\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/coronavirus-21-days-lockdown-india-modi-government-give-all-supply-of-food-and-other-things-over-covid-19-mhrd-443398.html", "date_download": "2020-09-22T21:37:22Z", "digest": "sha1:RQNN7HJHNIBM63YD5SB5BPKBMFLSH74C", "length": 24683, "nlines": 215, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IndiaLockdown : पुढच्या 21 दिवसांमध्ये काय राहणार सुरू आणि कशावर आहे बंदी? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं coronavirus 21 days lockdown india modi government give all supply of food and other things over covid 19 | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nमुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर्सची 47 तर पॅरा मेडिकलची 43टक्के पदं रिकामी\nPHOTOS: 3 कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या Corona च्या उगमस्थानी सुरू आहेत पार्ट्या\n'...तर कोरोना पसरलाच नसता', चीन आणि WHOची पोलखोल करणारा रिपोर्ट आला समोर\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nचीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला\nभारताच्या युद्धनौकांवरही चीनची नजर, धक्कादायक माहिती उघड झाल्याने खळबळ\nभारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\n एवढ्याशा जागेत उभारली 5 मजली इमारत, पाहून व्हाल थक्क\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, इथे पाहा answer key\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\n...तर चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग बंद पाडणार, मनसेने दिला इशारा\nOMG: अर्धशतकी खेळी करत सॅमसननं रचला रेकॉर्ड, तरी चर्चा ऋषभ पंतची\nजगाला सरप्राइज देणारा धोनीही झाला स्मिथच्या 'त्या' निर्णयानं आश्चर्यचकित\nकोरोनाला हरवून आज मैदानावर उतरला 'हा' पुणेकर खेळाडू, धोनीनं दिली संघात जागा\nमुंबईत पाणीपुरी विकणारा 'हा' फलंदाज आज धोनीला देणार टक्कर, IPLमध्ये केलं पदार्पण\nसोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली\nनवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम\nदररोज 2 रुपये भरुन वर्षाला मिळवा 36000; तुम्हीही करा या योजनेत रजिस्ट्रेशन\nक्वॉलिटी वॉल्स आइस्क्रीम कंपनीत तब्बल 1400 कोटींचा घोटाळा,सीबीआयकडून गुन्हा दाखल\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n\"मलाही अनुराग कश्यपने घरी बोलवलं होतं आणि...\", अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल\nदीपिका पादुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचंही ड्रग्ज कनेक्शन\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\nDucati ची नवी Scrambler 1100 Pro आणि Sport Pro भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nड्रग्ज कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्तीनंतर कुणाचा नंबर 4 अभिनेत्री NCB च्या रडारवर\n OTP शिवाय बँक खात्यातील पैसे होतील लंपास, घ्या ही खबरदारी\nVIDEO भरधाव रिक्षा कारला धडकून चेंडूसारखी उडली; रिक्षाचालक जागीच गतप्राण\nभारतीय रेल्वेची मेहनत यशस्वी लवकरच वीज व डिझेलविना ट्रेन धावणार, हा खास VIDEO\nहत्तीच्या चालीचा हा VIDEO पाहा; याचेच दिवाने व्हाल कॅटवॉकही विसराल\nजंगलातून येऊ लागला विचित्र आवाज; त्यानंतर जे दिसलं VIDEO पाहून उडेल थरकाप\nVIDEO : 6 महिन्यांच्या मुलाचा प्रताप तर बघा; काही सेकंदात तोडला वर्ल्ड रेकॉर्ड\n...आणि अचानक ट्रॅफिकमध्येच बाईकने घेतला यू-टर्न, दोन गाड्यांचा केला चुराडा\nचक्क नदीत आढळला भला मोठा देवमासा, अजिबात मिस करू नका हा दुर्मिळ VIDEO\nधरणातून अचानक वाढले पाणी, पाण्याच्या प्रवाहात 4 जण गेले वाहून, LIVE VIDEO\nIndiaLockdown : पुढच्या 21 दिवसांमध्ये काय राहणार सुरू आणि कशावर आहे बंदी जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं\nदिल्ली दंगल प्रकरण: राज्य विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nCovid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा; मोदी सरकारने केलेलं Air Bubble Agreement काय आहे\nUPPSC 2020: RO, ARO पूर्वपरीक्षांची उत्तर सूची आली, uppsc.up.nic या वेबसाइटवर करा क्लिक\n तरच मिळेल ICU बेड; Coronavirus सर्वेक्षणातून समोर आली भीषण परिस्थिती\n मायभूमीत यायच्या प्रतीक्षेत आहेत 3486 भारतीयांचे मृतदेह\nIndiaLockdown : पुढच्या 21 दिवसांमध्ये काय राहणार सुरू आणि कशावर आहे बंदी जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं\nसरकार लोकांना सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवेल. गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. इथे जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं\nनवी दिल्ली 25 मार्च : देशातील कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली. मार्च 24 पासून 21 दिवस देशात लॉकडाउन (इंडिया लॉकडाउन) केले जात आहे. परंतु सरकारच्या या निर्णयाने सर्वसामान्यांना त्रास होण्याची गरज नाही. हे केवळ लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी केले जात आहे. दरम्यान, सरकार लोकांना सर्व आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवेल. गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे.\nइथे जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं\nकोणती सरकारी कार्यालये उघडतील\n- संरक्षण विभाग, केंद्रीय सशस्त्र सेना, कोषागार, सार्वजनिक सेवा (पेट्रोल, सीएनजी, पीएनजी), आपत्ती व्यवस्थापन, वीज निर्मिती, टपाल कार्यालय, राष्ट्रीय माहिती केंद्र खुले असतील.\nकोणत्या सरकारी सेवा सुरू\n- पोलीस, गृहरक्षक, नागरी संरक्षण, अग्निशामक आणि आपत्कालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कारागृह, जिल्हा प्रशासन, राज्य कोषागार, उर्जा सेवा, जल सेवा, स्वच्छता सेवा, महानगरपालिका (केवळ स्वच्छता व पाणीपुरवठा पुरविण्यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरविणारे) कामगार) खुले असतील.\nशाळा सुरू होतील का\n- सर्व शाळा, शैक्षणिक संस्था, कोचिंग बंद राहतील.\nरुग्णालये आणि औषधांची दुकाने खुली राहतील का\n- सर्व सरकारी व खासगी रुग्णालये, दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, रुग्णवाहिका, दवाखाने खुले राहतील. आरोग्य सेवा प्रदान करणार्‍या लोकांच्या हालचालीसाठी वाहतुकीचे साधन वापरले जात आहे.\nरेशन, भाज्या, दुधाचे काय होईल\n- रेशनची सर्व दुकाने, फळ व भाजीपाला दुकाने, दुग्ध व दुधाची दुकाने, मांस-माशाची दुकाने, जनावरांच्या खाण्याची दुकाने खुली राहतील. रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या वस्तूंची होम डिलीव्हरी देखील करता येईल.\nएटीएम पैसे काढेल का\n- सर्व बँका, विमा कार्यालयं आणि एटीएम उघडे राहतील.\nटीव्ही चालेल, वर्तमानपत्र येईल का\n- प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे काम सुरूच राहील. संप्रेषण सेवा, प्रसारण सेवा, इंटरनेट सेवा सुरू राहतील.\nमालाची होम डिलीव्हरी होईल का\n- ई-कॉमर्सच्या माध्यमातून खाद्यपदार्थ, औषधे, वैद्यकीय उपकरणांची होम डिलीव्हरी सुरू राहील. म्हणजेच आपण वेबसाइटवर ऑर्डर देऊन घरी या वस्तूंची मागणी करण्यास सक्षम असाल.\nपेट्रोल आणि एलपीजीचे काय होईल\n- पेट्रोल पंप, एलपीजी म्हणजेच एलपीजी, गॅस गोदामे आणि त्यांची दुकाने खुली असतील. कोल्ड स्टोरेज, गोदाम आणि खाजगी सुरक्षा सेवा सुरू राहतील.\n- सर्व आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट कार्यरत असतील. काही उत्पादन घटकांना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल.\n- रेल्वे, उड्डाण आणि रस्ते वाहतूक सेवा पूर्णपणे बंद राहतील. केवळ अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने, अग्निशमन इंजिन, पोलिस-प्रशासन वाहने आणि आपत्कालीन सेवा वाहने धावतील.\nहॉटेल सुरू होईल का\n- लॉकडाऊन दरम्यान अडकलेल्या किंवा अलग ठेवण्यासाठी घेतलेल्या ठिकाणी फक्त अशीच हॉटेल, लॉजेस उघडतील.\nमी धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतो\n- लॉकडाऊन दरम्यान सर्व धार्मिक स्थाने लोकांसाठी बंद ठेवली जातील. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमास परवानगी नाही (अपरिहार्य परिस्थितीशिवाय).\n- देशातील सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रांशी संबंधित सर्व कार्यक्रमांना बंदी घातली जाईल. कोणत्याही प्रकारची गर्दी जमविण्यास बंदी असेल. समारंभात 20 हून अधिक लोकांना एकत्रित करण्यास बंदी असेल.\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\n'सत्यमेव जयते 2' चे पोस्टर प्रदर्शित, या कारणामुळे झाला जॉन अब्राहम ट्रोल\nपंजाब जिंकणार होता सामना Umpire च्या चुकीवर सेहवागसह प्रीती झिंटाही चिडली\nकोरोना काळात करिनानं कुटुंबियांसोबत हटके साजरा केला वाढदिवस, पाहा PHOTOS\nराशीभविष्य: तुळ आणि धनु राशीच्या व्यक्तींनी प्रेमात वेळ वाया घालवू नये\nविकेण्डला पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज\nSBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम बदलला, वाचा सविस्तर\nब्लॅक ड्रेसमध्ये खुलून दिसतंय सायलीचं सौंदर्य, पाहा मनाला भुरळ घालणारे PHOTOS\nकोरोना महासाथीत दुरावले सेलिब्रिटी कपल; कुणाचा झाला घटस्फोट तर कुणी केलं ब्रेकअप\nटीव्हीवरील नाही तर रिअल लाइफमधील Super Heroes; यांच्याकडे आहे खरी सुपरपॉवर\nकोरोनामुळे नोकरी गेलेल्यांना आता 30 जून 2021 पर्यंत मिळणार या योजनेचा फायदा\nवयाची पहिली 10 वर्षे कसा असावा मुलांचा आहार\n संशोधकांना सापडला तब्बल 10 कोटी वर्षांपूर्वीचा Sperm\nदिल्ली विधानसभेच्या समितीविरोधात Facebook Indiaची सुप्रीम कोर्टात धाव\nपचनसंबंधी समस्या उद्भवल्यास सामान्य मिठाऐवजी जेवणात वापरा सैंधव मीठ\nAir Bubble करारामुळे Covid काळातही या 10 देशांतला प्रवास होणार सोपा\nबोल्ड ड्रेसमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला करावा लागला Wardrobe Malfunctionचा सामना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://santsahitya.org/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%87/2020/04/04/45988-chapter.html", "date_download": "2020-09-22T19:45:09Z", "digest": "sha1:3CIGMTPVTXVIAUDN4RKM3WHKZ3FW2AX7", "length": 5733, "nlines": 89, "source_domain": "santsahitya.org", "title": "पाळणा | संत साहित्य पाळणा | संत साहित्य Literature by all great marathi saints", "raw_content": "\nसंतांचा अर्थ असा आहे की भक्तांनी बनविलेले धार्मिक साहित्य. जो निर्गुण उपासक आहे त्याला संत म्हटले पाहिजे हे आवश्यक नाही. याअंतर्गत लोकमंगलविद्या ही सर्व सगुण-निर्गुणांकडे येते, परंतु आधुनिकांनी निर्गुण्य भक्तांना \"संत\" हे नाव दिले आणि आता त्या वर्गात हा शब्द सुरू झाला आहे. \"संत\" हा शब्द संस्कृतच्या पहिल्या \"सत\" चा बहुवचन रूप आहे, ज्याचा अर्थ सज्जन आणि धार्मिक व्यक्ती आहे. मराठीमध्ये साधू / सुधारक हा शब्द प्रचलित झाला. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव इत्यादी संतांनी अभंग, भजन, गीते बनवून अगाध साहित्य निर्माण केले.\nसंत तुकाराम अभंग - संग्रह १\nसंत तुकाराम अभंग - संग्रह २\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ३\nसंत तुकाराम अभंग - संग्रह ४\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह १\nसंत चोखामेळा - अभंग संग्रह २\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग चवथा\nश्रीसंतएकनाथ गाथा - भाग पाचवा\nश्री एकनाथ महाराज हरिपाठ\nजो जो जो जो जो बाळा केवि येवो उन्मनी निद्रा लागो तुज गीतीं गावो ॥ १ ॥\nजाग जागतां निज पाही माझिया तान्हुलीया निजीं निज निजुनियां सावध रे कान्हया ॥ २ ॥\nतुम्हा चवघींची कळवळ झणीं येथें कां करा निजीं निजला कान्हा परतोनि जावें घरा ॥ ३ ॥\nचवघी जणी वोसरल्या तेथें अनुहात गोष्टी तया नादातें साधून परेपरत्या सृष्टी ॥ ४ ॥\nतेथें उन्मनी निद्रा हारपलें चित्त देह विदेह खुंटलें सगुण गुणातीत ॥ ५ ॥\nशब्द निःशब्द आतां बोलावें तें काय निजीं निजला एका जनार्दन माय ॥ ६ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/on-the-first-day-only-148-passengers-traveled-through-lalparit", "date_download": "2020-09-22T19:42:11Z", "digest": "sha1:ECXIA47V3ZLI6ALIFHCSB33M4FV7QYQC", "length": 7540, "nlines": 73, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "On the first day, only 148 passengers traveled through Lalparit", "raw_content": "\nलालपरितून फक्त १४८ प्रवाशांचा प्रवास\nचाळीसगाव बसस्थान पुन्हा प्रवशांनी गजबले, परजिल्ह्यासाठी १४ फेर्‍यातून सहा हजारांचे उत्पन्न\nचाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon\nलॉकडाऊन नतंर पहिल्यादाच एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्यात आल्याने आज (गुरुवारी) पुन्हा चाळीसगाव बस स्थानक प्रवशांनी गजबले होते. परजिल्ह्यात जाण्यासाठी बसची सोय झाली मात्र...\nपहिल्या दिवशी फक्त १४८ प्रवाशांनी बसने प्रवास केला. पहिल्या दिवशी प्रवशांची गर्दी कमी असली, तरी सोमवारपासून बससेवा सुरळीत होण्याचा अंदाज वर्तवल जात आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात होती. परंतू गुरुवार पासून ती सुरु करण्यात आली. पहिल्या दिवशी येथील आगारातून १४ बसेस परजिल्ह्यात जाण्यासाठी सोडण्यात आल्या होत्या.\nयात धुळे, मालेगांव, जळगाव, पारोळा आदि ठिकाणांचा समावेश आहे. त्यातून १४८ प्रवशांनी प्रवास केला असून आगाराला ६ हजार १९७ रुपयांचे आर्थिक उत्पन्न झाले. गुरुवारी पहिल्यादाच एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीची बस सेवा सुरू करण्यात आल्याने, प्रवाशांची गर्दी कमी होती. तसेच पुढे दोन दिवस सुट्टी व गणपती उत्सव आल्यामुळे फारशी प्रवाशीची गर्दी होणार नाही. परंतू सोमवार पासून चाळीसगाव आगारात परजिल्ह्यात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यत आहे. कारण चाळीसगाव तालुका हा चार जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून ऐरवी येथून दररोज सात ते आठ हजार प्रवासी बसने प्रवास करतात. त्यात चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आले. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने येथील आगाराच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे.\nएसटीच्या प्रवासासाठी ई पासची आवश्यकता नाही. प्रवासात प्रवाशांनी मास्क घालण्यासह शासनाने घालून दिलेल्या कोविड - १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे बंधणकारक आहे. तसेच राज्य शासनाच्या धोरणानुसार बसमध्ये केवळ २२ प्रवाशांना परवानगी आहे.\nप्रवाशांच्या प्रतिसादानूसार परजिल्ह्यात जाण्यासाठी जादा बसेस चाळीसगागव आगारातून सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, पहिल्या दिवशी प्रवशांचा अल्प प्रतिसाद मिळाला, तरी देखील सोमवारपासून बसेसची पूर्वी प्रमाणे वाहतुक होण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी सर्व बसेस ह्या निर्जंतुकीकरण करुनच सोडण्यात आल्या होत्या. तसेच प्रवशांना देखील मास्क लावून शासनाच्या नियमावलीप्रमाणेच बसमध्ये प्रवेश देण्यात आला. यापुढे देखील सर्व बसेस निर्जंतुकीकरण करुनच प्रवासाची रवाना करण्यात आली येईल.\nसंदिप निकम, आगार व्यवस्थापक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/milk-problem-minister-meeting-decision-expected-akole", "date_download": "2020-09-22T20:23:59Z", "digest": "sha1:PJVTEOOW4U74MGEQY3UGUZ6II5A34WTI", "length": 6023, "nlines": 70, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दूध प्रश्नी येत्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित", "raw_content": "\nदूध प्रश्नी येत्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित\nदूध उत्पादकांना दुधाला किमान 30 रुपये दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत याबाबत मंत्रिमंडळ स्तरावर कारवाई सुरू करण्यात आली असून लवकरच सरकार दूध उत्पादकांना दिलासा देईल, असे संकेत सरकारच्यावतीने दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीला देण्यात आले आहेत.\nकिसान सभा व संघर्ष समितीच्यावतीने 20 जुलै, 21 जुलै व 1 ऑगस्ट रोजी राज्यात करण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या मार्फत जाहीर केले होते. सरकारने आश्वासन पाळावे व दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दराची हमी द्यावी, 10 रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करावे व पावडर निर्यातीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे या मागण्यांसाठी किसान सभा व संघर्ष समिती सरकारच्या संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती दर्शविणारे निवेदन देऊन संघर्ष समितीने दूध प्रश्नाकडे लक्ष घालावे असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या निवेदनाची दखल घेतली असल्याचे किसान सभेला सूचित करण्यात आले आहे. दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्याकडेही किसान सभा व संघर्ष समिती सातत्याने पाठपुरावा करत आहेत.\nसरकारने दूध उत्पादकांच्या संयमाची अधिक परीक्षा न पाहता दूध दराबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा किसान सभा व संघर्ष समितीच्यावतीने डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, धनंजय धोरडे, अनिल देठे, शांताराम वाळुंज, महेश नवले, डॉ. संदीप कडलग, विजय वाकचौरे, अशोक आरोटे, गुलाबराव डेरे, कारभारी गवळी, सुरेश नवले, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, अशोक सब्बन, लालूशेठ दळवी, विलास नवले, विलास आरोटे, शरद देशमुख, सोमनाथ नवले, दिलीप शेणकर, लक्ष्मण नवले यांनी व्यक्त केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/maharashtras-administrative-5-ias-officers-transferred", "date_download": "2020-09-22T20:37:53Z", "digest": "sha1:26PBHJDE6IE5CELJXOLRAUAJVFGEZ2SE", "length": 3343, "nlines": 69, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Maharashtra’s Administrative: 5 IAS Officers Transferred", "raw_content": "\nपुन्हा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश\nराज्यात बदल्यांबाबत विरोधकांकडून आरोप\n: राज्यात बदल्यांबाबत घोटाळा सुरू असल्याचा विरोधकांचा आरोप होत असताना सामान्य प्रशासन विभागाने आज पुन्हा काही सनदी अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.\nहाफकीन संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून ए शैला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्ही बी पाटील यांची नियुक्ती उर्वरीत महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. पुण्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून डॉ. कुणाल खेमनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भुगर्भ जल सर्वेक्षण येथे संचालक असलेल्या कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2019/06/blog-post_72.html", "date_download": "2020-09-22T21:03:32Z", "digest": "sha1:X3IPVNP5FNWQ4GKEM6V3UBDLVCGXQIVX", "length": 4918, "nlines": 53, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "मराठा आरक्षण वैध ! कस आहे आरक्षण", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युज मराठा आरक्षण वैध \nमराठा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकांवर न्यायालयाचा निर्णय.\nरिपोर्टर: मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणाऱ्या कायद्याला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून सशर्त मंजुरी देण्यात आली.न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.\nवंचित घटकाला आवश्‍यकता असल्यास राज्य सरकारला स्वतःच्या विशेषाधिकारामध्ये आरक्षण देण्याचा अधिकार आहे.\nआयोगाच्या अहवालानुसार मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे.\n1 अपवादात्मक स्थितीत 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देता येऊ शकतं.\n2 या अनुषंगाने, मराठा समाजाला आरक्षण देणं घटनाबाह्य नसल्याने आरक्षण देणे शक्य आहे.\n3 किती टक्के आरक्षण : मराठा समाजाचं आरक्षण 16 टक्के नसेल, तर 12 ते 13 टक्क्यांपर्यंत देता येईल, असं हायकोर्टाने नमूद केलं आहे.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nवैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन\nराज्यात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहीती\nकसबे तडवळा आयुर्विमा महामंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mediawatch.info/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2020-09-22T19:44:21Z", "digest": "sha1:WSDGHGVOUZUAIAUIUVEKZFO2ANXUAKUE", "length": 36884, "nlines": 155, "source_domain": "mediawatch.info", "title": "अधुरी एक कहाणी…! - Media Watch", "raw_content": "\nHome featured अधुरी एक कहाणी…\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने अवघा देश हळहळला . स्वादुपिंडाच्या कॅन्सरसोबत गेली काही वर्ष ते झगडत होते . त्यांची पत्नी मेधा यांचेही काही वर्षापूर्वी कॅन्सरनेच निधन झाले होते . त्या गेल्यानंतर दोन मुलांना आई वडिलांची माया देतानाच पर्रिकर यांनी राजकारणातही उंच भरारी घेतली . मात्र पत्नी मेधाची उणीव त्यांना कायम भासत राहिली . गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी पहिल्यांदा निवड झाल्यानंतर शपथविधीच्या कार्यक्रमात मनात काय भावना दाटून आल्या होत्या याबाबत त्यांनी ‘ऋतुरंग’ जवळ दोन वर्षापूर्वी आपलं मन मोकळं केलं होतं .\n-(पूर्वप्रसिद्धी: ऋतुरंग दिवाळी अंक २०१७)_\nराजभवनाचा हॉल कार्यकर्त्यांनी पूर्ण भरून गेला होता. गोव्यात भाजप पहिल्यांदाच सत्तेत येत आहे हे बघून सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. माझ्या जवळचे मित्र, गोव्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले असंख्य कार्यकर्ते शपथविधी समारंभाच्या कार्यक्रमात दिसत होते.\nया साऱ्यांनी एकत्र येण्यास निमित्त होतं ते मी मुख्यमंत्री बनण्याचं, शपथविधी सोहळ्याचं. ज्यांच्याबरोबर मी राजकारणात प्रवेश केला ते माझे सहकारी, माझे हितचिंतक, पक्षातील कार्यकर्ते यांच्याबरोबर मला त्या गर्दीत माझी दोन मुलं, बहीण-भावंडं दिसत होती. तरीही ते समोर दिसणारं चित्र अपुरं होतं.\nमाझी पत्नी आणि माझे आई-वडील यांच्यापैकी कोणीही त्यात नव्हते. त्यांची तीव्रतेनं आठवण येत होती. ज्याची\nमी देखील कधी कल्पना केली नव्हती ते सत्यात उतरताना आनंद तर झालाच होता पण त्या आनंदाला\nनियतीचा खेळ किती अजब एका वर्षात टप्प्याटप्प्यानं माझ्या जवळची ही माणसं माझ्यापासून कायमची दूर गेली. ज्यांच्या असण्यानं मला बळ मिळत होतं, प्रेरणा मिळत होती अशा या माझ्या ‘आप्त स्वकीयांची’ उणीव कोणीच भरून काढू शकत नव्हतं.\nएकीकडे ‘भारतीय जनता पक्ष’ गोव्यात प्रथमच सत्तास्थानी येत असल्याचा आनंद, तर दुसरीकडे या आनंदात माझ्याबरोबर सहभागी होणारे माझे आई-वडील, माझी बायको माझ्यासोबतच नव्हे तर या जगात नसण्याचं अतीव दुःख होत होतं.\nआजच्या दिवशी सर्वाधिक आनंद या तिघांना झाला असता. समोर जमलेल्या गर्दीत मला या तिघांची उणीव भासत होती. इतके दिवस माझ्या संघ जबाबदारीच्या काळात हे तिघे कायम माझ्याबरोबर होते. राजकारणात अचानक प्रवेश झाला. नव्याने आलेल्या जबाबदाऱ्या मी समर्थपाने पार पडू शकलो कारण यासर्वांची सोबत होती.\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना आज ते इथे हवे होते असं वाटत होतं. आता कुठे खऱ्या अर्थाने माझा राजकीय प्रवास सुरु झाला होता. या महत्वाच्या काळात माझ्याजवळ जे माझ्यासोबत असायला हवेत तेच नव्हते.\nखूपदा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला गृहीत धरत असतो. ती आता आपलीच आहे तर ती आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. कायम आपल्या सोबतच राहणार. पण तसं घडत नाही. इतक्या अचानक गोष्टी घडू लागतात की तुम्हाला काय करावं ते कळतंच नाही किंबहुना काही करण्यासारखं आपल्या हातात उरत नाही.\nमेधाच्या बाबतीत हेच घडलं. अतिशय वेगवानपणे तिचा आजार बळावत गेला. कोणताही पुरेसा वेळ न देता तो आजार तिला आमच्यापासून कायमचं दूर घेऊन गेला. सगळं कसं सुरळीत सुरु होतं. असं काही घडू शकेल हे कधी चुकूनही मनात आलं नाही.\nमला ते दिवस आजही आठवतायत… आमच्या लग्नाला १५ वर्ष होऊन गेली होती. एकीकडे फॅक्टरीचं वाढणारं काम तर दुसरीकडे राजकारणात नव्याने आलेल्या जबाबदाऱ्यांमुळे अतिशय व्यस्त दिनक्रम झाला होता. सत्तेत येण्याचा मार्ग जवळ दिसत होता त्यामुळे मी त्या धामधुमीत होतो.\nयातच मेधाला काही दिवसांपासूनअधून मधून ताप येत होता. बरेच दिवस ती हे दुखणं अंगावर काढत होती. यासगळ्या गडबडीत तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणं मला जमत नव्हतं. घरातल्या कोणालातरी बरोबर घेऊन डॉक्टरांकडे जाऊन ये असं आमचं बोलणं झालं आणि तशी ती डॉक्टरांकडे जाऊन आली होती. तिचे रिपोर्ट येणं बाकी होतं.\nअतिशय महत्वाच्या मिटिंगसाठी आम्ही सगळे पक्ष कार्यालयात जमलो होतो. मिटिंग सुरु असतानाच डॉक्टर शेखर साळकर याचा मला सतत फोन येत होता. मी गडबडीत फोन घेतला. मेधाचे रिपोर्ट चांगले आले नव्हते. पुढच्या चेकअपसाठी मेधाला तातडीने मुंबईला न्यायला हवं असं तो सांगत होता.\nत्याक्षणी काही सुचेनासं झालं. दुसऱ्याच दिवशी तातडीनं तिला आम्ही मुंबईला नेलं. अभिजात लहान होता. त्याला समजत नव्हतं आईला का घेऊन चाललेत ते. मुंबईत गेल्यावर *तिला ब्लड कॅन्सर आहे हे स्पष्ट झालं.*\nपायाखालची जमीन सरकणं म्हणजे काय असतं ते मला त्याक्षणी समजलं. मेधाच्या बाबतीत ती कायम आपल्या बरोबरच असणार, तिला काही होणार नाही असं गृहीत धरून टाकलं होतं आणि अचानक आता ती पुढचे काही महिने, काही दिवसच सोबत असेल अशी स्थिती निर्माण झाली. तिला तिथेच लगेच उपचार सुरु केले. पण जेमतेम महिन्याभरात तिचं निधन झालं.\nआहे आहे म्हणता अचानक ती नाहीशी झाली. ती होती म्हणून मला मुलांची कधीच काळजी वाटली नाही पण एकाएकी मला मुलांच्या काळजीने घेरलं. उत्पल तरी थोडा कळण्याच्या वयाचा होता पण अभिजात त्याला कसं सांगायचं हे समजत नव्हतं. त्याला मेधाची खूप सवय होती. मेधाच्या जाण्याचा सर्वात जास्त धक्का त्याला बसला. आईला उपचारासाठी विमानातून जाताना त्याने बघितलं होतं आणि परत आला ते तिचं शव\nयाचा परिणाम अभिजातवर असा झाला की तो मला त्यावेळी विमान प्रवास करू देत नसे. विमानाने गेलेला माणूस जिवंत परत येत नाही असं काहीसं त्याला वाटू लागलं. त्याला सांभाळणं खूप अवघड गेलं. त्याकाळात तिची मला सर्वाधिक गरज होती त्या काळात अचानकपणे तिचं जाणं झालं. वरवर कणखर वाटणारा मी आतून पुरता मोडून गेलो. पण त्याच काळात आलेल्या राजकीय जबाबदाऱ्यांमुळे मी खूपच व्यस्त झालो आणि काही प्रमाणात स्वतःला व्यस्त ठेवू लागलो.\nमेधाचा आणि माझा प्रेमविवाह झाला होता. मेधा माझ्या बहिणीची नणंद होती. त्यामुळे बहिणीचं लग्न झाल्यापासून मी तिला ओळखत होतो. आय.आय.टीच्या शिक्षणासाठी मी मुंबईला गेलो. शिक्षणासाठी पुढची काही वर्षे मुंबईमध्येच मुक्काम होता.\nबहीण मुंबईमध्येच होती. आय.आय.टी मध्ये आठवडा कसा जायचा ते कळायचं नाही पण रविवारी मात्र घरच्या जेवणाची आठवण यायची. मग बरेचदा बहिणीकडे जाणं व्हायचं. मी येणार म्हणून ती देखील माझ्या आवडीचा स्वयंपाक करायची. कधी जेवायच्या निमित्ताने तर कधी आठवडाभराचे कपडे धुण्याच्या निमित्ताने बहिणीकडे होणाऱ्या फेऱ्या वाढल्या.\nयाच काळात साधीसुधी, लांबसडक केसांची वेणी घालणारी, अत्यंत बोलक्या डोळ्यांची मेधा माझ्या लक्षात राहू लागली. ती भरपूर वाचन करायची त्यामुळे सुरुवातीला वाचनाच्या संदर्भात आमचं बोलणं व्हायचं. हळूहळू आमच्यात छान मैत्री झाली. एव्हाना कदाचित आजूबाजूच्या सर्वाना _‘आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलोय’_ याचा सुगावा लागला. माझ्या जवळच्या मित्रांना तर मोठा आश्चर्याचा धक्काच बसला. _”मनोहर तूही कुणाच्या प्रेमात पडू शकतोस खरंच वाटत नाहीये.”_ असंही एकाने बोलून दाखवलं. नात्यातलीच असल्यामुळे घरी विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता.\nमुंबईत आय.आय.टीमधून शिक्षण पूर्ण केल्यावर मी थोडे दिवस मुंबईमध्येच नोकरी करत होतो. ती नोकरी सोडत असतानाच मी मेधाबरोबर लग्न करायचा निर्णय घेतला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं ते याचं, की साधारणपणे नोकरी मिळाली, की थोडं स्थिर झालं की लग्नाचा विचार केला जातो आणि मी नोकरी सोडल्यावर लग्न करायला निघालो होतो.\nआईचा पाठिंबा होता. _‘तू निर्णय घेतला आहेस म्हणजे नक्कीच काही न काही विचार केला असशील’_ असं म्हणून ती माझ्या पाठीशी उभी राहिली. आमचं लग्न मुंबईमध्येच साधेपणानं झालं. गोव्यात जाऊन मी स्वतःची फॅक्टरी सुरु करायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी मुंबईमधली नोकरी सोडली होती. या निर्णयाला मेधाचाही पाठिंबा होता. तिच्यामुळे मी हे पाऊल उचलू शकलो.\nमुंबईतल्या वेगवान वातावरणाची सवय असलेली मेधा शांत, थोडंसं संथ वातावरण असलेल्या आमच्या म्हापशाच्या घरात छान रमली. हळूहळू म्हापशातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ लागली. उत्पल आणि अभिजातची शाळा सुरु होती. आमच्या एकत्र कुटुंबात तिचा वेळ कसा जायचा ते कळायचं नाही. इतर दाम्पत्यांसारखं आमचं सहजीवन कधीच नव्हतं. सिनेमाला किंवा कुठे फिरायला मुद्दाम वेळ काढून जाणं कधी झालं नाही.\nआय.आय.टी मधील शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर म्हापशाजवळ मी स्वतःची फॅक्टरी सुरु केली होती. त्याचाही जम बसत होता. सकाळचे आणि संध्याकाळचे काही तास फॅक्टरीला द्यावे लागायचे.\nसंघाची संघचालक म्हणून जबाबदारीही माझ्याकडे होती. या सगळ्यातून वजा जात स्वतःसाठी विशेष असा वेळ उरत नसे. मुलांचा अभ्यास, त्यांच्या शाळेतील संपर्क, त्यांचं आजारपण सारं काही मेधाच करायची.\nसंजय वालावलकर, श्रीपाद नाईक, सतीश धोंड, संजीव देसाई या मित्रांबरोबर सहकुटुंब-सहपरिवार अशा काही सहली त्याकाळात आम्ही केल्या होत्या. आयुष्य थोडं स्थिरस्थावर झाल्यासारखं झालं होतं.\nगोव्यात आल्यानंतर थोड्याच दिवसात माझ्याकडे ‘संघचालक’ म्हणून जबाबदारी देण्यात आली. घरातले सर्वजण ‘संघ’ कामात सक्रिय होतेच. पण मी राजकारणात जाईन असं मात्र कोणालाही वाटलं नव्हतं.\n१९९४… निवडणुकांसाठी भाजपकडून उमेदवार उभे करण्यासाठी शोध मोहीम सुरु होती. त्यात माझ्याकडे उमेदवार शोधण्याचं काम देण्यात आलं होतं. अनेकांच्या भेटीगाठी घेऊन काहीजणांची नावं मी काढली. पण ज्यांची नावं मी काढली होती त्यांनी सगळ्यांनी मिळून माझंच नाव उमेदवार म्हणून पुढे केलं.\nमाझ्यासाठी हे अजिबातच अपेक्षित नव्हतं. राजकारणात सक्रिय व्हावं याचा गांभीर्यानं विचार केला नव्हता. १९९४ साली मी पहिल्यांदा निवडणूक लढवली. माझ्यासाठी पणजी मतदारसंघ निवडण्यात आला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाबरोबर भाजपची युती होती. मगोपने पणजी मतदारसंघात कधी खातं उघडलं नसल्यामुळे पणजी हा ‘हारणारा’ मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध होता. अशा मतदारसंघात मला उमेदवारी देण्यात आली होती.\nआई-वडील आणि मेधा घरातले सगळेजण माझ्या प्रचारासाठी झटले. हे सगळे माझ्याबरोबर असणं हीच माझी मोठी बाजू होती. राज्याच्या राजधानी शहराचा मी लोकप्रतिनिधी झालो. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मेधा, आई-वडील यांनी माझ्यासाठी प्रचार केला अशी ही पहिलीच आणि शेवटची निवडणूक होती. एकीकडे माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. तर दुसरीकडे माझं वैयक्तिक आयुष्य वेगळ्याच टप्प्यावर उभं होतं.\nमी राजकारणात काहीसा ओढला गेलो होतो. सगळं खूप झटपट घडत गेलं की मला विचार करायलाही वेळ मिळाला नाही. राजकारणातील माझ्या प्रवेशाबद्दल मी मेधाशी बोलत होतो. ती देखील या निर्णयामुळे थोडी अस्वस्थ झाली होती. फॅक्टरी सुरु करायची, व्यायवसायिक दृष्ट्या यशस्वी व्हायचं याची मी काही स्वप्न बघितली होती आणि त्या स्वप्नात मेधादेखील तितकीच सहभागी होती.\nफॅक्टरी सुरु झाली होती पण आता राजकारणात सक्रिय झाल्यावर त्याला मी न्याय कसा देणार याबाबत तिला काळजी लागून राहिली. मलाही पूर्णवेळ राजकारण करायचं नव्हतं. शेवटी विचारांती _’मी फक्त दोन टर्मच म्हणजे पुढची दहा वर्षचं राजकारणात राहीन’_ असं मेधाला वचन दिलं. _’त्यानंतर मी राजकारण सोडून आपल्या फॅक्टरीवर लक्ष केंद्रित करेन’_ असंही तिला सांगितलं.\nसमस्या काही सांगून येत नाहीत हेच खरं. राजकीय जीवनात प्रवेश केला आणि त्यानंतर काही दिवसातच अचानक वडिलांचं हृदयविकारानं निधन झालं. आमच्या घराचा पहिला कान निखळला. घरातला एक समंजस आधार तुटला. त्यापाठोपाठ आईही गेली.\nपाठोपाठ दोघांच्याही झालेल्या निधनाने हादरून गेलो. या दुःखातून बाहेर पडतो न पडतो तोच मेधाचा आजार समजला होता. एकामागे एक संकटांची मालिका सुरु होती. राजकीय जीवनात यशाची एकेक पायरी चढत होतो आणि माझ्याबरोबर असणारे *‘माझे’* सगळे माझ्यापासून दूर जात होते.\nआज मेधा असती तर कदाचित मी तिला वचन दिलं त्याप्रमाणे राजकारण सोडून दिलं असतं. कदाचित आज माझं आयुष्य काही निराळंच असतं. ती नसल्यामुळे मी राजकारणात स्वतःला झोकून दिलं.\nअनेकजण मला तुम्ही दिवसातले २४ तास कार्यरत असता त्यामागचं कारण विचारतात. जिच्यासाठी मी राजकारण सोडून देणार होतो तीच राहिली नाही. पण यामध्ये मी फॅक्टरीकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिलं नाही. एक वेळापत्रक आखून दिवसातील काही तास मी फॅक्टरीसाठी देऊ लागलो.\nआजही मी कितीही व्यस्त असलो तरी फॅक्टरीचं काम मी स्वतःच बघत असतो. मी राजकारणात नसतो तर फॅक्टरीसाठी मला अनेक गोष्टी करता आल्या असत्या. मेधा आज माझ्याबरोबर असती तर नक्कीच मी ते सगळं करू शकलो असतो.\nमेधाची मला किंमत नव्हती असं अजिबात नव्हतं पण माणूस परतून कधी येणार नाही इतकं दूर निघून गेल्यावर त्याची खरी किंमत कळते. खूपच उणंपुरं सहजीवन आम्हाला लाभलं. मला, मुलांना तिची गरज होती.\nअगदीच अलीकडे संरक्षणमंत्री झाल्यानंतर माझ्या\nषष्ट्यब्दिपूर्ती वाढदिवसानिमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी पणजीमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमात केंद्रीय स्तरावरील अनेक कार्यकर्तेही आले होते. त्यातील एकांना माहित नव्हतं कि मेधा या जगात नाहीये. ते आपल्या शुभेच्छापर भाषणात म्हणाले,\n_”पर्रीकरजी आपनेभी कभी ये गाना गुनगुनाया होगा – हम जब होंगे साठ साल के और तुम होगी पचपन कि……..”_\nहे शब्द ऐकताच मन थोडंसं दुखावलं गेलं. त्या बिचाऱ्याला मेधा या जगात नाही हे माहीतच नव्हतं. पुढचे क्षण मेधाचा चेहरा डोळ्यासमोर येत गेला. मी तर झालो साठ वर्षांचा पण जी पचपनची व्हायला हवी होती ती मात्र त्याच्या आधीच संपून गेली. या विचारानेच मी व्याकुळ झालो.\nबोलायला उठल्यावर मी याचा उल्लेख केला पण मला पुढचे काही क्षण बोलताच येईना. आयुष्यातील या टप्प्यावरही जी माझ्यासोबत तेवढ्याच ताकदीने उभी राहिली असती. एक छान आयुष्य जिने जगायला हवं होतं तीच नव्हती. माझ्याजवळ आज सगळं आहे पण जिची सोबत हवी होती तीच नाहीये\n_(पूर्वप्रसिद्धी: ऋतुरंग दिवाळी अंक २०१७)_\nPrevious articleव्यक्तिनिष्ठ राजकारणाची शोकांतिका\nNext articleकाँग्रेसला चंद्रपूर जिकांयचेच नाही\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nनवीन कृषी विधेयक: शेतकऱ्यांचं आणखी वाटोळं होणार नाही, हे निश्चित\nडोचुला पास: अप्रतिम निसर्गसौंदयाचा नजराणा\nलेख खूप आवडला. भावनास्पर्शी आहे.\nजीवनात माणूस पैसा संपत्ती सर्व मिळू शकतो पण आपली हक्काची मांणस निघून गेली तर ती फक्त आठवणीत सतत आपल्या सोबत असतात कारण ती कायम आपल्या मनात असतात सतत आपल्या नकळत सोबत असतात\nभगत सिंग चौक नांदगाव खण्डेश्वर\nजिल्हा अमरावती पिन कोड 444708\nनवीन कृषी विधेयक: शेतकऱ्यांचं आणखी वाटोळं होणार नाही, हे निश्चित\nडोचुला पास: अप्रतिम निसर्गसौंदयाचा नजराणा\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mediawatch.info/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%9C/", "date_download": "2020-09-22T20:17:42Z", "digest": "sha1:32JUEI63H2LFOBANGUS6ANA2JD5IO2CX", "length": 33673, "nlines": 114, "source_domain": "mediawatch.info", "title": "'आदिवासी बोधकथा' मानवी सहजीवनातील आनंद सांगणाऱ्या गोष्टी - Media Watch", "raw_content": "\nHome टॉप स्टोरी ‘आदिवासी बोधकथा’ मानवी सहजीवनातील आनंद सांगणाऱ्या गोष्टी\n‘आदिवासी बोधकथा’ मानवी सहजीवनातील आनंद सांगणाऱ्या गोष्टी\nआदिवासी बोधकथा’ हे एक एक सुंदर पुस्तक आहे. पुनः पुन्हा वाचावे असे. ‘जंगलाच्या सान्निध्यात उमललेले ज्ञान’ असे उपशीर्षक असलेल्या ‘आदिवासी बोधकथा’ या पुस्तकात वारली जमातीच्या पंधरा कथांचे संपादन आहे. मुळात या बोधकथा प्रदीप प्रभू आणि शिराज बलसारा यांनी त्या इंग्रजीत संगृहीत केल्या होत्या. त्यांचे मराठीतील पुनर्कथन सुहास परांजपे आणि स्वातीजा मनोरमा यांनी केलेले आहे. प्रदीप प्रभू आणि शिराज बलसारा यांनी लिहिलेली प्रस्तावना ही अशा विषयाच्या संदर्भात अपूर्व आहे. काही पुस्तकांच्या प्रस्तावना फारच मोहक असतात. स्वतः लेखक संपादकाने लिहिलेली आणि नेमकी प्रस्तावना असेल तर दुधात साखर.आदिवासी साहित्याच्या प्रत्येक अभ्यासकांनी ती वाचलीच पाहिजे.\nस्वातीजा यांनी साधारणपणे सहा महिन्यापूर्वी हे पुस्तक मला पाठवले. आणि ते लगेचच वाचून पण झाले. त्यावर लिहायचे मात्र राहून गेले होते. इतक्या सुंदर पुस्तकावर आपल्याकडून लिहून होत नाही, याची बोच होती. कोरोनाच्या सक्तीच्या रजेने ती बोच दूर करण्याची संधी दिली आहे.\nप्रदीप प्रभू हे ठाणे जिल्ह्यातील वारली भागात गेली अनेक दशके काम करणाऱ्या ‘कष्टकरी संघटने’चे कार्यकर्ते आहेत. ही संघटना गेली चाळीस वर्षे आदिवासींच्या हक्कांसाठी काम करीत आहे. आदिवासींना लुबाडणारी सावकारी बंद करणे आणि त्यांच्या हस्तांतरित जमिनी परत मिळविणे हे या संघटनेचे यश आहे. पण आदिवासी राहतात त्या परिसरावर आणि जंगलावर त्यांचा नैसर्गिक हक्क मिळवून देणे सोपे नाही. केवळ कायदा करून हे साधणार नाही. गावातील जंगल हे सामुहिक जंगल कसे करता येईल, शिक्षणामध्ये आदिवासी मूल्ये आणि परंपरा यांचा कसा समावेश करता येईल ही खरी आव्हाने आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या अंगाने काम करण्याची गरज आहे. साहित्य आणि संस्कृती हा त्यापैकी एक मार्ग आहे, या जाणिवेतून कष्टकरी संघटनेने वारली जमातीमधील बोधकथांचे संकलन केले, ही पार्श्वभूमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.\nप्रदीप प्रभू आणि शिराज बलसारा प्रस्तावनेच्या प्रारंभीच म्हणतात, “पिढी दर पिढी असे म्हणतात की, डोहाच्या संथ पाण्याच्या खोलीचा थांग लागत नाही. वारल्यांच्या जीवन व्यवहाराबद्दलही असेच म्हणता येईल. विशेषत : एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपले ज्ञान सोपवण्याच्या त्यांच्या व्यवहाराबद्दल. वर वर साध्या वाटणाऱ्या या व्यवहारामागे खोल अर्थ दडलेला आढळतो. वारल्यांचे पारंपरिक ज्ञान अनेक रूपात पुढच्या पिढीकडे सोपवले जाते. लग्न लावणारी ढवळेरीण किंवा तिला मदत करणाऱ्या सवाष्णी जे विवाहाचे मंत्र म्हणतात, ते त्याचेच एक रूप असते . जागरणाच्या वेळी, मृत्यूच्या वेळी, पूर्वज विधींसाठी, इथल्या माणसांच्या पलीकडच्या जगाशी असलेल्या नात्याचा शोध घेण्यासाठी डाक्या भगत जे म्हणतो, तेही त्याचेच दुसरे रूप असते. वारली समाजाचा इतिहास जपून ठेवणारा थळावला जेव्हा ऐकणाऱ्यांना त्यांच्या समाजाचा व परिसराचा रसभरित इतिहास सांगतो , तेव्हा ते पुढच्या पिढीला ज्ञान पोहोचवण्याचेच तिसरे रूप असते. लहान मुलांना वडीलधाऱ्या स्त्री-पुरुषांनी सांगितलेल्या तोंडी कहाण्या हे त्याचे चौथे रूप आहे. या कहाण्या जीवनाकडे, तत्त्वज्ञानाकडे, संस्कृतीकडे पाहण्याचा खास वारली दृष्टिकोन त्या मुलांना सोपवतात, या समृद्ध परंपरांचे आक्रमक आदिवासेतरांपासून रक्षण करतात आणि त्या वारली मुलांमधील विद्यार्थ्या ‘ ला चेतवतात. या कहाण्यांमध्ये सांगणारा आणि ज्यांना सांगितले जाते त्यांच्यात एक खास एतद्देशीय द्वंद्वात्मक व संवादात्मक देवाणघेवाण असते. यातील अनेक कथांचा आशय उपदेशात्मक, आदेशात्मक असतोच ; परंतु यापलीकडे जाऊन, कसे वागावे याबद्दल या कथा एक खास प्रकारचा विचारदेखील देत असतात. उदाहरणार्थ, खरे बोलावे. खरे का बोलावे यासाठी देवाचा कोप होईल, नरकात जावे लागेल असा दैवी आधार किंवा संदर्भ आदिवासींच्यात नसतो. असते, ते एक खोलवर रुजलेले मानवी मूल्य, इतरांचा गैरफायदा घेऊ नये, जे या कथा रुजवतात.”\n‘आदिवासी बोधकथा’ या पुस्तकात वारली जमातीमधील पंधरा लोककथांचे संकलन केले आहे. यातील दहा कथा या अगोदर इंग्रजीतून ‘विस्डम फ्रॉम दि विल्डरनेस’ या नावाने प्रसिद्ध झाल्या आहेत. या संग्रहातील कथांचे पाच प्रकार आहेत. काही कथांमध्ये विविध प्रकारचे तत्त्वज्ञान किंवा कल्पनाप्रणाली गुंफलेल्या आहेत. काही कथा पर्यावरणाच्या संदर्भातील आहेत. शिकार करणारा माणूस शेती करू लागला आणि मग निसर्ग व माणूस, माणूस व प्राणी यांच्यातील नाते संबंध कसे बदलत गेले याविषयी काही तथ्ये या कथांमधून व्यक्त होतात. काही कथांमधून गैरआदिवासी समाजाच्या वसाहतवादाबद्दल वारली जमातीला काय वाटते, तो दृष्टीकोन व्यक्त करणाऱ्या आहेत.काही कथांमधून पुरुषप्रधान समाजव्यवस्था, स्त्रियांचे स्थान, त्यांचा संघर्ष प्रतीत होतो. जमीन हेच वारल्यांचे उपजीविकेचे मुख्य साधन असते. ब्रिटीशांनी वारली पुरुषांच्या नावे जमिनीची मालकी कायद्याने देऊन स्त्रियांना वंचित केले, त्यामुळे त्या कशा दुर्बल झाल्या हाही काही कथांचा विषय आहे. पण या दुर्बलतेतून लैंगिकतेचा (लैंगिकता हे पुरुषसत्तेचेच साधन, असे संपादकांना वाटते.) वापर करून स्त्रिया पुरुषसत्तेला कसे उलटवून लावतात, हे सांगणाऱ्याही काही कथा आहेत. तर काही कथा या बालकथा आहेत.\nया कथांचे औचित्य केवळ आदिवासी समूहांसाठी नाही, तर एकूणच मानवी संस्कृतीच्या भविष्यासाठी त्या कशा महत्त्वाच्या आहेत, हे वेगवेगळ्या मुद्द्यांनी प्रस्तावनाकारांनी पटवून दिले आहे. हे मुद्दे म्हणजे निसर्ग आणि मानव यांच्या सहसंबंधाची जणू आचारसंहिताच आहे. औद्योगिकरण, त्यासाठी जंगल, पाणी आणि खनिजसंपत्तीचे दोहन, यातून निर्माण झालेली शोषणावर आधारित तथाकथित आधुनिक जीवनशैली यामुळे मानवाने आपली स्वाभाविक प्रवृत्ती गमावली आहे. आता परत त्या स्वाभाविक प्रवृत्तीचा शोध आपल्याला र आदिम जमातीची जीवनमूल्ये आणि जीवनशैलीकडे घेऊन जाणारा आहे, हे या पुस्तकातील बोधकथांवरून लक्षात येते.\nया संग्रहातील पहिलीच कथा ‘कहंकारक व अहंकारक’ ही फार रंजक आणि उद्बोधक आहे. ती अनेक वैचारिक व तात्त्विक संदर्भात कशी अन्वर्थक आहे, ह्याचे विश्लेषण संपादकांनी प्रस्तावनेत केले आहे. कथेची शैली समजण्यासाठी कथेची सुरवात कशी होते, ते पाहण्यासारखे आहे. :\n“जंगलाच्या काठावर एका छोट्याशा गावात एक कहंकारक राहत होता. कहंकारक म्हणजे ज्याला गोष्ट सांगायचा नाद आहे , ज्याला गोष्ट सांगितल्याशिवाय राहवत नाही. आज तो कहंकारक अतिशय अस्वस्थ होता. चलबिचल होऊन घरातल्या घरात येरझारा घालत होता . तो त्याच्या बायकोला म्हणाला, “ मी कितीतरी दिवसांत गोष्ट सांगितली नाहीये. आता मला गोष्ट सांगितल्याशिवाय राहवणार नाही. अशा उत्तेजित , अस्वस्थ अवस्थेत मी जास्त काळ राहू शकणार नाही. मला माझ्या गोष्टी एखाद्या अहंकारकाला सांगितल्याच पाहिजेत. ” नवऱ्याच्या आवाजातील अस्वस्थता व निकड बायकोने ओळखली व ती म्हणाली, “ जायचं तर जा. मी लगेच जेवण बनवते. ” जेवण बनवून तिने त्याला जेवायला वाढले व ती भात सडू लागली. कहंकारक जेवायला बसला, पण त्याला जेवणात रस नव्हता. थोडेसे खाऊन तो उठला. तोपर्यंत बायकोचे भात सडून झाले होते व ती डाळ भरडत होती. डाळ भरडण्याच्या आवाजात तिला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात तो तिला म्हणाला, “मी निघतो आता. माझी गोष्ट ऐकायला मला एखादा अहंकारक कधी व कुठे भेटेल काय माहीत कदाचित मला परत यायला बरेच दिवससुद्धा लागतील. “त्याच्या बायकोने त्याला त्याच्या लांबच्या प्रवासाकरिता नुकतेच सडलेले तांदळ भरडलेली डाळ प्रेमाने दिली. कहंकारकाने जेवण शिजवायला एक लहान पाते शोधले, त्यात भरडलेली डाळ व तांदूळ घेतले, गाठोडे बांधले आणि तो घरातन निघाला. अहंकारकाच्या शोधात.”\nबोधकथांचे संपादक म्हणतात, या कथांमधून सांगणारा आणि ऐकणारा यांच्यातील संवादातून काल्पनिक गोष्टींकडून आयुष्यातल्या व्यवहाराकडे एक प्रवास घडतो. या कथांमधील अर्थ व ज्ञान यांच्या विविध पातळ्या आहेत. ‘कहंकारक व अहंकारक’ मध्ये कहंकारक हा शब्द घडवणारा आहे. तर अहंकारक हा ऐकणारा, साद देणारा आहे. इथे निव्वळ ऐकणे हे काहीतरी आत्मसात करणे आहे. त्याच्या सध्या ऐकण्याच्या कृतीतूनही तो सांगणार्याचे अस्तित्व सिद्ध करतो. याच कथेतून हेही लक्षात येते की मानवी समाजातील संबंध हे साहचर्यावर आधारलेले असतात. ते परस्परांना पूरक असतात, एकमेकांच्या विरोधी नसतात. हे या कथेचे सार आहे.\nया बोधकथा निसर्ग आणि मानव यांच्यातील नात्याचाही शोध घेणाऱ्या आहेत. निसर्ग व मानव यांच्या परस्परसंबंधातून घडणाऱ्या क्रियेतून आदिवासी आपल्या जगण्याचा कसा अर्थ लावतात, ते या कथा सांगतात. आणि अर्थ लावण्याच्या पद्धती आदिवासी पिढी दर पिढी विकसित करीत असतात. आजही ऐंशी टक्के आदिवासी निसर्गाच्या जवळच राहतात. अन्न, आरोग्य आणि आडोसा या त्यांच्या जगण्याच्या मुलभूत गोष्टी आजही जंगलाशीच निगडीत आहेत. म्हणून झाड, प्राणी, पक्षी ही त्यांची कुळाची दैवते ते प्राणपणाने जपतात. त्यातूनच जैवविविधताही साध्य होते. सूर्य-चंद्र किंवा अन्य नैसर्गिक प्रतीकांची ते पूजा करतात, त्यामागे भयमिश्रित आदर असतो. पण त्यापेक्षा ज्या अतींद्रिय शक्तींचे ते अस्तित्व मानतात, त्यातूनही मानवी अस्तित्वाचा अर्थ लावण्याची सर्जनशीलता दिसून येते. यातूनच निसर्गावरील आक्रमणाला ते विरोध करतात. हा विरोध जाणिवपूर्वक नकारात्मक नसून तो त्यांच्या जगण्याच्या शैलीचा भाग कसा आहे, तेही या कथांमधून दिसते.\n‘कहंकारक व अहंकारक’ या कथेचेच उदाहरण घेतले तरी ‘मौखिकता’ या मानवी संस्कृतीमधील तत्त्वाचे महत्त्व लक्षात येते. बोलीची मौखिक परंपरा ही संस्कृतीच्या विकासामधील अवस्था होती, एवढाच मौखिकतेचा मुद्दा नाही. पुढच्या काळातील लिपी किंवा मुद्रणाच्या साधनांचा अभाव इतकाच अन्वर्थ नाही. तर माणसामाणसातील साहचर्य हे कसे अपरिहार्य आहे ते मौखिकतेचे तत्त्व सिद्ध करते. मौखिकतेच हा मुद्दा प्रस्तावनेत फार छान उलगडून दाखवला आहे. अस्तित्वासाठी आणि विकासासाठी माणसे एकमेंकावर कसे अवलंबून असतात, किंबहुना एकमेकांच्या अस्तित्वाची ग्वाहीच मौखिकतेतून मिळते. मी मी आहे, कारण तू तू आहेस असे तर्कशास्त्रीय सत्य ‘कहंकारक व अहंकारक’ ही कथा व्यक्त करते, असे संपादकांना वाटते. परस्परविरोधी समाजांपेक्षा परस्परसमर्थक समाज निर्माण करणारे हे तर्कशास्त्र आहे. आधुनिक समाजासारखी इथे परस्पर स्पर्धा किंवा व्यक्तिवाद नाही. तर कुणीतरी साद घालणे आणि दुसर्याने साद देणे अशा सह-आनंदातून सहकार्य व साहचर्य ज्यातून साधले जाते त्याचे मौखिकता हे एक गमक आहे. ते लोकशाहीचे एक सूत्र आहे. स्वतःच्या अस्तित्वाच्या उच्चारात दुसऱ्याच्या अस्तित्वाचा उच्चार पाहिला जातो. जगभरच्या आदिवासी आणि इतर एतद्देशीय जमातींच्या जगण्याचे व विचारांचे हेच तर्कशास्त्र आहे, असे या संपादकांना वाटते.\nही मौखिकताच आदिवासी लोकसाहित्याची मुख्य वैशिष्ट्य आहे. पण अलीकडे मौखिकतेसह आदिवासी कथांचा ऱ्हास होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आदिवासी जमातीना ‘विकासाच्या मुख्य प्रवाहात’ आणण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत, त्यातून अतिशय अर्थपूर्ण आणि जीवनाचे सार सांगणाऱ्या कथांचा ऱ्हास होत आहे. लिपी नसलेल्या बोलीतील मौखिक साहित्य म्हणजे आदिवासींचे तेच मागासलेपण आहे किंवा त्यांचे ते ‘अशिक्षित’पण आहे, असेच मानले गेल्याने त्यांना असंस्कृत ठरवले गेले. त्यातून त्यांच्या सगळ्या मौखिक ज्ञानाला आणि आनंदी सहजीवनाचे अधिष्ठान असलेल्या जीवनजाणिवांना सुरुंगच लावला गेला. या आदिम मौखिकतेत मानववादी पर्यावरण ज्ञान होते, हे कळले, तेव्हा खूप उशीर झाला होता. या पार्श्वभूमीवर आदिवासींच्या या बोधकथांचे महत्त्व लक्षात घ्यावे लागते.\nजीवनमूल्ये, जीवनशैली, पर्यावरणाचे प्रश्न अशा अनेक संदर्भात सांस्कृतिक अभिजनांच्या आक्रमणामुळे आदिवासींच्या मौखिक परंपरा कोलमडून गेल्या. आज सर्व जीवांसोबत जगण्याचा सह आनंद शोधण्यासाठी मानव अनेक नवनवीन विचारप्रवाह धुंडाळत आहे. पण आपल्याच भोवतालच्या आदिम संस्कृतीत असलेले ते शहाणपण त्याच्या दृष्टीआड झाले आहे. याही संदर्भात या कथांचे संपादन महत्त्वाचे आहे.\nया संग्रहातील प्रत्येक कथा अशी जीवनाचा अर्थ शोधणारी आहे. हे संकलन केवळ साहित्य म्हणून नव्हे तर पर्यावरण, तत्त्वज्ञान आणि मानवी सहजीवनाचा आनंद शोधणाऱ्या नव्या विचारप्रवाहांच्या आधुनिक ज्ञानाचे एक स्रोत म्हणून महत्त्वाचे आहे, हे निश्चित.\n-(लेखक नामवंत समीक्षक आहेत)\n‘आदिवासी बोधकथा’ : एक पुनर्कथन\nइंग्रजी संकलन : प्रदीप प्रभू आणि शिराज बलसारा\nमराठी पुनर्कथन : सुहास परांजपे आणि स्वातीजा मनोरमा\nमनोविकास प्रकाशन, पुणे सप्टेंबर २०१८\nमूल्य : रु. २५० /-\n पण ती अजाण होती..\nअविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.\nप्रेरणेचा प्रवास – प्रश्नातून पुढच्या प्रश्नाकडे हवा\nसंजय वानखडे: सार्वजनिक जीवनातल्या आदर्शाचा नवीन अध्याय\nसमुद्राच्या पोटात नक्की काय आहे\nनवीन कृषी विधेयक: शेतकऱ्यांचं आणखी वाटोळं होणार नाही, हे निश्चित\nडोचुला पास: अप्रतिम निसर्गसौंदयाचा नजराणा\nफाईव्ह-जी आणि पत्रकारितेतील बदलांची पंचसूत्री\nमाय सिस्टर्स अँड ब्रदर्स…\nकट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात हाणणारे नामदेवराय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95", "date_download": "2020-09-22T21:04:28Z", "digest": "sha1:TIU4ZRQUBKAKKXSPX6EE5SKQYS7SHJKL", "length": 4008, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विकिपत्रिका अंक - विकिपीडिया", "raw_content": "\nविकीपत्रिकेचे अंक ह्या वर्गात आहेत.\n\"विकिपत्रिका अंक\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\n\"विकिपत्रिका अंक\" वर्गातील माध्यमे\nएकूण २ पैकी खालील २ संचिका या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०११ रोजी १८:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/9/11/Bjp-leader-kirit-somaiya-press-conference-at-Mumbai.html", "date_download": "2020-09-22T21:43:28Z", "digest": "sha1:FKPWOI7YYOE4SQTPEXNYXGWXEPGUNL5M", "length": 7628, "nlines": 13, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " महापौर व परीवाराच्या बोगस कंपन्यांविरोधात ईडीकडे तक्रार करणार ! - महा एमटीबी", "raw_content": "महापौर व परीवाराच्या बोगस कंपन्यांविरोधात ईडीकडे तक्रार करणार \nबेकायदा जागा हडपणाऱ्या शिवसेना नेत्यांवर किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल\nमुंबई : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिका महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्याचे परिवाहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात एसआरए आणि म्हाडा प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी संबंधित नेत्यांनी उत्तरे द्यावी तसेच बेकायदेशीर प्रकार आढळल्यास कारवाई करवी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.\nमंत्री अनिल परब यांचे बेकायदा पंचतारांकीत कार्यालय\n२७ जून २०१९ रोजीचे पत्र ट्विट करत सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. खार रोड येथील रहिवासी विकास गंगाराम शेगले यांनी अनिल परब यांच्या कार्यालयाच्या नावे उभारण्यात आलेल्या बांधकाम प्रकरणी म्हाडा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती. गांधीनगर, वांद्रे पूर्व विभागातील इमारत क्रमांक ५७ व ५८ यांच्या जागेमध्ये बांधण्यात आलेल्या जागेचा वापर कार्यालयासाठी केला जात असल्याची तक्रार केली होती. ही जागा निष्कासित करून मोकळी करण्यासाठी निर्देश म्हाडा अधिकाऱ्यांनी १० दिवसांची मुदत दिली होती. मात्र अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही.\nशिवसेनेचे मंत्री परब यांच्या बेकायदा पंचतारांकीत कार्यालयाविरोधात एका माजी शिवसैनिकानेच सोमय्या यांच्याकडे तक्रार केली आहे. गेली अडीच वर्षे या बेकायदा बांधकामाविरोधात लढा देत आहेत. सोमय्या यांनी गुरुवारी अनिल परब यांच्या कार्यालयाला भेट दिली. म्हाडा इमारतींच्यामधील मोकळी जागा बळकावली आहे. २७ जून २०१९ रोजी म्हाडाने या संदर्भात अनिल परब यांना जागा मोकळी करण्यासाठी सांगितली होती. तरीही कित्येक वर्षे हे बेकायदा ऑफिस सुरू आहे, असा हल्लाबोल सोमय्या यांनी सरकारवर केली आहे. एका माणसाला एक न्याय आणि ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना वेगळा न्याय हा कुठला कायदा, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. म्हाडातर्फे कारवाई होऊ नये म्हणून दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.\nमहापौरांनी एसआरएतील समाज कल्याण केंद्राची जागा हडप केली \nमुंबई महापौर किशोरी पेडणेकर आणि कुटूंबियांनी वरळीतील एसआरए प्रकल्पातून उभ्या झालेल्या एका इमारतीत तळमजल्यावर बेकायदेशीररित्या कार्यालय थाटल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. एसआरए प्रकल्पाअंतर्गत पूर्नवसन झालेल्या झोपडपट्टी वासीयांच्या समाज कल्याण केंद्राची जागा तिथे बळकवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी पुरावे सादर केले. किशोरी पेडणेकर आणि त्यांचे पती किशोर पेडणेकर यांच्यानावे असलेल्या ‘किश कॉर्पोरेट सर्व्हीस’ या कंपनीने संपूर्ण तळमजला हडप केल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच अन्य आठ बोगस कंपन्यांची नोंदणी झाली असून त्यांची यादीही त्यांनी सादर केली. या कंपन्यांचा मनी लाँडरींगसाठी वापरला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या बेनामी कंपन्यांबद्दल पेडणेकर परिवाराने स्पष्टता नाही केली तर ईडीकडे हे प्रकरण नेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nकिरीट सोमय्या अनिल परब मुंबई भाजप खासदार महापौर किशोरी पेडणेकर Kirit Somaiya Anil Parab Mumbai BJP MP Mayor Kishori Pednekar", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-40/segments/1600400206763.24/wet/CC-MAIN-20200922192512-20200922222512-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}