{"url": "http://www.lokmat.com/mumbai/manushi-chillar-family-siddhivinayak-temple-mumbai/", "date_download": "2019-01-23T23:11:31Z", "digest": "sha1:KFZKZHFLWJVLCZP4VQ75EFLIRMF4TY2Z", "length": 29127, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Manushi Chillar With Family At Siddhivinayak Temple In Mumbai | मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं कुटुंबीयांसोबत घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nमिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं कुटुंबीयांसोबत घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन\nमिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं मायदेशी परतल्यानंतर सोमवारी (27 नोव्हेंबर)कुटुंबीयांसोबत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले.\nमुंबई - मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं मायदेशी परतल्यानंतर सोमवारी (27 नोव्हेंबर)कुटुंबीयांसोबत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, मानुषी जवळपास अर्धा तास मंदिरात होती व तिनं बाप्पाची आरतीदेखील केली. यावेळी तिच्यासोबत आई-वडील व छोटा भाऊदेखील होता.\nशनिवारी (25 नोव्हेंबर) उशीरा रात्री मानुषीचे मुंबई विमानतळावर तिचे आगमन झाले. यावेळी तिचे भव्य स्वागत करण्यात आले. विमानतळावर मानुषीचे भारतीय परंपरेनुसार जोरदार स्वागत करण्यात आले. मानुषीची एक झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनीही विमानतळावर गर्दी केली होती.\n17 वर्षांनी भारताला मिळाला बहुमान\nभारताच्या मानुषी छिल्लरनं 'मिस वर्ल्ड 2017' चा किताब जिंकला आहे. या स्पर्धेत 118 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. हरियाणाची असलेली मानुषी छिल्लर 20 वर्षांची आहे. यापूर्वी 2000 मध्ये प्रियांका चोप्रा हिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.\nप्रश्नोत्तराच्या फेरीत मानुषीने आईविषयी दिलेल्या उत्तरानं सर्वांची मनं जिंकली. जगात सर्वात जास्त पगार आणि आदर कोणत्या प्रोफेशनला मिळायला पाहिजे , असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर मानुषी म्हणाली, 'माझ्या मते आईला आदर आणि प्रेम मिळायलाच पाहिजे. पगारापेक्षाही तुम्ही तिला जास्त प्रेम दिले पाहिजे. माझ्यासाठी माझी आई प्रेरणास्थान आहे.\nजगातील प्रत्येक माता तिच्या मुलांसाठी असंख्य तडजोडी करत असते. त्यामुळे माझ्या मते ‘आई’ हे एक असे प्रोफेशन आहे, जिला सर्वात जास्त आदर आणि पगार असायला हवा', असे तिने सांगितले. आईला कॅश सॅलरी देऊन भागणार नाही, तिचा गौरव व्हावा. तिला भरपूर प्रेम मिळायला हवे.' मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ही हरियाणातील सोनीपत येथील राहणारी आहे. ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे. 7 मे 1997 रोजी दिल्लीत मानुषीचा जन्म झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फॅन असलेल्या मानुषी हिला माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रासारखे बनण्याची इच्छा आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nManushi ChillarMiss WorldSiddhivinayak Ganapati TempleMumbaiमानुषी छिल्लरविश्वसुंदरीसिद्धिविनायक गणपती मंदिरमुंबई\nबाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर\nमिस वर्ल्ड हरियाणवी छोरी मानुषी छिल्लरच्या स्वागताचे काही क्षण...\nया प्रश्नांची उत्तरं देऊन भारतीय फायनलिस्ट ठरल्या विश्वसुंदरी\n'मिस इंडिया' मानुषी छिल्लरने जिंकला 'मिस वर्ल्ड 2017' चा किताब, 17 वर्षांनी भारताला मिळाला बहुमान\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nजे. जे. रुग्णालयात समाज सेवा विभाग सुरू\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Put-the-Constitution-changes-on-freedom-of-expression/", "date_download": "2019-01-23T23:17:58Z", "digest": "sha1:E2DXS2H4MKF74UDEEAWZQLO6O5AGVOLX", "length": 7336, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संविधान बदल हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › संविधान बदल हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला\nसंविधान बदल हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला\nसंविधानात दुरुस्ती होऊ शकते; पण त्यात बदल होऊ शकत नाही. काही शक्ती हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करत असून, यामुळे देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येणार आहे. त्यामुळे संविधानातील बदलाकडे बारकाईने पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. शाहू सांस्कृतिक भवन मार्केट यार्ड येथे आयोजित ‘बामसेफ’च्या 31 व्या राज्य अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष डी.आर.आर्या होते.\nभारताची एकसंघ राष्ट्र म्हणून जगभरात ओळख असल्याचे सांगून आ.ह.साळुंखे म्हणाले, भारतीय समाज व्यवस्था संमिश्र आहे. तरीही काही मूल्ये ही मूल्यांवर आधारलेली आहे. हे एकसंघ राष्ट्र तोडण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखले जात आहेत. लोकतंत्रावर होणारे हल्ल्यांचेे डावपेच लोकतंत्राचा वापर करून विचारांनी मोडून काढण्याची गरज आहे. ज्यांना संविधान मान्य नाही, असे लोक धर्मग्रंथातील विचार नव्या पिढीवर लादण्याचा प्रयत्न करत असून, ही बाब लोकशाही कार्यप्रणाली असणार्‍या आपल्या देशाला धोकादायक आहे. त्यामुळे लोकशाहीवर विश्‍वास असणार्‍यांनी अहिंसक पद्धतीने संविधानाचे संरक्षण करण्याची गरज आहे.\nज्येष्ठ साहित्यिका नजुबाई गावित यांनी देश पुन्हा भांडवलशाही मूल्यांकडे झुकत आहे. याला आताच विरोध करण्याची गरज आहे. प्रसंगी धोका पत्करून संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. निवृत्त पोलिस अधीक्षक डॉ. संजय अपरांती यांनी संविधानाच्या सुरक्षेेततेसाठी आतापासूनच सर्वांनी योग्य भूमिका घेण्याची गरज आहे, कालांतराने उशीर झाला, असे म्हणण्याची वेळ येऊ नये, यासाठी विरोधकांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे सांगितले. स्वागत बाबासाहेब कांबळे यांनी केले. प्रास्ताविक रवी मोरे यांनी केले. अरुण गोडघाटे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. दुपारच्या सत्रात लोकतंत्राची हत्या करणार्‍यांना लोकतंत्राच्या हत्याराने नेस्तनाबूत करण्याची योग्य संधी या विषयावर कॉ. धनाजी गुरव, जावेद कुरेशी, मनीषा तोकले यांनी विचार मांडले. आजच्या दुसर्‍या दिवशी सकाळी 9 ते 1 या वेळेत समूह चर्चा होणार असून, सायंकाळी हिंसक ब्राम्हणवाद्यांच्या सर्वनाशाचे एकच पर्याय फुले, शाहू, आंबेडकरवाद या विषयावर प्राचार्य राजेंद्र कुंभार आपले विचार मांडणार आहेत.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/bus-down-Pedestrian-killed/", "date_download": "2019-01-23T22:31:50Z", "digest": "sha1:DHXR3ARURADM6NG4EMH6RUOAGMZFVM6D", "length": 4103, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बसखाली चिरडून पादचारी ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › बसखाली चिरडून पादचारी ठार\nबसखाली चिरडून पादचारी ठार\nदुभाजक ओलांडताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसखाली सापडून पादचारी जागीच ठार झाला. दिंडोरी रोडवरील स्टेट बँकेसमोर सोमवारी (दि.12) सायंकाळी चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. राजेंद्र विठ्ठल सूर्यवंशी (50) असे या मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. सूर्यवंशी हे बँकेसमोरून पलीकडील पोकार कॉलनीच्या दिशेने दुभाजकावरून रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी त्यांचा पाय घसरल्याने ते रस्त्यावर कोसळले. नेमकी याचवेळी कळवण-नाशिक या बस (एमएच 40 एन 8802) खाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nया प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, बसही जमा करण्यात आली आहे. सूर्यवंशी हे मूळचे गोळशी (ता. दिंडोरी) येथील आहे. सुमारे 20 वर्षांपासून ते मेरी परिसरात वास्तव्यास होते. सध्या ते चामरलेणी परिसरातील एकतानगर येथे सहकुटुंब राहात आहेत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुलगी तसेच दोन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. सूर्यवंशी यांनी दीर्घकाळ पेंटर म्हणून व्यवसाय केला आहे.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Board-of-Directors-of-the-Board-of-Directors/", "date_download": "2019-01-23T22:02:18Z", "digest": "sha1:KMYOBVCSVM5GYC2CJMS5J6MF2EWSEPLE", "length": 6419, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाजार समितीचा कारभार संचालक मंडळाकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बाजार समितीचा कारभार संचालक मंडळाकडे\nबाजार समितीचा कारभार संचालक मंडळाकडे\nसोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली बैठक सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी प्रशासकीय यंत्रणेकडील आर्थिक कारभार रीतसर संचालक मंडळाकडे घेण्यात आला. सभापती व उपसभापती निवडीनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत आर्थिक विषयाबाबत सह्यांचे अधिकार देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. गत दीड वर्षापासून प्रशासकीय यंत्रणेच्या हातात असलेला कारभार गुरुवारपासून खर्‍याअर्थाने संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली आला आहे\nयावेळी उपसभापती श्रीशैल नरोळे, जितेंद्र साठे, प्रकाश वानकर, राजकुमार वाघमारे, इंदुमती अलगोंडा-पाटील, बाळासाहेब शेळके, प्रकाश चोरेकर, नामदेव गवळी, विजया भोसले, अमर पाटील, वसंत पाटील, रामप्पा चिवडशेट्टी, आप्पासाहेब पाटील, बसवराज इटकळे, केदार उबंरजे, शिवानंद पुजारी आदी उपस्थित होते. सभापती व उपसभापतीपदाच्या निवडी सोमवारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज संचालक मंडळाची पहिली सभा घेण्यात आली. सभापती दिलीप माने यांना बाजार समितीचे प्रशासक सुरेश काकडे यांचे दालन उपलब्ध करुन देण्यात आले आहे, तर सचिव मोहनराव निंबाळकर यांचे दालन उपसभापती श्रीशैल नरोळे यांच्यासाठी देण्यात आले आहे. दोघांच्या दालनासमोर नवीन नामफलक लावल्याचेही यावेळी दिसून आले.\nसंचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीसाठी नवनिर्वाचित संचालक बाजार समितीत आल्याने यावेळी शेतकरी, बाजार समितीमधील अडतदार, व्यापारी यांची गर्दी दिसून आली.सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळ आणि पदाधिकार्‍यांकडून बाजार समितीचा कारभार यशस्वीपणे चालवून शेतकर्‍यांसाठी नवनवीन योजना राबविण्यात येतील, अशी अपेक्षा शेतकरीवर्गातून व्यक्‍त होत आहे. बाजार समिती निवडणुकीत लोकांनी याच विश्‍वासाने मतदान केले आहे. सभापती दिलीप माने व त्यांचे सहकारी यांच्याकडून शेतकर्‍यांना निश्‍चितच न्याय मिळेल, अशी भावना शेतकर्‍यांमध्ये आहे.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Human-chain-at-Pandharpur/", "date_download": "2019-01-23T22:05:57Z", "digest": "sha1:QJI5DRJV7KQFFCDOAYIXCRFLLZCKXOQU", "length": 8390, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपुरात मानवी साखळी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पंढरपुरात मानवी साखळी\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येथील ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रविवारी आंदोलनास प्रचंड गर्दी उसळली आहे. दरम्यान, सकाळी पंढरीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दरम्यान सुमारे एक किलोमीटर लांबीची मानवी साखळी करण्यात आली. ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी रोपळे जिल्हा परिषद गटातील सर्व गावांतील हजारो युवक आणि नागरिक घोषणाबाजी करीत आले आहेत. तहसील कार्यालयासमोर उभारलेला भला मोठा शामियाना आंदोलकांना बसण्यासाठी अपुरा पडत असून रस्त्यावर तळपत्या उन्हात शेकडो आंदोलक बसले आहेत.\nमराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू होऊन 4 दिवस झाले असून चौथ्या दिवशी रोपळे जि.प.गटातील रोपळे,मेंढापूर,तुंगत,देगाव, अजनसोंड, नारायण चिंचोली, आढीव, बाभुळगाव आदी गावांतील दिड हजारांवर नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती. ‘आरक्षण आमच्या हक्काच, नाही कुणाच्या बापाच, एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता. चौथ्या दिवशी काँग्रेस आय, रिपाइं ( आठवले गट ) अखिल भारतीय मेडिकल असो. सांगोला तालुका संभाजी ब्रिगेड या संघटनांनी आंदोलनास भेट देऊन पाठींबा दर्शवला. नारायण चिंचोली, देगाव या ग्रामपंचायतींच्यावतीने मराठा आरक्षणाच्या पाठिंब्याचे ठराव करून आणले होते. ते यावेळी आंदोलनाचे समन्वयवक मोहन अनपट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.\nआंदोलनाच्या चौथ्या दिवशी आ. भारत भालके, आ. दत्तात्रय सावंत, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, युवा उद्योगजक अभिजित पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी भेट दिली. आणि दुपारपर्यंत आंदोलन स्थळी हे नेते बसून होते.\nदरम्यान सकाळी 11 वाजता पंढरपूर शहरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते माजी आ. भाई राऊळ पुतळ्यापर्यंत मानवी साखळी तयार करण्यात आली होती. या सुमारे 1 कि.मी. लांबीच्या या साखळीत सर्व जाती, धर्मातील अबाल वृद्ध सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून या साखळीची सुरुवात झाली ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत नेण्यात आली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाई राऊळ पुतळ्यापर्यंत ही साखळी पोहोचली होती. दुपारी 12 वाजता राष्ट्रगीत गाऊन समाप्त करण्यात आली. या मानवी साखळीमुळे स्टेशन रोडचा , उजव्या बाजूचा रस्ता 12 वाजेपर्यंत रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता.\nआंदोलन सुरू होऊन 4 दिवस झाले असले तरी अद्याप शासनाचा एकही प्रतिनिधी आंदोलनाकडे फिरकला नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख पंढरपुरात येऊनही आंदोलनाकडे फिरकले नाहीत. तर जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्यापैकी कुणीही आंदोलनाकडे फिरकले नाही त्यामुळे शहर आणि तालुक्यातील आंदोलक संतप्त झाले आहेत. तसेच आंदोलन अधिक व्यापक आणि ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://videokavita.wordpress.com/2013/09/01/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%82-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-23T22:58:23Z", "digest": "sha1:D5SRCEKGOXOB6YFI5EJI5VAORYFOLNY6", "length": 6949, "nlines": 129, "source_domain": "videokavita.wordpress.com", "title": "भक्तगणांनो नीट समजा माझा अवतार | Marathi Kavita", "raw_content": "\n← सारे जहांमें भारत खुशहाल देश हो \nडॉटर्स डे अर्थात लेकीचा दिवस →\nभक्तगणांनो नीट समजा माझा अवतार\nभक्तगणांनो नीट समजा माझा अवतार \nभक्तगणांनो नीट समजा माझा अवतार \nआनंदी अन खुशाल होईल तुमचा संसार ॥धॄ॥\nअनंत तुमची पापे खाउन झालो लंबोदर \nलोळण घेता माझ्या पायी पापे केल्या नंतर ॥\nपाप्यांचे कधि विघ्न हरण मी नाही करणार \nभक्तगणांनो नीट समजा माझा अवतार ॥१॥\nदुष्किर्तीचे तुमचे डंके ऐकू येण्यासाठी \nगजकर्ण घेतले विशाल मागून मी हो माझ्यासाठी ॥\nपाप्यांचा कर्दनकाळ असे मी हाती तलवार \nभक्तगणांनो नीट समजा माझा अवतार ॥२॥\nगणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या सकाळ-संध्याकाळ केलेल्या आरत्या, विनविण्या, मागण्या, वाटण्यात आलेला मोदक-खिरापतीपासून ’श्रीमंत’ मिठायांचा प्रसाद सेवन केल्यावर गणेश चतुर्दशीच्या दिवशी गणपती मनातल्या मनात वरील गीत म्हणत असतात, अशी माझी या देवगीतामागची संकल्पना आहे.\n← सारे जहांमें भारत खुशहाल देश हो \nडॉटर्स डे अर्थात लेकीचा दिवस →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nगजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती\nPrakash Kadam च्यावर नात्यांचं वास्तव\nProf R R Kelkar च्यावर एकटेपणा व स्वातंत्र्य\nbashingbal च्यावर Marathi song माझं एक स्वप्न आह…\nMarathi Balgit वांगं… च्यावर वांग नको गं आई\nmarathi च्यावर जोगवा सैनिकाचा Jogawa Sainikaa…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%86%E0%A4%9D%E0%A4%AE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BE.html", "date_download": "2019-01-23T22:49:28Z", "digest": "sha1:46LLPQVU5FH3JWS2FLR4K2FZS2F2WDSD", "length": 21539, "nlines": 287, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | आझम खानविरुद्ध एफआयआर दाखल करा", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » आझम खानविरुद्ध एफआयआर दाखल करा\nआझम खानविरुद्ध एफआयआर दाखल करा\n=पीडित आई, मुलीची सुप्रीम कोर्टात धाव=\nनवी दिल्ली, [१३ ऑगस्ट] – उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर भागातील राष्ट्रीय महामार्गावर सामूहिक बलात्काराची बळी ठरलेली आई व अल्पवयीन मुलीने समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते व कॅबिनेट मंत्री आझम खान आणि दोषी पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सोबतच हे प्रकरण नवी दिल्लीतील न्यायालयात वर्ग करण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.\n२९ जुलै रोजी राष्ट्रीय महामार्गावर काही दरोडेखोरांनी कार लुटल्यानंतर पुरुष मंडळींना बांधून ठेवले आणि मायलेकीवर सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेवर आझम खान यांनी वादग्रस्त वक्तव्य करताना, या घटनेमागे राजकीय कटकारस्थान असू शकते, असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर त्यांनी आपण असे बोललोच नाही, असा खुलासाही केला.\nआझम खान हे उत्तरप्रदेशातील सत्तारूढ समाजवादी पार्टीचे नेते असल्याने या प्रकरणी आम्हाला न्याय मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे हा खटला दिल्लीत चालविण्यात यावा, अशी विनंती पीडित महिलेल्या पतीने याचिकेतून सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. राज्यातील पोलिस यंत्रणा सपाच्याच हाती असल्याने तपासही अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे सक्षम आणि निष्पक्ष तपास यंत्रणेकडे तपास सोपविण्यात यावा, अशी विनंतीही करण्यात आली.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\n=सर्वपक्षीय सदस्यांनी लोकसभेत केले अभिनंदन= नवी दिल्ली, [११ ऑगस्ट] - रस्ते, राष्ट्रीय महामार्ग आणि जलमार्ग वाहतुकीच्या क्षेत्रात नितीन गडकरी यांनी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-organic-jaggery-production-success-story-jawale-pune-11794?tid=128", "date_download": "2019-01-23T23:11:33Z", "digest": "sha1:GZ7LJ6PAMMS3LFNLH3TMSBDDV4YFMZNA", "length": 22045, "nlines": 192, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, Organic Jaggery production success story, Jawale, Pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतब्बल २८ देशांत निर्यात होतोय खालकरांचा ‘केमिकल फ्री’ गूळ\nतब्बल २८ देशांत निर्यात होतोय खालकरांचा ‘केमिकल फ्री’ गूळ\nशनिवार, 1 सप्टेंबर 2018\nगुळाचे मूल्यवर्धन साधत जोड व्यवसाय म्हणून चिक्की बनविण्याभर खालकर यांनी मागील वर्षांपासून भर दिला आहे. आत्तापर्यत सुमारे वीस टन चिक्की बनविली आहे. यामध्ये स्पेशल इलायची क्रश, खोबरा चिक्की, शेंगदाणा पाकळी अशा तीन प्रकारांची निर्मिती केली आहे. मुंबई, महाखादी, पुणे येथे विक्री केली जाते.\nपुणे जिल्ह्यातील जवळे येथील युवा खालकर बंधूंनी रेसिड्यू फ्री गुळाची निर्मिती व मूल्यवर्धन करीत टप्प्याटप्प्याने त्यास तब्बल २८ देशांची बाजारपेठ काबीज केली आहे. विविध देशांची मागणी लक्षात घेऊन विविध पॅकिंगमधून गूळ सादर केला. त्यांचा हा व्यवसाय समस्त शेतकऱ्यांसाठी पथदर्शक असाच आहे.\nपुणे जिल्ह्यात जवळे (ता. आंबेगाव) येथे अनिकेत आणि अमित हे खालकर बंधू राहतात. अनिकेत ‘सिव्हिल इंजिनिअर’ आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याच क्षेत्रात ‘करिअर’ न करता शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. बाजारपेठेचा व शेतीचा एकूण कल अभ्यासून गूळनिर्मिती व्यवसायात ते उतरले. आज सहा वर्षांचा संघर्ष, अपयश या सर्व अनुभवातून स्वतःला सिद्ध करीत त्यांनी जागतिक बाजारपेठेत आपल्या व्यवसायाला उतरवले आहे.\nखालकर यांचा गूळ निर्यात व्यवसाय\nसुरवातीला कमी जागेत सुरू केलेल्या व्यवसायाचा आज विस्तार\nगूळ प्रक्रियेचे सहा प्लँटस. सुमारे वीस हजार टन उसाचे गाळप\nत्यातून सुमारे अडीच हजार टन गूळ उत्पादन. उसाचे ब्रिक्स मोजून गूळनिर्मिती\nगूळ तयार करण्यासाठी लागणारा ऊस परिसरातील शेतकऱ्यांकडून घेतला जातो. साखर कारखाने सुमारे २४५० रुपये प्रति टन दर शेतकऱ्यांना देतात. त्यापुढे जाऊन खालकर यांनी यंदा तीन हजार रुपये दर या शेतकऱ्यांना दिला आहे. परिसरातील सुमारे ३०० ऊस उत्पादकांचे नेटवर्क त्यांनी त्यातून उभारले आहे. अधिक दराचा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा झाला आहे.\nखालकर यांनी आत्मसात केलेले गुण, कौशल्य\nकेवळ देशांतर्गत नव्हे तर विविध देशांच्या बाजारपेठांचा नेमका अभ्यास\nत्यानुसार उत्पादन व पॅकिंग\nजोखीम घेण्याची तयारी, स्वतः निर्यातीचा प्रयत्न\nव्यवसायात झोकून द्यायची वृत्ती\nव्यापाऱ्यांची कार्यपद्धती हेरली, त्यांच्यासोबत नेटवर्क\nस्वतःचा ‘गौरी’ नावाचा ब्रँड तयार केला.\nअधिकृत प्रयोगशाळेतून उत्पादनासंबंधी आरोग्य प्रमाणपत्र तसेच निर्यातीसाठीची सर्व आवश्यक प्रमाणपत्रे\nसुमारे २८ देशांत विक्री\nखालकर यांनी उत्पादित केलेल्या गुळाचा दर्जा उत्तम व रेसिड्यू फ्री असल्याने परदेशातून त्यास मागणी आहे. सध्या ते व्यापारी, निर्यातदार कंपन्या, सुपरमार्केटस व थेट अशा विविध मार्गांनी आपला गूळ तब्बल २८ देशांना पाठवतात. यात अमेरिका, आॅस्ट्रेलिया, माॅरिशस, दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, इंग्लंड, दुबई, कतार, मस्कत, कुवेत, कॅनडा, जपान, चीन यांचा मुख्य समावेश आहे.\nसुरुवातीला प्लॅस्टिक पिशवीत पॅकिंग करून विक्री व्हायची. आता विविध देशांची मागणी लक्षात घेऊन ज्यूट बॅग, सफेद वस्त्र, हवाबंद लॅमिनेटेड, प्लॅस्टिक कंटेनर अशा विविध प्रकारांमध्ये पॅकिंग केले जाते. त्यामुळे गूळ खराब न होता तो अधिक काळ टिकण्यास मदत झाली आहे.\nटप्प्याटप्प्याने वाढ करीत आजमितीस सुमारे ८ ते १० कोटी\nसरासरी दर- चाळीस रुपये प्रति किलो. तो याहून अधिकचाही मिळतो.\nचालू वर्षी सुमारे अडीच हजार टन विक्री\nएकाच व्यवसायावर अवलंबून न राहता खालकर यांनी आपल्या कंपनीचे विस्तारीकरण केले आहे. त्यातून आयरीश असे कंपनीचे नामकरण व डेलाज या ब्रॅंडने पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर निर्मिती मागील महिन्यापासून सुरू केली आहे. त्यामध्ये विक्रांत लांडे, सुधीर मुंगसे यांचाही भागीदार म्हणून समावेश आहे. त्याचबरोबर गौरी आॅटोमोबाईल्स या नावाने वाहनांचे शोरूमही मागील वर्षापासून सुरू केले आहे.\nउत्पादन विक्रीत सुरवातीला खरेदीदार व ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी संघर्ष करावा लागला.\nबँकेने कर्ज देण्यास टाळाटाळ केली.\nगुळाची विक्री करताना काही व्यापाऱ्यांनी अडवणूक केली.\nत्यामुळेच मग पुढे स्वतःचा ब्रँड तयार करून बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न केला.\nसुरुवातीला गुळाची प्रत एकसारखी येत नसल्याने त्रास झाला.\nएका सुपरमार्केटने काही वेळा माल रिजेक्टही केला. मात्र अनिकेत यांनी चिकाटी न सोडता सर्वोत्तम उत्पादन घेऊन दाखवले. आज हेच सुपरमार्केट कायमचे ग्राहक झाले आहे.\nव्यापाऱ्यांकडून आलेल्या अनुभवामुळे अनेक वेळा आर्थिक नियोजन कोलमडले.\nवाहतुकीच्या अनेक अडचणी आल्या.\nसुरुवातीच्या काळात ना नफा, ना तोटा पद्धतीने काम केले.\nनिर्यात करताना परदेशातील काही व्यापाऱ्यांनी पेमेंट अडकवले. ते वसूल करण्यात संघर्ष करावा लागला.\nसंपर्क- अनिकेत खालकर, ९७६७३४३४३४, ८८०५३४३४३४\nव्यवसाय profession पुणे शिक्षण education शेती ब्रिक्स ऊस साखर नेटवर्क आरोग्य health व्यापार इंग्लंड\nबाजारपेठेतील मागणीनुसर गुळाचे पॅकींग\nअमेरिकेसाठी गुळाचे कंटेनर पॅकींग\nशेती व प्रक्रिया व्यवसायात राबणारे खालकर कुटूंब\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...\nशेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...\nसुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nपीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...\nशिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...\nताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...\nअवीट गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला...खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे...\nकाळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nशेतीला दिली गव्हांकुर निर्मितीची जोडजारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा...\nनिवृत्त भूजल शास्त्रज्ञ झाला प्रयोगशील...भूजल शास्त्रज्ञ पदावरून निवृत्त झालेले ओमप्रकाश...\nकाळ्या द्राक्षांच्या शेतीत तोडकरांचा...सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील तोडकर बंधूंनी...\nदर्जेदार ‘अर्ली’ द्राक्ष उत्पादनात...नाशिक जिल्ह्यात देवळा, सटाणा भाग ‘अर्ली’ (आगाप)...\nसंरक्षित शेतीने आर्थिक पाया केला भक्कमदुष्काळाशी तोंड देणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील...\nआधुनिक तंत्र, बारमाही भाजीपाला शेतीकडे पाहण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन, शेतीत...\nकाळानुसार नवी पिके हेच गमक यशाचे दुष्काळ, पाणीटंचाई, बाजारपेठेतील विविध शेतमालांना...\nयांत्रिकीकरणातून यशस्वी भातशेतीभाताचे कोठार असलेल्या मावळ तालुक्यात यंदा पावसाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8", "date_download": "2019-01-23T21:51:21Z", "digest": "sha1:CLBWIZ3TY4VBZLTJRQ2AGMFSLCGL5KQ4", "length": 4770, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोरोझाल टाउन - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख बेलीझमधील शहर कोरोझाल टाउन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोरोझाल (निःसंदिग्धीकरण).\nकोरोझाल टाउन बेलीझच्या कोरोझाल जिल्ह्यातील शहर व प्रशासकीय केन्द्र आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,८७१ इतकी होती. येथील बहुसंख्य वस्ती एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या युकातान संघर्षातील निर्वासितांचे वंशज आहेत. १९५५ साली आलेल्या हरिकेन जॅनेटने या शहराचे अतोनात नुकसान केले होते. कोरोझाल टाउनची त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुनर्बांधणी करण्यात आली आहे.\nहे शहर प्राचीन माया संस्कृतीतील शहरावर बांधले गेले आहे. पूर्वी चेतुमाल नावाने ओळखले जाणारे शहर हेच असावे असा अंदाज आहे. आता चेतुमाल नावाचे वेगळेच शहर मेक्सिकोमध्ये आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०१७ रोजी ०७:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88_%E0%A5%AF", "date_download": "2019-01-23T22:27:19Z", "digest": "sha1:5UCPPVJ2G3Z5BAQZQEQ7KZVIUZDX4MXV", "length": 12405, "nlines": 676, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जुलै ९ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< जुलै २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nजुलै ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९० वा किंवा लीप वर्षात १९१ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१८७३ - मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.\n१९५१ - भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.\n१९६९ - वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.\n२००६ - सैबेरियातील इर्कुट्स्क शहराच्या विमानतळावर भरपावसात उतरण्याच्या प्रयत्नात असलेले सिबिर एरलाइन्सचे एरबस ए-३१० प्रकारचे विमान कोसळले. २०० प्रवाशांपैकी १२२ ठार.\n२०११ - सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.\n१५७८ - फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.\n१६५४ - रैगेन, जपानी सम्राट.\n१६८९ - ऍलेक्सिस पिरॉन, फ्रेंच लेखक.\n१७२१ - योहान निकोलॉस गोत्झ, जर्मन लेखक.\n१८३६ - हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१८९३ - जॉर्ज गियरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८९४ - प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा, नोबेल पारितोषिक विजेता रशियन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९१६ - एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१९२५ - गुरू दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक.\n१९२६ - बेन मॉटलसन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९२९ - हसन दुसरा, मोरोक्कोचा राजा.\n१९३० - रॉय मॅकलीन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९३८ - संजीव कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.\n१९५० - व्हिक्टर यानुकोविच, युक्रेनचा पंतप्रधान.\nबीबीसी न्यूजवर जुलै ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nजुलै ७ - जुलै ८ - जुलै ९ - जुलै १० - जुलै ११ - (जुलै महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: जानेवारी २२, इ.स. २०१९\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/mumbai/bhima-koregaon-case-stop-route-mumbai-bike-rally-and-front/", "date_download": "2019-01-23T23:15:39Z", "digest": "sha1:5POEDT3EB4LXCVQTTC57ZB247UGFSY7Q", "length": 20869, "nlines": 334, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गुरुवार २४ जानेवारी २०१९", "raw_content": "\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nभीमा कोरेगाव प्रकरण : मुंबईमध्ये रास्ता रोको, बाईक रॅली आणि मोर्चे\nभीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ दहीसर चेक नाक्यावर आंदोलन करणारा जमाव.\nअप्रिय घटना टाळण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर तैनात असलेले पोलीस दल.\nकांदिवली पूर्वच्या दामूनगरात दुस-या दिवशीही कडकडीत बंद, तरूणांसह लहान मुलांचाही महाराष्ट्र बंदमध्ये सक्रिय सहभाग.\nबांद्रा हिल परिसरात जमा झालेले आंदोलक.\nभीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भोईवाडा बीडीडी परिसरात निघालेली बाईक रॅली.\nनेहमी गजबजलेल्या लालबागच्या रस्त्यावर शुकशुकाट पण दुकाने सुरु आहेत.\nवरळी-बाडीडी परिसरात निघालेला मोर्चा.\nईस्टन-एक्सप्रेस वे वर रास्ता रोको आंदोलनाला बसलेल्या महिला.\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\n अशी रंगली ‘उरी’ची सक्सेस पार्टी\nHappy Birthday Sid : पाहा, सिद्धार्थ मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीचे इनसाईड फोटो\nPhotos: सोनाली बेंद्रे दिसली डॅशिंग अंदाजात, तिचे फोटो पाहून व्हाल दंग\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nमोहम्मद शमीचे जलद शतक\nहरभजन सिंगची दुबई सफर\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपोट कमी करण्याचे सोपे उपाय\n उन्हाळ्याची चाहूल लागताच या हॉटेलची बनते नदी\nम्हणून मिठीला म्हटले जाते 'जादू की झप्पी'\n'ही' आहेत आशियातील स्वप्नवत बेटं\nकोणती हेअर स्टाइल करावी या प्रश्नात असाल तर हे ८ ट्रेन्डी Haircuts ट्राय करा\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.steel-in-china.com/mr/products/", "date_download": "2019-01-23T23:19:39Z", "digest": "sha1:34VXOMPBSDATZOVVQY7CC5JMLFLEER5E", "length": 4853, "nlines": 217, "source_domain": "www.steel-in-china.com", "title": "उद्योग फॅक्टरी - चीन उद्योग उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nडबल डेक प्रकाश स्टील व्हिला\nजंगम - बोर्ड गृहनिर्माण वर्ग नॉन - Stan ...\nअभियांत्रिकी मानक क्रियाकलाप खोलीची के खोली\nडबल डेक प्रकाश स्टील व्हिला\nबीच वर प्रकाश स्टील व्हिला\nजंगम - बोर्ड गृहनिर्माण वर्ग न -...\nअभियांत्रिकी मानक क्रियाकलाप खोलीची के खोली\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/new-mumbai-water-panvel-municipal-54101", "date_download": "2019-01-23T22:55:18Z", "digest": "sha1:JVWWVTAUM4O2QZNVMD662STVPXL5UOBB", "length": 18957, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "new mumbai water panvel municipal पनवेलकरांच्या तोंडचे पाणी पळाले! | eSakal", "raw_content": "\nपनवेलकरांच्या तोंडचे पाणी पळाले\nबुधवार, 21 जून 2017\nनवी मुंबई - मे महिन्यात शहराला पाणीपुरवठा करण्याची पनवेल महापालिकेने केलेली मागणी नवी मुंबई महापालिकेने मंगळवारी (ता. 20) फेटाळली. त्यामुळे पनवेलमधील नागरिकांचे जादा पाण्याचे स्वप्न धुळीला मिळाले असल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या कामाकाजात पनवेल शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुकापूरजवळ जलवाहिनीला जोड देण्याचा प्रस्ताव आला होता. महापौर सुधाकर सोनवणे यांनी तो मंजुरीसाठी सभागृहासमोर ठेवला तेव्हा तो बहुमताने फेटाळण्यात आला. यामुळे मे महिन्यात पुन्हा पनवेल महापालिकेला पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे.\nनवी मुंबई - मे महिन्यात शहराला पाणीपुरवठा करण्याची पनवेल महापालिकेने केलेली मागणी नवी मुंबई महापालिकेने मंगळवारी (ता. 20) फेटाळली. त्यामुळे पनवेलमधील नागरिकांचे जादा पाण्याचे स्वप्न धुळीला मिळाले असल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या कामाकाजात पनवेल शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुकापूरजवळ जलवाहिनीला जोड देण्याचा प्रस्ताव आला होता. महापौर सुधाकर सोनवणे यांनी तो मंजुरीसाठी सभागृहासमोर ठेवला तेव्हा तो बहुमताने फेटाळण्यात आला. यामुळे मे महिन्यात पुन्हा पनवेल महापालिकेला पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे.\nपनवेल पालिकेचे मालकीचे धरण असले, तरी त्याची खोली व पाणी साठवण्याची क्षमता कमी असल्यामुळे शहराला सिडको, एमआयडीसी व जीवन प्रधिकरण अशा तीन सरकारी संस्थांवर पाण्यासाठी अवलंबून रहावे लागते. मे महिन्यात तर पनवेलकरांना होत असलेल्या पाणीपुरवठ्यात घट होऊन मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पनवेल शहराच्या अनेक भागांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. पनवेलला दररोज हव्या असलेल्या 27 एमएलडी पाण्याची गरज देहरंग धरण, सिडको, एमआयडीसी व जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिन्यांमधून कशीबशी भागवली जाते; परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व एमआयडीसीच्या जलवाहिन्या फार जुन्या असल्यामुळे खराब होत चालल्या आहेत. अशात एखादी दुर्घटना घडल्यास पनवेलकरांना कायमचे पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे पनवेल शेजारून जलवाहिन्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाचे पाणी मिळाल्यास पनवेलची तहान भागू शकते, अशी कल्पना पुढे आली होती. पनवेल महापालिकेला कमी पडत असलेले पाच एमएलडी पाणी नवी मुंबईने दिल्यास पनवेलकरांची तहान भागणार होती. त्यामुळे पनवेल महापालिकेने दररोज पाच एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेकडे पाठवला; मात्र याचदरम्यान तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याने हा प्रस्ताव पडून राहिला. नंतर आलेले आयुक्त एन. रामास्वामी सुट्टीवर गेल्याने त्यांचा अतिरिक्त कारभार पाहणारे पनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पुढाकार घेत अभियांत्रिकी विभागाला पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मोरबे धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनीला सुकापूरजवळ 150 एमएम व्यासाच्या जलवाहिनीने जोडण्यात येणार होती. या नळजोडणीतून एप्रिल ते 15 जूनपर्यंत 5 एमएलडी पाणी 9 रुपये प्रति एक हजार लिटर दराने देण्याचे प्रस्तावित होते; मात्र हा प्रस्ताव आज पटलावर आला असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी बहुमताने फेटाळून लावला. महापालिकेच्या या निर्णयामुळे पनवेलकरांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे.\nपनवेल महापालिकेला पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजुरीला सादर केल्याच्या काही मिनटिांतच हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. या वेळी शिवसेना व भाजपचे नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. त्यांना काही कळायच्या आतच हा प्रस्ताव नामंजूर झाल्याने युतीचे नगरसेवक बघ्याची भूमिकेत राहिले.\nपनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना काही दिवसांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर प्रभारी पदभार मिळाला होता. त्यादरम्यान त्यांनी थेट अधिकाराचा वापर करून मोरबे धरणाचे पाणी पनवेलला देण्याचा निर्णय घेत अभियंत्रिकी विभागाला पाणीपुरवठा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.\nपनवेल शहराला कायम पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पनवेलला असलेली पाण्याची गरज भागवण्यासाठी तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी नवी मुंबईकडे पाण्याची मागणी केली होती; परंतु नवी मुंबईने ती का फेटाळली, याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.\n- सुधाकर शिंदे, आयुक्त, पनवेल पालिका\nविशेष प्राधिकरणाच्या विस्ताराचा विचार\nपुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणातील’ (एसपीव्हीए) सहभागासंदर्भात महाराष्ट्र...\n‘फ्री होल्ड हा सरकारी जुमला\nनवी मुंबई - नवी मुंबई फ्री होल्डसंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश फसवा असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. अध्यादेशात सिडकोसोबतच्या फक्त ६०...\n‘बेस्ट’ असूनही बेवारस (अग्रलेख)\nसर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत...\nबलात्कारप्रकरणी जामिनासाठी पोलिस उपनिरीक्षक हायकोर्टात\nमुंबई - हवालदार महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या नवी मुंबईतील पोलिस उपनिरीक्षकाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सत्र...\nआदिवासी मुलांना मिळणार डिजिटल शिक्षण\nनवी मुंबई - अडवली-भुतवली येथील आदिवासीबहुल भागातील महापालिकेच्या शाळेत आता विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळणार आहे. शाळा डिजिटल करण्याचे काम...\nनवी मुंबई - स्वच्छ भारत योजनेंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर शौचालये उभारणाऱ्या नवी मुंबई पालिकेने आता महिलांच्या 100 स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-dream-of-the-house-of-the-mumbai-residents-will-be-fulfilled/", "date_download": "2019-01-23T23:10:30Z", "digest": "sha1:NQBQXY6KA6PVKXBYSUOFMT4WTRP6Q2XQ", "length": 15513, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबईंकरांचे घराचे स्‍वप्‍न पुर्ण होणार; शेलार यांनी केले मुख्‍यमंत्र्याचे अभिनंदन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंबईंकरांचे घराचे स्‍वप्‍न पुर्ण होणार; शेलार यांनी केले मुख्‍यमंत्र्याचे अभिनंदन\nमुंबई : देशातील सर्वांना हक्‍काचे घर मिळावे म्‍हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना जाहीर केली असून त्‍यासोबतच मुंबईतील झोपडपट्टीधारकांना हक्‍काचे पक्‍के घर मिळावे म्‍हणून राज्‍यातील भाजपा सरकारनेही अनेक उपायोजना हाती घेतल्‍या आहेत. त्‍यातीलच एक महत्‍वाचा निर्णय नुकताच राज्य मंत्रीमंडळाने घेतला असून या अधिवेशनात त्‍यावर शिक्‍कामोर्तब होईल. त्‍याचा फायदा 18 लाख सामान्‍य मुंबईकरांच्‍या सुमारे साडेतीन लाख झोपडयांना होणार आहे. त्‍यामुळे या निर्णयाचे आम्‍ही तताम मुंबईकरांच्‍या वतीने स्‍वागत करतो व मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो असे मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी म्‍हटले आहे.\nपंडित दीनदयाळ उपाध्‍याय यांनी समाजातील शेवटच्‍या माणसाला केंद्र स्‍थानी मानून अंत्‍योदय ही संकल्‍पना मांडली व त्‍यानुसार भाजपाचे केंद्रातील आणि राज्‍यातील सरकार अनेक योजना राबवत आहे. याचाच एक भाग म्‍हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत घरे देण्‍याचे स्‍वप्‍न पाहिले आहे. त्‍या दृष्‍टीने मुंख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या सरकारने अनेक उपाययोजना व निर्णय घेतले आहेत. मुंबईतील चाळीतील, जुन्‍या इमारतीमधील रहिवाशांच्‍या पुर्नविकासाला गती देण्‍यात आली असून त्‍यादृष्‍टीने आवश्‍यकते ते बदल कायद्यात करण्‍यात आले आहे.\nबीडीडी चाळींच्‍या विकासाला सुरूवात असून धारावी पुर्नविकासाच्‍या प्रकल्‍पालाही गती देण्‍यात येते आहे. तर कोळीवाडे आणि गावठाणे यांचे सिमांकन करण्‍यात येत असून सरकारने बांधकामालाही संरक्षण देण्‍याचा निर्णय घेतला. म्‍हाडा लेआऊट तसेच संक्रमण शिबिरांमधील रहिवाशांनाही हक्‍काची घरे मिळावीत म्‍हणून सरकार आवश्‍यकते कायद्यात बदल करते आहे. तर गृहनिर्माण धोरणामध्‍येही तशा प्रकारचे बदल असलेले गृहनिर्माण धोरणही राज्‍य शासनाने जाहीर केले.\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nराम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा\nमुंबईतील मुंबईचा सुमारे 62 ते 65 टक्‍के भाग हा झोपडयांनी व्‍यापलेला असून 65 लाख लोक झोपडपट्टीत राहतात असा अंदाज आहे. या झोपडपट्टीधारकांना पक्‍के घर मिळावे म्‍हणून आजपर्यंत विविध योजना आणण्‍यात आल्‍या पण त्‍यातील अटींमुंळे या योजना रखडल्‍या व सर्वसामान्‍य माणसाची ससेहोलपट सुरूच राहिली. आता त्‍यावर भाजपा सरकारने महत्‍वाचे व निर्णायक पाऊल उचलले आहे. खाजगी जमिनींवरील झोपडपट्टीधारकांच्‍या पुर्नविकासाच्‍या योजनांबाबत गती देणारे निर्णय सरकारने घेतले. तर नुकत्‍याच झालेल्‍या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय झाला असून हिवाळी अधिवेशनात त्‍यावर शिक्कामोर्तब झाल्‍यावर लाखो मुंबईकरांच्‍या घराचे स्‍वप्‍न पुर्ण होणार आहे.\nमुंबईत सध्‍या लेटर ऑफ इंटेट (LOI) दिलेल्‍या 1513 झोपडपट्टी पुर्नविकासाच्‍या योजना सुरू असून त्‍यातून 4 लाख 41 हजार घरे तयार होणार आहेत. त्‍यापैकी 2 लाख घरांची निर्मितीचे काम सध्‍या सुरू आहे. मुंबईतील झोपडपट्टीधारकांना पुर्नविकासाची योजना राबवतना 2000 पर्यंतची झोपडी कायद्याप्रमाणे अधिकृत ठरते. त्‍यानंतरच्‍या झोपडपट्टीधारकांना कायद्याप्रमाणे घर मिळत नाही. मुंबईतील प्रत्‍येक योजनेत एकुण झोपडीधारकांपैकी सरासरी 30 टक्‍के लोक अपात्र ठरतात त्‍यामुळे या रहिवाशांना बेघर व्‍हावे लागते. किंवा त्‍यावर कायदेशीर वाद निर्माण होतात व न्‍यायालयात जाऊन खडतात. किंवा झोपडपट्टी पात्रता ठरवताना मोठया प्रमाणात भ्रष्‍टाचार होत असल्‍याची अनेक उदाहरणे समोर आली व अशा विविध कारणांनी या योजना रखडल्‍या. पर्यायाने शहर विकासावर त्‍याचा परिणाम होतो आहे. या योजनांमध्‍ये सुलभता यावी तसेच सर्वांना हक्‍काची घरे मिळावीत, म्‍हणून मुंख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ठोस भूमिका घेतली आहे.\nसरकारने घेतलेल्‍या निर्णयानुसार आता 2000 पर्यंतच्‍या झोपडपट्टीधारकांना पक्‍के घर तर मिळेलच. पण सन 2000 नंतरच्‍या आणि सन 2011 पर्यंतच्‍या झोपडटटीधारकांना त्‍याच योजनेमध्‍ये त्‍याच ठिकाणी बांधकाम खर्च अथवा तस्‍सम खर्च देऊन घर मिळेल असा निर्णय मंत्रीमंडळात घेण्‍यात आला. मुंबई उपनगरातील हजारो झोपडपट्टीमध्‍ये राहणा-या सर्वसमान्‍य माणसाला हा निर्णय दिलासा देणारा व हक्‍काचे घर देणारा आहे. असे सांगत मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी या निर्णयाचे स्‍वागत केले आहे. तसेच मुंबईकरांठी हा निर्णय घेणा-या मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभारही मानले आहेत.\nतसेच या निर्णयाची अंमलबजावणी वेगावे व्‍हावी म्‍हणून भाजपा त्‍याचा पाठपुरवा करणार असून हा निर्णयाची माहिती सर्वसामान्‍य मुंबईकरांना व्‍हावी म्‍हणून झोपडपट्टीपर्यंत पोहचणार असल्‍याचे ही आमदार आशिष शेलार यांनी प्रसिध्‍दीस दिलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nराम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा\nमुख्यमंत्री असताना कॉंग्रेसने १२ वर्ष त्रास दिला – नरेंद्र मोदी\nयेणारी निवडणुक पानिपतच्या लढाईसारखी,ताकदिनिशी उतरणार – अमित शहा\nहॅकर म्हणजे चोर असतो, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा – महाजन\nटीम महारष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सईद शुजा या सायबर हॅकरने ईव्हीएम यंत्राच्या हॅकिंगसंदर्भात…\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे…\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तीन निरपराध गावकऱ्यांची हत्या\n‘राजकीय मैदानावर आम्हाला पहिल्याच बॉलवर विकेट मिळेल’\nन्यूझीलंडमध्ये भारताने केली विजयी सुरवात, धवनचे २६ वे अर्धशतक\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://manogati.wordpress.com/tag/resident-doctor/", "date_download": "2019-01-23T22:01:48Z", "digest": "sha1:CZB7D4YNHQBGMDMARLM56HDZ7TTRQ6R6", "length": 62740, "nlines": 202, "source_domain": "manogati.wordpress.com", "title": "resident doctor – मनोगती – On Mind's Trail", "raw_content": "\nमनआरोग्य क्षेत्रातील प्रभावी युती : ठाणे आणि पुणे\nअचानक आलेल्या आगंतुक कविता\n‘अचानक आलेल्या आगंतुक कविता’ ही गेल्या महिनाभरातली प्रोसेस आहे. त्या त्या क्षणाच्या मूडमधून आलेले शब्द आहेत ते. कविता माणसाला स्वतःच्या सगळ्या भावनांना आपले म्हणायला शिकवते. अगदी काळ्याकुट्ट नकारात्मक भावनांना स्वीकारताना त्यांच्यापासून किंचित विलग होऊन तीच वेदना नेमक्या शब्दात मांडायला शिकवते. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसासमोर अनेकांच्या अनेक भावना उत्कटपणे मांडल्या जातात. कधी कधी मीही त्या भावविश्वाचा भाग बनतो आणि जणु त्या भावना अनुभवतो…. त्यातल्या काही, शब्दांमधून आलेल्या…..\nतिला ‘सी ऑफ’ करायला प्लॅटफॉर्मवर आलेला तो\nउद्या सकाळपर्यंतच्या ​अनंतकाळची विरहिणी ती.\nस्टेशनवरच्या बिनचेहऱ्याच्या डेस्परेट कोलाहलात,\nदोघांच्या चेहऱ्यावरचे ओघळतं कोवळेपण \nकिती छान ना …\nसराईत धूळफेकीच्या, कचकड्याच्या जगण्यात\nनिरागस कोंबांचं अस्तित्व चक्क टिकून \nनाही मिळत तर जावं झुलत\nआपल्याच मस्तीत गावं भटकत\nबंद दारापुढे बापुडवाण्या चेहऱ्याने बसायची,\nकिंवा धडका मारून स्वतःचेच डोकं फोडून घ्यायची;\nकुणी सक्ती नाही केलेली.\nनाही मिळत तरी जावं फुलत\nएकाच झाडाच्या आतलं जंगल न शोधता\nदाट जंगलातलं नवं झाड शोधत.\nनाही मिळत तरीही जावं खुलत\nफ्रुस्ट्रेशनवर मस्तपैकी कविता करत\nडोके फुटण्यापेक्षा कितीतरी बरं\nआतल्या आत रहावं जळत.\nजोपर्यंत जमत नाही म्हणायला\nनाही मिळत तर गेलात उडत \n3​. तुझा डिपी माझे मन\nनवा डिपी चढला तुझा\nतेव्हापासून मनातून उतरतच नाहीये तो…..\nनव्हाळी ल्यालेली एक किशोरी\nपहाते आहे उद्याच्या पहाटलेल्या तारूण्याकडे\nमीलनोत्सुक तरुणी व्याकुळली विरहात\nअन रमली शृंगाराच्या स्वप्नांमध्ये\nभविष्याचा वेग घेणारी प्रौढा….\nमाझ्या मनावर पाखर घालणारी\nमाझी ढगात हरवलेली आई\nतुझ्यात आहेत ह्या साऱ्याच विरघळलेल्या\nअर्ध्यामध्ये टाकून तुला, जर जावे लागले मला,\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nआठवणींच्या रांगोळ्यांची रेखून ठेवीन मी टिंबे.\nनक्षीदार रेघांना मग घेशील लयदार गिरवायला.\nअर्धवट जमलेल्या सगळ्या चाली,\nकरशील पूर्ण, तुझ्यातुझ्या सुरावटीत\nसमजा आलीच माझी आठवण\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nपण मी काही हट्टी बाळ नाही.\nझाली आहे जागी, करतेय् माझे लाड;\nझोपून गेलाय् का गाढ \n६. अर्थासाठी थरथरणाऱ्या हातात\nओसंडून वहाणारी समृद्ध घागर\nतर किती बहार होईल…..\n७. हवेचा हलका झोका,\nजाणवलं…. ते बरंच झालं.\nनाहीतर पसरवतच होतो मूठभर माती\nत्यावर शेवटचा गुलाब ठेवण्यासाठी.\nक्षमता…. कळूनही न वळणाऱ्या\nआणि बुद्धी…. हवी तेव्हा हरवणारी.\n“बंद कर चॅप्टर आणि निघ पुढच्या प्रवासाला…”\nटकटकच्या लयीत तो म्हणाला.\nकाहीसा खडसावून, भरड आवाजात.\n“कळतंय रे…. पण अडचण आहे;\nचॅप्टर बंद करताना, पुस्तकच बंद होतं आहे.\n“मग रहा तसाच… “तो पुढे सरकला.\nआता ठेवूया चॅप्टर आणि पुस्तकही उघडे\nझाकून टाकली की सारं कसं…..\nआजगावकर सर : माझे ‘गोड’ गुरु\nत्या काळामध्ये एमबीबीएस डिग्रीसाठीच्या अभ्यासक्रमात दीड वर्षाच्या काळाला ‘वर्ष’ म्हणायचे. म्हणजे प्रथम ‘वर्षा’चा विद्यार्थी ‘दिड वर्षा’नंतर व्दितीय एमबीबीएसला जायचा. हा महत्वाचा टप्पाबदल. कारण तोवरचे शिक्षण तसे पुस्तकाधिष्ठीत असायचे. अॅनेटाॅमीच्या डिसेक्शनचा तेवढा काय तो प्रत्यक्ष अनुभव … व्दितीय एमबीबीएसला गेला विद्यार्थी कि सकाळी एप्रन घालून, स्टेथॅस्कोपचा दागीना मिरवत ‘वाॅर्ड-टर्मस्’ सुरु व्हायच्या. रुग्णाबरोबरच्या अनुभवाधिष्ठीत शिक्षणाला सुरवात. माझ्या आयुष्यात हा टप्पा आला गेल्या शतकातल्या सत्तरीच्या दशकामध्ये …. त्या काळी बहुतेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘ऑनररी सिस्टीम’ असायची. शहरातले प्रथितयश डॉक्टर्स सकाळचे चार-पाच तास सर्वसाधारण रुग्ण आणि वैद्यकीय विद्यार्थी यांचेसाठी द्यायचे… जवळजवळ विनामूल्य त्या काळातले अनेक ऑनररी आजच्या अनेक ‘फूल टाईम’ प्राध्यापकांपेक्षा जास्त प्रामाणिकपणे आणि समरसतेने काम करायचे. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयांमध्ये अशा डॉक्टरांची परंपरा होती. सायनचे वैद्यकीय महाविद्यालय तेव्हा तसे बाल्यावस्थेत होते.\nआम्ही विद्यार्थ्यांसाठी, ‘इन्फेक्शस डिसीजेस’ ह्या गटातल्या आजारांच्या शिक्षणासाठी साधारणपणे महिना-दिड महिन्याची एक ‘टर्म’ असायची. सर्व संसर्गजन्य आजारांवरचे खास रुग्णालय होते ‘कस्तुरबा हॉस्पीटल’ ह्या नावाचे. आर्थर रोड जेलच्या बरोबर समोर ह्या रुग्णालयाची हद्द सांगणारी भिंत सुरु व्हायची. संसर्ग झालेला रुग्ण म्हणजे सुद्धा कैदीच इतरांपासून त्याला दूर ठेवायचा. बाहेरच्या उंच भिंतींमुळे बंदीस्त वाटणारे हॉस्पीटल आत गेल्यावर बऱ्यापैकी प्रशस्त होते. कौलारु इमारती होत्या. डिप्थेरिया, टिबी, यकृताचे आजार असे अनेक विभाग आणि त्यासाठीचे वॉर्ड होते. मुंबईतल्या तमाम वैद्यकीय कॉलेजांमधल्या विद्यार्थ्यांना ह्या टर्मसाठी इथे यायला लागायचं. प्रशासकीय दृष्टीने हे रुग्णालय नायर रुग्णालयाला जोडलेले होते. आम्ही केईएमचे विद्यार्थी असलो तरी हि ‘टर्म’ कस्तुरबामध्येच करायला लागायची.\nमाझ्या आयुष्यातला हा काळ ‘नाटक’ नावाच्या गारुडाने भरून टाकलेला होता. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये मी लिहिलेल्या एकांकिका गाजायला लागल्या होत्या. अर्थातच हॉस्टेलच्या दिनक्रमामध्ये ‘रात्रीचा दिवस’ करण्यासाठी अनेक विषय असायचे. सकाळी (तुलनेने) लवकर उठून, आवरून बस पकडायची आणि परळहून (आमच्या जीएस मेडिकलच्या परिसरातून ) सातरस्त्याकडे निघायचे हे कठीण काम होते. त्यामुळे ह्या टर्मच्या पहिल्या दिवशी दांडी मारणे क्रमप्राप्त होते. वॉर्डच्या नंतर दुपारी कॉलेजमध्ये लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स असायची. त्या वेळी बॅचमध्ये मित्र सांगत आले , “अरे तुझे नाव घेऊन डॉ. आजगावकरसार विचारत होते … तू एबसेन्ट का म्हणून ” अरे बापरे … आपण ज्या सरांना कधी पाहिलेही नाही ते आपल्याला ओळखायला कसे लागले … डॉ. विजय आजगावकर हे कस्तुरबा रुग्णालयातले ‘ऑनररी’ प्राध्यापक. दुसऱ्या दिवशी सकाळी कस्तुरबाला जाणे आवश्यक होते. आमची बॅच वॉर्डच्या ‘राऊंड’ला निघाली. मला भीती वाटली होती त्या तुलनेत सरांचे व्यक्तिमत्व फारच सौम्य निघाले. मध्यम बांधा, गोरा रंग, मिश्कील डोळे … डॉ. विजय आजगावकर हे कस्तुरबा रुग्णालयातले ‘ऑनररी’ प्राध्यापक. दुसऱ्या दिवशी सकाळी कस्तुरबाला जाणे आवश्यक होते. आमची बॅच वॉर्डच्या ‘राऊंड’ला निघाली. मला भीती वाटली होती त्या तुलनेत सरांचे व्यक्तिमत्व फारच सौम्य निघाले. मध्यम बांधा, गोरा रंग, मिश्कील डोळे .. साधे सुती कपडे, चष्मा .. साधे सुती कपडे, चष्मा .. आणि दिलखुलास बोलणे \nसरांनी माझ्या एकांकिका पहिल्या होत्या. कुठेकुठे छापून आलेले लेख वाचले होते. त्या काळामध्ये मी ‘साधना’ साप्ताहिकामध्ये, अगदी अनोखे बालपण असलेल्या मुलांची व्यक्तिचित्रे लिहायचो. सरांनी ती सुद्धा वाचली होती. सरांनी पहिल्या भेटीत माझे वारेमाप कौतुकच केले. ओरडले असते तर दांडी मारण्याची इच्छा प्रबळ झाली असती. ती आता मागे पडायला लागली.\nमी नियमितपणे सरांचे शिकवणे ऐकायला लागलो आणि त्यांच्या प्रेमातच पडलो. राऊंडमध्ये पेशंटस् आणि नातेवाईकांशी आपुलकीने बोलणारे सर, संभाषणाचा सांधा पटकन आम्हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आणि एखादा शास्त्रीय मुद्दा समजावून सांगत.पुन्हा त्या रुग्णांशी संवाद अशा सहजतेने साधत की ‘क्या बात है’ ‘बेड साईड क्लिनीक’ नावाचा शब्द ह्यापूर्वी फक्त ऐकला होता. आता तो अनुभवायला मिळत होता. संसर्गजन्य आजारांव्यतिरिक्त सरांचे काही खास आवडीचे विषय होते. त्यासाठी ते आमची लेक्चर्स घ्यायचे. ‘इसीजी’ कसा वाचायचा ह्यावर सरांनी एकदा तासभर शिकवले. आज एवढ्या वर्षांनंतर त्यांनी शिकवलेले मुद्दे लक्षात आहेत. फक्त तेवढेच आठवताहेत. आजही हातात इसीजी पडला तर त्यावरच्या ‘वेव्हज्’ माझ्याशी सरांच्याच आवाजामध्ये बोलतात.\nकस्तुरबाला जाता-येता एक तपशील माझ्या लक्षात आला. हॉस्पीटलच्या भिंतीलगतच्या फूटपाथवर एक पत्र्याची शेड होती. तिथे कामचलाऊ बाके होती. समोरच्या जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे नातेवाईक भेटीची वाट पहात तिथे बसायचे. मी तिथे जाता-येता थांबायला लागलो. त्यांच्या कथा ऐकायला लागलो. ह्या विषयावर मी एक तपशीलवार लेख लिहिला. महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार पुरवणीमध्ये तो छापून आला. माझा अशा प्रकारचा आणि छापून आलेला ह्या पहिलाच लेख. तोवर आमची टर्म संपलेली. काही महिन्यांनी आमच्या कॉलेजात मराठी वाङ्मय मंडळाचा कार्यक्रम होता. अस्मादिक ‘मवामं’चे सक्रिय कार्यकर्ते. सर अगत्याने कार्यक्रमाला आले होते. मला बाजूला घेऊन त्यांनी लेखाबद्दल शाबासकी दिली. ती शाबासकी ‘डोळे आणि कान उघडे ठेवण्याबद्दल’ होती.\nखरे म्हणजे सर काही आमच्या मेडीकल कॉलेजला ‘अटॅच्ड’ नव्हते. पण ते सर्व कॉलेजांमधल्या सर्व विद्यार्थ्यांना ‘अटॅच्ड’ असायचे. मला त्यांनी स्वतःच्या कन्सल्टिंग रूमवर बोलवले. मी मध्येमध्ये जायला लागलो. होताहोता माझे एमबीबीएस संपले. इंटर्नशिप सुरु झाली. तोवर मला सायकीअॅट्रीमध्ये रस निर्माण झालेला. ह्या मार्गाने जायला मला उत्साह देण्यामध्ये सरांचा मोठा हात होता. (माझ्या शिक्षकांमध्ये डॉ. रवी बापटसर आणि डॉ. शरदिनी डहाणूकर मॅडम हे माझे दुसरे दोन खांब ) माझ्या वैद्यकीय शिक्षणामध्ये (आणि नंतरही) ह्या तिघांनी माझ्यावर जी मायेची पाखर घातली ती इतक्या वर्षांनंतरही जाणवते आणि विचार येतो …. ना माझी ह्यांची कौटुंबिक ओळख, ना मी कुणा बड्या डॉक्टरांचा मुलगा. बरं, असं निरपेक्ष प्रेम करणे ही ह्या सगळ्यांची अंगभूत सवयच जणू ) माझ्या वैद्यकीय शिक्षणामध्ये (आणि नंतरही) ह्या तिघांनी माझ्यावर जी मायेची पाखर घातली ती इतक्या वर्षांनंतरही जाणवते आणि विचार येतो …. ना माझी ह्यांची कौटुंबिक ओळख, ना मी कुणा बड्या डॉक्टरांचा मुलगा. बरं, असं निरपेक्ष प्रेम करणे ही ह्या सगळ्यांची अंगभूत सवयच जणू \nतर मनोविकारक्षेत्रामध्ये माझी उमेदवारी सुरु झाली. सरांनी एका संध्याकाळी मला त्यांच्या क्लिनीकवर बोलवले. मला मनोविकारशास्त्रामधला अनुभव तो काय असेल त्यावेळी, तीन-चार महिन्यांचा सरांच्या गाडीतून आम्ही एका कुटुंबाला भेटायला गेलो. त्या घरातल्या शाळकरी मुलीला बालमधुमेह झाला होता. सरांच्या लक्षात आले होते की फक्त इन्शुलीनची इंजक्शने, डाएटचे तक्ते आणि तपासण्यांचा ढीग ह्या गोष्टींमुळे ‘संपूर्ण’ उपचार होऊ शकत नव्हता. ‘सायन्स’ ची महत्ता रुजू झाली होती, गरज होती ‘आर्ट’ची भर घालण्याची सरांच्या गाडीतून आम्ही एका कुटुंबाला भेटायला गेलो. त्या घरातल्या शाळकरी मुलीला बालमधुमेह झाला होता. सरांच्या लक्षात आले होते की फक्त इन्शुलीनची इंजक्शने, डाएटचे तक्ते आणि तपासण्यांचा ढीग ह्या गोष्टींमुळे ‘संपूर्ण’ उपचार होऊ शकत नव्हता. ‘सायन्स’ ची महत्ता रुजू झाली होती, गरज होती ‘आर्ट’ची भर घालण्याची मी त्या मुलीशी गप्पा मारल्या. परत भेटण्यासाठी सरांच्या क्लिनीकवरची वेळ आणि तारीख ठरवली.\nकस्तुरबा हॉस्पीटलमध्ये आमच्या टर्मच्या शेवटच्या दिवशी सरांनी ह्याच विषयावर क्लिनीक घेतले होते. लक्षणांवर उपचार नव्हे तर माणसाच्या मनावर फुंकर. आजाराशी युद्ध नव्हे तर आजारपणासोबत दोस्ती. व्यक्तीचा आजार तरी कुटुंबावर मानसिक भार सरांनी सांगितलेली सूत्रे मला अनुभवायला मिळणार होती. माझ्या आयुष्यातल्या एका नव्या अनुभवापर्यंत आणले होते सरांनी मला ; अलगद बोटाला धरुन आणि अनामिक विश्वासाने. मी ह्या बालमधुमेही मुलांबरोबर, पालकांबरोबर बोलायला लागलो. मुलं-पालकांच्या गटचर्चा सुरु झाल्या. दर महिन्याला खास व्यक्तिंबरोबरच्या गाठीभेटी होऊ लागल्या. ही मुले आणि पालक ह्याची वार्षिक शिबीरे सुरु झाली.\nसरांच्या नेतृत्वाखाली डॉ. अस्पी ईराणी, डॉ. दीपक दलाल, मी आणि नंतर डॉ. मनोज भाटवडेकर असे अनेक जण ह्या चळवळीला येऊन मिळाले. एखाद्या शारीरिक आजाराच्या भावनिक, कौटुंबिक, सामाजिक बाजू काय असतात हे मी प्रत्यक्षात शिकत होतो. आली अडचण कि तोडगा काढायला शिकत होतो. सर्वसमावेशक म्हणजे holistic treatment कशी असते ह्याचा तो वस्तुपाठ होता. एका अर्थाने, पुढे माझ्या हातून मानसिक आरोग्य क्षेत्रात जे काम घडले त्याचा तो आरंभबिंदूच होता.\nआमच्या ‘ज्युवेनाईल डाएबेटीक फाऊंडेशन’ अर्थात जेडीएफच्या कुटुंबामध्ये आम्हा डॉक्टरांचे केव्हाच ‘काका’ बनून गेले. आणि सर आम्हा सर्वांचे ‘आबा’. अलीकडल्या काही वर्षांमध्ये ‘सर’पण सुटुनच गेले आहे संवादामधले मोबाइलमध्ये सुद्धा त्यांचा नंबर ‘आबा’ म्हणूनच सेव्ह केलाय.\nमाझ्या पदव्युत्तर शिक्षणाच्या सगळ्या वर्षांमध्ये मी सरांच्या शिवाजीपार्कच्या क्लिनीकवर आठवड्याला दोन वेळा थांबायचो. बालमधुमेही मुलापालकांच्या ‘अपाॅइंटमेंटस्’ असायच्या. होताहोता मी एम.डी. झालो. सरांना जवळून पहायची संधी मिळाली. सरांना अनेक भारतीय भाषा संवादापुरत्या पण सफाईदारपणे येतात. शिवाय सर्व प्रांत-धर्म-परिसर ह्यातील पद्धती-प्रघातांबद्दलचे सखोल ज्ञान. त्यामुळे समोरचा पेशंट कोणत्याही जाती-भाषा-धर्माचा असला तरी धागे जुळायला सोपे जायचे. सरांचा खास प्रांत म्हणजे डाएबेटीस. नव्या पेशंट्सना सर सांगायचे घरची एक चपाती आणि नेहमीच्या वापरातली वाटी आणायला. हा तपशील फार महत्वाचा असतो. कारण आपल्याकडे चपातीचा परीघ हा घराघराप्रमाणे बदलणारा. आणि एक वाटी भात असे म्हटले तर कोकणातली आणि देशाकडची ‘वाटी’ अगदीच वेगळ्या आकारमानाची. सरांना सर्वसाधारण भारतीय स्वयंपाकातले ‘मधुमेही’ बारकावे मुखोद्गत असायचे. त्यामुळे समजा पेशंट पुरुष असेल तर त्याची पत्नी लंबकाप्रमाणे मान हलवायची. आणि पेशंट स्त्री असेल तर सोबतच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य ओसंडून वहायचे.\nप्रत्यक्ष जीवनात मात्र सर ‘अस्वाद’ व्रताचे पालन करणारे. चहा नाही कि कॉफी नाही. ताव मारुन जेवणे नाही. जेवणाबद्दल तक्रारही नाही. त्यांची सगळी भूक बहुतेक ‘पुस्तक’ नावाच्या एका पदार्थावर एकवटलेली असायची. दवाखानाभर पुस्तके, गाडीमध्ये पुस्तके… घरात तर पुस्तकेच पुस्तके. सरांचे वडील डॉ.श्री.शं.आजगावकर हे भारतातले अत्यंत जेष्ठ मधुमेहतज्ञ-आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो. मी सरांच्या क्लिनीकमध्ये जायला लागलो तेव्हा ऐंशीच्या घरातले अण्णा नियमित प्रॅक्टीस करायचे. (आता तोच कित्ता आबाही गिरवताहेत. असो.) पण अण्णा मला जरा करारी भासायचे. आदरयुक्त भीती वाटायची.सर म्हणजे सगळा मोकळा कारभार. पेशंटच्या वेदनांनी हेलावून गेलेल्या सरांनी मी डोळे पुसताना पाहिलं आहे. आमच्या एखाद्या बालमधुमेही मुलाच्या आईबाबांना ते भरल्या डोळ्यांनी जवळ घेताना अनुभवले आहे. इतक्या भावुकतेने इतकी नाती आजन्म जपणारा माणूस मी खचितच पहिला आहे.\nआज पस्तीस वर्षे होतील; माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पहिला फोन आबांचा असतो. माझ्या पत्नीच्या आणि आमच्या कबीरच्या वाढदिवशीसुद्धा. कबीर सकाळी सातला शाळेत जातो हे माहित झाल्यावर सकाळी पावणेसातला फोन. बरं सरांच्या अशा प्रातःकालीन शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळवणारे आम्ही एकटे नव्हे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही संख्या शेकड्यात नाही तर हजारांमध्ये आहे. बरे ह्यातला नियमितपणा कधी यांत्रिक नाही झालेला. स्वरातला गोडवा आणि ओलावा तोच आणि तसाच.\nतर सांगत काय होतो… सरांच्या प्रॅक्टीसची पद्धत पहात मी शिकत होतो. त्यांची ओपीडी संपली की सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते, कुणी लेखन-पत्रकार असे खास लोक असायचे. समाजासाठी काम करणाऱ्या अनेकांना सर सल्ला, औषधे तर द्यायचेच पण जाताना पैसेपण द्यायचे. मला फी घेणारे डॉक्टर माहीत होते. इथे सगळे वेगळेच … तो वेगळेपण अंगी लागला म्हणून की काय, मी सरांना म्हणालो की मी जोवर केईएम रुग्णालयात लेक्चरर म्हणून पूर्णवेळ काम करतोय, मी इथे कुणाकडून पैसे नाही घेणार. सरांना ते वागणे आवडले असावे. आता माझ्याकडे सरसुद्धा अनेकांना सल्ल्यासाठी पाठवायला लागले. बालमधुमेही मुलांचे काम सुरु होतेच. एम.डी. पास झाल्यावर दोन वर्षांनी निर्णय घेतला की आता प्रॅक्टीस सुरु करावी. सर म्हणाले ‘कर सुरूवात इथे … तो वेगळेपण अंगी लागला म्हणून की काय, मी सरांना म्हणालो की मी जोवर केईएम रुग्णालयात लेक्चरर म्हणून पूर्णवेळ काम करतोय, मी इथे कुणाकडून पैसे नाही घेणार. सरांना ते वागणे आवडले असावे. आता माझ्याकडे सरसुद्धा अनेकांना सल्ल्यासाठी पाठवायला लागले. बालमधुमेही मुलांचे काम सुरु होतेच. एम.डी. पास झाल्यावर दोन वर्षांनी निर्णय घेतला की आता प्रॅक्टीस सुरु करावी. सर म्हणाले ‘कर सुरूवात इथे ’… माझ्या खाजगी प्रॅक्टीसची सुरुवात मी अण्णा आणि आबांना नमस्कार करुन केली. अण्णांनी माझ्या पाकिटामध्ये शंभर रुपयाची नोट ठेवली.\nशिवाजी पार्क म्हणजे मुंबईचा प्रतिष्ठीत मध्यवर्ती भाग. तिथे व्यवसायाला अशी जागा मिळणे त्या काळीही कठीण होते. सरांनी पहिले वर्षभर माझ्याकडून भाडेसुद्धा घेतले नाही. पेशंट्सचे काम पाहणाऱ्या रघू कंपाऊंडरला मी पैसे द्यायचो. पुढे त्यांनी माझ्याकडून अगदी नाममात्र भाडे घेतले. ते सुद्धा बहुतेक मला बरं वाटावे म्हणून … आता माझी ओळख वहिनींबरोबर म्हणजे गुरुपत्नीबरोबरही झाली होती. त्या अगदी शांत सावलीसारख्या सरांच्या तिन्ही मुलांबरोबरही दोस्ती जमली. सगळ्यात धाकट्या माधवीचा तर मी आवडता आनंदकाका झालो.\nमानसिक आरोग्यविषयक संस्था सुरु करण्याचे माझे स्वप्न सरांना ठाऊक होतेच. १९९० साली संस्था स्थापन झाल्यावर विश्वस्थ मंडळाचे पहिले अध्यक्ष सरच होते. संस्थेला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हा आशीर्वाद द्यायला सर प्रत्यक्ष हजर होते. १९९३ च्या मार्च महिन्यामध्ये सगळी मुंबापूरी अतिरेक्यांच्या बॉम्बस्फोटांनी हादरली. सरांचे क्लिनिक ज्या इमारतीमध्ये आहे त्या शेजारच्या पेट्रोलपंपाजवळ शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. सरांच्या मुलाने म्हणजे ज्ञानेशाची साऱ्या क्लिनीकचे नूतनीकरण मोठ्या हौसेने केले होते. तो पैसा आणि श्रम क्षणात वाया गेले. त्या संध्याकाळी मी क्लिनिकमध्ये पोहोचलो तेव्हा फाटलेले छत, लोंबणाऱ्या वायर्स, जमिनीवर पसरलेला प्रचंड कचरा असे दृश्य होते. सर त्या वेळी क्लिनीकमध्येच होते. दुपारच्या वेळी ते तिथेच विश्रांती घ्यायचे. सुर्दैवाने त्यांना काही ईजा झाली नव्हती.\nमी एक पाहिले आहे की दुसऱ्यांच्या वेदनेने सद्गदीद होणारे सर अशा बाक्या प्रसंगांमध्ये अगदी शांत असतात. सगळ्या नुकसानीचा अंदाज घेत त्यांनी दुरुस्तीचे वेळापत्रक बांधले. काळाच्या काट्यांना पुन्हा रुटीनमध्ये आणले. असाच एक अचानक आघात पुन्हा आला सरांच्या आयुष्यात. अगदी पलीकडच्या इमारतीमध्ये रहाणारी सरांची मोठी मुलगी, तिला आम्ही वत्सलताई म्हणायचो; अचानक वारली. मी आणि माझी पत्नी सविता बातमी कळताच संध्याकाळी सरांकडे गेलो. अशा प्रसंगी ते ‘फिलॉसॉफीकल’ राहू शकतात हे ठाऊक असूनही त्यांची काळजी वाटत होती. पण त्यातून सर सावरले. पुढे वहिनींच्या प्रकृतीचे चढउतार सुरु झाले. त्यांची काळजी घेताघेता सरांना कॅन्सरचे निदान झाले. त्यावरचा उपचार सुरु झाला.सरांना आयुष्यात प्रथमच आयसीयू मध्ये अनेक दिवस काढावे लागले. सरांचा फोन धाकट्या मुलीकडे असायचा. मी त्यावर फोन करुन तिच्याशी बोलायचो. सरांचा आवाज ऐकायला येईल त्या दिवसाची वाट पाहायचो. सरांची धाकटी मुलगी माधवी तोवर युरोपात स्थायिक झालेली तर मुलगा कॅनडामध्ये राहणारा सर त्या आजारपणातून बाहेर पडले. सकाळचे तीन तास पुन्हा पेशंट पहायला लागले. आणि …आणि वहिनींची साथ कायमची सुटली.आमच्या आय.पी.एच. संस्थेच्यातर्फे चालवण्यात येणाऱ्या मनोरुग्णांच्या पुनर्वसन प्रकल्पामध्ये ‘कॅलप्रो’ नावाची ब्रेकफास्ट सीरीयल बनवली जाते. आजाराच्या काळात वहिनींना ती आवडायची. म्हणून ठाण्याहून सरांच्या नातेवाईकांमार्फत ती नियमितपणे पाठवली. जायची. वाहिनी गेल्या तेव्हासुद्धा सरांनी स्वतःच्या दुःखाला अंतर्मनाच्या मर्यादेत ठेवले.\n“मी लहान असताना भित्रा आणि घाबरट होतो. दरवाज्यावरुन कुणाची अंत्ययात्रा गेली तरी लपून बसायचो. एका बाजूला अण्णांना रोज पहायचो. त्यामुळे डॉक्टर बनण्याची इच्छा होती आणि दुसरीकडे ही भीती …” एकदा गप्पा मारतामारता सर सांगत होते, “मग ठरवले की मृत्यूला सामोरे जायचे प्रशिक्षण जाणीवपूर्वक द्यायला हवं मनाला.स्वतःमधला बदल स्वतःच घडवायचा. आजोबांच्या मृत्यूला सामोरा गेलो तो स्वतःवरचा उपचार म्हणून. आणि पुढे माझ्या आईचा मृत्यू तर माझ्या मांडीवरच पहिला…”\nसरांचा जन्म आहे १९३१ सालचा … “जागतिक आरोग्य दिन बरं का … “जागतिक आरोग्य दिन बरं का … WHO Day… सात एप्रिल …” सर सांगतात. सरांचे वडील म्हणजे अण्णा, डॉक्टर झाले १९२९ साली. जन्मापासून मॅट्रीकपर्यंत सर होते मालवणमध्ये. त्यामुळे अस्सल मालवणी बोलण्यामध्ये त्यांना अजूनही खूप मजा येते. १९४८ मध्ये अण्णा मुंबईला आले. सरांचे कॉलेज शिक्षण झाले इस्माईल युसुफ कॉलेजात. आणि त्यानंतर नायर रुग्णालयाच्या टोपीवाला मेडिकल कॉलेजमध्ये. पदव्युत्तर शिक्षणानंतर सरांनी नायरमध्ये ट्यूटर-लेक्चरर म्हणून काम सुरु केले. पण काही कारणानी त्यांना प्रायव्हेट प्रॅक्टीसमध्ये यावे लागले. सर जेव्हा एमबीबीएस झाले १९५६ मध्ये तेव्हा मी जन्मलोपन नव्हतो.सरांना अण्णांच्याकडून विद्येचा आणि सेवेचा वसा मिळाला. पण अण्णांच्या लौकिकाचे ओझे काही सरांनी डोक्यावर घेतले नाही. अनेक दशके ह्या दोघांची ओपीडी स्वतंत्र असायची. ज्यांचे पेशंट त्याच्याकडे.\nएम्.डी झाल्यावर सर कस्तुरबा हॉस्पीटलमध्ये काम करु लागले ते १९६४ च्या सुमारास … ते पुढची पंचवीस वर्षे १९८९ मध्ये निवृत्त झाल्यावरही २००५ पर्यंत ते आठवड्याला एकदा तिथे जाऊन विद्यार्थ्यांना शिकवायचे. ‘शिकवणे’ हा जणू सरांचा श्वासच आहे. सरांच्या विद्यार्थ्यांची मुले आज एमबीबीएसला आली. त्यांच्यासाठी सर अजूनही घरी शिकवण्या घेतात. त्याला त्यांनीच नाव दिलं आहे ‘अड्डा मिटींग’. अर्थात ह्या साऱ्या शिक्षणयात्रेमध्ये ज्ञान आणि सद्भाव सोडून कोणतेही चलन वापरलेले नाही.\nविद्यार्थ्यांना शिकवणे हा माझा ‘तरुण रहाण्याचा उपाय’ आहे असे सर म्हणतात. बालमधुमेही मुलांच्या ज्या चळवळीला सरांनी सुरुवात केली ती संस्था आज तीन दशके सुरु आहे . ज्युबेनाईल डाएबेटीक फाऊंडेशनच्या मुंबई शाखेमध्ये आज १५०० मुलेमुली रजिस्टर्ड आहेत. आणि सरांच्या विद्यार्थ्यांमार्फत अशा तऱ्हेचे प्रकल्प सुरु आहे नागपूर, भावनगर, राजकोट, जामनगर आणि अहमदाबाद अशा शहरांमध्ये. ज्या छोट्या मुलीकडे मला सरांनी नेले होते ती आज स्वतः ‘डाएबेटाॅलाॅजीस्ट’ म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये कार्यरत आहे. आमच्या गटात सुरुवातीपासून असणारी आमच्या वृंदासारखी मुलगी आता संस्थेची विश्वस्त आहे. आणि ह्या साऱ्या निर्मितीचा आनंद घेऊनही त्यावर हक्क न सांगणारे सर आजही त्याच उत्साहाने वार्षिक कॅम्पला जाऊन पेशंट मुलांना आणि त्यांच्या पालकांना शिकवताहेत.\nसरांना शिकवण्याबरोबरच शिकण्याचा उत्साह प्रचंड आहे. वयाच्या सत्तरीनंतर त्यांनी मुंबई विद्यापीठाचा Comparative Mythology ह्या नावाचा अभ्यासक्रम केला. नंतरच्या वर्षी संस्कृत भाषेचा डिप्लोमा केला आणि त्यानंतर पूर्णवेळ विद्यार्थी बनून इतिहासामध्ये एम. ए. साठी नाव नोंदवले. एम.ए.च्या दुसऱ्या वर्षीच्या परीक्षेच्या दिवशी सकाळी मला सरांचा फोन आला. “अरे,मला जरा ‘बेस्ट ऑफ लक’ दे … पेपरला जातोय …” मी हसतहसत शुभेच्छा दिल्या आणि त्यांना चिडवायला म्हणालो,” काय सर, परीक्षेचे टेन्शन आले की काय …” तर म्हणाले, ” विषयाचे नाही रे पण लिहिण्याचे टेन्शन आले आहे.. डोके व्यवस्थित शाबूत आहे पण बहात्तराव्या वर्षी हात पूर्वीसारखा चालत नाही ना …”\n“रायटर घेऊन बघा ना, सर ” माझा सल्ला.\n“नाही रे, स्वतःचे विचार स्वतःच लिहिणे हे चांगले” सर म्हणाले. कळवण्यास अत्यंत आनंद होतो की आमचे सर छान मार्कांनी एम.ए. पास झाले.\nसरांच्या पंचाहत्तरीला सगळ्या मित्र-सुह्रदांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामध्ये मित्र- सुह्रदांची मनोगते आणि सर-वहिनींचा सत्कार असा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम सुविहीत झाला पण प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मला खूप रुखरुख वाटली. सरांच्या व्यक्तिमत्वाला तिथे न्याय मिळाला नाही असे माझे मत झाले. अधिक अनौपचारीकपणे डिझाईन करायला हवा होता हा प्रसंग. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेल्या एका ख्यातनाम तज्ञांनी पहिल्या दोन मिनीटतच सांगितले की त्यांची आणि सरांची फारशी ओळख नाही. माझे त्या कार्यक्रमातले लक्षच उडाले… माझ्यासाठी सरांचा वाढदिवस त्यांच्या घरी होणाऱ्या दिड दिवसाच्या गणपतीच्या उत्सवासारखा मोकळा आणि प्रेमाचा व्हायला हवा होता. सरांच्या घरच्या गणपतीला त्यांचे सारे आप्त-मित्र वर्षानुवर्षे नित्यनेमाने हजेरी लावायचे. त्या दोन दिवसांमध्ये त्या घराचे दरवाजे रात्रीसुद्धा बंद होत नसत. सरांनी अखंडपणे जपलेली अनंत नाती त्या निमित्ताने एकत्र जमायची. त्या प्रत्येकाचे आगतस्वागत सर रसरशीतपणे तर वाहिनी शांतशीतलपणे करायच्या. सरांचा बंगला आहे जुहूच्या परिसरामध्ये. पण ‘जुहू’ म्हटल्यावर एखाद्या बंगल्याची जी प्रतिमा उभी राहील त्यात अजिबात न बसणारा. अगदी आवश्यक फर्नीचर, भरपूर मोकळी जागा एक प्रशस्त देवघर आणि प्रचंड लायब्ररी एक प्रशस्त देवघर आणि प्रचंड लायब्ररी अण्णांचे आणि आबांचे अस्तित्व हेच त्या जागेचे वैभव.\nमी पाठी वळून पहातो तेव्हा लक्षात येते की आता पस्तीस वर्षे होतील सरांची आणि माझी ओळख होऊन…एवढ्या वर्षांमध्ये माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक कडूगोड वळणावर ते माझ्यासोबत राहिले आहेत. पुन्हा फक्त माझ्यासोबत नाही तर अशा शेकडो, हाजारो जणांसोबत, जणींसोबत. आणि हे करताना स्वतःचा क्रूसही स्वतःच सहजपणे वहाताहेत. अनेक वर्षांपूर्वी मी एका मुलीच्या प्रेमात पडलो तेव्हा त्या बातमीचे त्यांनी उत्साहाने स्वागत केले होते. पुढे माझे लग्न आणि संसार, ह्या टप्प्यांवर त्यांची आपुलकी होतीच. माझ्या संसाराचा पहिला डाव जेव्हा फिसकटण्याच्या उंबरठ्यावर होता त्या एका निर्णायक क्षणीही सर माझ्याबरोबर होते. पती-पत्नीचे नाते भावनिक दृष्टीने उध्वस्त होण्याची एक जीवघेणी प्रक्रिया असते. आणि अशा नात्यामधून व्यवहाराच्या आणि कायद्याच्या पातळीवर बाहेर पडणे हाही तापदायक अनुभव असतो. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतरच्या काळामध्ये मी त्या टप्प्यावर होतो. नात्याची कायदेशीर सोडवणूक करण्याआधी आर्थिक गोष्टींवर एकवाक्यता व्हायला लागते. भावना संपल्यावर अर्थशून्य वाटणे आणि त्या पार्श्वभूमीवर फक्त ‘अर्थ’पूर्ण वाटाघाटी असे त्या बैठकीचे स्वरूप असते. तर त्या मिटींगमध्ये दोन्ही बाजूंना मान्य असा लवाद म्हणून सर बसले होते. सरांचे जसे माझ्यावर अकृत्रिम प्रेम तास त्या मुलीच्या कुटुंबाबरोबरही अनेक वर्षांचा गाढ स्नेह. अशा परिस्थितीमध्ये भावनांचे कढ बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ चर्चा घडवून आणणे खूप कठीण असते. माझ्या बाजूने अर्थातच मी स्वतः आणि माझ्या मोठ्या बहिणीचे यजमान असे दोघे होतो… त्या दोन तासांमध्ये मी सरांचे वेगळेच रुप पाहिले. केवळ त्यांच्या असण्या – बोलण्यामुळे दोन्ही बाजूंमधली कटुता मर्यादेमध्ये राहिली.मी तर त्यावेळी प्रचंड ताणामध्ये होतो. ती बैठक ‘यशस्वी’ झाल्यावर परत येताना मझे मेहुणे मला म्हणाले,”तुझ्या सरांनी ही सिच्युएशन फारच चांगली हाताळली.”\nपुढे माझ्या संसाराचे दुसरे सुखी पर्व सुरु झाले त्याचेही साक्षीदार सर आहेतच. मध्यंतरी त्यांनी त्यांच्या ‘प्रॉपर्टी’चे वाटप करायचे ठरवले. ‘प्रॉपर्टी’ म्हणजे पुस्तके. माझ्यासाठी म्हणून काही गठ्ठे बांधून ठेवलेले. ते नेण्यासाठी आम्ही सहकुटुंब सरांकडे गेलो. तेव्हा आमच्याबरोबर जसा कबीर होता तशी आम्हाला ‘देवाने मोठी करुन पाठवलेली’ आमची डॉक्टर मुलगी सुखदासुद्धा. मला सरांनी जसा अडचणींमध्ये आधार दिला त्याच अडचणींमधून ती जात असताना आम्ही तिच्यासोबत उभे राहिलो होतो.\n“बाबा, आपली आधीची साधी ओळखदेखील नसताना तू माझ्या मागे का उभा राहिलास…” ती मला मधूनच विचारायची. सरांशी तिची भेट घालून दिली आणि जिना उतरताना विचारलं, ” मिळाले तुला प्रश्नाचे उत्तर…” ती मला मधूनच विचारायची. सरांशी तिची भेट घालून दिली आणि जिना उतरताना विचारलं, ” मिळाले तुला प्रश्नाचे उत्तर…” तिने मान डोलावली. घेणारे हात घेताघेता कधी देणारे होऊन जातात…त्यांचे त्यांनाही काळात नाही.\nम्हणूनच अलीकडे, आबा आपल्याबरोबर सतत असल्याचे फिलींग वाढायला लागले आहे.\nशुभंकर : पापण्यांमागचे पाणी आणि आभाळाएवढं मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://susaatnews.in/NewsDetails.aspx?NewsId=1219&MainMenuID=2&SubMenuID=6", "date_download": "2019-01-23T22:21:01Z", "digest": "sha1:YXYYHDXJQU2RN3KVGCKAU2U6PGTKUDM4", "length": 12475, "nlines": 139, "source_domain": "susaatnews.in", "title": "Susaat News", "raw_content": "\nराजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे\nपुणे : मुळशी तालुका अपंग कल्याण संस्था व सक्षम पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मुळशी भोर वेल्हा मावळ व जिल्ह्यातील दिव्यांग मुलामुलींचा सामुदायीक विवाह सोहळ्या निमित्त कुंकुमतिलक वधुवरांना कार्यक्रम पार पडला . मुळशी तालुका मधे अपंग मुलामुलींचा विवाह करणारे ते पहिले नेते आहेत.\nमहाराष्ट्र राज्य दुग्ध विकास कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर साहेब,पुणे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख सत्यवानजी उभे साहेब,पुणे शिवसेना शहर प्रमुख मा.आमदार चंद्रकांत मोकाटे,ह.भ.प.पुरूषोत्म महाराज पाटिल,जि.प.मा.सदस्य सुभाष आमराळे,कुलदिप कोंडे,जिल्हा प्रमुख रमेश कोंडे,सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भांडे,भा.वि.सेना उपसंघटक रामभाऊ गायकवाड,मा.उपसभापती भानुदास पानसरे,महिला जिल्हा संघटिका स्वाती ढमाले,युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे,उपजिल्हाधिकारी सचिन खैरे,विशाल पवार,मा.सभापती बाबा कंधारे, मुळशी शिवसेना तालुका प्रमुख संतोष मोहोळ,\nबिजेपी तालुका अध्यक्ष अशोक साठे,रा.स.पा.तालुका अध्यक्ष आप्पा सुतार,भोर तालुका प्रमुख माऊली शिंदे,मा.उपसभापती अमोल पांगारे,राष्ट्रवादिचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे,मा.अध्यक्ष सुनिल चांदेरे,काॅग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे,महिला उपसंघटिका स्वाती वाशिवले,भाजपा कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल,युवासेना तालुकाधिकारी संतोष तोंडे,वेल्हे तालुका प्रमुख शैलेश वालगुडे,युवासेना उपजिल्हाधिकारी गणेश उफाळे, उपतालुका प्रमुख गणेश भोयणे,दिपक करंजावणे,सचिन पळसकर, अनिल आधवडे,संदिप आमले,नवनाथ भेगडे,विश्वनाथ विर,सुहास बामगुडे, व् कार्यक्रमास १२ ते १५ हजार लोक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे आयोजक मुळशी पंचायत समितीचे मा.उपसभापती संस्थेचे संस्थापक बाळासाहेब चांदेरे,संस्थेचे संचालक,\nपत्रकार व विविध गावचे सरपंच,उपसरपंच व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.\nगोर-गरिबाचे कैवाारी, भावी आमदार\nनमस्कार चांदेरे साहेब, तुमच्या मुळे मला खुप खुप मदत झाली, माज़ा फॅमिली मद्दे तुमच्या मुळे नार्मल झाली. तुमचे उपकार आमि लोक - आमचे पूर्ण फॅमिली नाही विसरु शकत. खर तुमचे सारखे मानशे राजकरना मद्दे पाहिजेत, भाऊ थैंक यू,\nनमस्कार चांदेरे साहेब, तुमच्या मुळे मला खुप खुप मदत झाली, माज़ा फॅमिली मद्दे तुमच्या मुळे नार्मल झाली. तुमचे उपकार आमि लोक - आमचे पूर्ण फॅमिली नाही विसरु शकत. खर तुमचे सारखे मानशे राजकरना मद्दे पाहिजेत, भाऊ थैंक यू,\nदिव्यांग मुलामुलींचा सामुदायीक विवाह सोहळ्या निमित्त कुंकुमतिलक वधुवरांना कार्यक्रम पार पडला. खुप छान उपक्रम आहे साहेब मि पण होतो कार्यक्रम खूप छान मॅनॅग्मेंट होती. मि बावधन बुद्रुक ला राहतो.\nराजा मानूस(देव सारखा प्रेम करणार नेता.मा.उपसभापती बाळासाहेब चांदेरे)\nराजा मानूस(देव सारखा प्रेम करणार नेता.मा.उपसभापती बाळासाहेब चांदेरे)\nकोण आला रे कोण आला शिवसेना चा वाघ आला.\nवेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.\nकार अपघातामध्ये दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.\nमेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.\nकारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.\nतेर्सेबांबर्डे मळावाडी ग्रामस्थांनी चौपदरीकरणाचे क.. पूर्ण बातमी पहा.\nनऊ तासांत पन्नास गणेश मंडळांना भेटी : महादेव बाबरच.. पूर्ण बातमी पहा.\nकाँग्रेस व एनएसपीची महत्वपुर्ण बैठक पृथ्वीराज चव्ह.. पूर्ण बातमी पहा.\nतिकोणा किल्यावरील मुख्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण सो.. पूर्ण बातमी पहा.\nदहावी परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि.८ रोजी दू.. पूर्ण बातमी पहा.\n\"महाराष्ट्र केसरी'च्या निमित्ताने इंगवलेंचा विधान.. पूर्ण बातमी पहा.\nअतिक्रमण विरोधी कारवाईच्या प्रमुखाचे रमेश बाप्पू य.. पूर्ण बातमी पहा.\nपालघरमध्ये पैसे वाटले, भाजपविरोधात शिवसेना आमदार .. पूर्ण बातमी पहा.\nकारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.\nचंद्रकांतदादांकडून 2200 मतांनी हारलेले सारंग पाटी.. पूर्ण बातमी पहा.\nजि.परिषद,पं.समिती अधिकाऱ्यांनी वेळेत नागरिकांना उत.. पूर्ण बातमी पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-213/", "date_download": "2019-01-23T23:04:11Z", "digest": "sha1:XUT47SWFSEYNR6A3IZEIBWJ4WCRT3YV7", "length": 5168, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात रंग | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगुजरात दंगल प्रकरणात चौघांना जामीन\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2107-kunachya-khandyavar-kunache-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%93", "date_download": "2019-01-23T23:29:11Z", "digest": "sha1:MVHVOWLVYEG4EATPMUSVCOCHW3OOZINM", "length": 2840, "nlines": 54, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kunachya Khandyavar Kunache / कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nKunachya Khandyavar Kunache / कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे\nकुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे\nकशासाठी उतरावे तंबू ठोकून\nकोण मेले कोणासाठी रक्त ओकून\nजगतात येथे कुणी मनात कुजून\nतरी कसे फुलतात गुलाब हे ताजे\nदीप सारे जाती येथे विरून विझून\nवृक्ष जाती अंधारात गोठून झडून\nजीवनाशी घेती पैजा घोकून घोकून\nम्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे\nअंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी\nवेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी\nदेई कोण हाळी त्याचा पडे बळी आधी\nहारापरी हौतात्म्य हे त्याच्यागळी साजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/snake-was-put-on-idon-in-beed-kanherwadi-which-was-found-during-road-work-latest-updates/", "date_download": "2019-01-23T22:24:22Z", "digest": "sha1:FUGMNL4SLHVXSEXTOGSYDX3WEQCVXD33", "length": 8603, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांचा बुरखा फाटला, आपोआप नव्हे स्थानिकांनी आणून सोडला नागोबा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांचा बुरखा फाटला, आपोआप नव्हे स्थानिकांनी आणून सोडला नागोबा\nटीम महाराष्ट्र देशा- परळी अंबाजोगाई कन्हेरवाडी हे गाव अचानक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कण्हेरवाडी शिवारात मुरूम काढण्यासाठी डोंगर खोदला जात असताना दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी जमिनीखाली एक भग्न मूर्ती सापडली,या मूर्तीवर अचानक एक नागराज वेटोळा घालून बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हे गाव रातोरात चर्चेत आलं. भल्याभल्यांना चक्रावून टाकणाऱ्या या प्रकरणाने आता नवे वळण घेतलं आहे. नवी जी माहिती समोर आली आहे त्यामुळे लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या मंडळींचा अक्षरशः बुरखा फाटला आहे.\nकण्हेरवाडी शिवारात रस्त्याचं खोदकाम करताना मूर्ती सापडली, अचानक एक प्राचीन देवतेची मूर्ती सापडली आणि त्या मूर्तीजवळ नाग बसून होता, असा दावा करण्यात आला. वाऱ्याच्या वेगाने ही बातमी परिसरात पसरली आणि बघ्यांनीही गर्दी केली. बीड जिल्ह्यातील कन्हेरवाडीतील घटनेची दुसरी बाजू समोर आली आहे.या ठिकाणी मूर्तीवर अचानक प्रकटलेले नागराज हे तिथल्याच काही स्थानिक लोकांनी आणून सोडल्याचा धक्कादायक एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यामुळे श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे.\n‘राजकीय मैदानावर आम्हाला पहिल्याच बॉलवर विकेट…\nभाजप सरकार दंगली घडवणारं सरकार ; आंबेडकरांचा पुनरुच्चार\nजमिनीखाली एक भग्न मूर्ती सापडली,या मूर्तीवर अचानक एक नागराज वेटोळा घालून बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि काही पुजारी आणि स्थानिक लोकांनी या ठिकाणी पूजा सुरू केली. हा व्हिडिओ समोर आल्यावर अचानक भाविक भक्तांनी गर्दी करीत या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करीत श्रद्धेचा बाजार मांडला.एका दिवसात या नागराजामुळे 1 लाख रुपयाची कमाई झाली.\n‘राजकीय मैदानावर आम्हाला पहिल्याच बॉलवर विकेट मिळेल’\nभाजप सरकार दंगली घडवणारं सरकार ; आंबेडकरांचा पुनरुच्चार\n‘भाषणाच्या ‘पावसाने’ पाण्याचा हंडा भरत नाही’\nसुरेश धस झाले भाजपचे दुसरे प्रशांत परिचारक , बिहारी समाजाबद्दल केलं लाजिरवाणे विधान\nफर्ग्युसन कॉलेज होणार आता फर्ग्युसन युनिव्हर्सिटी \nमुंबई : पुण्यातील जुने व प्रख्यात फर्ग्युसन कॉलेज स्वायत्त संस्थेचे फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये रुपांतर करण्यास…\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करूनच प्रजासत्ताक दिन…\nजयंत पाटलांसमोरच भिडले नगरमधील बडतर्फ केलेले नगरसेवक\nमुस्लिम खाटीक समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन…\nभारतातील EVM सुरक्षित,छेडछाड होऊ शकत नाही : निवडणूक आयोग\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/visions-received-monastic-wedding-experience/", "date_download": "2019-01-23T22:19:58Z", "digest": "sha1:SJSYMIIRHT23QOFATUJEEHCYALY3GJ7Z", "length": 12785, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दृष्टिहीनांना मिळाला राजेशाही लग्नाचा अनुभव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nदृष्टिहीनांना मिळाला राजेशाही लग्नाचा अनुभव\nक्रिप्स फाउंडेशनतर्फे २५ जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा; ३०० दृष्टिहीनांना सहा महिन्याचे अन्नदान\nपुणे : सनई-चौघड्याचा निनाद… पारंपरिक वेशभूषा… सजलेली नवरा-नवरी… रुखवत अन कलवऱ्यांची धावपळ… मंगलाष्टकांचा मंजुळ स्वर… एकमेकांच्या डोळ्यात नव्या आयुष्याच्या सुरुवातीची उमेद… आयुष्यातल्या परमोच्य आनंदाच्या क्षणाची चमक… चेहऱ्यावर खुललेले हास्य अन जोडीदाराच्या स्वप्नाची मैफल रंगवत देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने ‘ते’ अडकले पवित्र अशा विवाहबंधनात आगळ्यावेगळ्या अशा या विवाहसोहळ्याने या दृष्टीहिनांना राजेशाही लग्नाचा अनुभव मिळाला.\nनिमित्त होते, क्रिप्स फाउंडेशनच्या वतीने आयोजिलेल्या २५ दृष्टिहीन जोडप्यांचा (दोघांनाही दृष्टी नसलेले) सामूहिक विवाह सोहळ्याचे. पुण्यात पहिल्यांदाच झालेला हा नयनरम्य आणि हृद्य सोहळा रविवारी गंगाधाम चौकातील जिनेंद्र प्रतिष्ठानच्या नाजूश्री सभागृहात पार पडला. यावेळी ३०० हुन अधिक लोकांना अन्नदान करण्यात आले. यावेळी उद्योजक कृष्णकुमार गोयल, भावेश भाटिया, संस्थेचे अध्यक्ष मनोहर फेरवानी, सचिव ईश्वर कृपलानी, विश्वस्त भारत नागोरी, महेंद्र जैन, केवल सेठिया, सुरेश जेठवानी, सिमरन जेठवानी, विनोद रोहानी, गोपाल डावरा, रमेश पलंगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.\nत्याचबरोबर या मंगलप्रसंगी हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आणि पारशी धर्माचे धर्मगुरू नवविवाहित जोडप्याना शुभाशिर्वाद देण्यास उपस्थित होते. काशीविश्वेश्वर येथील गुरुजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जोडप्याचे लग्न लावण्यासाठी २५ ब्राम्हण होते. विवाह सोहळ्यासाठी आवश्यक असणारा सर्व खर्च क्रिप्स संस्थेने उचलला असून लग्नाच्या आधीचा आणि नंतर सर्व खर्च या संस्थेने केला आहे. रुखवत, झाल, मंगळसूत्र, जोडवी यांपासून घरात आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंचा यात समावेश आहे. नववधूच्या मेकअपसाठी पुण्यातील नामवंत पार्लर आणि जेवण व्यवस्थेसाठी सुप्रसिद्ध शहाजी केटरर्स,वारातीसाठी दरबार बँड यांनी निशुल्क सुविधा पुरवली आहे. वधूसाठी १५०० चा शालू, नावरदेवासाठी २००० रुपयाचा सलवार-कुर्ता आणि घरसंसारासाठी प्रत्येकी ५१ हजाराचा रुखवत आंदण देण्यात आला.\nभाजप नेत्यांकडून देव-देवतांच्या जाती शोधणे सुरूच,हनुमान…\nरोहिंग्यांना परत पाठवणार : राजनाथ सिंह\nमनोहर फेरवानी म्हणाले, क्रिप्स फाउंडेशनने सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. या दृष्टिहीन मुलामुलींना वैवाहिक जीवनाचा आनंद मिळावा, त्यांना आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजिला. आज राज्यातील २५ दृष्टीहीन दाम्पत्यांचे थाटामाटात लग्न लावून देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. संसार थाटण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी त्यांना संस्थेमार्फत दिल्या आहेत. अनाथ मुलींचे कन्यादान संस्थेच्या स्वयंसेवकांनी केले आहे.\nमाझ्यात इतरांपेक्षा काहीतरी कमी आहे. या गोष्टीची जाणीव कुटुंबाकडून नाही; पण इतरांकडून होत आली आहे. परंतु आज माझे लग्न एवढ्या थाटामाटात होईल, अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. परंतु आजचा दिवस हे माझ्यासाठी जणू एक स्वप्नच आहे. या सगळ्यात फाउंडेशनने आम्हाला खूप मदत केली. आता मी एक विशेष मुलगा यात मला काही कमी वाटत नाही, असे मत संस्कार धोत्रे या नवऱ्या मुलाने व्यक्त केले.\nइतर मुलींप्रमाणे मलादेखील स्वप्नातला राजकुमार हवा असे. या सोहळ्यामुळे मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे. आता आम्ही दोघे मिळून नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहोत. एकमेकांचा आधार बनणार आहोत. आयुष्यातला एक आनंदाचा क्षण फाउंडेशनमुळे आम्हाला अनुभवता आला. क्रिप्स फाउंडेशनचे मनापासून आभार मानू इच्छिते,अशी भावना प्रज्ञा शिंदे या नववधुने व्यक्त केली.\nभाजप नेत्यांकडून देव-देवतांच्या जाती शोधणे सुरूच,हनुमान मुस्लीम असल्याचा भाजप…\nरोहिंग्यांना परत पाठवणार : राजनाथ सिंह\nतर देशाचे दोन तुकडे करू… मुझप्फर हुसैन\nसुन्नी मुस्लीमांनी शिया समाजाच्या इफ्तार पार्टीत सहभागी होऊ नये – दारुल उलूम\nउस्मानाबाद लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडे उमेदवारांचा सुकाळ,उर्वरीत पक्षांकडे माञ…\nतुळजापूर- उस्मानाबाद लोकसभा निवडणूकी साठी राज्यपातळीवर विविध प्रमुख पक्षांकडून उमेदवारी कुणाला द्यावयाची याबाबतीत…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूबाबत संशय होताच : धनंजय मुंडे\n‘शिवसेनेला सत्तेतून कीक मारून बाहेर काढावं लागेल’\nलिफ्टच्या दरवाज्यातच महिलेची प्रसुती; बाळाचा जमिनीवर पडून मृत्यू\nआता ‘ठाकरे’ चित्रपट बघायला मिळणार मोफत\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%B9%E0%A5%8B.html", "date_download": "2019-01-23T23:01:27Z", "digest": "sha1:CMZST3ZQXTA2K5IITNZ6AF6A4F6IGVCI", "length": 21924, "nlines": 287, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | खासदार विकास निधीत वाढ होणार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » खासदार विकास निधीत वाढ होणार\nखासदार विकास निधीत वाढ होणार\nनवी दिल्ली, [९ मार्च] – खासदारांना त्यांच्या मतदारसंघात जास्तीतजास्त विकासात्मक कामे करता यावी, यासाठी त्यांना दिल्या जाणार्‍या निधीत वाढ करण्याच्या प्रस्तावावर अर्थमंत्रालय गंभीरपणे विचार करीत आहे. तथापि, यावर अद्याप कुठलाही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती सरकारतर्फे आज बुधवारी लोकसभेत देण्यात आली.\nखासदार विभाग विकास निधीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चाही झाली आहे. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. त्यावर अंतिम निर्णय घेण्यात आल्यानंतर संसदेला माहिती देण्यात येईल, असे सांख्यिकी व कार्यक्रम अंबलबजावणी खात्याचे मंत्री व्ही. के. सिंह यांनी प्रश्‍नोत्तराच्या काळात एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. खासदार विभाग विकास निधीत वाढ करण्याच्या प्रस्तावाचे काय झाले, असा प्रश्‍न त्यांना काही सदस्यांनी विचारला होता.\nभाजपाचे सुभाष ब्रह्मे म्हणाले की, महाराष्ट्रातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास करता यावा, यासाठी दरवर्षी दोन कोटी रुपये मिळतात. तिथेच, एका लोकसभा मतदारसंघात सहा ते सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश असतानाही खासदारांना मात्र पाच कोटी रुपयेच मिळत असतात. अशा स्थितीत खासदारांच्या विकास निधीत वाढ करण्याची नितांत गरज आहे. अन्य राजकीय पक्षांच्या सदस्यांनी ब्रह्मे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आणि विकास निधीत तातडीने वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n, सक्षम करण्याची गरज\n=स्वांत रंजन यांची भूमिका= नागौर, [९ मार्च] - फार पूर्वीपासूनच हिंदू राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे. त्यामुळे भारताला आणखी सक्षम ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/narendra-modi-loss-crores-congress-critics-bjp-third-year-modi-govt-47989", "date_download": "2019-01-23T22:41:22Z", "digest": "sha1:QZES3F2FE3G34SU3NOQVJRYRLKZYLMWW", "length": 14446, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "narendra modi loss of crores congress critics bjp third year of modi govt दिशाभूल करण्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी | eSakal", "raw_content": "\nदिशाभूल करण्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी\nशुक्रवार, 26 मे 2017\nकॉंग्रेसची पंतप्रधानांवर टीका; स्पष्टीकरण देण्याची मागणी\nनवी दिल्ली : आपला तिसरा वाढदिवस उद्या जल्लोषात साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या मोदी सरकारवर कॉंग्रेसने आज जोरदार हल्ला चढवला. देशात युद्धाचा उन्माद पसरविला जात असून, तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनतेची दिशाभूल करण्यासाठी हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी होणार आहे. मात्र, ही वेळ जल्लोष करण्याची नव्हे तर मोदींनी उत्तर देण्याची आहे, अशी तोफ कॉंग्रेसने डागली.\nसरकारला घेरण्यात कॉंग्रेसला अद्याप यश आलेले नाही, असे असताना तीन वर्षपूर्तीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि सत्ताधारी भाजपवर आक्रमण करण्याची रणनीती आखली असून, याअंतर्गत 16 मे रोजी कॉंग्रेसच्या तरुण नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन \"तीन साल 30 तिकडम्‌' ही चित्रफीत प्रसिद्ध केली होती. आज पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी सरकावर खरमरीत टीका केली. या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकारचे दीड हजार कोटी रुपये, सरकारी कंपन्या आणि भाजपशासित राज्य सरकारांचे शेकडो कोटी रुपये जाहिरातबाजीच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल करण्यासाठी उधळले जाणार आहेत.\nअंतर्गत सुरक्षा आणि सीमेवरील सुरक्षेबाबतचे मोदी सरकारचे धोरण पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आतापर्यंत 538 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. आता हल्ल्याच्या चित्रफिती दाखवून पाकिस्तानविरुद्ध युद्धाचा उन्माद पसरविला जात आहे. सरकारच्या अपयशाबद्दल प्रश्‍न उपस्थित केले जाऊ नयेत यासाठीच हा प्रकार सुरू आहे. बेजबाबदार निर्णय घेण्याऐवजी पंतप्रधानांनी देशाला विश्‍वासात घ्यावे. पाकिस्तानबद्दलचे पंतप्रधानांचे धोरण पूर्णतः अपयशी झाले असून याबद्दल देशाची माफी मागावी, अशीही मागणी आनंद शर्मा यांनी केली.\nकिती जणांना नोकऱ्या दिल्या\nआर्थिक आघाडीवर देशाची पीछेहाट झाल्याचा दावा करताना आनंद शर्मा म्हणाले, की वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे दावे करणाऱ्या मोदींनी आतापर्यंत किती जणांना नोकऱ्या दिल्या त्यांची यादी प्रसिद्ध करावी. आर्थिक विकासदराचे (जीडीपी) गुलाबी चित्र रंगविले जात आहे; परंतु जीडीपी मापनाचे मापदंड बदलून आकडेवारी दाखविली जात आहे. आता विकासदर 6.6 टक्के असला तरी जुन्या निकषांनुसार तो प्रत्यक्षात 2 टक्‍क्‍यांनी कमी आहे. जुन्या आणि नव्या निकषांनुसार गेल्या दहा वर्षांतील विकासदराचे आकडे सरकारने जाहीर करावेत. त्यातून वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असेही आव्हान कॉंग्रेस प्रवक्‍त्याने दिले.\nशिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि...\nप्रसाधनगृहांचे निकष पाळण्यात शाळा फेल\nनागपूर : मुलींना अधिकाधिक शिक्षण मिळावे, यासाठी मुलींसाठी बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. यानंतर मोदी सरकारने बेटी...\nरेल्वेत होणार 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती; रेल्वेमंत्र्यांची घोषणा\nनवी दिल्ली : भारतीय रेल्वेत मेगा भरती होणार असून, रेल्वेत दीड लाख लोकांना नोकरी देण्यात आली आहे. तसेच येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या...\nपंतप्रधानपदी मोदींऐवजी 'हा' नेता असेल, तरच सेना युतीला तयार..\nमुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंपासून ते अन्य नेते केंद्र आणि...\nसेक्ससाठी नकार देणाऱ्या तृतीयपंथीयावर गोळीबार\nनवी दिल्ली : सेक्ससाठी नकार देणाऱ्या 21 वर्षीय तृतीयपंथीयावर गोळीबार करण्यात आला. लिफ्ट देणाऱ्या दोघांनी तृतीयपंथीयाकडे सेक्सची मागणी केली होती...\nएनडीएच्या बसच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू\nपुणे : ''रस्ता ओलांडताना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) भरधाव बसने धडक दिल्यामुळे एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात बंडगार्डन पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/18791-majhe-manorath-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A5-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-01-23T23:25:58Z", "digest": "sha1:CGYYAUJRY6T556FXJ4KYMVF2OPRT2WAG", "length": 1885, "nlines": 43, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Majhe Manorath / माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nMajhe Manorath / माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा\nमाझे मनोरथ पूर्ण कीजे देवा\nनाही नाही मज आणिक सोयरा\nन करी अव्हेरा पांडुरंगा\nअनाथांचा नाथ होसी तू दयाळा\nकिती वेळोवेळां प्रार्थू आता\nनामा म्हणे जीव होतो कासावीस\nकेली तुझी आस आता बरी\nमाझे मनोरथ पूर्ण करी देवा अभंग majhe manorath purn kari devaमराठी भजन माला ( marathi bhajan mala ) या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चाली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-01-23T23:04:56Z", "digest": "sha1:B25ONRFSSNN5CWTIDMWMCHURFQ4MDW6I", "length": 4669, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे ११८० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे ११८० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १३ वे शतक\nदशके: ११५० चे ११६० चे ११७० चे ११८० चे ११९० चे १२०० चे १२१० चे\nवर्षे: ११८० ११८१ ११८२ ११८३ ११८४\n११८५ ११८६ ११८७ ११८८ ११८९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे ११८० चे दशक\nइ.स.च्या १२ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/akola/aanganwadi-school-jail-governments-tur-dal/", "date_download": "2019-01-23T23:12:28Z", "digest": "sha1:PWRSGARPS5K5MV2IR2KGN6YPPIPOQBIJ", "length": 30252, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Aanganwadi, School, Jail For The Government'S Tur Dal! | अंगणवाडी, शाळा, कारागृहात शासनाची तूर डाळ! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nअंगणवाडी, शाळा, कारागृहात शासनाची तूर डाळ\n | अंगणवाडी, शाळा, कारागृहात शासनाची तूर डाळ\nअंगणवाडी, शाळा, कारागृहात शासनाची तूर डाळ\nअकोला : नाफेडने खरेदी बंद केल्यानंतर राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेल्या २५ लाख क्विंटलपेक्षाही अधिक तुरीवर प्रक्रिया करून ती डाळ स्वस्त धान्य दुकानांसोबतच शालेय पोषण आहार, अंगणवाड्या, कारागृहांनी विकत घेण्याचे आदेश राज्याच्या सहकार व पणन विभागाने दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनकडे तूर डाळीची मागणी नोंदवणे सुरू झाले आहे.\nअंगणवाडी, शाळा, कारागृहात शासनाची तूर डाळ\nठळक मुद्देबाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी केलेल्या तुरीवर प्रक्रिया\nअकोला : नाफेडने खरेदी बंद केल्यानंतर राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेल्या २५ लाख क्विंटलपेक्षाही अधिक तुरीवर प्रक्रिया करून ती डाळ स्वस्त धान्य दुकानांसोबतच शालेय पोषण आहार, अंगणवाड्या, कारागृहांनी विकत घेण्याचे आदेश राज्याच्या सहकार व पणन विभागाने दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनकडे तूर डाळीची मागणी नोंदवणे सुरू झाले आहे.\nराज्यात २0१६-१७ च्या खरीप हंगामात तुरीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाले. आधी केंद्र शासनाने आधारभूत किंमत योजनेनुसार एप्रिल अखेरपर्यंत तूर खरेदी केली. त्यानंतरही शेतकर्‍यांकडे मोठय़ा प्रमाणात तूर शिल्लक असल्याने राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत २५.२५ लाख क्विंटल तूर खरेदी केली. त्या तुरीची भरडाई करून विक्री करण्याचे शासनाने ठरविले. त्यानुसार राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांसाठी लागणारी तूर डाळ ठरलेल्या किमतीत घ्यावी लागणार आहे.\nएक किलोच्या पॅकिंगसाठी ८0 रुपये तर ५0 किलोच्या पॅकिंगसाठी ७५ रुपयेप्रमाणे ३७५0 रुपये आकारले जाणार आहेत. शासनाच्या या निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागाला पोषण आहारासाठी तीन लाख क्विंटल, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाला २१६0 क्विंटल, महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाड्यांमध्ये ३ लाख ६0 हजार ६00 क्विंटल तूर डाळीचा पुरवठा केला जाणार आहे. उर्वरित डाळ गृहविभागाकडून कारागृहे, राज्य राखीव पोलीस दल, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहांनीही खरेदी करावी, त्यासाठी ठरलेल्या दराप्रमाणे डाळीचा पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनकडे मागणी नोंदवण्याचेही बजावण्यात आले आहे.\nखुल्या बाजारात ५५ रुपये किलो\nकेंद्र शासनाकडून तूर डाळीच्या किमती खुल्या बाजारात स्थिर ठेवण्यासाठी शासनाची तूर डाळ ५५ रुपये किलोप्रमाणे विकली जाणार आहे. खुल्या बाजारातील किमतीत परिस्थितीनुसार सुधारणा करण्याचे अधिकार मंत्रिमंडळाच्या उपसमितीला देण्यात आले आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nMaharashtra GovernmentMarket YardSchoolमहाराष्ट्र सरकारमार्केट यार्डशाळा\nऔरंगाबाद विभागात ५० टक्के बालकांना लसीकरण\nमराठी विषयाची गुणवत्ता वाढविण्याचा निर्धार; ३०० शाळांमधील शिक्षक एकवटले\nकोल्हापूर : धान्य मार्केट स्थलांतराला नवीन वर्षाचा मुहूर्त\nसुविधा न पुरविणाऱ्या आश्रमशाळांना दंड\n२० उमेदवारी अर्ज दाखल\nलाकडाच्या टेकूला उभ्या असलेल्या शाळेत मुली पहा कशा शिकताहेत शाळा\nभरधाव लक्झरी बसची दुचाकीला धडक; मायलेकांसह तीन जागीच ठार, जमावाने बस पेटविली\nजिल्हा परिषदेला निधी देण्यात राजकारण; जि.प.सदस्य कोल्हे यांचा आरोप\nपाणी पुरवठा योजनांवर देयकाची उधळण\nनिधी, अंदाजपत्रके नसल्याने काम वाटप बारगळले\nउगवा येथील पाणीटंचाई निवारणासाठी नळ योजनेला प्रशासकीय मान्यता\nपाणीटंचाईचा खर्च भागविण्यासाठी जिल्हा परिषदेला ३.५० कोटी\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/good-news-indian-team-south-africas-fast-bowler-dale-sten-out-team/", "date_download": "2019-01-23T23:11:01Z", "digest": "sha1:TVMHCZEO2EUDFNHERH2RLW6DJJQSR4R2", "length": 30281, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Good News For The Indian Team ... South Africa'S Fast Bowler Dale Sten Out Of The Team | भारतीय संघासाठी खूशखबर...दक्षिण आफ्रिकेचा 'हा' जलद गोलंदाज संघाबाहेर | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nभारतीय संघासाठी खूशखबर...दक्षिण आफ्रिकेचा 'हा' जलद गोलंदाज संघाबाहेर\nभारतीय संघासाठी खूशखबर...दक्षिण आफ्रिकेचा 'हा' जलद गोलंदाज संघाबाहेर | Lokmat.com\nकेपटाऊन - दक्षिण आफ्रिकेविरोधात 5 जानेवारीपासून सुरु होणा-या कसोटी मालिकेआधी भारतीय क्रिकेट संघासाठी एक खूशखबर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी संघातील मुख्य गोलंदाज डेल स्टेन पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचे संकेत दिले आहेत. डेल स्टेनला पहिल्या कसोटीत खेळणं जोखमीचं ठरु शकतं, आणि सध्या कोणतीही जोखीम उचलू इच्छित नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मंगळवारी ओटिस गिब्सन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, 'डेल स्टेन गेल्या एक वर्षापासून संघातून बाहेर आहे, आणी जर आम्ही तीन जलद गोलंदाज आणि एक स्पिनर खेळवले तर त्यांनी त्याच गतीने गोलंदाजी करावी अशी आमची अपेक्षा असेल. पण जर काही झालं आणि डेल स्टेन संपुर्ण सामना खेळू शकला नाही तर संघासमोर संकट उभं राहू शकेल'. नोव्हेंबर 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना डेल स्टेनच्या खांद्याला दुखापत झाली होती.\nओटिस गिब्सन पुढे म्हणाले की, 'डेल स्टेन संपुर्ण सामना खेळू शकणार नाही असं मला म्हणायचं नाही. पण उन्हाळ्याआधी सुरु होत असलेल्या या सामन्यात खेळवण्याची जोखीम घेऊ शकत नाही. तो चर्चेत सहभागी होईल, मात्र मैदानावर उतरणा-या संघावर सर्व काही अवलंबून असेल'. 'आम्हाला सर्वोत्कृष्ट संघ निवडायचा आहे. खेळाडूंची निवड करणं फार कठीण काम आहे. पण देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडू खेळण्यासाठी उपलब्ध असणं संघासाठी चांगलं आहे', असं ते बोलले आहेत.\nभारतीय क्रिकेट संघ 56 दिवसांच्या दक्षिण अफ्रिका दौ-यावर आहे. दक्षिण अफ्रिकेत भारत तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघासाठी हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. याच दौ-यात भारतीय संघाची खरी कसोटी लागणार आहे.\n2017 सालात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघानं आपलं वर्चस्व कायम राखलं. कसोटी, वन-डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत भारताने सरत्या वर्षाचा शेवटही गोड केला. गतवर्षी भारतानं 14 मालिकांसह 37 सामने जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र 2018 सालात भारतासमोर खडतरं आव्हान असणार आहेत. आगामी वर्षात भारताला बहुतांश सामने हे परदेशात खेळायचे आहेत. यापैकी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला 5 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. भारतामध्ये जशा खेळपट्टय़ा असतात तशा निश्चितच दक्षिण आफ्रिकेत मिळणार नाहीत, तेथील खेळपट्टय़ांवर चेंडूला उसळी जास्त मिळते. या दौऱ्यात गोलंदाजीबरोबरच भारतीय फलंदाजांची खरी परीक्षा असणार आहे.\n2017 चा हंगाम भारतीय संघासाठी चांगला गेला असला तरीही भारताच्या यशात विशेष काहीच वाटत नाही. वर्षभरात भारत बहुतांश सामने हे घरच्या मैदानावर खेळला आणि काही अपवाद वगळले तर एकदाही भारताला प्रतिस्पर्धी संघाकडून कडवी टक्कर मिळालेली नाही. त्यामुळे एकतर्फी विजयच पाहायला मिळाले. दक्षिण आफ्रिका दौ-याची भारताची ही सातवी प्रदक्षिणा असेल. 1992 पासून भारतीय संघाला या भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. 2010-11मध्ये एम.एस धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आफ्रिकेत आतापर्यंत सर्वाधिक यश मिळवता आलं असलं तरी तीन सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत सुटली होती. याव्यतिरिक्त भारतानं पाच मालिका गमावल्या आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nCricketSouth AfricaIndian Cricket Teamक्रिकेटद. आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघ\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nभारतीय फिरकी जोडी पहिल्याच सामन्यात हीरो\nन्यूझीलंडचा पूर्ण संघच ठरला मॅन ऑफ द मॅच\nहार्दिक पंड्या संघात नसेल तर 'हा' अष्टपैलू ठरेल हुकमी एक्का - गंभीर\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\n'सन स्ट्रोक'मुळे सामना थांबला आणि ट्विटरवर उडाली एकच धमाल\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/avinash-mohite-granted-bail-46371", "date_download": "2019-01-23T22:46:02Z", "digest": "sha1:UUAC3N2AHZWNFSA2P7R5VL2IRU7WD3O7", "length": 12873, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Avinash Mohite granted bail अविनाश मोहितेंसह चौघांना जामीन मंजूर | eSakal", "raw_content": "\nअविनाश मोहितेंसह चौघांना जामीन मंजूर\nशनिवार, 20 मे 2017\nकऱ्हाड - शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील ऊसतोडणी वाहतूकदारांच्या बनावट कर्ज प्रकरणात कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह चौघांना आज येथील फौजदारी न्यायाधीश आर. टी. गोगले यांनी जामीन मंजूर केला. श्री. मोहिते यांना या प्रकरणात फेब्रुवारीमध्ये अटक झाली होती. आजअखेर त्यांच्यासह अकरा जणांना जामीन मंजूर झाला आहे.\nकऱ्हाड - शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील ऊसतोडणी वाहतूकदारांच्या बनावट कर्ज प्रकरणात कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह चौघांना आज येथील फौजदारी न्यायाधीश आर. टी. गोगले यांनी जामीन मंजूर केला. श्री. मोहिते यांना या प्रकरणात फेब्रुवारीमध्ये अटक झाली होती. आजअखेर त्यांच्यासह अकरा जणांना जामीन मंजूर झाला आहे.\nअटक झालेले संचालक संभाजीराव जगताप, बाळासाहेब निकम, वसंत पाटील, महेंद्र मोहिते, चद्रकांत भुसारी, सर्जेराव लोकरे व उदय शिंदे यांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. ऍड. श्रीकांत जाधव, ऍड. मोहन यादव यांनी मोहिते यांच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केले. सरकारी पक्षाचाही युक्तिवाद झाला. न्या. गोगले यांनी श्री. मोहिते, श्री. पाटील यांचा जामीन मंजूर केला. याप्रकरणी वाळवा येथील यशवंत पाटील यांना फिर्याद दिली होती. फेब्रुवारी महिन्यापासून अटकसत्र सुरू होते.\nप्रकरणात पुढे टप्प्या टप्प्याने 13 जणांना अटक झाली. त्यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी फौजदारी न्यालयात आरोपपत्र दाखल आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, ती कर्जासाठी वापरणे यासह अनेक आरोप त्यात ठेवण्यात आले आहेत. प्रत्यक्ष फिर्याद 34 जणांविरोधात आहे. त्यापैकी सात जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यात बॅंकेचे पाच अधिकारी व दोन माजी संचालक आहेत. उर्वरित पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत.\nशिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि...\n सोन्याचा की, लखलखीत विचारांचा सोन्यापेक्षा विचारांने सजणे महत्त्वाचे असते. नखशिखांत दागिने घालून स्त्री-पुरुष जेव्हा सजतात,...\nप्रसाधनगृहांचे निकष पाळण्यात शाळा फेल\nनागपूर : मुलींना अधिकाधिक शिक्षण मिळावे, यासाठी मुलींसाठी बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. यानंतर मोदी सरकारने बेटी...\nरेल्वेत होणार 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती; रेल्वेमंत्र्यांची घोषणा\nनवी दिल्ली : भारतीय रेल्वेत मेगा भरती होणार असून, रेल्वेत दीड लाख लोकांना नोकरी देण्यात आली आहे. तसेच येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या...\nकर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या\nसेलू : हातनूर (ता.सेलू) येथील एका तरूण शेतकऱ्याने सततची नापिकी तसेच कर्जबाजारीपणास कंटाळून बुधवारी (ता.२३) पहाटेच्या सुमारास स्वत:च्या घरात...\nएनडीएच्या बसच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू\nपुणे : ''रस्ता ओलांडताना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) भरधाव बसने धडक दिल्यामुळे एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात बंडगार्डन पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/10146-kadhi-na-kadhi-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80", "date_download": "2019-01-23T23:21:28Z", "digest": "sha1:BPWBYCS2CEIZSNFR3UTCOQZAWNEEX4ZH", "length": 3586, "nlines": 60, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kadhi Na Kadhi / कधी ना कधी - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nकधी ना कधी, कधी ना कधी ….\nमी दूर दूर जाताना, इतकेच मनाशी वाटे\nअनोळखी या वळणावर, जुळून यावे हे नाते\nहा काळोखाचा पदर होईल कधीतरी दूर\nस्वप्नांच्या गावी येईल, मग आठवणींचा पूर\nसमजावतो मी या मना, कधी ना कधी ….\nवाटा या बंद सार्‍या, आसवांना नसे किनारा\nये तू घेऊन आता वादळाचा आवेग सारा\nमग विरून जाईल अंतर अन् फुटेल सगळा बांध\nकोसळत्या दोन मनांचा जुळेल रेशीम बंध\nआठवेल सारे बघ तुला, कधी ना कधी ….\nराती सुन्या सुन्या ह्या, दिवस जाळी क्षणाक्षणांना\nहाती तुझ्याच आहे मोडलेला हा निवारा\nकुठल्याश्या एका वेळी बस वळून पहा तू मागे\nदिसतील तुला तेव्हा हे वाटेवर डोळे माझे\nपरतून येशी तू पुन्हा, कधी ना कधी ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Explosives-in-sand-smugglers-home-in-ahamadnagar/", "date_download": "2019-01-23T22:00:41Z", "digest": "sha1:PNCFG2TF5FT4VCJLVJWOOSVNZEUEKWDO", "length": 5360, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाळू तस्करांच्या घरात स्फोटके | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › वाळू तस्करांच्या घरात स्फोटके\nवाळू तस्करांच्या घरात स्फोटके\nतालुक्यातील बारागाव नांदूर येथे तडीपार करण्यात आलेल्या वाळू तस्कर माळी बंधूंच्या अटकेसाठी पोलिस प्रशासनाने किशोर माळी याच्या घराची झाडाझडती घेतली असता, घरामध्ये स्फोटक दारूगोळा सदृश पदार्थ आढळून आले.\nबारागाव नांदूर येथील सुभाष साहेबराव माळी, किशोर साहेबराव माळी, गौतम साहेबराव माळी या तिघा भावांवर साधारण 25 ते 30 वाळू तस्करीसह अन्य गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी श्रीरामपूर विभागाचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पुढाकार घेतला होता. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तिघांनाही जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश जारी केले.\nपोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असताना पसार झालेल्या माळी बंधूंना पकडण्यासाठी श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक वाघचौरे व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे पथक राहुरी भागात तैनात असून दोघांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने सामूहिकरित्या किशोर माळीच्या घरावर छापा टाकला. यावेळी बारागाव नांदूर येथील तरुणांसह टाकलेल्या छाप्यात पोलिसांना त्याच्या घरात दारू सद‍ृश स्फोटक पदार्थ सापडले आहेत.\nबारागाव नांदूर भागात पोलिस प्रशासन माळी बंधूंना पकडण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत त्यांना अटक केली जाणार असून किशोर माळी याच्या घरात सापडलेल्या पदार्थाची तपासणी केली जाणार आहे. ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन श्रीरामपूर विभागाचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Amazon-Lakhs-fraud/", "date_download": "2019-01-23T22:52:47Z", "digest": "sha1:CQFOMJPUB43UMWLVMKLSNMFRJLLIRCLH", "length": 7846, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अ‍ॅमेझॉनला लाखोंचा गंडा घालणार्‍यांना बेड्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अ‍ॅमेझॉनला लाखोंचा गंडा घालणार्‍यांना बेड्या\nअ‍ॅमेझॉनला लाखोंचा गंडा घालणार्‍यांना बेड्या\nभिवंडी तालुक्यातील गोदाम भागात असलेल्या विश्वविख्यात अ‍ॅमेझॉन ऑनलाईन कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांसाठी निघालेले महागडे मोबाईल, लॅपटॉप कुरियर कंपनी कर्मचार्‍यांच्या सहकार्याने लंपास करणार्‍या टोळीचा छडा लावण्यात भिवंडी गुन्हे शाखेस यश आले आहे. याप्रकरणी एकूण चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 57 मोबाईल, 3 लॅपटॉप असा सुमारे पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. उमेश गुळवी, हुसैन रफिकुद्दीन, संदीप सराफ, सचिन पटाळे अशी या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी अजून मोठ्या चोरीचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत होणार असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी दिली.\nतालुक्यातील दापोडा येथील डिलिव्हरी डॉट कॉम या कुरियर कंपनीच्या माध्यमातून अ‍ॅमेझॉन कंपनी ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवत असते. अशावेळी ग्राहकांनी वस्तू स्वीकारण्यास नकार दिल्यास अथवा पत्ता न सापडल्यास अशा वस्तू डिलिव्हरी डॉट कॉम कंपनी सीलबंद करून पुन्हा माघारी अ‍ॅमेझॉन कंपनीकडे पाठवत असे. परंतु मागील चार महिन्यात अ‍ॅमेझॉन कंपनीस मिळणार्‍या वस्तूंची गोळाबेरीज जमत नसल्याने त्यांनी डिलिव्हरी डॉट कॉम कंपनीकडे तक्रार केली. यानुसार कुरियर कंपनीचे सुरक्षा अधिकारी मंगेश मोहिते यांनी नारपोली पोलीस स्टेशन येथे 24 लाख रुपयांच्या मालाचा परस्पर अपहार झाल्याची तक्रार दाखल केली असता त्याचा तपास भिवंडी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.\nवरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस नाईक राजेंद्र सांबरे, किशोर माने, अनिल पाटील, पोलीस शिपाई प्रमोद धाडवे, श्रीधर गुंडेकरी या पथकाने यासंदर्भात कसून चौकशी केली. त्यात या चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी डिलिव्हरी डॉट कॉममधील कर्मचारी उमेश गुळवी, टेम्पो चालक हुसैन रफिकुद्दीन, अ‍ॅमेझॉन कंपनीचे माजी कर्मचारी संदीप सराफ, सचिन पटाळे हे आपल्याकडील महागडे मोबाईल वंजारपट्टी नाका येथे विकण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार याठिकाणी सापळा रचून पोलीस पथकाने या चौघांच्या मुसक्या आवळल्या.\nया चौघांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे ज्या अ‍ॅमेझॉन कंपनीमधून कोट्यवधी रुपयांची चोरी होत असताना त्याबाबत माहिती देण्यासाठी कंपनीकडून कोणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे या प्रकरणात अजून कोण कोण सहभागी आहे हे तपासण्याचे मोठे आव्हान भिवंडी गुन्हे शाखेसमोर आहे.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Important-proposals-of-municipal-approval-issue/", "date_download": "2019-01-23T22:01:56Z", "digest": "sha1:L5PKVN4TAB5SN2MEE3FR4P7HXZA53NA3", "length": 7153, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " समान पाणी आणि पार्किंगचा आज फैसला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › समान पाणी आणि पार्किंगचा आज फैसला\nसमान पाणी आणि पार्किंगचा आज फैसला\nमहापालिकेची बहुचर्चीत समान पाणी पुरवठा योजना आणि सार्वजनिक पार्किंग धोरण अशा दोन महत्वाच्या प्रस्ताव आज (सोमवारी) स्थायी समितीच्या मंजुरीसाठी येणार आहेत. पाणी आणि पार्किग हे दोन विषय पुणेकरांच्या दृष्टीने अत्त्यंत जिव्हाळ्याचे असल्याने त्यावर काय निर्णय स्थायी समिती घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेकडून शहरासाठी समान पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील कामांची निविदा प्रकिया सातत्याने वादाच्या भोवर्‍यात सापडत गेली आहे. अखेर प्रशासनाने राबविलेल्या फेरनिविदा उघडून त्यांच्या मंजुरीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.\nआज सोमवारी होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकित आयत्यावेळी हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान या योजनेच्या सहा पॅकेसाठी ज्या निविदा आल्या आहेत. त्यात सर्वच्या सर्व सहा पॅकेजमध्ये एलअ‍ॅन्डटी या कंपनीच्या आहेत. मात्र, निविदा प्रकियेतील अटी शर्तीनुसार सर्वच्या सर्व निविदा एकाच कंपनीला देण्यात येऊ नये अशी अट आहे. या अटीनुसार एलअ‍ॅन्डटीला सहा झोनची कामे मिळू शकणार नाहीत.\nतसेच पॅकेज क्र.4 मध्ये एलअ‍ॅन्डटीच्या निविदेच्या दरापेक्षा कमी दराने काम देण्याची तयारी जैन एरिगेशन या कंपनीने दर्शविली आहे. मात्र, असे असतानाही एकाच कंपनीला सर्व कामे देण्याचा घाट प्रशासनाने घातला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता स्थायी समितीसमोर नक्की कसा प्रस्ताव येणार आणि सत्ताधारी भाजप त्यावर काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.\nशहरातील वाहतूकीची समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाकडुन सार्वजनिक पार्किंगचे धोरण तयार करण्यात आले आहे. शहरातील वाहनांची संख्या कमी करण्यासाठी, नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा हे ध्येय ठेवून हे पार्किंग धोरण प्रशासनाने तयार आहे. त्यामध्ये शहरामध्ये रात्रंदिवस पे ऍण्ड पार्क करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पार्किगचे शुल्क दुचाकीसाठी तासाला 10 ते 20 रुपये आणि चारचाकीसाठी 50 ते 100 रुपये प्रस्तावित आहे. पालिका प्रशासनाचा असून हे धोरण स्थायी समितीच्या मान्यतेसाठी आले आहे. पार्किग हा पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा आणि तेव्हाच संवेदनशील विषय आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप त्याबाबत काय भुमिका घेणार याकडेही लक्ष लागले आहे.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.swisstypelathe.com/mr/swiss-type-cnc-automatic-lathe-mr32-5.html", "date_download": "2019-01-23T22:56:24Z", "digest": "sha1:4RA6MFJ4WD2IHRTS6WOU3M5QC4A2AK3U", "length": 11470, "nlines": 276, "source_domain": "www.swisstypelathe.com", "title": "स्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ MR32-5 - चीन नानजिंग Jianke यंत्रणा", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ MA25-5\nस्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ ZR20-3\nस्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ MA25-3\nस्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ MA25-6\nस्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ MR32-5\nस्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ WF25-6\nस्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ WS25-8\nस्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ WR25-9\nस्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ MR32-5\nनवीन पिढी डिझाइन जास्तीत जास्त कडकपणा शक्ती देते\nमोठ्या व्यासाचे घटक गुंतलेली आहेत आणि उच्च उत्पादन ड्राइव्हस्\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nनवीन पिढी डिझाइन जास्तीत जास्त कडकपणा आणि शक्ती देते\nमोठ्या व्यासाचे घटक गुंतलेली आहेत उच्च उत्पादन ड्राइव्हस्\noperability, उच्च उत्पादकता आणि कार्यक्षमता ● उत्कृष्ट शिल्लक\n● उच्च उत्पादकता प्रगत सीएनसी युनिट वर्धित\n● उच्च जलद फीड दर आणि एक वीज-चेंडू उप-आस साधन मोठ्या मानाने प्रक्रिया वेळ कमी\n● नव्याने माउंट जंगम ऑपरेशन पॅनल सर्व काही वेळा चांगल्या स्थिती सक्षम\n● विशेषत: कॉम्पलेक्स मोठ्या व्यासाचा लहान workpiece यंत्र डिझाइन\nयंत्र कमाल साहित्य आकार मिमी Φ32mm\nउप आस कमाल प्रक्रिया व्यास Φ32mm\nएका वेळी कमाल प्रक्रिया लांबी 260mm\nमुख्य आस कमाल ड्रिलिंग व्यास Φ13mm\nमुख्य आस टॅप व्यास M10\nसाइड फिरता साधन कमाल ड्रिलिंग व्यास Φ8mm\nसाइड फिरता साधन कमाल टॅप व्यास M8\nआस मुख्य आस गती 10 ~ 6000rpm / मिनिट\nउप आस गती 10 ~ 6000rpm / मिनिट\nमुख्य आणि उप आस सी अक्ष मि अनुक्रमणिका 0,001 °\nमुख्य आस व्यास Φ34mm\nमुख्य आस च्या झहीर अक्ष traval अंतर 380mm\nआस धावबाद सहिष्णुता ≤0.004mm\nएक्स / हो / नाही झहीर पुनरावृत्ती अचूकता ≤0.002mm\nएक्स / हो / नाही झहीर स्थिती अचूकता ≤0.003mm\nप्रणाली प्रणाली प्रकार तैवान SYNTEC 200TA\nकिमान सेट युनिट 0.001mm\nरॅपिड आहार गती 24m / मिनिट\nसाधन मुख्य आस ओव्हरड्राफ्ट साधन 6 तुकडे (16mmX16mm)\nसाइड दळणे फिरता साधन प्रकार समाविष्ट करा 2 तुकडे ER16\nप्रकार मल्टी घाला 3 तुकडे\nमुख्य आस शेवटी चेहरा निश्चित साधन × ER16 + 1 तुकडे ER20 3 तुकडे\nउप आस शेवटी चेहरा निश्चित साधन 4pieces नाम ER16\nउप आस शेवटी चेहरा फिरता साधन 4pieces समाविष्ट प्रकार साधने ER16 x\nमोटार मुख्य आस शक्ती 5.5KW\nसर्व्हर मोटर रेट शक्ती 0.85KW\nसाइड दळणे फिरता साधन रेट शक्ती 0.85KW\nपंप शक्ती थंड 0.22KW\nवंगण पंप शक्ती 24W\nइतर वीज क्षमता 11kw\nमुख्य आस उंची 1060mm\nएअर preesure 0r 0.4MPa करण्यासाठी समान वर\nनाव मूळ आणि ब्रँड\nऑपरेशन प्रणाली तैवान SYNTEC\nSpinlde आणि चालक तेल विद्युत आस थंड / Syntec ड्राइव्हर\nमार्गदर्शक रेल्वे जपान THK\nमार्गदर्शक स्क्रू जपान THK\nसर्व्हर मोटर तैवान SYNTEC\nमोटार ड्राइव्हर तैवान SYNTEC\nइलेक्ट्रिकल घटक जर्मनी Schneider\nवंगण प्रणाली जपान Herg\nस्ट्रोक स्विच जपान Omron\nचुंबकीय झडप तैवान Airtag\nमागील: स्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ WF25-6\nपुढे: स्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ MR32-6\nस्वयंचलित सीएनसी लेथ मशीन\nसीएनसी मशीन लेथ यंत्र\nसीएनसी स्विस स्क्रू मशीन्स\nसीएनसी स्विस-प्रकार लेथ यंत्र\nसीएनसी कार्यशाळा लेथ यंत्र\nहेवी ड्यूटी उभे लेथ मशीन\nमिनी सीएनसी 5 अॅक्सिस मशीन\nविक्रीसाठी मिनी सीएनसी दळणे मशीन\nसरकता प्रमुख सीएनसी लेथ\nप्रमुख समांतर प्रकार लेथ सरकता\nसरकता प्रमुख लेथ मशीन\nसरकता प्रमुख शेअर सीएनसी लेथ\nस्विस सीएनसी लेथ स्विस सीएनसी लेथ\nस्विस लेथ यंत्र सीएनसी चालू भाग\nस्विस शैली प्रिसिजन सीएनसी यंत्र\nस्विस प्रकार सीएनसी सरकता प्रमुख स्वयंचलित लेथ\nस्विस प्रकार सरकता प्रमुख सीएनसी लेथ मशीन्स\nस्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ MA25-5\nस्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ MA25-3\nस्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ MA25-6\nस्विस TYPE सीएनसी स्वयंचलित लेथ MR32-6\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: No.72, Fengshan रोड, Gaochun आर्थिक विकास क्षेत्र, नानजिंग, चीन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/triple-talaq-and-supreme-court-judgement-44645", "date_download": "2019-01-23T23:01:13Z", "digest": "sha1:XLVMQLSZONCF3IY3OOWIHIVVKKZ7T43L", "length": 14153, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "triple talaq and supreme court judgement 'तोंडी तलाक'च्या मूलभूत अधिकाराची होणार तपासणी | eSakal", "raw_content": "\n'तोंडी तलाक'च्या मूलभूत अधिकाराची होणार तपासणी\nशुक्रवार, 12 मे 2017\nखंडपीठात पाच धर्मांचे न्यायाधीश\nतोंडी तलाकच्या खटल्यासाठी नेमण्यात आलेल्या खंडपीठात शीख, ईसाई, पारसी, हिंदू आणि मुस्लिम अशा पाच धर्मांच्या न्यायाधीशांचा समावेश आहे. यामध्ये खंडपीठाचे अध्यक्ष असलेले सरन्यायाधीश जे. एस. खेहर, न्यायाधीश कुरियन जोसेफ, न्यायाधीश उदय ललित, न्यायाधीश रोहिंटन फली नरिमन आणि न्यायाधीश अब्दुल नाझिर यांचा समावेश आहे.\nसर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; बहुपत्नीत्वावर चर्चा नाही\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने तोंडी तलाकच्या प्रथेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी सुरू केली. मुस्लिमांमधील तोंडी तलाकची प्रथा त्यांच्या धर्माशी संबंधित मूलभूत अधिकार आहे किंवा नाही, याची तपासणी केली जाईल, असे सांगतानाच न्यायालयाने बहुपत्नीत्वाच्या मुद्याचा विचार करू शकणार नसल्याचे स्पष्ट केले.\nतोंडी तलाक मुस्लिमांसाठी अंमलबजावणीसाठी योग्य मूलभूत अधिकार आहे किंवा नाही, याची तपासणी केली जाईल, असे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले. सातपैकी पाच याचिका मुस्लिम महिलांनी दाखल केल्या असून, यामध्ये मुस्लिम समाजात प्रचलित असलेल्या तोंडी तलाकच्या प्रथेला आव्हान देताना ही प्रथा घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. निकाह हलाल आणि बहुपत्नीत्वासारख्या अन्य प्रथांनाही याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले आहे. या याचिकांवर सलग दहा दिवस सुनावणी होणार आहे. खंडपीठाने यावेळी न्यायालयाकडून मुस्लिम समाजातील बहुपत्नीत्व आणि निकाह हलालबाबत पक्षकारांची बाजू ऐकून घेण्याचेही मान्य केले. मात्र, बहुपत्नीत्वाच्या प्रथेसंदर्भात न्यायालय कोणतीही चर्चा करणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. बहुपत्नीत्वाची प्रथा तोंडी तलाकशी संबंधित नसल्याचे सांगण्यात आले.\nखंडपीठाने तयार केलेल्या दोन प्रश्‍नांवर आपापले विचार मांडण्यासाठी दोन्ही पक्षांना प्रत्येकी दोन दिवसांचा कालावधी दिला जाईल आणि एक दिवस त्यांनी मांडलेल्या बाजूच्या विरोधात म्हणणे मांडण्यासाठी दिला जाईल. यामध्ये मुद्यांची पुनरावृत्ती झाल्यास वकिलाला बाजू मांडण्यापासून रोखले जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.\nया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला अधिक महत्त्व आले आहे. कारण अलाहाबाद उच्च न्यायालयाने एप्रिल अखेरच्या आठवड्यात दिलेल्या एका निर्णयात तोंडी तलाकची प्रथा एकतर्फी अणि कायद्याच्या दृष्टीने वाईट असल्याचे म्हटले होते.\nवाहतूक पोलिसांवर आता न्यायालयाची नजर\nनागपूर : कर्तव्यात हयगय करणाऱ्या 11 वाहतूक पोलिसांवर कारवाई केल्याचे शपथपत्र प्रशासनाने दाखल केल्यानंतर यापुढे यंत्रणेवर न्यायालयाची नजर असेल, असे...\nगो गो हनी सिंगं\nनागपूर : पॉप गायक हनी सिंग याला तूर्तास थायलंड दौऱ्यावर जाण्याची सशर्त परवानगी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील...\nप्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार\nभिवंडी : प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या महिलेवर पाच नराधमांनी पाशवी बलात्कार केल्याची संतापजनक घटना काल (मंगळवार) रात्री भिवंडी...\nसेक्ससाठी नकार देणाऱ्या तृतीयपंथीयावर गोळीबार\nनवी दिल्ली : सेक्ससाठी नकार देणाऱ्या 21 वर्षीय तृतीयपंथीयावर गोळीबार करण्यात आला. लिफ्ट देणाऱ्या दोघांनी तृतीयपंथीयाकडे सेक्सची मागणी केली होती...\nखासगी बसने मायलेकासह मुलीस चिरडले\nबार्शीटाकळी (अकोला) : तालुक्यातील दगडपारवा येथील आयटीआय जवळ एका खासगी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील मायलेकासह एक मुलगी जागीच...\nअब की बार, नौजवान तय करेंगे सरकार\nपुणे : \"अब की बार, नौजवान तय करेंगे सरकार', अशा घोषणा देत शिक्षणाचे खासगीकरण, नोकऱ्यांमधील कंत्राटीकरण, सरकारी नोकऱ्यांमधील रिक्त पदे,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/scanners/epson-workforce-ds-860-b11b222201-scanner-price-pm6COT.html", "date_download": "2019-01-23T22:59:25Z", "digest": "sha1:CWLWGR6IUQJ6NJZZOZM27YCG2V3OTEU5", "length": 11563, "nlines": 258, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "एप्सन वोर्कफोर्स D&S 860 ब११ब२२२२०१ स्कॅनर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nएप्सन वोर्कफोर्स D&S 860 ब११ब२२२२०१ स्कॅनर\nएप्सन वोर्कफोर्स D&S 860 ब११ब२२२२०१ स्कॅनर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nएप्सन वोर्कफोर्स D&S 860 ब११ब२२२२०१ स्कॅनर\nवरील टेबल मध्ये एप्सन वोर्कफोर्स D&S 860 ब११ब२२२२०१ स्कॅनर किंमत ## आहे.\nएप्सन वोर्कफोर्स D&S 860 ब११ब२२२२०१ स्कॅनर नवीनतम किंमत Oct 10, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nएप्सन वोर्कफोर्स D&S 860 ब११ब२२२२०१ स्कॅनर दर नियमितपणे बदलते. कृपया एप्सन वोर्कफोर्स D&S 860 ब११ब२२२२०१ स्कॅनर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nएप्सन वोर्कफोर्स D&S 860 ब११ब२२२२०१ स्कॅनर - वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nएप्सन वोर्कफोर्स D&S 860 ब११ब२२२२०१ स्कॅनर - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nएप्सन वोर्कफोर्स D&S 860 ब११ब२२२२०१ स्कॅनर वैशिष्ट्य\nऑप्टिकल चारक्टर रेकग्निशन स ओकर NA\nमीडिया तुपे सुपपोर्टेड Legal\nऑप्टिकल सकॅनिंग रेसोलुशन 600 dpi\nएप्सन वोर्कफोर्स D&S 860 ब११ब२२२२०१ स्कॅनर\n1/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/crime/husbond-beated-wife-after-each-facebook/", "date_download": "2019-01-23T23:09:17Z", "digest": "sha1:ODGBTZGIFOBGABWRJY5A7ECNONAVMDJS", "length": 31727, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Husbond Beated Wife After Each Facebook Like | फेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी नवरा करायचा बेदम मारहाण | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\n\"फॅसीझमच्या विरोधात पक्षभेद विसरून एकत्र या\"\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nजे. जे. रुग्णालयात समाज सेवा विभाग सुरू\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nफेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी नवरा करायचा बेदम मारहाण\nhusbond beated wife after each facebook like | फेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी नवरा करायचा बेदम मारहाण | Lokmat.com\nफेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी नवरा करायचा बेदम मारहाण\nअशा विकृत नवऱ्यामुळे तिने बऱ्याचदा मार खाल्ला आहे. आपल्या पत्नीवर तो खुप संशय घेत होता.\nफेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी नवरा करायचा बेदम मारहाण\nफेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी नवरा करायचा बेदम मारहाण\nफेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी नवरा करायचा बेदम मारहाण\nफेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी नवरा करायचा बेदम मारहाण\nफेसबूकवरच्या प्रत्येक लाईकसाठी नवरा करायचा बेदम मारहाण\nठळक मुद्देफेसबुकवर नियमित फोटो अपलोड करणं एका महिलेला महाग पडलंय .आपल्या पत्नीचे फोटो इतर लोक लाईक करतात हे पाहून तिच्या पतीला राग येत असे. तिच्या फोटोवर किंवा कोणत्याही पोस्टवर कोणी कमेंट किंवा लाईक केल्यास तिला बेदम मारहाण करत असत.\nपराग्वे : फेसबुकवर नियमित फोटो अपलोड करणं एका महिलेला इतकं महाग पडलंय की तिचा चेहरा विद्रुप होऊन ती आता एकही फोटो काढू शकणार नाहीए. हा सगळा कारनामा तिच्या पतीनेच केल्याने त्याला अटकही करण्यात आली आहे.\nडेलिमेलने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण अमेरिकेतील पराग्वेमध्ये हा प्रकार घडला आहे. २१ वर्षीय एडोल्फिना कैमेली ऑर्टिगोजा या महिलेला फेसबुकवर फोटो अपलोड करण्याची भारी हौस होती. तिच्या प्रत्येक फोटोला तिचे फेसबुक फ्रेंड लाईक्सही करायचे. मात्र हीच गोष्टी तिच्या पतीला हेलियानो याला अजिबात पटत नव्हती. आपल्या पत्नीचे फोटो इतर लोक लाईक करतात हे पाहून तिच्या पतीला राग येत असे. यावरून त्यांच्यात अनेक खटकेही उडत. मात्र तरीही एडिल्फिनो हिने आपले फोटो शेअर करणं सोडलं नाही. कालांतराने त्यांच्यातील वाद इतके विकोपाला गेले की, पतीने तिला मारायला सुरुवात केली. तिला मिळणाऱ्या प्रत्येक लाईकसाठी पती तिला लाथाबुक्क्यांनी ठोसे देत असत. तसंच मारण्यासाठी तो वेगवेगळी हत्यारे वापरत असत.\nएडोल्फिनाच्या सगळ्या सोशल साईटवर तिचा पती देखरेख ठेवत असत. तिच्या फोटोवर किंवा कोणत्याही पोस्टवर कोणी कमेंट किंवा लाईक केल्यास तिला बेदम मारहाण करत असत. लाईक करणाऱ्या व्यक्तीसोबत आपल्या पत्नीचे संबंध असतील असा विचार करून हा पती तिला मारहाण करत होता. एडोल्फिनाचा संपूर्ण चेहरा विद्रुप झाला आहे. तिच्या नाकावर, तोंडावर, डोळ्यांवर ठोश्यांचे वार स्पष्ट दिसताएत.\nएवढचं नाहीतर संपूर्ण शरीरावर लाल व्रण उठले आहेत. ए‌वढं सगळं होऊनही तो तिला मारायचा थांबत नव्हता. तिच्या जुन्या पोस्टलाही कोणी लाईक्स केल्यास तिला मारहाण होत असे. शेवटी त्या पतीच्या वडिलांनीच याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. एडोल्फिनाची अवस्था पाहून पोलिसही चक्रावले. ए‌वढंच नव्हे तर पतीने मारहाण केल्यानंतर पोलिसांनी जेव्हा तिचा फोटो तिला दाखवला तेव्हा ती स्वत: घाबरून गेली होती.\nतिच्यावर आता उपचारांची गरज आहे. तिचा चेहरा पूर्वीसारखा होण्याकरता डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिलाय. जर वडिलांनी वेळीच तक्रार केली नसती तर कदाचित तिच्या पतीने तिचा जीवच घेतला असता असं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे या विकृत पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याला ३० वर्षांची कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजमिनीखाली ३ हजार फूटावर असलेल्या गावाबद्दल कधी ऐकलंय का\nVideo: न्यूज अँकरच्या नाकातून रक्त येत होते, मात्र न थांबता केला Live TV Show...\n केवळ 4.5 किलो वजनाची हाय, जगातील सर्वात लहान गाय\nशेवटच्या देशातही उगवली इंटरनेट स्वातंत्र्याची नवी पहाट...\nविकासात भारत सुस्साट, नागपूरही सुपरफास्ट... जगातील वेगाने विकसित होणाऱ्या टॉप-२० पैकी १७ शहरं भारतात\nन्यूज अँकरच्या अंगावर पडला आगीचा गोळा अन् तो उठून पळाला\nगोव्यात 22 दिवसात रस्ता अपघातात 20 जणांचे बळी\nदारुच्या नशेत तिघांवर चाकूने हल्ला, एकाची प्रकृती गंभीर\nVideo : विरारमधील धक्कादायक घटना; साठ हजार रुपयांसाठी मित्राची ३०० तुकडे करून हत्या\nकर्मचाऱ्यानेच सराफाच्या दुकानावर मारला डल्ला\nघाटकोपर विमान दुर्घटना : यु. वाय. एव्हिएशनच्या मालकासह इतरांविरोधात गुन्हा दाखल\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/akola/land-acquisition-scam-akola-midc-reached-mumbai/", "date_download": "2019-01-23T23:10:54Z", "digest": "sha1:EIIIJJVXGSZ6L7PFXGDN6N2NRASRNJIB", "length": 30914, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Land Acquisition Scam In Akola 'Midc' Reached Mumbai! | अकोला ‘एमआयडीसी’तील भूखंड घोटाळे पोहोचले मुंबईत! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nअकोला ‘एमआयडीसी’तील भूखंड घोटाळे पोहोचले मुंबईत\n | अकोला ‘एमआयडीसी’तील भूखंड घोटाळे पोहोचले मुंबईत\nअकोला ‘एमआयडीसी’तील भूखंड घोटाळे पोहोचले मुंबईत\nअकोला : अकोला ‘एमआयडीसी’तील भूखंड घोटाळे अधिकारी आणि दलालांच्या संगनमताने झाले असून यामध्ये मुंबई व अमरावतीमधील तीन वरिष्ठ अधिकारी आणि अकोला एमआयडीसी प्लॉट ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी गुंतल्याची निनावी तक्रार मंत्रालयात पोहचली आहे. या तक्रारीवर सरकारदरबारी काय निर्णय होतो, याकडे येथील उद्योजकांचे लक्ष लागले आहे.\nअकोला ‘एमआयडीसी’तील भूखंड घोटाळे पोहोचले मुंबईत\nठळक मुद्देदलाल-अधिकार्‍यांचे संगनमत प्लॉट ओनर्स असोसिएशनवर आरोप\nअकोला : अकोला ‘एमआयडीसी’तील भूखंड घोटाळे अधिकारी आणि दलालांच्या संगनमताने झाले असून यामध्ये मुंबई व अमरावतीमधील तीन वरिष्ठ अधिकारी आणि अकोला एमआयडीसी प्लॉट ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी गुंतल्याची निनावी तक्रार मंत्रालयात पोहचली आहे. या तक्रारीवर सरकारदरबारी काय निर्णय होतो, याकडे येथील उद्योजकांचे लक्ष लागले आहे.\nअकोला एमआयडीसीतील प्लॉट नं. टीए-६0, टीएम -२४, टीएम -६२, टीएम १३७, टीएम-२३७ या वरील बांधकाम अवैध सुरू होते. जेव्हा टीए-६0 च्या बांधकामावर आक्षेप घेत कारवाई सुरू झाली, तेव्हा एमआयडीसीतील प्लॉट ओनर्स असोसिएशनने अमरावतीच्या अधिकार्‍यावर दबाव आणून इतर प्लॉटवरील अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले. यासाठी प्रादेशिक अधिकार्‍यांना धमक्यादेखील दिल्या.यामध्ये एका लोकप्रतिनिधीची साथही या असोसिएशनला मिळाली. अमरावतीच्या विभागीय कार्यालयात जाऊन या असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी गोंधळ घातला, असे मुंबईत पाठविण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. एमआयडीसीचे माजी मुख्य अधिकारी जे अकोल्याचे जावईदेखील आहेत, त्यांच्या नावाचा थेट उल्लेखही तक्रारीत आहे.\nएमआयडीसीतील ओपन स्पेस नं. टी-४२ ला बदलण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी मोठी रक्कम घेतल्याचाही आरोप असून ५0-६0 लाख रुपये देणार्‍यांना पाहिजे तो भूखंड वितरित केला करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची तसेच असोसिएशनचे पदाधिकारी आणि तीन वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.\nउद्योग संजीवनी योजनेचा दुरुपयोग\nअकोल्यातील असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनीआपल्या पदाचा दुरुपयोग करुन उद्योग संजीवणी योजनेमध्ये काही उद्योजकांना महत्वाचे भूखंड मिळवून दिले. या माध्यमातून २0 कोटी रुपयांची माया गोळा केल्याचा गंभीर आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे.\nमुंबईत पोहोचलेल्या तक्रारीतील आरोप बिनबुडाचे आणि निराधार आहेत. व्यक्तिगत आणि असोसिएशनचे पदाधिकारी म्हणून आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत.\n-सुरेश काबरा, अध्यक्ष, एमआयडीसी प्लॉट ओनर्स असोसिएशन, अकोला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAkola MIDCMumbaiअकोला औद्योगिक विकास महामंडळमुंबई\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे गणेशपूजन\nMumbai Train Update : बेलापूर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nBalasaheb Thackeray Birth Anniversary : अनोखी मानवंदना; 33 हजार रुद्राक्षांच्या माध्यमातून साकारले बाळासाहेब\nतृतीयपंथीयांना समाजाने मनापासून सन्मानाने वागविण्याची आवश्यकता: सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेत आवाहन\n पेट्रोल 12 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागले\nभरधाव लक्झरी बसची दुचाकीला धडक; मायलेकांसह तीन जागीच ठार, जमावाने बस पेटविली\nजिल्हा परिषदेला निधी देण्यात राजकारण; जि.प.सदस्य कोल्हे यांचा आरोप\nपाणी पुरवठा योजनांवर देयकाची उधळण\nनिधी, अंदाजपत्रके नसल्याने काम वाटप बारगळले\nउगवा येथील पाणीटंचाई निवारणासाठी नळ योजनेला प्रशासकीय मान्यता\nपाणीटंचाईचा खर्च भागविण्यासाठी जिल्हा परिषदेला ३.५० कोटी\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D.html", "date_download": "2019-01-23T22:36:11Z", "digest": "sha1:O55XL27VNKBLUNHVU66HC3XW4AKMQOAN", "length": 25678, "nlines": 291, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | महिषासूर मुद्यावरून राज्यसभेत गदारोळ", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » महिषासूर मुद्यावरून राज्यसभेत गदारोळ\nमहिषासूर मुद्यावरून राज्यसभेत गदारोळ\nस्मृती इराणी यांच्या माफीची कॉंग्रेसची मागणी\nमी आस्थावान हिंदू, दुर्गामातेची उपासक\nनवी दिल्ली, [२६ फेब्रुवारी] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील महिषासूर कार्यक्रमाबाबत केलेल्या विधानावरून राज्यसभेत आज शुक्रवारी कॉंग्रेसने केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांना घेरत त्यांच्या माफीची मागणी केली. आपण कोणत्याही देवीदेवतेबद्दल अपशब्द काढले नाही, तर विद्यापीठाच्या आवारात वाटण्यात आलेले पत्रक वाचून दाखवले, असे इराणी यांनी स्पष्ट केले.\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या परिसरात वाटण्यात आलेले देवीदेवतांबद्दल आक्षेपार्ह घोषणा असणारे पत्रक स्मृती इराणी यांनी सभागृहात वाचून दाखवले, हा हिंदूंच्या देवदेवतांचा अपमान आहे, त्यामुळे इराणी यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी कॉंगे्रसचे सभागृहातील गटनेते गुलाम नबी आझाद यांनी केली. अनेकवेळा अनेक धार्मिक नेत्यांबद्दल आक्षेपार्ह प्रचार केला जातो, पण त्याचा उल्लेख सभागृहात केला जात नाही, असा आक्षेपार्ह मजकूर सभागृहात वाचून दाखवला जात नाही, असे आझाद म्हणाले. इराणी माफी मागत नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू न देण्याचा इशारा कॉंग्रेस सदस्यांनी दिला.\nस्मृती इराणी यांचा बचाव करीत संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, विरोधकांना संसदीय कामकाजात आवड राहिली नाही. त्यामुळे कोणताही मुद्दा उपस्थित करून मंत्र्यांच्या माफीची मागणी केली जाते. राष्ट्रद्रोही घोषणा देणार्‍यांची बाजू घेतल्यामुळे कॉंग्रेस उपाध्यक्षांची देशभर निंदा होत असल्यामुळे हे प्रकरण उपस्थित करण्यात आल्याचा आरोप नकवी यांनी केला.\nमी आस्थावान हिंदू असून, दुर्गामातेची पूजा करीत असते, याकडे लक्ष वेधत स्मृती इराणी म्हणाल्या की, देशद्रोहाच्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांबाबत तुमच्याजवळ काय पुरावे आहेत, अशी वारंवार विचारणा माझ्याकडे करण्यात आल्यामुळे मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात वाटण्यात आलेले ते आक्षेपार्ह पत्रक वाचून दाखवले. ते पत्रक मी काढलेले नव्हते, आणि सरकारनेही काढलेले नव्हते. त्या पत्रातील भाषा आमची नाही. विद्यापीठाच्या प्रशासनाने ते पत्रक केंद्र सरकारकडे पाठवले होते. त्यामुळे या मुद्यावर माफी मागण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही, असे त्या म्हणाल्या.\nदुर्गामातेबद्दल पत्रकात जे काही म्हटले असेल, त्याचा संपूर्ण सभागृहाने निषेध करायला हवा, असे तृणमूल कॉंग्रेसचे सुखेंदू रॉय म्हणाले. देवीदेवतांबद्दल वा कोणा समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर असेल, तर तो सभागृहात मांडता येत नाही, याकडे लक्ष वेधत आक्षेपार्ह मजकूर नोंदल्या गेला असेल, तर तो कामकाजातून वगळण्यात येईल, असे उपाध्यक्ष कुरियन यांनी स्पष्ट केले.\nसभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ होताच कॉंग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित केला. स्मृती इराणी यांनी दुगादेवीबद्दल आक्षेपार्ह मजकूर जशाचा तसा वाचून दाखवला, त्यामुळे सभागृहाच्या भावना दुखावल्या. सभागृहाच्या बाहेर कोणी देवीदेवतांबद्दल आक्षेपार्ह घोषणा दिल्या, तर त्याचा उल्लेख सभागृहात करायचा का, अशी विचारणाही शर्मा यांनी केली. जदयुचे के. सी. त्यागी आणि अन्य सदस्यांनी शर्मा यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nउत्तराने समाधानी नाही, वचन पाळा\n=मायावती यांचा स्मृती इराणींवर हल्ला= नवी दिल्ली, [२६ फेब्रुवारी] - बसपाच्या नेत्या मायावती आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://manogati.wordpress.com/2017/09/01/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-23T21:58:25Z", "digest": "sha1:FJAYX5GNIL73VPKEVFS2B7FH2Q6R5I6A", "length": 21361, "nlines": 97, "source_domain": "manogati.wordpress.com", "title": "मनआरोग्याचे नवेनवे अनुभव – मनोगती – On Mind's Trail", "raw_content": "\nमनआरोग्य क्षेत्रातील प्रभावी युती : ठाणे आणि पुणे\nअहमदनगर जिल्ह्यामधले अकोले नावाचे गाव (विदर्भातले अकोला हे जिल्ह्याचे गाव वेगळे). अत्यंत निसर्गरम्य पण डोंगराळ प्रदेशातले गाव. तिथे मी पोहोचलो ते भाऊसाहेब चासकर नावाच्या धडपड्या शिक्षकाच्या आमंत्रणावरून …. भाऊच्या आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमधून महाराष्ट्रातील प्रयोगशील शिक्षकांचा एक स्वयंसेवी गट कार्यरत आहे. त्याचे नाव ‘अॅक्टिव्ह टीचर्स फोरम’ गेल्या मे महिन्यामध्ये मी ह्या सर्वांसाठी ज्ञानसंवादाचे एक गप्पासत्र नाशिकमध्ये घेतले होते. अकोल्याहून बारा किलोमीटरवर भाऊची शाळा आहे. अकोले गावामध्ये चाळीशी पार केलेले आणि पाच हजार विद्यार्थी असलेले महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयाच्या सभागृहात माझा कार्यक्रम होता. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी रस घेतला होता. श्री. कुमावत हे गटशिक्षणाधिकारी हजर होते. सकाळी अकराच्या ठोक्याला सुमारे चारशे शिक्षक-शिक्षिका हजर होते. ह्यातले अनेकजण तीस-चाळीस किलोमीटर्सचा प्रवास करून आले होते. विषय होता ‘शिक्षकांसाठी तणावनियोजन’ गेल्या मे महिन्यामध्ये मी ह्या सर्वांसाठी ज्ञानसंवादाचे एक गप्पासत्र नाशिकमध्ये घेतले होते. अकोल्याहून बारा किलोमीटरवर भाऊची शाळा आहे. अकोले गावामध्ये चाळीशी पार केलेले आणि पाच हजार विद्यार्थी असलेले महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयाच्या सभागृहात माझा कार्यक्रम होता. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी रस घेतला होता. श्री. कुमावत हे गटशिक्षणाधिकारी हजर होते. सकाळी अकराच्या ठोक्याला सुमारे चारशे शिक्षक-शिक्षिका हजर होते. ह्यातले अनेकजण तीस-चाळीस किलोमीटर्सचा प्रवास करून आले होते. विषय होता ‘शिक्षकांसाठी तणावनियोजन’ भाऊसाहेब चासकर मला प्रश्न विचारत होते. मी उत्तरे देत होतो. सारे शिक्षक तल्लीन होऊन ऐकत होते. टिपणे काढत होते. मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते. शहरी शिक्षकांच्या गटात सहसा पहायला मिळणार नाही अशी एकाग्रता होती. हॉल भरल्याने मी काहीजणांना थेट स्टेजवरच बसायला बोलावले. त्यामुळे आमच्या गप्पाच सुरु झाल्या …. चक्क दोन तास आमची मानसिक आरोग्यावर प्रश्नोत्तरे झाली.\nकार्यक्रम संपल्यावर नववी-दहावीला शिकवणाऱ्या शिक्षकांनी माझ्याबरोबर फोटो काढले. कारण नववीच्या कुमारभारतीमध्ये मी लिहिलेला धडा आहे. त्यांना हा फोटो शाळेतील मुलांना दाखवायचा होता. एका शिक्षकांनी तर माझ्या पाठावरची माझीच प्रतिक्रिया बरोबर दोन मिनिटे रेकॉर्ड केली. आता ‘व्हॉटस् अॅप’वर शेअर करू म्हणाले. अनेक शिक्षक मला कार्यक्रम संपल्यावरही प्रश्न विचारत होते. त्यांना ऊर्जा मिळालेली पाहून मलाही समाधान वाटले.\nमहानगरामध्ये माहितीचे अजीर्ण झाल्याने असेल किंवा आत्मकेंद्रित गतीमुळे असेल, बाहेरच्या इनपुट्सची फार किंमत असेलच असे नाही. पण दुर्गम भागात आपण काही ज्ञान- माहिती शेअर करावी तर ती पटकन स्वीकारली जाते.\nअकोले गावापासून वीस-बावीस किलोमीटरवरच्या संगमनेर गावात आलो. आणि एका अद्ययावत शाळेत गेलो. शाळेचे नाव ‘स्ट्रॉबेरी’…. संज्योत वैद्य आणि आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभी केलेली आधुनिक शाळा …. उपक्रमशील शाळा. ह्या वातावरणात एक वेगळा चटपटीतपणा होता. विद्यार्थ्यांनी पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने कलाप्रदर्शन भरवले होते. त्याचा आस्वाद घेतला…. शाळेच्या संगीत विभागात भरपूर वाद्ये होती. आणि मुले त्यांचा वापर करत होती. खेळाच्या सोयीसुद्धा छान होत्या. उत्तम ग्रंथालय होते.\nसंगमनेर परिसरातल्या शाळा, सामाजिक गट, सांस्कृतिक कार्यकर्ते ह्या सर्वांच्या भेटीगाठी करत होतो कारण २०१८ पासून हे शहर ‘वेध जीवनशिक्षण परिषदे’च्या नकाशावर चढणार आहे. दुपारीच सर्व कार्यकर्त्यांबरोबर बैठक झाली. दर दोन महिन्याला मनआरोग्याचे कार्यक्रम कसे घेता येतील त्याची आखणी झाली. प्रत्येक शहरातील वेध कार्यकर्त्यांचा गट म्हणजे मनआरोग्याचे व्यासपीठ बनायला हवं. (अधिक माहिती www.vedhiph.com)\nही बैठक आटोपते तोवर संध्याकाळच्या व्याख्यानाची वेळ झाली. ‘आग्र्याहून सुटका आणि महाराजांचे आपत्तीकालीन व्यवस्थापन’ हा विषय. सोळा ऑगस्टची संध्याकाळ ….. महाराज निसटले तोच दिवस आणि जवळजवळ तीच वेळ सभागृह आठशेच्यावर श्रोत्यांनी फूल सभागृह आठशेच्यावर श्रोत्यांनी फूल जवळजवळ दिडशे विद्यार्थ्यांना मी भारतीय बैठकीत बसण्याचे आवाहन केले. त्यांनी तत्परतेने प्रौढांना खुर्च्या खाली करून दिल्या. तरीही सभागृहाबाहेर शे-दोनशे लोक व्याख्यान ऐकत होते. इतका छान आणि समंजस श्रोतेवर्ग मिळाल्यावर मिळाल्यावर अशी बहार आली तो थरार वर्णन करताना …. दोन तास सलगपणे सारे शिवगौरवामध्ये जणू सचैल स्नान करत होते. इतिहास आणि मनआरोग्य …. एक वेगळाच आकृतिबंध … त्यातून विचार-भावना-वर्तनाच्या नियोजनाची अनेक तत्वे सांगता येतात. इतिहासाचा धागा वर्तमानाशी प्रभावीपणे जोडता येतो.\nसतरा ऑगस्टच्या संध्याकाळी शिर्डी शहरातल्या व्याख्यानाचा विषय होता ‘ह्या मुलांशी वागायचं तरी कसं ’….. सभागृहातील चारशे खुर्च्या भरूनही मंडळी दाटीवाटीने उपस्थित. पुन्हा ऐकण्याची उत्तम तयारी करून आलेले श्रोते … संवादाच्या लयीमध्ये कणाचाही रसभंग नाही. दोन्ही व्याख्यानांमध्ये अगदी योग्य ठिकाणी आणि समरस होऊन हशा, टाळ्या असे प्रतिसाद येत होते. शिर्डीचा कार्यक्रम आयोजित केला होता अश्वमेध फाऊंडेशनतर्फे. डॉ. ओंकार जोशी हा शिर्डीतील मनोविकारतज्ज्ञ. अगदी धडपड्या उत्साही तरुण ’….. सभागृहातील चारशे खुर्च्या भरूनही मंडळी दाटीवाटीने उपस्थित. पुन्हा ऐकण्याची उत्तम तयारी करून आलेले श्रोते … संवादाच्या लयीमध्ये कणाचाही रसभंग नाही. दोन्ही व्याख्यानांमध्ये अगदी योग्य ठिकाणी आणि समरस होऊन हशा, टाळ्या असे प्रतिसाद येत होते. शिर्डीचा कार्यक्रम आयोजित केला होता अश्वमेध फाऊंडेशनतर्फे. डॉ. ओंकार जोशी हा शिर्डीतील मनोविकारतज्ज्ञ. अगदी धडपड्या उत्साही तरुण त्याच्या आईवडिलांनी सुरू केलेले जोशी हॉस्पिटल म्हणजे गेल्या चार दशकांपेक्षाही जास्त काळ; शिर्डीतील जिव्हाळ्याचे ठिकाण \nआता ह्याच रुग्णालयात ‘मानसिक आरोग्या’चा विभाग ओंकारने सुरू केला आहे. सलग दोन दिवस रोजचे सात तास मी त्याच्या हॉस्पिटलमधल्या संपूर्ण टीमचे प्रशिक्षण घेतले.\nही कल्पनाच भारी होती. ओंकारचे आईबाबा म्हणजे ज्येष्ठ डॉ. श्री. व डॉ. सौ. जोशी … त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. दोन दिवस ओपीडी बंद … जवळजवळ तीस जणांना घरातून नाश्ता-जेवण… आणि प्रशिक्षणाची संधी.\nमोठ्या शहरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये सुद्धा वॉर्डबॉय, नर्सेस, टेक्नीशियन, फार्मासिस्ट, आरएमओ, ऑफिस स्टाफ अशा साऱ्यांसाठी प्रशिक्षण घेतले जात नाही. ओंकारने कष्टपूर्वक ह्या ट्रेनिंगमध्ये काय कव्हर व्हायला हवे त्याचे टिपणचं मला पाठवले होते. प्रभावी रूग्ण संवाद, संघनियोजन कौशल्य, इमर्जन्सी हाताळण्यातील कौशल्य, परस्पर सुसंवाद, प्रभावी निर्णयक्षमता असे अनेक पैलू होते ह्या प्रशिक्षणाला. अनेक खेळ, अॅक्टिव्हिटीज ह्यांचा त्यात वापर होता. रोल प्लेज होते. छोट्या चित्रपटांचा रसास्वाद होता.\nमी आणि आय.पी.एच. संस्थेतील माझी सहकारी इरावती जोगळेकर असे दोघे होतो. ओंकारची पत्नी प्रिया ही पॅथॉलॉजिस्ट आहे. ती सुद्धा उत्साहाने सहभागी झाली होती.\nदोन दिवस आम्ही साऱ्यांनी अक्षरशः हैदोस घातला …. सर्वजण विलक्षण उत्साहाने सहभागी होत होते. वातावरणामध्ये खेळकर मोकळेपणा होता. वॉर्डातील मावश्या आणि वॉर्डबॉयसुद्धा मस्त बोलते झाले होते. .. मुख्य म्हणजे मला जे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे होते ते पोहोचत होते …. ओंकारचे आईबाबा प्रसिद्ध आहेत ते प्रसूतीतज्ज्ञ म्हणून. आता ओंकार त्याला जोडतो आहे मानसिक आरोग्याचा भाग. ‘जोशी हॉस्पिटल .. जन्म ते पुनर्जन्म’ असे बोधवाक्य आम्ही ह्या कार्यशाळेतून तयार केले.\nपंचतारांकित रूग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा मी प्रशिक्षण कार्यक्रम घेतलेले आहेत … इथे मंडळी त्या अर्थाने ‘शहरी पॉलिश’ असलेली नव्हती. साधेपणातील सौंदर्य भले सोफिस्टिकेटेड नसेल पण त्यातला गावरान गोडवा किती छान असतो. ह्या सगळ्या स्टाफने स्वयंस्फूर्तीने कार्यशाळेच्या शेवटी माझा आणि इरावतीचा सत्कार केला.\nनिमशहरी आणि ग्रामीण भागामध्ये असे भरगच्च तीन दिवस घालवल्यावर परतीच्या प्रवासात विचार करत होतो… Motivation …. Inspiration … स्फूर्ती … प्रेरणा … ह्या विषयांवर शहरांमधल्या आलिशान हॉटेलांमध्ये, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ; भले मोठे शुल्क लावून कार्यशाळा घेतात. आणि असे शुल्क भरण्याची ताकद असणारी(च) मंडळी ह्या कार्यशाळांना हजेरी लावतात ….\nस्फूर्तीचा आणि प्रेरणेचा स्रोत किती व्यापक प्रमाणात आणि व्यापक पद्धतीने पोहोचायला हवा आहे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये … तोही कमीतकमी झगमगाट करून … मनापासूनचा थेट संवाद साधून …\nसंगमनेरच्या शिवाजी महाराजांवरच्या भाषणानंतर लोकांच्या गराड्यात होतो. कुणी प्रश्न विचारत होते तर कुणी फोटो काढून घेत होते. पन्नास ते साठ वयोगटातील एक गृहस्थ अचानक अमोर आले. म्हणाले, “मी कल्पनासुद्धा केली नव्हती की कधीकाळी तुम्हाला भेटेन … दहा वर्षांपूर्वी मी खूप निराश झालो होतो. परिस्थितीने गांजलो होतो… आत्महत्येचे विचार वारंवार मनात यायचे … तेव्हा तुमची दोन पुस्तके लागोपाठ वाचली … स्वभाव- विभाव आणि विषादयोग… वारंवार वाचली … स्वतःला सावरलं … आज तुमच्यासमोर उभा आहे. धन्यवाद …”\nत्या गृहस्थांनी माझे हात हातात घेतले. मी अवाक होऊन ऐकत असतानाच ते म्हणाले, “पुनर्जन्माबद्दल आभार डॉक्टर \nआणि जसे गर्दीतून आले तसे पुन्हा विलीन झाले.\n“अजून काय मिळवायचं असतं लेखकाला आयुष्यात…” माझ्याजवळ उभे असलेले एक ज्येष्ठ गृहस्थ बोलून गेले …. भारावलेल्या अवस्थेत मी मान डोलावली.\n…. आणि आभार मानले माझ्या शास्त्रशाखेचे … मानसिक आरोग्यातील माझ्या सगळ्या गुरूंचे आणि सतत शिकवणाऱ्या रूग्णांचेदेखील.\n← स्वप्ने पहाण्याचं स्वातंत्र्य\n (लेखांक पहिला) : पैसा आणि माणसाचे मन →\nशुभंकर : पापण्यांमागचे पाणी आणि आभाळाएवढं मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-forward-market-agriculture-commodities-11788?tid=121", "date_download": "2019-01-23T23:25:44Z", "digest": "sha1:MQ2EPDSWFDLVDLMHQH6ZEY3B7UINHPNQ", "length": 23165, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोयाबीन, कापसाच्या फ्युचर्स भावात घट\nसोयाबीन, कापसाच्या फ्युचर्स भावात घट\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\nया सप्ताहात चांगल्या पावसामुळे गहू वगळता सर्व शेतमालाच्या किमती उतरल्या. गव्हाच्या किमती स्थिर होत्या. सर्वात अधिक घसरण गवार बी (७.४ टक्के), सोयाबीन (४.३ टक्के) व हळद (३.२ टक्के) यांच्यात झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील.\nया सप्ताहात चांगल्या पावसामुळे गहू वगळता सर्व शेतमालाच्या किमती उतरल्या. गव्हाच्या किमती स्थिर होत्या. सर्वात अधिक घसरण गवार बी (७.४ टक्के), सोयाबीन (४.३ टक्के) व हळद (३.२ टक्के) यांच्यात झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील.\nया सप्ताहातसुद्धा माॅन्सूनने चांगली प्रगती केली. त्यामुळे १ जूनपासून २२ ऑगस्टपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा ६ टक्क्यांनी कमी आहे. आत्तापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस मुख्यत्वे आसाम, सौराष्ट्र व रायलसीमा येथे झालेला आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस केरळमध्ये झाला आहे. पुढील सप्ताहातसुद्धा पाऊस समाधानकारक असेल. चांगल्या पावसामुळे पुढील वर्षी मागणीसुद्धा वाढेल असा अंदाज आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.\nगेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.\nरब्बी मक्याच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. १,२०८ ते रु. १,३०३). या सप्ताहात त्या १ टक्क्यांनी वाढून रु. १,३५१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२९८ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,४०१ वर आहेत. मागणी वाढती आहे. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिव्हरी भाव १,३३१ आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). अजून या डिलिव्हरीसाठी फारसे व्यवहार होत नाहीत.\nसाखरेच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ३,३७५ ते रु. ३,१८४). या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ३,१४६ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१३२ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. मार्च (२०१९) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१४६ वर आल्या आहेत. साखरेतसुद्धा फारसे व्यवहार होत नाहीत.\nसोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात १६ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ३,५४३ ते रु. ३,३०७). नंतर त्या रु. ३,३३७ ते रु. ३,४२९ दरम्यान राहिल्या. या सप्ताहात त्या ४.३ टक्क्यांनी घसरून रु. ३,१८२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,३०० वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,२५३, रु. ३,३१३ व रु. ३,३७३ आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमीभावाच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.\nहळदीच्या फ्युचर्स (सप्टेंबर) किमती जुलै महिन्यातील १२ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ७,२५० ते रु. ६,९६६). नंतर त्या वाढून रु. ७,४०० पर्यंत गेल्या. या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ६,८०० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,०२६ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.९ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,८९०). आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र पाउस चांगला होत असल्याने या वर्षी उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.\nगव्हाच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. १,८६२ ते रु. १,९९८). या सप्ताहात त्या रु. १,९८९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,९७८ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,९९५). पुढील दिवसात मर्यादित वाढ अपेक्षित आहे.\nगवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,०५५ ते रु. ४,४५२). या सप्ताहात त्या ७.४ टक्क्यांनी घसरून रु. ४,१७६ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ६.९ टक्क्यांनी घसरून रु. ४,१४८ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२३३).\nहरभऱ्याच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात १२ तारखेपर्यंत वाढत होत्या (रु. ३,६२८ ते रु. ४,४०८). नंतर त्या रु. ४,०९२ रु. ४,२९२ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ६.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,९६७ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,००० वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,१११). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे ही घट होत आहे. कडधान्याचे उत्पादनसुद्धा वाढण्याची अपेक्षा आहे.\nएमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. (रु. २२,८१० ते रु. २४,१२०). या सप्ताहात १.२ टक्क्यांनी घसरून त्या २३,१९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २३,१९७ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. २२,७७० आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. पण पाऊस समाधानकारक होत असल्याने ही घट होत आहे. (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १४० किलोची गाठी).\nगहू सोयाबीन हळद कापूस पाऊस हमीभाव minimum support price कडधान्य\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nहलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...\nआयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...\nकृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...\nवनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...\nहरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...\nभात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...\nमका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...\nअर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...\nकापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...\nसातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...\nहळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...\nहळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय...\nग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा...नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन...\nयुरियाची आयात ४२ लाख टनांवरनवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील...\nमका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व...\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nकापसाचा लांबवरचा कल वाढताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस...\nकापूस, हरभऱ्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...\nदेशात ३४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा...जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता...\nद्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात...मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/shraddha-kapoor-interview-44103", "date_download": "2019-01-23T22:36:27Z", "digest": "sha1:M4UWLN2G3QA6BX4JXMG7RQHG6EFFMOYQ", "length": 19611, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "shraddha kapoor interview मी तर मराठी मुलगी! | eSakal", "raw_content": "\nमी तर मराठी मुलगी\nशब्दांकन : तेजल गावडे\nमंगळवार, 9 मे 2017\nबॉलीवूडची \"आशिकी गर्ल' श्रद्धा कपूर चेतन भगत यांच्या कादंबरीवर आधारित \"हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटातून दमदार एन्ट्री घेतेय. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात ती पहिल्यांदाच \"इशकजादा' अर्जुन कपूरसोबत दिसणार आहे. त्यानिमित्ताने श्रद्धा कपूरचं मनोगत...\nबॉलीवूडची \"आशिकी गर्ल' श्रद्धा कपूर चेतन भगत यांच्या कादंबरीवर आधारित \"हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटातून दमदार एन्ट्री घेतेय. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात ती पहिल्यांदाच \"इशकजादा' अर्जुन कपूरसोबत दिसणार आहे. त्यानिमित्ताने श्रद्धा कपूरचं मनोगत...\nमी पहिल्यांदाच एका गाजलेल्या कादंबरीवर आधारित चित्रपटात काम करतेय. \"हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटाचं शूट सुरू होण्यापूर्वी मी कादंबरी वाचलेली नव्हती; पण कादंबरी वाचायला नुकतीच सुरुवात केली होती. तेव्हाच मोहित सुरी यांनी सांगितलं की आता ही कादंबरी वाचू नकोस. चित्रपटाची पटकथा वाच. कारण चित्रपट कादंबरीप्रमाणे पटकथेच्या मागणीनुसार थोडेफार बदल केलेत. त्यामुळे काम करताना तू गोंधळून जाशील. त्यामुळे मी \"हाफ गर्लफ्रेंड' कादंबरी वाचली नाही. \"हाफ गर्लफ्रेंड' शीर्षक हे चित्रपटाबद्दल बरंच काही सांगून जाते.\nमी चित्रपटात माधव (अर्जुन)ला सांगते की मी फक्त तुझी हाफ गर्लफ्रेंडच बनू शकते. कारण काही अडचणींमुळे किंवा काही कारणास्तव मी पूर्णपणे नाते निभावू शकत नाही. ही बाब आपल्या समाजात आणि आयुष्यात पूर्वीपासूनच पाहायला मिळतेय. त्यात काही नवीन नाही; पण त्या दृष्टिकोनातून आपणच कधी त्याकडे बघत नाही. हे माझ्याबाबतीतही घडलंय. मी कोणाला तरी पसंत केलंय; पण मी त्याची गर्लफ्रेंड बनू शकले नाही. कारण, मला वाटलं की चित्रपट व कामामध्ये व्यग्र असल्यामुळे मी जास्त वेळ देऊ शकणार नाही. असं बऱ्याच जणांसोबत घडत असतं. काही नाती अपूर्णच राहतात. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे; पण मी तुझी गर्लफ्रेंड बनू शकत नाही. हेच चित्रपटात दाखवलंय. यात मी रिया सोमानीची भूमिका साकारलीय. ती बास्केटबॉलपटू असते आणि ती दिल्लीतील एका श्रीमंत घरातील मुलगी आहे. तिच्याकडे पैसा, गाडी सगळं काही आहे. बाहेरून तिच्याबाबतीत खूप चांगलं चाललं आहे, असं वाटतं; पण आतून ती अजिबात खूश नाहीये. शाळेत असताना मी बास्केटबॉल खेळले आहे; पण चित्रपटासाठी मी बास्केटबॉलचं ट्रेनिंग घेतलं.\nएनबीएच्या प्रशिक्षकांनी आम्हाला काही तंत्रं शिकवली आणि प्रशिक्षण दिलं. मी जवळपास पंधरा दिवसांत दोन-तीन तास प्रशिक्षण घेत होते. त्यामुळे या चित्रपटात चांगल्याप्रकारे भूमिका साकारू शकले. दिग्दर्शक मोहित सुरी नेहमीच मला पसंती देतात, असं बोललं जातं; पण मला त्याबद्दल खरंच माहीत नाही. तरीही त्यांनी मला \"हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटासाठी विचारलं नसतं, तर नक्कीच दु:ख झालं असतं. रेडिओवरील एका मुलाखतीत मोहित सुरींनी मी त्यांची प्रेरणा आहे, असं सांगितलं होतं. हे ऐकून मला खूप छान वाटलं. आम्ही एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे समजतो. तसंच आमचे विचारही छान जुळतात. त्यांच्यासोबत काम करताना खूप समाधान मिळतं. अर्जुनबरोबर मी पहिल्यांदाच काम केलंय. त्याच्यासोबत काम करायला खूप मजा आली. तो खूप चांगला कलाकार आहे. त्याने वेळ काढून या चित्रपटातील भूमिकेची तयारी केली. बिहारी भाषेचे आणि बास्केटबॉलचे प्रशिक्षण घेतलं. या चित्रपटासाठी त्यानेही खूप मेहनत घेतलीय. \"हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटातील सगळीच गाणी खूप छान आहेत. माझी गाणं गाण्याची इच्छा होती; पण यात मी गाणं गायलेलं नाही. माझ्या कामाबद्दल मी नेहमी वडिलांना (शक्ती कपूर) विचारते आणि ते मला मनापासून खरीखुरी प्रतिक्रिया देतात. त्यामुळे त्यांनी दिलेल्या सल्ल्यांकडे मी गांभीर्याने पाहते आणि ते प्रत्यक्षात अमलात आणण्याचा प्रयत्न करते.\nसध्या बॉलीवूडमध्ये स्त्रीकेंद्रित चित्रपट बनताहेत ही खूप चांगली बाब आहे. \"क्वीन' असेल किंवा आता प्रदर्शित झालेला \"बेगमजान' असे बरेच चित्रपट आहेत. आता मीही \"हसीना द क्वीन ऑफ मुंबई' या चित्रपटात काम करतेय. अशा चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. माझं आडनाव कपूर आहे...\nआम्ही पंजाबी आहोत; पण खरंतर मी मराठी मुलगी आहे. आमच्या घरापासून माझ्या आईचं माहेर खूपच जवळ आहे. त्यामुळे मी आजी-आजोबांकडे लहानाची मोठी झाले. मराठी चांगलं बोलू शकत नाही याची मला खंत वाटते; मात्र मी चांगलं मराठी बोलण्याचा प्रयत्न करीत असते. आता आजी-आजोबा नाहीत. त्यामुळे मराठीत बोलण्याची जास्त संधी मिळत नाही; पण आमच्या घरी महाराष्ट्रीयन स्टाफ आहे. त्यांच्याशी मी मराठीत बोलते.\n'ओके जानू' चित्रपटातील माझ्या \"हम्मा हम्मा...' या गाण्यातील डान्ससाठी मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. रसिकांचं भरभरून प्रेम मिळालं. त्यामुळे खूप छान वाटलं. मला डान्स करायला फार आवडतं. बॉलीवूडमध्ये माधुरी दीक्षित, श्रीदेवी, करिश्‍मा कपूर (दिल तो पागल है), ऐश्‍वर्या राय या माझ्या डान्स आयडॉल आहेत. हाफ गर्लफ्रेंड चित्रपटात नृत्य आणि गाण्यांची पर्वणी आहेच. मला खात्री आहे प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल...\nभारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या...\nप्रसाधनगृहांचे निकष पाळण्यात शाळा फेल\nनागपूर : मुलींना अधिकाधिक शिक्षण मिळावे, यासाठी मुलींसाठी बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. यानंतर मोदी सरकारने बेटी...\nबुद्धिमत्तेबरोबरच आणखी काही क्षमता जीवनात आवश्‍यक असतात. उदाहरणार्थ स्वयंशिस्त, सहनशक्‍ती आणि महत्त्वाकांक्षा. बुद्धिमत्तेबरोबरच या गोष्टी...\n'श्री कामदेव प्रसन्न'मध्ये भाऊ कदम-सागर कारंडे एकत्र\nविनोदी अभिनेते भाऊ कदम लवकरच दिसणार आहेत हंगामा प्लेच्या पुढील मराठी ओरिजिनल मालिकेत. 'श्री कामदेव प्रसन्न' असे या मालिकेचे शीर्षक आहे....\nसेक्ससाठी नकार देणाऱ्या तृतीयपंथीयावर गोळीबार\nनवी दिल्ली : सेक्ससाठी नकार देणाऱ्या 21 वर्षीय तृतीयपंथीयावर गोळीबार करण्यात आला. लिफ्ट देणाऱ्या दोघांनी तृतीयपंथीयाकडे सेक्सची मागणी केली होती...\nपाणी आरक्षणासाठी देशातील पहिले फोन आंदोलन\nसोलापूर : टाटा व कोयना धरणातील हक्काच्या पाण्यासाठी 28 जानेवारी रोजी दुपारी चार वाजल्यापासून राज्यातील हजारो नागरीक मुख्यमंत्री आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-high-court-50573", "date_download": "2019-01-23T22:40:38Z", "digest": "sha1:NZCKEX77QA5QQIQ4WLB4RXQUOFJNSGE6", "length": 12240, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news high court मुंबई उच्च न्यायालयातील 14 न्यायमूर्तींचा शपथविधी | eSakal", "raw_content": "\nमुंबई उच्च न्यायालयातील 14 न्यायमूर्तींचा शपथविधी\nमंगळवार, 6 जून 2017\nमुंबई - उच्च न्यायालयातील 14 अतिरिक्त नवनियुक्त न्यायमूर्तींचा शपथविधी सोमवारी (ता. 5) झाला. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या उपस्थितीत न्यायालयाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा झाला. त्यानंतर लगेचच नव्या न्यायमूर्तींनी पदभार स्वीकारला.\nमुंबई - उच्च न्यायालयातील 14 अतिरिक्त नवनियुक्त न्यायमूर्तींचा शपथविधी सोमवारी (ता. 5) झाला. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांच्या उपस्थितीत न्यायालयाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा झाला. त्यानंतर लगेचच नव्या न्यायमूर्तींनी पदभार स्वीकारला.\nया नव्या नियुक्‍त्यांमुळे मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 75 झाली आहे. स्वातंत्र्यानंतर उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायमूर्ती एम. सी. चागला यांचे नातू रियाज चागला यांच्या शपथविधीसाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. सरकारी न्यायसेवेतील पाच वकिलांसह आठ जिल्हा व सत्र न्यायाधीशांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली आहे. यात राज्याचे महाधिवक्ता रोहित देव, ऍड. भारती डांगरे, ऍड. मनीष पितळे व पृथ्वीराज चव्हाण या चार नागपूरकर न्यायमूर्तींसह विभा कंकणवाडी आणि भारती डांगरे यांचाही समावेश आहे. सुनील कोटवाल, अरुण उपाध्याय, अरुण ढवळे, मुरलीधर गिरीटकर, सोपण गव्हाणकर व पथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. मंगेश पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे निबंधक म्हणून कामकाज सांभाळले आहे. सरकारी वकील संदीप शिंदे यांचाही शपथविधी झाला. संबंधित न्यायमूर्तींची मुंबई, औरंगाबाद किंवा नागपूर येथे नियुक्ती होणार आहे.\nशिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि...\nईव्हीएम : एक गूढ\nस्थळ : लंडन. वेळ : काय फरक पडतो प्रसंग : ईव्हीएमच्या गूढकथेचे अभिवाचन. ...आमच्या समोर एक काळी आकृती बसली होती. खोलीत दिवा मंद होता. नारायण धारप...\nवाहतूक पोलिसांवर आता न्यायालयाची नजर\nनागपूर : कर्तव्यात हयगय करणाऱ्या 11 वाहतूक पोलिसांवर कारवाई केल्याचे शपथपत्र प्रशासनाने दाखल केल्यानंतर यापुढे यंत्रणेवर न्यायालयाची नजर असेल, असे...\nगो गो हनी सिंगं\nनागपूर : पॉप गायक हनी सिंग याला तूर्तास थायलंड दौऱ्यावर जाण्याची सशर्त परवानगी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील...\nनिसर्ग, वन्यजीव छायाचित्रांचे सोलापुरात प्रदर्शन\nसोलापूर : डॉ. मेतन फाउंडेशनतर्फे सोलापुरात पहिल्यांदाच निसर्ग आणि वन्यजीवांच्या \"निसर्गाशी नाते जुळवा' या विषयावरील छायाचित्रांचे प्रदर्शन 24 ते...\nमुंडे यांचा मृत्यू संशयास्पदच - शेट्टी\nसांगली - \"माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत मी पहिल्या दिवसापासून संशय व्यक्त केला आहे. सायबर तज्ज्ञांनी लंडन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5354-whats-up-lagna-completes-successful-50-days-in-theaters", "date_download": "2019-01-23T22:13:50Z", "digest": "sha1:ZBAWTKAEXKC6FHDXHIMAMWXDIV4VLFDP", "length": 10989, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "‘What’s up लग्न’ चित्रपटाचे यशस्वी ५० दिवस - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘What’s up लग्न’ चित्रपटाचे यशस्वी ५० दिवस\nNext Article 'क्षितिज... अ होरीझाॅन' च्या शिरपेचात राज्य पुरस्काराचा मानाचा तुरा\nकथा, निर्मिती, दिग्दर्शन, छायाचित्रण व अभिनय यात सरस असणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हमखास यशस्वी होतात. प्रत्येकजण रिलेट करू शकेल अशी कथा... तितकेच परफेक्ट दिग्दर्शन... वैभव आणि प्रार्थनाची केमिस्ट्री... सहकलाकारांची लाभलेली उत्तम साथ तसेच निर्मात्यांनी आणि प्रस्तुतकर्त्यांनी केलेल्या हटके आणि नेमक्या मार्केटिंगमुळे ‘What’s up लग्न’ या चित्रपटाने आपले यशस्वी ५० दिवस पूर्ण केले आहेत. आजकाल प्रदर्शित होणारे चित्रपट दोन तीन आठवडे चालतात अशावेळी ‘What’s up लग्न’ जेव्हा ५० दिवस पूर्ण करतो तेव्हा ती प्रेक्षकांनी दिलेली पोचपावतीच म्हणायला हवी.\n'What’s up लग्न' १६ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार - पहा ट्रेलर\n‘तुझ्या आठवणींचे’ - ‘What’s Up लग्न’ चित्रपटातील हृदयस्पर्शी गाणं\nचित्रपटाचा फ्रेश लुक, हलकी-फुलकी प्रेमकथा, नयनरम्य लोकेशन्स आणि आजच्या काळात सर्व जोडप्यांना लागू पडेल असा मार्मिक संदेश या सगळ्या युएसपीमुळे ‘What’s up लग्न’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी आपल्या पदार्पणातच ‘What’s up लग्न’ या चित्रपटातून आजच्या तरुणाईची मानसिकता, लग्न संस्काराविषयीचे मत, त्या विषयीचे विचार अतिशय तरलतेने मांडण्याचा प्रयत्न केला असून, तो प्रेक्षकांना खूपच भावत आहे. १६ मार्चला रिलीज झालेल्या या चित्रपटाला सलग आठव्या आठवड्यातसुद्धा प्रेक्षकांची दाद मिळत असून वितरक राहुल हकसर आणि त्यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य यामागे आहे.\nजाई जोशी व व्हिडीओ पॅलेस यांची प्रस्तुती असणाऱ्या ‘What’s up लग्न’ या चित्रपटाने कथेपासून ते अगदी प्रसिद्धीपर्यंत दाखवलेल्या हटके प्रयत्नांमुळे या चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरु आहे. या चित्रपटात वैभव, प्रार्थना, विक्रम गोखले, वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, स्नेहा रायकर, अश्विनी कुलकर्णी, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम विनी जगताप आदी मराठीतील नामवंत कलाकारांसोबत सुनील बर्वे, सविता मालपेकर आणि जयवंत वाडकर पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत.\nआजच्या काळाशी सुसंगत असणारा चित्रपट अशी भावना अनेक मान्यवरांनी बोलून दाखवली आहे.\nNext Article 'क्षितिज... अ होरीझाॅन' च्या शिरपेचात राज्य पुरस्काराचा मानाचा तुरा\n‘What’s up लग्न’ चित्रपटाचे यशस्वी ५० दिवस\n‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार सोहळा जगावेगळा - विक्रमचा साखरपुडा नक्की कोणाशी होणार\nअभिनेता ओंकार दीक्षितचं 'परफ्युम' मधून पदार्पण\nशेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात संघर्षाची ठिणगी - ‘आसूड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” कार्यक्रमामध्ये मॉनीटर आणि छोट्या सुरवीरांसोबत रंगणार गप्पा\nमहेश मांजरेकर उर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ मध्ये धमाल\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार सोहळा जगावेगळा - विक्रमचा साखरपुडा नक्की कोणाशी होणार\nअभिनेता ओंकार दीक्षितचं 'परफ्युम' मधून पदार्पण\nशेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात संघर्षाची ठिणगी - ‘आसूड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” कार्यक्रमामध्ये मॉनीटर आणि छोट्या सुरवीरांसोबत रंगणार गप्पा\nमहेश मांजरेकर उर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ मध्ये धमाल\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/diwali-big-increase-vehicle-purchases-selling-ten-thousand-vehicles-three-days/", "date_download": "2019-01-23T23:14:02Z", "digest": "sha1:TDHK3C3Q42VS4KMQLOTZ2Y6OFBQZUSRX", "length": 31994, "nlines": 417, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Diwali Is A Big Increase In Vehicle Purchases, Selling Ten Thousand Vehicles In Three Days | दिवाळीत वाहन खरेदीमध्ये मोठी वाढ, तीन दिवसांत दहा हजार वाहनांची विक्री | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nदिवाळीत वाहन खरेदीमध्ये मोठी वाढ, तीन दिवसांत दहा हजार वाहनांची विक्री\nपुणे : यंदाच्या दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या अवघ्या ३ दिवसांत १० हजार ४०० वाहनांची खरेदी पुणेकरांनी केली.\nपुणे : यंदाच्या दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या अवघ्या ३ दिवसांत १० हजार ४०० वाहनांची खरेदी पुणेकरांनी केली. या तीन दिवसांत ८ हजार ६८५ दुचाकींची, ११४५ चारचाकी व ५७० इतर वाहनांची खरेदी पुणेकरांनी केली. त्यातून आरटीओला १७ कोटी ५ लाख रुपयांचा महसूल मिळाला़\nप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) वाहनांची नोंद झाल्यानंतर ते ग्राहकांना दिले जाते. दर वर्षी दसरा व दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी केली जाते. दसरा, वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा या दिवशी वाहन खरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला. दि. १६ (धनत्रयोदशी), १७ (नरक चतुर्दशी) व १८ आॅक्टोबर (लक्ष्मीपूजन) या ३ दिवसांत १० हजार ४०० वाहनांची विक्री झाली. त्याचबरोबर सणांच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यांत आतापर्यंत एकूण ३६ हजार वाहने पुणेकरांनी घरी नेली आहेत. मागील वर्षी या\nकाळात २५ हजार वाहनांची विक्री झाली होती.\nआरटीओच्या आकडेवारीनुसार, दर वर्षी शहराच्या वाहनसंख्येत सरासरी दीड लाख नवीन वाहनांची\nभर पडते. त्यानुसार दरमहा\n१० ते १२ हजार नवीन वाहनांची\nनोंदणी होते. तर, दिवाळीमध्ये\nअवघ्या ३ दिवसांत १० हजार\n४०० वाहने विकली गेली\nआहेत. दिवाळीनिमित्त वाहन कंपन्यांनी मोठ्या सवलती जाहीर केल्या होत्या. त्याचाही लाभ ग्राहकांनी उचलला आहे.\nनुकतेच कॉलेजला जाऊ लागलेल्या महाविद्यालयीन युवक-युवतींना पालकांकडून दिवाळीनिमित्त दुचाकींची भेट देण्यात आली. त्याचबरोबर अनेक कुटुंबांनी यंदाच्या दिवाळीत चारचाकी खरेदी करण्याचे स्वप्नाला मूर्त स्वरूप दिले.\nजीएसटीचा खरेदीवर परिणाम नाही\nजुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी होती. जीएसटीमुळे वाहनांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. त्याचा फटका वाहन खरेदीला बसेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, लोकांनी वाढत्या किमतीची पर्वा न करता वाहन खरेदीला भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.\nपुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूकव्यवस्था चांगली नसल्याने दुचाकी खरेदी करणाºयांची संख्या मोठी आहेच. मात्र, त्याचबरोबर सध्या चारचाकी वाहन खरेदी करणाºयांच्या संख्येतही मोठी वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने चारचाकी वाहनांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सप्टेंबर २०१७मध्ये साडेसहा हजार, तर १ ते २३ आॅक्टोबरपर्यंत २ हजार ५०० चारचाकी वाहनांची खरेदी झाली. सप्टेंबर महिन्यात १४ हजार, तर १ ते २३ आॅक्टोबरदरम्यान ११ हजार दुचाकी विकल्या गेल्या आहेत. इतर १,६०० वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. दसरा व दिवाळीनंतर ३६ हजार नवीन वाहने नव्याने रस्त्यावर येत असल्याने त्याचा निश्चितच परिणाम रस्त्यावरच्या वाहतुकीवर होईल.\nवाहनाच्या लकी नंबरलाही तुडुंब प्रतिसाद\nआरटीओने नवीन वाहनांसाठी ग्राहकांना हवा\nतो नंबर पैसे घेऊन देण्यास सुरुवात केल्याने त्यातून मोठा महसूल मिळू लागला आहे. लाखो रुपये खर्च करून गाडी घेतल्यानंतर त्या गाडीला आपल्याला हवा तोच नंबर घेण्यासाठी पैसे मोजण्याची तयारी ग्राहक दाखवत आहेत. या लकी नंबरसाठी ३ हजार ते ४ लाख रुपयांपर्यंत पैसे मोजले जात आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअरुण निवासचा तोरणा गड अव्वल, टिळकनगर गणेशोत्सव मंडळाची स्पर्धा\nस्रीधन परत करून रत्नागिरी पोलिसांची अनोखी भाऊबीज\n फटाक्यांचा कचरा काढून परिसर केला स्वच्छ\nवर्धा जिल्ह्यातील बेलोरावासियांचे सामूहिक लक्ष्मीपूजन\nLokmat 'Star Deepbhav' : गौरी सावंतसोबत दिवाळी सेलिब्रेशन\nवंचितांच्या दिवाळीसाठी सरसावली तरुणाई\nशिवसेनेवर दबावासाठी भाजपाची तयारी, युती न झाल्यास उमेदवार रिंगणात\n...तरीही ‘पवारसाहेब’ अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या तंबूत- नरेंद्र मोदी\nबिबट्याने घेतला बालिकेचा बळी, दुर्देवी चिमुकली ४ महिन्यांची\nसरकारच्या उदासीनतेमुळे मुठा कालव्यावरील पूल कोसळला, सुप्रिया सुळेंचा गिरीश महाजनांवर आरोप\nदहावी प्रात्यक्षिक परीक्षेचे शुल्क आता १०० रुपये\nप्रभागातील विकासकामांचा पाठपुरावा होणार ‘स्मार्ट’\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Marathi-textbooks-to-be-available-on-Tuesday/", "date_download": "2019-01-23T22:42:50Z", "digest": "sha1:ZC4VEC6KVMMTB5EO66COHDA7RLVXBMUT", "length": 6176, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मंगळवारी मिळणार मराठी पाठ्यपुस्तके? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मंगळवारी मिळणार मराठी पाठ्यपुस्तके\nमंगळवारी मिळणार मराठी पाठ्यपुस्तके\nपहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके व गणवेश वितरण करण्याचा संकल्प केलेल्या शासनाला सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्याना पाठ्यपुस्तके पुरविता आलेली नाहीत. केवळ कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना 16 मेपासून पाठ्यपुस्तके वितरण सुरू झाले. मात्र 15 जूनपर्यंत मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांना पाठ्यपुस्तके मिळणार होती. मंगळवारी 18 जूनपर्यंत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याची माहिती सरदार्स हायस्कूलमधून देण्यात आली.\nयंदा राज्यात केवळ कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना वेळेत पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. सीमाभागात नेहमी मराठीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न कर्नाटक शासनाने चालविला आहे. यंदा देखील शैक्षणिक वर्षारंभाला केवळ मराठी व उर्दू शाळांना नवीन पाठ्यपुस्तके मिळालीच नाहीत.\n9 लाख पुस्तकांची कमतरता\nजिल्ह्यात 24 लाख 94 हजार 598 पुस्तकांची मागणी आहे. त्यापैकी 15 लाख 77 हजार 910 पुस्तके उपलब्ध झाली आहेत. उर्वरित 9 लाख 16 हजार 688 पुस्तकांचा पुरवठा होणे बाकी आहे. त्यामध्ये मराठी व उर्दू शाळांचा सामावेश आहे. या माध्यमाच्या विद्यार्थ्याना पुस्तके उपलब्ध होण्यासाठी 15 जुनपर्यंत पाठ्यपुस्तके मिळणार होती. आता मंगळवार दि.19 जूनची मुदत देण्यात आली आहे.\nमराठी व उर्दू माध्यमातील शाळांची पाठ्यपुस्तके वेळेत का मिळाली नाहीत अशी चौकशी करता आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात आले आहे. शिक्षकवर्ग निवडणुकीच्या कामात गुंतला असल्याने वेळेत मुद्रण करण्यासाठी वेळ मिळाला नाही. बंगळूर येथील कर्नाटक प्रिंटीं प्रेसमध्ये पाठ्यपुस्तकाची छपाई होत असल्याने पहिल्यांदा\nकन्नड माध्यमाची पुस्तके छपाईसाठी घेण्यात आली. त्यानंतर इंग्रजी माध्यमाला प्राधान्य दिले आहे. अनुक्रमे मराठी व उर्दू माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांची छपाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तके मिळण्यास विलंब झाला आहे, असे सांगण्यात आले.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-for-aadhar-card-machines/", "date_download": "2019-01-23T22:00:56Z", "digest": "sha1:B7S5G6FB2SCVOYQEQ2S6NIODI4WSPX2Y", "length": 5292, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आधार’साठी ‘टपाल’ मिळणार २४८यंत्रे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘आधार’साठी ‘टपाल’ मिळणार २४८यंत्रे\n‘आधार’साठी ‘टपाल’ मिळणार २४८यंत्रे\nआधारकार्ड काढण्यासाठी मागील काही महिन्यांपासून सुरू असलेली परवड आता थांबणार असून, टपाल विभागात आता आधारकार्ड काढण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यासाठी 248 यंत्रे उपलब्ध होणार आहेत. त्यामधील सुमारे 71 यंत्रे पुणे शहरातील टपाल विभागासाठी देण्यात येणार आहेत. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.\nकेंद्र शासनाने टपाल विभागात आधारकार्डामधील नोंदी दुरूस्त करणे, नागरिकांची चुकलेली छायाचित्रे बदलणे आदि कामे सुरू करण्यात आली आहेत.\nत्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात सोय उपलब्ध झाली आहे. मात्र ज्या नागरिकांनी अजुनपर्यत आधारकार्ड काढलेली नाहीत. त्यांची चांगलीच परवड होऊ लागली होती. जिल्हाधिकारी कार्यालयच्यावतीने ई-सेवा केंद्रामध्ये आधारकार्ड काढण्याची सुविधा देण्यात आली होती. परंतु, या सेवा केंद्रातील कर्मचा-यांनी मनमानी पध्दतीने फी आकारल्या होत्या. त्याबाबत नागरिकांनी तक्रारी देखील केल्या होत्या. त्यामुळे या सेवा केद्रामधून आधारकार्ड काढण्याची सुविधा बंद करण्यात आली होती . त्यानंतर मात्र काही नागरिकांना आधारकार्ड काढणे अतिशय जिकीरीचे झाले होते. ही बाब लक्षात घेऊन आता पुणे विभागातील पुणे, नगर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात असलेल्या टपाल कार्यालयात आधारकार्ड काढण्याची सुविधा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सुरू होणार आहे. अशी माहिती पोस्टमास्तर जनरल गणेश सावळेश्‍वरकर यांनी सोमवारी सांगितली.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Storehouse-Assistant-Arrested-The-Bribe/", "date_download": "2019-01-23T23:17:59Z", "digest": "sha1:5TEVFQGDXJVJFVIAO2FCCUVA4HGDILCL", "length": 5403, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाचखोर सहायक भांडारपालास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › लाचखोर सहायक भांडारपालास अटक\nलाचखोर सहायक भांडारपालास अटक\nभाड्याने घेतलेल्या जीपचे बिल देण्यासाठी 1600 रुपयांची लाच घेणार्‍या भीमा पाटबंधारे विभागाच्या सहायक भांडारपालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयातच रंगेहाथ अटक केले. सहायक भांडारपाल संगाप्पा शंकर ओलेकर (वय 30, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार यांची जीप (क्र. एम.एच. 45 ए 7535) ही भीमा पाटबंधारे विभागाच्या पंढरपूर कार्यालयात ऑफिस कामकाजासाठी भाड्याने घेतली होती.\nत्याचे 42 हजार 264 रुपयांचे बिल मंजूर करून ते बिल देण्यासाठी तक्रारदाराने कार्यालयाकडे अर्ज दिला होता. ते बिल देण्यासाठी सहायक भांडारपाल संगाप्पा ओलेकर याने तक्रारदाराकडे 1600 रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने गुरुवारी पंढरपूर येथील भीमा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सापळा लावला होता. लाचेची रक्‍कम घेताना सहायक भांडारपाल ओलेकर यास पथकाने रंगेहाथ अटक केली. याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मारकड तपास करीत आहेत.\nउद्यान विभागाच्या कार्यालयाची तोडफोड\nलाचखोर सहायक भांडारपालास अटक\nमनपाकडून हॉटेल कलामच्या अवैध बांधकामाचा पाडाव\nसोलापूर : उद्यान विभाग कार्यालयात तोडफोड\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/lionel-messi-football-referee-lionel-messi-disallowed-goal/", "date_download": "2019-01-23T22:25:46Z", "digest": "sha1:VJJA253LLG5VBKUE3WAQNMJ676ECETA2", "length": 6662, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मेस्सीने केलेल्या गोल कडे रेफ्रींचा कानाडोळा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमेस्सीने केलेल्या गोल कडे रेफ्रींचा कानाडोळा\nगोल अर्धा फूट गोलजाळ्यात जाऊनही रेफ्रींनी नाकारला\nमेस्ताला – लिओनेल मेस्सीने केलेला गोल अर्धा फूट गोलजाळ्यात जाऊनही रेफ्रींनी तो नाकारल्याने स्पॅनिश स्पर्धेत बार्सिलोनाला वेलेन्सियाविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.अतिशय महत्वाच्या या सामन्यात मेस्सीने ३० व्या मिनिटाला गोल केला. गोलजाळ्यात चेंडू अर्धा फूट आत गेलेला असताना वेलेन्सियाचा गोलरक्षक नेटोने हाताने चेंडू बाहेर फेकला. गोल झाल्याचे बार्सिलोना खेळाडूंना समजताच मेस्सीसह सर्वांनी जल्लोष करण्यास सुरवात केली; परंतु रेफ्री इग्नासिओ लेग्लेसियास यांच्या मनात काही वेगळे होते. गोल नाकारत त्यांनी खेळ पुढे सुरू ठेवला पंचांच्या या निर्णयाने मेस्सी सह सर्वचजण बुचकळ्यात पडले होते. बार्सिलोनाची गुणतक्त्यात आघाडी असली तरी रविवारचा सामना त्यांनी जिंकला असता, तर आघाडी अधिक भक्कम करण्याची त्यांना संधी होती.\nमुस्लीम महिलांनी पुरुषांच्या मांड्या दिसतात म्हणून पुरूषांचे फूटबॉलचे सामने बघू नये\nजुआन कार्लोसचा अद्भुत गोल तुम्ही पाहिलात का\nराज्यात एकाच वेळी १० लाख विद्यार्थी खेळणार फुटबॉल\nVIDEO: राजकीय आखाड्यातील राजकारणी भिडले मैदानावर; विधानभवन परिसरात आमदारांचा फुटबॉल…\n‘राजकीय मैदानावर आम्हाला पहिल्याच बॉलवर विकेट मिळेल’\nटीम महाराष्ट्र देशा : क्रिकेटच्या पिचवर विकेट घेण्यासाठी कधी कसा बॉल टाकायचा हे आम्हाला माहिती आहे. राजकीय मैदानावर…\n‘विरोधकांच्या सभेत सहभागी झालेल्या २३ नेत्यांपैकी नऊ जण…\nनवलेंना दणका ; सिंहगडच्या विश्वस्थ पदावरून हटवले\nधनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत – महाजन\n‘माळी , धनगर, वंजारी यांंचं आरक्षण काढून काढा’\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/pune-police-arrested-elgar-parishad-organizer-sudhir-dhavale/", "date_download": "2019-01-23T22:29:13Z", "digest": "sha1:UBOKB33UZSMVTWVGW5S3KCQPVWPRPNXF", "length": 7735, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई; नक्सलवादी कनेक्शन प्रकरणी चौघांना अटक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई; नक्सलवादी कनेक्शन प्रकरणी चौघांना अटक\nपुणे: १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये ३१ डिसेंबरला शनिवार वाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेचे आयोजक आणि विद्रोही कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.\nसुधीर ढवळे यांच्यासह वकील सुरेंद्र गडलिंग,माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना नागपूर आणि दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. तर मुळचे गडचिरोलीचे असणारे महेश राऊत यांना देखील नागपूरमधून अटक करण्यात आली आहे.\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nसोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा\nभीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी सहभागी झाले होते आणि हे नक्षलवादी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.\nदरम्यान, दंगलप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले संभाजी भिडे यांना अटक न करता एल्गार परिषदेच्या आयोजकांना अटक करण्यात आल्याने त्यांचा समर्थकांनी देवनार पोलीस ठाण्याबाहेर जमायला सुरुवात झाली आहे.\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nसोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा\nदिल्लीवासीयांनी केजरीवालांचे राज्यसरकार हटवावे – रामदास आठवले\nसंभाजी भिडेंच्या बैठकीदरम्यान निदर्शने, पोलिसांचा लाठीमार\nइम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणा विरोधात हायकोर्टात दाखल केलेली याचिका घेतली…\nटीम महारष्ट्र देशा : मोठ्या लढाईनंतर मराठा समाजाला राज्य सरकारकडून आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. मात्र समाजाला…\nराणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या रिंगणात ,…\nधनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत – महाजन\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तीन निरपराध गावकऱ्यांची हत्या\nनवलेंना दणका ; सिंहगडच्या विश्वस्थ पदावरून हटवले\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5440-kishor-kadam-in-comedy-role-in-marathi-film-wagherya", "date_download": "2019-01-23T22:44:39Z", "digest": "sha1:5L4OEHEOBG2HBHGDA57EYWJD4SCUELRZ", "length": 10401, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "\"वाघेऱ्या\" मध्ये 'किशोर कदम' दिसणार विनोदी भूमिकेत - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"वाघेऱ्या\" मध्ये 'किशोर कदम' दिसणार विनोदी भूमिकेत\nPrevious Article ‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन\nसामाजिक आणि वास्तववादी विषयावर आधारित असलेल्या सिनेमात आपल्या अभिनयाचा वरचष्मा गाजवणारे किशोर कदम, 'वाघेऱ्या' या सिनेमाद्वारे विनोदी भूमिकेतून लोकांसमोर येत आहेत. ग्रामीण विनोदाची खुमासदार मेजवानी असलेल्या या सिनेमात किशोर कदम 'वाघेऱ्या' नामक वेड्या गावातले सरपंच साकारणार आहेत. गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच सुपरहिट 'बॉईज' सिनेमाचे निर्माते असलेले सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे प्रस्तुत 'वाघेऱ्या' या धम्माल विनोदीपटात वेड्या ग्रामस्थांची मज्जा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.\nविनोदी मल्टीस्टार्सचा ‘वाघेऱ्या’ येत्या शुक्रवारपासून १८ मे ला प्रदर्शित\n'वाघेऱ्या' च्या प्रमोशनल गाण्याद्वारे अवधुतने पाळले प्रसनजीतला दिलेले वचन - Photos\n'वाघेऱ्या' गावात वाघाने घातला धुमाकूळ \nआतापर्यंत ग्रामीण जीवनातील मर्म आणि संघर्ष मांडणारे किशोर कदम 'वाघेऱ्या' या सिनेमातून ग्रामीण विनोद करताना दिसून येणार आहे. विशेष म्हणजे, नेहमी धोतर आणि फाटक्या अंगरख्यात दिसणा-या किशोर कदम यांना या सिनेमात प्रेक्षक पहिल्यांदाच सफारी सूटमध्ये वावरताना पाहणार आहेत. \"हा एका वेगळ्याच धाटणीचा सिनेमा असून, मराठीत बऱ्याच वर्षांनी याप्रकारचा विनोदीपट प्रदर्शित होत आहे. मराठीतील सर्व दिग्गज कलाकारांसोबत आणि माझ्या जुन्या मित्रांसोबत काम करताना खूप मज्जा आली\" असे किशोर कदम सांगतात.\nसमीर आशा पाटील दिग्दर्शित आणि लिखित 'वाघेऱ्या' सिनेमात किशोर कदमसह भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम हे मातब्बर कलाकारदेखील झळकणार आहेत. उन्हाळी सुट्टीत धम्माल उडवण्यास येत असलेला हा सिनेमा येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.\nPrevious Article ‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन\n\"वाघेऱ्या\" मध्ये 'किशोर कदम' दिसणार विनोदी भूमिकेत\n‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार सोहळा जगावेगळा - विक्रमचा साखरपुडा नक्की कोणाशी होणार\nअभिनेता ओंकार दीक्षितचं 'परफ्युम' मधून पदार्पण\nशेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात संघर्षाची ठिणगी - ‘आसूड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” कार्यक्रमामध्ये मॉनीटर आणि छोट्या सुरवीरांसोबत रंगणार गप्पा\nमहेश मांजरेकर उर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ मध्ये धमाल\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार सोहळा जगावेगळा - विक्रमचा साखरपुडा नक्की कोणाशी होणार\nअभिनेता ओंकार दीक्षितचं 'परफ्युम' मधून पदार्पण\nशेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात संघर्षाची ठिणगी - ‘आसूड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” कार्यक्रमामध्ये मॉनीटर आणि छोट्या सुरवीरांसोबत रंगणार गप्पा\nमहेश मांजरेकर उर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ मध्ये धमाल\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-food-processing-industries-get-government-benefits-say-agri-minister-7180", "date_download": "2019-01-23T23:27:11Z", "digest": "sha1:55LTYXHP43PAE6KZFDQ7Z7SVE3DNJMLZ", "length": 15134, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Food Processing industries to get government benefits say Agri Minister Fhunkar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअन्न प्रक्रिया उद्योगाला सवलती जाहीर : कृषिमंत्री फुंडकर\nअन्न प्रक्रिया उद्योगाला सवलती जाहीर : कृषिमंत्री फुंडकर\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nमुंबई : कृषी अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी राज्याने जाहीर केलेल्या अन्न प्रक्रिया धोरणाला पूरक अशा सवलती देण्याबाबतचे निर्णय महसूल आणि जलसंपदा विभागाने घेतले आहेत. यामुळे अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी गती मिळणार असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.\nमुंबई : कृषी अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी राज्याने जाहीर केलेल्या अन्न प्रक्रिया धोरणाला पूरक अशा सवलती देण्याबाबतचे निर्णय महसूल आणि जलसंपदा विभागाने घेतले आहेत. यामुळे अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी गती मिळणार असल्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.\nकृषी विभागातर्फे ऑक्टोबर २०१७ मध्ये अन्न प्रक्रिया धोरण लागू करण्यात आले. त्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगास अकृषिक परवानगी देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. या अनुषंगाने महसूल विभागाने नुकतीच अधिसूचना जारी करत कुठल्याही सूक्ष्म, लघू आणि मध्यम अन्न प्रक्रिया औद्योगिक घटकांसाठी केला जाणारा जमिनीचा वापर हा शेतीच्या प्रयोजनासाठी केलेल्या जाणाऱ्या जमिनीचा वापर असे मानण्यात येईल, अशा प्रकारची सुधारणा करत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.\nयाच अन्न प्रक्रिया धोरणात उद्योगांना पाणी उपसा परवाना घेण्याबाबतची तरतूद आहे. त्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने शेतीमालावर आधारित सूक्ष्म, लघू व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना लागणाऱ्या पाण्याकरिता मानवी पाणी आरक्षणाबाबतची कार्यपद्धती केली आहे. त्यासाठी अशा अन्न प्रक्रिया उद्योगांना जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील पाणीसाठ्याचा स्राेत म्हणून वापर करावयाचा असल्यास जलसंपदा विभागाकडील पाणी आरक्षणाच्या मंजुरीची आवश्यकता राहणार नाही. या तरतुदींमुळे अन्न प्रक्रिया उद्योगांना गती येणार असून, त्यानुसार प्रकल्पाचे नियोजन करावे, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.\nजलसंपदा विभाग पांडुरंग फुंडकर कृषी विभाग agriculture department महसूल विभाग revenue department शेती पाणी आरक्षण\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nपरोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...\nसांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....\nसाखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे : दुष्काळी स्थितीमुळे साखर...\nनंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...\nॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...\nविदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...\n‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...\nगूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...\nदुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...\nबांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...\nवेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...\nदूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...\nमक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...\nएफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...\nराज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...\nकेळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...\nसुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...\nशेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-01-23T21:45:57Z", "digest": "sha1:RLOEGUMGLMBSP5XIQKOUBBXMIOKE22C3", "length": 14121, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनिल काकोडकर - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली पदवीदान समारंभादरम्यान अनिल काकोडकर\nपूर्ण नाव अनिल काकोडकर\nजन्म ११ नोव्हेंबर, १९४३ (1943-11-11) (वय: ७५)\nबारावनी, मध्य प्रदेश, भारत\nकार्यसंस्था भाभा अणुसंशोधन केंद्र\nडॉ. अनिल काकोडकर (११ नोव्हेंबर, इ.स. १९४३:बारावनी, मध्य प्रदेश, भारत - ) हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या प्रमुखपदाच्या आधी ते इ.स. १९९६ ते २०००च्या दरम्यान, होमी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक होते.\n१ भारतीय स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक\n३ ऊर्जा आणि भारताचा शांततामय अणुऊर्जा कार्यक्रम\nभारतीय स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक[संपादन]\nभारतातील अनेक महत्त्वाची वैज्ञानिक पदे सांभाळणारे व अणुचाचणीतील मुख्य शास्त्रज्ञ होण्याव्यतिरिक्त, डॉ. काकोडकर हे थोरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही ओळखले जातात.\nडॉ. काकोडकर यांचा जन्म नोव्हेंबर ११, १९४३ मध्ये, मध्यप्रदेशातील बारावनी गावात झाला. त्याच्या मातोश्री श्रीमती कमला काकोडकर आणि वडील पुरुषोत्तम काकोडकर हे गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण खारगाव येथे झाले. मॅट्रिकनंतर ते मुंबई येथे शिक्षणासाठी आले.\nडॉ. काकोडकर हे मुंबईच्या रूपारेल कॉलेज मध्ये बारावीपर्यंत होते. त्यानंतर त्यांनी यंत्रशास्त्रीय (मेकॅनिकल) तंत्रज्ञानाची पदवी व्ही.जे.टी.आय.,मुंबई विद्यापीठ येथून १९६३ मध्ये मिळवली. भाभा अणुसंशोधन केंद्रात ते १९६४ साली रुजू झाले. पुढे त्यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून १९६९ साली पदव्युत्तर पदवी मिळवली.\nपुढे त्यांनी भाभा संशोधन केंद्रात प्रक्रिया अभियांत्रिकी (रिॲक्टर इंजिनियरिंग) विभागात बनणाऱ्या \"ध्रुव रिॲक्टर\"मध्ये, पूर्णतया नवीन आणि उच्च तंत्रज्ञान वापरून मोलाची भर टाकली. ते भारताच्या १९७४ आणि १९९८ च्या अणुचाचणीच्या मुख्य चमूचे सभासद होते. पुढे त्यांनी भारताच्या स्वयंपूर्ण अशा जड पाण्याच्या रिॲक्टरच्या चमूचे नेतृत्व केले. कल्पकम आणि रावतभट्ट या जवळजवळ मोडकळीस आलेल्या अणुभट्ट्यांचे पुनरुज्जीवन हे त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे.\nआतापर्यंत त्यांनी जवळजवळ २५०च्यावर शास्त्रीय संशोधनपर लेख लिहिले आहेत.\nऊर्जा आणि भारताचा शांततामय अणुऊर्जा कार्यक्रम[संपादन]\nभारताला ऊर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, थोरियमसारख्या स्वस्त आणि भारतात सहज उपलब्ध अशा स्रोतापासून ऊर्जा बनवण्याचे स्वप्न काकोडकर यांनी पाहिले आणि त्या दिशेने बरीच ठोस प्रगती केली आहे. सध्या ते प्रगत अशा जड पाण्याच्या भट्टीवर काम करत आहेत. ह्या भट्टीत थोरियम-युरेनिअम२३३ याचा मूळ ऊर्जास्त्रोत म्हणून वापर होईल, तर प्लुटोनियम केवळ सुरुवातीचे ऊर्जापूरक इंधन म्हणून वापरले जाईल. अशा प्रकारच्या भट्टीमुळे, भारताची ७५% ऊर्जेची गरज तर दूर होईलच पण एक ऊर्जा मिळवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल.\nडॉ. काकोडकर सध्या(सन २०११) \"भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई\" (भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई) याचे अध्यक्ष होते\nराष्ट्रीय तंत्रज्ञान अकादमीचे (इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनियरिंग) ते १९९९-२००० या दरम्यान अध्यक्ष होते.\nते जागतिक अणुऊर्जा महामंडळाचे सभासद आहेत. तसेच त्यांना जागतिक नवतंत्रज्ञान संस्थेने मानाचे सभासदत्व दिले आहे.\nते न्यूक्लियर्स सप्लाय ग्रुप(एन.एस.जी. ग्रुप)चे १९९९ ते २००२ या दरम्यान सभासद होते.\nवयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.\nहरी ओम आश्रम प्रेरित विक्रम साराभाई पुरस्कार (१९८८)\nएच. के. फिरोदिया पुरस्कार (१९९७)\nफिक्की पुरस्कार, त्यांच्या अणुऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या योगदानाबद्दल (१९९७-९८)\nॲनकॉन जीवनगौरव पुरस्कार (१९९८)\nएच. जे भाभा स्मृतिपुरस्कार (१९९९-२०००)\nगोदावरी गौरव पुरस्कार (२०००)\nविज्ञानयात्री - डॉ अनिल काकोडकर. लेखक - अ. पां. देशपांडे, श्रीराम मनोहर. प्रकाशक - राजहंस प्रकाशन. पृष्ठे - ७६.\nअणुविश्वातील ‘ध्रुव’ डॉ. अनिल काकोडकर. लेखक - नीरज पंडित. प्रकाशक - रोहन प्रकाशन. पृष्ठे - १०७.\nभारतीय परमाणु ऊर्जा आयोग[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\nइ.स. १९४३ मधील जन्म\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१९ रोजी १२:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-23T23:13:05Z", "digest": "sha1:O6BODOG537LF3PD4XE4D5ZWV25AGOOC6", "length": 8584, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॅलिफोर्नियामध्ये स्वैर गोळीबारात 5 जण ठार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकॅलिफोर्नियामध्ये स्वैर गोळीबारात 5 जण ठार\nलॉस एंजेलिस – कॅलिफोर्नियमध्ये बुधवारी एका व्यक्‍तीने केलेल्या बेछुट गोळीबारामध्ये 5 जण ठार झाले. मृतांमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्‍तीच्या पत्नीचाही समावेश आहे. या गोळीबारानंतर या बंदुकधाऱ्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली, असे पोलिसांच्या प्रवक्‍त्यांनी सांगितले.\nबेकर्सफिल्ड शहरात झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमध्ये एकूण 6 जण मरण पावले आहेत, असे केम प्रांताच्या शेरीफ कार्यालयाचे लेफ्टनंट मार्क किंग यांनी सांगितले. या घटनेमागे कौटुंबिक हिंसाचारचे कारण असल्याचे समजले जात आहे. मोठी हॅन्डगन घेतलेल्या एका व्यक्‍तीने हा गोळीबार केला होता. एकूण 30 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, असेही या प्रवक्‍त्याने सांगितले.\nअमेरिकेमध्ये सार्वजनिक ठिकाणच्या सामूहिक हत्या प्रकरणातील हे सर्वात अलिकडचे प्रकरण आहे. अमेरिकेत नागरिकांना रक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा अधिकार असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. शस्त्र बाळगण्याच्या अधिकाराला विरोधही मोठ्या प्रमाणावर होतो आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकराची स्वायत्त क्षेत्र जाहीर करण्याची निर्वासित मुजाहिरांची मागणी\nतालिबानच्या हल्ल्यातील मृतांची संख्या 45 वर\nबलुचिस्तानातील अपघातात 26 ठार\nट्रम्प यांचे 8158 दावे खोटे आणि बोगस\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nचीनची लोकसंख्या सन 2018 साली 1 कोटी 52 लाखांनी वाढली\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\n7 लाख शरणार्थ्यांच्या संरक्षणाची ट्रम्प यांची ऑफर\nसिरीयातील लष्करी गुप्तहेर केंद्राजवळ बॉम्बस्फोट\nगुजरात दंगल प्रकरणात चौघांना जामीन\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2019-01-23T21:40:13Z", "digest": "sha1:3SRQZTCNKBIO4CEIYP2QDIP6IHSRZVV3", "length": 6724, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रशासकीय निर्णय तातडीने घेवू – तहसिलदार मेटकरी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nप्रशासकीय निर्णय तातडीने घेवू – तहसिलदार मेटकरी\nकुरवली- इंदापूर तालुक्‍यातील प्रश्‍नांवरील प्रशासकीय निर्णय तातडीने घेवू, असे तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले. भाजप युवामोर्चा यांच्यावतीने उपाध्यक्ष गजानन वाकसे यांनी स्वागत केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.\nइंदापूरच्या तहसिलदार मेटकरी यांनी भाजपा युवामोर्चाचे पुणे जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांशी भटके विमुक्त लोकांचे दाखले व अन्य विविध प्रश्‍नांवरही सकारात्मक चर्चा केली. याप्रसंगी उपाध्यक्ष वाकसे यांच्यासह सरचिटणीस संतोष भोसले, शाखा अध्यक्ष हनुमंत निंबाळकर, रूपेश राऊत, बोरी ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ वाघमोडे, बाळा घोरपडे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार – केंद्रीय कृषिमंत्री\nबचतगट चळवळीशी जोडली गेली 40 लाख कुटुंबे – पंकजा मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/konkan-news-primary-school-development-83-56200", "date_download": "2019-01-23T22:46:58Z", "digest": "sha1:WPF5IYBJ7VL4SZJ4WHNF56JZCJOEGN75", "length": 15063, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "konkan news primary school development on 83% प्राथमिक शाळांची प्रगती ८३ टक्‍क्‍यांवर | eSakal", "raw_content": "\nप्राथमिक शाळांची प्रगती ८३ टक्‍क्‍यांवर\nगुरुवार, 29 जून 2017\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - गणित, भाषेसाठी विशेष अभियान\nरत्नागिरी - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी ८३ टक्‍क्‍यांपर्यंत मजल मारली आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत १०० टक्के प्रगती करण्याचे उद्दिष्ट जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने ठेवले आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हे शक्‍य करण्याकरिता शिक्षकांनी मेहनत घेण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी दिली.\nप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - गणित, भाषेसाठी विशेष अभियान\nरत्नागिरी - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी ८३ टक्‍क्‍यांपर्यंत मजल मारली आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत १०० टक्के प्रगती करण्याचे उद्दिष्ट जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने ठेवले आहे. येत्या डिसेंबरपर्यंत हे शक्‍य करण्याकरिता शिक्षकांनी मेहनत घेण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. आय. सी. शेख यांनी दिली.\nशासनाच्या धोरणानुसार पायाभूत व संकलित चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये अप्रगत विद्यार्थ्यांना १०० टक्के प्रगत करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखण्यात आला. संकलित चाचणीमधून विद्यार्थी निश्‍चित करण्यात आले. तालुकानिहाय केंद्रांची निवड करण्यात आली. गणित, भाषा विषयांमध्ये शंभर टक्के प्रगती करण्याकरिता रत्नागिरी तालुक्‍यात विशेष लक्ष केंद्रित केले. तत्पूर्वी, निवडलेल्या शाळांमधील शिक्षक, केंद्रप्रमुख, अधिव्याख्याता, विषय साधन व्यक्तींची बैठक घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. संवाद कार्यशाळा, शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात आली.\nअप्रगत विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची आवड निर्माण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे होते. विविध उपक्रम, स्थानिक शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून या विद्यार्थ्यांना गणित, भाषेतील मूलभूत संकल्पना समजावून देण्यात आल्या. संकलित चाचणी क्र. १ मधून प्रश्‍ननिहाय विश्‍लेषण करून विद्यार्थी नेमके कुठे मागे पडतात, कुठे अडचण आहे, याची माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर गणित पेटी, ज्ञानरचनावादी साहित्याचा प्रभावी उपयोग करून गणित व भाषेतील अडचणी दूर करण्यात यश मिळू लागले. गणितातील वजाबाकी, भागाकार विद्यार्थी गोंधळतात. त्यावर उपाय म्हणून सोपे गणित व त्याच्या पायऱ्या कशा कराव्यात हे विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. काही शाळांमध्ये शिक्षकांनी आणखी क्‍लृप्त्या वापरल्या.\nराज्यातील पहिल्या वीस केंद्रांमध्ये लांजा तालुक्‍यातील केंद्रांचा क्रमांक थोडक्‍यात हुकला; परंतु यंदा लांजा, रत्नागिरी आणि चिपळूण, संगमेश्‍वर, गुहागर या तालुक्‍यांतील केंद्रे नक्कीच दिसतील. याचे नियोजन करण्यात येत आहे, असे डॉ. शेख यांनी सांगितले.\nशिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि...\nपाणी आरक्षणासाठी देशातील पहिले फोन आंदोलन\nसोलापूर : टाटा व कोयना धरणातील हक्काच्या पाण्यासाठी 28 जानेवारी रोजी दुपारी चार वाजल्यापासून राज्यातील हजारो नागरीक मुख्यमंत्री आणि...\n'मोदी म्हणातात चाय, योगी म्हणतात गाय आणि जनता म्हणतेय बाय'\nमहाड- मोदी म्हणातात चाय चाय, योगी म्हणतात गाय गाय आणि आता देशातील जनता भाजपला म्हणतेय बाय बाय अशी बोचरी टिका काँग्रसचे माजी मुख्यमंत्री अशोक...\nप्रियंकांना उत्तर प्रदेशात भरघोस यश मिळेल : अशोक चव्हाण\nमुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीबद्दल...\nहे कार्यक्रम कोकणचे दर्शन घडविणारे- तटकरे\nकल्याण- कोकणातील माणसाची ताकद किती आहे हे आज या महोत्सवाच्या माध्यमातून दिसत असून राजकीय नेत्यांसोबत कलाकारांना एकत्र कल्याण पूर्व मधील...\n'मराठा आरक्षण विरोधकांशी थेट न्यायालयातच लढू'\nवाशी - मराठा समाजाला या सरकारने आरक्षण दिले आहे. पण या आरक्षणाला अनेकांकडून विरोध करून अडचणी निर्माण करण्यात येत आहे; मात्र सरकार यासाठी सक्षम असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/reema-lagoo-no-more-46006", "date_download": "2019-01-23T22:35:29Z", "digest": "sha1:LACQYDOPDVP5PUETSYRIUCLUCDL5E23E", "length": 12599, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Reema Lagoo is no more 'चित्रपटातील आई' हरवली - अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन | eSakal", "raw_content": "\n'चित्रपटातील आई' हरवली - अभिनेत्री रिमा लागू यांचे निधन\nगुरुवार, 18 मे 2017\nज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री रिमा लागू (वय 59) यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.\nमुंबई : ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री रिमा लागू (वय 59) यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.\nबुधवारी रात्री उशिरा त्यांना छातीत दुखू लागल्याने अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी अभिनयाच्या बळावर मोठा नावलौकिक मिळविला होता. चित्रपटातील आई म्हणून त्यांची ओळख होती. विशेषत: अभिनेता सलमान खानची आई म्हणून त्यांनी अनेक चित्रपट केले. अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबतचे \"के दिल अभी भरा नही' हे त्यांचे अखेरचे नाटक ठरले. 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'जिस देस मे गंगा रहती है' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या.\nआज दुपारी दोन वाजता मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\nरीमा लागू यांचा जन्म 1958 मध्ये झाला. घरातूनच त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मराठी रंगभूमीपासून सुरुवात करणा-या रिमा लागू यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले होते.\nमैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं, वास्तव, साजन, कुछ कुछ होता है, आशिकी\n​​■ हिंदी दूरदर्शन मालिका​​\nश्रीमान श्रीमती, तू तू मैं मैं\nघर तिघांचं हवं, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, पुरुष बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय\nवाहतूक पोलिसांवर आता न्यायालयाची नजर\nनागपूर : कर्तव्यात हयगय करणाऱ्या 11 वाहतूक पोलिसांवर कारवाई केल्याचे शपथपत्र प्रशासनाने दाखल केल्यानंतर यापुढे यंत्रणेवर न्यायालयाची नजर असेल, असे...\nनिसर्ग, वन्यजीव छायाचित्रांचे सोलापुरात प्रदर्शन\nसोलापूर : डॉ. मेतन फाउंडेशनतर्फे सोलापुरात पहिल्यांदाच निसर्ग आणि वन्यजीवांच्या \"निसर्गाशी नाते जुळवा' या विषयावरील छायाचित्रांचे प्रदर्शन 24 ते...\nपुणे सायन्स चित्रपट महोत्सव शनिवारपासून\nपुणे - विविध माध्यमांतून विज्ञानातील संकल्पना रंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न जगभरातील विज्ञान प्रसारक करीत असतात. विज्ञानकथा आणि त्यावर आधारित...\nकंगनाला गर्दीत एकाने नको तिथे काढला चिमटा\nनवी दिल्लीः मला गर्दीमध्ये एकदा एकाने नको त्या ठिकाणी चिमटा काढला आणि निघून गेला. हा अनुभव आठवला तरीही किळस येऊन घृणा वाटते, असा किळसवाणा अनुभव...\nप्रजासत्ताकदिनी आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सव\nपिंपरी : निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या सभागृहात येत्या शनिवारी (ता. 26) दुपारी 3 वाजता वाकदेवता आंतरराष्ट्रीय लघू चित्रपट महोत्सवाचे आयोजन...\n'टोटल धमाल'चे धमाल ट्रेलर लॉन्च\nमुंबई : 'धमाल', 'डबल धमाल'नंतर आता पुन्हा एकदा तगड्या स्टारकास्टसह 'टोटल धमाल' मनोरंजनास सज्ज होत आहे. काल (ता. 21) 'टोटल धमाल'चे हटके ट्रेलर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/54657?page=1", "date_download": "2019-01-23T21:59:42Z", "digest": "sha1:YMOKD54H3HTWTDCYK23PSEXVIZ2FJFRB", "length": 14915, "nlines": 147, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास\nअखेरीस होणार होणार म्हणत गाजलेली पुणेकरांची पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम यशस्वीरित्या पार पडली. २१ फेब्रुवारी रोजी निघालेली ही मोहीम महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांमधून जात या सायकलस्वारांनी हे अंतर केवळ १३ दिवसांमध्ये पार केले.\nपुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम - पूर्वार्ध\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस १ कराड\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस २ निप्पाणी\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस ३ धारवाड - एक दु:स्वप्न\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस ४ -अंकोला - थंडगार जंगलशोभा\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस ५ मारवंथे - समुद्रसपाटी\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस ६ मंगळुरु - एक आध्यात्मिक दिवस\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस ७ पय्यानुर - किल्ले दर्शन\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस ८ कोईकोडे - हजार किमी पार\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस ९ गुरुवायुर - हत्तींच्या देशा\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस 10 कोची - पाहुणचार\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस 11 चावरा - बॅकवॉटर्स\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस 1२ थिरुवनंतपुरम - खादाडी\nपुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस 1३ कन्याकुमारी - स्वप्नपूर्ती\n‹ न्यूक्लियर डिसेप्शनः प्रकरण सातवे-पाकिस्तानी अणूबाँब सार्‍या मुस्लिम जगताचा up पुणे ते कन्याकुमारी सायकल मोहीम - पूर्वार्ध ›\nआशुचँप, ते दारू-मटनाचेही खुलासे करून टाक बाबा कामधंदा सोडून सायकलीवर फिरता तुम्ही, सुट्टीची काय कारणे देता. सुट्टी वगैरे अडचण फक्त श्रमाने सचोटीने काम करणार्‍यांना असते >>>>>\nजाऊ दे टण्या, फारच अप्रिय विषय आहे तो...पण तरीही मला कुतुहल आहे, मी माबोवर एकदाही काहीही लिहीलेले नसताना ही दारू मटणाची माहीती कुठुन कळली. सगळीकडे उपलब्ध असलेली माहीती कळायची बोंब पण गुप्त माहीती बरोबर ठाऊक....कुछ तो गडबड है द्या....\nजोक्स अपार्ट....सुट्टीचा खरेच खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. खूप किरकिर केल्यावर आणि पार राजीनामा देण्याची वेळ येईपर्यंत हाणामाऱ्या झाल्या. त्यातही एकाच अटीवर सुट्टी मिळाली ती म्हणजे प्रवासात असतानाही स्टोर्या द्यायच्या. त्यामुळे कितीतरी वेळेस दमून भागून आल्यावर फोनवर मेल्स चेक करून त्यातल्या संबधीत लोकांशी बोलून आणि टाईप करून स्टोऱ्या पाठवल्या आहेत. कधीकधी तर कागदावर लिहून आणि मग ते सगळे आफीसातल्या मित्राला फोनवर वाचून दाखवून पण.\nनुसत्या पिकनिक टाईप प्रवासात हे करायला काही वाटले नसते, पण मेल्यासारखे दमल्यावरही हे काम करायचे म्हणजे थोरच वैताग होता.\nजरा जास्तच रडगाणी गातोय असे व्हायला नको म्हणून मुद्दामच हा उल्लेख टाळला होता, पण आता विषय निघाला तर सांगून टाकले.\nआणि मटण - दारूचे नावही काढले असते तर मामांनी डायरेक्ट घरी पाठवले असते. सगळे कट्टर शाकाहारी आणि देवाधर्माचे करणारे. त्यामुळे त्यांच्या सहवासात राहून मी पण १५ दिवस कडकडीत श्रावण पाळला.\nआशु अरे आधी माहित असतं तर जसं\nआशु अरे आधी माहित असतं तर जसं महाजन बंधूंना फॉलो केलं तसं तुम्हालाही फॉलो करून फेबु वर टाकलं असतं\nनाय वो, ते फारच थोर लोक आहेत. आपली कुठली बरोबरी व्हायची त्यांच्याशी. मला तर माझ्या सायकलींग जर्सीवर त्यांची स्वाक्षरी हवी आहे. खरेखुरे स्फुर्तीस्थान.\nमस्त वाटले वाचुन. लेखमाला\nमस्त वाटले वाचुन. लेखमाला झाली ते बरे झाले कारण सगळे एका बैठकीत वाचुन काढता येईल आता.\nवाचताना वारंवार तुम्हा लोकांच्या भाग्याचा हेवा वाटत होता. मला असे काहीतरी करायला खुप आवडेल पण तेवढी ताकद नाहीये. तुम्हा लोकांमध्ये तेवढी ताकद आहे आणि करायलाही मिळतेय या भाग्याचा हेवा वाटतो.\nआशुचँप अरे गरज नाही काही\nआशुचँप अरे गरज नाही काही लिहायची. भन्नाट काम केले आहेस. असो. हे एक बरे झाले. आता एका बैठकीत सगळे वाचुन काढीन.\nआशू, मी सर्व लेख माला फॉलो\nमी सर्व लेख माला फॉलो केली. तमिल नाड केरळ आवडीचा प्रदे श. त्यामुळे ते फारच मस्त वाटले.\nखास कौतूक. बाकी अस्थानी प्रतिसाद अनुल्लेखच करावे.\nआशु.... तुस्सी ग्रेट हो.....\nआशु.... तुस्सी ग्रेट हो..... तोहफा कबूल करो.\nसायकलविश्व हा नवा विभाग\nसायकलविश्व हा नवा विभाग आडमिननी बनवावा जेणेकरुन सायकलविषयीचे सर्व लेख तिथे मिळतील. उदा. आशुचेच सायकलविषयी सर्व काही, बीआरएम संदर्भातील धागे वगैरे..\nभविष्यात या विषयावरील लेख वाढते रहाणार आहेत..\nभविष्यात या विषयावरील लेख\nभविष्यात या विषयावरील लेख वाढते रहाणार आहेत.. द्रष्टा आहेस हेम तू\nआज बरोबर या मोहीमेला\nआज बरोबर या मोहीमेला वर्षपूर्ती झाली. गेल्या वर्षी ५ मार्चला कन्याकुमारीच्या आश्रमात मोहीम पूर्ण झाल्याच्या आनंदात होतो.\nसुंदर मालिका. त्या खास बनवून\nत्या खास बनवून घेतलेल्या बॅग्स कुठून बनवून घेतल्या हे सांगाल का\nधन्यवाद वि आम्ही पुण्यातूनच\nआम्ही पुण्यातूनच एकाकडून बनवून घेतल्या, तुम्हला हव्या असतील तर संपर्कातून कळवा मी नंबर देतो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news?start=420", "date_download": "2019-01-23T22:21:00Z", "digest": "sha1:KSFH727JZWPQXZRWFQLEYVQEML5M3WFV", "length": 10333, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर 'हॅम्लेट' आणि 'अलबत्त्या गलबत्त्या' नाटकांचे कलाकार\n‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडी जे आता एक आदर्श गाव झालं आहे त्यातील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर 'माहेरची साडी' पासून ते 'नटसम्राट', सैराटपर्यंत आणि हिंदीतील तिरंगा, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पासून आजच्या 'दंगल'पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे. चित्रपटांसोबत 'चला हवा येऊ द्या'ने मराठी नाटकांना देखील प्रसिद्धीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.\nपहा पडद्या मागचा सैराट झी टॉकीजवरील 'सैराटच्या नावानं चांगभलं' मध्ये\n'सैराट'हा चित्रपट प्रदर्शित होऊन २ वर्ष उलटली तरी देखील सैराट आणि आर्ची - परशावर प्रेक्षकांचं असणार प्रेम किंचितभर देखील कमी नाही झालं. सैराटची यशोगाथा तर सगळ्यांनी पाहिली पण एक यशस्वी चित्रपट बनण्यामागे पडद्यामागच्या कलाकारांचे किती योगदान आणि कष्ट असतात, त्या चित्रपटाची कथा नरेट करण्यापासून तो प्रदर्शित होण्यापर्यंतच्याप्रवासात कॅप्टन ऑफ द शिप असलेल्या दिग्दर्शकाची मेहनत लोकांना बघायला मिळत नाही. पण झी टॉकीज वाहिनी पडद्यामागचा सैराट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन अली आहे.\nगुलमोहर - वडील आणि मानलेल्या मुलाचं नातं उलगडणार 'समांतर' मध्ये\nगुलमोहर या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर. या वेळी गुलमोहरमध्ये वडील आणि मानलेल्या मुलाचं नातं उलगडणार आहे.\nबिग बॉस च्या घरामधील १९ वा दिवस - स्मिताच्या वागणुकीमुळे काही सदस्य त्रस्त\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर पोलीस हा खेळ रंगला होता परंतु घरामधील सदस्य हा खेळ समजून घेण्यामध्ये अयशस्वी ठरल्यामुळे बिग बॉसने त्यांना घरामधून बेघर केले. लाल चौकट असलेली जागा सदस्यांच्या हक्काची असून उर्वरित घर त्यांच्यासाठी बंद ठेवण्यात आली आणि दिवस अखेरपर्यंत घरावर सदस्यांना ताबा मिळवायचा आहे असे सांगण्यात आले... तसेच दिवसाअंती घराच्या ज्या भागावर सदस्यांचा ताबा नसेल ती जागा अनिश्चित कालावधीपर्यंत सदस्यांना वापरता येणार नाही असे देखील बिग बॉस यांनी सूचित केले.\n'छोटी मालकीण' मध्ये वर्षा दांदळे साकारणार आक्का आत्त्याची भूमिका\nआपल्या प्रभावी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्री वर्षा दांदळे स्टार प्रवाहच्या छोटी मालकीण या मालिकेत एंट्री करत आहेत. श्रीधरच्या आत्याच्या भूमिकेत त्या दिसणार आहेत. त्यांच्या एंट्रीनं मालिकेचं कथानक कसं रंजक होतं, हे आता पहावं लागेल.\n‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार सोहळा जगावेगळा - विक्रमचा साखरपुडा नक्की कोणाशी होणार\nअभिनेता ओंकार दीक्षितचं 'परफ्युम' मधून पदार्पण\nशेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात संघर्षाची ठिणगी - ‘आसूड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” कार्यक्रमामध्ये मॉनीटर आणि छोट्या सुरवीरांसोबत रंगणार गप्पा\nमहेश मांजरेकर उर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ मध्ये धमाल\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/narayani-shastri-new-serial-esakal-news-51341", "date_download": "2019-01-23T22:53:20Z", "digest": "sha1:HAH6UUXYOGQHNFZVKAZ2GL3WONQ33AUK", "length": 12577, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Narayani shastri new serial esakal news नारायणी शास्त्रीच्या पदरी नवी मालिका | eSakal", "raw_content": "\nनारायणी शास्त्रीच्या पदरी नवी मालिका\nगुरुवार, 8 जून 2017\nमुंबई : नारायणी शास्त्रीने पुन्हा एकदा टिव्हीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘चक्रव्यूह’ या नव्या मालिकेतून ती समोर येते आहे. या मालिकेच्या अगदी वेगळ्य़ा कथानकामुळे प्रेक्षकांमध्ये विलक्षण उत्सुकता निर्माण होईल असा विश्वास निर्मात्याना वाटतो.\nया मालिकेत माय-लेकींमधील कडवट संबंधांची कथा गुंफण्यात आली असून कथानक एका शाही औद्योगिक घराण्याशी संबंधित आहे. आजवर आपल्या विविध भूमिकांतील अप्रतिम अदाकारीमुळे प्रेक्षकांवर आपली छाप उमटविलेली नारायणी शास्त्री या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत असेल. यात ती सत्रुपा या राजमातेची भूमिका रंगविणार आहे.\nमुंबई : नारायणी शास्त्रीने पुन्हा एकदा टिव्हीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘चक्रव्यूह’ या नव्या मालिकेतून ती समोर येते आहे. या मालिकेच्या अगदी वेगळ्य़ा कथानकामुळे प्रेक्षकांमध्ये विलक्षण उत्सुकता निर्माण होईल असा विश्वास निर्मात्याना वाटतो.\nया मालिकेत माय-लेकींमधील कडवट संबंधांची कथा गुंफण्यात आली असून कथानक एका शाही औद्योगिक घराण्याशी संबंधित आहे. आजवर आपल्या विविध भूमिकांतील अप्रतिम अदाकारीमुळे प्रेक्षकांवर आपली छाप उमटविलेली नारायणी शास्त्री या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत असेल. यात ती सत्रुपा या राजमातेची भूमिका रंगविणार आहे.\nसत्रुपा ही खंबीर आणि कठोर मनाची स्त्री असून आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. घरातील सारे निर्णय तीच घेते. या भूमिकेला नारायणी शास्त्रीच पूर्ण न्याय देऊ शकेल, याची निर्माता-दिग्दर्शकांना खात्री होती.\nपूर्वी ‘स्टार प्लस’वरील ‘क्यों कि सास भी कभी बहू थी’ या गाजलेल्या मालिकेत नारायणीने एक अविस्मरणीय भूमिका साकारली होती. आता तिला पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत पाहण्यास प्रेक्षक उत्सुक बनले आहेत.\nमाझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'\nसकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nदेव ज्याचा मित्र... (सम्राट फडणीस)\n‘गॉड फ्रेन्डेड मी’ ...देवाच्या फेसबुक अकाउंटचा शोध घेणारी मालिका. माणुसकी, श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा मेळ या मालिकेत आहे. विषय...\nकला म्हणजे आयुष्यातलं हरितद्रव्य \"प्रत्येक मनुष्यात कुठली ना कुठली कला असते,' असं कुठल्याशा प्राध्यापकानं वर्गात शिकवलेलं वाक्‍यं आठवून तो मनाशीच...\nउमेद माणुसकीची (संदीप काळे)\nरोठा. वर्ध्यापासून सात-आठ किलोमीटरवरचं गाव. पारधी समाजातल्या अनाथ मुलांसाठी इथं चालवलं जातं \"संकल्प वसतिगृह'. मंगेशी पुसाटे-मून यांना एका...\nनात्याच्या दुसऱ्या बाजूचं धगधगीत विश्‍लेषण (मिलिंद ढवळे)\nजाणिवा समृद्ध झाल्या, की सोपान होतो सोपा. चढ चढता येतो कोणताही आणि कसलाही. कुठंही आणि केव्हाही. धडधडू लागला उर कितीही तरी, न कडाडताही धडाधड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-article-farmers-income-and-employment-generation-7595", "date_download": "2019-01-23T23:12:23Z", "digest": "sha1:TQCP2QR7DCOTLORSKY6DWUEMGHZTWVEC", "length": 24833, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special article on farmers income and employment generation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nरोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे उत्पन्न\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nभारताची जवळपास ५५ टक्के लोकसंख्या शेतीशी जोडलेली आहे. शेतीपासूनचे उत्पन्न वाढवता आले तर लोकसंख्येच्या मोठ्या भागाला त्याचा फायदा तर होईलच, शिवाय भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा बहुगुणन प्रभाव होऊ शकतो.\nकारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी कुटुंबाची (नवरा-बायको) कमाई वर्षाला ३.६ लाख रुपये होऊ शकते. सीमांत (मार्जिनल) जमिनीपासून एका हंगामात हेक्टरी दोन हजार कि. ग्रॅम इतके अन्नधान्य/तेलबिया उत्पादन मिळू शकते. तेव्हा १.१८ हेक्टर जमिनीतून दोन हंगामात शेतकऱ्याला चार हजार ७२० कि. ग्रॅम अन्नधान्य/तेलबिया उत्पादित करणे शक्य आहे. जर कारखान्यातील वेतन त्याला देण्यात आले तर त्याच्या शेतमालाला प्रत्यक्षात प्रतिकिलोला ७६ रुपये भाव दिल्यासारखे होईल. शेती करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेची ग्राहकोपयोगी उत्पादने तयार करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेशी तुलना करूनही शेतमालाची किंमत ठरवता येईल. ही उत्पादने तयार करण्यासाठी सरासरी किलोमागे ५५ मेगाज्यूल इतकी ऊर्जा लागते. या औद्योगिक उत्पादनांसाठी आपण सरासरी प्रति मेगाज्यूल १०-२० रुपये इतकी किंमत मोजतो. माझं असं मत आहे की अन्नासारख्या अत्यावश्यक गोष्टीसाठी आपण इतकाच मोबदला दिला पाहिजे. अन्नधान्ये आणि तेलबियांच्या उत्पादनासाठी लागणारी विशिष्ट ऊर्जा प्रति कि. ग्रॅम ६ ते ८ मेगाज्यूल इतकी आहे आणि औद्योगिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या ऊर्जेची प्रति मेगाज्यूल १०-२० रुपये ही किंमत अन्नासाठी धरली तर परत प्रति कि. ग्रॅम सुमारे १०० रुपये या अन्नधान्य/तेलबियांच्या किमतीशी आपण येऊन ठेपतो. आधारभूत किंमत म्हणून मला वाटते की अन्नधान्य/तेलबियांची किंमत कि. ग्रॅमला १०० रुपये इतकी पाहिजे आणि चलनवृद्धीच्या प्रमाणात अधूनमधून तिच्यात वाढ केली पाहिजे.\nशेतकऱ्यांना भरपाई कशी देता येईल\nबहुतेक सर्व शेतमाल देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील लिलावांमध्ये विकला जातो. व्यापारी मग मागणीनुसार देशभर त्याचा पुरवठा करतात. फळे व भाजीपाल्याची विक्रीही याचप्रकारे होते. परंतु तो नाशवंत माल असल्यामुळे बहुधा जवळपासच्या भागातच वापरला जातो. शिवाय अन्नधान्याशी तुलना करता त्यांचे प्रमाण खूपच कमी असते. या बाजार समित्यांमध्ये नियामक प्राधिकरण म्हणून भारत सरकार महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीला किंवा १०० रुपये प्रति कि. ग्रॅम या वाढीव दराने दलालांनी शेतमाल विकत घ्यायला हे नियामक प्राधिकरण भाग पाडू शकते. हे करणे सोपे आहे असे नव्हे, पण नियामक व्यवस्था हे नियम पाळायची सक्ती व्यापाऱ्यांवर करू शकते. शेतमालाचा उत्पादन खर्च हा अनेक स्थानिक घटकांवर अवलंबून असून किमान आधारभूत किंमत राज्यपातळीवर स्थानिकरीत्या ठरवली पाहिजे. संपूर्ण देशात एकच आधारभूत किंमत असणे फारशा उपयोगाचे नाही.\nसमाजातल्या दुर्बल घटकांना भारत सरकार वर्षाला सुमारे ७६०० अब्ज रुपयांची आर्थिक सूट देते. या अनुदानात सार्वजनिक वितरण व्यवस्था, द्रव पेट्रोलियम गॅस (एलपीजी), वीज, खते, रॉकेल, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) या सर्वांचा तसेच अनुकालिक कृषी कर्जमाफी या सर्वांचा समावेश होतो. यापैकी जास्तीत जास्त २५ ते ३० टक्के अनुदान प्रत्यक्षात गरीब लोकांना मिळते आणि बाकी सर्व भ्रष्ट अधिकारी आणि त्यांची व्यवस्था गिळंकृत करते.\nमला असे वाटते की पूर्ण अनुदान बँक हस्तांतरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळाले पाहिजे. शेतकरी हे विकासाचे यंत्र आहेत. त्यांच्या वाढलेल्या उत्पन्नातून ग्रामीण भागातल्या गरिबातल्या गरीब भूमिहीन शेतमजुरांना ते रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात. या थेट भरपाईमुळे सध्या शेती न करणारे शेतकरीसुद्धा पुन्हा शेती करायला उद्युक्त होतील. खर्चाची गणना केल्यास असे दिसून येते की सरकारी अनुदान आणि शेतमालाची विक्री यातून सर्वसाधारण शेतकऱ्याला वर्षाला सुमारे दीड लाख रुपये उत्पन्न मिळेल. कारखान्यातील वेतनाच्या हे साधारण निम्मेच आहे, पण तरी उत्पन्नवाढीची सुरवात तरी ठरू शकेल.\nअसा अंदाज केला जातो की भारत सरकारतर्फे दरवर्षी विविध आमिषे, करात सूट इत्यादीच्या माध्यमातून उद्योगांना सुमारे ५३२० अब्ज रुपये दिले जातात. उद्योग हे काही सदाचाराचे मूर्तिमंत उदाहरण मानता येणार नाही आणि सध्या त्यांची वृद्धीही बऱ्याच मंद गतीने होत आहे. शिवाय या अनुदानाचा फायदा अगदी थोड्यांनाच होतो. ही आर्थिक सूट सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे वळवली तर त्यांना मिळणारे एकूण अनुदान जवळजवळ १३ हजार अब्ज (७६०० + ५३२०) रुपये वर्षाला इतके होऊ शकेल. अगदी अलीकडच्या भारत सरकारच्या आकडेवारीनुसार १० कोटी व्यक्तींकडे प्रत्येकी दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. जर या सर्व शेतकऱ्यांना वर्षाला १३ लाख कोटी रुपयांचे एकूण अनुदान दिले तर शेतमाल आणि अनुदान यातून सर्वसामान्य शेतकऱ्याचे उत्पन्न वर्षाला सुमारे दोन लाख रुपये होईल. सध्या ऊस लावणाऱ्या सर्वसाधारण शेतकऱ्याला एवढेच सरासरी उत्पन्न मिळते. एवढ्या उत्पन्नाने सिमांतिक (मार्जिनल) शेतकऱ्याच्या जीवनात नक्कीच आनंदाचा प्रवेश होईल. कोणत्याही देशाची समृद्धी त्याच्या जमिनीपासून येते. भारताची जवळपास ५५ टक्के लोकसंख्या शेतीशी जोडलेली आहे. वरील यंत्रणेद्वारे शेतीपासूनचे उत्पन्न वाढवता आले तर लोकसंख्येच्या मोठ्या भागाला त्याचा फायदा तर होईलच, शिवाय भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा बहुगुणन प्रभाव (मल्टिप्लायर इफेक्ट) होऊ शकतो.\nअलीकडच्या काळात बऱ्याच वेळा राजकारणी व्यक्तींनी म्हटले आहे की शेतकऱ्यांनी आपल्या यातना शमवण्यासाठी शेतीव्यतिरिक्त इतर काहीतरी केले पाहिजे. हा शुद्ध पलायनवादी दृष्टिकोन झाला आणि हे विधान एखादी आळशी व्यक्तीच करू जाणे. खरं तर शेती अधुनिक करण्यासाठी दुप्पट प्रयास केले पाहिजेत आणि शेतीची उत्पादकता आणि तिच्यापासून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी काटेकोर आणि कवच शेतीची कास धरावी लागेल. हा चिंतनाचा विषय आहे की शेती करणे ही अधिकांश शेतकऱ्यांची एक जीवनशैली आहे. त्यांना उपजीविकेसाठी दुसरा पर्याय दिला तरी शेती करणेच ते पसंत करतात आणि पुरेसे उत्पन्न मिळाल्यास वर्षानुवर्षे तसेच करण्यात त्यांना आनंदच आहे. शेवटी जमिनीपासून कशाचीही निर्मिती करणे ही अतिशय सर्जनशील आणि आनंददायक कृती आहे.\n(लेखक फलटण येथील निंबकर\nकृषी संशोधन संस्था (नारी) येथे\nभारत शेती उत्पन्न शेतकरी मात mate वेतन व्यापार सरकार government गॅस gas वीज रॉ विकास यंत्र machine ऊस वन forest राजकारण राजकारणी\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nपरोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...\nसांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....\nसाखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे : दुष्काळी स्थितीमुळे साखर...\nनंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...\nॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...\nविदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...\n‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...\nगूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...\nदुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...\nबांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...\nवेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...\nदूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...\nमक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...\nएफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...\nराज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...\nकेळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...\nसुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...\nशेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-success-story-marathi-daulapur-tal-hinganghat-dist-vardha-agrowon-maharashtra-8294", "date_download": "2019-01-23T23:17:19Z", "digest": "sha1:JZBP6HPCTKXT4QQPDCZ7XOIYGQGEBJL3", "length": 24951, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture success story in marathi, Daulapur. Tal. Hinganghat, Dist. Vardha, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुग्ध व्यवसायातून डौलापूरने उंचावला आर्थिक डौल\nदुग्ध व्यवसायातून डौलापूरने उंचावला आर्थिक डौल\nदुग्ध व्यवसायातून डौलापूरने उंचावला आर्थिक डौल\nगुरुवार, 17 मे 2018\nदर आणि बाजारपेठ यांचा अभाव असल्याने कधीकाळी दुग्ध व्यवसायात पुढारलेल्या डौलापूर (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) गावातील दूधगंगा हळूहळू आटली. दरम्यान गावातील कुटुंबाच्या शेतीची सूत्रे युवकांकडे आली. त्यांना स्थानिक संस्थेचे आर्थिक व मानसिक पाठबळ मिळाले. त्यातून धवलक्रांतीची बीजे रुजली. आज गावातील दुग्धोत्पादन सुमारे २०० लिटरवर पोचले अाहे. अनेक शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे दिसतात. दूधविक्रीसह प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती व विक्री करून त्यांनी कुटुंबाला आर्थिक सक्षम बनवले आहे. गावाने घेतलेली उभारी विदर्भातील अन्य गावांसाठी आदर्शव्रत आहे.\nदर आणि बाजारपेठ यांचा अभाव असल्याने कधीकाळी दुग्ध व्यवसायात पुढारलेल्या डौलापूर (ता. हिंगणघाट, जि. वर्धा) गावातील दूधगंगा हळूहळू आटली. दरम्यान गावातील कुटुंबाच्या शेतीची सूत्रे युवकांकडे आली. त्यांना स्थानिक संस्थेचे आर्थिक व मानसिक पाठबळ मिळाले. त्यातून धवलक्रांतीची बीजे रुजली. आज गावातील दुग्धोत्पादन सुमारे २०० लिटरवर पोचले अाहे. अनेक शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे दिसतात. दूधविक्रीसह प्रक्रिया उत्पादनांची निर्मिती व विक्री करून त्यांनी कुटुंबाला आर्थिक सक्षम बनवले आहे. गावाने घेतलेली उभारी विदर्भातील अन्य गावांसाठी आदर्शव्रत आहे.\nवर्धा जिल्ह्यातील डौलापूर (ता. हिंगणघाट) गावाची लोकसंख्या आठशेच्या घरात आहे. शेतीला पूरक म्हणून गावात साधारण १९८४-८५ च्या दरम्यान दुग्ध व्यवसायाची चळवळ सुरू झाली. त्या वेळी सात ते आठ शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. हिंगणघाट तसेच गावशिवारात भरणाऱ्या बाजारातून जर्सी गायींची खरेदी झाली. दारिद्र्य रेषेखालील व्यक्‍तींना बॅंक ऑफ इंडियाकडून कर्ज रकमेच्या स्वरूपात गायींची खरेदी करता आली. दूधविक्रीतून मिळणाऱ्या पैशाच्या बळावर कर्जाची परतफेड करणे अपेक्षित होते. गावातील अन्य शेतकऱ्यांनीही स्वतः दुधाळ जनावरांची खरेदी केली. हळूहळू व्यवसायाने गती पकडली. गावात दूध संकलनाचा आकडा ४०० लिटरवर पोचला.\nशासकीय दुग्ध योजनेला पुरवठा\nडौलापूरपासून नजीक कानगाव येथे शासकीय दूध संकलन केंद्र होते. त्या ठिकाणी दुधाचा पुरवठा केला जायचा. सुरवातीला चांगला दर मिळत असला तरी पुढील काळात शासकीय दुग्ध योजनेला घरघर लागली. त्याचा परिणाम गावातील दूध उत्पादनावर झाला. २००१-०२ काळात डौलापूर सोबतच अन्य गावांतील दुधाचा पुरवठा बंद झाल्याने कानगाव येथील संकलन केंद्रही बंद करण्यात आले.\nबजाज फाउंडेशनने दिले बळ\nकधीकाळी दुग्धोत्पादनात चांगले काम केलेल्या डौलापूरविषयी वर्धा येथील जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेला माहिती मिळाली. संस्थेचे विनेश काकडे यांनी पुढाकार घेत गावात पुन्हा दुग्धोत्पादनाला चालना देताना जनावरांच्या खरेदीसाठी अनुदानाचे बळ दिले. पूर्वी वीसहजार रुपये प्रतिम्हैस तर प्रतिगायीसाठी पाच हजार रुपये अनुदान होते. त्यात संस्थेने वाढ करून गायीसाठीदेखील २० हजार रुपये अनुदान दिले. आता गावात सुमारे ३० म्हशी तर दहा जर्सी गायी हेत. दूध संकलन सुमारे २०० लिटरवर पोचले आहे. उन्हाळ्यामुळे मात्र उत्पादनात काहीशी घट झाली आहे.\nडौलापुरातील काही शेतकरी दुधाची तर काही दुग्धजन्य पदार्थांची विक्री करतात. अरुण चौधरी यांनी दही (६० रुपये प्रतिलिटर) तर लोणी (५०० रु. प्रतिलि.) विक्रीवर भर दिला आहे.\nकानगाव, कानोली, कात्री, मोजरी या गावांमध्ये या पदार्थांना बाजारपेठ मिळाली आहे. दररोज सकाळी कुटुंबातील सदस्य विक्रीसाठी घराबाहेर पडतो. दुधाला अपेक्षित दर व बाजारपेठ नसल्याने हा पर्याय शोधल्याचे चौधरी यांनी सांगितले.\nपूरक व्यवसायामुळेच चार पैसे अधिक\nअरुण चौधरी यांच्याकडे दहा जनावरे आहेत. साधारण ३० लिटर एकूण दूध मिळते. शक्यतो दही तयार करूनच विक्री केली जाते. त्यांची जेमतेम पाच एकर शेती आहे. पूरक व्यवसायामुळेच चार पैसे अधिक मिळतात असे चौधरी सांगतात.\nउभाटे यांनी केली नव्याने सुरवात\nदीपक उभाटे यांमी सरासरी प्रति ८० हजार रुपये दराने मुऱ्हा म्हशींची खरेदी कळमणा (नागपूर) तसेच यवतमाळ येथील बाजारातून त्यांनी केली. सरासरी एकूण २० ते २५ लिटर दूध मिळते.\nगावापासून १७ किलोमीटरवरील झाडेगाव येथील हॉटेल व्यावसायिकास ३० रुपये प्रतिलिटर दराने दूध विकले जाते. ग्रामीण भागात दुधाला ग्राहक शोधणे अडचणीचे ठरते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक हाच पर्याय उरतो असे त्यांनी सांगितले. आपल्या बारा एकर शेतात ते कपाशी, तूर, सोयाबीन, हरभरा आदी पिके घेतात. यातून जनावरांसाठी कुटार मिळते. यंदा ३० हजार रुपयांचे कुटार खरेदी करावे लागले.\nदुग्ध व्यवसायातून २०० ते २५० रुपयांचे रोजचे उत्पन्न मिळते. शेणखत न विकता घरच्या शेतीतच वापरण्यात येते. त्यातून जमिनीचा पोत राखण्यास हातभार लागला आहे. उभाटे स्वतःच दुचाकीवरून दूध विक्रीसाठी घराबाहेर पडतात. गेल्या काही वर्षांत त्यात सातत्य ठेवले आहे. गावातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याप्रमाणेच दुग्ध व्यवसायातून कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्याचे प्रयत्न चालविले आहेत.\nप्रवीण चौधरी यांच्याकडे दोन मुऱ्हा म्हशी आहेत. सध्या एका म्हशीपासून १५ लिटर दूध मिळते. गरजेपुरते घरी ठेऊन उर्वरित दुधापासून दही व लोणी तयार करून विक्री केली जाते. प्रक्रियेतून अधिक चांगले पैसे मिळतात असा चौधरी यांचा अनुभव आहे. आपल्या सात एकर शेतीला याच व्यवसायाने मोठा आधार दिल्याचे चौधरी सांगतात.\nगावातील मनवर विठोबा मडावी यांच्याकडे २५ शेळ्या आहेत. उत्पन्नाचा कोणता स्रोत नसल्याने मडावी दांपत्य अन्यत्र ठिकाणी कामाला जायचे. आता कुटुंबाची गुजराण शेळीपालन व्यवसायातून होते. चार शेळ्या आणि एक बोकड अशी मदत बजाज फाउंडेशनकडून मिळाली. आता जनावरांची संख्या २५ वर नेण्यात ते यशस्वी झाले आहेत. शेळ्यांसाठी छोटेसे मोकळे शेडही उभारले आहे. त्यांच्याप्रमाणेच गावातील सात ते आठ कुटुंबीयांना संबंधित संस्थेकडून शेळ्या अनुदानावर पुरविण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून गावाने पूरक व्यवसायात उभारी घेतली आहे.\nव्यवसाय दूध शेती ग्रामविकास rural development सोयाबीन उत्पन्न शेळीपालन goat farming\nडौलापूर गावात जातिवंत जनावरांच्या संगोपनावर भर असतो.\nदीपक उभाटे यांनी घराजवळच्या मोकळ्या जागेत शेड उभारत दुधाळ जनावरांचे संगोपन केले आहे.\nशेळीपालन सुरू केलेले मडावी दांपत्य\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nपरोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...\nसांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....\nसाखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे : दुष्काळी स्थितीमुळे साखर...\nनंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...\nॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...\nविदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...\n‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...\nगूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...\nदुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...\nबांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...\nवेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...\nदूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...\nमक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...\nएफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...\nराज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...\nकेळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...\nसुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...\nशेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/11106", "date_download": "2019-01-23T23:19:29Z", "digest": "sha1:IJONK2MCQV5R5F3TYIXNAZJX3VK6VQ4G", "length": 24624, "nlines": 193, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, Saidapur hatral, Pathardi, Nagar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून प्रयोगशीलता\nअवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून प्रयोगशीलता\nअवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून प्रयोगशीलता\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nनगर जिल्ह्यातील सतत अवर्षणग्रस्त असलेल्या सैदापूर-हत्राळ (ता. पाथर्डी) येथील सुभाष आणि संजय या केदार बंधूंनी नोकरी संभाळून शेतीत वेगवेगळे प्रयोग करून आपल्यातील प्रयोगशीलतेचा परिचय दिला आहे. केळी, पपई आदी फळांचे प्रयोग करणाऱ्या केदार यांनी आता सहा एकरांतील विविध जातींच्या आंबा बागेवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. सेंद्रिय पद्धतीच्या व्यवस्थापनावर जोर देताना शेततळे, विहीर या माध्यमातून सिंचनाचे स्त्रोतही बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.\nनगर जिल्ह्यातील सतत अवर्षणग्रस्त असलेल्या सैदापूर-हत्राळ (ता. पाथर्डी) येथील सुभाष आणि संजय या केदार बंधूंनी नोकरी संभाळून शेतीत वेगवेगळे प्रयोग करून आपल्यातील प्रयोगशीलतेचा परिचय दिला आहे. केळी, पपई आदी फळांचे प्रयोग करणाऱ्या केदार यांनी आता सहा एकरांतील विविध जातींच्या आंबा बागेवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. सेंद्रिय पद्धतीच्या व्यवस्थापनावर जोर देताना शेततळे, विहीर या माध्यमातून सिंचनाचे स्त्रोतही बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.\nनगर जिल्ह्यात सैदापूर-हत्राळ (ता. पाथर्डी) शिवारात सुभाष आणि संजय या केदार बंधूंचे एकत्रित कुटुंब आहे. दोघे भाऊ नोकरी करतात. सुभाष जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागात वरिष्ठ सहायक, तर संजय हे रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक आहेत. सुभाष यांचा मुलगा सौरभ हा जैवतंत्रज्ञान विषयात बीएसस्सी करीत आहे. केदार बंधूंची वडिलोपार्जित ४२ एकर शेती आहे. अवर्षणग्रस्त या भागात शेतजमीन खडकाळ, सिंचनाचा अभाव असलेली होती. या परिसरात कापसू, बाजरी, ज्वारी, अशीच पारंपरिक पिके घेतली जातात. केदार परिवारही अशीच पिके घेत.\nप्रतिकूल परिस्थितीतही केदार बंधूंनी प्रयोगशीलता जपली. सन २००० मध्ये दोन एकरांवर केळी उत्पादनाचा प्रयोग केला. तीस टन उत्पादनासह ते यशस्वीही झाले. नगरमधील व्यापाऱ्यांना विक्री केली. तीस टन केळीचे उत्पादन निघाले.\nसन २००५ मध्ये तीन एकरांत तैवान पपईची लागवड केली. पाथर्डी, बीड, शेवगाव भागांतील बाजारात नगावर विक्री केली. मोठ्या नगाला ३५ ते ४० रुपये, तर लहान नगाला १५ ते २० रुपयांपर्यंत दर मिळवला. या भागातील हा पहिलाच प्रयोग होता.\nसन२०१३ मध्ये सहा एकरांवर एरंडी घेण्याचाही या भागातील पहिलाच प्रयोग केला.\nतलावातील गाळ टाकून आंबा लागवड\nफळपिकांतून यश मिळाले. पण, पाण्याची व मजूरबळाची मोठी समस्या होती. अखेर\nपीकपद्धतीत बदल करावा लागला. केदार बंधू सन २००६ मध्ये आंबा पिकाकडे वळले. सहा एकर क्षेत्र निवडले. जमीन खडकाळ असल्याने त्यात तलावातील माती आणून वापरली. त्यानंतर लागवड केली. खते, पाणी आणि अन्य नियोजनातून उत्पादनात वाढ केली.\nएकूण क्षेत्र - सहा एकर\nसदाबहार (कायम उत्पादन देणारा, लोणच्यासाठीचा)-१५\nआंब्याचे दोन वर्षांनंतर पहिले पीक हाती आले. सुमारे ३० ते ३५ झाडांमधून पहिल्या वर्षी केवळ तीन क्विंटल उत्पादन मिळाले. जागेवर शंभर रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली. दुसऱ्या वर्षी ४० झाडांमधून पाच क्विंटल उत्पादन निघाले. हळूहळू उत्पादनक्षम झाडांची संख्या वाढू लागली. तसे उत्पादन वाढू लागले. यंदा दहा वर्षांनंंतर सुमारे २५० ते ३०० झाडांपासून एकूण सहा टनांपर्यंत उत्पादन मिळाले. आंब्याचा दर्जा, स्वाद दर्जेदार असल्याने मागणीही चांगली राहिली. केशर व हापूसला आत्तापर्यंत ७०, ८०,९० रुपये प्रतिकिलो असेच दर राहिले. यंदा औरंगाबादच्या व्यापाऱ्याला जागेवरच २९ रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली.\nआंब्याच्या नव्या बागेत पहिली दोन वर्षे आंतरपिके घेतली. त्यात पहिल्या वर्षी मटकी व त्यानंतर दुधी भोपळ्याची लागवड केली. तिसगाव, पाथर्डी, शेवगाव बाजारात हातविक्री केली. दोन्ही पिकांमुळे आर्थिक हातभार चांगला लागला.\nपाथर्डी तालुक्‍यातील बहुतांश भागात पाणीटंचाई सातत्याने असते. सन १९७२ च्या दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांना रोजगार मिळण्यासाठी झालेल्या पाझर तलावाचा सैदापूर-सात्रळसह परिसराला आधार आहे. केदार यांची एक विहीर तलावानजीक आहे. शिवाय अन्य एक विहीर आहे. त्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन करून ते शेतीला देतात. तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणले आहे.\nसन २०११ मध्ये पन्नास लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधले आहे. सन २०१३-१४ मध्ये दुष्काळाने पाथर्डी तालुक्‍यातील बहुतांश डाळिंब, आंबा व अन्य बागा वाया गेल्या. परंतु, शेततळे असल्याने त्याच्या जोरावर दुष्काळात सहा एकर आंब्यांची बाग केदार यांना जगवता आली.\nसन २००० पासून शेतीत ठिबकचा वापर सुरू केला. केळी, पपईला त्याचा उपयोग झालाच. शिवाय सध्या सहा एकर क्षेत्रालाही तो होतो आहे. ठिबकमुळे अल्प पाण्यावर दुष्काळात झाडे जगवता आली. हळूहळू जास्तीत जास्त क्षेत्र ठिबकखाली आणण्याचा मानस आहे.\nरासायनिकपेक्षा सेंद्रिय शेतीवर भर\nआंबा बागेत सुरुवातीला रासायनिक खतांचा वापर व्हायचा. मात्र, अलीकडील काही वर्षांत\nजैविक खत व सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. प्रतिझाडाला चार किलो जैविक, तर दोन किलो शेणखत वर्षातून एकदा दिले. गरजेनुसार शेणखत विकत आणले जाते. सें.िद्रय पद्धतीच्या वापरामुळे आंब्याची गुणवत्ता, स्वाद, तसेच टिकवणक्षमताही वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांकडूनही मागणी वाढली आहे. काही वर्षांपूर्वी शेणखतावर भर देत केळीचे पीकही यशस्वी केले होते. अन्य पिकांत बाजरी, तूर, कापूस आदींचा समावेश आहे.\nकेदार बंधूंच्या शेतीची वैशिष्ट्ये\nनोकरी सांभाळूनही शेतीची जबाबदारी सांभाळली.\nसेंद्रिय पद्धतीवर दिला अधिक भर\nदुष्काळातही सातत्याने प्रयोगशीलता जपली\nसिंचन व्यवस्था बळकट केली\nपडीक जमिनीवर डाळिंब लागवडीचे नियोजन\nअवर्षणग्रस्त भाग असूनही प्रयत्नपूर्वक केलेल्या शेतीने आम्हाला आत्मविश्‍वास दिला आहे.\nदर्जेदार उत्पादन घेऊन त्याला बाजारपेठ मिळवून दिली आहे. येत्या काळात ‘अॅग्रो टुरिझम' उभारण्याचे नियोजन आहे.\nसंपर्क : सुभाष केदार, ९७६३५३११६२\nनगर शेती शेततळे सिंचन शेतजमीन डाळिंब\nआंब्याची डेरेदार झालेली झाडे.\nखडकाळ आणि हलक्‍या प्रतीच्या जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी झाडाच्या खोडाजवळ पालापाचोळ्याचा वापर.\nगाव तलावानजीक खोदलेली विहीर.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nपरोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...\nसांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....\nसाखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे : दुष्काळी स्थितीमुळे साखर...\nनंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...\nॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...\nविदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...\n‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...\nगूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...\nदुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...\nबांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...\nवेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...\nदूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...\nमक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...\nएफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...\nराज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...\nकेळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...\nसुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...\nशेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-01-23T21:45:18Z", "digest": "sha1:H77OAKDWGQT6ERFM7UDKYI2HG7FOB2YQ", "length": 3447, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:काव्य - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► कवी‎ (४ क, ११ प, १ सं.)\n► देशानुसार काव्य‎ (२ क)\n► कविता‎ (१ क, ७ प)\n► गीते‎ (३ क, १ प)\n► महाकाव्य‎ (१ क)\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://aapalasanganak.blogspot.com/2008/09/memory.html", "date_download": "2019-01-23T22:05:46Z", "digest": "sha1:MTWMHHIZSZR5D5N3EXVRCUZU64AOP5K6", "length": 7304, "nlines": 48, "source_domain": "aapalasanganak.blogspot.com", "title": "संगणक (Computer): मेमरी ( Memory )", "raw_content": "\nCPU म्हणजे प्रोसेसर नतर मेमरी हा संगणकाचा महत्वाचा भाग आहे. मेमरी म्हणजे स्मरणशक्ति होय. ही मेमरी CPU मध्ये मदर बोर्ड वर स्लोट मध्ये लावली जाते . या कंप्यूटरच्या मेमरिचे २ भागात वर्गीकरण केले जाते . १) रीड ओनली मेमरी (Read Only Memory) २) रंण्डम एक्सेस मेमरी (Random Access Memory)\nRAM साधारण डाटा स्टोर करण्यासाठी उपयोगी येते . Ram ही Volatile आहे या मुळे पीसी बंद केला की डाटा नष्ट होवून जातो . RAM चे ही २ प्रकार आहेत .१) Static Ram २) Dynamic Ram Static Ram ला एकादी माहिती भेटली की ती पीसी जोपर्यंत बंद होत नाहीं तो पर्यंत तशीच राहते . याला ३० किवा ७२ पिंस असतात . Dynamic Ram ला डाटा Maintain करण्यासाठी Constant रेफ्रेशिंग लागते आणि हे अतिशय जलदगतीने होते . याला १६८ पिन्स असतात आणि ही RAM Statics Ram पेक्षा स्वस्त मिलते .\nनावामध्ये सांगीतल्या प्रमाणे ही मेमरी फ़क्त वाचण्यासाठी होतो.यात माहिती पुसता किवा बदलता येत नाही. कॉम्प्युटर सुरु केला की बूट स्टार्ट अप मध्ये ही मेमरी वाचली जाते. पीसी बंद असला तरी ही माहिती डाटा पुसला किवा नष्ट होत नाही .\nडीडीआर रंम (DDR RAM) :- आलिकड़च्या काळात ह्या DDR RAM खुप नावाजल्या आहेत . याच कारण अस की ह्या मेमरिचा स्पीड बाकीच्या मेमरी पेक्षा डबल असतो आणि त्या कमी ही त्याच स्पीड ने करतात . SD Ram पेक्षा ह्या प्रकारच्या RAM दुप्पट डाटा ट्रान्सफर करतात शिवाय ह्या स्वस्त ही आहेत बाकीच्या मेमरी पेक्षा ह्यांचा स्पीड DDR 266Mhz च्या पेक्षा जास्त आहे .\nसंगणकाचे फायदे आणि उपयोग\nप्रकार आणि काम करण्याची पद्धत\nहार्डवेयर, सॉफ्टवेर म्हणजे काय\nहार्ड डिस्क (Hard Disk)\nवेब कैमरा + पेन ड्राइव\nसंगणक चालू/बंद कसा करावा \nआजच्या युगात संगणकाचे ज्ञान असने ही काळाची गरज बनाली आहे. याला कारण संगणकाचा वाढता विस्तार. आज असे कुठलेच ठिकाण शिल्लक राहिले नाही की जिथे संगणकाचा वापर होत नाही. आपल्या दैनदिन व्यवहारात बैंक, रिज़र्वेशन, परीक्षेचे निकाल तसेच हॉस्पिटल व अन्य क्षेत्रा मध्ये संगणकाचा उपयोग होतो. म्हणुन संगणकाचे ज्ञान असने ही काळाची गरजा बनाली आहे. परन्तु यासाठी इंग्लिश येण गरजेच आहे असे आपण ऐकले असेलच. रशिया, जर्मन देशां मध्ये संगणकाचे ज्ञान त्यांच्या मात्रु भाषेत दिले जाते त्यामुळे संगणक शिक्षणाच्या आड़ भाषा येत नाही.आज आपल्या कडे सुद्धा मराठी मध्ये संगणकीय ज्ञान आपल्या मात्रु भाषेत दिले जाते. त्या मुळे इंग्लिश येते किंवा नाही हे ना पाहता संगणका मधले काय काय येते हे महत्वाचे धरले जाते. आज इंटरनेट जगाच्या सर्व भागात पोहचले आहेत. अनेक वेब साईटवर संगणकाची माहिती इंग्लिश मध्ये आहे .परन्तु इंटरनेट वर मराठी मध्ये सर्व भागांची माहित असणारी वेब साईट अजुन तर नाही आहे. म्हणुन ही वेबसाईट संगणकाचे ज्ञान मराठी मध्ये उपलब्ध करूंन देण्यात उपुयक्त ठरेल. Mob.9768902002 / 9867092484\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/movies/movie-posters/5043-marathi-film-cycle-poster-01", "date_download": "2019-01-23T22:51:49Z", "digest": "sha1:M56CMXUU625UWJCF3HHBKXA2NXYH4APE", "length": 6535, "nlines": 223, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Marathi Film Cycle | Poster 01 - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nआयुष्य समृध्द करणाऱ्या एका “सायकल” चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर कलर्स मराठीवर \n“सायकल” चित्रपटाच्या टीमचा पुणेकरांशी संवाद\n\"सायकल\" च्या प्रमोशनसाठी मुंबईत व्हिंटेज सायकल रॅलीचे आयोजन - पहा फोटोज्\nकुटूंबासोबत एकत्र पहावा असा \"सायकल\" चित्रपटाचा ट्रेलर\n'वायकॉम18 मोशन पिक्चर्स' चा पुढचा मराठी सिनेमा “सायकल” रिलीज होत आहे ४ मे २०१८ ला \n‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार सोहळा जगावेगळा - विक्रमचा साखरपुडा नक्की कोणाशी होणार\nअभिनेता ओंकार दीक्षितचं 'परफ्युम' मधून पदार्पण\nशेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात संघर्षाची ठिणगी - ‘आसूड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” कार्यक्रमामध्ये मॉनीटर आणि छोट्या सुरवीरांसोबत रंगणार गप्पा\nमहेश मांजरेकर उर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ मध्ये धमाल\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार सोहळा जगावेगळा - विक्रमचा साखरपुडा नक्की कोणाशी होणार\nअभिनेता ओंकार दीक्षितचं 'परफ्युम' मधून पदार्पण\nशेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात संघर्षाची ठिणगी - ‘आसूड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” कार्यक्रमामध्ये मॉनीटर आणि छोट्या सुरवीरांसोबत रंगणार गप्पा\nमहेश मांजरेकर उर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ मध्ये धमाल\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-23T21:40:06Z", "digest": "sha1:BAF7XNHAELJWBKJITRBSKQGC6EF5UMK3", "length": 9253, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "योजनांचा प्राधान्यक्रम निश्‍चीत करा… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nयोजनांचा प्राधान्यक्रम निश्‍चीत करा…\nनिमलष्करी दलांना गृहमंत्रालयाची सुचना\nनवी दिल्ली – निमलष्करी दलांनी गृहमंत्रालयाकडे निधीची मागणी करताना अवास्तव अर्थसंकल्पीय अंदाज वर्तवला आहे. तथापी या निधीचा योग्य तो विनीयोग निमलष्करी दलांकडून होत नाही त्यामुळे आपल्याकडील गरजा आणि योजनांचा प्राधान्य क्रम निश्‍चीत करा आणि उपलब्ध निधीचा कालबद्ध वापर करा अशी सुचना गृहमंत्रालयाने निमलष्करी दलांना केली आहे.\nया संबंधात एक परिपत्रक गृहमंत्रालयाने निमलष्करी दलांच्या मुख्यालयाला पाठवले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की बजेट एस्टीमेट आणि रिवाईज एस्टीमेट हे अवास्तव असल्याचे सार्वजनिक लेखा समितीच्या निदर्शनाला आले आहे. तसेच लेखा परिक्षणातहीं निमलष्करी दलांनी केलेल्या निधीच्या मागणीचा अवास्तवपणा लक्षात आला आहे. त्यामुळे अनेक वेळा मंजुर निधी पडून राहतो. तो राहु नये यासाठी निमलष्करी दलांनी आपल्या योजनांचा प्राधान्यक्रम निश्‍चीत करावा आणि त्यानुसार बजेट एस्टीमेट सादर करावे.\nमंजुर निधी निर्धारीत कालावधीत खर्ची पडेल याकडे लक्ष द्यावे अशी सूचना या परिपत्रकात करण्यात आली आहे. योजनांमध्ये कपात करून अनावश्‍यक खर्चही टाळण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. योजनांचीही अगदी काटेकोर नियोजन केले जावे आणि जरूर असेल तेवढाच निधी त्यांनी मागावा असेही त्यांना सुचवण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफोटोगॅलरी : प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाची राजपथावर जोरदार तयारी\nबांधकाम मजुरांनाही मिळणार हक्‍काचे घर\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nभारतात यापुढेही “एकच’ प्रमाण वेळ\n#Christmas 2018 : ख्रिसमस शॉपिंगसाठी हे आहेत प्रसिद्ध ठिकाण\nकीप इट अप विराट…\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार – केंद्रीय कृषिमंत्री\nबचतगट चळवळीशी जोडली गेली 40 लाख कुटुंबे – पंकजा मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/rahul-gandhi-miss-matched-count-of-modi-government-work-latest-update/", "date_download": "2019-01-23T23:15:33Z", "digest": "sha1:AAZ7ALQ2MGC73Q4IKA3GDLKM63SCYIYC", "length": 6990, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदी सरकारचा हिशोब मांडताना राहुल गांधींचे गणित चुकले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमोदी सरकारचा हिशोब मांडताना राहुल गांधींचे गणित चुकले\nटीम महाराष्ट्र देशा: गुजरात निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच शीगेला पोहचला आहे. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे मोदी सरकारच्या कामांचा समाचार घेयला थोडेही कमी पडत नाहीयेत. मात्र मोदी सरकारचा हिशोब मांडताना राहुल गांधींचे गणित चुकल्याच दिसत आहे.\nझाल अस कि गुजरातमध्ये मोदी हे पंतप्रधान असताना दैनंदिन वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्याच ग्राफिक्स राहुल यांनी ट्विट केलं. मात्र यामध्ये महागाईची टक्केवारी मात्र चुकली होती.\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nदरम्यान ही चूक लक्षात येताच त्यांनी ते ट्विट डिलीट करत नवीन ट्वीट केलं.\n22 सालों का हिसाब#गुजरात_मांगे_जवाब\nजुमलों की बेवफाई मार गई\nनोटबंदी की लुटाई मार गई\nGST सारी कमाई मार गई\nबाकी कुछ बचा तो –\nबढ़ते दामों से जीना दुश्वार\nबस अमीरों की होगी भाजपा सरकार\nसपा-बसपा आघाडीनंतर कॉंग्रेसची मोठी घोषणा ; उत्त्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणार\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nपाणीपुरी विक्रेता झाला अटल बिहारी वाजपेयी\nमंत्रिमंडळ निर्णय : दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारची नवी योजना\nमुंबई - दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या…\nकोकणात राणेंच्या पक्षाला भगदाड ; पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे\nराष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा रायगडावरुनच का\nशंकरा प्रमाणे स्वतः विष पचवून अमृत लोकांना द्यावे लागते’\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे…\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/with-nush-anushka-sharma-aims-to-make-fashion-accessible-in-terms-of-style-price/", "date_download": "2019-01-23T22:25:30Z", "digest": "sha1:T3VQTDJ7F3IO76U72RXNA2MBSNFVZ4Q3", "length": 6703, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अनुष्काचा 'नश' ग्राहकांच्या भेटीस बाजारपेठेत दाखल.", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअनुष्काचा ‘नश’ ग्राहकांच्या भेटीस बाजारपेठेत दाखल.\nअनुष्का शर्मा एक गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनुष्काने वयाच्या प्रत्येक टप्प्यावर रियअल आयुष्यात मॉडलिंग,निर्माती, अभिनेत्री अशा भूमिका निभावल्या आहेत. आता अनुष्का एका नवीन भूमिकेत समोर आली आहे. नश हा कपड्याचा ब्रॅन्ड अनुष्काने बाजारपेठत आणला आहे.\nप्रत्येक स्त्रीला आपण छान दिसावे असे वाटत असते याकरीता त्या वेगवेगळे कपडे वापरत असतात. पण अनेक वेळा त्यांना त्यामध्ये आरामदाई वाटत नाही. पण अनुष्काच्या मते फॅशन ती असते जी आपल्याला वरून छान न वाटता आतून देखील आरामदाई वाटायला हवी. नश अशा प्रकारचे कपडे तयार करणार आहे जे आरामदाई तर असतीलच पण सर्वसामान्य महिलांना ते परवडतील. सर्वसामान्याच्या आवाक्यात बसण्यासाठी आम्ही नश कपड्याच्या किमंती ९९ रुपयापासून ते ३५०० ठेवल्या आहेत.ज्या सर्वसामान्याच्या आवाक्यात असतील. असे अनुष्काने सांगितले आहे. अनुष्काचा नश ग्राहकांच्या किती पसंतीस उतरतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.\nपावसाळ्यात मुलींनी ‘हे’ परिधान करा \nपावसाळ्यात मुलींनी ‘हे’ परिधान करा \nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३…\nटीम महाराष्ट्र देशा - प्रियांका गांधी यांची कॉंग्रेस पक्षात सरचिटणीस पदी नेमणूक होणे हा कॉंग्रेस पक्षाचा अंतर्गत…\nदूध उत्पादनास चालना देण्यासाठी देशी गायींचे वाटप होणार\n‘सीबीआयवर आमचा विश्वास नाही,मुंडेंच्या मृत्यूची चौकशी…\nमाझ्या मतदारसंघात फेऱ्या घालणाऱ्यांचे आपण स्वागतच करतो – राम शिंदे\nमाढा लोकसभा : राष्ट्रवादीकडून रणजितसिंह की विजयसिंह\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%95.html", "date_download": "2019-01-23T22:08:12Z", "digest": "sha1:AUW4JT2KYXZ2DVTMYEWJSBJISZXIXBJQ", "length": 21722, "nlines": 286, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | राजन यांनी दिले व्याजदर कपातीचे संकेत", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » राजन यांनी दिले व्याजदर कपातीचे संकेत\nराजन यांनी दिले व्याजदर कपातीचे संकेत\nवॉशिंग्टन, [२९ ऑगस्ट] – चीनमधील आर्थिक संकट आणि चलनफुगवट्याचा दर लक्षात घेता रिझर्व्ह बँक अजूनही समायोजनाच्या टप्प्यात आहे आणि चलनफुगवटा व अर्थव्यवस्थेशी संबंधित आकडेवारीचा विचार केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे सांगून आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी पतधोरणाचा आढावा घेताना व्याजदर कपातीचे संकेत दिले.\nआमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेत जो चलनफुगवटा आहे तो इतर अर्थव्यवस्थांमध्ये नाही. आम्ही यावर्षी तीन वेळा व्याजदरात कपात केली आहे आणि अजूनही आम्ही ताळमेळ बसविण्याच्या टप्प्यात आहोत. येणार्‍या आकडेवारीवर आमची नजर असेल आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ, असे राजन यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. दर निश्‍चित करण्यासाठी पतधोरण समिती स्थापन करण्याच्या मुद्यावर आरबीआय आणि सरकारमध्ये एकमत झाले आहे आणि लवकरच याची घोषणा केली जाईल, असे कांसास सिटी फेडरल रिझर्व्हच्या जॅक्सन हॉलमध्ये आयोजित आर्थिक परिसंवादात भाग घेण्यासाठी आलेल्या राजन यांनी सांगितले.\nराजन यांनी जे बहुचर्चित दस्तावेज सादर केले होते ज्यामध्ये २००७-०८ साली जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचे भाकीत करण्यात आले होते, ही तीच समिती आहे. तेव्हा राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ होते. व्याजदरात कपात करण्याबाबत सरकार आणि उद्योगजगताकडून राजन यांच्यावर सातत्याने दडपण येत आहे, हे याठिकाणी उल्लेखनीय.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nनिर्विघ्नपणे पार पडली अमरनाथ यात्रा\n=समारोपापर्यंत ३.५२ लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन= श्रीनगर, [२९ ऑगस्ट] - गेल्या ५९ दिवसांपासून सुरू असलेल्या वार्षिक अमरनाथ यात्रेचा आज ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/nishigand-planting-45368", "date_download": "2019-01-23T22:36:52Z", "digest": "sha1:BZHX2G6AZ6RSKKQARRG66V5QQLLNELHI", "length": 16472, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nishigand planting रुंद गादीवाफ्यावर निशिगंध लागवड | eSakal", "raw_content": "\nरुंद गादीवाफ्यावर निशिगंध लागवड\nमंगळवार, 16 मे 2017\nसध्याच्या काळात निशिगंध लागवडीचे नियोजन करावे. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करताना रुंद गादीवाफ्यावर लागवड करावी. दोन ओळी आणि रोपांत ३० सें.मी. अंतर ठेवून लागवड करतात. लागवडीसाठी शिफारशीत जातींची निवड करावी.\nउत्पादनासाठी उत्तम निचऱ्याची, मध्यम ते हलकी जमीन निवडावी. निवडलेल्या जमिनीचा सामू ६.५ - ७.५ च्या दरम्यान असावा. हलक्या किंवा भरड जमिनीत निशीगंध लागवड करू नये.\nसध्याच्या काळात निशिगंधाची लागवड पूर्ण करावी. लागवड पाणी देण्याच्या पद्धतीनुसार तीन प्रकारे करता येते.\nसध्याच्या काळात निशिगंध लागवडीचे नियोजन करावे. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करताना रुंद गादीवाफ्यावर लागवड करावी. दोन ओळी आणि रोपांत ३० सें.मी. अंतर ठेवून लागवड करतात. लागवडीसाठी शिफारशीत जातींची निवड करावी.\nउत्पादनासाठी उत्तम निचऱ्याची, मध्यम ते हलकी जमीन निवडावी. निवडलेल्या जमिनीचा सामू ६.५ - ७.५ च्या दरम्यान असावा. हलक्या किंवा भरड जमिनीत निशीगंध लागवड करू नये.\nसध्याच्या काळात निशिगंधाची लागवड पूर्ण करावी. लागवड पाणी देण्याच्या पद्धतीनुसार तीन प्रकारे करता येते.\nसोडपद्धतीने पाणी देण्यासाठी निशिगंध लागवड सपाट वाफ्यात करतात किंवा सरी-वरंबे करून वरंब्याच्या दोन्ही बाजूंना बगलेत कंद लागवड करावी.\nठिबक पद्धत असेल तर रुंद गादीवाफ्यावर लागवड करावी. दोन ओळी आणि रोपांत ३० सें.मी. अंतर ठेवून लागवड करतात.\nलागवडीसाठी निरोगी कंद निवडावेत. तसेच निवडलेले कंद आकाराने मोठे असावेत. शक्यतो २० ते ३० ग्रॅम वजनाचे कंद असावेत. लागवडीपुर्वी बेणे प्रक्रिया करावी. यासाठी प्रति लिटर पाण्यात दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून कंद पंधरा मिनिटे बुडवून ठेवावेत. साधारणपणे १५ ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या कंदापासून लागवड केलेल्या पिकास फुलदांडे येण्यास ६ ते ७ महिन्यांचा काळ लागतो. त्यामुळे लहान आकाराचे कंद लागवडीसाठी वापरू नयेत.\nलागवड ३० x ३० सें.मी. अंतरावर करावी. कंद जमिनीत ५ ते ७ सें.मी. खोल मातीत लागतील याची काळजी घ्यावी.\nहेक्टरी ४० टन शेणखत जमिनीत मिसळावे. माती परीक्षणानुसार २०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश या प्रमाणात खतमात्रा द्यावी.\nलागवडीपूर्वी जमिनीत शेणखत चांगले मिसळल्यानंतर लागवडीच्या वेळी ५० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाशची खतमात्रा द्यावी.\nउरलेली नत्राची १५० किलोची मात्रा तीन समान हप्त्यांमध्ये लागवडीनंतर ३०, ६० आणि ९० दिवसांनी द्यावी.\nपिकाच्या चांगल्या वाढीसाठी हेक्टरी १० किलो ॲझोटोबॅक्टर, १० किलो स्फुरद विरघळवणारे जीवाणू संवर्धक आणि १० किलो ट्रायकोडर्मा लागवडीनंतर १० दिवसांनी शेणखतातून मिसळून द्यावे.\nलागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. उन्हाळ्यात लागवड करत असल्यामुळे लागवडीनंतर पाण्याचा ताण पडू देवू नये. सुरवातीच्या वाढीच्या काळात पाण्याचे चांगले व्यवस्थापन करावे.\nडबल प्रकारामध्ये फुलांना अनेक पाकळ्या येतात. हा प्रकार फुलदांड्याच्या उत्पादनासाठी लावतात. फुलदांडे प्रामुख्याने सुशोभीकरण, फुलदाणी, गुच्छ तयार करण्यासाठी वापरतात. लागवडीसाठी सुवासिनी, वैभव आणि स्थानिक डबल या जातींची निवड करावी.\nसिंगल प्रकारातील फुलाला ५ ते ६ पाकळ्या असतात. ही फुले सुवासिक असून, त्यांचा उपयोग सुट्या फुलांसाठी केला जातो. सुटी फुले, हार, वेण्या, गजरे, माळा तयार करण्यासाठी उपयोगी येतात. फुले रजनी, शृंगार, प्रज्वल या जातींची निवड करावी.\nडॉ. सतीश जाधव - ९४०४६८३७०९,(राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे)\nपाणी आरक्षणासाठी देशातील पहिले फोन आंदोलन\nसोलापूर : टाटा व कोयना धरणातील हक्काच्या पाण्यासाठी 28 जानेवारी रोजी दुपारी चार वाजल्यापासून राज्यातील हजारो नागरीक मुख्यमंत्री आणि...\nपाणी नसल्याने जलविद्युत प्रकल्प रखडले\nअमरावती : राज्यातील सिंचन प्रकल्पांवर जलविद्युत प्रकल्प उभारणीचे काम रखडले आहे. दरवर्षी कमी होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा नाही...\nम्हैसाळचे पाणी राजकीय श्रेयात अडकले\nमंगळवेढा - तालुक्याच्या दक्षिण भागात दुष्काळातील तीव्रता कमी होण्याच्या मार्गावर असलेले म्हैसाळचे पाणी राजकीय श्रेयातच अडकले आहे. प्रशासनानेच याबाबत...\nसाडेचार हजार गाव-वाड्यांची टॅंकरवर मदार\nऔरंगाबाद - दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या राज्यातील टंचाईग्रस्त एक हजार ३८१ गावे, तीन हजार ७७ वाड्यांना एक हजार ६५७ टॅंकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे...\nउद्योगमंत्र्यांशी चर्चेनंतर शेतकऱ्यांचे आंदोलन मागे\nमुंबई - साताऱ्यातील जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनासाठी झालेल्या विलंबाबाबत उद्योगमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. या विलंबाबाबत संबधित अधिकारी आणि...\nरखवडलेल्या कामाच्या निषेधार्थ पडसाळी ग्रामस्थांचा आत्मदहनचा इशारा\nमाढा (सोलापूर) - पडसाळी (ता.माढा) येथील सिना-माढा उपसा सिंचन योजनेचे मंजुर असलेले काम रखडवल्याच्या प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थ २६ जानेवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-going-farmers-house-chief-minister-did-not-have-time-7396", "date_download": "2019-01-23T23:31:34Z", "digest": "sha1:IX5DUXPQRPMFHHAPRYRJTSM6JHRLC6NL", "length": 16582, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, Going to the farmer's house The Chief Minister did not have time | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांच्या घरी जायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही : नाना पटोले\nशेतकऱ्यांच्या घरी जायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही : नाना पटोले\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nयवतमाळ : \"जिल्ह्यात पुन्हा दुर्दैवी घटना घडली आहे. चार दिवसांपासून शेतकऱ्याचे शव शासकीय रुग्णालयात होते. मात्र, शासनाला याचे घेणेदेणे नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात उमरखेड येथे येऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी वेळ नाही. मुख्यमंत्री येणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना २४ तासांपासून नजरकैदेत ठेवले. आम्ही आता भाजपसाठी अतिरेकी झालो आहोत'', असे शरसंधान माजी खासदार नाना पटोले यांनी भाजपवर साधले.\nयवतमाळ : \"जिल्ह्यात पुन्हा दुर्दैवी घटना घडली आहे. चार दिवसांपासून शेतकऱ्याचे शव शासकीय रुग्णालयात होते. मात्र, शासनाला याचे घेणेदेणे नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात उमरखेड येथे येऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी वेळ नाही. मुख्यमंत्री येणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना २४ तासांपासून नजरकैदेत ठेवले. आम्ही आता भाजपसाठी अतिरेकी झालो आहोत'', असे शरसंधान माजी खासदार नाना पटोले यांनी भाजपवर साधले.\nयेथील विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. या वेळी बाबासाहेब गाडे पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष माधुरी अराठे आदी उपस्थित होते.\nपटोले म्हणाले की, \"शंकर चायरे या शेतकऱ्याने पंतप्रधानांचे नाव लिहून आत्महत्या केली. त्याची दखल प्रशासनाने घेतली तर नाहीच, मुख्यमंत्री तर दूरच; पालकमंत्र्यांनाही मृत शेतकरी कुटुंबातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनाने घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी या घटनेला पाठ दाखविण्यापेक्षा शेतकरी कुटुंबाची कैफियत जाणून घेणे आवश्‍यक होते. बोंड अळीच्या वेळेसही मुख्यमंत्री लपून छपून जिल्ह्यात आल्याचा आरोपही पटोले यांनी केला.\nशेतकरी आत्महत्या होत असतानाही सरकारला काळजी नाही. मुख्यमंत्री उमरखेडमध्ये येऊन जातात. मात्र, यवतमाळमध्ये येऊन मृत शेतकरी कुटुंबाची भेट घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याचा आरोपही पटोले यांनी केला.\nगेल्या चार दिवसांपासून शंकर चायरे यांचे शव शासकीय रुग्णालयात होते. शासकीय नोकरी व मदत देण्याची त्यांच्या कुटुंबीयांची मागणी होती. गुरुवारी (ता. १२) नाना पटोले यांच्या मध्यस्थीने शंकर चायरे यांची पत्नी व मुलगी, पालकमंत्री, प्रशासनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. मृत शेतकऱ्याच्या मुलीला खासगी कंपनीत सुपरवायझर पदावर तत्काळ नियुक्ती देणार असल्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.\nयवतमाळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis काँग्रेस खासदार नाना पटोले पत्रकार प्रशासन administrations बोंड अळी bollworm जिल्हाधिकारी कार्यालय\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7-3/", "date_download": "2019-01-23T22:49:40Z", "digest": "sha1:4V5IM6N2AG5IEC5MBQSHLZO6TDQKQ34I", "length": 14484, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिका रणसंग्राम २०१८: घोळ निस्तारला, आता गोपनीय चौकशी! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहापालिका रणसंग्राम २०१८: घोळ निस्तारला, आता गोपनीय चौकशी\nमतदार यादीचा घोळ : जिल्हा प्रशासन गंभीर, महापालिकेचे अधिकारी रडारवर\nनगर: महापालिकेच्या मतदार यादीत घोळाची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून, याची चौकशी गोपनीय पातळीवरून सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार ही चौकशी सुरू आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती या घोळाची चौकशी करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. या चौकशीमुळे मतदार यादीत घोळ घालणारे महापालिकेचे अधिकारी रडारवर आले आहेत.\nमतदार यादीत घोळ असल्याची तक्रार इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरला होता. विरोधकांना आर्थिक बळाचा वापर करत, महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा घोळ केल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, दक्षिणप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उत्तरप्रमुख रावसाहेब खेवरे, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केला होता. जिल्हा प्रशासनाकडे याबाबत तक्रारही केली होती. मतदार यादीविषयी सुमारे 1 हजार 800 तक्रारी दाखल झाल्या होत्या. मतदार याद्यातील घोळासंदर्भात तक्रारी वाढताच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी त्याची गंभीर दखल घेतली. हा घोळ निस्तारण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेवर जबाबदारी सोपावली.\nउपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समांतर अशी मतदार यादीची चौकशी केली. त्यानुसार हा गुंता मोठा असल्याचे समोर आले. मार्गदर्शन करताना या घोळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात आले. हा घोळ निस्तारण्यासाठी अरुण आनंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार यादीचे पुनरावलोकन करण्यात आले. यात ज्या-ज्या भागातील मतदार यादातील तक्रारी होत्या आणि मतदार वेगवेळ्या प्रभागात विभागले गेले होते, ते पुन्हा जागेवर एकत्रित आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे महापालिकेची अंतिम मतदार यादी निश्‍चित झाली आहे. हा यादी प्रसिद्ध होताना हा मतदार यादीचा घोळ देखील सुटला आहे. इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्यांच्या घोळ निस्तारल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले आहे.\nदरम्यान, या यादीतील घोळाविषयी सुरूवातीला झालेल्या तक्रारीनुसार जिल्हा प्रशासनाने याची चौकशी सुरू केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मतदार यादीतील घोळ हा तांत्रिक होता, की पूर्वनियोजित “आर्थिक’ होता याची चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समिती गठीत झाल्याचेही समजते. ही चौकशी निवडणूक आयोगाच्या निकषाप्रमाणे होणार असल्याचे समजते. परंतु या चौकशीची गोपनीयता बाळगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने या मतदार यादीतील घोळाच्या चौकशीमुळे महापालिकेत मतदार याद्यांचे काम करणारे अधिकारी व कर्मचारी रडारवर आले आहेत. ही चौकशीची व्याप्ती वाढल्यास महापालिकेतील अधिकारी अडचणीत येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nशिवसेनेच्या आरोपामुळे चौकशी गंभीर\nशिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत घेत मतदार याद्यातील घोळ हा पूर्वनियोजित आणि त्यामागे “आर्थिक’ तडजोडींचे कारण असल्याचा आरोप केला होता. महापालिकेतील अधिकाऱ्यांवर त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्या अधिकाऱ्याविरोधात वेळप्रसंगी पुरावे देखील देऊ, असा दावा केला होता. शिवसेनेच्या “आर्थिक’ आरोपाची दखल जिल्हा प्रशासानेने, विशेष करून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतली आहे. त्यामुळे मतदार याद्यांतील घोळाची चौकशी गंभीर वळण घेणार असल्याचे दिसते आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार – केंद्रीय कृषिमंत्री\nबचतगट चळवळीशी जोडली गेली 40 लाख कुटुंबे – पंकजा मुंडे\nई-कॉमर्समधून बचतगट चळवळीला मोठी चालना मिळेल – राज्यपाल\nविडी कामगारांना वाटप करण्यात आलेल्या घरकुलांचे व्याज माफ \nदूध उत्पादनास चालना देण्यासाठी देशी गायींचे वाटप होणार\nकृषी संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज– सुधीर मुनगंटीवार\nएटीएसने ९ जणांना केली अटक ; कुंभमेळ्यात हल्ला करण्याचा होता कट\nमतदारांना प्रियंका गांधींमध्ये इंदिराजी दिसतील : शिवसेना\nमराठा आरक्षणविरोधातील याचिकांवर ६ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-23T22:24:28Z", "digest": "sha1:WJC56TBMEWHUQ265WO7EBGZH4MVCD5OY", "length": 9159, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भूमिका नसणाऱ्यांबद्दल काय बोलायचे? राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभूमिका नसणाऱ्यांबद्दल काय बोलायचे राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला\nमुंबई: आज देशभरामध्ये काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाला मनसेने सक्रिय पाठिंबा दिला. राज्यभरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने भारत बंद आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे चित्र दिसले. दरम्यान भारत बंद आंदोलनाचा समारोप झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबई येथे एका पत्रकार परिषदेमध्ये ‘शिवसेनेची’ तुलना केसाळ कुत्र्याशी केली आहे.\nयावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले ‘ज्या पक्षाला स्वतःची भूमिका नाही त्या पक्षाबद्दल काय बोलायचं कुत्र्याची एक अशी प्रजात असते ज्याचे केस इतके वाढतात की त्याचे तोंड कोणत्या बाजूला आहे हेच समजत नाही’ असं म्हणत त्यांनी शिवसेनेची तुलना कुत्र्याशी केली.\n‘काँग्रेस सत्तेमध्ये असताना जे भाजपा महागाई विरोधात रस्त्यावर उतरून विरोध करायचे, तेच भाजपा आज सत्तेत आल्यानंतर मात्र महागाई विरोधात ‘भ्र’ शब्द काढत नाही. आज तुम्ही म्हणता इंधनाच्या दरांवर आमचे नियंत्रण नाही. मग विरोधात असताना आंदोलने का केली’ असा खोचक प्रश्न देखील त्यांनी विचारला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार – केंद्रीय कृषिमंत्री\nबचतगट चळवळीशी जोडली गेली 40 लाख कुटुंबे – पंकजा मुंडे\nई-कॉमर्समधून बचतगट चळवळीला मोठी चालना मिळेल – राज्यपाल\nविडी कामगारांना वाटप करण्यात आलेल्या घरकुलांचे व्याज माफ \nदूध उत्पादनास चालना देण्यासाठी देशी गायींचे वाटप होणार\nकृषी संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज– सुधीर मुनगंटीवार\nएटीएसने ९ जणांना केली अटक ; कुंभमेळ्यात हल्ला करण्याचा होता कट\nमतदारांना प्रियंका गांधींमध्ये इंदिराजी दिसतील : शिवसेना\nमराठा आरक्षणविरोधातील याचिकांवर ६ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2019-01-23T22:22:47Z", "digest": "sha1:77YK6H7OI2GJB6HGDTOJMFTLJXJMVDKT", "length": 6305, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कृतवर्मा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृतवर्मा हा यादव वंशीय सेनापती होता. याने कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या यादव सैन्याचे नेतृत्व केले. महाभारताच्या युद्धात कौरव सैन्यात फक्त कृतवर्मा अश्वथामा व कृपाचार्य एवढेच जिवंत राहिले होते. द्वारकेतील यादवीची सुरवात सात्यकी व कृतवर्माच्या भांडणातून सुरू झाली होती. यात सात्यकी व कृतवर्माने एकमेकांना ठार केले.\nआदि पर्व · सभा पर्व · अरण्यक पर्व · विराट पर्व · उद्योग पर्व · भीष्म पर्व · द्रोण पर्व · कर्ण पर्व · शल्य पर्व · सौप्तिक पर्व · स्त्री पर्व · शांति पर्व · अनुशासन पर्व · अश्वमेधिक पर्व · आश्रमवासिक पर्व · मौसल पर्व · महाप्रस्थानिका पर्व · स्वर्गारोहण पर्व · हरिवंश पर्व\nशंतनू · गंगा · देवव्रत (भीष्म) · सत्यवती · चित्रांगद · विचित्रवीर्य · अंबिका · अंबालिका · विदुर · धृतराष्ट्र · गांधारी · शकुनी · सुभद्रा · पंडू · कुंती · माद्री · युधिष्ठिर · भीम · अर्जुन · नकुल · सहदेव · दुर्योधन · दुःशासन · युयुत्सु · दुःशला · द्रौपदी · हिडिंबा · घटोत्कच · अहिलावती · उत्तरा · उलूपी · चित्रांगदा\nअंबा · बारबरीका · बभ्रुवाहन · इरावान् · अभिमन्यू · परीक्षित · विराट · कीचक · कृपाचार्य · द्रोणाचार्य · अश्वत्थामा · एकलव्य · कृतवर्मा · जरासंध · सात्यकी · मयासुर · दुर्वास · संजय · जनमेजय · व्यास · कर्ण · जयद्रथ · कृष्ण · बलराम · द्रुपद · हिडिंब · धृष्टद्युम्न · शल्‍य · अधिरथ · शिखंडी\nपांडव · कौरव · हस्तिनापुर · इंद्रप्रस्थ · कुरुक्षेत्र · भगवद्‌गीता · महाभारतीय युद्ध · महाभारतातील संवाद\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१८ रोजी १८:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A4.html", "date_download": "2019-01-23T21:57:16Z", "digest": "sha1:UT3X2R5LULQA35Y52Z2WGR42TF6ORC2D", "length": 22450, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | सहाव्या वेधशाळेची उलटगणती सुरू", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » सहाव्या वेधशाळेची उलटगणती सुरू\nसहाव्या वेधशाळेची उलटगणती सुरू\nचेन्नई, [८ मार्च] – भारताचा सहावा नेव्हीगेशनल उपग्रह ‘आयआरएनएसएस-१एफ’ च्या प्रक्षेपणासाठी आज मंगळवारी आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रात सकाळी साडेनऊ वाजता ५४ तासांची उलटगणती सुरू करण्यात आली. गुरुवारी ‘पीएसएलव्ही-सी ३२’च्या साह्याने हा उपग्रह अंतराळात झेपावणार आहे.\nया मिशनच्या तयारीचा आढावा घेणार्‍या समितीने आणि प्रक्षेपणाचे अधिकार असलेल्या मंडळाने मंजुरी दिल्यानंतर उलटगणती सुरू करण्यात आली, असे इस्रोने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nश्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गुरुवारी सायंकाळी चार वाजता हा उपग्रह अंतराळात झेपावेल. आयआरएनएसएस अंतराळ व्यवस्थेतील ‘आयआरएनएसएस-१एफ’ हा सहावा नेव्हीगेशनल उपग्रह असून, यानंतर आणखी एका उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर भारताची स्वत:ची अत्याधुनिक वेधशाळा अंतराळात स्थापन होणार आहे. सातवे प्रक्षेपण यशस्वी झाल्यानंतर अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीच्या धर्तीवर भारताची ही वेधशाळा कार्यरत होणार आहे, असे इस्रोने म्हटले आहे.\nइस्रोने गेल्या २० जानेवारी रोजी या व्यवस्थेतील पाचवा उपग्रह ‘आयआरएनएसएस-१ सी’ प्रक्षेपित केला होता. त्यापूर्वी १ जुलै २०१३ रोजी ‘आयआरएनएसएस-१ ए’, ४ एप्रिल २०१४ रोजी ‘आयआरएनएसएस-१ बी’, १६ ऑक्टोबर २०१४ रोजी ‘आयआरएनएसएस-१ सी’ आणि २८ मार्च २०१५ ‘आयआरएनएसएस-१ डी’ या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. याच महिन्यात सातही उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याची इस्रोची योजना असल्याने महिन्याच्या अखेरीस सातवा उपग्रहही अंतराळात सोडण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (732 of 2453 articles)\nकन्हैयाकुमारला सुरक्षा द्या : गुलाम नबी\nनवी दिल्ली, [८ मार्च] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारच्या जिवाला असल्याचा धोक्याचा मुद्दा आज मंगळवारी राज्यसभेत उपस्थित ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/12305-mee-bolale-na-kahi-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2019-01-23T23:21:03Z", "digest": "sha1:V2LNENLFOZV2NQSEI5JBHFLS5QZPKJTP", "length": 2462, "nlines": 48, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Mee Bolale Na Kahi / मी बोलले ना काही नुसतेच पाहिले - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nMee Bolale Na Kahi / मी बोलले ना काही नुसतेच पाहिले\nमी बोलले ना काही नुसतेच पाहिले\nहृदयात दाटलेले हृदयात राहिले\nपरतून हाय जाण्या ओठांत शब्द आले\nडोळ्यांतले इशारे डोळ्यांत कैद झाले\nमी बंद पापण्यांनी हे सर्व साहिले\nदेऊन सर्व काही नाही दिलेच काही\nज्याला हवे कळाया कळलेहि त्यास नाही\nमाझ्याच अंतरी मी हे फुल वाहिले\nनिःशब्द आसवांनी समजाविले मनाला\nकी शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला\nमाझ्याच मी मनाशी हे गीत गाईले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ajit-pawar-news/", "date_download": "2019-01-23T22:28:10Z", "digest": "sha1:SZAUANVKBT4OF2X4GG5AISYSBOPK7RIC", "length": 19934, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भटक्या समाजाबाबतीत घडलेली घटना महाराष्ट्रात पुन्हा घडू नये; दोषींना कडक शासन करा – अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभटक्या समाजाबाबतीत घडलेली घटना महाराष्ट्रात पुन्हा घडू नये; दोषींना कडक शासन करा – अजित पवार\nनागपूर – महाराष्ट्र हे बारा बलुतेदारांचे राज्य आहे.परंतु सरकार भटक्यांसाठी काहीच करताना दिसत नाही. सरकारने भटक्या जमातीसाठी साधी बैठकही बोलावली नाही. मध्यंतरी राईनपाडा येथील भटक्या समाजातील लोकांना पोरं पळवणारी टोळी म्हणून जबर मारहाण करण्यात आली होती. जनावरांना मारताना आपण दहा वेळा विचार करतो पण त्या पाच जणांना बेदम मारहाण करत ठार करण्यात आले. यात जे कोण दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्रात पुन्हा असे घडणार नाही असे शासन त्यांना करावे अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.\nविधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नियम २९३ वर बोलताना राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि सरकारच्या फसव्या योजनांचा उडालेला बोजवारा आणि पतंप्रधानांनी जीएसटी लावून लोकांची केलेली फसवणूक यावर दादांनी जोरदार फटकेबाजी केली.\nआपल्या भाषणामध्ये अजितदादांनी सरकारच्या प्रत्येक योजनांचा खरपूस समाचार घेतला. त्यावर बोलताना भाजप आणि शिवसेनेला चिमटा काढत सरकार राबवत असलेल्या फसव्या योजना आणि खोटी आश्वासनांवर आक्रमक भूमिका घेत अजितदादांनी सभागृहात सरकारला घाम फोडला.\nया सरकारमध्ये समाजातील कोणताही घटक आज समाधानी नाही. अच्छे दिन कुठे गेले तेच कळत नाही. सरकारमधील मंत्रीच म्हणत आहेत की, अच्छे दिन आमच्या गळ्यातील हाडूक बनले आहे. बहोत हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार असे म्हणत हे सरकार सत्तेवर आले. पण यांच्या काळात महागाई प्रचंड वाढली, घरगुती गॅसचे दर वाढले आहे, पेट्रोल महागले आहे म्हणून आता म्हणावे लागत आहे की पेट्रोल हुआ ८० पार अब जायेगी भाजप सरकार असा टोला अजित पवार यांनी लगावला.\nसरकारतर्फे सामान्य लोकांना शॉक देण्याचे काम सुरू आहे. युपीए सरकार असताना एक देश एक कर अशी संकल्पना मांडली गेली होती. राज्यात एलबीटी आणला गेला होता. तेव्हा आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीला विरोध केला होता. आज सरकारने जीएसटी अमलात आणली आहे पण ती २८ टक्क्यापर्यंत नेली गेली आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले. आता वीजेचे दरही वाढतील . एशिया खंडात पेट्रोलचे सर्वात महाग दर महाराष्ट्रात आहेत. केंद्र सरकार यावर काहीच कसे करत नाही. सरकार यांचेच मग का निर्णय घेतले जात नाही असा संतप्त सवाल अजितदादांनी सरकारला केला.\nपेट्रोल पंपावर मोदींचा फोटो पहावाच लागतो. या देशाला अनेक दिग्गज पंतप्रधान लाभले आहे मात्र एवढी स्वत:ची जाहिरातबाजी कोणी केली नव्हती. ज्यांनी पेट्रोल पंपावर मोदींचा फोटो लावला नाही त्यांना धमक्या देण्यात आल्या असेही दादा म्हणाले.\nसध्या या महागाईचा फटका गरीबांच्या एसटीलाही बसला आहे. वीजेचे दरही वाढणार आहेत. सरकारने मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटीक महाराष्ट्र ही योजना आणली परंतु उद्योगपती इकडे यायलाच तयार नाही. महागाईमुळे हे घडत आहे. त्यांना वीज स्वस्त मिळत नसेल तर का येतील ते इथे. ते गुजरात आणि इतर राज्यात जाणार नाही का यामुळे गरीबांचा रोजगार जाईल मग काय फायदा तुमच्या मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटीक महाराष्ट्राचा यामुळे गरीबांचा रोजगार जाईल मग काय फायदा तुमच्या मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटीक महाराष्ट्राचा असा सवालही अजितदादांनी केला.\nराज्यातील मुलांना जन्म घेणे सध्या महाग झाले आहे. शाळा महाग, कॉलेज महाग, हॉस्पिटल महाग. जन्मल्या जन्मल्या त्यावर कर्जाचे ओझे आहे. जगणंही मुश्कील झाले आहे आणि मरणेही मुश्कील झाले आहे असा टोलाही दादांनी सरकारला लगावला.\nआंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव कमी झाले मात्र देशातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले जात नाही. सामान्य जनतेकडून विविध कर आकारले जात आहे त्यामुळे महागाई वाढवण्यासाठी सरकार हातभार लावत आहे. सरकारतर्फे वेळोवेळी पेट्रोलवर सेस लावला गेला आहे. महाराष्ट्रात कराचे दर सर्वाधिक आहेत हेच का तुमचे अच्छे दिन असा संतप्त सवाल अजितदादांनी केला.\nजीएसटी कमी करा अशी आमची मागणी आहे. २८ टक्के जीएसटी ही अती आहे. दुधावर आणि मर्सिडीजवर एक जीएसटी लावू शकत नाही. दुधावर कमी जीएसटी असायला हवा आणि मर्सिडीजवर जास्त जीएसटी लावावा अशी मागणी अजितदादांनी केली.\nविदर्भात अधिवेशन होत आहे. मात्र याच काळात ते वाघ मेले. वाघ शिवसेनेचे चिन्ह आहे म्हणून तर ते वाघ मारले गेले नाही ना शिवसेनेची अजून सटकली नाही म्हणून बरे आहे नाही तर तुम्हाला बाराच्या भावात जावे लागले असते असा चिमटाही भाजपला अजित पवार यांनी काढला.\nइज ऑफ डुईंग बिझनेसचे तीन तेरा झाले आहे. सरकारने सांगितले होते की आम्ही राज्याला टोलमुक्त करू मात्र अजूनही महाराष्ट्रात टोलमुक्ती झाली नाही. हा सगळा चुनावी जुमला होता असा आरोपही अजितदादांनी केला.\nठाण्यात मेट्रोची गरज असताना मात्र तिथे मेट्रो आणली जात नाही. नको तो प्रकल्प आणला जातो. बुलेट ट्रेन आणली जात आहे. आधी आहे ती रेल्वे नीट करा. कुणाच्या बालहट्टामुळे हे केले जात आहे तेच कळत नाही लोकांकडे अनेक पर्यायी व्यवस्था आहे मात्र सरकार का बुलेट ट्रेनला प्राधान्य देत आहे तेच कळत नाही अशी शंकाही अजितदादांनी व्यक्त केली.\nआज शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासाची दुरवस्था आहे मात्र राज्यातील मंत्र्यांच्या निवासावर ४ ते ५ कोटी रुपये खर्च केले जात आहे. आज राज्यावर भरमसाठ कर्जाचा बोजा झाला आहे. आघाडी सरकारच्या काळात सरकारवर एवढे कर्ज नव्हते तरी आजचे सत्ताधारी म्हणत होते की सरकारने राज्याला दिवाळखोरीकडे ढकलले आहे.\nत्यावेळी या सरकारचे शब्द काय होते खडसे रोज भांडत होते मात्र त्यांनाच आज साईड ट्रॅकला केले गेले. भांडले कोण आणि सत्तेत बसले कोण खडसे रोज भांडत होते मात्र त्यांनाच आज साईड ट्रॅकला केले गेले. भांडले कोण आणि सत्तेत बसले कोण शिकार केली कुणी आणि आता ताव मारतंय कोण अशी परिस्थिती झाली आहे अशी टिकाही अजितदादांनी केली.\nराज्यात पोलिस नावाची यंत्रणाच राहिली नाही; नागपूर आणि राज्यातील क्राईमवरुन दादांनी मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा\nराज्यात आज पोलीस नावाची यंत्रणाच राहिलेली नाही. मुख्यमंत्री म्हणतात नागपूरला बदनाम करू नका. नागपुरात ११ दिवसात ९ हत्या घडल्या आहेत. ही राज्याची परिस्थिती झाली आहे.\nगुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र सर्व राज्यांना मागे टाकत आहे. अनेक ठिकाणी गाडया फोडल्या जात आहेत. एटीएम फोडले जात आहेत. दरोडे टाकले जात आहेत. यावर मुख्यमंत्री आधीच्या सरकारची आणि आताच्या सरकारची तुलना करतात. आम्ही चुकलो म्हणून तर लोकांनी तुम्हाला सत्तेत बसवले ना. लोकच नाही तर महाराष्ट्रातील पोलिसांवरही हल्ले होत आहे. पोलिसांचा दरारा कमी झाला आहे. आर.आर.आबांच्या काळात, भुजबळांचा काळात कधी असे घडले नाही. परंतु आज पोलिसांचीच हत्या केली जात आहे. अश्विनी बिंद्रे हे त्याचे उदाहरण आहे .खुन करण्यासाठी, लुटमार करण्यासाठी, कायदा सुव्यवस्था हातात घेण्यासाठी सत्तेत बसवले का असा संतप्त सवाल करत अजितदादांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.\nयावेळी अजित दादांनी राज्यात घडत असलेल्या गुन्हेगारीचे आणि हत्यांची उदाहरणे देत आणि दलितांवरील वाढते अत्याचार, महिलांकडे शरीरसुखाची मागणी करणारे अधिकारी, भाजपमध्ये प्रवेश केला नाही म्हणून जळगावच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला आणि तिच्या पतीला खोटया गुन्हयात अडकवण्याचे प्रकार भाजप करत असल्याची माहिती सभागृहामध्ये देतानाच भाजप कसे हीन दर्जाचे राजकारण खेळत आहे याचे दाखले देत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करूनच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात…\nसांगली - सर्व शासकीय व निमशासकीय कार्यलयात “प्रजासत्ताक दिन\" साजरा करावा व याकामी कर्त्यव्यात कसूर करणाऱ्यावर व…\nदूध उत्पादनास चालना देण्यासाठी देशी गायींचे वाटप होणार\nआदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पदकांवर मोहोर\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूबाबत संशय होताच : धनंजय मुंडे\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/members-of-the-pune-municipal-corporations-sub-committee/", "date_download": "2019-01-23T22:22:23Z", "digest": "sha1:YR3TRGM75UNXFJJIIYDAEBS46P44SB5D", "length": 8416, "nlines": 109, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुणे महापालिकेच्या विषय समित्यांवर सदस्यांची निवड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुणे महापालिकेच्या विषय समित्यांवर सदस्यांची निवड\nकोणाची लागली कोणत्या समितीवर वर्णी \nपुणे : पुणे महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सदस्यांची मुदत 30 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे आगामी सदस्यांची निवड आज करण्यात आली. यामध्ये विधी समिती, महिला बाल कल्याण समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा समितीचा समावेश आहे.\nभाजप : माधुरी सहस्त्रबुद्धे, शीतल सावंत, श्रीकांत जगताप, मंजुश्री खर्डेकर, विरसेन जगताप, स्वप्नाली सरकार, मंगला मंत्री, विजय शेवाळे\nराष्ट्रवादी: प्रकाश कदम, संजीला पठारे, रत्नप्रभा जगताप\nशिवसेना : बाळा ओसवाल\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती…\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री…\nभाजप : मुक्ता जगताप, ज्योती गोसावी, सुशील मेंगडे, नीता दांगट, अजय खेडेकर, राणी भोसले, संदीप जराड, सोनाली लांडगे\nराष्ट्रवादी : भैय्यासाहेब जाधव, सायली वांजळे, लक्ष्मी आंदेकर\nशिवसेना : विशाल धनवडे\nमहिला व बालकल्याण समिती\nभाजप : वृषाली चैधारी, रुपाली धाडावे, गायत्री खडके, सुनीता गलांडे, मनीषा लडकत, दिशा माने, राजश्री नवले,फराजना शेख\nराष्ट्रवादी : अमृता बाबर, अश्विनी भागवत, परवीन शेख\nकाँग्रेस : चांदबी हाजी नदाब\nशिवसेना : श्वेता चव्हाण\nभाजप : योगेश समेळ, राहुल भंडारे, राजश्री शिळीमकर, धनराज घोगरे, आनंद रिठे, जयंत भावे, हरिदास चरवड,अर्चना पाटील\nराष्ट्रवादी : वनराज आंदेकर, नंदा लोणकर, अशोक कांबळे\nकाँग्रेस : अजित दरेकर\nशिवसेना : प्राची आल्हाट\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३…\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विरोधकांवर…\nशिवसेना-भाजप म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’…\nमंत्रिमंडळ निर्णय : दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारची नवी योजना\nकोकणात राणेंच्या पक्षाला भगदाड ; पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे\nटीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार निलेश राणेंकडून मिळणाऱ्या वागणुकीला कंटाळून सिंधुदुर्गातील 'महाराष्ट्र स्वाभिमान…\nधनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत – महाजन\nकुटुंबीयांना मानसिक त्रासातून जावं लागत आहे – पंकजा मुंडे\nप्रियांका गांधीच्या एन्ट्रीमुळे भाजप भयभीत झालंं आहे, राहुल गांधींचे…\nहॅकर म्हणजे चोर असतो, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा – महाजन\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-desh-videsh-newsgst-council-may-slash-tax-on-80-per-cent-items-of-28-per-cent-slab-says-sushil-modi/", "date_download": "2019-01-23T22:20:25Z", "digest": "sha1:6AZLIHJ32Q3XXA7CHSU7ULI7UTUIMP57", "length": 8036, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जीएसटीतून सामान्यांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता ; या वस्तू होणार स्वस्त", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजीएसटीतून सामान्यांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता ; या वस्तू होणार स्वस्त\nटीम महाराष्ट्र देशा – जीएसटीअंतर्गत सर्वाधिक कर लावण्यात आलेल्या वस्तू आता स्वस्त होऊ शकतात. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटी परिषदेचे सदस्य सुशील मोदी यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. जीएसटी अंतर्गत २८ टक्के कर आकारल्या जाणाऱ्या ८० टक्के वस्तूंवरील कर कमी केला जाणार असल्याचे सुशील मोदींनी म्हटले. या सर्व वस्तूंवर १८ टक्के कर आकारला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. जीएसटीमुळे व्यापारी वर्गात मोठी नाराजी आहे. त्यातच विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या गुजरातमध्ये व्यापारी वर्गाचे प्रमाण मोठे आहे. त्याच पार्श्वभूमीवर २८ टक्के जीएसटी आकारला जाणाऱ्या वस्तूंवरील कर कमी केला जाण्याची शक्यता आहे.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nरोहित शर्माचे शानदार शतक\nसध्या एकूण २२७ वस्तूंवर २८ टक्के इतका जीएसटी आकारला जातो. याबद्दल सुशील मोदींनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘गुरुवारपासून जीएसटी परिषदेच्या बैठकीला सुरुवात होत आहे. २८ टक्के जीएसटी असलेल्या ८० टक्के वस्तूंवर यापुढे १८ टक्केच जीएसटी आकारण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाऊ शकतो. याशिवाय १८ टक्के कराच्या टप्प्यात येणाऱ्या अनेक वस्तूंचा समावेश १२ टक्क्यांच्या टप्प्यात करण्यात यावा, अशी शिफारसदेखील करण्यात आली आहे,’ असे मोदींनी सांगितले. ते बिहार चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी खाद्य, टेक्स्टाईल, बांधकाम व्यवसाय आणि अन्य क्षेत्रातील संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nरोहित शर्माचे शानदार शतक\nयादिवशी येणार भारत – पाकिस्तान आमने – सामने\nऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यात चांगल्या फॉर्मात असणाऱ्या बुमराह विश्रांती\nबाहेरून डोकावणाऱ्यांना पक्षात थारा नाही ; राम शिंदेंचा सुजय विखेंना टोला\nटीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा जागेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये कमालीची चुरस पाहायला मिळत आहे.…\nआता ‘ठाकरे’ चित्रपट बघायला मिळणार मोफत\nमुंबईत बुधवारपासून ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन ; देशभरातील बचतगटांची…\nआगामी लोकसभेमध्ये कॉंग्रेसची नवी खेळी\nमाढा लोकसभा : राष्ट्रवादीकडून रणजितसिंह की विजयसिंह\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-devendra-fadnavis-matoshri-54831", "date_download": "2019-01-23T23:14:24Z", "digest": "sha1:VQY5GGVH6OW7Z6NCU2V7X6GS54E6XIIM", "length": 15218, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news devendra fadnavis matoshri मुख्यमंत्री \"मातोश्री'वर जाणार का? | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्री \"मातोश्री'वर जाणार का\nशनिवार, 24 जून 2017\nमुंबई - राज्यातील शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षेत असताना राजकीय पक्षांमध्ये मात्र श्रेयवादाची लढाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार नाही, असे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. त्याच वेळी मंत्रिमंडळातील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कर्जमाफीसंदर्भात भेटण्याचे मात्र मुख्यमंत्र्यांनी टाळले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेशी चर्चा करून कर्जमाफीसंदर्भात तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nमुंबई - राज्यातील शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षेत असताना राजकीय पक्षांमध्ये मात्र श्रेयवादाची लढाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार नाही, असे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. त्याच वेळी मंत्रिमंडळातील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कर्जमाफीसंदर्भात भेटण्याचे मात्र मुख्यमंत्र्यांनी टाळले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून शिवसेनेशी चर्चा करून कर्जमाफीसंदर्भात तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांची भेट घेणारे मुख्यमंत्री \"मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांना का भेटत नाहीत असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे.\nराज्य सरकार एक लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याच्या मानसिकतेत आहेत. तशा स्वरूपाचा आराखडादेखील सरकारने तयार केला आहे. एक लाखाच्या कर्जमाफीमुळे राज्यातल्या 83 लाख शेतकऱ्यांना लाभ होईल, अशी भूमिका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री पाटील यांनी पवार यांच्यासमोर मांडली. मात्र, शिवसेना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे, ठाकरे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न पाटील करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांना कर्जमाफीसंदर्भातील सुकाणू समितीमध्ये सहभागी केले असून, सरकारची भूमिका रावते यांच्या मार्फतच ठाकरे यांच्यापर्यंत पोचवली जात आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री व ठाकरे यांच्यात कर्जमाफीवरून संवाद नसल्याचे चित्र आहे.\nपवार केंद्रीय कृषिमंत्री असताना 2008 मध्ये त्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. आर्थिक स्थितीचा अदांज घेऊन कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ होईल, अशी भूमिका त्या वेळी सरकारने घेतली होती. आताही त्याच पद्धतीचा अवलंब करण्यासाठी \"राष्ट्रवादी'ची सरकारला सहमती हवी आहे; पण शिवसेनेच्या सहमतीबाबत मात्र मुख्यमंत्री थेट चर्चा करण्याचे टाळत असल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे.\nकॉंग्रेसची 'दणदणीत' कर्जमाफी; शेतकर्‍यांचा तब्बल पाच ते दहा रुपयांचा फायदा\nभोपाळ- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केल्यावर तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु ही कर्जमाफी फसवी असल्याचे आता स्पष्ट होताना...\nबॅंक अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या संतप्त भावना\nऔरंगाबाद : कर्जमाफीचा खरोखर किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता. 22) शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या...\nठेवी वसुलीचा कृतीबद्ध आराखडा कागदावरच\nजळगाव ः जिल्ह्यातील विविध पतसंस्थांमध्ये ठेवीदारांच्या अडकलेल्या 510 कोटींच्या ठेवी वसूल करण्यासाठी तत्कालीन सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी ठरवून...\nकर्जमाफीचे वाढले अडीच लाख लाभार्थी\nसोलापूर - कुटुंबाऐवजी वैयक्‍तिक कर्जदार या निकषानुसार राज्यात दोन लाख ५७ हजार ३२८ कर्जदार वाढल्याची माहिती राज्याच्या सहकार विभागाकडून देण्यात आली....\nना कर्जमाफी, ना मिळाले बोंडअळीचे अनुदान\nवानाडोंगरी - कर्जमाफी होऊन जवळजवळ दोन वर्षे लोटूनही हिंगणा तालुक्‍यातील कर्जमाफीचा घोळ अजूनपर्यंत संपला नाही. कान्होलीबारा येथील भाजप...\nसरकारला खाली खेचण्यासाठी कामगारांनी एकजूट दाखवावी : पवार\nबारामती शहर : केंद्र व राज्यातील सरकारने समाजातील कोणत्याच घटकाला न्याय दिलेला नाही. प्रत्येक घटक अस्वस्थ आहे, समाजाशी ज्यांनी इमान राखलेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2019-01-23T22:27:55Z", "digest": "sha1:5CICKFVYSSHUPCVKHBXNQ75O47HZFJQI", "length": 9026, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "औरंगाबादेतून देशी बनावटीचे पिस्तुल सीबीआयच्या ताब्यात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nऔरंगाबादेतून देशी बनावटीचे पिस्तुल सीबीआयच्या ताब्यात\nडॉ. दाभोळकर यांच्या हत्येत वापरलेल्या पिस्तुलाशी साम्य\nनवी दिल्ली – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येसाठी जसे पिस्तुल वापरण्यात आले होते, त्याच्याशी साम्य असलेले एक देशी बनावटीचे पिस्तुल सीबीआयने आज औरंगाबादेतून ताब्यात घेतले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन पांडुरंग आंदुरेच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक कुकरी, 3 जिवंत काडतुसे आणि 7.65 बोअरचे पिस्तुल जप्त करण्यात आले.\nदाभोळकर यांच्या हत्येसाठी हेच पिस्तुल वापरले गेले होते का, हे तपासण्यासाठी हे पिस्तुल बॅलिस्टिक तपासणीला पाठवून दिले जाणार आहे, असे सीबीआयच्यावतीने सांगण्यात आले. सचिन अंदुरे याच्या नातेवाईकाच्या मित्राकडून ही शस्त्रे ताब्यात घेण्यात आली.\nमूळ औरंगाबादचा रहिवासी असलेल्या अंदुरे याला 18 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. दाभोलकर यांच्यावर 20 ऑगस्ट 2013 रोजी गोळ्या झाडणाऱ्या दोघांपैकी तो होता, असा संशय आहे. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने शस्त्रास्त्र विषयक एका अन्य प्रकरणी तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने अंदुरेला अटक केली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nफोटोगॅलरी : प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाची राजपथावर जोरदार तयारी\nसीबीआयला लवकरच नवे संचालक\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nडॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : सीबीआयला आणखी 45 दिवसांची मुदत\nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी सीबीआयला नेत्यांना अडकवायचे होते – न्यायालय\nभारतात यापुढेही “एकच’ प्रमाण वेळ\n#Christmas 2018 : ख्रिसमस शॉपिंगसाठी हे आहेत प्रसिद्ध ठिकाण\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/sure-examination-will-be-held-across-country-6th-may-due-till-march-9-online-application/amp/", "date_download": "2019-01-23T23:19:35Z", "digest": "sha1:UV63JPHWABBY7CQNGNMXLJIKWTJ2GPLJ", "length": 7367, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Sure' examination will be held across the country on 6th May; Due till March 9 for online application | देशभरात ‘नीट’ परीक्षा होणार ६ मे रोजी; आॅनलाइन अर्जासाठी ९ मार्चपर्यंत मुदत | Lokmat.com", "raw_content": "\nदेशभरात ‘नीट’ परीक्षा होणार ६ मे रोजी; आॅनलाइन अर्जासाठी ९ मार्चपर्यंत मुदत\nएमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता - प्रवेश परीक्षा ६ मे रोजी होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने ही घोषणा केली आहे. यासाठीचे आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवार, ८ पासून सुुरू झाली आहे. ही प्रक्रिया ९ मार्चला रात्री ११.५० पर्यंत चालणार आहे.\nनवी दिल्ली : एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता - प्रवेश परीक्षा ६ मे रोजी होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने ही घोषणा केली आहे. यासाठीचे आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवार, ८ पासून सुुरू झाली आहे. ही प्रक्रिया ९ मार्चला रात्री ११.५० पर्यंत चालणार आहे. आॅनलाइन फी जमा करण्याची मुदत १० मार्च राजी रात्री ११.५० पर्यंत आहे. आसाम, जम्मू-काश्मीर ङ्म मेघालय येथील अर्जदार वगळता उर्वरित सर्वांसाठी आधार नंबर जमा करणे अनिवार्य आहे. जर आधार नंबर, नाव, जन्मतारीख अथवा लिंग याबाबत माहितीत फरक आढळल्यास उमेदवार अर्ज दाखल करु शकणार नाहीत. एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी वयोमर्यादा १७ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय प्रवेशाच्या वेळी १७ वर्षे असायला हवे अथवा ३१ डिसेंबर २०१८ पूर्वी उमेदवार १७ वर्षांचा असायला हवा. या प्रवेश परीक्षेच्या वेळी अधिकाधिक वयोमर्यादा २५ वर्षे असायला हवी. एससी, एसटी आणि ओबीसी वर्गासाठी तसेच अपंग व्यक्तीचे हक्क कायदा २०१६ नुसार त्यांना वयामध्ये ५ वर्षांची सूट असणार आहे. कोण देऊ शकतो परीक्षा विद्यार्थी भौतिक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/ बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, भौतिक, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र/ बायोटेक्नॉलॉजीमध्ये एकत्रित किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. एससी, एसटी आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांसाठी भौतिक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र/ बायोटेक्नॉलॉजीमध्ये ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे. www.cbseneet.nic.in या बोर्डाच्या वेबसाइटवर विद्यार्थी फक्त आॅनलाइन अर्ज करु शकतात.\nकलचाचणीत अडकली मोबाईल की संगणक वादात ; विद्यार्थी-पालक संभ्रमात\nपदवीच्या प्रथम, द्वितीय वर्षांच्या परीक्षा महाविद्यालयांकडेच\nआॅक्टोबर बॅकलॉग परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा, पालक-विद्यार्थी चिंतेत\nयेत्या शैक्षणिक वर्षांत मुक्त विद्यालयाची परीक्षा होणार\nसीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nकम्युनिस्टांचीच सत्ता चांगली होती, असे बंगालची जनता म्हणते आहे - अमित शहा\n‘राष्ट्रवादी’चा उमेदवार ठरता ठरेना, प्रीतम मुंडे पुन्हा रिंगणात\nगोव्यात भाजपाची कसोटी; मित्रपक्ष यंदा साथ देणार का\nसीबीआयचे नवे संचालक नेमण्याआधीच नागेश्वर राव यांनी केल्या २० बदल्या\nपाकिस्तानी सैनिकांचा भारतीय बोटीवर गोळीबार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-01-23T22:30:22Z", "digest": "sha1:IBOFMLPYS62LJRQITFSYSJP5MHM7FPNI", "length": 5338, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "खार - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१८ रोजी १५:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://halfpricebooks.in/products/balutedaranchi-hatyare-aani-avjare-by-dr-pralhad-g-lulekar", "date_download": "2019-01-23T22:45:16Z", "digest": "sha1:APXAXCAXFVVCKDZZBYU2V3CURE7URNVI", "length": 3936, "nlines": 80, "source_domain": "halfpricebooks.in", "title": "Balutedaranchi Hatyare Aani Avjare by Dr. Pralhad G. Lulekar Balutedaranchi Hatyare Aani Avjare by Dr. Pralhad G. Lulekar – Half Price Books India", "raw_content": "\nगतकालीन ग्रामजीवन अथवा ग्रामसंस्कृती समजून घ्यायची असेल तर गावगाड्यातील एकमेकांवर अवलंबून असणारे आणि एकमेकांवर सहाय्यभूत ठरणारे घटक अभ्यासावे लागतील. रोजचे दैनदिन जीवन आणि कृषीसंस्कृती समृद्ध करणारे मुख्य घटक म्हणजे बलुतेदार.\nग्रामसंस्कृतीतील ते लघुउद्योजकच असायचे. आज ही परंपरा अस्तित्वात नसली तरी ग्रामजीवननाचा अभ्यास करण्यासाठी ह्या उद्योगशील घटकांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणे म्हत्वाचे ठरते.\nह्यासाठी बलूतेदारंची भाषा, कौशल्य आणि कारागीरी जाणून घेण्यासाठी ते वापरत असलेली हत्यारे, अवजारे आणि छोटी उपकरणे माहीत करून, त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.\nप्रस्तुत पुस्तकात बलूतेदारंची हत्यारे व अवजारे ह्यांची नावे, माहिती, अर्थ व तत्कालीन संस्कृतिसंवर्धनातील त्यांचे योगदान स्पष्ट केले आहे. ह्या पुस्तकामुळे ग्रामजीवनातील हरवलेल्या संस्कृतीचा मागोवा घेता येईल.\nIndhan इंधन(संक्षिप्त आवृत्ती) by Hamid Dalvai\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-konkan-news-54-water-stock-63-dam-55327", "date_download": "2019-01-23T22:28:11Z", "digest": "sha1:PQCHTHO763DOAF2SWMLX5PHGRCBEFZ44", "length": 13178, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "ratnagiri konkan news 54% water stock in 63 dam रत्नागिरी जिल्ह्यात ६३ धरणांमध्ये ५४ टक्‍के साठा उपलब्ध | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरी जिल्ह्यात ६३ धरणांमध्ये ५४ टक्‍के साठा उपलब्ध\nसोमवार, 26 जून 2017\nरत्नागिरी - जून महिना संपत आला तरीही मुसळधार पावसाने आतापर्यंत जिल्हावासीयांना हुलकावणी दिली आहे; मात्र धरण क्षेत्रामध्ये अधूनमधून पडणाऱ्या सरींनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पाच धरणांच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. जिल्ह्यातील ६३ लहान-मोठ्या धरणांमध्ये ५४ टक्‍के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.\nरत्नागिरी - जून महिना संपत आला तरीही मुसळधार पावसाने आतापर्यंत जिल्हावासीयांना हुलकावणी दिली आहे; मात्र धरण क्षेत्रामध्ये अधूनमधून पडणाऱ्या सरींनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पाच धरणांच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. जिल्ह्यातील ६३ लहान-मोठ्या धरणांमध्ये ५४ टक्‍के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.\nगेल्यावर्षी याच कालावधीत जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद साडेपाचशे मि.मी. झाली होती. यावर्षी ती ४९९ मि.मी. आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमीपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. मान्सून दाखल झाला, पण त्याचा प्रभाव जास्त काळ टिकला नाही. अधूनमधून पडणाऱ्या सरींनी लघुपाटबंधारे प्रकल्पांमधील साठ्यात वाढ झाली आहे. ही समाधानकारक बाब आहे. धरणात पाणी भरू लागल्याने टंचाईचे संकट टळले आहे. अनेक भागातील टॅंकर बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यात मध्यम प्रकल्पांसह लघुपाटबंधारे प्रकल्प ६३ आहेत. त्यातील सुकोंडी, पंचनदी, शीळ, मुचकुंदी, ओझर, कळझोंडी धरणात शंभर टक्‍के पाणीसाठा झाला आहे.\nसांडव्यावरून पाणी वाहून लागले आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. धरण क्षेत्राजवळील आणि त्या प्रवाहाशेजारील भातशेतीला हे पाणी उपयुक्‍त आहे. पाऊस अधूनमधून दडी मारत असल्याने पाण्याचा प्रश्‍न बळीराजाला सतावतो आहे. तो धरणे भरू लागल्याने सुटला आहे. सर्व धरणांमध्ये मिळून २४३.२४ दलघनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण साठ्याच्या ५४.७२ टक्‍के साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nसटाणा शहरात पंधरा ते अठरा दिवसाआड पाणीपुरवठा\nसटाणा : गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे ऐन हिवाळ्यात सटाणा शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या आरम व गिरणा नद्या कोरड्याठाक झाल्या असून पालिकेच्या...\nआंबेगावात विहिरींनी गाठला तळ\nमहाळुंगे पडवळ - आंबेगाव तालुक्‍यातील पूर्व पट्ट्यातील लौकी गावासह परिसरातील दहा गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जनावरांचा चारा व पिके सुकू लागली...\nसोलापूर : उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी औज बंधाऱ्यात पोचले. आज (सोमवार) दुपारी दोन वाजेपर्यंत बंधाऱ्यातील पाण्याची पातळी तीन...\n...आता वाद पुरे, विकासकामे करू : गिरीश महाजन\nजळगाव ः आता वाद नकोच. राज्यात अनेक प्रश्‍न आहेत, विकासकामे करू, असे स्पष्ट मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी \"सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. ...\nदुष्काळात पाणी योजनांना घरघर\nदुष्काळाने थैमान घातले असताना, राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की सरकारप्रमाणेच...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aapalasanganak.blogspot.com/2008/09/processor.html", "date_download": "2019-01-23T22:06:24Z", "digest": "sha1:GIWCH64UMQ7LNMR2V37LSJPD4TAOWXVX", "length": 7732, "nlines": 47, "source_domain": "aapalasanganak.blogspot.com", "title": "संगणक (Computer): प्रोसेसर (Processor)", "raw_content": "\nज्या प्रमाने मानवी श रीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवते त्याच प्रमाने प्रोसेसर संगणकाच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवते 8०८८ हा PC च्या युगातील पहिला मायक्रो प्रोसेसर आहे . प्रोसेसरला मायक्रो प्रोसेसर ही म्हणतात कारण तो लहान भागानी अती सूक्ष्म अशा इलेकट्रोनिक्स भागानी बनला आहे . हा मदर बोर्ड वरच्या सोकेट वर बसवला जातो . सिलिकन लयेर्सनी बनलेला असतो ह्या मध्येच अर्थिमटिक लॉजिक यूनिट व कंट्रोल यूनिट आहे . प्रोसेसर प्रोसेसिंग करताना गरम होवू नये या करता त्याच्यावर Heat Sink व Fan लावला जातो . 8०८८ नत्तर ८०२८६, ८०३८६, ८०४८६ असे अधिक वेगवान प्रोसेसर इंटेल कंपनी ने बनावले . त्यां नंतर त्या कम्पनी ने पेंटियम नावाची सीरिज काढली त्यात प्रोसेसरला त्याच्या स्पीड ने नावे देण्यात आली पेंटियम , पेंटियम १, पेंटियम २, पेंटियम ३ आणि सध्या सर्वत्र संगणका मध्ये जास्त प्रमाणात वापरला जाणारा पेंटियम ४ त्याला P-IV देखिल म्हणतात . पेंटियम ची सुरवात झाली तेव्हा त्याचा स्पीड 60MHZ एवढा होता आता 2 Ghz पेक्षाजास्त आहे सध्या डिवो कोर , डुअल कोर प्रोसेसर उपलब्ध आहेत ह्याची विशिष्ट आशी आहेत की हे बाकीच्या प्रोसेसर पेक्षा जास्त स्पीड ने काम करतात . शिवाय दोन प्रोसेसर असल्याने एक खराप किवा निकामी झाल्या मुळे दुसर्या प्रोसेसर वर पीसी सुरु राहु शकतो . Celeron Microprocessor हा P-II सारखा आहे पण यात Cache मेमोरी कमी आहे . हा जलद आणि स्वस्त आहे आता २ GHZ ते ३.८ Ghz पर्यंत हा उपलब्ध आहे .\nगणित किवा अवघड अशी उदा. सोडवण्यास को प्रोसेसर मुळे मदत होते सध्याच्या मायक्रो प्रोसेसर मध्ये बिल्ट इन मायक्रो को प्रोसेसर आहेत .\nसंगणकाचे फायदे आणि उपयोग\nप्रकार आणि काम करण्याची पद्धत\nहार्डवेयर, सॉफ्टवेर म्हणजे काय\nहार्ड डिस्क (Hard Disk)\nवेब कैमरा + पेन ड्राइव\nसंगणक चालू/बंद कसा करावा \nआजच्या युगात संगणकाचे ज्ञान असने ही काळाची गरज बनाली आहे. याला कारण संगणकाचा वाढता विस्तार. आज असे कुठलेच ठिकाण शिल्लक राहिले नाही की जिथे संगणकाचा वापर होत नाही. आपल्या दैनदिन व्यवहारात बैंक, रिज़र्वेशन, परीक्षेचे निकाल तसेच हॉस्पिटल व अन्य क्षेत्रा मध्ये संगणकाचा उपयोग होतो. म्हणुन संगणकाचे ज्ञान असने ही काळाची गरजा बनाली आहे. परन्तु यासाठी इंग्लिश येण गरजेच आहे असे आपण ऐकले असेलच. रशिया, जर्मन देशां मध्ये संगणकाचे ज्ञान त्यांच्या मात्रु भाषेत दिले जाते त्यामुळे संगणक शिक्षणाच्या आड़ भाषा येत नाही.आज आपल्या कडे सुद्धा मराठी मध्ये संगणकीय ज्ञान आपल्या मात्रु भाषेत दिले जाते. त्या मुळे इंग्लिश येते किंवा नाही हे ना पाहता संगणका मधले काय काय येते हे महत्वाचे धरले जाते. आज इंटरनेट जगाच्या सर्व भागात पोहचले आहेत. अनेक वेब साईटवर संगणकाची माहिती इंग्लिश मध्ये आहे .परन्तु इंटरनेट वर मराठी मध्ये सर्व भागांची माहित असणारी वेब साईट अजुन तर नाही आहे. म्हणुन ही वेबसाईट संगणकाचे ज्ञान मराठी मध्ये उपलब्ध करूंन देण्यात उपुयक्त ठरेल. Mob.9768902002 / 9867092484\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/durgesh-pathak-appointed-as-maharashtras-incharge/", "date_download": "2019-01-23T23:04:48Z", "digest": "sha1:N4IJREFRNENDM257JTFVUPPDKLHNOYC3", "length": 8243, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुर्गेश पाठक यांची आपच्या महाराष्ट्र प्रभारीपदी नियुक्ती | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदुर्गेश पाठक यांची आपच्या महाराष्ट्र प्रभारीपदी नियुक्ती\nनवी दिल्ली-आम आदमी पक्षाने (आप) आज महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक प्रभारीपदी दुर्गेश पाठक यांची नियुक्ती केली. ते पंकज गुप्ता यांची जागा घेतील. पाठक यांच्याकडे याआधी जम्मू-काश्‍मीर प्रभारीपदाची जबाबदारी होती.\nते आपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. याशिवाय, आपच्या निर्णय प्रक्रियेत सर्वोच्च स्थान असणाऱ्या राजकीय व्यवहार समितीचेही ते सदस्य आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आप सज्ज होत आहे. त्यातून पक्षाने संघटनात्मक फेरबदल हाती घेतल्याचे मानले जात आहे. त्या पक्षाने दिल्लीतील सातपैकी पाच लोकसभा मतदारसंघांच्या प्रभारींचीही नियुक्ती केली. तेच लोकसभा निवडणुकीत आपचे उमेदवार असतील, असे मानले जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार – केंद्रीय कृषिमंत्री\nबचतगट चळवळीशी जोडली गेली 40 लाख कुटुंबे – पंकजा मुंडे\nई-कॉमर्समधून बचतगट चळवळीला मोठी चालना मिळेल – राज्यपाल\nविडी कामगारांना वाटप करण्यात आलेल्या घरकुलांचे व्याज माफ \nदूध उत्पादनास चालना देण्यासाठी देशी गायींचे वाटप होणार\nकृषी संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज– सुधीर मुनगंटीवार\nएटीएसने ९ जणांना केली अटक ; कुंभमेळ्यात हल्ला करण्याचा होता कट\nमतदारांना प्रियंका गांधींमध्ये इंदिराजी दिसतील : शिवसेना\nमराठा आरक्षणविरोधातील याचिकांवर ६ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी\nगुजरात दंगल प्रकरणात चौघांना जामीन\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/due-to-maharashtra-bandh-the-universities-postponed-the-examination/", "date_download": "2019-01-23T22:20:03Z", "digest": "sha1:DO2HLOP2NTQEQY5K6A54P4ESAGFKR4QE", "length": 6169, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'महाराष्ट्र बंद' मुळे विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘महाराष्ट्र बंद’ मुळे विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या\nपुणे : भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीचा निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे सावित्रीबाई फुले विद्यापीठानं आजचा एम.फार्म.चा एक पेपर पुढे ढकलला आहे. ही परीक्षा पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यात होणार होती.\nतर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं आज (बुधवार) होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. एमए, एमबीए अभ्यासक्रमाचे पेपर आज होणार होते. काही भागातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.\nभीमा-कोरेगाव शौर्यदिन : आंबेडकरी अनुयायांच्या वाहनांना टोलमाफ\nचंद्रशेखर आझाद यांची मुंबई पाठोपाठ पुण्यातही सभा रद्द\nविजयस्‍तंभ अभिवादन कार्यक्रमाच्‍या पूर्वतयारीचा आढावा ; कार्यक्रम शांततेत पार…\nशनिवारवाड्यावर आता सभा घेऊनचं दाखवा : कांबळे\nकोकणात राणेंच्या पक्षाला भगदाड ; पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे\nटीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार निलेश राणेंकडून मिळणाऱ्या वागणुकीला कंटाळून सिंधुदुर्गातील 'महाराष्ट्र स्वाभिमान…\nराणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या रिंगणात ,…\nशिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर\nनांदेडमधून राहुल गांधी नाही तर अमिता चव्हाणच लढणार लोकसभा\nकांदा अनुदानाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करण्याचे सहकार मंत्र्यांचे…\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/2-more-congress-mla-enter-in-bjp/", "date_download": "2019-01-23T22:50:28Z", "digest": "sha1:4LMDH26XX6CWCM7FSGJJPOMSXPNX5475", "length": 6888, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कॉंग्रेसचे आणखी दोन आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकॉंग्रेसचे आणखी दोन आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश\nटीम महाराष्ट्र देशा- गोव्यामध्ये काँग्रेसला आणखी 2 धक्के बसण्याची शक्यता आहे. याआधी काँग्रेसचे एकूण 4 आमदार भाजपात प्रवेश करणार होते. त्यापैकी सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी गेल्या मंगळवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. आता उर्वरित दोन आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.\nभाजपात प्रवेश केलेल्या दयानंद सोपटेंना गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्षपद, तर सुभाष शिरोडकर यांना गोवा आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात येणार आहे. तर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या 2 काँग्रेस आमदारांनाही महामंडळाचं अध्यक्ष पद देण्यात येणार आहे.\nभाजप समर्थकांनी दिले राज ठाकरेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले…\nआक्रमक फलंदाज गौतम गंभीर भाजपच्या वाटेवर\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले निघून\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विरोधकांवर…\nशिवसेना-भाजप म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’…\nशिवसेना-भाजप म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’…\nटीम महाराष्ट्र देशा - शिवसेना आणि भाजपची परिस्थिती म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’... राष्ट्रवादीचे…\nआता ‘ठाकरे’ चित्रपट बघायला मिळणार मोफत\nकांदा अनुदानाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करण्याचे सहकार मंत्र्यांचे…\nआदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पदकांवर मोहोर\nआगामी लोकसभेमध्ये कॉंग्रेसची नवी खेळी\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/dhangar-community-opposes-mega-recruitment-state-government/", "date_download": "2019-01-23T23:07:56Z", "digest": "sha1:WPJWZQTJNHSOLGRBHVPWZS2NG33WZ7BB", "length": 27886, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Dhangar Community Opposes Mega Recruitment Of State Government | मेगाभरतीला धनगर समाजाचा विरोध; आधी ‘एसटी’चे दाखले देण्याची मागणी | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\n\"फॅसीझमच्या विरोधात पक्षभेद विसरून एकत्र या\"\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nजे. जे. रुग्णालयात समाज सेवा विभाग सुरू\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nमेगाभरतीला धनगर समाजाचा विरोध; आधी ‘एसटी’चे दाखले देण्याची मागणी\nमेगाभरतीला धनगर समाजाचा विरोध; आधी ‘एसटी’चे दाखले देण्याची मागणी\nआधी ‘एसटी’चे दाखले, मगच भरती; यशवंत सेनेचा इशारा\nमेगाभरतीला धनगर समाजाचा विरोध; आधी ‘एसटी’चे दाखले देण्याची मागणी\nमुंबई : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ७२ हजार पदांच्या भरतीला आता धनगर समाजाने स्थगिती देण्याची मागणी केली आहे. आधी धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे दाखले द्या, त्यानंतर कोणत्याही प्रकारची भरती घ्या, असा इशारा यशवंत सेनेने राज्य सरकारला दिला आहे.\nयशवंत सेनेचे अध्यक्ष माधव गडदे म्हणाले की, सत्तेवर येण्यापूर्वी विरोधी बाकावरील देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मराठा आरक्षण मंजूर होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्यात आली होती. त्याचप्रमाणे मराठा समाजापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या धनगर समाजाची आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे दाखले मिळाल्यास सुमारे दीड कोटी समाज बांधवांना त्याचा फायदा होण्याची शक्यता गडदे यांनी व्यक्त केली आहे. परिणामी, मेगाभरतीला स्थगिती द्या, नाहीतर जिल्हानिहाय यशवंत सेनेकडून होणाऱ्या विरोधाला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही गडदे यांनी दिला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nMaratha ReservationMaratha Kranti MorchareservationDevendra Fadnavisमराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चाआरक्षणदेवेंद्र फडणवीस\nमराठा आरक्षणाला ओबीसी, आदिवासींंचा विरोध\nआरक्षणासाठी नाभिक समाजाचा निवडणुकांवर बहिष्कार\nअन्न प्रक्रिया उद्योगातील संधीचा लाभ उद्योजकांनी घ्यावा :देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्री जाताच मनपा सभेत १२५ कोटींच्या निधीवर जोरदार खल\nऔरंगाबादहून बँकॉक आणि टोकियो विमानसेवेची तयारी\nनीलेश राणेंच्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेना-भाजपात दुरावा आणखी वाढला\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातही ईव्हीएम मॅनेज केलेत का अशोक चव्हाण यांचा सवाल\nमोदी सरकार लोकशाहीसाठी धोकादायक, अण्णा हजारे यांनी पत्राद्वारे राष्ट्रपतींजवळ व्यक्त केली खंत\nविदर्भात जलाशयांतील पाण्याची स्थिती गंभीर, वन्यप्राणी, पक्षांसमोरही जलसंकट\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 जानेवारी\nभन्नाट आयडिया... फक्त १ किमी चालून गरजूंना करा आर्थिक मदत\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9", "date_download": "2019-01-23T22:31:27Z", "digest": "sha1:QAVMI32ZXGH47VM4JTZBQ3INSNTVOF4S", "length": 27743, "nlines": 438, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:निर्वाह - विकिपीडिया", "raw_content": "\nसर्वसामान्य माहिती. (संपादन · बदल)\nमिडियाविकि नामविश्व (प्रचालक कर्तव्य)\n‍विकिपीडियाच्या बाहेर जाऊन करावयाची कामे\nमुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन‎\nनिर्वाह कसा घ्यावा चर्चा\nवगळण्याकरिता नामांकन झालेले लेख\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\nमुखपृष्ठ सदर लेख विभाग (संपादन)\nविषय वर्गानूसार निवड झालेले लेख\nनिवड झालेले लेख २००९\nनिवड झालेले लेख २००८\nनिवड झालेले लेख २००७\nनिवड झालेले लेख २००६\nनिवड झालेले लेख २००५\nनिवड झालेले लेख २००४\nनिवड न झालेले लेख\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nदिवाळी अंक प्रकल्प चर्चा\nयाहू ग्रुप मेलिंग लिस्ट mr-wiki\nप्रचालक निर्वाह विभाग' (संपादन)\n(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)\nइतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा\nवादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा\nनवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा\nप्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा\nप्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा\nविपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा\nसद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा\nनवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा\nविदागार (अर्काइव्हज) आणि इतर चर्चापान दुवे (संपादन)\nस्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता\nइतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)\nकाही निवडक चर्चा जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा --\n\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय|\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय\nलेख संख्या नियंत्रण आणि आशयघनता प्रस्ताव\nपरिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना\nमराठी भाषेतील अक्षरे इतर भाषात वापरणे\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\nइ.स. २००६ मधील चर्चा\nइ.स. २००७ मधील चर्चा\nइ.स. २००८ मधील चर्चा\nइ.स. २००९ मधील चर्चा\nइ.स. २०१० मधील चर्चा\nइ.स. २०११ मधील चर्चा\nइ.स. २०१२ मधील चर्चा\nइ.स. २०१३ मधील चर्चा\nइ.स. २०१४ मधील चर्चा\nइ.स. २०१५ मधील चर्चा\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\n3) ऑगस्ट ५,इ.स. २००६\n4) ऑगस्ट २७,इ.स. २००६\n5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६\n6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६\n7) जानेवारी २२,इ.स. २००७\n8) ऑगस्ट ८,इ.स. २००८\n9) ऑगस्ट १०,इ.स. २००९\nमराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)\nमराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nस्वागत आणि साहाय्य चमू\nविकिपीडिया मार्गदर्शकांशी संपर्क करा\nअनुभवी सदस्य (विकिपीडिया जाणते)\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\nmarathiwikipedians गूगल एसएमएस चॅनल\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nदिवाळी अंक प्रकल्प चर्चा\nयाहू ग्रुप मेलिंग लिस्ट mr-wiki\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nहा विकिपीडिया निर्वाह मराठी विकिपीडिया प्रकल्पांचे आवश्यक आणि महत्वपूर्ण काम सुरळीत चालत राहावे म्हणून किमान स्वरूपाचा पाठबळ पुरवणे असा आहे. अर्थात यात प्रत्येक शक्य सभासदाचे योगदान अपेक्षीत आहेच.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१८ रोजी ०७:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-28/", "date_download": "2019-01-23T21:51:45Z", "digest": "sha1:L6BY4DT3SNMWEFISUGTXBXXX3NPW54JQ", "length": 6491, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आकडे बोलतात… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअमेझॉन कंपनीचे ऑगस्ट महिन्यात झालेले विक्रमी बाजारमूल्य.\nएवढे बाजारमूल्य असलेली अॅपलनंतरची दुसरी जागतिक कंपनी.\nअमेझॉन इंडियाचे २०१८ चे मूल्य (ई कॉमर्सक्षेत्रातील भारतातील वाटा ३१.१ टक्के)\nअमेझॉन इंडियाच्या महसुलात २०१६-१७ मध्ये झालेली वाढ (११७ कोटीवरून ४११ कोटी रुपये)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअर्थकारणातील स्त्रीची शक्ती (भाग-२)\nसंयमाची वेळ अन् पोर्टफोलिओचे फळ (भाग-२)\nअर्थकारणातील स्त्रीची शक्ती (भाग-१)\nसंयमाची वेळ अन् पोर्टफोलिओचे फळ (भाग-१)\nअस्थिर बाजाराचा सर्वात जास्त फायदा एसआयपीला (भाग-२)\nअस्थिर बाजाराचा सर्वात जास्त फायदा एसआयपीला (भाग-१)\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-23T23:09:51Z", "digest": "sha1:YLQQ42BNUFEX3WUCLVDFMSVRZUL3SGTV", "length": 10178, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यशवंत, शत्रुघ्न सिन्हा यांना “आप’ची ऑफर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nयशवंत, शत्रुघ्न सिन्हा यांना “आप’ची ऑफर\nनोएडा: भाजप सरकारवर सातत्याने टिका करणारे भाजपमधील दिग्गज नेते यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा या दोन नेत्यांना आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मोठी ऑफर दिली आहे. यशवं सिन्हा यांना लोकसभा निवडणूक लढवावी, अशी विनंती केजरीवाल यांनी केली आहे.\nआपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या नेतृत्वात आयोजित “जन अधिकार’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह यांच्यासह भाजप नेते यशवंत सिन्हा आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची उपस्थिती होती. यावेळी सभेला संबोधित करत असताना केजरीवाल म्हणाले, काही दिवसांपूर्वी यशवंत सिन्हा यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केले आहे, पण तुम्ही मला सांगा जर तुमच्या सारखी चांगली माणसं निवडणूक लढवणार नाहीत, तर मग कोण लढवणार असा सवाल त्यांनी सिन्हा यांना विचारला. त्यानंतर उपस्थित जनतेला त्यांनी सिन्हा यांनी निवडणूक लढवावी की नाही असा प्रश्न विचारला. जनतेकडून हो उत्तर आले आणि केजरीवाल यांनी सिन्हा यांना थेट निवडणूक लढवण्याची विनंती केली.\nयशवंत सिन्हा यांनी नोटाबंदीच्या मुद्‌द्‌यावरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाण साधला. यशवंत सिन्हा म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे. या एकाच निर्णयामुळे उद्योग-धंदे देशोधडीला लागले आहेत. अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. पण आपल्या देशात खोटे बोलणाऱ्यांना भर चौकात उभे करून मारण्याची परंपरा नाही. त्यामुळे आता मतांच्या अधिकारातून खोटे बोलणाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nगुजरात दंगल प्रकरणात चौघांना जामीन\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\n‘हे’ असणार प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे ; ९० मिनिटे चालेल परेड\nबेरोजगारांसाठी रेल्वे मध्ये मोठी संधी ; रेल्वे मंत्र्यांची घोषणा \nप्रियांका गांधींच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाने राजकीय चाणक्य प्रशांत किशोर सुखावले\nत्यांच्याकडे ‘परिवार ही पार्टी’, तर आपल्याकडे ‘पार्टी ही परिवार’ : मोदींचा काँग्रेसवर निशाणा\nसपा-बसपाला विरोध नाही ; भाजप आमचा समान शत्रु -राहुल गांधी\n ; लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल- राहुल गांधी\nगुजरात दंगल प्रकरणात चौघांना जामीन\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://maa.ac.in/index.php?tcf=library_section", "date_download": "2019-01-23T22:50:46Z", "digest": "sha1:FG3FSJRRFMDYVKRK5QUIWNLU4OVCS5RS", "length": 1459, "nlines": 22, "source_domain": "maa.ac.in", "title": "l Maharashtra Academic Authority (MAA), Kumthekar Road, Pune - 30", "raw_content": "\nLatest News & Updates अध्ययन निष्पत्ती आधारित पायाभूत चाचणी पत्र २०१८-१९ | Click To Apply for Maharashtra International Education Board | इयत्ता १० वी मूल्यमापन योजना परिपत्रक\nराष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग POSCO e-BOX माहितीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nतंत्रस्नेही शिक्षक (ICT) राष्ट्रीय पुरस्कार अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्वखर्चाने परदेश अभ्यास दौरा रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-01-23T22:31:55Z", "digest": "sha1:XW5NDWWYC2BGFR2PZW5AFVQM24DHAW65", "length": 4956, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोनार - विकिपीडिया", "raw_content": "\nबाली बेटांवरील पारंपरिक पद्धतीने काम करणारा सोनार (इ.स. १९००-१९४० सालांदरम्यानचे चित्र)\nसोनार (इंग्लिश: Goldsmith , गोल्डस्मिथ ;) म्हणजे सोने व अन्य मौल्यवान धातूंच्या वस्तू तयार करणारा कारागीर होय. सोनार हा दागिने, सणा-समारंभांत वापरल्या जाणार्‍या चीजवस्तू, भांडी इत्यादी जिनसा घडवतात. आज सोन्याचा व्यवसाय हा सोनार वर्गा पुरता मर्यादित नाही.\nपारंपारिक व्यवसायात हातोडी, एरण, पकड,फुंकणी, इ. हत्यारे वापरली जात असत.\nसोनार समाजात अनेक उपजाती आहेत उदा. दैवज्ञ, अहिर, लाड, वैश, पांचाळ इ. सोनार समाज हा मूळ हिंदू धर्माला मानतो.सोनार समाजाच्या तुळजाभवानी व कालिका माता या मूळ देवता आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१९ रोजी १५:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-loss-reserve-ticket-canceled-48977", "date_download": "2019-01-23T22:28:29Z", "digest": "sha1:URBWKXEUMXZX3JIAA7SZSA2TKM45SFDR", "length": 11688, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news loss by reserve ticket canceled आरक्षित तिकीट रद्द केल्यास भुर्दंड | eSakal", "raw_content": "\nआरक्षित तिकीट रद्द केल्यास भुर्दंड\nबुधवार, 31 मे 2017\nएसटीचा निर्णय; चार तासांपर्यंत 50 टक्‍के परतावा\nएसटीचा निर्णय; चार तासांपर्यंत 50 टक्‍के परतावा\nमुंबई - प्रवाशांसह उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले जात असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने प्रवाशांच्याच खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. आरक्षित तिकीट रद्द करणे आता प्रवाशांना महागात पडणार आहे. बस सुटण्याच्या चार तास आधी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना 50 टक्‍के रक्कम परत केली जाणार आहे. परताव्याच्या दरात इतरही बदल महामंडळाने केले आहेत. या संदर्भात 29 मे रोजी आदेशही काढण्यात आले.\nयापूर्वी गाडी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या चार तास आधी आरक्षित तिकीट रद्द केल्यास अवघ्या पाच रुपयांची कपात करून प्रवास भाड्याची उर्वरित रक्‍कम संबंधित प्रवाशास परत केली जात होती. मात्र, आता 50 टक्‍के रक्कम कपात केली जाणार आहे. बस सुटण्याच्या अर्धा तासापर्यंत तिकीट रद्द केल्यास 10 टक्‍के कपात केली जात होती. नव्या बदलानुसार 12 तासांपर्यंत तिकीट रद्द केल्यास 25 टक्‍के रक्कम कपात केली जाणार आहे. त्यामुळे आरक्षित तिकीट रद्द करताना प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.\n24 तासांपर्यंत 10 टक्‍के कपात\nबस सुटण्याच्या 30 मिनिटांपूर्वी आणि प्रत्यक्षात बस सुटल्यानंतर दोन तासांपर्यंत आरक्षित तिकीट रद्द केल्यास 50 टक्‍के रक्कम परत केली जात होती. यापुढे 24 तासांपर्यंत तिकीट रद्द केल्यास परतव्याच्या रकमेतून 10 टक्‍के कपात केली जाणार आहे.\nवाहतूक पोलिसांवर आता न्यायालयाची नजर\nनागपूर : कर्तव्यात हयगय करणाऱ्या 11 वाहतूक पोलिसांवर कारवाई केल्याचे शपथपत्र प्रशासनाने दाखल केल्यानंतर यापुढे यंत्रणेवर न्यायालयाची नजर असेल, असे...\nनिसर्ग, वन्यजीव छायाचित्रांचे सोलापुरात प्रदर्शन\nसोलापूर : डॉ. मेतन फाउंडेशनतर्फे सोलापुरात पहिल्यांदाच निसर्ग आणि वन्यजीवांच्या \"निसर्गाशी नाते जुळवा' या विषयावरील छायाचित्रांचे प्रदर्शन 24 ते...\nएसटी स्थानकांतून पळवतात प्रवासी\nपुणे - राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांमधून खासगी वाहनचालक प्रवासी पळवीत असल्याने ‘एसटी’चे कंबरडे मोडण्याची वेळी आली आहे. आगारांच्या परिसरात...\nशुभम हरला आयुष्याची लढाई; शेतकरी विधवेचा आधारच हरपला\nझरी जामणी (जि. यवतमाळ) - गेल्या २१ दिवसांपासून आयुष्याची लढाई लढत असलेल्या शुभम भोयर याचा नागपूर येथे उपचारादरम्यान सोमवारी (ता. २१) मृत्यू झाला....\nएसटीखाली सापडून शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू\nढेबेवाडी (जि. सातारा) : एसटीबसच्या पुढील चाकाखाली सापडून शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास ढेबेवाडी-करहाड...\nएसटीच्या \"रातराणी'त आता \"स्लीपर बर्थ'\nमुंबई - एसटी महामंडळ आता 30 आसने आणि 15 \"स्लीपर बर्थ' असलेल्या दोनशे रातराणी बसची बांधणी करणार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-benefits-schemes-agriculture-department-eight-days-farmers-account", "date_download": "2019-01-23T23:33:52Z", "digest": "sha1:5C6CZJKM227GMQM5QQ5UYMLQABXAS5AA", "length": 17190, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, The benefits of the schemes of the Agriculture Department in eight days to the farmers' account | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयोजनांचा लाभ आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर\nयोजनांचा लाभ आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nपुणे ः जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत ७५ टक्के अनुदानातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्‍तिक लाभ योजनांचे थेट लाभ हस्तांतराचे काम पूर्ण झाले आहे. विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या ४ हजार ५६५ लाभार्थ्यांना एकूण ४ कोटी ४४ लाख २९ हजार रुपयांची रक्कम येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी दिली.\nपुणे ः जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत ७५ टक्के अनुदानातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्‍तिक लाभ योजनांचे थेट लाभ हस्तांतराचे काम पूर्ण झाले आहे. विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या ४ हजार ५६५ लाभार्थ्यांना एकूण ४ कोटी ४४ लाख २९ हजार रुपयांची रक्कम येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी दिली.\nजिल्हा परिषदेच्या योजनांचा थेट लाभ जिल्हास्तरावरून देण्यात येणार आहे. गेल्यावर्षी फक्त कृषी विभागांच्या योजनांचे लाभ जिल्हा स्तरावरुन तर उर्वरित विभागांच्या लाभ तालुकास्तरावरून करण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत गतवर्षी ६३ लाभार्थ्यांना दोन एचपी बोअरवेल मोटार, २९७ लाभार्थ्यांना तीन एचपी आेपन वेल मोटार पंपसंच, ३३२ लाभार्थ्यांना पाच एचपी मोटार पंपसंच आणि १८२ लाभार्थ्यांना ७.५ एचपी मोटार पंपसंचासाठीच्या अनुदानाचे एकूण ३७ कोटी ९८ लाख रुपये खात्यात जमा करण्यात येणार आहे.\nया शिवाय ७५ एम. एम. ९० एमएम पीव्हीसी पाइप, ७५ एमएम एचडीपीई पाइपासाठी ११९९ लाभार्थ्यांना २ लाख २६ हजार रुपये दिले जाणार आहेत. ३ एचपी पेट्रोडिझेल पंपसंच खरेदी करणाऱ्या ३२ आणि ३ एचपी पेट्रोकेरोसिन पंपसंच घेणाऱ्या ३० लाभार्थ्यांना मिळून ५ लाख ५२ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.\nबॅटरी स्प्रेपंप घेणाऱ्या २७१, एचटीपी स्पेपंप आॅईल इंजिनासाठी २० लाभार्थ्यांना ३ लाख २० हजार रुपये, प्लॅस्टिक क्रेटसाठी १५४ शेतकऱ्यांना ३ लाख १४ हजार रुपये, प्लॅस्टिक ताडपत्रीसाठी २२ लाख ११ हजार रुपये, सायकल कोळप्यासाठी ५ शेतकऱ्यांना ३ हजार १०० रुपये, ट्रक्टरचलित दोन फाळी सरी रिझरसाठी १०० शेतकऱ्यांना १ लाख ५० हजार रुपये, २ एपी इलेक्ट्रीक कडबा कुट्टीसाठी ९२५ शेतकऱ्यांना १ कोटी ६२ लाख ३२ हजार रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.\nप्रस्ताव पात्र ठरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना एकच वेळी रक्कम पोचावी याची खबरदारी घेण्यात आली आहे. लाभ देताना पैसे परत येऊ नयेत, यासाठी त्यांच्या बॅंक खात्याच्या माहितीची पडताळणी करण्यात आली आहे. त्यामुळे पैसे जमा करण्यास उशीर झाला. आठ दिवसांत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील.\n- सुनील खैरनार, जिल्हा कृषी विकास अधिकारी\nकृषी विभाग agriculture department बोअरवेल डिझेल\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sharad-pawar-says-separate-system-needed-organic-certificate-maharashtra", "date_download": "2019-01-23T23:31:22Z", "digest": "sha1:THY3JZ5ELHPYLLV77LKKXZBMCAUKGOQN", "length": 18176, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, sharad pawar says, separate system needed for organic certificate, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसेंद्रीय प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी ः शरद पवार\nसेंद्रीय प्रमाणपत्रासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी ः शरद पवार\nमंगळवार, 4 सप्टेंबर 2018\nपुणे: सेंद्रीय शेतमालाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांनी इतर राज्य आणि देशाचा विचार करावा. सेंद्रीय शेतमालाची विक्री करण्यासाठी मानांकन असावे. त्यासाठी कृषी विभागाकडे सेंद्रीय शेतीचे प्रमाणपत्र देणारी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे. त्याशिवाय सेंद्रीय शेतमालाला चांगला दर मिळणार नाही, असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.\nपुणे: सेंद्रीय शेतमालाचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांनी इतर राज्य आणि देशाचा विचार करावा. सेंद्रीय शेतमालाची विक्री करण्यासाठी मानांकन असावे. त्यासाठी कृषी विभागाकडे सेंद्रीय शेतीचे प्रमाणपत्र देणारी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे. त्याशिवाय सेंद्रीय शेतमालाला चांगला दर मिळणार नाही, असे मत माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.\nमहाआॅरगॅनिक अँड रेरिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) यांच्या वतीने पहिले विषमुक्त शेतमाल विक्री केंद्राचे उद्‌घाटन सोमवारी (ता.३) मगरपट्टा येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी श्री. पवार बोलत होते. या वेळी कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, ‘मोर्फा’चे अध्यक्ष अंकुश पडवळे, मगरपट्टा सिटीचे चेअरमन सतीश मगर, ‘मोर्फा’चे व्यवस्थापकीय संचालक युगेंद्र पवार, प्रतिभा पवार, उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे, सचिव प्रल्हाद वरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर आदी उपस्थित होते.\nश्री. पवार म्हणाले, की देशातील बहुतांशी ग्राहकांकडून सेंद्रिय शेतमालाला मागणी आहे. त्यांना चांगला शेतमाल देण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळणार आहेत. मोठ्या ग्राहकांशी करार करण्यासाठी ‘मोर्फा’चा जन्म झाला आहे. शेतकऱ्यांनी या कंपनीचे सभासद व्हावे. आखाती देशांतून चांगल्या प्रतीच्या मालाला अधिक मागणी आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. विक्रीसाठी काही अडचणी आहेत. त्या अडचणी दूर करण्यात येतील. परंतु, परदेशात विक्री करण्यासाठी सुरुवात तरी केली पाहिजे. आंतरराष्ट्रीय नियमांचा अभ्यास केला पाहिजे, तरच आपण शेतमाल परदेशात विक्री करू शकणार आहोत.\nसच्चिंद्रप्रताप सिंह म्हणाले, ‘‘मोर्फा’च्या माध्यमातून सेंद्रिय शेतमालाचे केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतमालाला चांगले दर मिळण्यास मदत होईल. राज्यात कृषी विभागाच्या शाश्वत शेती अभियानांतर्गत मागील दोन-तीन वर्षांत सेंद्रिय शेतीसाठी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय गट स्थापन करण्यात आले आहेत. त्याला चालना देण्यासाठी काही प्रमाणात अनुदान देण्यात आले. विभागाने शेतमालाला सर्टिफिकेशन देण्यासाठी पीजीएसची सुविधा आणली आहे. त्याचा सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.\nअंकुश पडवळे म्हणाले, की सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा, यासाठी ‘मोर्फा’ची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पुण्यातील विविध ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. हे पहिले केंद्र असून, हेल्दी हार्वेस्ट हा ब्रँड तयार केला आहे.\nकार्यक्रमात सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील, मोर्फाचे उपाध्यक्ष स्वाती शिंगाडे यांनी प्रास्तविक केले. तर, विकी राठी यांनी आभार मानले.\nकृषी विभाग सेंद्रीय शेती शेती शरद पवार मगर कृषी आयुक्त सिंह पुढाकार अनिल सावळे\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nपरोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...\nसांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....\nसाखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे : दुष्काळी स्थितीमुळे साखर...\nनंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...\nॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...\nविदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...\n‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...\nगूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...\nदुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...\nबांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...\nवेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...\nदूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...\nमक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...\nएफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...\nराज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...\nकेळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...\nसुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...\nशेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/manthan/orphans-reservation-issue/", "date_download": "2019-01-23T23:18:26Z", "digest": "sha1:PMPSPM5KJI3NR7IK7FWCOKZRUFGIHIVQ", "length": 41970, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Orphan'S Reservation Issue | अनाथांच्या आरक्षणाची धूळफेक...निराधारांच्या स्वावलंबनाच्या बोलघेवड्या पताका! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nगडकरी स्मारकाची पूजा; पुतळा बसविण्याची मागणी\nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nअनाथांच्या आरक्षणाची धूळफेक...निराधारांच्या स्वावलंबनाच्या बोलघेवड्या पताका\norphan's reservation issue | अनाथांच्या आरक्षणाची धूळफेक...निराधारांच्या स्वावलंबनाच्या बोलघेवड्या पताका\nअनाथांच्या आरक्षणाची धूळफेक...निराधारांच्या स्वावलंबनाच्या बोलघेवड्या पताका\nसज्ञान अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात एक टक्का समांतर आरक्षणाचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला; पण वस्तुस्थिती काय आहे किती जणांना हे आरक्षण मिळणार किती जणांना हे आरक्षण मिळणार वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर संस्थेचा आश्रय सुटल्याने ही मुले परत एकदा अनाथ होतात. गेल्या पाच वर्षांत शासनाकडून ‘अनाथ लाभार्थी’ म्हणून केवळ अपवादानेच प्रमाणपत्र मिळाले आहे. याचाच अर्थ महाराष्टÑात अनाथांच्या आरक्षणाचे लाभार्थीही अपवादानेच असतील\nअनाथांच्या आरक्षणाची धूळफेक...निराधारांच्या स्वावलंबनाच्या बोलघेवड्या पताका\nमहाराष्ट्र शासनाने नुकताच एक निर्णय घेतला आहे. संस्थांच्या आश्रयाने राहणाºया सज्ञान अनाथ मुला-मुलींसाठी खुल्या प्रवर्गात १ टक्का समांतर आरक्षण सरकारने १७ जानेवारी २०१८ रोजी जाहीर केले.. अनेकांना हा निर्णय क्रांतिकारी वाटला. या निर्णयामुळे संस्थाश्रयी सज्ञान अनाथांना शासकीय नोकरीसह आरक्षणाच्या विविध सोयी, सवलती, सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असा समाजाचा समज झाला. वृत्तपत्रे नि प्रसारवाहिन्या ज्या उत्साहाने या निर्णयाचे स्वागत, चर्चा करताहेत त्या मागे सर्व संवेदनशील घटकांची अशा मुला-मुलींबद्दलची सहानुभूती स्पष्ट होते. पण अशा प्रसंगी वस्तुनिष्ठपणे या प्रश्नाकडे पाहणे आवश्यकच नाही तर अनिवार्य आहे.\nअनाथाश्रम, बालकाश्रम, रिमांड होममधील अनाथ मुलांच्या संदर्भातील ही घोषणा. त्यांच्या संगोपन, पुनर्वसन कार्याचा मोठा इतिहास आहे.\n२००६ व अगदी अलीकडे निर्भया बलात्कार प्रकरणातून काही महत्त्वाचे बदल, सुधारणा झाल्या आहेत. या कायद्यान्वये संस्थाश्रयी सज्ञान अनाथ मुला-मुलींसाठी बालगृहे चालविली जातात. ती अनाथांसाठी जशी आहेत तशीच मतिमंद, अपंग, एड्सबाधित बालकांसाठीपण आहेत.\nयुती शासनापासूनच्या काळात महाराष्टÑात बालगृहांचे पेव फुटले असून, आजमितीस सुमारे ९०० बालगृहे कार्यरत आहेत. त्यात सुमारे ७० हजार अनाथ, निराधार मुले राहतात. त्यात पालक असलेल्या मुलांचा भरणा अधिक असून, पूर्ण अनाथ अशी १५ टक्केच मुले, मुली आढळतात. म्हणजे सुमारे दहा हजारांपैकी पुनर्वसनक्षम (१८ वर्षे पूर्ण होणारी) सुमारे २५०० मुले-मुली दरवर्षी संस्थेतून बाहेर पडतात. अनाथ बालकांच्या आरक्षणाचा प्रश्न निगडित आहे तो या संस्थाश्रयी सज्ञान झालेल्या अनाथ मुला-मुलींचा. त्यांच्यासाठी राज्यात आज अवघी ७ आफ्टरकेअर होस्टेल्स आहेत. ती अधिकांश शासकीय आहेत. त्यात २५०च्या घरात मुले आहेत. मुलींसाठी अवघे एक आफ्टरकेअर हॉस्टेल आहे, जिथे केवळ ४० मुलींची सोय होते. ही जी आफ्टरकेअर होस्टेल्स आहेत ती मुंबई, पुणे, नाशिक, औरंगबाद, अमरावती व कोल्हापूरसारख्या महानगरातच. त्यांचा सुमार दर्जा, बेसुमार बंधने व जुजबी निर्वाहभत्ता (दरडोई दरमहा रु. ९५०) त्यामुळे ती ओस पडत चालली आहेत. संस्थेतून सज्ञान होऊन बाहेर पडणाºया १० टक्के अनाथ मुला-मुुलींची सोय होते. ९० टक्के मुले-मुली १८व्या वर्षी परत एकदा अनाथ होतात. ही मुले लहानपणी अनाथ, अनौरस म्हणून दाखल होतात. तेव्हा नाव, गाव, पत्ता, पालक, जात, धर्म नसलेली ही मुले-मुुली सज्ञान होऊन बाहेर येतात तेव्हा ना ओळख, ना आधार, ना निवास, ना भोजनाची सोय. रामभरोसे ही अनाथ मुले-मुली ऐन तारुण्यात चुकलेल्या हरणासारखी निवारा, आश्रम शोधत भटकतात. चाकरमाने, मोलकरणीचे काम करणे, हॉटेलात कपबशा विसळणे अशीच कामे त्यांच्या नशिबी येतात. कारण तेव्हा त्यांची मुख्य गरज असते ती राहायला छत नि दोन वेळचे जेवण. पै पै साठवून ही मुले स्वावलंबी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून धडपड करत राहतात; पण वयाच्या अठराव्या वर्षानंतर संस्थेतून यांना काहीच मिळत नसल्याने ते पुन्हा एकदा बेघर होतात. राहायला जागा नाही, म्हणून पत्ता नाही म्हणून रेशन कार्ड नाही. जन्मतारीख नाही म्हणून आधार कार्ड नाही. आधार कार्ड नाही म्हणून बँक खाते नाही.. अशा अनंत अडचणींच्या चक्रव्यूहात सापडलेली, फसलेली ही संस्थाश्रयी सज्ञान अनाथ मुले-मुली.\nया मुलांना सन २०१२ मध्ये शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे ‘अनाथ प्रमाणपत्र’ देण्याचा निर्णय झाला. अशी प्रमाणपत्रे धारण करण्यास दहा हजार पात्र मुले-मुली असताना, माहितीच्या अधिकारातून पुढे आलेली वस्तुस्थिती अशी की गेल्या पाच वर्षांत सक्षम व संवेदनशील शासनाने ‘मी अनाथ लाभार्थी’ म्हणून अपवादानेच प्रमाणपत्र बहाल केले आहे. त्यामुळे एक टक्का खुल्या वर्गातील समांतर आरक्षणाचे लाभार्थीही महाराष्टÑात अपवादानेच असतील. अनाथ मुलांसाठीचे आरक्षण केवळ मृगजळ असून, समाज व प्रसारमाध्यमांच्या डोळ्यात फेकलेली धूळ होय. शासनाने प्रतिज्ञापूर्वक खोटे बोलण्याचा धडाका लावला असून, या संदर्भात महाराष्टÑ शासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र अभ्यासनीय ठरते. संस्थाश्रयी सज्ञान अनाथांना पुनर्वसनाचा हक्क म्हणून आरक्षण देण्यासंबंधी अ‍ॅड. राजेंद्र अनभुले यांनी सन २०११ नि २०१२ मध्ये जनहित याचिका दाखल केल्या होत्या. त्यात २९ राज्ये व ६ केंद्रशासित प्रदेश यांसह भारत विविध सरकारांना अनाथांच्या पुनर्वसनार्थ काय सोयी-सुविधा आहेत, त्याबद्दलची प्रतिज्ञापत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. महाराष्टÑ शासनातर्फे मार्च २०१३ मध्ये हरिनारायण राठोड, विभागीय उपायुक्त (महिला व बाल विकास), नाशिक क्लब, सोशल वेल्फेअर कॉम्प्लेक्स नाशिक यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, त्यात संस्थाश्रयी सज्ञान अनाथांसाठी १ टक्का आरक्षण मागासवर्गीय प्रवर्गात देण्याचे लेखी आश्वासन देऊनही ते प्रत्यक्षात मात्र खुल्या प्रवर्गात दिले आहे, ते पण समांतर आहे. म्हणजे हे मूळ ५१ टक्के घटनात्मक आरक्षण नाही. शिवाय या प्रतिज्ञापत्रात या मुलांसाठी कर्मवीर भाऊराव पाटील स्वावलंबी पुनर्वसन योजना लागू केल्याचा निर्देश आहे. त्याचे लाभार्थी, आर्थिक तरतूद शासन जाहीर करू शकेल का शिवाय या मुलांसाठी यात ‘ज्ञानसूर्य योजने’चा उल्लेख असून, त्यानुसार उच्चशिक्षणासाठी दर मुलास एक लाख ५० रुपये दिले जातात असे नमूद आहे. ते आजवर कुणास दिले हे शासन सांगू शकणार का शिवाय या मुलांसाठी यात ‘ज्ञानसूर्य योजने’चा उल्लेख असून, त्यानुसार उच्चशिक्षणासाठी दर मुलास एक लाख ५० रुपये दिले जातात असे नमूद आहे. ते आजवर कुणास दिले हे शासन सांगू शकणार का या नि अशा अनेक धादांत खोट्या गोष्टी महाराष्टÑ शासनाने नमूद केल्या आहेत. ही प्रतिज्ञापत्रे फसवी असल्याची गोष्ट सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट झाल्यावर भारत सरकारच्या महाधिवक्तांनी सरळ सरळ शरणागती पत्करून न्यायालय जो आदेश देईल तो पाळण्याचे मान्य केले. तेव्हा याचिकाकर्त्या संस्थाश्रमी सज्ञान अनाथ मुलांमार्फत वादीतर्फे वकिलांनी देशासाठी समान योजना (युनिफॉर्म पॉलिसी) सादर केली होती. ती मान्य झाली असून, ती महाराष्टÑासही बंधनकारक आहे; पण त्यातील काहीही महाराष्टÑात घडले नसून, अंमलबजावणी झाली नसून संस्थाश्रयी सज्ञान मुलांतर्फे लवकरच सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश व भारत सरकारविरुद्ध न्यायालयात अवमान याचिका सादर केली जाणार आहे.\n‘युनिसेफ’ या आंतरराष्टÑीय बालकल्याण संस्थेने सन २०१० मध्ये संस्थाश्रयी सज्ञान अनाथ ज्ञान मुलांच्या पुनर्वसन शिक्षणसंबंधी सोयी, सुविधा, सवलतीबाबत एक संशोधन अहवाल प्रकाशित करून तो शासनास सादर करण्यात आला होता. तो उघडून वाचायचे सौजन्यही शासनाने आजवर दाखवलेले नाही. सन २०१३ मध्ये महाराष्टÑ शासनाने ‘बाल धोरण’ मंजूर केले आहे. त्यातील कलम ९ (पृ. क्र. १८)नुसार संस्थाश्रयी अनाथ बालकांसंबंधी ज्या बाबी मान्य करण्यात आल्या आहेत, त्यासही अद्याप तरी वाटाण्याच्या अक्षताच पदरी पडल्या आहेत. त्यातही संस्थाश्रयी सज्ञान अनाथ बालकांसाठी अनुरक्षण/ पुनर्वसन कार्यक्रम अधिक व्यापक व सक्षम करण्याचे आश्वासन आहे. ‘बाल न्याय अधिनियम-२०००’साठी शासनाने नियम तयार केलेत, पण त्यांना अद्याप मान्यता न मिळाल्याने त्यांची अंमलबजावणी होत नाही.\nप्रश्न मुळात इतकाच आहे की, शासन व समाजास संस्थाश्रयी सज्ञान अनाथ मुले-मुली आपली वाटतात का ती मतदार नसल्याने राजकारण्यांना त्यांच्याशी देणे-घेणे नाही. ही मुले असंघटित, अजात असल्याने समाजलेखी त्यांचे अस्तित्व नगण्य. प्रसारमाध्यमे दिवस साजरा करतात; पण प्रश्न लावून धरत नसल्याने प्रश्नांचे घोंगडे वर्षानुवर्षे भिजत पडते.\nखरे तर ज्यांना काहीच नाही त्यांना शासन व समाजाने सर्वकाही प्राधान्याने द्यायला हवे. पण, अनाथांना नाथ नसल्याने सनाथ सरकार लोकप्रिय घोषणा करण्यात इतिकर्तव्यता मानते. म्हणून अनाथांचे आरक्षण केवळ मृगजळ ठरले आहे.\n(लेखक अनाथांचे संगोपन, पुनर्वसन क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसाहित्य संमेलनाच्या आयोजनांचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे\nराइट टू डिस्कनेक्ट:-कामाचे तास संपल्यानंतर ‘ऑफिस’पासून दूर होण्याची मोकळीक\nजगण्या जगविण्याचं संमेलन:-साहित्य संमेलनाच्या उद्घाटकांच्या गावातला सुन्न करणारा फेरफटका\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2019-01-23T23:06:02Z", "digest": "sha1:PS2YU62CDKUUK4GCH7LXTKPZ7LIGVMYU", "length": 4874, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विल्यम मॅकमेहोन - विकिपीडिया", "raw_content": "\n(विल्यम मॅकमेन या पानावरून पुनर्निर्देशित)\nविल्यम मॅकमेहोन ऑस्ट्रेलियाचा विसावा पंतप्रधान होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबार्टन · डीकिन · वॉटसन · रीड · डीकिन · फिशर · डीकिन · फिशर · कूक · फिशर · ह्यूज · ब्रुस · स्कलिन · ल्योन्स · पेज · मेंझिस · फॅडेन · कर्टीन · फोर्ड · चिफली · मेंझिस · होल्ट · मॅकइवेन · गॉर्टन · मॅकमेन · व्हिटलॅम · फ्रेझर · हॉक · कीटिंग · हॉवर्ड · रुड · जिलार्ड · रुड · ॲबट · टर्नबुल\nइ.स. १९०८ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०१८ रोजी १२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.chinacustomparts.com/mr/products/metal-stamping-parts/lamp-parts/", "date_download": "2019-01-23T23:17:02Z", "digest": "sha1:565ZL34FAZ5BMIRXSYPXW6D27RRLMJRH", "length": 4935, "nlines": 191, "source_domain": "www.chinacustomparts.com", "title": "दिवा भाग उत्पादक आणि पुरवठादार - चीन दिवा भाग फॅक्टरी", "raw_content": "\nलहान घरगुती उपकरणांची भाग\nखगोलशास्त्र एकमेकांवर जोरात आदळणे भाग\nप्लास्टिक इन्जेक्शन मोल्डिंग कार्यशाळा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nलहान घरगुती उपकरणांची भाग\nखगोलशास्त्र एकमेकांवर जोरात आदळणे भाग\nआमच्याशी संपर्क मोकळ्या मनाने. आम्ही नेहमी आपल्याला मदत करण्यास तयार आहेत.\nप्लास्टिक इन्जेक्शन मोल्डिंग काय आहे\nसीएनसी यंत्र पितळ भाग काय आहे\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा चषक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-politics-news-424660-2/", "date_download": "2019-01-23T22:57:57Z", "digest": "sha1:GKHLMURATC6UNOG6IKQS3VQJH5FBE5AL", "length": 15914, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सत्ताधारी शिवसेनेला,आमदारांना विकासाचे देणे घेणे नाही | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसत्ताधारी शिवसेनेला,आमदारांना विकासाचे देणे घेणे नाही\nखा.दिलीप गांधी : भिस्तबाग चौकात भारतीय जनता पक्षाची भव्य जाहिर सभा\nनगर – सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल व्हावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहोरात्र काम करत आहेत. विकासाच्या नवनवीन कल्पना राबवून विकास योजना थेट जनतेपर्यंत पोहचवत आहेत. नगरलाही ही विकासाची गंगा येत आहे. केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून नगर शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करुन प्रत्यक्ष कामास सुरुवातही झाली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भरिव निधी दिला आहे. मात्र महानगरपालिकेच्या माध्यमातून या मंजूर विकास कामांची 100 टक्के अंमलबजावणी होत नाही.\nसत्ताधारी या विकास कामांमध्ये खोडा घालत आहेत. विकास कामांचे श्रेय भारतीय जनता पार्टीला मिळेल हे त्यांना खुपते आहे. म्हणूनच 10 कोटींच्या कामातही त्यांनी अडथळा आणून निधी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास यश आले नाही. लवकरच या 10 कोटींची विकास कामे शहरात सुरु होणार आहेत. असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका आशा कराळे, पै.शिवाजी कराळे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भारतीय जनता पार्टीमध्ये खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला. यानिमित्त भिस्तबाग चौकात आयोजित भव्य जाहीर सभेत खा.गांधी बोलत होते. या जाहीरसभेमुळे संपूर्ण भिस्तबाग चौक भाजपमय झाला होता. सावेडी उपनगर परिसरातील हजारो नागरिक, महिला, युवक या सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी भाजपाचे शहर उपाध्यक्ष किशोर डागवाले, मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, सभापती बाबासाहेब वाकळे, सरचिटणीस किशोर बोरा, करण कराळे, तायगा शिंदे आदिंसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nपुढे बोलतांना खा. दिलीप गांधी म्हणाले, उपनगर भागातही मोठ्या प्रमाणात विकास कामे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मंजूर झाली आहेत, त्यामुळे भविष्यात नगर शहरात विकासाचे वारे वाहणार आहेत. नगर शहर पुणे, औरंगाबाद शहरांच्याही पुढे न्यायचे आहे, यासाठी केवळ रस्ते, लाईट, पाणी व इतर सुविधा देऊन चालणार नाही तर प्रत्येक नागरिकाचा विकास करायचा आहे. यासाठी महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता भाजपाच्या हातात द्या. नगरवासियांनी याआधी भाजप व्यतिरिक्त सर्वांना महापौर पदाची संधी दिली आहे. एकवेळ आमच्या हातात सत्ता द्या, शहराचे चित्र नक्कीच बदलेल. उपनगरमधील आशा कराळे, शिवाजी कराळे सारखे चांगल्या कुटूंबातील नेते भारतीय जनता पार्टीत आल्याने भाजपाची उपनगरात नक्कीच ताकद वाढणार आहे.\nयाप्रसंगी सुवेंद्र गांधी म्हणाले, वर्षानुवर्षे उपनगराने शिवसेनेला मतदान केले. आमदार, नगरसेवक निवडून दिले मात्र सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने सावेडी उपनगराकरीता काय केले. याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. युवकांसाठी व्यायामशाळा नाही, वेळो अवेळी पाणी, सर्वत्र अस्वच्छता, सुविधांचा अभाव असे चित्र शहराचे व उपनगराचे झाले आहे. परिवहन खाते शिवसेनेकडे असूनही नगर शहरातील बससेवा या सत्ताधारी शिवसेनेने बंद पाडून उपनगरमधील नागरिकांना वेठेस धरले आहे. लाज वाटली पाहिजे या सत्ताधाऱ्यांना\nआशा कराळे म्हणाल्या, 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी विकास गंगा आणली आहे, त्यांच्या कामाने प्रभावीत होऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचे निश्‍चित केले. भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्यांना न्याय व मान देणारा पक्ष आहे.\nशिवसेनेचा डाव हाणून पाडला\nप्रोफेसर कॉलनी चौकातील शॉपिंग कॉम्प्लेक्‍स पाडून कोट्यावधी रुपयांची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव शिवसेनेचा होता मात्र तो आम्ही हाणून पाडला आहे. शहराच्या विकासाच्या गप्पा मारणा-या आमदारांच्या सारसनगर भागातील नागरिक गेले 15 वर्षे पाण्याच्या टॅंकरवर उपजिविका करत होते. पाईपलाईन, पाण्याची टाकीचे काम पूर्ण झाले असूनही केवळ कार्यकर्त्यांचे हात ओले करण्यासाठी पाणी पुरवठा सुरु केला नाही. मात्र ज्यावेळी मनपाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करताच टप्प्याटप्प्याने हा पाणी पुरवठा सुरु झाला आहे. सत्ताधारी शिवसेनेला व आमदारांना नगरच्या विकासाचे काहीही देणे घेणे नाही, केवळ मला काय व श्रेया करीताच त्यांचा खटाटोप सुरू आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकरी बचाव कृती समितीकडून रास्ता रोको\nदरीत उडी मारून महिलेची आत्महत्या\nवैयक्‍तिक टीकेने श्रीगोंदा राजकीय ‘हॉटस्पॉट’वर\nबंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास\nजायकवाडी वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी\nपाण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या खुर्च्यांना हार घालून गांधीगिरी आंदोलन\nवाळू तस्करांच्या विरोधात साकूर ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन\nशेवगावात 28 एकर ऊस जळून खाक\nप्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pailateer/germany-rohit-pawar-write-hisa-article-46259", "date_download": "2019-01-23T22:55:03Z", "digest": "sha1:4KFBSBRN566RESI7HPQCOEWNWAFIKQRT", "length": 20804, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "germany: rohit pawar write hisa article हिसा (HISA): भारतीय विद्यार्थ्यांचा जर्मनीतील एक दुवा | eSakal", "raw_content": "\nहिसा (HISA): भारतीय विद्यार्थ्यांचा जर्मनीतील एक दुवा\nरोहित पवार (हायडेलबेर्ग, जर्मनी)\nशुक्रवार, 19 मे 2017\nहिसाचे सदस्य केवळ भारतीय विद्यार्थी अथवा भारतीय नागरिक राहिले नसून, विविध देशांमधील नागरिक आणि विद्यार्थी या संस्थेचे सदस्य आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये ते उत्स्फूर्त सहभाग घेतात.\nहायडेलबेर्ग… विद्यापीठांचे शहर. विचारवंतांचे... पाहताक्षणी प्रेमात पडावे असे शहर. अतिशय नयनरम्य डोंगररांगांनी वेढलेले. नागमोडी वळण घेत जाणारी नदी, त्यावरील जुना पूल, लाल रंगांची उतरत्या छपरांची घरे, प्राचीन किल्ला आणि नदीतून होणारी जलवाहतूक. नदीकिनारी असलेल्या बागा.. जणू काही एखाद्या चित्रकाराने आपल्या कुंचल्याच्या आणि रंगांच्या छटांची उधळण करीत काढलेली चित्रकलेची सुरेख अप्रतिम कलाकृती.\nफ्रँकफुर्ट पासून साधारण 80 कि. मी. दक्षिण आणि जर्मनीच्या नैऋत्य दिशेला वसलेले हे शहर. या शहराची अजून एक खासियत म्हणजे जगप्रसिद्ध हायडेलबेर्ग विद्यापीठ. हायडेलबेर्ग विद्यापीठ हि एक नावाजलेली आणि प्राचीन संस्था आहे. इसवी सन 1383 मध्ये स्थापन झालेली जर्मनी मधील सर्वात जुनी संस्था म्हणून नावलौकिक आहे. युरोप खंडातील नामांकित विद्यापीठांमध्ये समाविष्ट आहे. विद्यापीठामध्ये साधारण 30,000 पेक्षा जास्त विद्यार्थी विविध शाखांमध्ये उच्चशिक्षण घेत असून, संपुर्ण जगभरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे. भारतामधून उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून, दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे.\n'हिसा' अर्थात हायडेलबेर्ग इंडियन स्टुडंट्स असोसिएशन... (HISA)\nहायडेलबेर्गमध्ये स्थापन झालेली 'हिसा' हि एक स्वयंसेवी संस्था असून, संपुर्णतः विना अनुदानित आहे. भारतीय नागरिकांना मुख्यत्वे भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याच्या हेतूने या संस्थेची स्थापना इसवी सन 2003 मध्ये करण्यात आली. 'हिसा' बर्लिन स्थित भारतीय दूतावासाच्या अंतर्गत स्थापित इंडियन स्टुडंट्स इन जर्मनीशी (ISG)संलग्न आहे. हि संस्था संपुर्ण जर्मनीमध्ये असणाऱ्या इतर भारतीय विद्यार्थी संघटनांशी देखील संलग्न आहे. सन 2001 नंतर, उच्च शिक्षणाकरीता भारतीय विद्यार्थ्यांचे जर्मनीमध्ये येण्याचे प्रमाण वाढू लागले होते. प्रत्येक भारतीय विद्यार्थी एकमेकांबाबत अनभिद्य होते. नवीन देशात भिन्न संस्कृती अन् भिन्न भाषा असल्यामुळे दैनंदिन कामकाजात अडचण येत होती. त्यात सणासुदीला मायदेशी परतता येत नसल्याची खंतही मनात होती. त्यातूनच काही भारतीय विद्यार्थी एकत्र आले आणि परदेशातही भारतीय सण साजरे करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली. दरवर्षी भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती आणि त्यातून बरेच देशी-विदेशी नागरिक या संस्थेशी जोडले गेले. 'हिसा' आता चांगले बाळसे धरू लागली होती.\nसध्या भारताच्या विविध राज्यांमधुन अनेक विद्यार्थी हायडेलबेर्गमध्ये उच्च शिक्षणासाठी येत आहेत. तसेच शेजारी मोठी उद्योगनगरी असल्याकारणाने बरेच भारतीय नागरिक हायडेलबर्गमध्ये कामानिमित्त येत आहेत व स्थायिक होत आहेत. विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये काही अडचण येऊ नये या करीता 'हिसा' प्रयत्न करीत आहे. जर्मनीमध्ये आल्यानंतरची नोंदणी प्रक्रिया, निवास व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक, आपत्कालीन सुविधा, आरोग्य विमा इत्यादी विषयांबाबत मार्गदर्शन करणे हे देखील कार्य 'हिसा' करते. भारतीय नागरिकांना एकत्र आणणे आणि परदेशी नागरिकांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, ह्या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे. ज्या विद्यार्थ्यांना मायदेशात परतून समाजासाठी काहीतरी योगदान द्यावयाचे आहे, अशा विद्यार्थ्यांना 'सिम' अर्थात 'सेंटर फॉर इंटरनॅशनल मायग्रेशन अँड डेव्हलपमेंट' (CIM) हि स्वयंसेवी संस्था मार्गदर्शन करते आहे आणि 'हिसा' अशाप्रकारचे विद्यार्थ्यांसोबत परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात मदत करते आहे. 'हिसा'ने आतापर्यंत विविध प्रकारचे सण, उत्सव व कार्यक्रम पार पाडले आहे. उदाहरणार्थ स्वातंत्र्य दिन, होळी, क्रीडा दिन, गरबा-नवरात्री, दिवाळी व सांस्कृतिक कार्यक्रम असे मनोरंजनाचे तर स्टार्टअप बिसनेस आयडियाज सेमिनार, जॉब हंटिंग सेमिनार असे वैयक्तिक विकासाचे कार्यक्रम पार पाडलेले आहेत.\nडोईचेस क्रेब फोरशुंग झेंटरूम (DKFZ), युरोपिअन मोलेक्युलर बायॉलॉजि लॅब्रोटोरी (EMBL), हायडेलबर्ग युनिव्हर्सिटी, मॅक्स प्लांक इन्स्टिट्युट (MPI), एस आर एच युनिव्हर्सिटी (SRH) या संस्थांचे विद्यार्थी तर SAP, BASF, IBM, Accenture, Heidelberg Cement, IHI इत्यादी नामांकित कंपन्यांचे सदस्य या संस्थेचे भाग आहेत. हिसाचे सदस्य केवळ भारतीय विद्यार्थी अथवा भारतीय नागरिक राहिले नसून, विविध देशांमधील नागरिक आणि विद्यार्थी या संस्थेचे सदस्य आहेत. विविध कार्यक्रमांमध्ये ते उत्स्फूर्त सहभाग घेतात. 'हिसा'चे काही पूर्व सदस्य आज केम्ब्रिज, ऑक्सफर्ड, येल, लक्समबर्ग सारख्या परदेशातील युनिव्हर्सिटी तर काही इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER, पुणे) मध्ये दाखल झाले आहेत. हे सदस्य जगाच्या विविध कानाकोपऱ्यात राहून 'हिसा' च्या संपर्कात राहतात. काही जण कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवतात. सध्या 500 पेक्षा जास्त नागरिक 'हिसा'चे सदस्य आहेत तर अध्यक्ष, सचिव, खजिनदार, सल्लागार आणि सांस्कृतिक सचिव असे 'हिसा' च्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.\nभारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी हायडेलबर्ग मध्ये यायचे असेल तर त्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न 'हिसा' नक्कीच करेल.\nअधिक माहितीसाठी 'हिसा' चे फेसबुक पेज लाईक करा अथवा ई-मेल करा-\nशिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि...\nभारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या...\nप्रसाधनगृहांचे निकष पाळण्यात शाळा फेल\nनागपूर : मुलींना अधिकाधिक शिक्षण मिळावे, यासाठी मुलींसाठी बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. यानंतर मोदी सरकारने बेटी...\nगो गो हनी सिंगं\nनागपूर : पॉप गायक हनी सिंग याला तूर्तास थायलंड दौऱ्यावर जाण्याची सशर्त परवानगी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील...\nप्रियांका गांधींमुळे भाजपमध्ये धास्ती\nनवी दिल्ली - इंदिरा गांधींची हुबेहूब प्रतिमा अशी ओळख असलेल्या प्रियांका गांधी वद्रा यांच्या बहुप्रतिक्षित राजकारण प्रवेशामुळे सत्तारूढ भारतीय जनता...\nसंभाजी उद्यानामध्ये गडकरी यांचा पुतळा चालणार नाही; संभाजी ब्रिगेडचा इशारा\nपुणे : छत्रपती संभाजी महाराज उद्यानांमध्ये. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसला पाहिजे... अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तसेच 'राम गणेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/nationalist-congress-party-ncp-meeting-for-2019-election/", "date_download": "2019-01-23T22:20:55Z", "digest": "sha1:D6LVTKPZO65NRCF466UBKW2WDAXBMNM4", "length": 7624, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तटकरेंनी माघार घेतल्याने रायगडमधून भास्कर जाधव जवळपास निश्चित", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतटकरेंनी माघार घेतल्याने रायगडमधून भास्कर जाधव जवळपास निश्चित\nमुंबई : भास्कर जाधव यांच्यासाठी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट भास्कर जाधवांना मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे . भास्कर जाधव यांनी लोकसभेचं तिकीट देण्याची मागणी केली होती. तर जिल्हा पातळीवरुन सुनील तटकरे यांचं नाव आलं होतं.भास्कर जाधव यांची इच्छा असेल तर मी माघार घेतो. पक्षाने त्यांना संधी द्यावी आम्ही काम करु, असं सुनील तटकरे यांनी म्हटल्याचं कळतंय.\nलोकसभा निवडणूक 2019 च्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक सुरु आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होत आहे. या बैठकीत जिल्हानिहाय लोकसभा मतदारसंघातील जागांचा आढावा घेण्यात येत आहे.याच बैठकीत तटकरे यांनी ही भूमिका मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nअदिती शिवपुण्यतिथी कार्यक्रमाच्या आयोजक नाहीत,सुनील तटकरे यांची सारवासारव\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले…\nमराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेला ‘हा’ आमदार खैरेंच्या विरोधात लढवणार लोकसभा \nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले निघून\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विरोधकांवर…\nशिवसेना-भाजप म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’…\nबाहेरून डोकावणाऱ्यांना पक्षात थारा नाही ; राम शिंदेंचा सुजय विखेंना टोला\nटीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा जागेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये कमालीची चुरस पाहायला मिळत आहे.…\nविदर्भात २४ ते २६ जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता\nआझाद मैदानावर ब्राम्हण समाजाचे आंदोलन ; आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक\nलिफ्टच्या दरवाज्यातच महिलेची प्रसुती; बाळाचा जमिनीवर पडून मृत्यू\nजयंत पाटलांसमोरच भिडले नगरमधील बडतर्फ केलेले नगरसेवक\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/goa/convention-center-project-managed-financial-development-corporation/", "date_download": "2019-01-23T23:16:55Z", "digest": "sha1:K2PFNQX3XKEOEC3KDZ2YVGNILF6DYHLP", "length": 30015, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Convention Center Project Is Managed By The Financial Development Corporation | कन्व्हेन्शन सेंटर प्रकल्प व्यवस्थापनाचे काम आर्थिक विकास महामंडळाकडे | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nगडकरी स्मारकाची पूजा; पुतळा बसविण्याची मागणी\nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nकन्व्हेन्शन सेंटर प्रकल्प व्यवस्थापनाचे काम आर्थिक विकास महामंडळाकडे\nकन्व्हेन्शन सेंटर प्रकल्प व्यवस्थापनाचे काम आर्थिक विकास महामंडळाकडे\nदोनापॉल येथे तब्बल २ लाख १0 हजार चौरस मिटर जागेत येऊ घातलेल्या नियोजित कन्व्हेन्शन सेंटर व मनोरंजन संस्थेच्या इमारत प्रकल्प व्यवस्थापनाचे काम आर्थिक विकास महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे.\nकन्व्हेन्शन सेंटर प्रकल्प व्यवस्थापनाचे काम आर्थिक विकास महामंडळाकडे\nपणजी : दोनापॉल येथे तब्बल २ लाख १0 हजार चौरस मिटर जागेत येऊ घातलेल्या नियोजित कन्व्हेन्शन सेंटर व मनोरंजन संस्थेच्या इमारत प्रकल्प व्यवस्थापनाचे काम आर्थिक विकास महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे.\nसुमारे १ हजार कोटी रुपये खर्चाचे हे काम सार्वजनिक-खाजगी सहभाग (पीपीपी) तत्त्वावर केले जाणार आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष सिध्दार्थ कुंकळ्येंकर यांनी दिली. ते म्हणाले की, महामंडळ नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे. लवकरच व्यवहार सल्लागार नेमले जातील आणि मास्टर प्लॅनही निश्चित केला जाईल. या कामासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आलेली असून दर आठवड्याला बैठक होते.\n५0 व्या इफ्फीआधी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तोडीचा हा प्रकल्प असून उद्योजकता तसेच रोजगार निर्मितीही होणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत वेगवगळे प्रकल्प येऊ घातले आहेत. सप्टेंबर २0१९ पर्यंत कन्वेंशन सेंटर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. स्मार्ट सिटी अंतगर्त सेंटर फॉर एक्सलंसही येथे येईल, असे कुंकळ्येंकर यांनी सांगितले.\nइफ्फी यापुढे कन्व्हेन्शन सेंटरमध्येच होणार असल्याने तेथे स्क्रीनिंगची सोय असेल. परीक्षकांसाठी विशेष दालने, टेस्ट रुम, चित्रपट महोत्सव संचालनालयासाठी दालन अशा सर्व गोष्टी तेथे असतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात या प्रकल्पावर खर्च करण्यात येणार असल्याने तो महसूल निर्मितीच्या दृष्टिकोनातूनही उपयोगी यावा अशा पध्दतीने बांधणी केली जाईल. इफ्फीसाठी दरवर्षी सहा ते सात हजार प्रतिनिधींची नोंदणी होते. सध्या कला अकादमी, आयनॉक्स व मॅकेनिझ पॅलेस अशा तीन ठिकाणी चित्रपट प्रदर्शित करावे लागतात. कन्वेंशन सेंटर झाल्यानंतर इफ्फीचा सर्व सोहळा एकाच छताखाली होईल.\n२ लाख १0 हजार चौरस मिटर जमिनीतील बांधकाम क्षेत्राच्या व्यतिरिक्त असलेली जागा पार्किंग, वीज निर्मिती, घन कचरा व्यवस्थापन यासाठी वापरण्यात येईल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nट्रॅफिक सेन्टीनलचा दणका, गोव्याच्या अर्ध्या लोकसंख्येला चलन\nदीपक ढवळीकरांना शिरोड्यातून स्वत: निवडणूक लढवावी असे का वाटते \nआशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेली संघ निवड चुकीची, आयर्न मॅन कौस्तुभ राडकरची खंत\nगोव्याचे माजी रणजी खेळाडू राजेश घोडगे यांचे आकस्मिक निधन\nपंतप्रधान मोदींना खाणप्रश्नी काँग्रेसचा बॉलिवूड टोमणा\nतुये सिमेंट ब्लॉक तयार करणाऱ्या कंपनीत बॉयलर गॅसचा भीषण स्फोट\nहोमियोपॅथीमध्ये संशोधनासाठी उद्योगांनी गुंतवणूक करावी, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचे आवाहन\nलालकृष्ण अडवाणी प्रथमच सात दिवसांच्या गोवा भेटीवर\nमांद्रेतील उमेदवारी मिळवण्यास उमेदवारांमध्ये रस्सीखेच\nमांद्रेतील उमेदवारी मिळवण्यास उमेदवारांत रस्सीखेच\nजॅक सिक्वेरा कॅथोलिक म्हणूनच त्यांच्यावर अन्याय, चर्चिल आलेमाव यांचा आरोप\nगोव्यात 50 टक्के पर्यटन बेकायदा; व्यवसाय संकटात\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/7429-kay-ga-sakhu-bola-dajiba-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A5%82-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2019-01-23T23:24:31Z", "digest": "sha1:CIRWBUU6RCCMWIQXUYTPF3LURCNIYON2", "length": 4653, "nlines": 112, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kay Ga Sakhu Bola Dajiba / काय ग सखू? बोला दाजिबा ! - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nकाय गं सखू, बोलू का नगू,\nघडिभर जरा थांबशील का \nगोड गोड माझ्याशी बोलशील का \nकाय सांगू बाई, लई मला घाई\nदाजिबा बोलायला येळच नाही \nदाजिबा थांबायला येळच नाही \nडोईवर घेऊन चाललीस काई \nडोईवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या\nतांब्यात दूध हाय गाईचं, घेता का दाजिबा वाईचं \nकाय गं सखू, रागावू नगू,\nघडीभर जरा थांबशील का \nथांबशील का गं, जातीस कुठं तू सांगशील का \nरानाच्या वाटं घेताय भेट\nदाजिबा तुमचं वागणंच खोटं\nपहाटेच्या पारी तू चाललीस कुठं \nपहाटेच्या पारी, घेऊन न्यारी, बाई लौकरी,\nजाते मी पेरुच्या बागात, येऊ नका दजिबा रागात\nकाय गं सखू, घाबरू नगू,\nघडीभर जरा थांबशील का \nमनात काय तुझ्या सांगशील का \nसांगू कशी मी कस्‌कसं होतं\nमनात माझ्या भलतंच येतं\nकाय गं सखू तुझ्या मनात येतं \nदुखतंय कुठं कळंना नीट, लाज मला वाटं\nदाजिबा तुम्हाला माहीत, जायाचं का आंबराईत \nचल चल सखू, चल गं सखू\nजावा दाजिबा, अहो जावा दजिबा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://manogati.wordpress.com/tag/vinoba-bhave/", "date_download": "2019-01-23T23:03:12Z", "digest": "sha1:46ZEPPLFUNRGML5GP647QXCUUPYQ45FQ", "length": 26316, "nlines": 186, "source_domain": "manogati.wordpress.com", "title": "vinoba bhave – मनोगती – On Mind's Trail", "raw_content": "\nमनआरोग्य क्षेत्रातील प्रभावी युती : ठाणे आणि पुणे\nअचानक आलेल्या आगंतुक कविता\n‘अचानक आलेल्या आगंतुक कविता’ ही गेल्या महिनाभरातली प्रोसेस आहे. त्या त्या क्षणाच्या मूडमधून आलेले शब्द आहेत ते. कविता माणसाला स्वतःच्या सगळ्या भावनांना आपले म्हणायला शिकवते. अगदी काळ्याकुट्ट नकारात्मक भावनांना स्वीकारताना त्यांच्यापासून किंचित विलग होऊन तीच वेदना नेमक्या शब्दात मांडायला शिकवते. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसासमोर अनेकांच्या अनेक भावना उत्कटपणे मांडल्या जातात. कधी कधी मीही त्या भावविश्वाचा भाग बनतो आणि जणु त्या भावना अनुभवतो…. त्यातल्या काही, शब्दांमधून आलेल्या…..\nतिला ‘सी ऑफ’ करायला प्लॅटफॉर्मवर आलेला तो\nउद्या सकाळपर्यंतच्या ​अनंतकाळची विरहिणी ती.\nस्टेशनवरच्या बिनचेहऱ्याच्या डेस्परेट कोलाहलात,\nदोघांच्या चेहऱ्यावरचे ओघळतं कोवळेपण \nकिती छान ना …\nसराईत धूळफेकीच्या, कचकड्याच्या जगण्यात\nनिरागस कोंबांचं अस्तित्व चक्क टिकून \nनाही मिळत तर जावं झुलत\nआपल्याच मस्तीत गावं भटकत\nबंद दारापुढे बापुडवाण्या चेहऱ्याने बसायची,\nकिंवा धडका मारून स्वतःचेच डोकं फोडून घ्यायची;\nकुणी सक्ती नाही केलेली.\nनाही मिळत तरी जावं फुलत\nएकाच झाडाच्या आतलं जंगल न शोधता\nदाट जंगलातलं नवं झाड शोधत.\nनाही मिळत तरीही जावं खुलत\nफ्रुस्ट्रेशनवर मस्तपैकी कविता करत\nडोके फुटण्यापेक्षा कितीतरी बरं\nआतल्या आत रहावं जळत.\nजोपर्यंत जमत नाही म्हणायला\nनाही मिळत तर गेलात उडत \n3​. तुझा डिपी माझे मन\nनवा डिपी चढला तुझा\nतेव्हापासून मनातून उतरतच नाहीये तो…..\nनव्हाळी ल्यालेली एक किशोरी\nपहाते आहे उद्याच्या पहाटलेल्या तारूण्याकडे\nमीलनोत्सुक तरुणी व्याकुळली विरहात\nअन रमली शृंगाराच्या स्वप्नांमध्ये\nभविष्याचा वेग घेणारी प्रौढा….\nमाझ्या मनावर पाखर घालणारी\nमाझी ढगात हरवलेली आई\nतुझ्यात आहेत ह्या साऱ्याच विरघळलेल्या\nअर्ध्यामध्ये टाकून तुला, जर जावे लागले मला,\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nआठवणींच्या रांगोळ्यांची रेखून ठेवीन मी टिंबे.\nनक्षीदार रेघांना मग घेशील लयदार गिरवायला.\nअर्धवट जमलेल्या सगळ्या चाली,\nकरशील पूर्ण, तुझ्यातुझ्या सुरावटीत\nसमजा आलीच माझी आठवण\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nपण मी काही हट्टी बाळ नाही.\nझाली आहे जागी, करतेय् माझे लाड;\nझोपून गेलाय् का गाढ \n६. अर्थासाठी थरथरणाऱ्या हातात\nओसंडून वहाणारी समृद्ध घागर\nतर किती बहार होईल…..\n७. हवेचा हलका झोका,\nजाणवलं…. ते बरंच झालं.\nनाहीतर पसरवतच होतो मूठभर माती\nत्यावर शेवटचा गुलाब ठेवण्यासाठी.\nक्षमता…. कळूनही न वळणाऱ्या\nआणि बुद्धी…. हवी तेव्हा हरवणारी.\n“बंद कर चॅप्टर आणि निघ पुढच्या प्रवासाला…”\nटकटकच्या लयीत तो म्हणाला.\nकाहीसा खडसावून, भरड आवाजात.\n“कळतंय रे…. पण अडचण आहे;\nचॅप्टर बंद करताना, पुस्तकच बंद होतं आहे.\n“मग रहा तसाच… “तो पुढे सरकला.\nआता ठेवूया चॅप्टर आणि पुस्तकही उघडे\nझाकून टाकली की सारं कसं…..\n(ह्या लेखाची पार्श्वभूमी कळण्यासाठी ‘विनोबांचे दर्शन’ हा लेख वाचावा. त्याची link आहे. https://manogati.wordpress.com/2016/09/20/दर्शन-विनोबांचे )\nम्हणता म्हणता विनोबांचा संवादाच्या तिसऱ्या सादरीकरणाची वेळ आली. एम. के. सी. एल. ने आयोजित केलेला हा कार्यक्रम झाला पुण्याच्या टिळक स्मारक सभागृहामध्ये. सर्व वयोगटातील मंडळींनी नाट्यगृह भरुन ओसंडत होते. अध्यक्षस्थानी होते डॉ. राम ताकवले आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील जाणते श्रोते उपस्थित होते. विनोबांबद्दल बोलताना नेहमीसारखीच तंद्री लागली. तीन तासाचा कार्यक्रम संपन्न झाला. बाबाने (अनिल अवचटांनी) फेसबुकवर पोस्ट टाकली. त्यात तो लिहितो, “काल आनंद नाडकर्णीचे विनोबा या विषयावर व्याख्यान झाले. केवळ अप्रतिम. त्याचा थक्क करणारा अभ्यास, त्याने केलेली त्या विषयाची आधुनिक मानस शास्त्राशी जोडणी, त्याने छोट्या गोष्टींची अधून मधून केलेली पोषक पखरण… वा वा, तृप्त झालो, पण तृप्ती नंतर तुस्त न होता तल्लख झालो मागच्या पिढीतील अनेक उत्तम वक्त्यांनी भाषणे ऐकलेली. पण या भाषणाची जातकुळीच वेगळी. – बाबा “\nअॅड. असीम सरोदेच्या बाबांचे यवतमाळहून पत्र आले. बाबासाहेब सरोदे लिहितात, ” आपले सर्वांगसुंदर, अभ्यासपूर्ण ऐकण्याचा योग घडून आला. आनंद अनुभवला. वयाच्या ९व्या वर्षी चौथ्या वर्गात असताना विनोबांचे प्रथम दर्शन घडले. आमच्या वडिलांनी १९५४ साली विनोबांच्या भूदान यज्ञामध्ये ६० एकर जमीन दिली. दहा आदिवासी परिवार (आजही) उत्तम प्रकारे उदरनिर्वाह करत आहेत. “\nविनोबांचे अभ्यासक डॉ. मिलींद बोकील हजर होते त्यांनी कळवले, “कालचा ‘विनोबा संकीर्तनाचा’ कार्यक्रम बहारदार झाला. प्राचीन परंपरेला तुमचे आधुनिक योगदान”\nप्रा.सुरेन्द्र ग्रामोपाध्ये लिहितात, “विनोबांना अपेक्षित असं कर्म, विचार, भाव यांचं आचरण तुमच्याकडून घडत असल्याने माझ्यासारख्या ‘जड’ माणसाला विनोबा ‘भेटले’. “\nपुणे वेधचे संयोजक दीपक पळशीकर सरांची प्रतिक्रिया, “विनोबाजींनी भेटल्याचा प्रत्यय आला. मी दहा वर्षाचा होतो. विनोबा आमच्या घरी आले होते. आम्ही बडोद्याला होतो. माझे वडील आणि विनोबाजी धुळ्याच्या जेलमध्ये एकत्र होते.”\nअनुरूप विवाह संस्थेच्या गौरी कानिटकरने लिहिले, “सर कालचा विनोबांवरचा कार्यक्रम अप्रतिम झाला. सत्य, ब्रह्मचर्य, तन्मयता हे सगळं भावलं आणि माझ्यात बदल घडवून आणण्याची इच्छा निर्माण झाली.”\nअसे खूप एसएमएस, मेल्स आले. रेणुताई गावस्करांना एसएमएस असा होता, “डॉक्टर, आपल्या कालच्या भाषणाच्या संदर्भात पुण्यात हलचल माजली आहे.” अनेक तरुण श्रोत्यांनी फेसबुकवर प्रतिक्रिया दिल्या. मी ह्या सादरीकरणाचे पुस्तक करावे अशा सूचना आल्या.\nत्या दिवशी कार्यक्रमाला हजर होते वाईचे फडणीस सर. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. २१ जानेवारी २०१७ ला विनोबांची वाईमध्ये येऊन १०० वर्षे पूर्ण होणार. त्याच्या पूर्वसंध्येला वाईमध्ये हे सादरीकरण करायचे. मी अर्थात होकार दिला. वाईचा कालखंड विनोबांच्या घडणीतला अत्यंत महत्वाचा.\nवाईच्या कार्यक्रमाला पवनार आश्रमाच्या कालिंदीताई, विनोबांचे चरित्रकार विजय दिवाण, भूदान अभ्यासक पराग चोळकर अशी महनीय माणसे उपस्थित होती. माझी जेष्ठ मैत्रीण चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे खास पुण्याहून वाईला आली होती. पुन्हा सभागृह भरगच्च. आजची समाधी काही वेगळीच. वाईच्या संदर्भात जरा जास्त तपशीलात बोललो. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर साताऱ्याहून आले होते ऐकायला. माझी पाठ थोपटत म्हणाले, “तू महाराष्ट्रातला आजघडीचा सर्वोत्तम प्रवचनकार आहेस.” (गंमत म्हणजे नेमकी अशीच शाबासकी मला वसईच्या फादर फ्रॅन्सीस डिब्रीटोंनी दिली. असो.) कालिंदीताई गहिवरून म्हणाल्या, ” माझा बाबा भेटला रे मला…”\nसुमित्रा आणि मी तर रात्रीसुद्धा गप्पा मारत राहिलो. तिला बनवायचा आहे विनोबांवरचा चित्रपट. हे तिचे, माझे तसेच बाबाचे आणि अभयदादाचे (डॉ. अभय बंग ) समान स्वप्न आहे. पैसे देणाऱ्या निर्मात्याचा शोध सुरु आहे. वाईहून परतलो आणि दोन दिवसातच पोहोचलो लातूरला. लातूरच्या आमच्या वेधच्या कार्यकर्त्यांनी, ‘ विनोबा स्वचे विसर्जन’ हा कार्यक्रम तिकिटे लावून ठेवला होता. आणि आठशे लोक तिकिटे घेऊन आले होते. पुन्हा एकदा तोच अनुभव… मराठी म्हणवणाऱ्यांना, भारतीय म्हणवणाऱ्यांना विनोबा किती कमी ठाऊक आहेत. आचार्य अत्र्यांनी लिहिलेला ‘विनोबा कि वानरोबा’ हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतला लेख ठाऊक आहे काहींना पण त्यानंतर काही वर्षांनी अत्रे साश्रु डोळ्यांनी विनोबांना भेटल्याचे ठाऊक नाही. त्या क्षमेचा क्षणाच्या साक्षीदार होत्या कालिंदीताई. वसंत साठ्यांनी विनोबांनी लिहिलेले ‘अनुशासन पर्व’ हे शब्द देशभर प्रसिद्ध केले पण त्यानंतर विनोबांनी काढलेले ‘’ असे प्रश्नचिन्ह मात्र स्वतःकडेच गोठवले… आणि विनोबा तर प्रथमपासूनच समजगैरसमजांच्या पलीकडे. त्यांना जे योग्य – अयोग्य वाटायचे ते मांडायला ते कचरले नाहीत. पितास्थानी असलेल्या गांधीजींच्या उत्तर आयुष्यातल्या ब्रम्हचर्यविषयक प्रयोगांबद्दलची नापसंती विनोबांनी स्पष्ट शब्दात नोंदवली आहे. विनोबांचा अभ्यास करताना त्यामागची संगती स्पष्ट होते. विनोबांच्या मते ब्रम्हचर्य हे ‘शरीरसुखाचा निग्रहपूर्वक त्याग’ एवढयापुरते सीमित नव्हतेच. याचा उहापोह माझ्या सादरीकरणामध्ये आहे.\nविनोबा म्हणतात की माझ्याकडे स्वतःचे असे ज्ञान नाही. मी फक्त इतर सर्वांनी निर्माण केलेल्या ज्ञानधनाचा ‘फुटकळ विक्रेता’ आहे. ह्या न्यायाने माझी भूमिका फेरीवाला किंवा रस्त्याच्याकडेला बसलेल्या सर्वात फुटकळ विक्रेत्याबरोबरच करायला हवी. विनोबांचे विविध विषयांवरचे विचार मांडताना मी त्यात तल्लीन होतो आणि प्रत्येक सादरीकरण वेगळे होते हे मात्र खरं.\nपहिल्या कार्यक्रमाला वर्ष व्हायच्या आतच पाच शहरांमध्ये पाच भरगच्च कार्यक्रम झाले. त्यानिमित्ताने वारंवार विनोबांच्या अधिकाधिक जवळ जायला मिळत आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी ‘कबीर कालातीत’ ह्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. चोवीस जूनच्या संध्याकाळी पुण्यात होणाऱ्या ह्या कार्यक्रमातील निरूपणाचे शब्द माझ्याकडून येतील पण कबीराचा भाव स्वरातून उमटणार आहे महेश काळेच्या गळ्यातून… कबीर आणि विनोबा.. खरेतर एकाच माळेचे मणी.. एकेका मण्याला समजून घेतले तर माळेचा प्रवाह समजून घेताना आनंद वाढतो…समजलेले इतरांना सांगताना ते समाधान दशगुणित होते… स्वतःकडून जगाकडे. विनोबांच्या शब्दात, ‘जय जगत\nएम. के. सी. एल. आयोजित कार्यक्रमाची चित्रफीत पाहता येईल https://youtu.be/2BmxGSasMIE ह्या लिंकवर. रंगमंचावरून दाखवलेले पॉवरपॉइंट फार स्पष्टपणे दिसत नाही आणि ध्वनीची गुणवत्ताही फार दाणेदार नाही. त्यामुळे आस्वादात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. त्याबद्दल क्षमा करावी. पण हा कार्यक्रम अंशतः तरी अनुभवता यावा ह्यासाठी हा दृश्य दस्तावेज उपयुक्त ठरावा.\nशुभंकर : पापण्यांमागचे पाणी आणि आभाळाएवढं मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2019-01-23T22:50:13Z", "digest": "sha1:ZXP3FWYCSBHQDYYSGK3Y55ACQI7UCQFQ", "length": 9236, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काराकोरम महामार्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nएन-३५ (पाकिस्तान), जी-३१४ (चीन)\nअबॉटाबाद - थाकोट - चिलास - गिलगिट - अलियाबाद - सुस्त, खुंजेराब घाट, काश्गर\nकाराकोरम घाट याच्याशी गल्लत करू नका.\nकाराकोरम महामार्ग हा जगातील सर्वाधिक उंचीवर बांधला गेलेला रस्ता आहे.[१] काराकोरम पर्वतरांगेतील अत्यंत दुर्गम भागातून वाट काढत हा रस्ता चीनच्या शिंच्यांग प्रांताला पाकिस्तानच्या गिलगित-बाल्टिस्तान ह्या स्वायत्त भागाशी जोडतो. याचे अधिकृत नाव पाकिस्तानात एन-३५ तर चीनमध्ये जी-३१४ आहे.\nया रस्त्यावरील सर्वोच्च बिंदू खुंजेराब घाटात ४,६९३ मी उंचीवर आहे.[२][३]\nप्राचीन काळात सिंधू नदीच्या खोऱ्यातून काश्मीर, अफगाणिस्तान, तसेच चीनकडे जाण्यासाठी हा मुख्य मार्ग होता. चीनमधील काश्गर शहराजवळ हा रस्ता रेशीम मार्गास जाऊन मिळे. १९५९च्या सुमारास पाकिस्तान व चीनच्या शासकांनी हा रस्ता पक्का करण्यास सुरुवात केली व त्यास 'मैत्री महामार्ग' असे नाव दिले. वीस वर्षे बांधकाम चालल्यावर १९७९मध्ये हा रस्ता बांधून पूर्ण झाला. यात ८१० पाकिस्तानी तर अंदाजे २०० चीनी कामगार मृत्युमुखी पडले.[४] पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर भागात फ्रंटियर वर्क्स ऑर्गेनायझेशन व पाकिस्तान आर्मी कोर ऑफ इंजिनीयर्स यांनी हा रस्ता बांधला..[५] सुरुवातीस फक्त लष्करी हालचाली करण्यासाठी वापरात असलेला हा रस्ता १९८६च्या सुमारास आम जनतेस खुला करण्यात आला.\nजानेवारी ४, इ.स. २०१० रोजी दुपारी दोनच्या सुमारास या रस्त्यावरील करीमाबाद शहराच्या उत्तरेस प्रचंड दरड कोसळली. यात रस्त्याचा मोठा भाग नाहीसा तर झालाच परंतु या अवाढव्य दरडीने जवळून वाहणाऱ्या नदीचे पात्र रोखले गेले व एक सरोवर तयार झाले. काही महिन्यांत हे सरोवर २२ किमी लांब व २०० मी खोल इतके मोठे झाले व त्यात काराकोरम महामार्गाचा १२ किमी लांबीचा भाग बुडून गेला. यानंतर या रस्त्यावरुन होणारी वाहतूक थांबली आहे व चीन-दक्षिण पाकिस्तान यांच्यामधील दळणवळण बंद पडले आहे. हा रस्ता पुन्हा केव्हा व कसा सुरू होईल याबद्दल साशंकता आहे.[६]\n^ लोनली प्लॅनेट - काराकोरम (इंग्लिश मजकूर)\n^ जागतिक उच्चांक असलेले महामार्ग (इंग्लिश मजकूर)\n^ के.के.एच.चा इतिहास - ब्रिगेडियर मुहम्मद मुमताझ खालिद (इंग्लिश मजकूर)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/nashik-district-bank-action-minds-water/", "date_download": "2019-01-23T23:19:16Z", "digest": "sha1:Y7FWO6UNQAY72CFVJEBAVKTYFLLLOE2S", "length": 30925, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गुरुवार २४ जानेवारी २०१९", "raw_content": "\nगडकरी स्मारकाची पूजा; पुतळा बसविण्याची मागणी\nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nनाशिक जिल्हा बॅँकेवरील कारवाईने इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी \n | नाशिक जिल्हा बॅँकेवरील कारवाईने इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी \nनाशिक जिल्हा बॅँकेवरील कारवाईने इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी \nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळात एक खासदार, चार विद्यमान व चार माजी आमदारांचा समावेश असून, काहींनी यापुर्वी विधान सभेची निवडणूक लढवून आपले राजकीय भवितव्यही अजमाविले आहे. त्यामुळे जिल्हा बॅँक म्हणजे राजकारणाचा अड्डा मानला जात\nनाशिक जिल्हा बॅँकेवरील कारवाईने इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी \nठळक मुद्देविधान परिषदेवर डोळा : संकटात भर पडल्याने नैराश्य नोकर भरतीत घेतलेले पैसे परत करण्याची आलेली वेळ\nनाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्वच संचालकांवर सहकार खात्याने साडे आठ कोटी रूपयांच्या वसुलीचे दोषारोप पत्र दाखल करून आरोपीच्या पिंज-यात उभे केल्याने गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर डोळा ठेवून तयारी करणा-या इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले असून, एकीकडे सहकार खात्याच्या वसुलीचा तगादा तर दुसरीकडे चौकशीत बेकायदेशीर ठरविलेल्या नोकर भरतीत घेतलेले पैसे परत करण्याची आलेली वेळ पाहता, इच्छुकांवर दुहेरी संकट कोसळले आहे.\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळात एक खासदार, चार विद्यमान व चार माजी आमदारांचा समावेश असून, काहींनी यापुर्वी विधान सभेची निवडणूक लढवून आपले राजकीय भवितव्यही अजमाविले आहे. त्यामुळे जिल्हा बॅँक म्हणजे राजकारणाचा अड्डा मानला जात असल्याने याठिकाणी निवडून येणा-यांचे राजकीय मनुसुबे लपून राहिलेले नाहीत. जिल्हा बॅँकेची आर्थिक उलाढाल व चौकशीत उघड झालेल्या गैरव्यवहाराचा आकडा पाहता, जिल्हा बॅँकेत निवडून आल्यानंतर शेतकरी हिताचे काम करण्याऐवजी पैसे कमविण्याचाच मार्ग झाल्याची संशय घेण्याजोगी परिस्थिती आहे. याच पैशातुन अनेकांना आमदारकिची स्वप्नेही गेल्या काही दिवसांपासून पडत असताना त्यात नेमके सहकार खात्याच्या कारवाईने विघ्न कोसळले आहे. चालू वर्षी विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची निवडणूक होणार असून, मोजकेच मतदार सदस्य असलेल्या या मतदार संघात एकेक मत ‘लाख मोलाचे’ असल्याने त्यासाठी द्रव्य सांडण्याची तयारी ठेवणा-यांनाच लढण्यासाठी रिंगण मोकळे असल्याचे मानले जाते. नेमके तेच हेरून माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे, विद्यमान अध्यक्ष केदा अहेर, परवेज कोकणी, माणिकराव कोकाटे या संचालकांकडून विधानपरिषद निवडणुकीची तयारी केली जात होती. दराडे यांनी तर उमेदेवारीसाठी ‘मातोश्री’च्या अनेकवार पायधुळ झाडल्या असून, भाजपाच्या वळचणीला लागलेले परवेज कोकणी यांना दिवसाही आपल्यालाच उमेदवारी मिळण्याचे स्वप्न पडू लागले आहेत. अध्यक्ष झाल्यामुळे केदा अहेर यांना उमेदवारी मिळण्याची पुरेपूर खात्री असल्याने की काय त्यांनी राष्टÑवादीशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न चालविला होता. परंतु आता मात्र या सा-या तयारीवर पाणी फेरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा बॅँकेवर दुहेरी कारवाई झाल्याने या संचालकांच्या नितीधैर्यावरही परिणाम झाला असून, निवडणुकीला सामोरे जाताना बॅँकेची वसुली, कोर्टकज्जा यासा-या बाबींचा विचार करता प्रत्यक्षात स्वप्न अवतरणे कठीण मानले जात आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकळवण तालुक्यात बिबट्याची १० लाखांची कातडी जप्त\nमालेगावच्या रुग्णाची नाशकात आत्महत्या\nयशस्वी वकील घडण्यासाठी ‘म्यूट ट्रायल’ आवश्यक\nमुंबई-आग्रा महामार्गावर स्पीड कॅमेऱ्याची नजर\nजिल्हा कॉँग्रेस अध्यक्षपदी तुषार शेवाळे\nनाशिक विभागीय शिक्षण उपसंचालकावर गुन्हा\nदोन हजार ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा\nस्ट्रॉबेरीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना उभारी\nडांबर चोरीप्रकरणी सहा अटकेत\nदाणी यांच्या प्रेरणेनेच महिलांचा वाढला सहभाग : रावसाहेब कसबे\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sonia-gandhi-on-nitin-gadkari/", "date_download": "2019-01-23T22:37:46Z", "digest": "sha1:G7BR6MKCXS6ANU5QCH3SRJVCGNEBK24C", "length": 7751, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वाचा का मानले सोनिया गांधी यांनी नितीन गडकरी यांचे आभार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवाचा का मानले सोनिया गांधी यांनी नितीन गडकरी यांचे आभार\nटीम महाराष्ट्र देशा – कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या भागातील रस्त्यांचा प्रश्न सोनिया गांधी यांनी मांडला होता, त्याला केंद्रीय भूपृष्ठवहन, रस्ते महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नितिन गडकरी यांनी ‘सकारात्मक प्रतिसाद’ दिल्याबद्दल सोनिया यांनी आभार मानले आहेत.\nमार्च महिन्यामध्ये सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय महामार्ग 330 ए च्या चौपदरीकरणाबद्दल हे पत्र लिहिले होते. या महामार्गाचा 47 किमी भाग रायबरेली मतदारसंघात येतो. सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय महामार्ग 232, 232 ए आणि 330 ए यांचाही चौपदरीकरणाचा विचार करावा असे पत्रात लिहिले होते.\n‘प्रियांका गांधींचं प्रमोशन हे राहुल यांच्या…\n‘राहुल गांधींचे महत्त्व कमी होईल या भीतीमुळेच…\nत्यानंतर पाच महिन्यांनंतर 20 जुलौ 2018 रोजी गडकरी यांनी आपल्या विनंतीनुसार तज्ज्ञांद्वारे पाहाणी करुन रायबरेलीतील रस्त्याचे चौपदरीकरणाच्या शक्यतेबद्दल कळवले. तसेच सोनिया गांधी यांनी माहिती दिलेल्या सर्व रस्त्यांचे चौपदरीकरण करणे शक्य असल्याचेही त्यांनी पत्रातून कळवले. सोनिया गांधी यांनी याबद्दलच गडकरी यांचे आभार मानले आहेत.\nकरमाळा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरा, शिवप्रताप युवा प्रतिष्ठानची मागणी\n‘प्रियांका गांधींचं प्रमोशन हे राहुल यांच्या नाकर्तेपणाची जाहीर कबुलीच…\n‘राहुल गांधींचे महत्त्व कमी होईल या भीतीमुळेच प्रियांका यांना मोठे पद दिले…\nप्रियांका गांधीच्या एन्ट्रीमुळे भाजप भयभीत झालंं आहे, राहुल गांधींचे टीकास्त्र\nपक्षाने दिली प्रियांका गांधी यांच्यावर मोठी जबाबदारी\n‘प्रियांका गांधींचं प्रमोशन हे राहुल यांच्या नाकर्तेपणाची जाहीर कबुलीच…\nटीम महाराष्ट्र देशा- घराणेशाही आणि कॉंग्रेस याचं तस जूनचं नात आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पाठोपाठ…\nलातूर लोकसभा खलबते : निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आ.अमितराव देशमुख आणि…\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी…\nमाझ्या मतदारसंघात फेऱ्या घालणाऱ्यांचे आपण स्वागतच करतो – राम शिंदे\nमंत्रिमंडळ निर्णय : दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारची…\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE.html", "date_download": "2019-01-23T22:27:19Z", "digest": "sha1:WHVAGNBFQBORACGFLUNPPTKAP2DSCQWP", "length": 26699, "nlines": 294, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | जंगलराजचा अंत करा", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, बिहार, राज्य » जंगलराजचा अंत करा\nगया येथील रॅलीत पंतप्रधानांचे आवाहन\nअहंकार, अन्यायापासून मुक्ती देणारी विधानसभा निवडणूक\nपरिवर्तन हाच सर्वोत्तम मार्ग\nगया, [९ ऑगस्ट] – विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या बिहारच्या गया येथील विशाल रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी जदयु आणि राजद या दोन्ही पक्षांचा पुरता पंचनामा केला. जंगलराज आणि अहंकार किती घातक आहे, त्यामुळे किती त्रास होतो, याचा अनुभव बिहारवासी २५ वर्षांपासून घेत आहेत. आता हे लोक राज्यात ‘जंगलराज भाग-२’ आणू पाहत आहेत. बिहारची वाट लावायची नसेल, तर या जंगलराजचा अंत करण्याचा निर्धार आजच्या ऑगस्ट क्रांतिदिनीच करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.\nरॅलीत लोटलेल्या विशाल जनसागराकडे पाहून मोदी म्हणाले की, बिहारच्या जनतेने परिवर्तनाचा निर्णय घेतला असल्याची खात्री आता मला पटली आहे. विकासाच्या माध्यमातून बिहारचे भाग्य बदलविण्याचा आणि शक्तिशाली बिहारची निर्मिती करण्याचा पक्का निर्धार मला या गर्दीत दिसत आहे. २५ वर्षांपासून तुम्ही ज्यांना सहन केले, ज्यांचा प्रत्येक अन्याय आणि अहंकार सहन केला, त्या सर्वांपासूनच मुक्ती देणारे पर्व या निवडणुकीत येणार आहे. ही निवडणूक जंगलराज आणि अहंकारी हुकूमशाहीपासून मुक्तता करणारी ठरणार आहे.\nजंगलराज आणि अहंकारी हुकूमशाही, अशी मानसिकता असलेले लोक गेल्या २५ वर्षांपासून बिहारवर राज्य करीत आहेत. २५ वर्षांचा काळ जसा गेला, तसाच कार्यकाळ पुढील पाच वर्षांचा राहिला, तर काय होईल, याची जरा कल्पना करा. इतिहास, संस्कृती आणि अहिंसेची चर्चा बिहारशिवाय अपूर्ण आहे. पण, येथे सत्तेत बसलेल्या अहंकारी लोकांनी बिहारचा इतिहास व संस्कृतीसोबतच नागरिकांच्या स्वप्नांचाही चुराडा केला. बिहारकडे सर्व प्रकारची संपत्ती असताना आणि विकासाला वाव असतानाही हे राज्य विकासाच्या मार्गावर समोर का जात नाही, जनतेच्या स्वप्नांचा चुराडा कुणी केला, जंगलराज कुणी आणले, असा सवाल करीत बिहारला पुन्हा २५ वर्षे मागे न्यायचे नसेल, तर आजच विकासाचा संकल्प करा. तुमचा आशीर्वाद विकासाच्या रूपात मी परत करणार आहे. बिहारला वाचवायचे आहे… घडवायचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.\n‘जंगलराज भाग-१’च्या काळात सत्ताधारी नेत्यांना कारागृहाचा अनुभव नव्हता. पण, आता या नेत्यांना कारागृहाचा अनुभव आला आहे. हे नेते आता ‘जंगलराज भाग-२’च्या तयारीला लागले आहेत. या भाग दोनमध्ये बिहारवासीयांना बरबादीशिवाय काहीच दिसणार नाही. अलीकडेच भाजपा नेत्याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली, ‘जंगलराज भाग-२’ ही सुरुवात आहे, असा घणाघाती हल्लाही पंतप्रधानांनी केला.\nया लालटेनवाल्यांनी तुम्हाला अंधारात ठेवले आहे. वीज मिळत नाही. विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करावा लागतो. मागील निवडणुकीत याच नेत्यांनी, वीज मिळली नाही, तर आम्ही पुन्हा मत मागणार नाही, असा निर्धार केला होता. वीज मिळाली नसतानाही हे लोक पुन्हा तुमच्यापुढे मत मागण्यासाठी येणार आहेत. हा विश्‍वासघात आहे. तुमचे भवितव्य या लोकांनी अंधारात नेले आहे. हा वारंवार विश्‍वासघात तुम्ही मान्य करणार का, असा सवाल करतानाच, ज्यांनी बिहारसारख्या संपन्न राज्याला बिमारू राज्य बनविले, त्यांना त्यांची जागा दाखवा, असेही पंतप्रधान म्हणाले.\nविष पिणारे निवडणुकीनंतर जेव्हा विष ओकतील, तेव्हा ते कुणाच्या ताटात पडेल, नुकसान जनतेचेच होणार. त्यामुळे ज्यांनी विष घेतले आहे, त्यांना ते ओकण्याची संधीच द्यायला नको, असे त्यांनी स्पष्ट केले.\n‘कोण चंदन कुमार आहे आणि कोण भूजंग प्रसाद आहे, कोण विष पाजत आहे आणि कोण पित आहे, याची माहिती मलाही नाही. विष पिणार्‍याची आणि पाजणार्‍याची आपल्याला गरजच नाही,’ असा चिमटा पंतप्रधानांनी काढला.\nपंतप्रधान म्हणाले, राजद म्हणजे ‘रोज जंगल राज का डर’ आणि जदयु म्हणजे ‘जनतेचे दमन आणि उत्पीडन’\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअल्पसंख्यकांचा विकास हेच मोदींचे ध्येय\n=नजमा हेपतुल्ला यांची भूमिका= पाटणा, [९ ऑगस्ट] - या देशात वास्तव्यास असलेल्या प्रत्येक समाजाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळजी आहे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://shardageorai.blogspot.com/2013/07/26-2013.html", "date_download": "2019-01-23T22:40:38Z", "digest": "sha1:IJYBWPKYMZB37R7SKVAWHXM4IQAYGVTT", "length": 1847, "nlines": 27, "source_domain": "shardageorai.blogspot.com", "title": "Sharda Vidya Mandir Georai", "raw_content": "\nशारदा विद्या मंदिर गेवराई येथे दिनांक जून 26, 2013 रोजी साजरी करण्यात आली. शाहू महाराज जयंती २०१३. प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना चि . ढोबळे अविनाश इ. 10 वी.\nआज दिनांक २९ जुलै २०१३ रोजी 'शारदा विद्या मंदिरात...\nप्रशालेतील विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून साकारलेल...\nशारदा विद्या मंदिर, गेवराई नेहमीच विद्यार्थ्यांच्य...\nशारदा विद्या मंदिर गेवराई येथे गुरु पोर्णिमा उत्स...\nदैनिक लोकमत तर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेती...\nशारदा विद्या मंदिर गेवराई येथे दिनांक जून 26, 201...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-01-23T21:55:08Z", "digest": "sha1:EYDKOAMPJYQ5NRGTFZEPLJOX2M5IS2OL", "length": 5202, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पॉलिनेशिया - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ११ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ११ उपवर्ग आहेत.\n► अमेरिकन सामोआ‎ (१ क, २ प)\n► कूक द्वीपसमूह‎ (२ प)\n► टोंगा‎ (४ प)\n► टोकेलाउ‎ (१ प)\n► तुवालू‎ (२ प)\n► न्युए‎ (२ प)\n► पिटकेर्न द्वीपसमूह‎ (२ प)\n► फ्रेंच पॉलिनेशिया‎ (१ क, ५ प)\n► वालिस व फुतुना‎ (१ प)\n► सामो‌आ‎ (२ प)\n► हवाई‎ (२ क, ४ प)\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १५:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://ledwallwasher.china-led-lighting.com/company.php?Dir=VirtualRealityLightSeries&Page=1&LANG=mr", "date_download": "2019-01-23T22:34:42Z", "digest": "sha1:2HVUEOAWQWPKR37ZMXCJTXSDZEQWCZ4F", "length": 4972, "nlines": 127, "source_domain": "ledwallwasher.china-led-lighting.com", "title": "Virtualrealitylightseries,Led Virtual Reality Light,Led Coconut Tree Light - चीन Virtualrealitylightseries निर्माता आणि पुरवठादार", "raw_content": "कान्नार कॅटलॉग >>>> ऑनलाइन पहा डाउनलोड .zip\nउत्पादन केंद्र | उत्पादन प्रमाणपत्र | आमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | पारिभाषिक शब्दावली\n. फायरवॉर्ड्स लाइट हे क्लासिक लाइट वैशिष्ट्य आहे जे लोकप्रियतेत वाढत आहे, एक प्रभावी प्रदर्शन तयार करा आणि पैशासाठी उत्कृष्ट मूल्य आहे. अंतिम इलेक्ट्रॉनिक आत्यंतिक प्रदर्शनासाठी 2.1 मी 2.8 मीटर पर्यंत निवडा. ते त्यांच्या स्वत: च्या किंवा विस्तारित प्रदर्शनच्या भागांवर आश्चर्यकारक दिसतात.\nLED भिंत वॉशर प्रकाश\nLED ढलले टीप प्रकाश\nएलईडी रबर केबल लाइट\nएलईडी आभासी वास्तव प्रकाश\nLED नारळ पाम प्रकाश\nएलईडी नारळ खजुळाचे झाड\nआम्ही शिपमेंट खाली समर्थन\nआम्ही देयक खाली समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-narsinghs-challenge-appoint-sushil-56141", "date_download": "2019-01-23T23:02:46Z", "digest": "sha1:VRLLQWI5TH4MYXWPOOVTGZ5VJJLTX2T6", "length": 11086, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Narsingh's challenge to appoint Sushil सुशीलच्या नियुक्तीस नरसिंगचे आव्हान | eSakal", "raw_content": "\nसुशीलच्या नियुक्तीस नरसिंगचे आव्हान\nगुरुवार, 29 जून 2017\nनवी दिल्ली - कुस्तीगीर सुशीलकुमार आणि नरसिंग यादव यांच्यामधील छत्तीसचा आकडा अजूनही कायम आहे. उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी बंदी घालण्यात आलेल्या नरसिंगने या वेळी सुशीलला थेट लक्ष्य करत त्याच्या राष्ट्रीय निरीक्षक बनण्यास आव्हान दिले आहे.\nनवी दिल्ली - कुस्तीगीर सुशीलकुमार आणि नरसिंग यादव यांच्यामधील छत्तीसचा आकडा अजूनही कायम आहे. उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी बंदी घालण्यात आलेल्या नरसिंगने या वेळी सुशीलला थेट लक्ष्य करत त्याच्या राष्ट्रीय निरीक्षक बनण्यास आव्हान दिले आहे.\nसुशीलची राष्ट्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात परस्पर हितसंबंधाच्या तत्त्वाचा भंग होत असल्याचे नरसिंगने क्रीडा मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. सासरे सत्पाल यांच्या छत्रसाल आखाड्यात सुशील नवोदित मल्लांना घडविण्याचे काम करत असताना तो राष्ट्रीय निरीक्षक कसा होऊ शकतो, असा प्रश्‍न त्याने या पत्राद्वारे क्रीडा मंत्रालयाला विचारला. रियो ऑलिंपिकला जाण्यापासून आपल्याला रोखण्यात सुशीलनेच अडथळे निर्माण केल्याचा आरोपही त्याने या पत्रात केला आहे.\nपहिल्या सहस्रकाच्या पहिल्या शतकातील, पहिल्याच काही दशकांतील ही एक कलिकथा. सम्राट नीरोने लादलेल्या अवजड करभाराने वाकलेल्या, सक्‍तीच्या शिस्तीनं...\nबास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी\nपुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा...\nत्या दिवशी सहज म्हणून टीव्ही लावला, तर ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर मुलांच्या स्पर्धा चालू होत्या. आजकाल खेळांच्या स्पर्धा पाहताना त्यात किती गुंतायचं या...\nखेलो और खिलो (मुकुंद पोतदार)\nशाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या...\n-52 अंशात 'ते' धावले 42 किमी मॅरेथॉन\nओयमीकॉन (रशिया) - या गावातील तापमान -52 डिग्री सेल्सिअस होते. अशा या वातावरणात 16 धावपंटूनी मॅरेथॉनमध्ये धावण्याचा विक्रम केला आहे. सैबेरियातील एका...\nआदित्य ठाकरेंनी दिल्या स्वसंरक्षणाच्या 'टिप्स'\nनाशिक : दैनंदिन कामे करताना आपल्याला कुणी \"फॉलो' करते का करत असल्यास सजग राहा. घटना सांगून घडत नाही, त्यामुळे समोरून हल्ला झाल्यास किंवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-01-23T23:41:29Z", "digest": "sha1:WC4U2SYZSX3WBO6YXJWGFI5FLRGIQV4V", "length": 43919, "nlines": 357, "source_domain": "www.agrowon.com", "title": "माणिक रासवे | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपाणी, स्वच्छता, विजेसह कुरुंदवाडीत हिरवाईची समृद्धी\nगुरुवार, 10 जानेवारी 2019\nहिंगोली जिल्ह्यातील कुरुंदवाडी ग्रामपंचायतीने लोकसहभागातून विविध विधायक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये ग्रामस्वच्छता, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ‘वाॅटर मीटर’द्वारे पाणी , बंधिस्त गटारींद्वारे सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामस्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, गावातील वृक्ष लागवड, भूमिगत वीजपुरवठा आदी उपक्रमांचा समावेश आहे. स्वच्छ, सुंदर, हिरवाईने नटलेले पर्यावरण संतुलित समृद्ध गाव म्हणूनही कुरुंदवाडीची जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींकडूनही गावातील उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे. ग्रामविकासातून शेतीचीही प्रगती होत अर्थकारणाला गती मिळाली आहे.\nहिंगोली जिल्ह्यातील कुरुंदवाडी ग्रामपंचायतीने लोकसहभागातून विविध विधायक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये ग्रामस्वच्छता, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ‘वाॅटर मीटर’द्वारे पाणी , बंधिस्त गटारींद्वारे सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामस्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, गावातील वृक्ष लागवड, भूमिगत वीजपुरवठा आदी उपक्रमांचा समावेश आहे. स्वच्छ, सुंदर, हिरवाईने नटलेले पर्यावरण संतुलित समृद्ध गाव म्हणूनही कुरुंदवाडीची जिल्ह्यात ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींकडूनही गावातील उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे. ग्रामविकासातून शेतीचीही प्रगती होत अर्थकारणाला गती मिळाली आहे.\nघरोघरी देण्यात आलेल्या नळजोडण्या. पाणीवापर मोजण्यासाठी प्रत्येक नळाला बसविलेले वाॅटर मीटर\nशिवकन्या कांचगिरे यांचे रेशीम कीटक संगोपनगृह. पांडुरंग मारोती यांनी पाण्याचे व्यवस्थापन करून घेतलेली ज्वारी.\nशाळेत डिजिटल शिक्षण दिले जाते.\nहातपंपांना पुरेसे पाणी आहे.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nमाळीवाड्यातील शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता\nगुरुवार, 27 डिसेंबर 2018\nपाथरी, जि. परभणी : जिल्हा परिषदेच्या माळीवाडा (ता. पाथरी) येथील आंतरराष्ट्रीय ओजस शाळेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे नामकरण आणि लोकार्पण सोहळा मंगळवारी (ता. २५) पार पडला.\nपाथरी, जि. परभणी : जिल्हा परिषदेच्या माळीवाडा (ता. पाथरी) येथील आंतरराष्ट्रीय ओजस शाळेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे नामकरण आणि लोकार्पण सोहळा मंगळवारी (ता. २५) पार पडला.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nदुष्काळात गोडी अॅपलबेरची, थेट विक्रीतून मिळवले ‘मार्केट’\nमंगळवार, 25 डिसेंबर 2018\nपरभणी जिल्ह्यातील सायाळा खटींग येथील लक्ष्मणराव खटींग यांनी पारंपरिक हंगामी पिकांव्यतिरिक्त ॲपल बेर या फळपिकाची निवड केली. कमी खर्च, कमी देखभाल व पीक व्यवस्थापन अन्य व्यावसायिक फळांच्या दृष्टीने कमी ही वैशिष्ट्ये त्यांनी अभ्यासली. व्यापाऱ्यांकडून कटू अनुभव आल्याने स्वतःची थेट विक्री व्यवस्था उभारली. सर्व प्रयत्नांतून हे पीक दुष्काळातही यशस्वी केले.\nपरभणी जिल्ह्यातील सायाळा खटींग येथील लक्ष्मणराव खटींग यांनी पारंपरिक हंगामी पिकांव्यतिरिक्त ॲपल बेर या फळपिकाची निवड केली. कमी खर्च, कमी देखभाल व पीक व्यवस्थापन अन्य व्यावसायिक फळांच्या दृष्टीने कमी ही वैशिष्ट्ये त्यांनी अभ्यासली. व्यापाऱ्यांकडून कटू अनुभव आल्याने स्वतःची थेट विक्री व्यवस्था उभारली. सर्व प्रयत्नांतून हे पीक दुष्काळातही यशस्वी केले.\nकृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर बोरांची थेट विक्री\n-शेततळ्यातील पाण्यामुळे विहिरीची पाणी पातळी वाढली. त्यामुळे रब्बी ज्वारीचे पीक घेता आले.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nकेळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग\nशुक्रवार, 14 डिसेंबर 2018\nकेळीच्या विलियम्स वाणाची वैशिष्ट्ये\nझाडांची उंची ग्रॅंड नैन वाणांच्या झाडापेक्षा ४० ते ५० सेंमीने कमी.\nवाणाचा कालावधी सुमारे १० ते ११ महिने.\nहा वाण अन्य वाणांपेक्षा १५ ते ३० दिवस आधी काढणीस येतो.\nवाणाच्या झाडाचा बुंधा अर्धापुरी वाणासारखा. त्यामुळे जोराच्या वाऱ्यामुळे झाड खाली तुटून पडत नाही.\nकेळीच्या विलियम्स वाणाची वैशिष्ट्ये\nझाडांची उंची ग्रॅंड नैन वाणांच्या झाडापेक्षा ४० ते ५० सेंमीने कमी.\nवाणाचा कालावधी सुमारे १० ते ११ महिने.\nहा वाण अन्य वाणांपेक्षा १५ ते ३० दिवस आधी काढणीस येतो.\nवाणाच्या झाडाचा बुंधा अर्धापुरी वाणासारखा. त्यामुळे जोराच्या वाऱ्यामुळे झाड खाली तुटून पडत नाही.\nशेतामध्ये दर्जेदार केळी घडांचे वजन करताना\nबांधावरच व्यापाऱ्यांनी केळीची खरेदी केल्याने वाहतूक खर्च वाचला.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसरकारनं दावणीला चारा, हाताला काम द्यावं...\nशुक्रवार, 7 डिसेंबर 2018\nपरभणी ः गतवर्षी बोंडअळीमुळे अन यंदा दुष्काळामुळे कपाशीचा लागवड एवढेही हाती आले नाही. समदं कोरडवाहू आहे. ओलिताच्या सोयीसाठी एखाद्या योजनेतून विहीर द्या सायेब. गेल्या वर्षीच्या शिलकीतून सध्या धकत आहे. पण अजून सात आठ महिन्याचा काळ कठीण आहे. प्रत्येक शेतकरी कुटुंबांना महिन्याकाठी पाच हजार रुपये दुष्काळ निर्वाह भत्ता द्यावा. संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी. पीक विमा परतावा मंजूर करावा. हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी.\nपरभणी ः गतवर्षी बोंडअळीमुळे अन यंदा दुष्काळामुळे कपाशीचा लागवड एवढेही हाती आले नाही. समदं कोरडवाहू आहे. ओलिताच्या सोयीसाठी एखाद्या योजनेतून विहीर द्या सायेब. गेल्या वर्षीच्या शिलकीतून सध्या धकत आहे. पण अजून सात आठ महिन्याचा काळ कठीण आहे. प्रत्येक शेतकरी कुटुंबांना महिन्याकाठी पाच हजार रुपये दुष्काळ निर्वाह भत्ता द्यावा. संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी. पीक विमा परतावा मंजूर करावा. हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nपुदिना शेतीतून मिळाला वर्षभर रोजगार\nरविवार, 2 डिसेंबर 2018\nमेदनकलूर (जि. नांदेड) येथील शेख रफियाबी शेख आरिफ यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेत महिला बचत गटाच्या साथीने पुदिना आणि भाजीपाला लागवड क्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. या लागवडीमुळे गावातील महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध झाला. पुदिना शेतीमुळे गावचे अर्थकारणही बदलू लागले आहे.\nमेदनकलूर (जि. नांदेड) येथील शेख रफियाबी शेख आरिफ यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेत महिला बचत गटाच्या साथीने पुदिना आणि भाजीपाला लागवड क्षेत्र वाढविण्यावर भर दिला आहे. या लागवडीमुळे गावातील महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध झाला. पुदिना शेतीमुळे गावचे अर्थकारणही बदलू लागले आहे.\nपुदिना पेंड्या बांधताना शेख रफियाबी आणि महिला मजूर.\nबचत गटातील महिलांना मार्गदर्शन करताना महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच बॅंकांचे अधिकारी.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nमांडाखळी शिवारात शेततळ्यांमुळे फळबागांसाठी संरक्षित सिंचन\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\nपरभणी : मांडाखळी (जि. परभणी) गावशिवारात कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवारअंतर्गत झालेली जलसंधारणाची कामे तसेच विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांमध्ये ३९ शेततळ्यांची कामे झाली आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेततळ्यांतील संरक्षित पाणीसाठ्यावर यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना संत्रा, सीताफळ फळबागा जोपासणे शक्य झाले आहे.\nपरभणी : मांडाखळी (जि. परभणी) गावशिवारात कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवारअंतर्गत झालेली जलसंधारणाची कामे तसेच विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांमध्ये ३९ शेततळ्यांची कामे झाली आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेततळ्यांतील संरक्षित पाणीसाठ्यावर यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना संत्रा, सीताफळ फळबागा जोपासणे शक्य झाले आहे.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nबारमाही भाजीपाला, थेट विक्री प्रभावी ठरली कुटूंबाची एकी\nशुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018\nभाजीपाला देतो दररोज उत्पन्न\nभाजीपाला विक्रीतून दररोजचा घरखर्च तसेच शेतीकामाच्या खर्चासाठी हाती पैसा येतो. त्यामुळे सोयाबीन, तूर, कापूस आदी माल तातडीने विकायची गरज पडत नाही. दरात तेजी येईपर्यंत तो साठवून ठेवण्यावर भर असतो. दर वाढल्यानंतर विक्री केली जाते.\nभाजीपाला देतो दररोज उत्पन्न\nभाजीपाला विक्रीतून दररोजचा घरखर्च तसेच शेतीकामाच्या खर्चासाठी हाती पैसा येतो. त्यामुळे सोयाबीन, तूर, कापूस आदी माल तातडीने विकायची गरज पडत नाही. दरात तेजी येईपर्यंत तो साठवून ठेवण्यावर भर असतो. दर वाढल्यानंतर विक्री केली जाते.\nदर्जेदार मुळ्याचे उत्पादन घेतलेले बाळासाहेब.\nबाजारात नेण्यासाठी क्रेटमध्ये भरलेले दुधी भोपळे.\nकृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ भाजीपाला विक्री.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nदुष्काळात रेशीम ‘चॉकी’ सेंटरने दिली भक्कम साथ\nशनिवार, 3 नोव्हेंबर 2018\nसततची दुष्काळी परिस्थिती, गारपीट, बाजारभाव यांची न राहिलेली हमी आदी समस्यांवर बरबडी (जि. परभणी) येथील श्रीधर सोलव यांनी रेशीम शेतीतून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. पुढे ‘चॉकी रेअरिंग’ सुरू केले. आज कोषनिर्मितीपेक्षाही याच व्यवसायातून दुपटीपर्यंत नफा त्यांना मिळतो आहे. दर महिन्याला २० हजार अंडीपुंजांपासून बाल्यावस्थेतील कीटकनिर्मिती करून त्यांचा पुरवठा करण्याची क्षमता सोलव यांनी निर्माण केली आहे.\nसततची दुष्काळी परिस्थिती, गारपीट, बाजारभाव यांची न राहिलेली हमी आदी समस्यांवर बरबडी (जि. परभणी) येथील श्रीधर सोलव यांनी रेशीम शेतीतून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. पुढे ‘चॉकी रेअरिंग’ सुरू केले. आज कोषनिर्मितीपेक्षाही याच व्यवसायातून दुपटीपर्यंत नफा त्यांना मिळतो आहे. दर महिन्याला २० हजार अंडीपुंजांपासून बाल्यावस्थेतील कीटकनिर्मिती करून त्यांचा पुरवठा करण्याची क्षमता सोलव यांनी निर्माण केली आहे.\nदुष्काळात रेशीम ‘चॉकी’ सेंटरने दिली भक्कम साथ\nदुष्काळात रेशीम ‘चॉकी’ सेंटरने दिली भक्कम साथ\nदुष्काळात रेशीम ‘चॉकी’ सेंटरने दिली भक्कम साथ\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nशिवाराशिवारांत झाला येगयेगळा पाऊस\nशनिवार, 27 ऑक्टोबर 2018\nहिंगोली ः दरवर्षी एक एका मोठ्या शेतकऱ्याले ट्रॅक्टरची ट्राली भरून सोयाबीन होत असते. यंदा चार- पाच शेतकऱ्यांच्या २० एकरांतील सोयाबीनचा माल एकाच ट्रॅालीमध्ये घरी आणला, अशा शब्दांत यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनात झालेल्या घटीबाबत चोंढी बुद्रुक (ता. सेनगाव) येथील शेतकरी सखाराम भाकरे यांनी सांगितले.\nहिंगोली ः दरवर्षी एक एका मोठ्या शेतकऱ्याले ट्रॅक्टरची ट्राली भरून सोयाबीन होत असते. यंदा चार- पाच शेतकऱ्यांच्या २० एकरांतील सोयाबीनचा माल एकाच ट्रॅालीमध्ये घरी आणला, अशा शब्दांत यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनात झालेल्या घटीबाबत चोंढी बुद्रुक (ता. सेनगाव) येथील शेतकरी सखाराम भाकरे यांनी सांगितले.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-12-%E0%A4%B9%E0%A4%9C/", "date_download": "2019-01-23T23:12:55Z", "digest": "sha1:4DAJZKNPXOXTRL3AXJNXZI7VJFYV5QRY", "length": 9254, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नीरव मोदीच्या विरोधात 12 हजार पानी आरोपपत्र | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनीरव मोदीच्या विरोधात 12 हजार पानी आरोपपत्र\nपीएनबी घोटाळ्याबद्दल ईडीचे पाऊल\nमुंबई – देशाबाहेर पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्यांच्या साथीदारांविरोधात आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे 12 हजार पानी आरोपपत्र दाखल केले. तब्बल 13 हजार कोटी रूपयांच्या पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) घोटाळ्याबद्दल ईडीने येथील विशेष न्यायालयात पहिले आरोपपत्र दाखल केले.\nईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्‍टच्या (पीएमएलए) अंतर्गत हे पाऊल उचलले. नीरव आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित जप्तीचा तपशीलही आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे. ईडीच्या पहिल्या आरोपपत्रात केवळ नीरव आणि त्याच्या साथीदारांचा समावेश आहे. नीरवचा मामा आणि घोटाळ्याचा सहआरोपी मेहुल चोक्‍सी याच्याविरोधात दुसरे आरोपपत्र दाखल केले जाईल, असे समजते.\nयाप्रकरणी सीबीआयने याआधीच दोन आरोपपत्र दाखल केले आहेत. पीएनबी घोटाळ्याचा तपास सीबीआय, ईडी आणि इतर केंद्रीय यंत्रणा करत आहेत. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यापूर्वीच नीरव आणि चोक्‍सीने देशाबाहेर पलायन केले. सध्या त्यांनी अमेरिकेत आश्रय घेतल्याचा संशय आहे. मात्र, त्यांचा नेमका ठावठिकाणा समजू शकलेला नाही. घोटाळा चव्हाट्यावर आल्यानंतर ईडीने नीरव आणि चोक्‍सीची मोठ्या प्रमाणात मालमत्ता जप्त केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n…जाणून घ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय\nफोटोगॅलरी : प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाची राजपथावर जोरदार तयारी\nविरोधकांच्या एकीवर टीका केल्याने शिवसेनेचे मोदींवर शरसंधान\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nमेळघाटात बालमृत्यूचे तांडव सुरूच ; 9 महिन्यांत 508 बालमृत्यू\n‘डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खुश असेल’\nबेस्टच्या संपासंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nगुजरात दंगल प्रकरणात चौघांना जामीन\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF.html", "date_download": "2019-01-23T21:54:41Z", "digest": "sha1:F3TPD6CVPHAHLPFEDVRZ4ZLZXISIQEXJ", "length": 22192, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | भारतीय जवान काश्मिरी महिलांवर बलात्कार करतात!", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » भारतीय जवान काश्मिरी महिलांवर बलात्कार करतात\nभारतीय जवान काश्मिरी महिलांवर बलात्कार करतात\n=कन्हैयाचे पुन्हा विषारी बोल=\nनवी दिल्ली, [९ मार्च] – संसद हल्ल्याप्रकरणी फासावर लटकविण्यात आलेल्या अफजल गुरूचे समर्थन करून भारतविरोधी घोषणा दिल्यानंतर देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने आता नवीन गरळ ओकली आहे. भारतीय लष्करातील जवान सुरक्षेच्या नावाखाली काश्मिरी महिलांवर बलात्कार करीत असल्याचा आरोप त्याने केला. यामुळे कन्हैया नव्या संकटात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nमंगळवारी देशात महिला दिन साजरा करण्यात येत असताना, जेएनयूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्याने थेट लष्करी जवानांविरोधातच गरळ ओकली. काश्मिरात मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे, असे सांगताना या राज्यातून सैन्य हटविण्याच्या मुद्यावरही त्याने वादग्रस्त मत मांडले. त्याचे भाषण ऐकणार्‍या काही विद्यार्थ्यांनीच याबाबतची माहिती एका वृत्तवाहिनीला दिली.\nत्याच्या भाषणाचे रेकॉर्डिंगही करण्यात आले असून, पोलिस ते तपासून पाहात आहे. लष्करी जवानांविषयी तो जे काही बोलला, त्यात सत्यता आढळून आल्यास त्याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याचीच शक्यता जास्त असल्याचे मत एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने व्यक्त केले आहे.\nयापूर्वी, ९ फेबु्रवारी रोजी कन्हैयाने जेएनयूमध्ये अफजल गुरूला श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात आझाद काश्मीरचे नारे देतानाच, भारतविरोधी घोषणाबाजीही केली होती. या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर सुटला आहे.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअर्थसंकल्पातील लोकप्रिय घोषणा लोकांपर्यंत पोहोचवा\n=भाजपा संसदीय पार्टीच्या बैठकीत अमित शाह यांचे आवाहन= नवी दिल्ली, [९ मार्च] - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-01-23T21:46:00Z", "digest": "sha1:U22BZ53EUS3W6QZ7FNYEBQ5NXS7EIDZH", "length": 4446, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:न्यू मेक्सिकोमधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► आल्बुकर्की‎ (२ प)\n\"न्यू मेक्सिकोमधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nदे मॉईन, न्यू मेक्सिको\nलास क्रुसेस, न्यू मेक्सिको\nलास व्हेगास, न्यू मेक्सिको\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१३ रोजी १०:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/pune/pune-rescued-youth-escaped-drunken-towers/", "date_download": "2019-01-23T23:17:49Z", "digest": "sha1:KXOTTPY3VSRKVPX456QMQGMKAPKFJOKR", "length": 23597, "nlines": 333, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pune: The Rescued Youth Escaped Drunken Towers | पुणे : दारूच्या नशेत टॉवरवर चढलेल्या तरुणाची सुटका | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nगडकरी स्मारकाची पूजा; पुतळा बसविण्याची मागणी\nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nपुणे : दारूच्या नशेत टॉवरवर चढलेल्या तरुणाची सुटका\nपुणे : दारूच्या नशेत टॉवरवर चढलेल्या तरुणाची सुटका\nगणेश गालफाडे याचे कात्रज चौकातच वडापावची गाडी असून त्याने ती भाड्याने दिली असल्याचे सांगण्यात येते़ दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले़\nगणेश गालफाडे (वय ३२, रा़ कात्रजगाव) असे त्याचे नाव आहे़ कात्रज चौकात आयसीसी टॉवर आहे़ या आठ मजली इमारतीच्या वर मोबाईलचे टॉवर आहे़ गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास गणेश गालफाडे हा दारूच्या नशेत या टॉवरवर चढल्याचे लोकांच्या लक्षात आले़\nला आत्महत्या करायचा आहे़ मी उडी मारणार असे बरळू लागला होता़ हे समजल्यावर भारती विद्यापीठ पोलीस तातडीने तेथे पोहचले़ पोलिसांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, तो ऐकायच्या मनस्थितीत नव्हता़ शिवाय उंचावरुन पडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले.\nअग्निशामक दलाचे अधिकारी प्रकाश गोरे यांनी सांगितले की, आम्ही देवदूत व रेस्क्यु व्हॅन घेऊन तेथे पोहचलो़ तेव्हा तो बरळत होता़ त्याचा कधीही हात सुटून पडण्याची शक्यता होती़ त्यामुळे तातडीने खाली जाळी तयार ठेवण्यात आली़ एका बाजूने काही जणांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले़ त्यावेळी इतरांनी दुस-या बाजूने चढून त्याच्याजवळ पोहचले व त्याच्या कमरेला दोरी बांधली़ त्यानंतर त्याला हलते ठेवण्यासाठी एका बाजूला सरकण्यास सांगितले़ तो सुरक्षित जागी येताच दोरी खेचून त्याला खाली घेण्यात आले़ त्याला सुरक्षितपणे खाली घेऊन पोलिसांच्या हवाली करण्यात आले.\nगणेश गालफाडे याचे कात्रज चौकातच वडापावची गाडी असून त्याने ती भाड्याने दिली असल्याचे सांगण्यात येते़ दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले़\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\n अशी रंगली ‘उरी’ची सक्सेस पार्टी\nHappy Birthday Sid : पाहा, सिद्धार्थ मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीचे इनसाईड फोटो\nPhotos: सोनाली बेंद्रे दिसली डॅशिंग अंदाजात, तिचे फोटो पाहून व्हाल दंग\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nमोहम्मद शमीचे जलद शतक\nहरभजन सिंगची दुबई सफर\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपोट कमी करण्याचे सोपे उपाय\n उन्हाळ्याची चाहूल लागताच या हॉटेलची बनते नदी\nम्हणून मिठीला म्हटले जाते 'जादू की झप्पी'\n'ही' आहेत आशियातील स्वप्नवत बेटं\nकोणती हेअर स्टाइल करावी या प्रश्नात असाल तर हे ८ ट्रेन्डी Haircuts ट्राय करा\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AB%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-01-23T21:57:01Z", "digest": "sha1:IXQR5I7DGTQDOOOZ5IQDXLAXXCESXUN7", "length": 4818, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे १८५० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे १८५० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८२० चे १८३० चे १८४० चे १८५० चे १८६० चे १८७० चे १८८० चे\nवर्षे: १८५० १८५१ १८५२ १८५३ १८५४\n१८५५ १८५६ १८५७ १८५८ १८५९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे १८५० चे दशक\nइ.स.च्या १९ व्या शतकातील दशके\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील दशके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/12004", "date_download": "2019-01-23T23:16:34Z", "digest": "sha1:XWJORJHK5LZ5O4VT3BTQZMKN5YNH6GLS", "length": 23150, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, technowon, FARM IMPLIMENTS, TROLLY MAKING YASHKATH- RAVINDRA LOHAR | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा घेतलाय ध्यास\nगुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा घेतलाय ध्यास\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nगुणवत्तापूर्ण शेती उपयोगी अवजारे व ट्रॉलीच्या उत्पादनांतून लहान शहादे (ता. जि. नंदुरबार) येथील रवींद्र जगन्नाथ लोहार यांनी आपली आगळी ओळख निर्माण केली आहे. वडिलांकडून मिळालेल्या कौशल्यात नावीन्याची भर घालत पारंपरिक व्यवसायाचे रुपडे पालटले आहे. त्यांच्या उत्पादनांची ख्याती महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशपर्यंत पोचली आहे.\nगुणवत्तापूर्ण शेती उपयोगी अवजारे व ट्रॉलीच्या उत्पादनांतून लहान शहादे (ता. जि. नंदुरबार) येथील रवींद्र जगन्नाथ लोहार यांनी आपली आगळी ओळख निर्माण केली आहे. वडिलांकडून मिळालेल्या कौशल्यात नावीन्याची भर घालत पारंपरिक व्यवसायाचे रुपडे पालटले आहे. त्यांच्या उत्पादनांची ख्याती महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशपर्यंत पोचली आहे.\nनंदुरबार शहरापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर लहान शहादे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या गावामध्ये कापूस, पपई, मिरची अशी पिके घेतली जातात. येथील रवींद्र लोहार यांनी अवजारे निर्मिती आणि ट्रॉली निर्मिती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. रवींद यांना कौटुंबिक अडचणींमुळे विज्ञान विषयातील पदवी पूर्ण करता आली नाही. शिक्षण सोडल्यानंतर १९९६ मध्ये आपल्या वडिलांच्याच लाकडी अवजारे निर्मितीत उतरले. त्यांच्याकडून व्यवसायातील कौशल्ये आत्मसात केली. त्यावेळी ५०० चौरस फुटामध्ये केवळ चार-पाच पत्रे छप्पराच्या निवाऱ्यावर वडिलांचा व्यवसाय सुरू होता. प्रामुख्याने गावातील शेतकरी, सालदार यांच्या मागणीप्रमाणे अवजारे बनवली जात. रवींद्र यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून, एका वेळी अनेक कामे करणाऱ्या बैलचलित अवजारे निर्मितीला प्रारंभ केला. हळूहळू लोखंडी अवजारांच्या निर्मितीला सुरवात केली.\nएकाच अवजारात पेरणी, कोळपणी, पिकाला मातीची भर अशी दोन तीन कामे व्हायला हवीत, अशा बहुउद्देशीय यंत्र निर्मिती करण्याचा कल असतो.\nअवजारे गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी दर्जेदार लोखंड व इतर साहित्याचा वापर.\nअॅडजस्टीव अवजारे हे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. ९ ते २४ इंची अंतरातील कोळपणीसाठीची अवजारे त्यांनी तयार केली.\nवाढत्या व्यवसायाला निधीची कमतरता भासत होती. तात्पुरते खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन गरज भागवली जाई. पुढे २००४ मध्ये खादी ग्रामोद्योगकडून कर्ज मिळू शकते, हे समजले. मात्र मालकीची जागा नसल्याचे अडचण आली. अशा वेळी गावातील डॉ. कांतिलाल भबुता पटेल मदतीला धावले. त्यांनी स्वतःचे ३५०० चौरस फुटाचे दुमजली घर महामंडळाकडे तारण ठेवण्यासाठी दिले. अशा प्रकारे खादी ग्रामोद्योग मंडळाकडून चार लाख ७५ हजार रुपये कर्ज १२ टक्के व्याजदराने मिळाले. यातून व्यवसायासाठी आवश्‍यक बेंडिंग, वेल्डिंग, ड्रीलिंग, ग्रायंडिंग यासाठीची यंत्रे खरेदी केली. नंतर एक लाख ६५ हजार रुपये अनुदानही मिळाले. व्यवसाय वाढत गेला. कर्जाची व्यवस्थित परतफेडही केली. आता कार्यशाळाही वाढवली आहे.\nट्रॅक्टर ट्रॉली व अवजारांची निर्मिती ः\nगाव परिसरात छोट्या व मोठ्या ट्रॅक्‍टरचा वापर वाढत गेला. त्या दृष्टीने त्यांनी आपल्या व्यवसायात बदल केला. ट्रॅक्‍टरचलित अवजारे, दुरुस्तीची किरकोळ कामे शिकून घेतली. ट्रॅक्‍टरसाठी अवजारांची निर्मिती सुरू केली.\n२००५-०६ मध्ये त्यांनी ट्रॅक्‍टरची ट्रॉली दुरुस्तीचे काम सुरू केले. हे दुरुस्तीचे काम करीत असतानाच लहान व मोठ्या ट्रॅक्‍टरची ट्रॉली निर्मिती सुरू केली. कुणाल ट्रेलर या ब्रॅण्डने त्यांच्या ट्रॉलीची विक्री होत आहे. ट्रॉली वीस वर्षे टिकते, असा त्यांचा दावा आहे.\nछोट्या व मोठ्या ट्रॅक्‍टरचे सारा, पेरणी यंत्र, कल्टीव्हेटर, रिजर, पलटी नांगर ते बनवितात. ऊस वाहतुकीसाठी उपयुक्त अशा लहान ट्रॉलीही ते तयार करतात. छोट्या ट्रॅक्‍टरवर बॅटरीचलित फवारणी पंप यंत्रणाही बसवून देतात.\nअवजारे व ट्रॉली निर्मितीसाठी जो पत्रा, लोखंडी रॉड, अँगल लागतात ते दिल्ली, पंजाब, हरियाना भागातून मागवून घेतात. त्यांची अवजारे निर्मितीची गुणवत्ता, हातोटीमुळे नाशिक, नंदुरबार, जळगाव परिसरातील अनेक शेतकरी जोडले गेले आहेत. लहान शहादे गावापासून गुजरातमधील तापी जिल्हा जवळ आहे. तर मध्य प्रदेशातील बडवानी, खेतिया भागही जवळ आहे. या गावांतही त्यांची उत्पादने पोचली आहेत.\nआता नंदुरबार-प्रकाशा मुख्य रस्त्यावर १५ हजार चौरस फूट जागेत रवींद्र यांची कार्यशाळा सुरू आहे. पत्र्याचे टोलेजंग शेड उभारले आहे. हंगामाच्या दिवसात त्यांना रोज २० मजूर लागतात. दिवसात एक ट्रॉली तयार होते.\nनवीन तंत्र, अवजार किंवा अभियांत्रिकी संबंधित समस्या असल्यास कोळदा (ता. जि. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातील कृषी अभियांत्रिकी विषयतज्ज्ञ जयंत उत्तरवार यांची मदत घेतात.\nज्या युवकांना प्रशिक्षित व्हायचे आहे, त्यांना मोफत प्रशिक्षण देण्याची रवींद्र यांची तयारी आहे. आजवर होतकरू दहा तरुणांनी येथे शिकून लोखंडी अवजारे निर्मितीचा व्यवसाय सुरू केला.\nशेतकऱ्यांची नेमकी समस्या जाणून घेतल्यानंतर शेतीची अवजारे निर्मितीचे काम सोपे होते. प्रत्यक्ष शेतामध्ये चाचण्या घेता येतात. शेतकऱ्यांचा विश्‍वास जिंकला की त्यांच्याकडूनच पुढे आपली जाहिरात होते, या साध्या तत्त्वातून व्यवसाय वाढवत नेला आहे.\n- रवींद्र लोहार, ९४०३६९९३६५\nशेती farming अवजारे equipments व्यवसाय profession महाराष्ट्र maharashtra गुजरात मध्य प्रदेश madhya pradesh कापूस पदवी शिक्षण education यंत्र machine साहित्य literature कर्ज तारण व्याजदर ऊस पंजाब जळगाव jangaon विकास अभियांत्रिकी\nगुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा घेतलाय ध्यास\nगुणवत्तापूर्ण अवजारे, ट्रॉली निर्मितीचा घेतलाय ध्यास\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nटोमॅटोमध्ये आणता येईल तिखटपणामिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे...\nहळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...\nधान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...\nशून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...\nशेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...\nगव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...\nपाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nबटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...\nकेळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nजलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...\nशेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....\nछोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...\nपेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%8F-%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7.html", "date_download": "2019-01-23T22:00:15Z", "digest": "sha1:7BH6K5KYCE5AIO7CBWQKZDGCPQ5DACLO", "length": 26061, "nlines": 295, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | कम्युनिस्ट नेते ए.बी. बर्धन कालवश", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » कम्युनिस्ट नेते ए.बी. बर्धन कालवश\nकम्युनिस्ट नेते ए.बी. बर्धन कालवश\nनवी दिल्ली, [२ जानेवारी] – आपले संपूर्ण आयुष्य पक्षासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी समर्पित करणारे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे अध्वर्यू अर्धेन्दूभूषण उपाख्य भाई बर्धन यांचे शनिवार २ रोजी येथील जी. बी. पंत रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री ८.३० वाजता निधन झाले. मृत्युसमयी ते ९२ वर्षांचे होते.\nइस्पितळात त्यांची प्राणज्योत मालवली तेव्हा त्यांची मुलगी अल्का बरूआ, मुलगा प्रा. अशोक बर्धन उपस्थित होते. त्यांच्या पत्नी पद्मा या नागपूर विद्यापीठात प्रोफेसर होत्या. त्यांचे १९८६ साली निधन झाल्यानंतर बर्धन भाकपाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयातच निवासाला होते.\nपक्षाचे राष्ट्रीय सचिव डी. राजा यांनी सांगितले की, सात डिसेंबर रोजी बर्धन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराला ते प्रतिसादही देत होते. शुक्रवारी त्यांचे व्हेंटिलेटर काढल्यानंतर ते सामान्यपणे श्‍वासोश्‍वासही घेत होते. पण शनिवारी अचानक त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. अखेर रात्री साडेआठ वाजता त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.\nदिल्लीतील अजॉय भवनमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. सोमवार ४ जानेवारी रोजी दिल्लीस्थित निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्रातच नव्हे तर देशात कामगार संघटनेसह डाव्या राजकारणाचे एक प्रमुख आधारस्तंभ राहिलेले अर्धेन्दूभूषण बर्धन १९५७ मध्ये नागपुरातून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. १९६७ आणि १९८० च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदार संघात मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता. नंतर भारतातील सर्वात जुन्या ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) या कामगार संघटनेचे ते महासचिव झाले. १९९० च्या दशकात ते दिल्लीतील राजकारणात आले व भाकपाचे उपसचिव बनले. नंतर १९९६ मध्ये त्यांनी इन्द्रजित गुप्ता यांच्या जागी पक्षाचे महासचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली.\nमूळ बांगलादेशमधील बरिसाल येथे २५ सप्टेंबर १९२४ रोजी जन्मलेले भाई बर्धन एक झुंजार कामगार नेते म्हणून लोकप्रिय होते. डाव्या विचारसरणीशी त्यांची बांधिलकी असली तरी आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांची इतरही पक्षांतील नेत्यांशी जवळीक होती, मित्रत्वाचे घनिष्ठ संबंध होते. भारतीय राजकारणातील एक अनुभवी व ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना सर्वच पक्षात मान होता. १९९० पासून ते दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले. आधी त्यांच्याकडे उपसचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. १९९६ साली भाकपाचे महासचिवपद बर्धन यांच्याकडे सोपविले गेले होते.\nबर्धन यांच्या निधनाने देशातील डाव्या आघाडीच्या राजकारणाला मोठा धक्का बसला असून कामगार, गरीब व गरजूंचे नेते म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली, अशी शोकसंवेदना गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ट्विटरवरून व्यक्त केली आहे.\nबर्धन यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद असल्याचे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.\nलाल सलाम, कॉम्रेड बर्धन. आपली बुद्धिमत्ता, अनुभव व मार्गदर्शन सदैव स्मरणात राहील. भारतीय क्रांतीला पुढे नेण्याचा संकल्प करणे हीच आपल्याला खरी श्रद्धांजली ठरेल, असे ट्विट माकपाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी केले आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (948 of 2453 articles)\nपेट्रोल, डिझेलच्या अबकारी शुल्कात वाढ\n=सरकारला मिळणार ४४०० कोटींचा महसूल, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कुठलीही वाढ नाही= नवी दिल्ली, [२ जानेवारी] - केंद्र सरकारने आज शनिवारी पेट्रोल ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/5278", "date_download": "2019-01-23T23:23:56Z", "digest": "sha1:NAFHRLSKW3UZCCWDAOPYYMRQXFCT663T", "length": 19642, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,benefits of coloured shadnets , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरंगीत शेडनेटच्या वापराने उत्पादन, दर्जात वाढ\nरंगीत शेडनेटच्या वापराने उत्पादन, दर्जात वाढ\nरंगीत शेडनेटच्या वापराने उत्पादन, दर्जात वाढ\nरविवार, 28 जानेवारी 2018\nसामान्यपणे भाजीपाला, फुलपिके आदींच्या उत्पादनासाठी काळ्या रंगाच्या शेडनेटचा वापर केला जातो. मात्र विविध रंगांच्या शेडनेटचा वापर केल्यास भाजीपाला, फुलपिके अादींच्या उत्पादन व दर्जात चांगलीच सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय उद्यानविद्या शास्त्र सोसायटीच्या जर्नलमध्ये माहिती प्रकाशित केली आहे.\nसामान्यपणे भाजीपाला, फुलपिके आदींच्या उत्पादनासाठी काळ्या रंगाच्या शेडनेटचा वापर केला जातो. मात्र विविध रंगांच्या शेडनेटचा वापर केल्यास भाजीपाला, फुलपिके अादींच्या उत्पादन व दर्जात चांगलीच सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय उद्यानविद्या शास्त्र सोसायटीच्या जर्नलमध्ये माहिती प्रकाशित केली आहे.\nरंगीत शेडनेट हे फोटोसिलेक्टीव्ह (प्रकाशातील विविध रंगांच्या तरंगलहरींची निवड करण्याची क्षमता) असतात. त्यांची निर्मिती करताना त्यात प्रकाशाचे वितरण किंवा परावर्तन करणाऱ्या रंगकारक मिश्रकांचा वापर केला जातो. त्यामुळे सूर्यप्रकाशात अंतर्भूत असणाऱ्या अतिनील, अतिलाल व इतर रंगांच्या तरंग लहरींना रंगीत नेट्स निवडून आत पाठवतात. त्यामुळे शेडनेटमधील उपलब्ध प्रकाशकिरणात विशिष्ट प्रकारच्या किरणांची मात्रा वाढू शकते. पीकवाढीच्या काही अवस्थांमध्ये त्याचा फायदा होतो. तसेच रंगीत शेडनेट्स हे प्रकाशकिरणांचे विखुरणे कमी करून पिकाला ते अधिकाधिक मिळवून देतात. त्यामुळे पिकाच्या आतील भागापर्यंत जास्तीत जास्त प्रकाशकिरण पाेचतात. परिणामी प्रकाशसंश्‍लेषणासारखी क्रिया अधिक प्रमाणात व वेगवान होते. त्याचा उत्पादनवाढीसाठी फायदा होतो.\nविशेषत: जांभळ्या, पिवळ्या व लाल रंगांच्या नेटमधून सूर्यकिरण अधिक प्रमाणात विखुरले जातात (वितरण होते). त्यातून लाल, अतिलाल व हिरव्या रंगाच्या तरंग लहरींची भरपूर तर अतिनील व निळ्या तरंगलहरींची कमी मात्रा मिळते.\nरंगीत शेडनेटचा वापर भाजीपाला लागवडीत करण्यात आला. त्यासाठी शेडनेटसह कीडविरोधी जाळीचा वापर किंवा हरितगृहातील प्लास्टिक फिल्मचा वापर करण्यात आला. लाल व जांभळ्या रंगांच्या नेटमध्ये पालेभाजी पिकांसाठी प्रमाणभूत मानल्या गेलेल्या नेटपेक्षा अधिक उत्पादन मिळाले.\nरंगीत शेडनेटमुळे कीडनियंत्रणातही सुलभता येत असल्याचे दिसून आले. पिवळ्या व निळ्या रंगांच्या शेडनेटकडे पांढरी माशी व फुलकिडे या किडी अधिक प्रमाणात अाकर्षित होतात. तर अतिनील किरणे शोषू शकणाऱ्या फिल्म्सचा हरितगृहांसाठी वापर केल्याने अनेक प्रकारच्या किडींची वाढ रोखता येते. नेटच्या बारीक छिद्रातून कीड व रोगकारक विषाणूंचा शिरकाव जरी झाला तरी कीडींचा व विषाणूजन्य रोगांचा नगण्य प्रादुर्भाव झाला. उदा. मावा या किडीमुळे काकडीत कुकुंबर माेझॅक या रोगाचा प्रादुर्भाव होतो. मात्र १० स्तर असलेल्या जांभळ्या किंवा ३ स्तर असलेल्या पिवळ्या शेडनेटमध्ये काळ्या शेडनेटपेक्षा हा प्रादुर्भाव खूपच कमी दिसून आला.\nपालेभाजी पिकात लाल व पिवळ्या रंगाच्या शेडनेटमुळे शाकीय वाढीचा वेग वाढला. तर निळ्या रंगाच्या शेडनेटमुळे पीक लहान राहिले. करड्या रंगाच्या नेटमुळे शाकीय वाढ भरपूर झाली, मात्र पानांचा आकार लहान राहिला.\nलाल व पिवळ्या शेडनेटच्या वापराने लांब व जाड देठाच्या फुलांची निर्मिती झाली. निळ्या रंगाच्या शेडनेटमध्ये लहान देठांची फुले मिळाली. लाल शेडनेटमध्ये फुले लागण्याचा कालावधी खूप कमी होता. जांभळ्या शेडनेटमध्ये काही फुलपिकांमध्ये शाकीय वाढ जास्त झाली तर काही फुलपिकांमध्ये फांदीवरील फुलांची संख्या वाढल्याचे दिसून आले.\nसफरचंद, पीच, द्राक्ष अशी पिके शेडनेटमध्ये घेतल्यावर प्रकाश संश्‍लेषण क्रियेचा वेग वाढला. परिणामी पानांचा व शाखांचा विस्तार वाढल्याचे दिसून आले. जेव्हा रंगीत नेटचा वापर करण्यात अाला तेव्हा फळे लागणीचे प्रमाण, पीक कालावधी, फळांचा आकार व उत्पादन, रंग आदी गुणधर्मांतही मोठी सुधारणा झाल्याचे दिसून आले.\nप्लास्टिक आधुनिक शेती शेडनेट शेती\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nपरोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...\nसांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....\nसाखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे : दुष्काळी स्थितीमुळे साखर...\nनंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...\nॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...\nविदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...\n‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...\nगूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...\nदुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...\nबांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...\nवेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...\nदूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...\nमक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...\nएफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...\nराज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...\nकेळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...\nसुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...\nशेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2142-mage-ubha-mangesh-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2019-01-23T23:25:52Z", "digest": "sha1:6AYG4W7PEVUDWU4K3KSHP4CTZ4MEAH2D", "length": 2361, "nlines": 42, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Mage Ubha Mangesh / मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nMage Ubha Mangesh / मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश\nमागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश\nमाझ्याकडे देव माझा पाहतो आहे\nजटाजूट माथ्यावरी, चंद्रकला शिरी धरी\nचिताभस्म सर्वांगास लिंपून राहे\nजन्मजन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी\nविरागी की म्हणू भोगी\nशैलसूतासंगे गंगा मस्तकी वाहे\nमागे उभा मंगेश... Mage Ubha Mangesh (मुळ गाणे) original Mahanandaमागे उभा मंगेश... पुढे उभा मंगेश ... (चित्रपट - महानंदा) गीत - शांता शेळके, संगीत...\nमागे उभा मंगेश - नक्षत्रांचे देणेगीत : शांता शेळके संगीत : पं. ह्रदयनाथ मंगेशकर स्वर : आशा भोसले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2284-koti-koti-roope-tujhi-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2019-01-23T23:30:29Z", "digest": "sha1:GOHEVXEDYS23GLRUZQMPTUDQJYWMOUAP", "length": 2563, "nlines": 48, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Koti Koti Roope Tujhi / कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nKoti Koti Roope Tujhi / कोटी कोटी रुपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे\nकोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे\nकुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे\nबीज अंकुरे ज्या ठायी, तिथे तुझा वास\nतुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास\nचराचरा रंगविशी, रंग तुझा कोणता रे\nकधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला\nजनी निर्जनी ही तुझा पाय रोवलेला\nतुझी खुण नाही ऐसा गाव तरी कोणता रे\nखरे रुप देवा तुझे, कोणते कळेना\nतूच विटेवरी तूच वैकुंठीचा राणा\nतुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोणता रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A3_%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2019-01-23T21:46:30Z", "digest": "sha1:YJ42BLIMTRVX4KIWSXGIXANFH6IFA22K", "length": 12009, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रवीण अनंत दवणे - विकिपीडिया", "raw_content": "\n(प्रवीण दवणे या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nप्रा. प्रवीण दवणे हे मराठी लेखक, गीतकार, पटकथालेखक आहेत. ते ’ज्ञानसाधना महाविद्यालया’त प्राध्यापक होते तेथून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ लेखनाकडे वळले.\nप्रवीण दवणे हे ठाणे शहराचे रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या लेखणीतून २००० हून अधिक गीतं लिहिली आहेत आणि ती लता मंगेशकर यांच्यापासून ते साधना सरगम यांच्यापर्यंत, आणि सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवन यांच्यापर्यंतच्या अनेक दिग्गज गायकांनी गायली आहेत.\nप्रवीण दवणे उत्तम वक्ते आहेत. ‘दिलखुलास’, ‘थेंबांतलं आभाळ’ हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले असून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.\nअजिंक्य मी बालसाहित्य नवचैतन्य प्रकाशन\nअत्तराचे दिवस ललितलेख मंजुल प्रकाशन\nअध्यापन आणि नवनिर्मिती लेखसंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nअपूर्वसंचित ललित लेखसंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nअलगुज कथासंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nआडवाटेच्या कविता]] कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nआनंदाचे निमित्त कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nआनंदोत्सव व्यक्तिचित्रणे मेनका प्रकाशन\nआर्ताचे लेणे]] कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nआयुष्य बहरताना कथा नवचैतन्य प्रकाशन\nएकांताचा डोह कथा नवचैतन्य प्रकाशन\nऐक जरा ना]] कथा नवचैतन्य प्रकाशन\nगाणारे क्षण ललित सुरेश एजन्सी\nगाणे गा रे पावसा बालकविता नवचैतन्य प्रकाशन\nगाणे स्वातंत्र्याचे बालकविती नवचैतन्य प्रकाशन\nघडणार्‍या मुलांसाठी मार्गदर्शनपर नवचैतन्य प्रकाशन\nचेहरा अंधाराचा कथा मंजुल प्रकाशन\nचैतन्यरंग कथा नवचैतन्य आणि मंजुल प्रकाशन\nजंतर मंतर पोरं बिलंदर बालसाहित्य नवचैतन्य प्रकाशन\nजाणिवांच्या ज्योती आध्यात्मिक नवचैतन्य प्रकाशन\nजिवाचे आकाश ललित नवचैतन्य प्रकाशन\nजिव्हाळ्याचे आरसे कथासंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nथेंबातले आभाळ नवचैतन्य प्रकाशन\nदत्ताची पालखी कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nदिलखुलास ललित नवचैतन्य प्रकाशन\nदेहधून कथा नवचैतन्य प्रकाशन\nद्विदल कथा मेनका प्रकाशन\nध्यानस्थ कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nनाचे गणेशु कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nपद्मबंध कथासंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nपाऊस पहिला ललित नवचैतन्य प्रकाशन\nपिल्लू बालसाहित्य नवचैतन्य प्रकाशन\nप्रकाशाची अक्षरे लेखसंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nप्रश्नपर्व वैचारिक नवचैतन्य प्रकाशन\nप्रिय पपा नाटक मंजुल प्रकाशन\nफुलण्यात मौज आहे बालसाहित्य नवचैतन्य प्रकाशन\nबोका बालगीते नवचैतन्य प्रकाशन\nभूमीचे मार्दव कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nमनाच्या मध्यरात्री कथासंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nमनातल्या घरात ललित नवचैतन्य प्रकाशन\nमाझिया मना लेख नवचैतन्य प्रकाशन\nमिश्किल आणि मुश्किल विनोदी [[नवचैतन्य प्रकाशन]\nमैत्रबन आठवणी नवचैतन्य प्रकाशन\nमोठे लोक छोटे होते तेव्हा बालसाहित्य नवचैतन्य प्रकाशन\nरंगमेध ललित नवचैतन्य प्रकाशन\nरुजवात बालगीते नवचैतन्य प्रकाशन\nरूप अरूप कादंबरी मंजुल प्रकाशन\nसावर रे ललित लेखसंग्रह, भाग १ आणि २ नवचैतन्य प्रकाशन\nसूर्य पेरणारा माणूस साप्ताहिक विवेक\nस्पर्शगंध कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nहार्दिक वाचकपत्रांच्या सोबतीने केलेली शब्दयात्रा भाषाविषयक नवचैतन्य प्रकाशन\nहे शहरा कवितासंग्रह नवचैतन्य प्रकाशन\nदीनानाथ प्रतिष्टानतर्फे दिला गेलेला शांता शेळके सरस्वती पुरस्कार (२४ एप्रिल २०११)\nसर्वोत्कृष्ट वाडम़याचा महाराष्ट्र राज्यपुरस्कार\nठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार, वगैरे.\n'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर प्रवीण दवणे यांची गीते\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ फेब्रुवारी २०१८ रोजी १०:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2019-01-23T21:45:29Z", "digest": "sha1:XBCO5JWJEU3AI6YR7KSC2SJC7T52FART", "length": 10155, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाळ गंगाधर खेर - विकिपीडिया", "raw_content": "\nबाळासाहेब गंगाधर खेर (ऑगस्ट २४, इ.स. १८८८ - मार्च ८, इ.स. १९५७) हे स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते.\nबाळासाहेब खेरांचा जन्म ऑगस्ट २४, इ.स. १८८८ साली रत्नागिरी येथील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे बालपण कुंदगोळ (त्या काळातील जमखंडी) येथे गेले. नंतर शाळेत असतानाच भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा संबंध आला आणि मग गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आज्ञेवरून त्यांनी आपले शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे पूर्ण केले. विल्सन कॉलेज, मुंबई येथून १९०८ साली त्यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. तेव्हा त्यांना संस्कृतामध्ये प्रथम आल्याबद्दल 'भाऊ दाजी लाड पुरस्कार' मिळाला. पुढे कायद्याचे शिक्षण घेऊन ते वकील झाले.\nमुंबईतूनच १९२२ साली त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यांची हुशारी, वक्तव्य आणि विचार यांच्या जोरावर पदार्पणातच त्यांना स्वराज्य पक्षाचे सचिवपद बहाल करण्यात आले. असहकार चळवळीच्या वेळी १९३० आणि १९३२ साली त्यांनी पहिल्यांदा आठ महिने आणि त्यानंतर दोन वर्षे कारावास भोगला.\nब्रिटिशांनी १९३५ साली कायद्यात काही सुधारणा केल्या आणि त्यानुसार प्रांतांना काही अंशी स्वायत्तता बहाल करण्यात आली. मुंबई प्रांताचे विभाजन होऊन सिंध प्रांत वेगळा करण्यात आला. नव्या मुंबई प्रांतात निवडणुका झाल्या आणि त्यात काँग्रेस पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले. बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री (काही ठिकाणी पंतप्रधान असाही उल्लेख आढळतो) झाले. सुमारे दोन वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविल्यानंतर सन १९४० नंतर परत एकदा ते भातीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभागी झाले.\nस्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आणि नंतर १९५२ सालापर्यंत ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री राहिले. याच काळात ते शिक्षणमंत्रीही होते. त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून घेतलेले अनेक निर्णय (उदा० शालेय वर्ष जून ते मे ऐवजी एप्रिल ते मार्च करणे, शाळेत पाचवीपासून इंग्रजी न शिकवता ते आठवीपासून शिकवणे, वगैरे) त्यांना एकतर मागे घ्यावे लागले किंवा पुढच्या मुख्यमंत्र्यांपैकी एकाने ते रद्द केले.\nबाळासाहेबांना त्यांच्या साध्या आणि विनयशील स्वभावामुळे सज्जन म्हटले जात असे. त्यांच्या सज्जनपणामुळे त्यांनी महात्मा गांधींसहित काँग्रेसच्या अनेक नेत्यांची मने जिंकली होती. ते अतिशय उत्तम वक्ते होते. त्यांच्या भाषणात खुसखुशीतपणा असायचा. एरवी बोलतानाही ते मिस्कील टीका-टिप्पणी करण्यात प्रसिद्ध होते.\n१९५४ साली पहिल्यांदा नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात बाळासाहेबांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nत्यांच्या शेवटच्या काळात ते पुण्यात स्थायिक झाले होते. तेथेच ८ मार्च १९५७ रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मावळली.\nपद्मविभूषण पुरस्कार - भारत सरकार (इ.स. १९५४)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८८८ मधील जन्म\nइ.स. १९५७ मधील मृत्यू\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१७ रोजी १७:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2019-01-23T23:40:49Z", "digest": "sha1:D6SI74PNJ7GINJ7ICXFGMMJZ7AWGCHBD", "length": 15668, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "आनंद गाडे | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये होणार सर्वेक्षण\nमंगळवार, 18 डिसेंबर 2018\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन, कर्ज आणि गुंतवणूक यांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणास १ जानेवारी २०१९ पासून प्रारंभ होणार आहे. यंदा पहिल्यांदाच टॅब आणि ॲपलिकेशनच्या माध्यमातून हे ऑनलाइन सर्व्हेक्षण होणार असून, अधिकाधिक बिनचूक माहिती (डाटा) यामुळे उपलब्ध होणार असल्याची माहिती नवी दिल्ली येथील नॅशनल सॅम्पल सर्व्हे कार्यालया (फिल्ड ऑपरेशन्स विभाग)चे उपमहासंचालक अवदेश कुमार मिश्रा यांनी दिली.\nपुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्याकंन, कर्ज आणि गुंतवणूक यांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणास १ जानेवारी २०१९ पासून प्रारंभ होणार आहे. यंदा पहिल्यांदाच टॅब आणि ॲपलिकेशनच्या माध्यमातून हे ऑनलाइन सर्व्हेक्षण होणार असून, अधिकाधिक बिनचूक माहिती (डाटा) यामुळे उपलब्ध होणार असल्याची माहिती नवी दिल्ली येथील नॅशनल सॅम्पल सर्व्हे कार्यालया (फिल्ड ऑपरेशन्स विभाग)चे उपमहासंचालक अवदेश कुमार मिश्रा यांनी दिली.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nॲग्रोवन पुरस्कारांसाठी अंतिम मुदत उद्यापर्यंत\nमंगळवार, 24 ऑक्टोबर 2017\nपुणे : ॲग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्कार उपक्रमास राज्याच्या कानाकोपऱ्यातून भरघोस प्रतिसाद लाभला. राज्यस्तरीय सहा व विभागीय पाच अशा एकूण ११ गटांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याची मुदत उद्या (ता. २५) संपत आहे.\nपुणे : ॲग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्कार उपक्रमास राज्याच्या कानाकोपऱ्यातून भरघोस प्रतिसाद लाभला. राज्यस्तरीय सहा व विभागीय पाच अशा एकूण ११ गटांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याची मुदत उद्या (ता. २५) संपत आहे.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसाहेबांच्या देशातील एक आनंदयात्री पुण्यात...\nशुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017\nपर्यावरण संरक्षण आणि शाश्‍वत शेतीचा प्रसारहेतू साहेबांच्या देशातील एक आनंदयात्री सध्या आपल्या देशात पदभ्रमंती करत आहे. इंग्लंडचा रहिवासी असलेला डेव्हिड ॲटाव्ह हा युवक कन्याकुमारी ते पंजाब असा सहा हजार किलोमीटरचा पायी प्रवास करतोय. सध्या तो पुणे मुक्कामी असून पुणे परिसरातील शाश्‍वत शेती, निसर्ग शेती, सेंद्रिय शेतीसह संशोधन संस्थांनाही भेटी दिल्या. अात्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांकरिता मदतनिधीचीही निर्मिती तो करतोय.\nपर्यावरण संरक्षण आणि शाश्‍वत शेतीचा प्रसारहेतू साहेबांच्या देशातील एक आनंदयात्री सध्या आपल्या देशात पदभ्रमंती करत आहे. इंग्लंडचा रहिवासी असलेला डेव्हिड ॲटाव्ह हा युवक कन्याकुमारी ते पंजाब असा सहा हजार किलोमीटरचा पायी प्रवास करतोय. सध्या तो पुणे मुक्कामी असून पुणे परिसरातील शाश्‍वत शेती, निसर्ग शेती, सेंद्रिय शेतीसह संशोधन संस्थांनाही भेटी दिल्या. अात्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांकरिता मदतनिधीचीही निर्मिती तो करतोय.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-farmers-rush-buy-onion-seeds-continued-8733", "date_download": "2019-01-23T23:30:34Z", "digest": "sha1:SH6Q5EBBERDVKPYJVTRHYAKI6FI4QEGF", "length": 16287, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, The farmers' rush to buy onion seeds continued | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकांदा बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी कायम\nकांदा बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी कायम\nबुधवार, 30 मे 2018\nराहुरी विद्यापीठ, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कांदा पिकाच्या खरीप वाणांची विक्री सोमवारी (ता. २८) सुरू झाली होती. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याने कांद्याचे फुले समर्थ या वाणाची सर्वच्या सर्व ५६ क्‍विंटल व फुले बसवंत-७८० ची ९ क्विंटल बियाण्यांची विक्री करण्यात आली. यामधून सुमारे ५९ लाख रुपयांची कमाई झाली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २९)देखील शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी गर्दी कायम होती.\nराहुरी विद्यापीठ, जि. नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कांदा पिकाच्या खरीप वाणांची विक्री सोमवारी (ता. २८) सुरू झाली होती. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याने कांद्याचे फुले समर्थ या वाणाची सर्वच्या सर्व ५६ क्‍विंटल व फुले बसवंत-७८० ची ९ क्विंटल बियाण्यांची विक्री करण्यात आली. यामधून सुमारे ५९ लाख रुपयांची कमाई झाली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २९)देखील शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी गर्दी कायम होती.\nमंगळवारी सकाळपासून सुमारे ५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पुन्हा रांगेमध्ये व शांततेत बियाणे खरेदी केले. बियाणे फुले बसवंत-७८० केवळ १६ क्विंटल उरल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांस केवळ २ किलो बियाणे विक्री करण्याचे बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मधुकर धोंडे यांनी आदेश दिले. मात्र यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली. कांदा बियाण्यांबरोबरच बियाणे विक्री केंद्रावर उडीद (टीएयूआय), मूग (वैभव), बाजरी (धनशक्ती व आदिशक्ती) या बियाण्यांची विक्रीदेखील सुरू होती.\nकांदा पिकाचा वाण फुले समर्थ : हलक्‍या जमिनीत ८५ ते ९० दिवसांमध्ये तयार होणारा खरीप पावसाळी हंगामासाठीचा वाण, आकर्षक गर्द लाल रंगाचा कांदा तयार होऊन हेक्‍टरी २०० ते २५० क्विंटल कांद्याचे उत्पन्न या वाणाचे मिळते. या वाणाची मागणी मोठ्या प्रमाणावर दिसून येते.\nकांदा पिकाचा वाण फुले बसवंत-७८० : हलक्‍या व मध्यम जमिनीत ११० ते १२० दिवसांमध्ये तयार होतो. हा खरीप हंगामासाठीचा वाण असून, यापासून फिकट लाल रंगाचा कांदा तयार होऊन हेक्‍टरी २०० ते २५० क्विंटल उत्पन्न मिळते.\nआम्ही परवापासून रांगेत उभे आहोत. आमच्यासमोर सोमवारी सर्व शेतकऱ्यांना ५ किलो बियाणे देण्यात आले. मात्र आज केवळ २ किलो बियाणे घेऊन काय करायचे, हे काय खासगी विद्यापीठ आहे काय, अधिकारी मनमानी कारभार कसा करतात असा संतप्त सवाल संगमनेर येथील गोरक्ष बागूल या कृषी पदवीधराने केला. बियाणे विभागाची तक्रार मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याची माहिती त्याने दिली.\nनगर महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university खरीप विभाग sections उडीद मूग उत्पन्न संगमनेर\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Shanigar-Colony-Problem/", "date_download": "2019-01-23T22:23:31Z", "digest": "sha1:LY5VF6BZ6M3ZEKXD3RIRNRBKEFHKHMJA", "length": 6481, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शाहूनगर वसाहत समस्यांच्या गर्तेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › शाहूनगर वसाहत समस्यांच्या गर्तेत\nशाहूनगर वसाहत समस्यांच्या गर्तेत\nउमेदवार येती घरा तोचि दिवाळी दसरा, अशी परिस्थिती खानापूर शहरातील राजर्षि शाहूनगर वसाहतीची झाली आहे. तुंबलेल्या-फुटलेल्या गटारी, पडकी घरे, प्लास्टिकचा निवारा असलेल्या झोपड्या, बंद पडलेली अंगणवाडी आणि प्रचंड अस्वच्छतेने पसरलेली दुर्गंधी यामुळे नगराची दुर्दशा झाली आहे. असे असताना केवळ निवडणुका जवळ येतात तेव्हाच शाहूनगरची आठवण येते.\nनुकताच भाजपच्या काही पदाधिकार्‍यांनी या वसाहतीत रात्र घालवून या समाजाविषयी कळवळा व्यक्त केला. गेल्या कित्येक वर्षात ज्यांना दिवसा समस्या दिसल्या नाहीत त्यांनी रात्रीच्या अंधारात समस्या शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.\nडोंबार वसाहतीची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न कोणत्याही नेत्यांकडून आजवर झाला नाही. शहराची प्रामाणिकपणे स्वच्छता करणार्‍या डोंबार समाजाच्या वस्तीत मूलभूत सुविधांअभावी अस्वच्छतेचा कळस निर्माण झाला आहे. समाजाला नगरपंचायतीमध्ये दरवेळी नेतृत्व मिळते, मात्र केवळ हुद्याशिवाय शाहूनगराला कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. ही शोकांतिका आहे. तसेच अंगणवाडीअभावी येथील लहान मुले कचर्‍याच्या ढिगार्‍यावर दिवसभर खेळताना दिसतात. यामुळे येथील मुलांचा शैक्षणिक प्रश्‍नदेखील गंभीर आहे. मात्र कोणालाच शाहूनगराच्या समस्यांचे सोयरसुतक नाही. भाजपच्या या स्टंटबाजीत केवळ दरवेळी काँग्रेसला मिळणारी मते भाजपकडे वळविण्याचा हेतू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.\nकाही ठिकाणी घरे जमीनदोस्त झाली असल्याने प्लास्टिक तंबूचा वापर करून घरावर छत तयार करण्यात आले आहे. काही ठिकाणी उघड्यावरच संसार थाटला असल्याचे निदर्शनास येतेे. अंगणवाडी इमारत आहे, मात्र शिक्षिकेअभावी अंगणवाडीची कचराकुंडी झाली आहे. समाजाची अशिक्षितता आणि गरिबीमुळे येथील नागरिकांनी समस्यांसंदर्भात आतापर्यंत कधीही मोठे आंदोलन हाती घेत नसल्याने लोकप्रतिनिधींचे आणि अधिकार्‍यांचे फावले आहे. शासनाच्या मदतीची वाट न पाहता त्यांनी आपले संसार पडक्या भिंतीच्या आडोश्याला थाटले आहेत.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-karad-news-special-protection-force-47705", "date_download": "2019-01-23T22:45:09Z", "digest": "sha1:Y7MWGNDDCTFO7ZBWPS63W3N72B3KOABN", "length": 14750, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news karad news special protection force स्पेशल प्रोटेक्‍शन फोर्सचा प्रस्ताव धूळ खात | eSakal", "raw_content": "\nस्पेशल प्रोटेक्‍शन फोर्सचा प्रस्ताव धूळ खात\nगुरुवार, 25 मे 2017\nफोर्सअभावी वन्यजीव विभागासमोर अडचणी; मंजुरीसाठी शासनाच्या हालचाली नाहीत\nफोर्सअभावी वन्यजीव विभागासमोर अडचणी; मंजुरीसाठी शासनाच्या हालचाली नाहीत\nकऱ्हाड - चांदोली व कोयनेच्या जंगलात साकारलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी स्पेशल टायगर प्रोटेक्‍शन फोर्स द्यावा, असा प्रस्ताव व्याघ्र प्रकल्पाच्या येथील कार्यालयाने पाठवला आहे. दोन वर्षांपासून स्पेशल प्रोटेक्‍शन फोर्सची मागणी आहे, तरीही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. स्पेशल टायगर प्रोटेक्‍शन फोर्सबाबत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनाही लेखी कळवले आहे. मात्र, शासनाकडून अद्यापही कोणतीच हालचाल नाही. स्पेशल प्रोटेक्‍शन फोर्स उपलब्ध नसल्याने येथे वन्यजीव विभागाला अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे.\nव्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये श्वापदांच्या शिकारीसह वृक्षतोडीसाठी चोरट्या वाटेने जंगलात आलेल्या सुमारे पंचवीसपेक्षाही जास्त लोकांना वर्षभरात वन खात्याने अटक केली आहे. वन्यजीव विभागाच्या इन्फ्रारेड कॅमेऱ्यावरून काहींना पकडले आहे. वास्तविक राज्यातील बहुतांशी व्याघ्र प्रकल्पासाठी स्पेशल टायगर प्रोटेक्‍शन फोर्स आहे. मात्र, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी अद्याप ते पथक दिलेले नाही. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात शिकारी बिनधास्त फिरतात. वन्यजीव विभागाने फोर्स देण्याचा मागणीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, तो अद्यापही शासनाकडे धूळखात पडला आहे.\nसातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांचा सीमावर्ती भागात साकारलेल्या व्याघ्र प्रकल्पात स्पेशल टायगर प्रोटेक्‍शन फोर्सची उणीव भासत आहे. या फोर्समध्ये शंभर शस्त्रधारी गार्ड व दोन अधिकाऱ्यांची स्वतंत्र नियुक्ती असते. त्यांना अद्ययावत प्रशिक्षण देऊन वाघांचे संरक्षणाठी त्यांच्या नियुक्‍त्या केलेल्या असतात. कोकण किनारपट्टीवरील चोरट्या वाटांवरून शिकारी बिनधास्त व्याघ्र प्रकल्पात फिरत असतात. वर्षभरात किमान २५ लोकांना विविध शिकार व प्रकल्पाच्या बंदी असलेल्या कोअर झोनमध्ये शस्त्रासह अटक झाली आहे. मध्य प्रदेशातील फासकी शिकारीही त्यात अटकेत आहेत. वेगवेगळ्या घटना व्याघ्र प्रकल्पाचा चार जिल्ह्यांतील विविध भागात घडत आहे.\n...यासाठी हवा प्रोटेक्‍शन फोर्स\nप्रकल्पात येणाऱ्या चोरट्या वाटांवर गस्त घालून शिकारींना पकडणे\nव्याघ्र प्रकल्पाचा बफर झोनमध्ये २४ तास गस्त घालणे\nपरप्रांतीय शस्त्रधारी शिकाऱ्यांना रोखण्यासाठी फोर्स महत्त्वाचा\nवाघासह अन्य श्वापदांच्या संवर्धनासाठी फोर्सचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे\nभारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या...\nवाहतूक पोलिसांवर आता न्यायालयाची नजर\nनागपूर : कर्तव्यात हयगय करणाऱ्या 11 वाहतूक पोलिसांवर कारवाई केल्याचे शपथपत्र प्रशासनाने दाखल केल्यानंतर यापुढे यंत्रणेवर न्यायालयाची नजर असेल, असे...\nप्रसाधनगृहांचे निकष पाळण्यात शाळा फेल\nनागपूर : मुलींना अधिकाधिक शिक्षण मिळावे, यासाठी मुलींसाठी बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. यानंतर मोदी सरकारने बेटी...\nखंडेलवाल शाळेची लीज नामंजूर\nनागपूर : रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण यांनी कामठी येथील 11 एकर जागा विद्यापीठाला शैक्षणिक उपक्रमाकरिता दान दिली होती. ती जागा नागपूर...\nट्रेकिंगदरम्यान डोंगरावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू\nबदलापूर : बदलापूर येथील कात्रप विद्यालयातील स्काऊट गाईडच्या कॅम्प दरम्यान ट्रेकिंग करताना डोंगरावरून पाय घसरून पडल्याने दहावीच्या ...\nअखेर सरपंचानीच बुजवला महामार्गावरील खड्डा\nपंढरपूर- पुणे- पंढरपूर राज्य महामार्गावरील पिराचीकुरोली पाटीजवळ (ता.पंढरपूर) रस्त्याच्या मधोमध एक मोठा खड्डा पडला होता. या खड्डयामुळे अनेक अपघात झाले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/india-news-goat-eats-notes-national-news-marathi-news-51175", "date_download": "2019-01-23T22:30:47Z", "digest": "sha1:HIWVWD7YRKHUFV7DKBHOVXNH2645XFWH", "length": 11272, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "india news goat eats notes national news marathi news शेळीने खाल्ल्या चक्क 62 हजारांच्या नोटा! | eSakal", "raw_content": "\nशेळीने खाल्ल्या चक्क 62 हजारांच्या नोटा\nगुरुवार, 8 जून 2017\nउत्तर प्रदेशमधील शेतकऱ्याला शेळीला वेळेवर चारा न देणे महागात पडल्याची घटना घडली आहे. शेळीने मालकाच्या खिशातील 62 हजार रुपयांच्या नोटाच चक्क चावून खाल्ल्या.\nकनौज - उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्याला शेळीला वेळेवर चारा न देणे महागात पडल्याची घटना घडली आहे. शेळीने मालकाच्या खिशातील 62 हजार रुपयांच्या नोटाच चक्क चावून खाल्ल्या.\nसर्वेशकुमार पाल असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तो तालग्राम भागातील सिलुआपूर गावातील रहिवासी आहे. पाल याने विजारीच्या खिशात दोन हजार रुपयांच्या 33 नोटांचा बंडल ठेवला होत्या. हे पैसे त्याने विटा खरेदी करण्यासाठी आणले होते. पैसे असलेली विजार बाहेर अडकवून तो स्नानगृहात स्नानासाठी गेला होता. शेजारी बांधलेल्या शेळीने विजारीच्या खिशातून बाहेर डोकावत असलेल्या नोटा चावून खाण्यास सुरवात केली. पाल स्नान आटोपून बाहेर आले त्या वेळी शेळी नोटा चावून खाताना दिसली. त्यांनी शेळीच्या तोंडातून नोटा बाहेर ओढण्याच्या प्रयत्न केला; मात्र केवळ दोन नोटांचे तुकडे त्यांच्या हाती आले. शेळीने तोपर्यंत दोन हजार रुपयांच्या 31 नोटा म्हणजेच 62 हजार रुपये चावून फस्त केले होते.\nशनिवारवाड्याच्या वर्धापनदिनानिमित्त उघडला दिल्ली दरवाजा\nपुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करून पुण्यातून तंजावरपासून पेशावरपर्यंत मराठ्यांचा झेंडा अटकेपार नेणारा...\nही लोकशाही, हुकुमशाही नव्हे : कोळसे पाटील\nपुणे : 'मला प्राध्यापकांनी पत्र पाठवून कार्यक्रमाला आमंत्रण दिले होते. राज्यघटनेवर बोलण्याची त्यांनी मला विंनती केली आहे. माझे भाषण रद्द झाल्याचे मला...\n'फर्ग्युसन महाविद्यालयावर कोणाचा दबाव हा प्रश्न'\nपुणे : ''संविधान बचाव'चा जागर पुकारला असताना विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात येते हे अत्यंत चुकीचे...\nफर्ग्युसन महाविद्यालयात गोंधळ, वाचा नेमके काय झाले (व्हिडिओ)\nपुणे : भारतीय संविधान या विषयावर बोलण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयाने माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना दिलेले निमंत्रण अचानक रद्द केल्याने...\nकुंभमेळ्यातून 1.2 लाख कोटींचा 'प्रसाद' अपेक्षित\nप्रयागराज : कुंभमेळा हे धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचे संमेलन असले, तरी याद्वारे राज्य सरकारला तब्बल 1.2 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणे...\nकोथरूड बस स्थानकाजवळ अल्टर करणाऱ्यांची दुकाने. संध्याकाळची वेळ. कपडे अल्टर करून पंधरा मिनिटांत मिळणार असल्याने थांबले. एवढ्यात पूर्ण चेहरा स्कार्फने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-23T22:53:16Z", "digest": "sha1:D6CCULU7MIJS2ICQOVODSGYE54G3CPEU", "length": 8258, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बंद एसटीच्या आडोशाला प्रवाशांनी शोधली सावली | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबंद एसटीच्या आडोशाला प्रवाशांनी शोधली सावली\nनिमसाखर- निमसाखर (ता. इंदापूर ) येथे नुकतेच एसटी महामंडळाची एक बस तांत्रिक बिघाड झाल्याने चौकातच बंद पडली. खिळखिळ्या झालेल्या या बसचा फटका मात्र ऐन दुपारच्या वेळी प्रवाशांना बसला आणि तळपत्या उन्हातून बचावासाठी याच एसटीच्या आडोशाला सावलीसाठी त्यांना थांबावे लागले.\nकळंब – बावडा या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून वाहनांची वर्दळ वाढली आहे. इतर वाहनांबरोबरच एसटी महामंडळाच्या बस देखील या रस्त्यावरून धावत असतात. महामंडळाची बारामती-पंढरपूर ही बस निमसाखर चौकात आली, काही प्रवासी या बसमध्ये चढले, त्यानंतर काही अंतर बस पुढे गेली आणि तिथेच बंद पडली. ही घटना निमसाखर येथे नुकतीच घडली असून, असे प्रकार सातत्याने घडत आहेत.\nचालकाने उशिरापर्यत बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस काही केल्या सुरू होईना. शेवटी भर दुपारची वेळ असल्याने बंद पडलेल्या बसमधून प्रवासी खाली उतरले आणि जवळपास कोठेच सावली असणारी जागा नसल्याने त्यांनी एसटी बसच्या आडोशाचा आधार सावलीसाठी घेतला. या बसमध्ये अबालवृद्ध होते. बऱ्याच प्रयत्नानंतर बस सुरू करण्यास चालकाला यश आले आणि त्यानंतर ही बस पंढरपूरकडे रवाना झाली. वेगवेगळ्या करणांनी बस बंद पडण्याचे प्रकार या मार्गावर वाढले असून, त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. यामुळे महामंडळाचे अधिकारी अशा मोडकळीस आलेल्या बसच्या दुरुस्तीबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशी वर्गातून होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-demand-for-appointment-of-advocate-ujjwal-nikam-in-the-murder-case-of-rahul-fatangle/", "date_download": "2019-01-23T22:27:49Z", "digest": "sha1:BFSD377LFQLUNY5G5KLIIR4U4XPDXZGW", "length": 7216, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राहुल फटांगळे खून केसमध्ये अॅड उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराहुल फटांगळे खून केसमध्ये अॅड उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी\nराहुलचा मावसभाऊ तेजस धावडेने केली मागणी\nपुणे: मराठा क्रांती मोर्चा कडून १० जानेवारीला महाराष्ट्र बंद अशी अफवा सोशल मिडियावर फिरत होती. मात्र हि अफवा खोटी असून १० तारखेला राहुल फटांगळेचा दहावा असल्यामुळे सकाळी ८ वाजता शोकसभा घेतली जाईल अस मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.\nअण्णा हजारे यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तक्रार पत्र\nमुस्लिम खाटीक समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत…\nमराठा क्रांती मोर्चा आणि राहुल फटांगळेचा भाऊन तेजस धावडेनं यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल फटांगळे याच्या खून खटला आणि हिंसाचार,तोडफोडीमध्ये झालेल्या नुकसान भरपाई केसमध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी राहुलचा मावसभाऊ तेजस धावडे याने केली आहे. राहुल फटांगळे याचा दहावा विधी कान्हूर मसाई या गावी सकाळी ८ वाजता होणार आहे. फक्त सकाळी ८ वाजता शोकसभा होणार आहे अशी माहितीही मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिली.\nअण्णा हजारे यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तक्रार पत्र\nमुस्लिम खाटीक समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन लवकरच मार्ग काढू…\nदूध उत्पादनास चालना देण्यासाठी देशी गायींचे वाटप होणार\n‘प्रियांका गांधींचं प्रमोशन हे राहुल यांच्या नाकर्तेपणाची जाहीर कबुलीच…\nधनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत – महाजन\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असल्याचं माहित…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूबाबत संशय होताच : धनंजय मुंडे\n‘शिवसेनेला सत्तेतून कीक मारून बाहेर काढावं लागेल’\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तीन निरपराध गावकऱ्यांची हत्या\nकॉंग्रेसचे षड्यंत्र, लंडनमधील हॅकेथॉनची स्क्रिप्ट काँग्रेसने लिहिली…\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/tulsi-properties/", "date_download": "2019-01-23T22:27:53Z", "digest": "sha1:B7P24RJJ2D4KOKVLYQPCGZFE2YY63WI7", "length": 9851, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आरोग्य मंत्रा : तुळशीचे गुणधर्म", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआरोग्य मंत्रा : तुळशीचे गुणधर्म\nटीम महाराष्ट्र देशा : तुळस या वनस्पतीला हिंदू समाजात मानाचे स्थान आहे.तुळस ही मांगल्यतेचे, पावित्र्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. प्रत्येक घरोघरी तुळशी वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच.विशेषतः हिंदू स्त्रिया नित्य नियमाने तुळशीची पूजा करतात. सकाळ-संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावतात. तुळशीच्या लाकडापासून बनवलेल्या मण्यांची माळ गळ्यात घातली जाते.\nतुळशीचे दोन प्रकार आहेत. एक काळी तुळस व दुसरी हिरवी तुळस. आयुर्वेदामध्ये काळ्या तुळशीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस अत्यंत उपयुक्त आहे.\nकिडनी स्टोनच्या रुग्णासाठी तुळशी खुप फायदेशीर आहे. तुळशीची पाने उकळुन त्याचा काढा बनवा, तो मधासोबत 1 महिना नियमित सेवन करा. यामुळे स्टोन मुत्राच्या मार्गाने बाहेर निघुन जाईल.\nथंडी वाजत असेल, हात-पाय गार पडत असतील, तर अर्धा चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध यांचे मिश्रण थोडे थोडे घेण्याने लगेच बरे वाटते. हातापायाच्या तळव्यांना तुळशीचा रस चोळण्याचाही उपयोग होतो. दम्यामुळे किंवा छातीत कफ साठल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, अशा वेळीसुद्धा तुळशीचा रस व मधाचे चाटण चाटण्याचा फायदा होतो.\nतुळशीच्या पानांपासून बनविलेला चहा – एक कप चहा बनविण्यासाठी कपभर पाणी घ्यावे, त्यात तुळशीची चार-पाच पाने टाकावीत, किसलेले आले पाव चमचा घालावे, चवीनुसार साखर टाकावी, एक मिनिट उकळल्यावर वर झाकण ठेवून गॅस बंद करावा. दोन मिनिटांनी गाळून घेऊन गरम गरम प्यायला द्यावा.\nटॉन्सिल्सच्या सुजेमुळे घसा दुखत असेल, घशात कफ साठल्यासारखे वाटत असेल, तर तुळशीची पाने वाफवून त्यांचा लेप लावल्याने बरे वाटते.\nवैद्यकीय व्यवसायाचा कॉर्पोरेट धंदा\nआरोग्य मंत्रा : वाताची लक्षणे आणि काळजी\nविंचू चावला असता दंशस्थानी तुळशीचा रस लावणे चांगले असते.\nरोजच्या धाकाधकीच्या जीवनात मानसिक तणाव निर्माण होणे हेही रोजचे झाले आहे. तणाव विरहीत जीवन जगण्यासाठी रोज १० ते १२ तुळशी पाने रोज खावीत. तुळशीची पाने तणावावर मात करणारे शस्त्र म्हणून काम करतात.\nतुळशीच्या पानांची पावडर मोहरीच्या तेलात मिसळून पेस्ट तयार करून या पेस्टने दात घासावेत. यामुळे हिरड्या, दात दुखणे यावर तात्काळ उपचार होतो.\nहे उपाय करून तुम्ही महिन्याभरात चष्म्याचा नंबर कमी करु शकता\nइंटरनॅशनल कॉफी डे स्पेशल- कॉफी पिण्याचे फायदे.\nकाय आहेत कारल्याचे फायदे\nवैद्यकीय व्यवसायाचा कॉर्पोरेट धंदा\nआरोग्य मंत्रा : वाताची लक्षणे आणि काळजी\nमोदींनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर कधी चहा विकलाच नाही; आरटीआय मधून धक्कादायक माहिती समोर\nआला पावसाळा, आरोग्य सांभाळा\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची…\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असल्याचं माहित…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले निघून\nमुंडे यांच्या ‘रॉ’ मार्फत चौकशीच्या मागणीत तथ्य आहे का\nशिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर\nन्यूझीलंडमध्ये भारताने केली विजयी सुरवात, धवनचे २६ वे अर्धशतक\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/buldhana/action-district-collector-khamgaon-municipal-council-two-independent-councilors/", "date_download": "2019-01-23T23:18:08Z", "digest": "sha1:GFFD4Z4EBTBMIE7QRQRBAGQBVYINVESN", "length": 28250, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Action By The District Collector, Khamgaon Municipal Council, Two Independent Councilors | खामगाव नगरपरिषदेच्या दोन अपक्ष नगरसेविका अपात्र, जिल्हाधिका-यांची कारवाई | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nगडकरी स्मारकाची पूजा; पुतळा बसविण्याची मागणी\nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nखामगाव नगरपरिषदेच्या दोन अपक्ष नगरसेविका अपात्र, जिल्हाधिका-यांची कारवाई\nखामगाव नगरपरिषदेच्या दोन अपक्ष नगरसेविका अपात्र, जिल्हाधिका-यांची कारवाई\nभाजपात प्रवेश केलेल्या नगरपरिषदेच्या दोन अपक्ष नगरसेविकांना अपात्र घोषित करण्यात आले. ही कारवाई जिल्हाधिका-यांनी मंगळवारी केली.\nखामगाव नगरपरिषदेच्या दोन अपक्ष नगरसेविका अपात्र, जिल्हाधिका-यांची कारवाई\nखामगाव : भाजपात प्रवेश केलेल्या नगरपरिषदेच्या दोन अपक्ष नगरसेविकांना अपात्र घोषित करण्यात आले. ही कारवाई जिल्हाधिका-यांनी मंगळवारी केली.\nखामगाव नगरपरिषदेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक २ अ मधून शहेरबानो जहिरउल्लाशाह व प्रभाग क्रमांक १२ ब मधून जकियाबानो शेख अनिस यांनी अपक्ष म्हणून अल्पसंख्यांक बहूल वस्तीमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षासोबत राहू असे मतदारांना प्रचारादरम्यान सांगितले होते. पंरतू नगर परिषदेमध्ये भाजपाची सत्ता आल्याने सत्तेच्या लालसेपोटी ज्यांनी त्यांना निवडून दिले. त्या मतदारांचा विश्वासघात करीत त्या भाजपा आघाडी खामगाव मध्ये सामील झाल्या.\nया प्रकाराबाबत नगरसेविका शहेरबानो जहिरउल्लाशाह व जकियाबानो शेख अनिस यांची नगरपरिषदेच्या सदस्य पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी याचिका भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले व नगरसेवक इब्राहिम खान यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ८ फेब्रुवारी रोजी याचिका दाखल केली होती. याप्रकरणी निर्णय घेण्यात जिल्हाधिका-यांकडून विलंब होत असल्याने याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिका-यांनी या दोन्ही नगरसेविकांना अपात्र घोषित केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभाजपा नगरसेविकेच्या डोळ्यांत आले पाणी\nहदगाव कृउबा शिवसेनेच्या ताब्यात\nप्रोटोकॉलच्याच्या नावाखाली ठाणे जिल्ह्यातील भाजपा - शिवसेनेचा कुलगी तुरा \nखेळाडू, कलाकारांना मुक्त शिक्षणाचा फायदा :विनोद तावडे\nतुमचे म्हणणे मला सांगा म्हणत, शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांनी भाषणास रोखले\nभाजपाचे आजी-माजी आमदार दिल्लीत, पार्सेकरही जाणार\nशारीरिक शिक्षकांच्या माहितीचा ‘खेळ खंडोबा’\nलग्नाचे अमिष देवून अल्पवयीन मुलीचे शोषण\nखुमगाव येथे विद्यार्थ्याची आत्महत्या\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार\nगुड बोला...गोड : बोलाआजकाल गोड बोलणे दुर्लभ होत चाललेय\nमलकापूरमध्ये मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/satara/sanglis-international-master-sameer-kadamale-winner-state-level-chess-tournament/", "date_download": "2019-01-23T23:18:33Z", "digest": "sha1:7OWGHHSHDM7V7FZSCMDB5S5DPZXKVGJ3", "length": 29436, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sangli'S International Master Sameer Kadamale Winner In State Level Chess Tournament | राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे विजेता | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nगडकरी स्मारकाची पूजा; पुतळा बसविण्याची मागणी\nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nराज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे विजेता\nराज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे विजेता\nजायंटस ग्रुप आॅफ सातारा हार्मनी व एन. डी. जोशी स्मरणार्थ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चतुरंग २०१७ राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे विजेता ठरला.\nसातारा जिल्ह्यांत चतुरंग २०१७ राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे विजेता ठरला.\nठळक मुद्देखुल्या गटात ओंकार कडव प्रथम, रेटिंग गटात इशा कोळी, तृप्ती प्रभू, मिहीर जोशी, शिरीष गोगटे, उत्कर्ष लोमटे विजेते चतुरंग २०१७ राज्य जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत १३ जिल्ह्यांतून १९७ खेळाडू सहभागी\nसातारा : जायंटस ग्रुप आॅफ सातारा हार्मनी व एन. डी. जोशी स्मरणार्थ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चतुरंग २०१७ राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे विजेता ठरला.\nया स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, सोलापूर या जिल्ह्यांतून १९७ खेळाडू सहभागी झाले होते.\nया स्पर्धेत ७ वर्षांखालील गटात विराज अग्निहोत्री, ९ वर्षांखालील गटात अनुज दांडेकर, ११ वर्षांखालील गटात निशीत बलदवा, १३ वर्षांखालील गटात मिहिर सरवदे, १५ वर्षांखालील गटात सत्यजित गायकवाड, १९ वर्षांखालील गटात रिया लाहोटी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.\nविविध रेटिंग गटात इशा कोळी, तृप्ती प्रभू, मिहीर जोशी, शिरीष गोगटे व उत्कर्ष लोमटे हे विजेते ठरले. गुरुकुल स्कूलला मोस्ट पार्टिसिपेटिंग स्कूल व पोदार स्कूलला बेस्ट स्कूलचे पारितोषिक मिळाले.\nखुल्या गटात ओंकार कडव यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कैलास भट, पल्लवी भट, आरती शेवडे आदींनी परिश्रम घेतले, अशी माहिती संयोजन समिती प्रमुख सीए मकरंद जोशी यांनी दिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n‘मोक्का’च्या कारवाईने गुन्हेगारांना मोठा दणका-: इस्लापूरच्या इतिहासातील पहिलीच कारवाई\nशासकीय कर्मचाऱ्यांचा सांगलीत मोर्चा\nमालगावच्या ‘त्या’ वसाहतीतील कुटुंबांना मिळाले २५ वर्षांनी पाणी\nशिराळ्यात उमेदवारीचा तिढा सुटणार\nसांगलीत हमालांचा माथाडी मंडळावर मोर्चा-कामावरून काढलेल्या हमालांना परत घेण्याची मागणी\nलोकसभेत रस नाही, विधानसभाच लढणार : जयश्रीताई पाटील\nभुयारी गटार योजनेचे काम दर्जेदार करा - सातारा पालिका सर्वसाधारण सभा\n‘भूमाता’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ठिय्या’-मुद्रा कर्ज योजना न राबविणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांची चौकशी करा\nनिवेदन मिळूनही पालकमंत्र्यांचे हात वर\nमहामार्गावर धावत्या ट्रॅक्टरला आग; चालक जखमी\nदहावीच्या मुलीचा एसटीखाली सापडून मृत्यू, गुढे येथे अपघात\nलोकनेते देसार्इंचे राज्यात मोलाचे योगदान : देवेंद्र फडणवीस\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/green-planet/news/", "date_download": "2019-01-23T23:18:15Z", "digest": "sha1:4S2BCDULFIIS5DMYNEBDMZ4YZKXNJBXL", "length": 28851, "nlines": 420, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Green Planet News| Latest Green Planet News in Marathi | Green Planet Live Updates in Marathi | Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nगडकरी स्मारकाची पूजा; पुतळा बसविण्याची मागणी\nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nमखमलाबादच्या ग्रीन फिल्डचा प्रस्ताव महासभेत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nस्मार्ट सिटी योजनेंतर्गत मखमलाबाद येथे हरित क्षेत्र विकास करून स्मार्ट नगरी वसविण्याच्या प्रस्तावाला स्थानिक शेतकºयांनी होकार दिलेला नाही. मात्र असे असतानाच हा प्रस्ताव प्रशासनाने पुन्हा महासभेवर मांडला आहे. महापालिकेला योजना राबविण्यासाठी तसा इरादा ... Read More\nNashik municipal corporationGreen Planetनाशिक महानगर पालिकाग्रीन प्लॅनेट\nपाच महिन्यापासून नागपुरातील २८ ग्रीन बस धूळखात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनागपूर मनपा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पर्यावरणपूरक असलेली बससेवा शहरात सुरू होऊ शकली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून २८ ग्रीन बसेस एमआयडीसी येथील डेपोत धूळखात पडल्या आहेत. ... Read More\nअकोल्याचा ‘एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न पोहोचला राज्यभरात\nएक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न आरोग्य विभागामार्फत १ जूनपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असून, पहिल्या तीन महिन्यांतच १ लाख २० हजार झाडे या मोहिमेंतर्गत लावण्यात आली आहेत. ... Read More\nयुन्नूसच्या अवयवदानाने वाचवले सहा जणांचे प्राण, सोलापुरात ११ वा ग्रीन कॅरीडॉर यशस्वी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nचोख पोलीस बंदोबस्त : सोलापुरात ११ वा ग्रीन कॅरीडॉर, अश्विनी रुग्णालयात पार पडली मोहीम ... Read More\nSolapurGreen PlanethospitalOrgan donationसोलापूरग्रीन प्लॅनेटहॉस्पिटलअवयव दान\nतुम्ही घर बांधणार आहात मग ग्रीन होम्सचा विचार करा....\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'हे विश्वची माझे घर' ही आपली भारतीय संकल्पना या घरासाठी एकाअर्थाने वापरली जाते. म्हणजे आपल्याला निसर्गातून जी साधनसंपत्ती उपलब्ध होते तिचा मुक्त वापर यामध्ये केला जातो. ... Read More\nHomeReal EstateGreen Planetघरबांधकाम उद्योगग्रीन प्लॅनेट\nअमळनेरात पर्यावरण संवर्धनाचा जल्लोष, अंबर्षी टेकडीला आले यात्रेचे स्वरूप\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nओमच्या गजरात मिनिटात लावली ११११ झाडे ... Read More\nवृक्ष लागवड प्रसिद्धीसाठी ‘महाफॉरेस्ट ग्रीनट्यूब’ चॅनल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवृक्ष लागवड मोहिमेचे लघुपट, माहितीपट, व्हिडीओ क्लिप तसेच वृक्षारोपणाबाबत तयार केलेल्या चित्रफित प्रत्येक नागरिकांना पाहता यावी, यासाठी वन विभागाच्या वतीने यू-ट्यूब या संकेतस्थळावर ‘महाफॉरेस्ट ग्रीनट्यूब’ चॅनल सुरू केले आहे. ... Read More\nओसाड माळावर आता ‘मिशन ग्रीन माण’\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमाण तालुका डोंगर, माळरानाचा. पावसाळ्यात होणाऱ्या पावसावर येतील लोकांची भिस्त. ... Read More\nदळवटला आगीत गहू खाक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकळवण : तालुक्यातील दळवट येथील वीजपुरवठा करणाऱ्या वीज तारा जीर्ण झाल्याने तुटू लागल्या असून शनिवारी दुपारी शासकीय गोदामाजवळ जीर्ण झालेली तार तुटल्याने विश्वनाथ भोये यांच्या शेतात उभा असलेला गहू जळून खाक झाला त्यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. ... Read More\nनाशकातून ४५०० कंटेनर द्राक्षांची निर्यात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनाशिक : द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून यावर्षी युरोपसह विविध देशांमध्ये आतापर्यंत सुमारे ४५०० कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली आहे. ओखी वादळ व हवामान बदलासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चिलीच्या द्राक्षांशी असलेली स्पर्धा अशा प ... Read More\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-Pulling-down-the-construction-of-Greenfield-Lawns-case-commissioner-tukaram-munde-court-sey-construction-built-again/", "date_download": "2019-01-23T22:00:04Z", "digest": "sha1:SPYO3COMSCDR46CQXYPHKF2E6MJEDCNI", "length": 10354, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चुकीला माफी नाही! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › चुकीला माफी नाही\nन्यायालयाची स्थगिती असूनही ग्रीनफिल्ड लॉन्सचे बांधकाम पाडल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना दणका देत पाडलेले बांधकाम सहा आठवड्यांत पुन्हा बांधून देण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या दणक्यामुळे मुंढे यांना प्रशासनाकडून झालेल्या चुकीबद्दल जाहीर माफी मागावी लागली. दरम्यान, स्थगिती आदेश असूनही कारवाई झाल्याने त्याबद्दल मुंढे यांनी न्यायालयात चूक कबूल करत न्यायालयाचा आदर राखला.\nगेल्या सोमवारी (दि.21) महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गंगापूरोडवरील विश्‍वास लॉन्स, ग्रीनफिल्ड लॉन्स, आसाराम आश्रम व गंगाजल नर्सरीचे बांधकाम हटविले होते. पूररेषेत ही सर्व बांधकामे असल्याचा ठपका ठेवत मनपानेही कारवाई केली होती. परंतु, ग्रीनफिल्ड लॉन्सचे बांधकाम पाडण्यपूर्वीच त्यास संबंधित मालमत्ताधारक प्रकाश मते यांनी उच्च न्यायालयात जाऊन स्थगिती मिळविली होती. असे असताना महापालिकेने कोणतीही खात्री न करताच बांधकाम पाडून टाकले. यावर मालमत्ताधारक मते यांचे वकील अ‍ॅड. संदीप शिंदे यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली असता शुक्रवारी (दि.25) याप्रकरणी सुनावणी ठेवत मनपा आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या सुनावणीला न्यायालयात आयुक्त मुंढे हजर राहिले नाहीत. दुपारी 12.30 वाजता केवळ उपायुक्त आर. एम. बहिरम हेच उपस्थित राहिले. त्यावर न्यायालयाने मनपा आयुक्त हजर का राहिले नाही, अशी विचारणा करत त्यांना दोन तासांत हजर करा अन्यथा त्यांच्यावर क्रिमिनल कन्टेप्ट दाखल करू, असा इशारा दिला. यामुळे मनपा आयुक्त मुंढे यांना नाशिकमधील मनपाची कामे अर्धवट टाकून न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली. दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी सुरू झाली असता आयुक्त आणि उपायुक्त दोघेही न्यायालयात हजर झाले. न्यायालयाची स्थगिती असताना कारवाई करण्याचे कारण काय अशी विचारणा न्यायालयाने केली असता चूक कबूल करत आयुक्तांनी न्यायालयाची जाहीर माफी मागितल्याचे अ‍ॅड. संदीप शिंदे यांनी सांगितले. लॉन्सचे पाडलेले बांधकाम पुन्हा बांधून द्या, असे आदेश न्यायालयाने यावेळी दिले. दरम्यान, संबंधित मालमत्ताधारक व अ‍ॅड. शिंदे यांनी न्यायालयाच्या स्थगितीचे आदेश महापालिकेला देऊनही बांधकाम पाडल्याबाबत उपायुक्त बहिरम काहीच उत्तर देऊ शकले नाहीत. सोमवारी (दि.21) दुपारी 12.30 वाजता व त्यानंतरही स्थगितीचे आदेश मनपाला देण्यात आले होते. त्यावर महापालिकेच्या संबंधितांची प्रत मिळाल्याची स्वाक्षरी आहे, असे असताना बांधकाम पाडल्याची बाब न्यायालयात समोर आली. त्यावरूनच न्यायालयाने ही कारवाई केली. तसेच महापालिकेला देण्यात आलेले पत्रही न्यायालयात वाचून दाखविण्यात आले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. जे. काथावाला व न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्यासमोर सुनावणी झाली. ग्रीनफिल्ड लॉन्सतर्फे अ‍ॅड. संदीप शिंदे यांनी बाजू मांडली.\nन्यायालयाच्या आदेशानुसार ग्रीनफिल्डच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम पूर्ववत करून दिले जाणार असले तरी हे बांधकाम कुणाच्या खर्चातून करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. कारण याप्रकरणी मनपा प्रशासनातील अधिकार्‍यांकडून ही चूक झालेली आहे. यामुळे जनतेच्या कराच्या पैशातून हा खर्च करणे योग्य बाब नाही. यामुळे संबंधित अधिकार्‍यांच्या वेतनातूनच हा खर्च करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. पाडण्यात आलेली भिंत बांधून देणार आहे. मनपामार्फत सुरू असलेल्या अनधिकृत आणि अतिक्रमण कारवाईविषयी न्यायालयाने काहीही म्हटलेले नाही. स्थगिती असताना झालेली कारवाई ही चूकच आहे. त्याबद्दल न्यायालयाची माफी मागितली. त्यासाठी प्रशासन म्हणून मीच जबाबदार आहे. आदेश कार्यालयात आलेला होता. परंतु, योग्य तो संवाद होऊ शकला नाही. यामुळे स्थगिती आदेश मिळाला नसल्याचे आयुक्त मुंढे यांनी सांगितले.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathistatus.co/utpanna-ekadashi-2018/", "date_download": "2019-01-23T21:46:46Z", "digest": "sha1:KWAN3XI2L45AFIEDCKY75POWL46IJVM3", "length": 7903, "nlines": 79, "source_domain": "marathistatus.co", "title": "Utpanna Ekadashi 2018 About vrata and puja in marathi उत्पन्ना एकादशी पूजा", "raw_content": "\nHome Marathi stories उत्पन्ना एकदशी 2018: उत्पन्ना एकादशी , पूजा पद्धत आणि त्याचे महत्त्व जाणून...\nउत्पन्ना एकदशी 2018: उत्पन्ना एकादशी , पूजा पद्धत आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या \nमागाशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या नावावरून आज (3 डिसेंबर, सोमवार) उत्तरा एकादशी उत्सव साजरा केला जात आहे.\nकृष्णा पक्ष असल्याने, त्याला कृष्ण एकादशी असेही म्हणतात.जे लोक हिंदू धर्माचे पालन करतात ते आज अन्य एकादशीसारखे आजही एकादशी करतात व भगवान विष्णूची पूजा करतात\nअसा विश्वास आहे की या दिवशी भगवान विष्णु ”देवी एकादशी” म्हणून जन्माला आले. आणि मूर नावाच्या राक्षसाला ठार मारले . यामुळेच याला उत्पन्ना एकदशी असे म्हणतात. ही एकादशी देवोत्थान किंवा देवउठनी एकादशीच्या नंतर येते\nउत्पन्ना एकादशी व्रत कथा\nएक भयानक राक्षस त्याच्या शक्ती सह स्वर्गात कब्जा केला होता. राक्षसाचे नाव मूर होते, स्वर्गात देवतांपैकी कोणीही जिवंत राहू शकले नाही. त्यानंतर सर्व देव भोलेनाथकडे गेले आणि त्यांनी संपूर्ण कथा सांगितली. मग भगवान शिव यांनी प्रत्येकाला भगवान विष्णुकडे जाण्यास सांगितले.\nसर्व देव क्षीरसागर येथे गेले. तेथे त्यांनी पाहिले की विष्णु गाढ झोपेत होते. भगवान विष्णुच्या जागण्याची सर्व देवता वाट पाहत होते. जेव्हा भगवान विष्णु गाढ झोपेतून जागे झाले तेव्हा देवतांनी आपल्या वृतांताची माहिती सांगितली.\nत्यानंतर, भगवान विष्णु विचारात पडले की कोणत्या राक्षसाने सर्व देवतांना स्वर्गातून बाहेर येण्यास भाग पाडले. मग जेव्हा भगवान विष्णु राक्षसला मारण्यासाठी गेले, तेव्हा विष्णुच्या शरीरातुन एका देवीचा जन्म झाला. आणि त्यांनी मूर राक्षसाला ठार मारले.\nमग भगवान विष्णु प्रसन्न होऊन म्हणाले की ही मुलगी एकादशीच्या दिवशी जन्माला आली आहे ज्यायोगे आपल्याला उत्पन्ना एकदशी म्हणून ओळखले जाईल. त्याच वेळी, जो व्यक्ति उपवास करेल आणि पूर्ण भक्तीने उपासना करेल त्याची सर्व इच्छा पूर्ण होतील.\nएकादशीच्या तारखेला आधी स्नानादितुन निवृत्त व्हा आणि प्रथम संकल्प घ्या आणि श्री विष्णुची पूजा सुरू करा. भगवानांना फळे, तिल, दूध, पंचमित्र इत्यादी नैवेद्य द्या . निर्जल अवस्थेत राहल्यानंतर सलग विष्णुचे नामस्मरण घ्या आणि भजन-कीर्तन ऐका. आजचा दिवस ब्राह्मण भोज आणि दान दक्षिणेला विशेष महत्त्व आहे. म्हणून, ब्राह्मणांना अन्न प्रसाद बरोबरच दान-दक्षिणा केल्यानंतर जेवण घ्या. विष्णु सहस्त्रनामाचा जप अवश्य करा. अशा प्रकारे, उत्पन्ना एकादशी उपवासाने जे काही कार्य केले जाते, त्याची इच्छा पूर्ण होते.\nएकादशीची सुरुवात – 2 दुपारी (2 डिसेंबर)\nएकादशीची तारीख कालबाह्य – 12 दुपारी 5 9 मिनिटे (3 डिसेंबर)\nNext articleमहिला IPS अधिकारीचा व्हिडीओ वायरल ’21 दलितांना फोडून काढले’\nदत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जाणून घ्या दत्तात्रेयांची पूजाविधी व कथा\nही आहे जगातील सर्वात लहान गाय वजन आहे फक्त 4 किलो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE.html", "date_download": "2019-01-23T22:21:22Z", "digest": "sha1:RLW3UZ7DKHCR4VFMNNZRDKSLV4SSHNRT", "length": 21898, "nlines": 287, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | ई -मेलचे जनक रे टॉमलिनसन यांचे निधन", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » ई -मेलचे जनक रे टॉमलिनसन यांचे निधन\nई -मेलचे जनक रे टॉमलिनसन यांचे निधन\nवॉशिंग्टन, [७ मार्च] – आधुनिक ई-मेलचा शोध लावणारे अमेरिकेतील आयटी तज्ज्ञ ‘रे टॉमलिनसन’ यांचे शनिवारी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.\nज्या पद्धतीने या आधुनिक विश्‍वात ई-मेल पाठविला जातो आहे. खरे पाहता ती पद्धती खूप वर्षांआधी विकसीत झाली होती. तेव्हा मात्र ही पद्धत खूपच किचकट होती. त्यात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे ई -मेल नेमका कुठल्या पत्त्यावर पाठवायचा हेच कळत नसे. शिवाय ई – मेल पत्तेही फार लांबलचक होते. मात्र टॉमलिनसन यांनी १९७१ मध्ये पहिल्यांदा नीट नेटका आणि ‘@’ या चिन्हाचा वापर करून ई -मेल ऍड्रेस तयार केला.\nरे टॉमिलसन यांनी १९७१ मध्ये बोस्टनमधील एका रिचर्स कंपनीत काम करत असताना पहिला ई – मेल पाठवला होता. खरं तर तेव्हा इंटरनेटची सुरूवातही झाली नव्हती. आज मात्र टॉमलिनसन यांनी तयार केलेला ई-मेल ऍड्रेस आज जगभरात वापरला जातो.\nपहिला ई -मेल एका संगणकावरून दुसर्‍या संगणकावर पाठविण्यात आला. हे दोन्ही संगणक एकाच ठिकाणी आजूबाजूला ठेवण्यात आले होते. यात मेल कम्पोज करून त्यावर पत्ता लिहून ते दुसर्‍या युजरला पाठविण्याची व्यवस्था होती. दरम्यान, २०१२ मध्ये इंटरनेट सोसायटीने इंटरनेच हॉल ऑफ फेममध्ये टॉमिल्सन यांचा समावेश केला होता. त्यांच्या निधनानं माहिती -तंत्रज्ञान क्षेत्राचा विश्‍वकोषच हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (748 of 2483 articles)\nआसामात भाजपाची सत्ता येणार\n=सी-व्होटरच्या जनमत चाचणीतील निष्कर्ष= नवी दिल्ली, [७ मार्च] - निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/bogus-traffic-police-robbed-the-businessman/", "date_download": "2019-01-23T22:01:26Z", "digest": "sha1:PNHFM7ZOJEGW7FGSDCFWEYLGMZ4JRFTQ", "length": 7947, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तोतया ट्रॉफिक पोलिसाने व्यापार्‍यास लुटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › तोतया ट्रॉफिक पोलिसाने व्यापार्‍यास लुटले\nतोतया ट्रॉफिक पोलिसाने व्यापार्‍यास लुटले\nवाहतूक पोलिस असल्याचे भासवून कापसाच्या व्यापार्‍यास गाडीसह चार लाखां लुटल्याने तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. यामध्ये गाडी 9 लाख व 4 लाख रोकड असा तेरा लाखांचा ऐवज चोरीस गेल्याची तक्रार नेवासा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. नेवासा फाटा परिसरात रविवारी हा प्रकार झाला.\nवळण (ता. राहुरी) येथील कापूस व्यापारी युनूस शेख यांनी सोमवारी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, नेवाशाकडे येण्यासाठी निघालो असता नेवासा फाट्यावर रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास रस्त्याच्या कडेला खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट व जर्कीन तसेच डोक्यात हेल्मेट घालून मोटारसायकलवर बसलेल्या एका इसमाने गाडीला हात करून बाजूला लावण्याचा इशारा करून थांबण्यास सांगितले. त्यांच्या अंगातील कपड्यांवरून वाहतूक पोलिस असल्याचे वाटल्याने गाडीचा वेग कमी केला. मात्र त्याच्या जवळ जात असताना हा पोलिस नसावा असा अंदाज आल्याने गाडीचा वेग पुन्हा वाढविला. त्यानंतर या इसमाने मोटारसायकलवरुन (एमएच 19 एएस 1553) पाठलाग करून गाडी बाजूला लावायला सांगितले.\nगाडी चालवताना फोनवर बोलतो असे म्हणत गाडीच्या मागे दुचाकी लावून मला बोलवत वाहन चालविण्याचा परवाना व कागदपत्रांची मागणी केली. मी कागदपत्र असल्याचे सांगितले. परंतु वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे सांगताच गाडी पोलिस ठाण्यात न्यावी लागेल, असे सांगत हेल्मेट काढून खिशातील पोलिस टोपी माझ्या गाडीत टाकून स्वतः गाडी चालविण्यास सुरुवात केली. तू पलीकडून येऊन गाडीत बस, असे सांगितले. मी गाडीत बसण्यास गेलो असता, तो गाडी (एमएच. 17 बीव्ही 1352) घेऊन भरधाव वेगाने नेवाशाच्या दिशेने निघून गेला. गाडीची किंमत 9 लाख तसेच 4 लाख रुपये रोख व चेकबुक, कागदपत्रे अशी एकूण 13 लाख रुपयांची लूट झाली असल्याचे कापूस व्यापारी युनूस शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. नेवासा पोलिसांनी भा.द.वि. कलम 171,419,420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.\nपुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे करीत आहेत. चोरट्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.\nदरम्यान, या बनावट वाहतूक पोलिसांबरोबर आणखी साथीदार असण्याची शक्यता आहे. रस्ता लूट करणारी टोळीच असावी. ही घटना पाळत ठेवूनच झाली असण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.\nहल्लाबोल आंदोलन ही ‘त्यांची’ अनास्था\nराहुरी येथील ज्येष्ठनेते रामदास धुमाळ कालवश\nसिन्नर-शिर्डी महामार्गावर अपघात: दुचाकीस्वार ठार\nजिल्ह्यातील ६५ हजार शेतकरी कर्जमुक्त\nशिर्डीच्या पवार मृत्यूची सीआयडी चौकशी करा\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-sugarcane-tractors-of-Accidental-Signs/", "date_download": "2019-01-23T22:22:24Z", "digest": "sha1:ZYDMHTZTTPPXVY5P5RGOKUTILLKXDYIW", "length": 7872, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उसाचे ट्रॅक्टर बनताहेत ‘यमदूत’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › उसाचे ट्रॅक्टर बनताहेत ‘यमदूत’\nउसाचे ट्रॅक्टर बनताहेत ‘यमदूत’\nबेळगाव : शिवाजी शिंदे\nसध्या ऊस तोडणी हंगाम जोमात असून रस्त्यावर ऊस वाहून नेणार्‍या ट्रॅक्टरांची वर्दळ वाढली आहे. सदोष पद्धतीने सुरू असणारी ऊस वाहतूक रस्त्यावरून धावणार्‍या अन्य वाहन चालकांच्या जीवावर उठली आहे. याप्रकारच्या सदोष वाहतुकीमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भुतरामट्टी घाटात गुरुवारी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि आराम बसचा अपघात झाला. यामध्ये एकजण ठार झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले. याचप्रकारची घटना पुणे बंगळूर महामार्गावरील होनगानजीक महिन्यापूर्वी घडली होती. यामध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शनाला निघालेल्या हावेरी जिल्ह्यातील सावनूर येथील दोन भाविकांना जीव गमवावा लागला होता. यातून ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.\nऊस गाळप हंगाम सुरू झाल्यावर प्रत्येकवर्षी अपघाताच्या घटनामध्ये वाढ होते. मागील वर्षीच्या गाळप हंगामातील केवळ तीन महिन्याच्या अपघातात 12 जणांना जीव गमवावा लागला होता. यातून या प्रश्‍नाचे गांभीर्य समोर येते. साखर कारखाना प्रशासनाकडून ऊस वाहतुकीसाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरना प्राधान्य देण्यात येते. त्याचबरोबर ट्रॅक्टर मालकाकडून कमी कालावधीत अधिक नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून ऊस वाहतुकीला प्राधान्य देण्यात येते. परंतु सदर वाहतूक करताना पुरेशी खबरदारी घेण्यात येत नाही. यामुळे वारंवार दुर्घटना घडताना दिसतात.\nऊसाच्या वाहतुकीनुसार ट्रॅक्टर मालकाला कारखान्याकडून भाडे अदा करण्यात येते. यामुळे ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरच्या क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरतात. यासाठी सर्रास दोन ट्रॉलींचा वापर करण्यात येतो.एका ट्रॉलीची क्षमता 14 ते 15 टन इतकी असते. परंतु, यामध्ये 18 ते 20 टन भरण्यात येतो. नफा कमाविण्यासाठी बेकायदेशीरपणे अधिक ऊस भरला जातो. हे प्रकार जीवघेणे ठरत आहेत. तसेच सर्रास विनापासिंग ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरांच्या अपघातास प्रामुख्याने ट्रॉली कारणीभूत ठरतात. ट्रॅक्टरला स्वतंत्रपणे ट्रॉली जोडण्यात येते. यामुळे त्यांना इंडिकेटर नसतो. त्याचबरोबर रिफ्लेक्टरदेखील वापरण्यात येत नाही. केवळ एका लाईटच्या जोरावर ट्रॅक्टरचालक बेफामपणे ट्रॅक्टर दामटत असतात. त्यातून अपघात घडून अनेकांचे बळी जातात. त्यामुळे याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.\nसुपारी खुन्यांना शस्त्रे पुरविणार्‍यास अटक\nवादग्रस्त पत्रकार बेलेगेरेला अटक\nरागाच्या भरात मुलाचा आईवर कुर्‍हाडीने हल्ला\nलक्झरीची ट्रॅक्टरला धडक; 1 ठार\nगांधील माश्यांचा हल्ला; तुर्केवाडीचा शेतकरी ठार\nहमी भावासाठी शेतकर्‍यांचा हलगी मोर्चा\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Strike-the-front-of-the-Haveli-Panchayat-Office/", "date_download": "2019-01-23T22:01:13Z", "digest": "sha1:GYW3O3STDD373VCKP2K4G3GKGBGLOK5B", "length": 8653, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हवेली पंचायत कार्यालयावर स्थानिकांची धडक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › हवेली पंचायत कार्यालयावर स्थानिकांची धडक\nहवेली पंचायत कार्यालयावर स्थानिकांची धडक\nकुर्टी येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनी उभारण्यात येणार्‍या मलनिस्सारण प्रकल्पाला विरोध दर्शवित स्थानिकांनी बुधवारी घेत हवेली पंचायत कार्यालयावर धडक मोर्चा नेला. सरपंच व अन्य पंचायत सदस्यांशी सुमारे तीन तास चर्चा करून या ठिकाणी सुरु असलेले काम बंद करण्याचे पत्र घेतल्यानंतर ग्रामस्थ माघारी परतले.पंचायतीने मलनिस्सारण प्रकल्पासाठी 2014 साली दिलेल्या ना हरकत दाखल्याचा गैरवापर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.\nहाऊसिंग बोर्ड कॉलनीत भर लोक वस्तीत मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यात स्थानिक व परिसरातील लोकांचा विरोध आहे. गेल्या ग्रामसभेत पंचायतीने प्रकल्पाला दिलेला परवाना मागे घेण्याचा ठराव घेण्यात आला होता. मात्र, पंचायतीने व्यवस्थित पाठपुरावा केला नसल्याने संतापलेल्या सुमारे 100 लोकांनी हवेली येथील पंचायत कार्यालयाकडे धाव घेतली. सरपंच रुक्मा खांडेपारकर, उपसरपंच शैलेश शेट, संतान फर्नांडीस, दादी नाईक, सुधीर राऊत, शर्मिला सागावकर, श्रवणी गावडे व गुरुदास खेडेकर पंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.\nग्रामस्थांनी सरपंच व अन्य पंचायत सदस्यांकडे काम त्वरित बंद करण्याची मागणी केली. ग्रामसभेत मलनि:सारण प्रकल्पाला दिलेला परवाना मागे घेण्याचा ठराव घेतल्यामुळे मलनिस्सारण मंडळाने पंचायती विरुद्ध पंचायत संचालकांकडे दाद मागितली आहे. त्यामुळे हे काम पंचायत बंद करू शकत नसल्याचा दावा सरपंचांनी केला. मात्र, उपस्थित ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत पंचायतीकडून लेखी आश्‍वासन मिळणार नाही, तोपर्यंत पंचायत कार्यालायात ठाण मांडून बसण्याचा इशारा दिला. त्यामुळे शेवटी सरपंच व पंचायत सदस्यांनी चर्चा करून मलनिस्सारण प्रकल्प मंडळाला काम बंद ठेवण्यासंबंधी पत्राची प्रत लोकांना दाखविल्यानंतर ग्रामस्थ माघारी परतले.\nहाऊसिंग बोर्ड कॉलनीचे अध्यक्ष प्रकाश सावंत यांनी सांगितले, की पूर्वीच्या पंचायत मंडळाने 2014 साली कॉलनीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी फक्‍त कॉलनीपुरता मर्यादित मलनिस्सारण प्रकल्प उभारण्याचा ठराव घेतला होता. मात्र, त्या ठरावाचा दुरुपयोग केला गेला आहे. मलनि:सारण प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध नाही. फक्‍त भर लोक वस्तीत प्रकल्प उभारण्यात लोक विरोध करीत आहेत.\nउंडीर येथे लोकांचा विरोध ओळखून याठिकाणी मोठा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी लोकांच्या समस्येच्या मागणीची दाखल घेऊन प्रकल्प इतर ठिकाणी उभारावा, अशी मागणी माजी पंचायत सदस्य नरेंद्र परब यांनी केली.\nउपसरपंच शैलेश शेट यांनी सांगितले, की भर लोक वस्तीत प्रकल्प उभारण्यास आपला विरोध असणार आहे. भविष्यात तांत्रिक कारणामुळे प्रकल्पाचा दुष्परिणाम स्थानिक लोकांना जाणवणार आहे. सरपंच रुक्मा खांडेपारकर यांनी सांगितले, की सदर प्रकल्पाचे सध्या सुरु असलेले काम बंद करण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प महामंडळास पत्र पाठविण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार 2014 साली पंचायत मंडळाने घेलेल्या ठरावासंबंधी बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Dr-Babasaheb-Ambedkar-127th-Birth-Anniversary/", "date_download": "2019-01-23T21:59:41Z", "digest": "sha1:Y4DU45URXHZIPZZ4SCI5C324XJ5BYCYZ", "length": 13363, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महामानवाला अभिवादनासाठी भीमसागर लोटला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › महामानवाला अभिवादनासाठी भीमसागर लोटला\nमहामानवाला अभिवादनासाठी भीमसागर लोटला\n‘एकच साहेब... बाबासाहेब, ‘जब तक सूरज-चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा’, ‘बोलो रे बोलो जयभीम’चा जयघोष सोबतीला बँड व पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक विद्युत रोषणाई, प्रबोधनपर फलक आणि निळे फेटे परिधान केलेले तरुण-तरुणी, माता-भगिनी अशा चैतन्यमयी वातावरणात विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी रस्त्यावर भीमसागर लोटला. शनिवारी सायंकाळी सिद्धार्थनगरसह शहरातील विविध मंडळांतर्फे मिरवणुका काढण्यात आल्याने वातावरण ‘भीममय’ बनले होते.\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालयांत डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.\nजिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापौर स्वाती यवलुजे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, उत्तम कांबळे, शहाजी कांबळे, वसंतराव मुळीक, प्रा. विश्‍वास देशमुख, डी. जी. भास्कर, अ‍ॅड. पंडित सडोलीकर, बाळासाहेब भोसले, सुभाष देसाई यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मनपा नगरसेवक उपस्थित होते. शाहूपुरी पोलिस ठाणे जुन्या इमारतीच्या ठिकाणीही मध्यवर्ती जयंती उत्सव समितीतर्फे अभिवादन कार्यक्रम झाला.\nसिद्धार्थनगर विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी आ. सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजरोहण व प्रतिमापूजन झाले. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते यांनी सिध्दार्थनगर येथे डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. शाहू महाराज यांच्याहस्ते प्रतिमापूजन व मिरवणूकीचे उद्घाटन शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याहस्ते झाले. त्यानंतर मिरवणूकीस प्रारंभ झाला.\nमिरवणूकीत डॉ. आंबेडकर यांचे विचार मांडणारी मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. फुलांनी सजविलेल्या बग्गीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा मिरवणूकीचे आकर्षण होता. सातारा येथील बँड पथकाच्या भीमगीतावर ताल धरत भीमसैनिकांनी जल्लोष केला. पांढर्‍या साड्या व निळे फेटे परिधान केलेल्या माता-भगिनी लक्ष वेधून घेत होत्या. महापुरुषांचे विचार सांगणारे फलक मिरवणूकीत लावण्यात आले होते. आकर्षक विद्युत रोषणाई व लेझर शो ने मिरवणूक मार्ग उजळून निघाला होता. मिरवणूकीत महिला, लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता.\nदसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाव्दार रोड, पापाची तिकटी, महानगर, शनिवार पेठ, सोन्या मारुती चौक, बुधवार पेठ तालिम मंडळ मार्गे सिध्दार्थनगर येथे रात्री उशिरा मिरवणूकीचा समारोप झाला. मिरवणूकीत मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र हाबळे, उपाध्यक्ष सचिन पन्हाळकर, संदीप जिरगे, संजय पन्हाळकर, बौध्द चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी सहभागी झाले होते.\nदरम्यान, सदर बझार, विचारे माळ, वारे वसाहत, जोशीनगर मंडळाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूका काढण्यात आल्या.\nबिंदू चौकातील विद्युत रोषणाई बनली सेल्फी पॉईंटमाजी खासदार एस.के. डिगे फौंडेशनतर्फे बिंदू चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करुन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. फौंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. बिंदू चौकातील विद्युत रोषणाईची कमान या परिसरात सेल्फी पॉईट बनला आहे. आंबेडकर अनुयायांनी या ऐतिहासिक चौकात आंबेडकर अभिवादनासह सेल्फी काढुन जयंतीचे साक्षीदार असण्याचे फोटोसेशन केले.\n‘भाकप’तर्फे 14 तास वाचन उपक्रम\nभारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने बिंदू चौक येथील कार्यालयात सलग 14 तास वाचन करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. उपक्रमात कॉ. अनिल चव्हाण, रमेश वडणगेकर, सुनिता अमृतसागर, प्रशांत आंबी, आरती रेडेकर आदी सहभागी झाले होते.\nदुचाकी रॅलीतून सर्वधर्म समभावाचे दर्शन\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्री फिरंगाई तरुण मंडळ, न्यू गणेश तरुण मंडळ, फिरंगाई तालीम मंडळाच्यावतीने शहरातील विविध मार्गावरुन भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. निवृत्ती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज व बिंदू चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मिरवणूकीत निळे, भगवे ध्वज घेऊन सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविले. मिरवणूकीत अजय इंगवले, पी.जी.कदम, दुर्गेश ढाले, अरविंद थोरात, राजू समर्थ सहभागी झाले होते.\nघोषणा अन् अमाप उत्साह\nमिरवणुकीत निळे फेटे, जयभीम लिहिलेल्या टोप्या व ध्वज घेतलेले पुरुष, महिला, तरुणांनी डॉ. आंबेडकर यांच्या जयघोषाने शहर परिसर दणाणून सोडला होता. काही तरुणांनी डॉ. आंबेडकर यांचे टॅटू अंगावर काढले होते. सेल्फी काढून सोशल मीडियावर अपलोड करण्यात तरुणाई दंग होती.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-mayor-issue-in-chief-minister-in-solapur/", "date_download": "2019-01-23T22:01:48Z", "digest": "sha1:L4UYZ2MQ52WD5AFEXEJGEST27BFEAEJV", "length": 7115, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापौर बदलाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › महापौर बदलाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात\nमहापौर बदलाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात\nमहापौरपद सव्वा-सव्वा वर्ष शोभा बनशेट्टी व श्रीकांचना यन्नम यांना विभागून देण्याचा निर्णय माझ्या तसेच संभाजीराव पाटील यांच्यासमक्ष झाला होता. पद्मशाली समाजाला न्याय मिळण्याच्यादृष्टीने या निर्णयाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. परंतु याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nगेल्या काही दिवसांपासून महापौरपद बदलाची चर्चा सुरु आहे. गतवर्षी मनपात भाजपची सत्ता आल्यावर महापौरपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने रस्सीखेच झाली. घटनेनुसार महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांचा आहे. पण याबाबत समझोता म्हणून शोभा बनशेट्टी व श्रीकांचना यन्नम यांना सव्वा-सव्वा वर्ष महापौरपद देण्याचा निर्णय झाला होता. बनशेट्टी यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने यन्नम यांनी ठरल्यानुसार आपल्याला महापौरपद देण्याची मागणी केली आहे, पण महापौर बनशेट्टी यांनी सव्वा-सव्वा वर्ष महापौरपद देण्याचा निर्णय झाला नव्हता, असा दावा करीत आपण अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार असल्याचे सांगितल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत पालकमंत्र्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी महापौर बदलाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे सांगून वादावर तूर्त पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.\nमहापौरपदाबाबत पक्षाने दिलेला निर्णय मान्य करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. पद्मशाली समाजाचे भाजपसाठी योगदान मोठे आहे. त्यामुळे या समाजाला ठरल्यानुसार महापौरपद देणे आवश्यक आहे. समांतर जलवाहिनी, मलनिस्सारणवाहिनी, उड्डाणपूल, नवीन शासकीय रुग्णालय आदी विषय मार्गी लागण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्याची मागणी केल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे.\nव्यापार्‍यांची होणारी हेळसांड पाहून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उतरलो. ही निवडणूक पक्षीय नाही. त्यामुळे भाजपचे काहीजण माझ्याविरोधात असले तरी ते गैर नाही. त्यामुळे त्यांनी माघार घ्यावी याकरिता आपण प्रयत्न करणार नाही. या निवडणुकीसाठी आपण पॅनल करणार नाही. गणातूनच निवडणूक लढवू, असेही पालकमंत्र्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल सांगितले.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7-10/", "date_download": "2019-01-23T21:58:23Z", "digest": "sha1:XLL6Z46DEG7W325MM7N6HLBCBMWQWOC4", "length": 11046, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: नाओमी ओसाका नवी पोस्टर गर्ल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: नाओमी ओसाका नवी पोस्टर गर्ल\nन्यूयॉर्क: ओसाका ही 2004 नंतर अमेरिकन ओपनची उपान्त्यपूर्व फेरी गाठणारी पहिली जपानी खेळाडू ठरली आहे. त्यावेळी शिनोबू आसागोने ही कामगिरी केली होती. तसेच याआधी किमिको डाटे आणि शुझो मात्सुओका या जपानी खेळाडूंनी 1995 मध्ये विम्बल्डन स्पर्धेतील महिला व पुरुष एकेरीची उपान्त्य फेरी गाठली होती. त्यानंतर ओसाका आणि निशिकोरी यांनी हा मान मिळविला आहे.\nडाटे-मात्सुओकाच्या विक्रमी कामगिरीच्या वेळी नाओमी ओसाकाचा जन्मही झाला नव्हता. परंतु आज ओसाका केवळ जपानमधीलच नव्हे तर अमेरिकेतील नवी “पोस्टर गर्ल’ ठरली आहे. उपान्त्यपूर्व फेरीतील विजयानंतर आपल्याला अश्रू आवरले नसल्याची कबुली दिल्यामुळे ओसाकावर टीका झाली. परंतु महान खेळाडू बिली जीन किंग आणि मार्टिना नवरातिलोव्हा यांनी तिची बाजू घेतली.\nबालपण जपानमध्ये गेल्यानंतर ओसाका अमेरिकेत स्थायिक झाली असून तिची टेनिस कारकीर्द येथेच बहरली आहे. त्यामुळेच तिने जपानी माध्यमांशी सफाईदार इंग्रजीत संवाद साधलाच, शिवाय जपानी वाक्‍यांची पखरण करून सर्वांना सुखद धक्‍काही दिला. निशिकोरी हा मला भेटलेल्या अत्यंत सज्जन माणसांपैकी एक आहे, असे सांगून ओसाका म्हणाली की, मी पहिल्यांदा त्याच्याशी बोलू लागल्यावर त्याला आश्‍चर्य वाटल्याचे दिसले. परंतु आता आमच्यातील मैत्रीची कबुली मला द्यावी लागत आहे.\nउपान्त्य सामन्यात ओसाकासमोर अमेरिकेच्या 14व्या मानांकित मॅडिसन कीजचे आव्हान आहे. नुकताच तिसावा वाढदिवस साजरा करणाऱ्या 30व्या मानांकित सुआरेझ नवारोने “कम बॅक गर्ल’ मारिया शारापोव्हाचे आव्हान संपुष्टात आणले होते. मात्र मॅडिसन कीजने स्पेनच्या कार्ला सुआरेझ नवारोचा प्रतिकार 6-4, 6-3 असा मोडून काढताना अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.\nअमेरिकेची सहा वेळची माजी विजेती सेरेना विल्यम्स आणि लात्वियाची 19वी मानांकित ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हा यांच्यात महिला एकेरीची दुसरी उपान्त्य लढत रंगणार आहे. विश्‍वविक्रमी 24व्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या सेरेना विल्यम्सने उपान्त्यपूर्व सामन्यात झेक प्रजासत्ताकाच्या आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हावर विजय मिळवून उपान्त्य फेरीत धडक मारली. तर दुसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत 19व्या मानांकित सेवास्तोव्हाने गतविजेत्या स्लोन स्टीफन्सचे आव्हान संपुष्टात आणले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआंतरमहाविद्यालयीन स्पोर्टस्‌ लीग शिअरफोर्सचे आयोजन\nयंदा मार्च महिन्यात रंगणार आयपीएलचा थरार\nखेलो इंडियासाठी पुण्यनगरी सज्ज \nधोनीने स्थानिक सामने खेळावे – मोहिंदर अमरनाथ\nमोईन अलीची सर्वोत्तम कामगिरी – जो रूट\nभारताने मालिका गमावल्यानंतर रवी शास्त्रींना हटवण्याची मागणी\nवीरधवल खाडे आठव्या स्थानी\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2019-01-23T22:54:48Z", "digest": "sha1:2NLVGYN4D3W635PBOQOMFNST6DZPFVN3", "length": 8499, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुस्लीम समाजातील मुलाणी यांच्या चाळीसाव्यानिमित्त कीर्तन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमुस्लीम समाजातील मुलाणी यांच्या चाळीसाव्यानिमित्त कीर्तन\nमंचर- वळती (ता. आंबेगाव) येथील मुस्लिम समाजातील अब्दुल करीम धोंडूभाई मुलाणी यांनी आयुष्यभर हिंदू देव-देवतांची भजने गायली. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या चाळीसाव्यानिमित्त चक्क किर्तनाचे आयोजन करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला हिंदू-मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nअब्दुल करीम मुलाणी यांच्या चाळीसाव्यानिमित्त वळती गावातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरासमोरिल सभामंडपात ह. भ. प. साई ताजोद्दीन महाराज यांचे सकाळी कीर्तन झाले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, प्रताप वळसे पाटील, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे, संचालक पांडुरंग पवार व याकुब मुलाणी आदी हिंदू-मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते. शरद बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे म्हणाले की, अब्दुलभाई मुलाणी हे वळती गावाप्रमाणेच परिसरातील गावांचे लाडके होते. आयुष्यभर अभंग, गौळणी गायनाचे काम त्यांनी केले. स्वतः मुस्लिम असूनही हिंदूंच्या प्रत्येक लहान-मोठ्या धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. त्यांनी कोणालाही दुखावले नाही.\nह. भ. प. साई ताजोद्दीन महाराज म्हणाले की, एका मुस्लिम बांधवाच्या चाळीसाव्यानिमित्त चक्क किर्तनाचा कार्यक्रम राज्यात प्रथमच होत आहे. मुलाणी कुटुंबाला संपूर्ण वळती गावाची मिळत असलेली साथ मोलाची आहे. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतांमधून अब्दुलभाईंच्या आठवणींना उजाळा दिला. आभार ग्रामपंचायत सदस्या रुबिना मुलाणी यांनी मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9F.html", "date_download": "2019-01-23T22:08:57Z", "digest": "sha1:QGTHWHVLNQ4NA3XHDH2FGTW4JEAXVSYO", "length": 22582, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | राज्यात जलस्थिती अतिबिकट", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राज्यात जलस्थिती अतिबिकट\n=साठा फक्त १७ टक्के=\nमुंबई, [२६ एप्रिल] – राज्यात पडलेल्या दुष्काळाने यंदा जलस्थिती अतिशय बिकट बनली असून जलाशयांतील उपयुक्त पाण्याचा साठा फक्त १७ टक्के शिल्लक असल्याचे वास्तव पुढे आले आहे.\nमंगळवारी येथे राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात केवळ तीन टक्के जलसाठा उरला असून पाण्यासाठी टाहो फोडणार्‍या ३५८६ गावांसह ५९९३ वाड्यांना ४६४० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आहे.\nसरकारी आकडेवारी पाहिल्यास गेल्या वर्षी राज्यात २९ टक्के जलसाठा होता. त्या तुलनेत यंदाचा १७ टक्के साठा पाण्याची भीषण स्थिती दर्शवित आहे. विभागश: पाहिल्यास मराठवाड्यात यंदा ३ टक्के (गत वर्षी ११), कोकण-४४ (४३), नागपूर-२५ (२७), अमरावती-१७ (३०), नाशिक-१५ (३२) आणि पुणे-१८ टक्के (गत वर्षी ३६ टक्के) एवढा जलसाठा शिल्लक आहे.\nसाडेतीन हजार गावांना टँकरने पाणीपुरवठा\nराज्यातील ३५८६ गावे आणि ५९९३ वाड्यांना यंदा २५ एप्रिलपर्यंत ४६४० टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. मागील वर्षी याच सुमारास १४०१ गावे आणि १६६४ वाड्यांना १६८६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यातआला होता.\nरोहयोच्या कामांवर चार लाख मजूर\nमहाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात १६ एप्रिलपर्यंत ३०,४४७ कामे सुरू असून या कामांवर तीन लाख ९५ हजार २०८ मजुरांची उपस्थिती आहे. राज्यात ४ लाख १४ हजार ६२४ कामे शेल्फवर असून त्या कामांची मजूर क्षमता १२८८.२६ लाख एवढी आहे.\nयाशिवाय राज्यात बीड, लातूर, उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून २१ एप्रिल अखेरपर्यंत बीड २७१, उस्मानाबाद ८८, अहमदनगर ५, लातूर ३ याप्रमाणे एकूण ३६७ चारा छावण्या सुरू आहेत. लहान-मोठी अशी एकूण ३ लाख ८३ हजार १९३ जनावरे या छावण्यांचा लाभ घेत असल्याचेही शासनातर्फे सांगण्यात आले.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nदेशात यापुढे ३-डी गतिरोधक\n=नितीन गडकरी यांची संकल्पना, सोशल मीडियावर रंगली चर्चा= नवी दिल्ली, [२६ एप्रिल] - बाजार, शाळा, रुग्णालयाजवळील मुख्य मार्गावर वाहनांची गती ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5461-prarthana-behere-and-aniket-vishwasrao-s-car-accident", "date_download": "2019-01-23T22:17:10Z", "digest": "sha1:FIAHTORDIBRJJRXBYP6ZNUJWWKJ3NDC4", "length": 9122, "nlines": 218, "source_domain": "marathicineyug.com", "title": "प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nप्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात\nPrevious Article बालचित्रपट ‘मंकी बात’ येत्या शुक्रवारपासून\nNext Article ‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन\nआगामी ‘मस्का’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूरला जात असलेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या फोर्च्युनरला आज सोमवारी सकाळी द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात प्रार्थना बेहेरे हिचा हात फ्रॅक्चर झाला, अनिकेत विश्वासराव सुखरूप आहे तसेच गाडीचे खूप नुकसान झाले. या मोठया संकटातून बाहेर पडत मस्काची टीम \"शो मस्ट गो ऑन\" या उक्तीला अनुसरून कोल्हापूरकडे रवाना झाली.\nप्राथमिक माहितीनुसार, प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘मस्का’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी प्रार्थना, अनिकेत आणि प्रार्थनाची सहायक हे तिघे कोल्हापूरला जात होते. लोणावळ्याच्याच रस्त्यावर घाटात रस्त्याच्या कडेला बंद पडल्याने उभ्या असलेल्या टेम्पोला ही फोर्च्युनर धडकली. चढाच्या रस्त्याला चालक मोटार चालवत जात असताना, समोर अचानक थांबलेला टेम्पो दिसल्याने त्याने मोटार वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र भरधाव वेग असल्याने मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटून तो टेम्पोला धडकून बाजूला असलेल्या मोठ्या दगडाला धडक देऊन थांबला. सुदैवाने अपघात झाला त्या ठिकाणी तो मोठ्ठा दगड होता, अन्यथा डाव्या बाजूला असलेली दरी पाहता अपघाताची भीषणता अधिक असती.\nPrevious Article बालचित्रपट ‘मंकी बात’ येत्या शुक्रवारपासून\nNext Article ‘इपितर’ चित्रपटातले न्यूटन, आइन्सटाइन, एडिसन\nप्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात\n‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार सोहळा जगावेगळा - विक्रमचा साखरपुडा नक्की कोणाशी होणार\nअभिनेता ओंकार दीक्षितचं 'परफ्युम' मधून पदार्पण\nशेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात संघर्षाची ठिणगी - ‘आसूड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” कार्यक्रमामध्ये मॉनीटर आणि छोट्या सुरवीरांसोबत रंगणार गप्पा\nमहेश मांजरेकर उर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ मध्ये धमाल\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार सोहळा जगावेगळा - विक्रमचा साखरपुडा नक्की कोणाशी होणार\nअभिनेता ओंकार दीक्षितचं 'परफ्युम' मधून पदार्पण\nशेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात संघर्षाची ठिणगी - ‘आसूड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” कार्यक्रमामध्ये मॉनीटर आणि छोट्या सुरवीरांसोबत रंगणार गप्पा\nमहेश मांजरेकर उर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ मध्ये धमाल\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-ants-welcome-even-hazardous-creatures-agrowon-maharashtra-7801", "date_download": "2019-01-23T23:32:22Z", "digest": "sha1:RFLKYXXMO6TWT4HTFVN4QNPA75BLVKK3", "length": 16695, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, ants welcome even the hazardous creatures , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nत्रासदायक आगंतुकांचेही मुंग्यांच्या वसाहतीमध्ये होते स्वागत\nत्रासदायक आगंतुकांचेही मुंग्यांच्या वसाहतीमध्ये होते स्वागत\nरविवार, 29 एप्रिल 2018\nमुंग्यांच्या वसाहतीमध्ये येणाऱ्या आगंतुक मुंग्या त्यांची अंडी आणि पिलांचा फडशा पाडतात. मात्र, या मुंग्यांना वसाहतीमधील मुंग्या विरोध किंवा अडथळा करत नसल्याचे दिसून येत होते. यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न ओहिओ राज्य विद्यापीठातील संशोधकांनी केला असून, ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने हे वर्तन असल्याच्या निष्कर्षाप्रत हे संशोधक आले आहेत. हे संशोधन ‘जर्नल अॅनिमल बिहेव्हियर’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.\nमुंग्यांच्या वसाहतीमध्ये येणाऱ्या आगंतुक मुंग्या त्यांची अंडी आणि पिलांचा फडशा पाडतात. मात्र, या मुंग्यांना वसाहतीमधील मुंग्या विरोध किंवा अडथळा करत नसल्याचे दिसून येत होते. यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न ओहिओ राज्य विद्यापीठातील संशोधकांनी केला असून, ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने हे वर्तन असल्याच्या निष्कर्षाप्रत हे संशोधक आले आहेत. हे संशोधन ‘जर्नल अॅनिमल बिहेव्हियर’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.\nआगंतुक आणि त्रासदायक ठरणाऱ्या मुंग्यांना वसाहतीमध्ये प्रवेश देण्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न ओहिओ राज्य विद्यापीठातील संशोधक रॅचेले अॅडम्स यांनी केला आहे. बुरशींची शेती करणाऱ्या यजमान मुंग्या (शा. नाव ः Megalomyrmex symmetochus) आणि परजिवी मुंग्या (शा. नाव ः Megalomyrmex symmetochus) यांच्यातील वैचित्र्यपूर्ण संबंधांचा वेध घेतला आहे.\nनिसर्गामध्ये असे विचित्र वर्तन संबंध अस्तित्वात आहेत. त्यातील अनेक परजिवी हे छद्मावेश घेतात. यजमानाप्रमाणे गंध, रंग यांची नक्कल करतात. अशा प्रवृत्तीला इंग्रजीमध्ये ‘इनसिग्निफिकन्स’ म्हणतात. मात्र, या परजिवी मुंग्यांमध्ये हायड्रोकार्बनमुळे विशिष्ट गंध येतो. अल्कोलॉईड आधारीत विषारी घटकामुळे यजमान मुंग्यांना परजिवी मुंगी त्वरीत लक्षात येते. या यजमान मुंग्या मुंडके खाली खालून अधिक बचावात्मक पवित्र्यात जातात. मात्र, या रासायनिक गंधामुळे अन्य परजिवी दूर राहत असावेत. शत्रूचा शत्रू तो मित्र या अर्थाने हा संबंध होत असावा.\nबुरशींच्या शेती करणाऱ्या मुंग्यांच्या सुमारे २५० पेक्षा अधिक प्रजाती मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत आहेत. वारूळामध्ये हिरवी पाने आणून त्यावर बुरशींची वाढ करतात. त्यांचे अन्य परजिवींपासून संरक्षणही करतात. ज्यावेळी वसाहतीच्या आवश्यकतेच्या तुलनेमध्ये बुरशींचे उत्पादन भरपूर असते, त्यावेळी परजिवीच्या त्रासामुळे फारसा फटका बसत नाही. या परजिवी मुंग्या बुरशीसोबतच काही प्रमाणात मुंग्याची अंडी आणि पिले खातात. मात्र, ते कधीही मुंग्याच्या राणीला मारत नाहीत. एकूणच यजमान वसाहत अधिक आरोग्यपूर्ण राहण्यास याची मदत होते. ही शिकवण मुंग्यांना आपल्या पालकांकडून मिळते का, हेही पाहण्याचा प्रयत्न या संशोधनामध्ये झाला.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-01-23T22:51:10Z", "digest": "sha1:7ZR4BROEZH2GQWMO3LGSDNPC2K6ZX2DK", "length": 11909, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आनंद नाडकर्णी - विकिपीडिया", "raw_content": "\nडाॅ.आनंद नाडकर्णी (जन्म- इ.स. १९५८) हे एक मराठी लेखक, नाटककार व मनोविकारतज्ज्ञ आहेत. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी १९८० साली एम.बी.बी.एस आणि १९८४ साली मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी या पदव्या मिळवल्या. मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध 'चळवळ' उभारण्यासाठी एक संस्था स्थापन करायची कल्पना डॉ. नाडकर्णी यांच्या मनात मनोविकारशास्त्राचे शिक्षण घेताना आली, आणि त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवलीही. त्यानुसार, २३ मार्च १९९० रोजी ठाणे शहरात आयपीएच अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची औपचारिक स्थापना झाली.\nतीव्र मानसिक आजारांवर उपचार एवढ्यापुरतेच ठाण्यातील या संस्थेचे काम मर्यादित नाही. उपचारांसाठी येणारा मनोरुग्ण, त्याचे कुटुंबीय, दैनंदिन जीवनातील प्रश्नांमुळे गांजलेली व्यक्ती, कोणतीही समस्या नाही परंतु मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग स्व-विकासासाठी करू इच्छिणार्‍या व्यक्ती, अशा सर्वांसाठी ही संस्था आहे. क्लिनिकल उपचार, समुपदेशन अशा रूढ मार्गांबरोबरच साहित्य, संगीत, नाट्य, चित्र, संवाद अशा आनंददायी साधनांचा कल्प्कतेने वापर केला जातो.\nआज नाडकर्णींच्या ह्या संस्थेमध्ये साठ मनोविकारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, पंचवीस आधार सदस्य आणि विविध सेवाभावी प्रकल्पांवर काम करणारे तीनशे प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत आहेत. संस्थेचा स्वतःचा मनोआरोग्य प्रशिक्षण विभाग आहे. स्वतंत्र माध्यम विभाग, औद्योगिक प्रशिक्षण विभाग, क्रीडा मानसशास्त्र विभाग, संशोधन विभाग असे विविध गट कार्यरत आहेत. शिवाय एकाच वेळी अनेक वयोगटांसाठी अनेक सेवा, उपक्रम, प्रकल्प यांचे एक जाळे विणलेले आहे. कोणत्याही सरकारी किंवा परदेशी मदतीशिवाय ही संस्था काम करते, आणि तरीही संस्थेचं सेवाशुल्क नाममात्र आहे. डॉ. शुभा थत्ते, डॉ. अनुराधा सोवनी या मानसशास्त्रज्ञांबरोबरच विविध क्षेत्रातल्या अनेकांनी या संस्थेच्या वाटचालीत मोलाची साथ दिली आहे. साचा:Fact\nडॉ.आनंद नाडकर्णी हे पुणे येथील 'मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रांचे'ही संस्थापक सदस्य आहेत.\nडाॅ. आनंद नाडकर्णी यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अन्य विषयांवरही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या 'गद्धेपंचविशी' आणि 'विषादयोग' या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. नाडकर्णी यांनी 'रंग माझा वेगळा' व 'असेच आम्ही सारे' ही व्यावसायिक नाटके लिहिली आहेत. त्यांच्या 'मयसभा' या नाटकाला लेखन पुरस्कार मिळालेला आहे. ‘मिफ्ता’च्या नाट्य विभागासाठी आनंद नाडकर्णी यांची कथासंकल्पना असलेल्या ’गेट वेल सून’ या नाटकाची त्यावर्षीच्या १० सर्वोत्कृष्ट नाटकांत निवड करण्यात आली होती. .\nवयम् आणि Institute For Psychological Health(IPH) चे कार्यकारी विश्वस्त डाॅ.आनंद नाडकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने 'बहुरंगी बहर'[१] ही स्पर्धा इयत्ता सातवी ते नववीच्या मुलांसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येते.\nडॉ.आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]\nअसेच आम्ही सारे (नाटक)\nआम्ही जगतो बेफाम (नाटक)\nकर्मधर्मसंयोग - मर्म सात्त्विक जीवनविकासाचे\nगेट वेल सून (नाटक, कथा संकल्पना आनंड नाडकर्णींची; नाट्यलेखन प्रशांत दळवी यांचे)\nDialogue To Wellness (मूळ मराठी -मुक्तिपत्रे; इंग्रजी भाषांतरकार - सतीश बापट)\nत्या तिघांची गोष्ट (या नाटकाला महाराष्ट्र सरकारचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.)\nNature 'N' Signature (मूळ मराठी स्वभाव-विभाव, इंग्रजी भाषांतरकार - सतीश बापट)\nमयसभा (या नाटकाला लेखन पुरस्कार मिळाला आहे,\nरंग माझा वेगळा (नाटक)\nविषादयोग - ताण तणावांचे नियोजन\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९५८ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://nee-ki-duniya.blogspot.com/2007/02/blog-post_02.html", "date_download": "2019-01-23T22:47:43Z", "digest": "sha1:SHAKB4ABWVETCYPYE6ZLCR3EKQWBUXYS", "length": 3556, "nlines": 50, "source_domain": "nee-ki-duniya.blogspot.com", "title": "Nee ki duniya: आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे", "raw_content": "\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nइन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nमी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nसंकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nकधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nहवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nअसो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे\nमाझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे\nतुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे\nआयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे\nआपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे\nआपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे\nहसण्यासाठी मी आता एक कारण शोधत आहे..\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nकोणी गेलं म्हणुन आपण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.exchange-rates.org/converter/EUR/NIO/1", "date_download": "2019-01-23T21:50:50Z", "digest": "sha1:SP6CSA6ICTKLXS3CKE3Y665U2W2AXUIC", "length": 8081, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "युरोमधून निकाराग्युअन कोर्डोबा ओरोमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nयुरोमधून निकाराग्युअन कोर्डोबा ओरोमध्ये रूपांतरण\nनिकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VEF)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-dagad-perani-agitation-53453", "date_download": "2019-01-23T22:51:07Z", "digest": "sha1:Y6FBGDDP6HJQ2YGDZYDDY4YJCGKSYH7F", "length": 13662, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news dagad perani agitation कृषिमंत्र्याच्या जिल्ह्यात ‘दगड’ पेरणी | eSakal", "raw_content": "\nकृषिमंत्र्याच्या जिल्ह्यात ‘दगड’ पेरणी\nरविवार, 18 जून 2017\nशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन\nपीककर्ज नाही; बॅंकांकडून दहा हजारही मिळत नाहीत\nखुटपुरी येथे शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध\nशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन\nपीककर्ज नाही; बॅंकांकडून दहा हजारही मिळत नाहीत\nखुटपुरी येथे शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध\nबुलडाणा - खरीप हंगामातील पेरणी तोंडावर अालेली असताना शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यात असंख्य अडचणी येत अाहेत. शासनाने तातडीने १० हजार रुपये देण्याचे जाहीर केले. परंतु अद्याप एकही रुपया शेतकऱ्याला मिळालेला नाही. पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शनिवारी (ता. १७) कृषिमंत्र्यांच्या खामगाव (जि. बुलडाणा) तालुक्यातील खुटपुरी गावात ‘दगड’ पेरणी अांदोलन झाले.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा कार्यकर्ते श्याम अवथळे यांच्या नेतृत्वात गोपाल काकडे यांच्या शेतात हे लक्षवेधी अांदोलन करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाचा निषेध केला. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीची प्रक्रिया होईपर्यंत दहा हजार रुपये देणार असल्याचे सरकारने सांगितले. मात्र शेतकऱ्याला अजून एक रुपयाही मिळाला नसल्याने बी- बियाणे आणि रासायनिक खते घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अार्थिक अडचणीत शेतकरी सापडला अाहे. शासन केवळ घोषणा करीत अाहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी खामगाव तालुक्यातील खुटपुरी येथे गोपाल काकडे या शेतकऱ्याच्या शेतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘दगड’पेरणी आंदोलन केले आहे.\nया वेळी श्रीकृष्ण काकडे, विष्णू जुमळे, मारोती बोचरे, स्वाती काकड़े, ममता काकडे, संगीता काकडे, शोभा बाठे, शारदा डवंगे, शिला डवंगे, पांडुरंग घोडसे, दशरथ घोडसे, सुनील घोरपडे, गजानन गवळी, मोहन अढायके, तुकाराम बोचरे, पांडुरंग काकडे, देवराम घोरपडे, श्रीराम घोरपडे, दीपक अढायके, विकी बुलबुले, प्रवीण गवळी, प्रशांत बोचरे आदी शेतकरी व महिला उपस्थित होत्या.\n...तर बँकांवर रुमणे मोर्चा\nशासनाने घोषणा करूनही जर बँका शेतकऱ्यांना पैसे द्यायला तयार नसतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना याचा गांभीर्याने विचार करणार अाहे. अशा प्रत्येक बँकेच्या शाखेवर यापुढे शेतकऱ्यांचा रुमणे मोर्चा काढू, असा इशारा स्वाभिमानीचे कार्यकर्ते श्याम अवथळे यांनी दिला आहे.\nपुणे जिल्हा बॅंक अजूनही देशात पहिल्या क्रमांकावर\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी बॅंक अजूनही...\nपुणे जिल्हा बॅंक संकटात\nपुणे - राज्य सरकार आज ना उद्या संपूर्ण पीक कर्ज माफ करेल, या अपेक्षेपोटी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पीककर्जाची परतफेड करणेच...\nकर्जमाफी योजनेचे ‘तीन तेरा’\nमुंबई - पाच राज्यांच्या विधानसभांपैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्ये भाजपचा पराभव व तेलंगणामध्ये भाजपला आलेले दयनीय अपशय पाहता महाराष्ट्राच्या...\nतरुण शेतकऱ्याची मराठवाड्यात आत्महत्या\nकेज (जि. बीड) - पीककर्ज फेडण्याच्या विवंचनेतून एका तरुण शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...\nमुंबई - राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्‍यांत आणि २६८ महसुली मंडळांतील शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करताना शेतीच्या...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/5422-kunj-vanachi-sundar-rani-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D", "date_download": "2019-01-23T23:24:38Z", "digest": "sha1:UBGT3MKWCXP4JSPP3CBTT4J7FYIUI5NR", "length": 5666, "nlines": 87, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kunj Vanachi Sundar Rani / कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nKunj Vanachi Sundar Rani / कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी\nकुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी\nचांदणं राती अशा एकांती मनसागर उसळे मीलनाची उर्मी\nलखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते\nप्रियतम भेटाया तुज आले मी .... कळलं का \nमेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया\nमाझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया, माझा राया गं\nमर्दानी छातीचा माझा राया, मोठ्या मनाचा माझा राया\nमाझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया, माझा राया गं\nमाझं काळीज तू, माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावानी\nया संसाराला देवाजीची छाया गं\nमन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला\nप्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावूनी गेला\nहोतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला\nतू आलीस अन्‌ जगण्याला अर्थ नवा आला\nप्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावूनी गेला\nमक्याच्या शेतात एकलीच होते ठावूक नव्हतं कुणा\nअरे उभ्या पिकामंदी आडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा\nमी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा\nतुझ्या प्रीतित झाले खुळी, तुझ्यावाचून न करमे मुळी\nमाझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्‍नात तू, तरी का रे सख्या दूर तू\nसजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे\nतुझ्या प्रीतित झालो खुळा, छंद नाही मला वेगळा\nमाझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्‍नात तू, तरी का गं सखे दूर तू\nसजणी याद ही याद ही छळते तुझी याद गं\nगीतकार : श्रीरंग गोडबोले, गायक : अजय गोगावले - अमेय दाते - विजय प्रकाश - योगिता गोडबोले - बेला सुलाखे, संगीतकार : अजय-अतुल, चित्रपट : अगं बाई .... अरेच्‍चा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-yin-support-murlidhar-mohol-51135", "date_download": "2019-01-23T22:56:26Z", "digest": "sha1:R7RUT6G7WCLZZSC5ALHFVTT6HS64RYT7", "length": 17451, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news yin support by murlidhar mohol ‘यिन’च्या पाठीशी राहणार | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 8 जून 2017\n‘समर यूथ समिट’च्या समारोपप्रसंगी मोहोळ यांची ग्वाही\nपुणे - ‘‘आमच्यावेळी ‘यिन’ असतं, तर आम्हीही सभाधीटपणा दाखवला असता. आम्हालाही त्याचवेळी समाजभान आले असते. आमचाही आत्मविश्वास ‘यिन’च्या विद्यार्थ्यांसारखाच दुणावला असता. उद्याचा सक्षम अन बलवान भारत घडविण्याचे काम आपल्या हातात घेऊ पाहणाऱ्या मुलांना घडविण्याचे ‘सकाळ’ करत असलेले काम खरंच मोठे आहे. ‘यिन’च्या चांगल्या उपक्रमांच्या पाठीशी आम्ही नेहमीच उभे राहू,’’ अशा शब्दांत महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी विद्यार्थ्यांची पाठ थोपटली.\n‘समर यूथ समिट’च्या समारोपप्रसंगी मोहोळ यांची ग्वाही\nपुणे - ‘‘आमच्यावेळी ‘यिन’ असतं, तर आम्हीही सभाधीटपणा दाखवला असता. आम्हालाही त्याचवेळी समाजभान आले असते. आमचाही आत्मविश्वास ‘यिन’च्या विद्यार्थ्यांसारखाच दुणावला असता. उद्याचा सक्षम अन बलवान भारत घडविण्याचे काम आपल्या हातात घेऊ पाहणाऱ्या मुलांना घडविण्याचे ‘सकाळ’ करत असलेले काम खरंच मोठे आहे. ‘यिन’च्या चांगल्या उपक्रमांच्या पाठीशी आम्ही नेहमीच उभे राहू,’’ अशा शब्दांत महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी विद्यार्थ्यांची पाठ थोपटली.\n‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) समर यूथ समिट २०१७ च्या समारोपाच्या प्रसंगी मोहोळ बोलत होते. या वेळी ‘सकाळ’चे संपादक मल्हार अरणकल्ले, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे संचालक विशाल चोरडिया, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, यिनचे प्रमुख तेजस गुजराथी आदी उपस्थित होते.\nया वेळी अरणकल्ले म्हणाले, ‘‘तरुणांना यशाची तहान असली पाहिजे. तुमची परिस्थिती,\nजन्माचे ठिकाण अशा कुठच्याच गोष्टीवर खरंतर यश अवलंबून नसते. यश आणि अपयश यात अंतर अगदीच थोडे असते. पण जो अपयशी झालाय, त्याने ते अंतर शोधायचे असते. ते पार करत यशस्वी व्हायचे असते. पराभव झाला म्हणजे आयुष्य संपले असे नाही. नशीब वगैरे काही नसते. सारे काही अवलंबून असते, ते तुमच्या प्रयत्नांवर.’’\nचोरडिया म्हणाले, ‘‘भारत हा युवा स्पंदनांचा, अर्थात तुमचा देश आहे तुमच्यात आज खूप मोठी धमक आहे. आता पूर्वीसारख्या भौगोलिक परिसीमा राहिलेल्या नाहीत. या नव्या संधींचा उपयोग करून घ्या. फक्त आपल्या विचारांना कृतीत बदला, तुम्ही शब्दशः जगावर राज्य कराल.’’\nआपण आता आपल्या देशाचा विचार मर्यादित न ठेवता जागतिक विचार ठेवायला हवा. महाराष्ट्राचा प्रत्येकच नागरिक मोठा व्यावसायिक नक्कीच होऊ शकतो. आपल्याकडे आज ‘नॉलेज’ आहेच, आता गरज आहे ती योग्य ‘ॲक्‍शन’ आणि ‘डायरेक्‍शन’ची\nगेले तीन दिवस या समिटच्या निमित्ताने एक वेगळ्याच जगात वावरलेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर आणि देहबोलीत समारोपाच्या दिवशी उत्साह जाणवून येत होता. अनेक दिग्गजांच्या टिप्स, त्यांचे अनुभव ऐकल्यानंतरचा आत्मविश्वास त्यांच्यात भरल्याचे दिसत होते. ‘आम्हीही बदल घडवू शकतो’, ही खात्री घेऊन हे सारे आपापल्या ठिकाणी परतले. पण परत जाताना एका नव्या दृष्टीचे संचित सोबतीला घेऊनच...\nस्वतःची बलस्थानं ओळखा : मापूस्कर\nसमारोपाच्या दिवशी एका सत्रात विद्यार्थ्यांचा सेलिब्रिटींशी देखील संवाद घडवून आणण्यात आला. या वेळी गायक आनंद भाटे आणि दिग्दर्शक राजेश मापूस्कर यांनी चित्रपटसृष्टीतील आपला प्रवास उलगडून सांगितला.\nमापूस्कर म्हणाले, ‘‘सिनेमाक्षेत्र हे खूप व्यापक क्षेत्र आहे. यात संधी मात्र अतिशय मोजक्‍या आहेत. प्रत्येकजण काही एका रात्रीत स्टार होत नसतो. स्वतःची बलस्थानं ओळखा. न्यूनगंड अनेकांना असतो, पण त्यावर आपण काम करायला हवे. दिशा सापडली की आत्मविश्वास येतोच.’’\nयानंतर आपले गाजलेले ‘चिन्मया सकल हृदया’ हे गाणे गाऊन भाटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधायला सुरवात केली. ते म्हणाले, ‘‘आपण ठरवले तर, आपली पॅशन आणि आपलं करिअर हे दोन्ही जपता येऊ शकतात. फक्त ते करण्याचे कौशल्य मात्र आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. एक लक्षात ठेवा- आपण पॅशन जपताना शिक्षण कधीही सोडू नये. शिक्षणातूनच एक प्रगल्भ व्यक्तिमत्त्व घडत असते.’’\nशिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि...\nईव्हीएम : एक गूढ\nस्थळ : लंडन. वेळ : काय फरक पडतो प्रसंग : ईव्हीएमच्या गूढकथेचे अभिवाचन. ...आमच्या समोर एक काळी आकृती बसली होती. खोलीत दिवा मंद होता. नारायण धारप...\nभारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या...\nप्रसाधनगृहांचे निकष पाळण्यात शाळा फेल\nनागपूर : मुलींना अधिकाधिक शिक्षण मिळावे, यासाठी मुलींसाठी बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. यानंतर मोदी सरकारने बेटी...\nगो गो हनी सिंगं\nनागपूर : पॉप गायक हनी सिंग याला तूर्तास थायलंड दौऱ्यावर जाण्याची सशर्त परवानगी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील...\nखंडेलवाल शाळेची लीज नामंजूर\nनागपूर : रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण यांनी कामठी येथील 11 एकर जागा विद्यापीठाला शैक्षणिक उपक्रमाकरिता दान दिली होती. ती जागा नागपूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-shetkari-sanghatana-demands-aid-bolworm-affected-farmers-8277", "date_download": "2019-01-23T23:41:41Z", "digest": "sha1:YA65N7QLHXZBQ7Y3ODDWMAXQW6FOKRU3", "length": 14081, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, shetkari Sanghatana demands aid for bolworm affected farmers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबौंडअळी, कापूस बियाणे, कर्जमाफीप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे निवेदन\nबौंडअळी, कापूस बियाणे, कर्जमाफीप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे निवेदन\nबुधवार, 16 मे 2018\nजळगाव : गुलाबी बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतनिधी मिळावा, कापूस बियाणे लवकरात लवकर विक्री सुरू करावी, अशी मागणी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे पारोळा (जि. जळगाव) येथे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली.\nजळगाव : गुलाबी बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतनिधी मिळावा, कापूस बियाणे लवकरात लवकर विक्री सुरू करावी, अशी मागणी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे पारोळा (जि. जळगाव) येथे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली.\nकापूस बियाण्यासंबंधी शेतकरी संभ्रमात आहेत. खानदेशात कापूस लागवड थांबली आहे. शेतकऱ्यांचे मागील हंगामात गुलाबी बोंड अळीने कोट्यवधींचे नुकसान झाले. परंतु शेतकऱ्यांना मदतनिधी मिळालेला नाही. शासनाने जी मदत पूर्वी जाहीर केली होती. त्यानुसार कार्यवाही व्हावी. हेक्‍टरी ३८ हजार व हेक्‍टरी ३० हजार रुपये मदतनिधी देण्याचे सरकारने म्हटले होते. कापूस उत्पादकांना न्याय मिळत नसल्याने ते अडचणीत आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.\nखरिपात कापूस लागवडीबाबत योग्य ते मार्गदर्शन कृषी विभागाने करायला हवे. तालुका कृषी अधिकारी शीतल कवर यांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कृषी अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. निवेदन देताना संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, जितेंद्र पाटील, मल्हार कुंभार, अमोल पाटील, भूषण पाटील, प्रवीण पाटील, वेदांत पाटील, शिरीष पाटील, पांडुरंग पाटील, सोनुसिंग पाटील, दीपक पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते.\nगुलाब rose बोंड अळी bollworm कापूस शरद जोशी तहसीलदार मात mate खानदेश कृषी विभाग agriculture department विभाग sections जितेंद्र\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-thirsty-ganesh-gaonkar-summed-issue-water-through-short-film-53198", "date_download": "2019-01-23T22:32:48Z", "digest": "sha1:MKDLXR2IGSBAEOPGNICASBQRTOQV6ANK", "length": 13321, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Thirsty Ganesh Gaonkar summed up the issue of water through a short film तहानलेल्या गणेशगावकरांनी मांडला लघुपटाद्वारे पाण्याचा प्रश्‍न | eSakal", "raw_content": "\nतहानलेल्या गणेशगावकरांनी मांडला लघुपटाद्वारे पाण्याचा प्रश्‍न\nशनिवार, 17 जून 2017\nनाशिक - गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील गणेशगाव येथेही तसा दरवर्षी हमखास पाऊस पडतो, परंतु प्रत्येक उन्हाळ्यात या गावातील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यांची व्यथा आतापर्यंत समजून घेतली नाही. यामुळे आपला प्रश्‍न आपणच मार्गी लावण्याच्या हेतूने सरपंच शरद महाले यांनी ग्रामस्थांच्या पाण्यासाठीच्या संघर्षाचे त्यांच्यावरच चित्रण करून तहानलेले गणेशगाव या लघुपटाची निर्मिती केली आहे. त्या माध्यमातून गावाच्या पाण्याचा प्रश्‍न राष्ट्रपतींपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. आता या लघुपटानंतर तरी पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल, असा ग्रामस्थांना विश्‍वास आहे.\nगणेशगावच्या रहिवाशांच्या नशिबी दरवर्षी फेब्रुवारी ते जून भीषण पाणी टंचाई असते. महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शासन दरबारी अर्ज, विनंत्या करून हेलपाटे मारूनही पाण्यासाठीची वणवण थांबली नसल्याने हताश न होता या समस्येवर मात करण्यासाठी येथील ध्येयवेड्या लोकांनी पाण्याची समस्या राष्ट्रपतींपर्यंत पोचविण्याचा चंग बांधला. त्यातूनच येथील पाणी टंचाईची भीषणता मांडणाऱ्या लघुपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. सरपंच शरद महाले व पोलिस पाटील देवचंद महाले यांनी आधुनिकतेचा वसा घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पाणी टंचाईवर भाष्य करणाऱ्या \"तहानलेले गणेशगाव' या लघुपटाची निर्मिती केली. विशेष म्हणजे या गावातील अबाल वृद्धांनी या लघुपटात काम केले आहे. नाशिकच्या अभिव्यक्ती मीडिया सेंटर यांनी प्रशिक्षण देण्याचे काम केले. नुकतेच जिल्हा परिषद सदस्या रूपांजली माळेकर यांच्या हस्ते या लघुपटाचे प्रकाशन झाले. जिल्हा परिषद सदस्या रूपांजली माळेकर यांनी या गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतारी प्रयत्न करत टंचाईमुक्त गाव करण्याची ग्वाही दिली. या आगळ्या वेगळ्या लघुपटातून शासकीय यंत्रणेचे पाण्याची दाहकता समजून लवकर पाणी प्रश्न सुटावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.\nभाजप-शिवसेनेचे भांडण ही निव्वळ धूळफेक - समीर भुजबळ\nनाशिक - आश्‍वासनांची खैरात करून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारकडून वचने पूर्ण होत नाहीत. त्यामुळे माध्यमांसमोर खोटी भांडणे करून...\nपोलिस श्‍वान ‘टायगर’मुळे दोन मारेकऱ्यांना जन्मठेप\nनाशिक - राजेवाडी शिवारात (हरसूल) येथे कुत्रा भुंकला म्हणून त्यास ठार मारणाऱ्यांना जाब विचारला म्हणून त्याचा खून करून मृतदेह पाझर तलावात फेकून...\nभाजीपाल्याआडून विदेशी मद्याची वाहतूक\nनाशिक - कोबीच्या कॅरेटने भरलेल्या बोलेरो पीकअप वाहनातून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे विदेशी मद्याची...\nशेतकऱ्यांनी महामार्गावर ओतला भाजीपाला\nइंदिरानगर (नाशिक) - वाशी (नवी मुंबई) येथील एपीएमसीतील लिलाव माथाडी कामगारांच्या संपामुळे बंद असल्याची...\nपेठच्या तरुणाकडून अराजकतेवर योगसाधनेद्वारे उत्तर\nनाशिक - आंबे शिवशेत (ता. पेठ) सारख्या दुर्गम, आदिवासी पाड्यातील डॉ. रमेश गायकवाड या तरुणाने अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत दिल्लीत जवाहरलाल नेहरू...\nसुट्यांमुळे दोन लाख भाविक\nवणी - दिवाळी संपताच आदिमाया सप्तशृंगीच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्यांचा योग साधत गडावर भाविकांची गर्दी उसळली असून चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://zeenews.india.com/marathi/maharashtra/latur-farmer-girls-marriage/424149", "date_download": "2019-01-23T22:53:13Z", "digest": "sha1:WOLZXAMSJSMSBABXVOLAIAOG2Q4J52V7", "length": 18147, "nlines": 100, "source_domain": "zeenews.india.com", "title": "'तिची' स्टोरी वाचल्यानंतर तुमच्या हृदयाला पाझर फुटेल! । Latur Farmer Girl's Marriage", "raw_content": "\n'तिची' स्टोरी वाचल्यानंतर तुमच्या हृदयाला पाझर फुटेल\nलातूरमधील शिरुर येथील शेतकऱ्याची हरभरा खरेदी न झाल्याने मुलीचे लग्न लांबणीवर पडलेय. मुलीच्या लग्नाची असवस्था कामय आहे.\nसीमा हाताला मेंदी लावण्यासाठी आतूर आहे\nदीड महिना उलटल्यावरही खरेदीला सुरूवात नाही\nतिच्या बाबांच्या शेतात उगवलेल्या सोन्याचा काही उपयोग नाही\nलातूर : हरभरा खरेदीचा हमीभाव ठरलाय खरा.ऑनलाईन नोंदणी झाली. पण खरेदी सुरु न झाल्यानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालयं. लातूरच्या शिरूर तालुक्यात हरभरा खरेदी न झाल्यानं एका शेतकऱ्याच्या मुलींचं लग्न लांबणीवर पडले आहे. सीमाचं लग्न लांबण्याचं कारण ऐकून तुमच्या हृदयाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. सीमाच्या घरात २०० कट्टे हरभरा आहे. पण हमीभाव आणि बाजारभाव यात जवळपास १ हजार रुपयांचा फरक असल्यानं तिच्या बाबांच्या शेतात उगवलेल्या सोन्याचा काही उपयोग नाही. सरकारी अनास्थेमुळे सीमा आणि एकुरगे कुटुंबीय पुरते हतबल झालेत.\nसरकारी अनास्थेमुळे वाईट दिवस\nसीमा एकूरगेचं लग्न २४ तारखेला ठरलं होतं. आता ते १२ मेपर्यंत पुढे ढकलण्याचा विचार सुरू आहे. पण त्यामुळे होणाऱ्या नालस्तीची तिच्या आई वडिलांना भीती आहे. सीमाचं लग्न लांबण्याचं कारण ऐकून तुमच्या हृदयाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. सीमाच्या घरात २०० कट्टे हरभरा आहे. पण हमीभाव आणि बाजारभाव यात जवळपास १ हजार रुपयांचा फरक असल्यानं तिच्या बाबांच्या शेतात उगवलेल्या सोन्याचा काही उपयोग नाही. सरकारी अनास्थेमुळे सीमा आणि एकुरगे कुटुंबिय पुरते हतबल झालेत. आणि जिथे सनई चौघड्याचे सूर घुमायचे तिथे सध्या स्मशान शांतता आहे.\nऑनलाईन खरेदीचे सोपस्कार तरीही...\nभागवत एकूरगे लातूर जिल्ह्यात शिरूर अनंतपाळ तालुक्यात तळेगाव बोरीमध्ये राहातात. ५ हेक्टर शेतीपैकी ८ एकरावर त्यांनी यंदा हरभरा लावला. यंदा पाऊस पाणी चांगलं झालं. त्यामुळे २०० कट्टे हरभरा झाला. एकूरगेंनी मग ऑनलाईन खरेदीसाठीचे सगळे सोपस्कार पूर्ण केले.पण खरेदी काही सुरू होईना. त्यामुळे दोन लाखचं नुकसान अंगावर घेण्यापेक्षा त्यांनी हरभरा शेतात आणि घरात साठवून ठेवलाय. आता दीड महिना उलटल्यावरही खरेदीला सुरूवात नसल्यानं त्यांनी जिल्हाधिका-यांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खरेदी सुरू करण्याची मागणी केलीय. पण त्याचाही फारसा उपयोग होताना दिसत नाही.\nछाती फाडून बघाल तर मुंडे दिसतील पण ...\nभागवत एकूरगे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आहेत. छाती फाडून बघाल तर गोपीनाथ मुंडे दिसतील असं मोठ्या गर्वानं सांगतात...पण आपल्याच सरकारकडून होणाऱ्या सध्याच्या कारभारानं शेतकरी मरण कवटाळतोय असंही सांगायला ते विसरत नाहीत.\nशेतकरी कुटुंब सरकारी हलगर्जीला बळी\nएकूरगेंचं घर एक लातूर जिल्ह्यात एकटं नाही. हरभरा साठवून खरेदी वाट बघणारी शेकडो कुंटुंब सध्या सरकारी हलगर्जीला बळी पडत आहेत. तूर खरेदी झालीय. पण त्याचा चुकारा नाही. त्यामुळे बळीराजा हतबल आहे. आता एकुरगेंची कहाणी ऐकून तरी फडणवीसाच्या सरकार हात पाय हलवणारा का हा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.\nकॉलेज इमारतीवरुन उडी मारणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू\nप्रियंका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर प्रशांत कि...\nमोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प पीयुष गोयल करणार सादर\n‘ठाकरे’ सिनेमा प्रीमियर : दिग्दर्शक अभिजीत पानसे संतापाने स...\nयुतीबाबत भाजप - शिवसेनेत दोन दिवसात चर्चा, इथं अडलंय युतीचं...\n...आणि शोएब अख्तरनं तो व्हिडिओ डिलीट केला\nइंग्रजीचा गोंधळ, शमीच्या मदतीला विराट धावला\nRRB Recruitment 2019: रेल्वेमध्ये एकूण चार लाख पदांची भरती\n घाटी रुग्णालयाच्या जिन्यातच प्रसूती, अर्भकाचा मृ...\nकाहीजणांसाठी कुटुंब म्हणजेच पक्ष, मोदींची टीका\nऔरंगाबाद येथे १५ हजारांत बेकायदा गर्भलिंग चाचणी, डॉक्टरला अ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-citrus-advice-11312?tid=149", "date_download": "2019-01-23T23:30:23Z", "digest": "sha1:Q5KYTDHQCL5DXYLKQJFURQUR4D3K4RTN", "length": 20966, "nlines": 196, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, CITRUS ADVICE | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. एम. एस. लदानिया\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nफळगळची व काळी, पांढरी माशीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. दैनंदिन तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे (तापमान ३३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक) फळगळ दिसून येते. त्यामुळे तापमानाकडे लक्ष देऊन पुढील प्रकारे उपाययोजना व काळजी घेण्याची आवश्यकता आहे.\nसंत्राबागेत दिसतेय फळगळची समस्या\nसा मान्यतः ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात\nतापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. या तापमानाच्या स्थितीमध्ये बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो. आंबे व मृग बहरांच्या बागांमध्ये फळगळ होताना दिसत आहे.\nसध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये\nफळगळची व काळी, पांढरी माशीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. दैनंदिन तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे (तापमान ३३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक) फळगळ दिसून येते. त्यामुळे तापमानाकडे लक्ष देऊन पुढील प्रकारे उपाययोजना व काळजी घेण्याची आवश्यकता आहे.\nसंत्राबागेत दिसतेय फळगळची समस्या\nसा मान्यतः ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात\nतापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. या तापमानाच्या स्थितीमध्ये बुरशींचा प्रादुर्भाव वाढतो. आंबे व मृग बहरांच्या बागांमध्ये फळगळ होताना दिसत आहे.\nबुरशीनाशकांसोबत २-४ डी, जिबरेलिक आम्ल व युरिया, पोटॅशिअम नायट्रेटच्या फवारण्या घेणे आवश्यक आहे.\n1. जिबरेलिक आम्ल १.५ ग्रॅम अधिक बोरीक अॅसिड ३०० ग्रॅम अधिक कॅल्शिअम नायट्रेट १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी\n2. दुसरी फवारणी १५ दिवसांनंतर - २,४ डी हे १.५ ग्रॅम अधिक बोरीक अॅसिड ३०० ग्रॅम अधिक पोटॅशिअम नायट्रेट १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी\nकोरड्या, दमट वातावरणामध्ये कोळी (माइट्स) काही बागांमध्ये दिसत आहे. यात आंबे व मृग बहराची फळे लाल चट्ट्यांची होत आहेत. यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी गरजेची आहे. पाने व फळांवरील कोळी प्रादुर्भाव तपासण्यासाठी भिंगाचा वापर करावा. फवारणी प्रतिलिटर पाणी\nडायकोफॉल २ मिलि किंवा प्रोपरगाइट १.५ मिलि\nगेल्या १० -१२ वर्षांमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ग्रिनिंगचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी.\n२,४ डी हे १.५ ग्रॅम अधिक बोरीक अॅसिड ३०० ग्रॅम अधिक पोटॅशिअम नायट्रेट १.५ किलो अधिक स्ट्रेप्टोमायसीन* १० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी.\nआवश्यकतेनुसार १५ दिवसानंतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढील फवारणी करावी.\nझिंक सल्फेट, फेरस सल्फेट व मॅगनीज सल्फेट प्रत्येक १०० ग्रॅम प्रतिझाड देणे.\nझाडास नियमितपणे सिंचन सुरू ठेवावे.\nकाळी माशी, पांढरी माशीची समस्या\nअमरावती जिल्ह्यातील रासेगांव, नायगांव,\nबोर्डी, चमक, बोपापूर, हरम, टवलार, येवता (ता. अचलपूर) आणि नागपूर जिल्ह्यातील निमजी, मोहपा (ता. कळमेश्वर) येथील संत्रा व लिंबू बागेमध्ये पांढऱ्या व काळ्या माशीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या किडीची वाढ व प्रसार रोखण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.\nसातत्यपूर्ण पावसानंतर कोरडे वातावरण निर्माण झाले. परिणामी, झाडांवर नवीन पाने येत राहिल्याने काळी माशी आणि पांढरी माशी सारख्या रसशोषक कीडींना अंडी देण्याकरिता अनुकूल वातावरण राहिले. नुकतेच एका पानांच्या नमुन्यामध्ये ५० टक्के अंडी फुटलेली असल्याचे दिसून आले. ही स्थिती कीडनाशकांच्या वापरण्यासाठी योग्य आहे.\nकाळी माशीव्यतिरिक्त पांढरी माशीचे प्रौधही आढळले.\nकाळ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे पानावर सुटी मोल्ड या बुरशीची वाढ झाल्याचेही आढळले. याला स्थानिक भाषेमध्ये कोळशी म्हणतात. ही बुरशी संपूर्ण पानांवर पसरते.\nया काळ्या व पांढऱ्या माशीच्या प्रौढ मादी व गर्भवती स्थितीमध्ये अधिक संख्येने असताना फवारणीचे नियोजन करावे. त्यामुळे अंडी देण्याचे प्रमाण कमी होईल. फवारणी प्रतिलिटर पाणी\n१. इमिडाक्लोप्रीड (१७.८ एस.एल.) ०.५ मिली. किंवा\n२.अॅसीफेट (७५ डब्लूपी) १.२५ ग्रॅम किंवा\n३.डायमिथोएट (३० ईसी) २ मिली.\nफवारणी पानाच्या खालच्या बाजूस संपूर्ण झाड कव्हर होईल या पद्धतीने ५० टक्के अंडी फुटल्यानंतर करावी.\nमोठा घेर असलेल्या झाडांना ५ ते ७ लिटर द्रावणाची आवश्यकता असते.\nफवारणी कोरड्या वातावरणात करावी.\nपुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून करावी.\nया बुरशीच्या नियंत्रणासाठी स्टार्च द्रावण २ टक्के च्या फवारणीनंतर काॅपर आॅक्सिक्लोराइड ३ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करावी.\nकीटकनाशकासोबत बुरशीनाशक मिसळण्याची शिफारस करण्यात येत नाही.\nकीडनाशकांचे प्रमाण हे नॅपसॅक पंपासाठीचे आहे.\n: डॉ. एम. एस. लदानिया, ०७१२-२५००२४९/६१५\n(राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)\nसंत्रा orange पांढरी माशी अमरावती सिंचन कीटकनाशक शेती अॅग्रोवन कीड-रोग नियंत्रण\nसंत्रा पानावर प्रौढ काळी व पांढरीमाशी. तसेच सुटी मोल्ड बुरशीचा प्रादुर्भाव.\nसंत्रा झाडाखाली गळलेली फळे दिसत आहेत.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nथंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...\nभुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...\nहिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...\nथंडीपासून फळबागेचे संरक्षणसध्या किमान तापमानात घट होऊन थंडी वाढलेली आहे....\nथंडीमध्ये द्राक्षबागेत करावयाच्या...सध्याच्या थंड वातावरणात विकासाच्या विविध अवस्थेत...\nभुरी, पिंक बेरीकडे लक्ष द्या...मागील आठवड्यापासून सर्व द्राक्ष विभागांत थंडीची...\nनियोजन मोसंबीच्या आंबिया बहराचे ...मोसंबी झाडे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून...\nफळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचे...शास्त्रीय नाव ःOthreis fullonia फळातील रस...\nमोसंबी, डाळिंबातील फळे पोखरणाऱ्या अळीचे... मोसंबी आणि डाळिंब या फळपिकांमध्ये फळ...\nनिरभ्र वातावरणात वाढणाऱ्या थंडीपासून...येत्या आठवड्यामध्ये बहुतांशी सर्व द्राक्ष...\nडाळिंबातील फॉस्फोनीक ॲसिड अवशेष समस्याबाजारपेठेत स्फुरदयुक्त विविध घटक त्यांच्या...\nपेरू बागेत फळमाशीचा प्रादुर्भावसध्या पेरू बागा फळधारणेच्या व काढणीच्या अवस्थेत...\nरुग्णसेवेसह शेतीतही जपले वेगळेपणमुंबई येथील प्रसिद्ध किडनीविकार तज्ज्ञ डॉ....\nकेळी सल्ला : थंडीचा परिणामसद्य:स्थितीत हवामान ढगाळ असून, हवेमध्ये गारठा आहे...\nकेळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...\nडाळिंब बागेतील आंबेबहारासाठी ताणाचे... डाळिंबामध्ये प्रामुख्याने तीन बहर घेतले जातात...\nसंत्रा, मोसंबी व लिंबू सल्लाअांबिया बहर व्यवस्थापन ः अांबिया बहराच्या...\nसुधारित तंत्र, नियोजनातून शेती केली...जळगाव जिल्ह्यात तापी काठालगतच्या चांगदेव (ता....\nफुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागेचे...द्राक्ष लागवड विभागात पाऊस झाल्याने बागेच्या...\nअभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2132-kunya-deshiche-pakhru-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82", "date_download": "2019-01-23T23:22:59Z", "digest": "sha1:JQ74P6GAM5UTKVRETQ6XAL3DSJGY2IUR", "length": 2888, "nlines": 48, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kunya Deshiche Pakhru / कुण्या देशीचे पाखरू, माझ्या अंगणात आले - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nKunya Deshiche Pakhru / कुण्या देशीचे पाखरू, माझ्या अंगणात आले\nकुण्या देशीचे पाखरु, माझ्या अंगणात आले\nत्याचे पंख परदेसी, परि ओळखीचे डोळे\nमाती कोठल्या धरेची, त्याच्या नखांना लागली\nमाया हिरवी कोणती, त्याच्या उरात साठली\nआणि कोठले आकाश, त्याने सर्वांगा माखले\nकुठे पिऊन घेतले, त्याने मेघातले जळ\nदिली वार्‍याने कोठल्या, त्याला चोचीतली शीळ\nत्याच्या लकेरीत गाणे, कुण्या जन्मीचे भेटले\nमाझ्या ओंजळीचे झाले मऊ घरटे राजस\nत्याला न्हाऊ घालावया ओला काजळ पाऊस\nमाझे मन त्याच्यासाठी फांदी होऊनिया झुले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/4767-kadhi-tu-rimzim-zarnari-barsat-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2019-01-23T23:30:09Z", "digest": "sha1:QF7YSERQQGENBZRFZ7SG72VP6WUC3JFL", "length": 4755, "nlines": 77, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kadhi Tu, Rimzim Zarnari Barsat / कधी तू, रिमझिम झरणारी बरसात - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू चमचम करणारी चांदण्यात\nकधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा\nबिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा\nचिंब पावसाची ओली रात\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू चमचम करणारी चांदण्यात\nकधी तू अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी\nकधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा\nबिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा\nचिंब पावसाची ओली रात\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू चमचम करणारी चांदण्यात\nजरी तू कळले तरी ना कळणारे, दिसले तरी ना दिसणारे\nविरणारे मृगजळ एक क्षणात\nतरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा\nबिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा\nचिंब पावसाची ओली रात\nकधी तू रिमझिम झरणारी बरसात\nकधी तू चमचम करणारी चांदण्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-adjournment-motion-for-aurangabad-garbage-dispute-leader-leader-of-the-opposition-dhananjay-munde/", "date_download": "2019-01-23T23:08:00Z", "digest": "sha1:5OUI2TTQ3A77L7QPTDFCMTZQ7AFCFUHA", "length": 7816, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगाबाद कचराप्रश्नी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा स्थगन प्रस्ताव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऔरंगाबाद कचराप्रश्नी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा स्थगन प्रस्ताव\nस्थगन प्रस्तावावर चर्चा होत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे, आमदार सतिष चव्हाण आक्रमक\nमुंबई: औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न प्रकरणी जनतेने आंदोलन केल्यानंतर पोलीसांनी कायदा हातात घेवून लोकांना मारहाण केली. तरी त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाही. गणवेश घालून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, गाड्या फोडल्या, महिला-मुलांना अमानुष मारहाण केली. पोलीसांनी केलेल्या या राडयाचे व्हिडिओ वायरल झालेले आहेत. यावर सरकार काय कारवाई करणार यासाठी २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून सभागृहात चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले…\nस्थगन प्रस्तावावर चर्चा होत नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे, आमदार सतिष चव्हाण आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी सरकारने निवेदन करुन ९७ अन्वये चर्चा करण्याची मागणी केली. या मागणीनंतर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवले असून पोलिस आयुक्तांच्या चौकशीसाठी एसीएस होम आणि डीजी यांची समिती स्थापन करण्याची घोषणा केली\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले निघून\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विरोधकांवर…\nशिवसेना-भाजप म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’…\nमुंडे साहेबांच्या मृत्यूबाबत संशय होताच : धनंजय मुंडे\nपुणे : गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या…\nशिवसेना-भाजप म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’…\nनांदेडमधून राहुल गांधी नाही तर अमिता चव्हाणच लढणार लोकसभा\nमुंडे यांच्या ‘रॉ’ मार्फत चौकशीच्या मागणीत तथ्य आहे का\nफर्ग्युसन कॉलेज होणार आता फर्ग्युसन युनिव्हर्सिटी \nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-uddhav-thackeray-shiv-sena-53903", "date_download": "2019-01-23T22:29:11Z", "digest": "sha1:ADLMA6VT7PCZTAHJZVG4KE4VSL4JDQMG", "length": 16311, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news uddhav thackeray shiv sena मस्ती असेल तर 'मुदतपूर्व' घ्याच : उद्धव ठाकरे | eSakal", "raw_content": "\nमस्ती असेल तर 'मुदतपूर्व' घ्याच : उद्धव ठाकरे\nमंगळवार, 20 जून 2017\nभारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे सांगण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्‍यकता नाही. म्हणून राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवले होते. मात्र काहींना अडचण असेल तर शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषितज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांचे नाव सुचवले होते.\nमुंबई - \"मतांच्या राजकरणासाठी दलित राष्ट्रपती करणार असाल तर आम्हाला रस नाही,'' अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला आव्हान देतानाच राष्ट्रपती देशाचे भले करणार असेल, तर मी तुमच्या सोबत आहे, अशी मवाळ भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे घेतली. \"मस्ती असेल तर मुदतपूर्व निवडणुका घ्याच,' असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. शिवसेना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत मंगळवारी निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.\nंषण्मुखानंद सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या 51 व्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी भाजपवरच हल्ला चढवला. वेगवेगळ्या राज्यातील राजकरणानुसार गोमांस बंदीचा निर्णय होतो. एक पंतप्रधान आहे मग साऱ्या देशात एक निर्णय का नाही, देशभरात गोमांस बंदी होणार नसेल तर समान नागरी कायदा कसा लागू होणार, असा प्रश्‍न विचारात त्यांनी भाजपवर तोफ डागली. राष्ट्रपतिपदासाठी भाजपने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर केले. त्याबद्दल ठाकरे म्हणाले, \"\"राष्ट्रपती कोण होणार यामुळे आपल्या आयुष्यात काय फरक पडणार मात्र, दलित समाजाच्या मतांसाठी दलित राष्ट्रपती करणार असाल तर आम्हाला रस नाही. राष्ट्रपती जर फक्त दलितांचाच नाही तर देशाचे भले करणारा असेल तर शिवसेना तुमच्यासोबत आहे.''\nशेतकऱ्यांच्या आंदोलनावरून राज्यात मुदतपूर्व निवडणुकांची चर्चा पुन्हा सुरू आहे. त्यावर बोलताना ठाकरे यांनी \"\"सतत जिंकत जाऊ असे समजू नका. आता वातावरण तुमच्या विरोधात आहे. मस्ती असेल तर मुदतपूर्व घेऊनच दाखवा आम्ही तयार आहोत,'' असे आव्हान भाजपला दिले. \"आम्हाला \"मुदतपूर्व'ची नाही शेतकरी आत्महत्येची चिंता वाटते. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करूनच घेऊ. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वेड्यावाकड्या अटी टाकून शेतकऱ्यांना गांगरून टाकणार असाल तर तो कागद आम्ही फाडून टाकू. शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने कर्जमुक्ती द्या,'' अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.\nभारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे सांगण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्‍यकता नाही. म्हणून राष्ट्रपतिपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव सुचवले होते. मात्र काहींना अडचण असेल तर शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषितज्ज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांचे नाव सुचवले होते.\n\"शिवसेनेच्या नेत्यांची मंगळवारी (ता. 20) \"मातोश्री'वर बैठक होणार आहे. त्यात बैठकीत राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करू. त्यानंतर भूमिका मांडू,'' असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nकर्नाटकात कोणत्याही पक्षाचे सरकार आले, तरी बेळगावतील मराठी माणसावर अन्याय करतात. त्यावर भाजपचे सरकार निषेधाचे पत्र पाठवतात. राज्यात असलेला एकही राष्ट्रीय पक्ष त्यावर बोलत नाही. शिवसेना नेहमीच सीमा भागातील माणसांच्या बाजूने उभी राहिली आहे. पण हा असाच अन्याय सुरू राहिला तर शिवसेना 1969 सारखे तीव्र आंदोलन सुरू, असा इशाराही त्यांनी दिला.\nअध्यात्मिक गुरु शिवकुमार स्वामी यांचे 111व्या वर्षी निधन\nबंगळूरु- कर्नाटकमधील सिद्धगंगा मठाचे मठाधीपती शिवकुमार स्वामी यांचे आज सोमवारी निधन झाले. ते 111 वर्षांचे होते. शिवकुमार स्वामी...\nआगरी-कोळी भाषेला रॅपचा तडका\nपाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे \"सर्वेश तरे\" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी...\nप्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षाचा पर्याय\nमुंबई - प्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षा म्हणजे ड्रोनचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उबरसारख्या कंपन्यांशी चर्चाही सुरू...\nगुजरातमध्ये दहा टक्के आरक्षण लागू\nअहमदाबाद - सवर्णांना दहा टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणारे गुजरात हे पहिले राज्य ठरले आहे. यानुसार खुल्या गटात आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना (...\n'अर्थिक निकषांवर आरक्षण विवादास्पद विषय'\nऔरंगाबाद : देशाच्या घटना समितीमध्ये सखोल चर्चा झाल्यानंतरच जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आलेले आहे. राजकीय फायद्यांसाठी आर्थिक निकषावर आरक्षण...\nआरक्षणाचा बिकट मार्ग (प्रा. उल्हास बापट)\nसंसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/scanners/latest-avision+scanners-price-list.html", "date_download": "2019-01-23T22:46:58Z", "digest": "sha1:EDCWNTBJG6RAXLS24MYR3MEZNGN5K3QI", "length": 13084, "nlines": 316, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या अविसिओन श्चान्नेर्स 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest अविसिओन श्चान्नेर्स Indiaकिंमत\nताज्या अविसिओन श्चान्नेर्सIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये अविसिओन श्चान्नेर्स म्हणून 24 Jan 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 10 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक अविसिओन बट ०९११स स्कॅनर व्हाईट 96,000 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त अविसिओन स्कॅनर गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश श्चान्नेर्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nअविसिओन फ १३०१स स्कॅनर ब्लॅक & व्हाईट\nअविसिओन फट ११०९ह स्कॅनर व्हाईट\nअविसिओन बट ०९११स स्कॅनर व्हाईट\nअविसिओन १७६ऊ डोकमेण्ट स्कॅनर ग्रे अँड ब्लॅक\n- उब सपोर्ट USB 2.0\n- डफ सपोर्ट Yes\nअविसिओन सचंजेत स्वा३६ सिस स्कॅनर व्हाईट\n- उब सपोर्ट USB\n- डफ सपोर्ट Yes\nअविसिओन मोबाइलला स्कॅनर पूरपले मीवांद्२\nअविसिओन हंडया डोकमेण्ट स्कॅनर रेड मीवांद्२ प्रो\nअविसिओन पोर्टब्ले व्हरसातील डोकमेण्ट स्कॅनर स्वा५०फ\nअविसिओन कॉम्पॅक्ट स्कॅनर अव६ प्लस\n- उब सपोर्ट USB 2.0\n- डफ सपोर्ट Yes\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/robbery-at-vavit-in-solapur-district-two-arrested/", "date_download": "2019-01-23T22:51:54Z", "digest": "sha1:6HCZZTOXBXEM4CLBYUV4L43HQT22XVDX", "length": 4511, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आढीव येथे दरोडा; दोघांना पकडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › आढीव येथे दरोडा; दोघांना पकडले\nआढीव येथे दरोडा; दोघांना पकडले\nआढिव (ता. पंढरपूर ) येथील शिवाजी गणपत कदम यांच्या घरावर पाच जणांनी दरोडा टाकून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान, दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांना नागरिकांनी पकडले असून, त्यांना बेदम मारहाण केली आहे. या दोघा जखमींना पोलिसांनी उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.\nआढीव येथील विठ्ठलवाडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास जवळपास पाच जणांची टोळी दरोडा घालण्याच्या उद्देशाने आली होती. या वेळी एका वस्तीवर जाऊन घरास बाहेरून कडी लावून टोळी शिवाजी गणपत कदम यांच्या घरात घुसली. घराची मागील भिंत फोडून त्यांनी घरात प्रवेश केला, घरातील सोने, रोख रक्कम असा सुमारे एक लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला आहे.\nदरम्यान, चोरी होत असल्याचे लक्षात आल्याने शेजारील लोकांनी आरडा-ओरडा केला. त्यामुळे बाजूच्या परिसरातील लोक धावून आले आणि टोळीतील दोघांना पकडण्यात नागरिकांना यश आले. या टोळीतील इतर तिघे पळून गेले आहेत. जमावाने या दोन्ही चोरट्यांना बेदम मारहाण केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक एस. विरेश प्रभू यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/modi-trump-to-announce-india-us-will-have-the-worlds-most-powerful-army-latest-updates/", "date_download": "2019-01-23T22:46:36Z", "digest": "sha1:XYEHIJ2OVTJHMVDBWPHNHLNAXWCRUONF", "length": 6669, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारत- अमेरिकेकडे असेल जगातली सर्वात शक्तिशाली सेना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारत- अमेरिकेकडे असेल जगातली सर्वात शक्तिशाली सेना\nमोदी-ट्रंप यांच्या घोषणेने चीन, पाकिस्तानची उडाली झोप\nनवी दिल्ली : भारत- अमेरिका या जगातील दोन महान लोकशाही देशाकडे जगातील सर्वोत्तम सेना असणे आवश्यक आहे असा संकल्प आशियान परिषदेसाठी फिलीपींसची राजधानी मनिला येथे पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतंत्रपणे एकमेकांशी झालेल्या भेटीमध्ये केला .\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या घोषणेने चीन, पाकिस्तानसह अनेक देशांच्या झोपा उडाल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकाकडून तेल खरेदीचं प्रमाण अलिकडच्या काही महिन्यांत 10 दशलक्ष बॅरल्सवर गेल्याने त्याचं ही कौतूक केलं. पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना आश्वासन दिलं आहे की, ‘अमेरिका आणि जगाच्या अपेक्षेवर भारत खरा उतरेल.’\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\nपाणीपुरी विक्रेता झाला अटल बिहारी वाजपेयी\nशब्द माझ्याकडेही आहेत आणि मलाही बोलता येतं;दानवेंचा ठाकरेंना इशारा\nहॅकर म्हणजे चोर असतो, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा – महाजन\nटीम महारष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सईद शुजा या सायबर हॅकरने ईव्हीएम यंत्राच्या हॅकिंगसंदर्भात…\nनारायण राणे नेमके कोणत्या पक्षात तर नितेश म्हणतात आमचे ठरलय \nउस्मानाबाद लोकसभा : अर्चना ताई विरुद्ध रवी सर\nअहमदनगर जिल्हा विभाजन होणारच – राम शिंदे\nन्यूझीलंडमध्ये भारताने केली विजयी सुरवात, धवनचे २६ वे अर्धशतक\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/prepare-for-yourself-amit-shahs-order-for-bjp-office-bearers/", "date_download": "2019-01-23T22:22:09Z", "digest": "sha1:GWQYGQUPTLAZAB7YP5KK44BTXKVXDYGJ", "length": 7276, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्वबळाच्या तयारीला लागा ; अमित शहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nस्वबळाच्या तयारीला लागा ; अमित शहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश\nटीम महाराष्ट्र देशा : युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा, असा आदेश भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे. अमित शाह यांनी मुंबईत येऊन महाराष्ट्र आणि गोव्यातील विस्तारक आणि पदाधिकाऱ्यांशी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी त्यांनी भाषण न करता पदाधिकाऱ्यांशी वन टू वन संवाद साधण्यावर भर दिला.\nअमित शाह यांनी स्थानिक भाजप लोकप्रतिनिधींच्या कामाचा आढावा घेतला. यामुळे कार्यकर्त्यांचे एकाधिकारशाहीचे आरोप पुसत पक्षात लोकशाही पद्धतीने काम होत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.\nविस्तारकांवर बूथ रचनेची प्रमुख जबाबदारी असून ‘एक बूथ 25 युथ’ नुसार नेमणुका करण्यास अमित शाह यांनी सांगितले. तसेच, प्रत्येक बूथ प्रमुखाला 23 सूत्री कानमंत्र देण्यात आला असून, त्यानुसार वेळबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.\nसुपरस्टार रजनीकांतचा एकत्र निवडणुक घेण्यास पाठींबा\nआता ‘ठाकरे’ चित्रपट बघायला मिळणार मोफत\nभाजप – सेना युती झाली तर आम्ही स्वबळावर लढू – नारायण राणे\nसध्याच्या सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव : भुजबळ\nआता ‘ठाकरे’ चित्रपट बघायला मिळणार मोफत\nभाजप – सेना युती झाली तर आम्ही स्वबळावर लढू – नारायण राणे\nविदर्भात २४ ते २६ जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता\nज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका, उद्धव ठाकरेंनी खासदारांना झापलं\nमंत्रिमंडळ निर्णय : दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारची नवी योजना\nमुंबई - दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या…\nफर्ग्युसन कॉलेज होणार आता फर्ग्युसन युनिव्हर्सिटी \nइम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणा विरोधात हायकोर्टात दाखल केलेली…\nउस्मानाबाद लोकसभा : अर्चना ताई विरुद्ध रवी सर\nकोकणात राणेंच्या पक्षाला भगदाड ; पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sanatan-sanstha-oppose-sunburn-festival-in-pune-new-year-celebration-party/", "date_download": "2019-01-23T22:26:02Z", "digest": "sha1:G4NO3B2AVK4AC5M3BM3ONUZ6A623NYZE", "length": 7623, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्यात सनबर्न फेस्टिवलला सनातनचा विरोध", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुण्यात सनबर्न फेस्टिवलला सनातनचा विरोध\nपुण्यात आयोजित करण्यात आलेल्या सनबर्न फेस्टिवलला सनातन संस्थेने विरोध केला आहे. सनबर्नकडून कर चुकवला जात नसल्याची आणि सनबर्न फेस्टिवलमध्ये अंमली पदार्थांचे सेवन होते असा आरोप सनातन संस्थेकडून करण्यात आला आहे. पुण्यातील केसनंदमध्ये २८ डिसेंबरपासून सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे. सनातन संस्थेने सनबर्नला विरोध केला असला तरी राज्याच्या पर्यटन विभागाने या फेस्टिवलला पाठिंबा दिला आहे.\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले…\n‘संतांच्या भूमीत नंगानाच होऊ देणार नाही,’ अशी भूमिका सनातन संस्थेने घेतली आहे. यासाठी सनातन संस्थेकडून एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘याआधी गोव्यात सनबर्न फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका तरुणीचा अंमली पदार्थाच्या सेवनाने मृत्यू झाला होता. मात्र त्यावेळी सनबर्न फेस्टिवलच्या आयोजकांनी जबाबदारी घेतली नव्हती. त्यामुळे या फेस्टिवलचे आयोजित करताना यामधील कोणत्याही अनुचित प्रकारासाठी आयोजकच जबाबदार असतील, असा लेखी कबूलनामा घ्यावा असे सनातन संस्थेने पत्रकार परिषदेत म्हटले आहे.\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले निघून\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विरोधकांवर…\nबांबूपासून बनविलेला तिरंगा देश-विदेशात; एक राष्ट्रध्वज बनवण्याकरिता लागतात ४ ते ५ तास\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजप सोबत कोणत्याही प्रकारची युती न करण्याचा निर्णय घेतला…\nबाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेचे ताबापत्र स्मारक समितीकडे सुपुर्द\nभाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी बॅलेटवर निवडणूक लढवावी,जयंत पाटलांचे…\nराष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा रायगडावरुनच का\nफर्ग्युसन कॉलेज होणार आता फर्ग्युसन युनिव्हर्सिटी \nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://videokavita.wordpress.com/2011/03/", "date_download": "2019-01-23T22:51:54Z", "digest": "sha1:ZUEYLR4Z37Z24HAA25ONAEAMQZS33BFB", "length": 3488, "nlines": 90, "source_domain": "videokavita.wordpress.com", "title": "मार्च | 2011 | Marathi Kavita", "raw_content": "\nMarathi Song माझ्या मनात बसली छवी\nhl=en] आपल्याला गीत गायचे आहे. व्हिडिओमध्ये मी फक्त चाल सुचवित आहे. स्वत: गाण्यात मजा काही औरच असते. Advertisements\nगजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती\nPrakash Kadam च्यावर नात्यांचं वास्तव\nProf R R Kelkar च्यावर एकटेपणा व स्वातंत्र्य\nbashingbal च्यावर Marathi song माझं एक स्वप्न आह…\nMarathi Balgit वांगं… च्यावर वांग नको गं आई\nmarathi च्यावर जोगवा सैनिकाचा Jogawa Sainikaa…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/flask/kaviraj+flask-price-list.html", "date_download": "2019-01-23T22:16:13Z", "digest": "sha1:YHHKDNVCCSWEV6SMJH3F75IRXYJKINPR", "length": 12810, "nlines": 287, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कविराज फ्लास्क किंमत India मध्ये 24 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 कविराज फ्लास्क\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nकविराज फ्लास्क दर India मध्ये 24 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 4 एकूण कविराज फ्लास्क समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन कविराज कवफ 750 M&L फ्लास्क सिल्वर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Homeshop18, Indiatimes, Naaptol, Snapdeal, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी कविराज फ्लास्क\nकिंमत कविराज फ्लास्क आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन कविराज कवफ 1000 M&L फ्लास्क सिल्वर Rs. 980 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.550 येथे आपल्याला कविराज कवफ 350 M&L फ्लास्क सिल्वर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nकविराज कवफ 350 M&L फ्लास्क सिल्वर\nकविराज कवफ 1000 M&L फ्लास्क सिल्वर\nकविराज कवफ 500 M&L फ्लास्क सिल्वर\nकविराज कवफ 750 M&L फ्लास्क सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://zeenews.india.com/marathi/photos/is-sonam-kapoor-tying-the-knot-with-boyfriend-anand-ahuja-in-may/425192", "date_download": "2019-01-23T23:02:42Z", "digest": "sha1:QLKXRHRDHMRVDDBS7KRKGKY4KM56POYF", "length": 4368, "nlines": 73, "source_domain": "zeenews.india.com", "title": "सोनम - आनंदच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात | News in Marathi", "raw_content": "\nसोनम - आनंदच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात\nसोनम - आनंदच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात\nसोनम - आनंदच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात\nगेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजा यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत\nअखेर, मुंबईमध्ये होणाऱ्या या लग्नाची तारीख समोर आलीय. इतकंच नाही तर सोनम आणि आनंदच्या घरी लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झालीय. आनंद दिल्लीच्या एका व्यावसायिक कुटुंबातून आहे\nस्टारडस्टच्या माहितीनुसार, सोनम - आनंदच्या लग्नासाठी पुढच्या महिन्यातली ६ आणि ७ तारीख निश्चित करण्यात आलीय\nमुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न पार पडल्यानंतर दिल्लीतही ग्रँड रिसेप्शन दिलं जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक सेलिब्रिटिंना या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकाही धाडून झाल्यात\nकपूर कुटुंबीय तर सोनमच्या संगीत सेरेमनीसाठी सज्ज झालेत. इतकंच नाही तर त्यांनी या सोहळ्यासाठी फराह खान हिला कोरिओग्राफीसाठी आमंत्रित केलंय\nकठुआ - उन्नाव प्रकरण : रस्त्यावर उतरले बॉलिवूड कलाकार\nप्रवाहाविरुद्ध जाणाऱ्यांनो, 'ही' आहे तुमच्या यशाची गुरुकिल्ली\nतुमच्या बजेटमध्ये नवी Wagon R , पाहा किंमत आणि फिचर्स\nशिक्षकाने बनवली अनोखी बाईक, पेट्रोल, डिझेलची गरज नाही\n'या' अब्जाधीशांचं नाव मोठं, लक्षणही मोठंच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-23T21:40:11Z", "digest": "sha1:C42RFXQKD7Q2AG4RLJAOTALST3N3WJRS", "length": 7324, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ढगाळ हवामानाने तापमान घसरले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nढगाळ हवामानाने तापमान घसरले\nपुणे, दि. 22 – गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात जाणविणारे उन्हाचे चटके मंळवारी ढगाळ वातावरणामुळे काहीसे कमी झाले होते. पण, पावसाने मात्र हुलकावणी दिल्याने थोडी निराशा झाली.\nशहरात गेले दोन दिवसांपासून तापमान 40 अंशांच्या आसपास पोहचले होते. त्यातच मंगळवारी सकाळपासून अचानक वातावरणात बदल होत ढगाळ वातावरण निर्माण झाले. याबरोबर वारेसुद्धा वाहत होते. त्यामुळे उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली होती, पण उकाडा वाढला होता. सकाळी 9 वाजेपर्यत ढगाळ वातावरण होते. त्यानंतर मात्र ढग दूर झाले आणि उन्हाचे चटके जाणवू लागले.त्यानंतर दुपारी पुन्हा आकाशात ढग जमा झाले होते. पण पाऊस काही पडला नाही.\nमंगळवारी दिवसभर शहरात असेच वातावरण होते. या वाऱ्यामुळे मात्र तापमानात थोडी घट झाली आहे. आज शहरातील तापमान हे 37 अंशापर्यत घसरले होते. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासांत शहरातील हवामान ढगाळ राहणार आहे. त्याचबराबेर कमाल तापमानही 37 ते 38 अंशांच्या आसपास राहणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार – केंद्रीय कृषिमंत्री\nबचतगट चळवळीशी जोडली गेली 40 लाख कुटुंबे – पंकजा मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/saptarang/isha-palkar-writes-story-balmitra-45825", "date_download": "2019-01-23T22:50:54Z", "digest": "sha1:YE7B5EESCYCXRYRUHPGZKMHEHBOT67L2", "length": 19114, "nlines": 233, "source_domain": "www.esakal.com", "title": "Isha Palkar writes a story for Balmitra सावीच्या भन्नाट कल्पना...! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 17 मे 2017\nझोपायची वेळ झाली होती. आई सावीला अंथरुणात झोपायला जायला सांगत होती.\nआई : झोपेची वेळ झाली आहे बेटा.\nसावी : आई, मला एक गोष्ट ऐकायची आहे.\nआई : बरं, कुठली गोष्ट ऐकायची आहे तुला\nसावी : आई, मला आज रात्री नेहमीसारख्या गोष्टी नाही ऐकायच्या.\n(सावी हाताची घडी करते आणि तोंड फुगवून बसते.)\nसावी : मला त्याच-त्याच गोष्टी आता नाही आवडत.\nआई : तू कधी ऐकलंय का, लहानशा मुलीला या गोष्टी आवडत नाही म्हणून\nसावी : आई, मला त्या नेहमीच्या गोष्टींचा कंटाळा आलाय. त्या एकसारख्या असतात.\nझोपायची वेळ झाली होती. आई सावीला अंथरुणात झोपायला जायला सांगत होती.\nआई : झोपेची वेळ झाली आहे बेटा.\nसावी : आई, मला एक गोष्ट ऐकायची आहे.\nआई : बरं, कुठली गोष्ट ऐकायची आहे तुला\nसावी : आई, मला आज रात्री नेहमीसारख्या गोष्टी नाही ऐकायच्या.\n(सावी हाताची घडी करते आणि तोंड फुगवून बसते.)\nसावी : मला त्याच-त्याच गोष्टी आता नाही आवडत.\nआई : तू कधी ऐकलंय का, लहानशा मुलीला या गोष्टी आवडत नाही म्हणून\nसावी : आई, मला त्या नेहमीच्या गोष्टींचा कंटाळा आलाय. त्या एकसारख्या असतात.\nआई : मग गोल्डीलॉक आणि तीन अस्वल\nआई : बरं मग चॉकलेटचा महाल आणि राजकुमारी, ज्याच्यात राजकुमारी चॉकलेटच्या कारंज्यात अडकून जाते\nसावी : (जांभळ्या घेत) आई, मी या गोष्टी शंभर वेळा ऐकल्या आहेत.\nआई : हम्म, बरं मग राक्षसाची गोष्ट किंवा भुताची\nसावी : नाही आई, मी आता मोठी झालीय. मला आता भूत किंवा परीकथा नाही ऐकायच्या.\nआई : बरं मग, कुठली गोष्ट तुला ऐकायला आवडेल\n(सावी आकाशाकडे गहन विचार करत बघते, अचानक तिचे डोळे विस्फारतात आणि ती दणकन उठून बसते.)\nसावी : मला माहीत आहे एक अशी मुलगी जी नुसतं बोलून काहीही बनू शकते\n(आई तिला बघून हसते.)\nआई : ही छान कल्पना आहे बेटा. तुला काय बनायला आवडेल सावी\nसावी : हम्म, आई, तारा बनणे कसे राहील\nआई : म्हणजे ट्‌विंकल ट्‌विंकल लिटल स्टारसारखा तारा म्हणायचंय का तुला\nसावी : (खिंदळत) नाही.\nसावी अंथरुणातून बाहेर येते. ती आपला निळ्या रंगाचा फरचा स्कार्फ आणि तारांच्या आकाराचे चष्मे घेते, ते घालून ती पूर्ण रूममध्ये नाचत गात फिरते तिच्या आईला दाखवायला की तिला काय म्हणायचे आहे ते.\nसावी : आई, तू भोळी आहेस. मी कशी दिसतीये\nआई : खूप छान, खूपच छान. आता काय बनणार आहेस तू\nसावी : मला विचार करू दे.\n(सावी सगळीकडे शोधते आणि तिला तिचा हिरवा टॉवेल कपाटातून निघालेला दिसतो. ती फरचा स्कार्फ आणि चष्मे फेकून तो टॉवेल कमरेला बांधते.)\nसावी : आई, बघ मी आहे एक सुंदरशी जलपरी, मी माझ्या मासोळ्या मैत्रिणीसोबत समुद्रात पोहत आहे.\n(सावी खेळणे घेऊन पोहायचा अभिनय करते. तिला जमिनीवर लोळताना पाहून आईला हसू येत.)\nआई : तू खूप सुंदर दिसतीयेस. अजून काय बनू शकते तू\n(सावी थोडा विचार करते आणि ती टॉवेल काढून टाकते, व लाल रंगाची ओढणी चेहऱ्यावर बांधते आणि आपले बोट असे दाखवते जणू ते निशाणेबाज आहे.)\nसावी : आता मी जंगलात राहणारी दरोडेखोर आहे, मी दरोडेखोरांची पुढारी आहे. पोलिस आम्हाला पकडण्याअगोदर आम्ही एका बॅंकेत दरोडा घालू.\n(ती कपाटात जाऊन लपते आणि बाहेर येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर लाल ओढणी बांधलेली असते. आणि एक प्लॅस्टिकची तलवार असते.)\nसावी : मी माझा गाडलेला खजिना शोधत आहे. सगळे शोधा. खजिना नक्कीच मला मिळेल. (सावी अंथरुणात परत जाते आणि तलवार सगळीकडे फिरवते.)\n मला सापडली ती जागा. मला माझं सोनं मिळाले.\nआई : ओहो, सावी किती छान दरोडेखोर आहेस तू. तुला तुझा खजिना मिळाला.\n(आई तिला जोड्यांमध्ये शिक्के लपवताना पाहते. सावी रूमच्या जाऊन बसते आणि ओढणी काढून टाकते. ती आपले हात मागे पुढे फिरवायला सुरवात करते.)\nआई : आता तू काय करतीय बेटा\nसावी : मी नदीच्या पलीकडे जातीये.\nआई : तू नदीच्या पलीकडे का जातीये\nसावी : आई, तुला दिसत नाहीये का चिकू पलीकडे अडकला आहे. तो इकडे येऊ नाही शकत\n(आई हसते. सावी पलीकडे जाते. चिकू तिच्या मांडीत जाऊन बसतो. ते दोघे अंथरुणात उडी मारून बसतात.)\nआई : सावी आता झोपायची वेळ झाली आहे. उद्या शाळेत जायचं आहे.\nसावी : आई, तू मला आता खरोखर एक गोष्ट सांगेल\nआई : सावी, मला पुस्तकातून वाचून तुला गोष्ट सांगायची गरज नाहीये. आज रात्री तर तूच एक गोष्ट होती.\nसावी : हो तू बरोबर बोलतेस आहे आज रात्री तर मी एक गोष्ट होते आई. खूप मज्जा आली.\n(सावी चिकू सोबत पांघरूण घेऊन झोपते, आणि स्वतःचं तोंड थोडं उंच करते, आईला लाइट बंद करून वळल्यावर काही अस्पष्ट आवाज ऐकू येतात.)\nसावी : आई, मी माझा विचार बदलला आहे. मला झोपतानाच्या गोष्टी आवडतात. मी उद्या रात्री परत एक गोष्ट बनू शकते\nआई : हो सावी, कल्पनाशक्ती वापरून तू केव्हाही एक नवी गोष्ट बनू शकते.\nआई वाकून तिच्या कपाळावर एक पापी देते, आणि तिथे दमलेल्या पण आपल्या स्वप्नात हरवलेल्या आनंदी सावीला सोडून झोपायला जाते.\nमाझ्या आयुष्यात कायम लक्षात राहतील असे 'दादा'\nसकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nदेव ज्याचा मित्र... (सम्राट फडणीस)\n‘गॉड फ्रेन्डेड मी’ ...देवाच्या फेसबुक अकाउंटचा शोध घेणारी मालिका. माणुसकी, श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा मेळ या मालिकेत आहे. विषय...\nकला म्हणजे आयुष्यातलं हरितद्रव्य \"प्रत्येक मनुष्यात कुठली ना कुठली कला असते,' असं कुठल्याशा प्राध्यापकानं वर्गात शिकवलेलं वाक्‍यं आठवून तो मनाशीच...\nउमेद माणुसकीची (संदीप काळे)\nरोठा. वर्ध्यापासून सात-आठ किलोमीटरवरचं गाव. पारधी समाजातल्या अनाथ मुलांसाठी इथं चालवलं जातं \"संकल्प वसतिगृह'. मंगेशी पुसाटे-मून यांना एका...\nनात्याच्या दुसऱ्या बाजूचं धगधगीत विश्‍लेषण (मिलिंद ढवळे)\nजाणिवा समृद्ध झाल्या, की सोपान होतो सोपा. चढ चढता येतो कोणताही आणि कसलाही. कुठंही आणि केव्हाही. धडधडू लागला उर कितीही तरी, न कडाडताही धडाधड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://susaatnews.in/NewsDetails.aspx?NewsId=1221&MainMenuID=2&SubMenuID=4", "date_download": "2019-01-23T22:24:50Z", "digest": "sha1:LRBZXU3BXD6YEBSOFM6YCZ7XSSU25PNE", "length": 4100, "nlines": 57, "source_domain": "susaatnews.in", "title": "Susaat News", "raw_content": "\nमंत्रालयात निषेध करताना काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक\nशेतकरी, कामगार वर्ग आणि सामान्य माणसाच्या स्थितीविरूद्ध राज्य मंत्रालय येथे काळ्या कंदेल लावताना महाराष्ट्र काँग्रेस चिटणीस सय्यद ज़िशन अहमद यांना ताब्यात घेतले गेले. अहमद म्हणाले, \"दिवाळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा केवळ दोन लोक साजरे करत आहेत.\" त्यांनी सांगितले की शेतकरी देशभरात मरत आहेत, मराठवाडा तीव्र दुष्काळग्रस्त आहे आणि कर्ज माफी कागदावर आहे. \"मराठवाडाला भेट देण्याची वेळ मोदी आणि शाहकडे नव्हती,\" असे ते म्हणाले, त्यांनी मराठवाडाच्या गावांमध्ये येऊन दीपावली साजरा करावा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ घोषित करण्यास विलंब केला आहे. याशिवाय कामगार वर्गाचा त्रास होत आहे. \"पेट्रोलचे भाव शूटिंग करीत आहेत,\" असेही ते म्हणाले, सामान्य मनुष्य महागाईच्या दबावाखाली आहे,लोक दिवाळी साजरे कसे करतात... सामान्य माणसासाठी, गरीब आणि निराश, शेतकरी आणि कामगार वर्गासाठी हि दिवाळी काळी दिवाळी आहे.अच्छे दिन फक्त अंबानी आणि अदानी यांचे आले आहे महाराष्ट्र काँग्रेस चिटणीस सय्यद ज़िशन अहमदयांनी सांगितले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-kharip-planning-pune-maharashtra-8655", "date_download": "2019-01-23T23:31:46Z", "digest": "sha1:HTP2OYNP6QSZPBW2N6SO7WPALSTLSXK4", "length": 17745, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers kharip planning, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयंदा भात, सोयाबीन, ऊस लागवडीवर भर देणार\nयंदा भात, सोयाबीन, ऊस लागवडीवर भर देणार\nसोमवार, 28 मे 2018\nचार ते पाच एकरांवर शेवंतीची लागवड करणार आहे. त्याचबरोबर उसाचीही लागवड करणार आहे. सध्या उसासाठी मशागतीची कामे सुरू असून शेवंतीची लागवड येत्या आठ दिवसांत करणार आहे.\n-भाऊसाहेब दोरगे, यवत, ता. दौंड, जि. पुणे.\nपुणे ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यातील पश्‍चिम पट्यात भात रोपवाटिकांची तयारी, पूर्व पट्यात शेताच्या नांगरटी सुरू आहेत. यंदा भात, सोयाबीन आणि ऊस लागवडीवर भर देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या आर्थिक अडचणी भेडसावत आहेत. त्यामुळे पीककर्ज घेऊन खरिपाचे नियोजन करावे लागणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.\nगेल्या वर्षी वेळेवर पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात पेरण्यादेखील वेळेवर झाल्या होत्या. भात पट्यात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काही प्रमाणात उत्पादनात घट झाली होती. पूर्व पट्ट्यातील शिरूर, बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर तालुक्‍यांत सुरवातीला पावसाने काही प्रमाणात ओढ दिली होती. मात्र, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला. त्यामुळे उत्पादनात चांगली वाढ झाली.\nआता मॉन्सून दाखल होण्यासाठी काही दिवस बाकी असल्याने खरिपाची जोरदार तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. भात पट्ट्यात अनेक ठिकाणी शेत भाजणीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी नांगरटीची, तर काही ठिकाणी भात रोपवाटिका टाकण्याची कामे सुरू झाली आहे.\nपुणे जिल्ह्यात खरिपाची तयारी सुरू झाली असताना शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत निविष्ठांचा पुरवठा मात्र संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. सध्या भात पट्ट्यात भात बियाणाचा ५० तर सोयाबीन बियाणाचा २० ते ३० टक्के पुरवठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणांचा तुटवडा भासत असून खरेदी करताना अडचणी येत आहेत. कृषी विभागाकडून वेळेवर पुरवठा झाला नाही तर शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडेल अशी स्थिती आहे.\nशासनाने कर्ज माफी दिल्यामुळे जिल्ह्यात अजूनही पीककर्जाची प्रक्रिया सुरळीत झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक अडचणी येण्याची शक्‍यता आहे. त्यातच बॅंकेने पीककर्ज वसुलीसाठी नोटिसा काढल्या असल्याने शेतकरी द्विधा मनःस्थितीत आहेत. जुन्नर, आंबेगाव भागांत शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जात असले तरी त्यासाठी कालावधीत पुन्हा कर्ज भरण्याच्या सूचना देण्यात येत आहे.\nजुन्नर तालुक्‍यातील बल्लाळवाडी येथील हर्षल आहेर म्हणाले, की माझ्याकडे एकूण पाच ते सहा एकर शेती आहे. पावसाचा अंदाज चांगला असल्यामुळे मशागतीची कामे सुरू आहेत. खरिपात सोयाबीनची तीन एकरांवर, झेंडूची एक एकरावर तर टोमॅटोची दोन एकरांवर लागवड करणार आहे. पाण्यासाठी एक विहीर आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई भासते. गेल्यावर्षी ‘जलयुक्त’ची कामे झाल्याने यंदा बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे. आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे पीककर्ज घेऊन खरिपाचे नियोजन करावे लागणार आहे. पीककर्ज मंजूर झाले आहे. परंतु अद्याप पीककर्ज घेतलेले नाही.\nसाधारणपणे एक लाख रुपयांपर्यंत पीककर्ज घेणार आहे. गेल्यावर्षी खरीप हंगाम बऱ्यापैकी गेला होता. परंतु यंदा शेतीमालास असलेल्या कमी दरामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही,असे त्यांनी सांगितले.\nऊस पुणे खरीप सोयाबीन पीककर्ज पाऊस शिरूर इंदापूर मॉन्सून कृषी विभाग आंबेगाव टोमॅटो पाणी\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87", "date_download": "2019-01-23T22:00:43Z", "digest": "sha1:AGGONPRRIJ6YWTIJMY3CTQRNR74JJZCX", "length": 4046, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोबे - विकिपीडिया", "raw_content": "\nकोबे (गोमांस) याच्याशी गल्लत करू नका.\nकोबे हे जपानमधील एक प्रमुख शहर आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१६ रोजी ११:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD/", "date_download": "2019-01-23T21:40:57Z", "digest": "sha1:BMMYIX7MW4XSHJHUVLRMR6DP3VHJ3O4G", "length": 11591, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलीस बंदोबस्तात होणार भामा-आसखेडचे काम | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपोलीस बंदोबस्तात होणार भामा-आसखेडचे काम\nशेतकऱ्यांची जमिनीच्या बदल्यात जमिनीची मागणी : प्रश्‍न अधिकच बनला जटील\nपुणे – भामा-आसखेड पाणी योजनेचा तिढा काही सुटण्यास तयार नाही. जमिनीच्या बदल्यात जमीन मिळाली पाहिजे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केल्यामुळे हा प्रश्‍न अधिकच जटील बनला आहे. आता महापालिका प्रशासनाकडून पोलीस बंदोस्तात प्रकल्पाचे काम करण्याचा निर्णय घेतला असून, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडून बंदोबस्त मागवण्यात आला आहे.\nगेल्या काही दिवसांपासून भामा-आसखेड प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले आहे. पावसामुळे काम बंद ठेवण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती होती. प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त काम बंद केल्याचे समोर आले आहे. 2014 साली सुरू झालेला हा प्रकल्प अद्याप पूर्ण झाला नाही. जुलै 2018 ही प्रकल्पासाठी अंतिम मुदत आहे.\nजिल्हाधिकारी नवलकुमार राम यांनी भामा-आसाखेड प्रकल्पाविषयी बैठक बोलावली होती. प्रकल्पबाधितांना जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याची मागणी खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी केली आहे. खेड तालुक्‍यामध्येच प्रकल्पबाधितांना जमीन हवी आहे. एकूण 1 हजार 800 प्रकल्पबाधित असून, सुमारे दोन हजार 500 हेक्‍टर जमीन पुनर्वसनासाठी लागणार आहे. येथील नागरिकांना रोख मोबदला नको आहे. त्यामुळे ते काम करू देत नाहीत. मात्र, आता पोलीस बंदोबस्तामध्ये काम करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी यांनी सांगितले.\nप्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी पोलीस आयुक्त के. वेंकटेशन यांची भेट घेवून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यानुसार बंदोबस्त देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसामध्ये प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती प्रकल्प प्रमुख प्रवीण गेडाम यांनी दिली.\n380 कोटींचा प्रकल्प 600 कोटींवर\nवारंवार प्रकल्पाला विरोध होत असल्यामुळे 380 कोटी रुपयांचा प्रकल्प 600 कोटी रुपयांवर जावून पोहोचला आहे. या प्रकल्पामुळे वडगावशेरी भागातील 14.50 लाख नागरिकांना पाणी मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पूर्व भागाला योग्य पाणीपुरवठा होत नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. वारंवार प्रकल्पग्रस्तांची आंदोलने होत असल्यामुळे जुलै 2018 काम पूर्ण होण्यासाठी उजाडणार आहेत. नगररस्ता, कळस, संगमवाडी, येरवडा, लोहगाव, धानोरी, कल्याणीनगर, वडगावशेरी, खराडी या भागाला 2041 पर्यंत पाणीपुरवठ्याचा विचार करून प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवृक्षलागवड उपक्रमात आर्थिक फायदाही दडलेला\nकापरी मासळीने चायनीज फेस्टिव्हलला लज्जत\nसमुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी १२ वर्षीय मुलाने तयार केले अनोखे जहाज\nप्लॅस्टिकविरोधी कारवाईचा धडाका सुरूच\nआयुषमान भारत योजनेसाठी कालबद्ध कार्यक्रम\nनिकष पूर्ण न करणारे बी. व्होक अभ्यासक्रम बंद करणार\nपवित्र पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांची गर्दी\nराज्यातील 12 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nपौड फाटा चौकातील मेट्रोच्या कामचा तिढा सुटला\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार – केंद्रीय कृषिमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/national/white-sheet-covered-mountain-ranges-kashmir/", "date_download": "2019-01-23T23:10:45Z", "digest": "sha1:3AU4RNB5S5MWIKLKURFHMSSMQHEZV3JR", "length": 21190, "nlines": 332, "source_domain": "www.lokmat.com", "title": "A White Sheet Covered By Mountain Ranges In Kashmir | काश्मीरमध्ये डोंगररांगांनी ओढली सफेद चादर | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\n\"फॅसीझमच्या विरोधात पक्षभेद विसरून एकत्र या\"\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nजे. जे. रुग्णालयात समाज सेवा विभाग सुरू\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nकाश्मीरमध्ये डोंगररांगांनी ओढली सफेद चादर\nहिवाळा सुरु झाल्यानंतर उत्तर भारतातील पर्यटक बर्फवृष्टीची वाट पाहत असतात.\nबुधवारी पहाटे काश्मीरच्या जनतेने मोसमातील पहिलीच बर्फवृष्टी अनुभवली.\n. सोनमर्ग, गंदरबाल जिल्हा आणि आसपासच्या भागांमध्ये बुधवारी पहाटे तीन-चारच्या सुमारास बर्फवृष्टी झाली.\nसोनमर्ग, गंदरबाल जिल्ह्यातील डोंगररांगांनी सफेद चादर अंगावर ओढल्याचे चित्र आहे. जम्मू-श्रीनगरच्या काही भागात पाऊसही कोसळला.\nभारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मूमध्ये पाऊस कोसळेल तसेच काश्मीरमध्ये उंचावरील प्रदेशात आणखी बर्फवृष्टीची शक्यता आहे.\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nविमानही उडवू शकतात बॉलिवूडचे 'हे' तारे, एकापेक्षा एक आहेत सारे\n'मणिकर्णिका'च्या प्रमोशन दरम्यान अंकिता लोखंडेचा असा होता अंदाज, SEE PHOTO\n अशी रंगली ‘उरी’ची सक्सेस पार्टी\nHappy Birthday Sid : पाहा, सिद्धार्थ मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीचे इनसाईड फोटो\nPhotos: सोनाली बेंद्रे दिसली डॅशिंग अंदाजात, तिचे फोटो पाहून व्हाल दंग\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nमोहम्मद शमीचे जलद शतक\nहरभजन सिंगची दुबई सफर\nकिवींच्या देशातही धोनीची बॅट तळपणार, तेंडुलकरचा विक्रम मोडणार\nविजय शंकरच्या टीम इंडियातील 'हार्दिक' स्वागतामागची भारी गोष्ट\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपोट कमी करण्याचे सोपे उपाय\n उन्हाळ्याची चाहूल लागताच या हॉटेलची बनते नदी\nम्हणून मिठीला म्हटले जाते 'जादू की झप्पी'\n'ही' आहेत आशियातील स्वप्नवत बेटं\nकोणती हेअर स्टाइल करावी या प्रश्नात असाल तर हे ८ ट्रेन्डी Haircuts ट्राय करा\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/demand-for-criminal-prosecution-on-Sharad-Pawar/", "date_download": "2019-01-23T22:00:12Z", "digest": "sha1:UNIF2OLTEIEBILIU5XT2XFATVRR6IJD7", "length": 4925, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शरद पवारांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवारांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी\nशरद पवारांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी\nदोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत माथाडी कामगारांना दोनवेळा मतदान करण्याचे वक्‍तव्य करणार्‍या राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करा, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर शुक्रवारी दोन वर्षांनंतर उच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित आहे. न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्यासमोर ही सुनावणी होईल.\nशरद पवार यांनी, माथाडी कामगारांच्या मेळाव्यात निवडणुका दोन वेगवेगळ्या तारखांना आहेत, त्यामुळे आधी गावाला जाऊन मतदान करा आणि नंतर नोकरी असलेल्या गावात असे दोनदा मतदान करा, असे वक्‍तव्य केले होते. यासंदर्भात भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सुरुवातीला जनहित याचिका दाखल केली होती. मात्र, त्यावेळी न्यायालयाने या मुद्दा निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि याचिका फेटाळून लावली.\nदरम्यान, निवडणूक आयोगानेही या तक्रारीची दखल न घेतल्याने पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली. राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांची दिशाभूल करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करा, अशी मागणी याचिकेत केली आहे.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F_%E0%A4%A6%E0%A4%BF_%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-01-23T22:26:29Z", "digest": "sha1:7ZNJIXUUCOFVCSCF66RAYIDJX37GWQ4R", "length": 5097, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कोट दि आईव्होरचे फुटबॉल खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:कोट दि आईव्होरचे फुटबॉल खेळाडू\n\"कोट दि आईव्होरचे फुटबॉल खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण २३ पैकी खालील २३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-01-23T22:42:26Z", "digest": "sha1:DNBGDQGER46ZBG7GL6KMYYTAF2JRDCWO", "length": 12038, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाई तालुक्‍यातील कॉंग्रेस मरगळ झटकणार? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवाई तालुक्‍यातील कॉंग्रेस मरगळ झटकणार\nविराज शिंदे यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य\nसातारा, दि. 15 (प्रतिनिधी)\nवाई येथील कॉंग्रेसचे युवा नेते विराज शिंदे यांची नुकतीच जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने तालुक्‍यातील कॉंग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. विराज शिंदे यांच्या निवडीमुळे तालुक्‍यातील कॉंग्रेसला आलेली मरगळ झटकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, आमदार मकरंद पाटील यांना शह देण्यासाठीची ही व्युहरचनाच असल्याचे राजकीय पटलावर बोलले जात आहे. विराज शिंदे यांच्याविषयी युवकांमध्ये क्रेझ आहेच. त्याशिवाय तालुक्‍याच्या कॉंग्रेसमध्ये त्यांच्या तोडीचा दुसरा नेताही आता राहिलेला नाही. त्याचबरोबर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आनंदराव पाटील, माजी आमदार मदन भोसले या दिग्गज नेत्यांकडून विराज शिंदे यांना बळ दिले जात असल्याने आगामी काळात वाई मतदार संघाच्या नेतृत्वात बदल होण्याची दाट शक्‍यता वर्तविली जाऊ लागली आहे.\nदेशात आणि राज्याची सत्ता भाजपने काबीज केल्यापासून कॉंग्रेसला एकप्रकराची मरगळ आली आही. हीच अवस्था सातारा जिल्ह्यातही आहे. मुळातच सातारा हा पहिल्यापासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, आमदार जयकुमार गोरेंमुळे माण-खटावमध्ये, विलासराव उंडाळकर तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे कराडामध्ये कॉंग्रेसचा झंजावात कायम आहे. तसेच वाई मतदार संघातही माजी आमदार मदन भोसले यांच्यामुळे काही कॉंग्रेसला चांगले दिवस होते, परंतु दहा वर्षांपूर्वी. राष्ट्रवादीला कंटाळलेल्या जनतेने त्यामुळे कॉंग्रेसमधून उभ्या राहिलेल्या मदन भोसले यांना बहुमताने निवडून देत मकरंद पाटील यांना धुळ चारली. मात्र, विकासकामांची कमतरता आणि जनसंपर्क न राहिलेल्यामुळे दुसऱ्याच पंचवार्षिकला मतदार संघातील जनतेने मदन भोसले यांना त्यांची जागा दाखवून देत मकरंद पाटील यांना आमदार म्हणून आपलसं केले. त्यानंतरची दुसरी निवडणुकही मकरंद पाटील यांनी जिंकली. सलग दहा वर्षे सत्ता न राहिल्याने तालुक्‍यातील विरोधी गट असलेल्या कॉंग्रेसला पुरती मरगळ आल्याची परिस्थिती निर्माण झाली असतानाच वाईत विराज शिंदे यांच्या रुपाने कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत विराज शिंदे यांच्या पत्नी ऋताजा शिंदे यांनाही जनतेने बहुमताने निवडून दिले. केवळ सदस्यपद असतानाही तालुक्‍यातील विविध ठिकाणी विकासकामे करत जनसंपर्क वाढविण्याचे काम विराज शिंदे यांनी सुरु केले. त्यांच्या कामाची पोचपोवती म्हणूनच पक्षाने जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपविली आहे. विराज शिंदे यांचा दिवसेंदिवस वाढत असलेला तालुक्‍यातील जनसंपर्कामुळे तालुक्‍यातील कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले आहे.\nएकेकाळी माजी आमदार मदन भोसले यांचे निष्ठावंत असलेले कार्यकर्ते त्यांच्या कमी जनसपर्कामुळे कॉंग्रेसपासून दुरावले होते. मात्र, विराज शिंदे यांच्या निवडीमुळे कॉंग्रेसचे विस्कटलेली घडी पुन्हा नव्याने बसू लागली आहे. विराज शिंदे यांची निवड ही सत्ताधारी गटासाठी धोक्‍याचीच घंटा मानली जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-parner-korthan-gad-420143-2/", "date_download": "2019-01-23T22:05:13Z", "digest": "sha1:R5IS7OMHAGXXBIWVKIWZ4Y4HUMYNXR75", "length": 9443, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धुक्‍यात हरवला कोरठणचा गड | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nधुक्‍यात हरवला कोरठणचा गड\nपिंपळगाव रोठा येथील कोरठण गड धुक्‍यात हरवला आहे. त्यामुळे तो अधिक मनमोहक दिसतो.\nनगर – पारनेर तालुक्‍यातील पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थाननजीकचा कोरठण गड धुक्‍यात हरवला आहे. माळशेज घाटासारखे वातावरण इथे सध्या अनुभवायला मिळते आहे. दिवसभरात तीन-चार वेळा तसेच सकाळी हा धुक्‍याचा नजारा पाहायला मिळतो. त्यामुळे मंदिर परिसरात व मंदिराखाली असलेल्या गारखिंडी घाटात पर्यटकांची गर्दी होत आहे. सध्या जिल्ह्यात पाऊस नसला, तरी कोरठण गड परिसरात पावसाची भुरभूर सुरू आहे.\nवाटाण्याचे पिकाचे आगर असलेल्या या परिसरातील वातावरण व माळशेज घाटातील वातावरण सारखेच असते. माळशेज घाटात धबधबे व धुके असतात. कोरठण गड येथे फक्त धुके व भुरभूर पाऊस असतो. पहाटे पासून धुक्‍याची चादर ओढावी तसे रस्ते, डोंगर, गावे, मंदिर परिसर दिसत नसल्याने ते हरवली की काय असे धुक्‍यामुळे वाटते. सगळीकडे मोठ्या प्रमाणात धुके आल्याने काही अंतरावरचेदेखील दिसत नसल्यानं वाहन चालकांना वाहन चालवण्यासाठी वेगमर्यादा प्रमाणात ठेवावी लागली. वाहनांच्या लाईट लावत हळूहळू वाहने चालवावी लागतात.\nधुक्‍यातील दव त्यांना भेदून पुढं जातात. या ठिकाणहून गारखिंडी घाट व जंगल आहे. सध्या सर्व परिसर हिरवागार झाला असून येथे राहण्यासाठी भक्त निवास आहे. धार्मिक बरोबरच पर्यटनस्थळ म्हणून हे क्षेत्र विकसित होत आहे. धुक्‍यांनी मंदिर परिसर दिसत नाही. उंच डोंगरावर असलेले हे मंदिर धुक्‍यात गेले, की आपण किती उंच ठिकाणी आहोत हे जाणवते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकरी बचाव कृती समितीकडून रास्ता रोको\nदरीत उडी मारून महिलेची आत्महत्या\nवैयक्‍तिक टीकेने श्रीगोंदा राजकीय ‘हॉटस्पॉट’वर\nबंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास\nजायकवाडी वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी\nपाण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या खुर्च्यांना हार घालून गांधीगिरी आंदोलन\nवाळू तस्करांच्या विरोधात साकूर ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन\nशेवगावात 28 एकर ऊस जळून खाक\nप्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/maharashtra-police-returns-third-of-total-bullet-proof-vests/", "date_download": "2019-01-23T22:03:57Z", "digest": "sha1:XFBK3CQ2PZBZJS7H5AGUAGHJV7G7YB33", "length": 5939, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसांसाठीची बुलेट प्रूफ जॅकेट्स चाचणीत अपयशी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलिसांसाठीची बुलेट प्रूफ जॅकेट्स चाचणीत अपयशी\nपोलिसांसाठीची बुलेट प्रूफ जॅकेट्स चाचणीत अपयशी\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nमहाराष्ट्र पोलिस दलाला मिळालेल्या 4 हजार 600 बुलेट प्रूफ जॅकेट्स पैकी १ हजार ४३० जॅकेट्स परत करण्यात आली आहेत. ही जॅकेट्स ‘एके-४७’च्या चाचणीमध्ये अयशस्वी ठरल्याने निर्मीती करणाऱ्या कंपनीला परत पाठवली आहेत\nमुंबईत झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य पोलिसांना मिळालेल्या ४ हजार ६०० बुलेट प्रूफ जॅकेटमधील १ हजार ४३० जॅकेट्स परत करण्यात आली आहे. ‘एके-४७ गोळी चाचणीत अयशस्वी ठरलेली ही बुलेट प्रूफ जॅकेट्स उत्पादक कंपनीला परत पाठवण्यात आली आहेत, असे अतिरीक्त पोलिस महासंचालक (खरेदी आणि समन्वयक) व्ही.व्ही लक्ष्मीनारायण यांनी सांगितले.\nही जॅकेट्स कानपूरमधील उत्पादक कंपनीला परत पाठवण्यात आली आहेत. पोलिस विभागाकडून कंपनीला ५ हजार जॅकेट्स बनवण्याची ऑर्डर देण्यात आली होती. संबंधित कंपनी अनेक सुरक्षा दलांना, असे जॅकेट्स बनवून देते. या ५ हजार जॅकेट्ससाठी पोलिस विभागाने संबंधित कंपनीला १७ कोटी रूपये दिले होते.\nचंदीगडमधील केंद्रीय फॉरेंसिक लॅबमध्ये सर्वच जॅकेट्सची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये फक्त ३ हजार जॅकेट्सच यशस्वी ठरल्या. या जॅकेट्सवर ‘एके-४७’ गोळ्या झाडण्यात आल्या. ४ हजार ६०० पैकी १ हजार ४३० जॅकेट्समधून या गोळ्या आरपार गेल्या. याबाबत उत्पादक कंपनीला कळवण्यात आले आहे. या जॅकेट्सच्या बदली दुसरे नवे जॅकेट्स मागवण्यात आले आहेत. तसेच नवीन जॅकेट्सचीही चाचणी घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.\n२००८ मधील दहशतवादी हल्ल्यामध्ये एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना विरमरण आले होते. त्यांच्या मृत्यूनंतरच मुंबई पोलिसांमध्ये बुलेट प्रूफ जॅकेट्सच्या गुणवत्तेवरून वाद सुरू झाला. अखेर मुंबई हल्ल्याच्या 9 वर्षांनंतर पोलिसांना जॅकेट्स मिळण्यास सुरुवात झाली.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-waiting-for-debt-relief-for-55-thousand-farmers/", "date_download": "2019-01-23T22:50:05Z", "digest": "sha1:2JN7LZGT46FVCIENSGSQI6RASTECGIET", "length": 6034, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ५५ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीची प्रतीक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ५५ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीची प्रतीक्षा\n५५ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीची प्रतीक्षा\nदीड लाख रुपयावर कर्ज थकीत असलेल्या 55 हजार शेतकर्‍यांना अद्याप कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. या शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम सरकारी पातळीवरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्राप्त झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nदीड लाखापर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. या शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी जिल्हा बँकेला आधी पावणेचार कोटी, त्यानंतर 50 कोटी आणि 247 कोटी रुपये प्राप्त झाले असून, ही सारीच रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या कर्जखात्यावर जमा करण्यात आली आहे. दुसरीकडे दीड लाख रुपयावर कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी मात्र आधी वरील रक्कम भरावी लागणार आहे. म्हणजे, एखाद्या शेतकर्‍याचे दोन लाख रुपये कर्ज थकीत असल्यास त्यास आधी वरील 50 हजार रुपये भरावे लागणार आहेत. त्यानंतरच मात्र दीड लाख रुपयाची रक्कम त्यांच्या कर्जखात्यावर जमा होणार आहे. जिल्हा बँकेत दोन लाख रुपयांवर कर्ज थकीत असलेल्या शेतकर्‍यांची संख्या 55 हजार आहे. एकीकडे दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होत असल्याने संबंधित शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे दीड लाख रुपयावरील थकबाकीदार शेतकर्‍यांना मात्र आधी वरील रकमेची तजवीज करावी लागणार आहे. त्याशिवाय सरकारही या शेतकर्‍यांची दीड लाख रुपयापर्यंतची रक्कम जिल्हा बँकेला देणार नाही.\nविहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या\nनाशिक विमानसेवेला २२ डिसेंबरचा मुहूर्त\nकालव्यावरील अनधिकृत बांधकामे काढणार\nसीटबेल्ट, हेल्मेट न वापरणार्‍या ४१ हजार चालकांवर कारवाई\nपोलीस-पदाधिकारी वादात वाहतूक ठप्प\nनाशिकचे ‘स्वच्छ अ‍ॅप’ क्रमवारीत ७२ वे\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Police-beat-drunken-alcohol-in-pal-satara/", "date_download": "2019-01-23T22:04:50Z", "digest": "sha1:OYKFYTOOTJUYRIXBFBB5I7LBTAI3UZ7T", "length": 4146, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धक्‍कादायक : सातार्‍यातील पालमध्ये पोलिसाला मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › धक्‍कादायक : सातार्‍यातील पालमध्ये पोलिसाला मारहाण\nधक्‍कादायक : सातार्‍यातील पालमध्ये पोलिसाला मारहाण\nपाल (ता. कराड) येथे कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसास दारूच्या नशेत शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार घडल्याने दिवसभर या घटनेची चर्चा होती.\nअण्णाराव बाबुराव मारेकर असे मारहाण झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी विकास दादू नलवडे (वय ४५, रा. शहापूर ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी दुपारी २ वाजता पाल येथे खंडोबा मंदिर परिसरातील चौकात विकास नलवडे याने लाल रंगाची बुलेट लावली होती. सदरची बुलेट कोणाची आहे असा आवाज बंदोबस्तासाठी असणारे वाहतूक पोलिस मारेकर यांनी दिला. त्यानंतर विकास नलवडे हे तेथे आले व बुलेट माझी असून ती मी बाजूला घेणार नाही असे म्हणत हवालदार मारेकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकणी उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/sakal-survey-three-years-narendra-modi-government-45815", "date_download": "2019-01-23T22:31:15Z", "digest": "sha1:HY5YR67FBGDAA44E53RTWJ5QDMSXANU6", "length": 10585, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sakal Survey for Three years of Narendra Modi Government मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड मांडा! | eSakal", "raw_content": "\nमोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड मांडा\nसोमवार, 22 मे 2017\nकेंद्रात सत्तापालट होऊन आता तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या टप्प्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराबद्दल मतदारांच्या मनात नेमक्‍या कोणत्या भावना आहेत हे समजावून घेण्यासाठी \"सकाळ\"तर्फे हे राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण अधिकाधिक अचूक व्हावे यासाठी खालील प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देऊन सहकार्य करावे, ही विनंती.\nकेंद्रात सत्तापालट होऊन आता तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या टप्प्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराबद्दल मतदारांच्या मनात नेमक्‍या कोणत्या भावना आहेत हे समजावून घेण्यासाठी \"सकाळ\"तर्फे हे राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण अधिकाधिक अचूक व्हावे यासाठी खालील प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देऊन सहकार्य करावे, ही विनंती.\nलाल किल्ल्यात नेताजींना समर्पित संग्रहालय\nनवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरातील सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन करण्यात...\nभारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या...\nबाणेर रामवाडी येथील नाल्यात मुत्रविसर्जन\nबाणेर : बाणेर रामवाडी येथील काही महाभाग नाल्यात मुत्रविसर्जन करतात आहे. तसेच सर्रास कचरा टाकतात. या नाल्याच्या परिसरात अनधिकृत बांधकाम करत आहे. सगळे...\nपंतप्रधानपदी मोदींऐवजी 'हा' नेता असेल, तरच सेना युतीला तयार..\nमुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंपासून ते अन्य नेते केंद्र आणि...\nशरद पवारांबद्दल आदर, काँग्रेसने त्यांचा अपमान केला: मोदी\nबारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. काँग्रेसने त्यांचा अनेकदा अपमान केला. त्यांना अध्यक्षपदासाठी संघर्ष...\nखासगी बसने मायलेकासह मुलीस चिरडले\nबार्शीटाकळी (अकोला) : तालुक्यातील दगडपारवा येथील आयटीआय जवळ एका खासगी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील मायलेकासह एक मुलगी जागीच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic283.html", "date_download": "2019-01-23T22:57:32Z", "digest": "sha1:6BFOIGKFLTUV3U2Q4SF5WD4FKNZA7OEL", "length": 10121, "nlines": 82, "source_domain": "trekshitiz.com", "title": "सुरगड\u0002 एक सुंदर अनु� - India trekking forum - Sahyadri", "raw_content": "\nसुरगड\u0002 एक सुंदर अनु�\nसुरगड एक सुंदर अनुभव\nसुरगड फार प्रचलित नसला तरीही ऐतिहासिक महत्व असलेला किल्ला.\nमाझा सुरागडाचा प्रवास शनिवार ८ नोव्हेंबरलाच सुरु झाला. ट्रेकचे वेळापत्रक सकाळचे असेल तर आम्हाला पुण्याहून आदल्या दिवशीच निघावे लागते. संध्याकाळी ६.३० वाजताची इंद्रायणी ट्रेन पकडण्याचे निश्चित करून मी आणि दीपाली मुंबईच्या दिशेने निघालो. रात्री राहायचे कुठे हा मोठा प्रश्न आमच्या दोघींसमोर होता मग एक मताने दोघींनी माझ्या बहिणीकडे ठाण्याला जायचे ठरवले. रात्री ११ च्या सुमारास तिकडे पोहोचलो आणि मग काय गप्पा मारण्यातच १ कधी वाजला कळलेच नाही. रात्री झोपण्यास उशीर झाल्यामुळे सकाळी लवकर उठण्याचा मोठा प्रश्नच होता ५.३० ला शिवाजी पुतळ्याजवळ पोहोचण्याची leader ची strict instruction होती त्यामुळे उगाचच कारण नको म्हणून ३-४ mobile मध्ये अलार्म लाऊन झोपलो.Finally सकाळी ५ वाजता रेल्वेचा तोटा करत (तिकीट काढण्यास फारच मोठी रंग असल्यामुळे तिकीट न काढताच) डोंबिवलीच्या दिशेने रवाना झालो.ठरल्याप्रमाणे वेळेतच पोहोचलो आणि खऱ्या अर्थाने ट्रेक ला सुरवात झाली.फारच कमी चेहरे ओळखीचे होते.सगळ्यांना hi , hello करत ६.१५ ला सुरागडाच्या दिशेने बस निघाली. सुरागडावर वर मी दुसऱ्यांदा चालले होते त्यामुळे गडाबद्दल बरीचशी माहिती होती. सगळ्या मेम्बेर्स चे परिचय आणि लिडर च्या सूचना ऐकून सकाळी १०.०० च्या सुमारास गड चढण्यास सुरवात केली. मळलेली पायवाट तुडवत, गप्पागोष्टी करत, नवख्या मेम्बेर्स ना cheer करत पठारावर येउन पोहोचलो. पठारावरून पुढे गेल्यास डाव्या हाताला अन्साई देवीचे मंदिर असा फलक दिसतो.त्यादिशेने न जाता सरळ चालत गेल्यास आपण घळी पाशी येऊ थांबतो.घळी चढण्या आधी उजव्या हातास भुयारी पाण्याचे टाक लागते. त्या भुयारी टाक्याचा दुसरा मार्ग गडावर जातो असे तेथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. घळी पार करून पुढे गेल्यास उजव्या हाताला मारुतीचे मंदिर दिसते. मंदिरापासून उजव्या हाताने पुढे गेल्यास आपण बुरुजावर येउन पोहोचतो. बुरुजावरून कुंडलिका नदी आणि आजूबाजूचा फारच सुंदर असा परिसर दृष्टीक्षेपात येतो. हे सर्व पाहतच पुढे मार्गक्रमण केले.पोट डब्बा काढा म्हणून सारखे खुणावत होते पण लिडरची सूचना आल्यशिवाय काही करू नाही शकत ना.....so आम्ही मार्गक्रमण करत राहिलो. नंतर लिडर आणि सर्वानुमते १जागा final झाली आणि सर्वांनी variety of food चा आस्वाद घेतला. जेवणानंतर क्षितीज च्या काही मेम्बर्स नि अप्रतिम माहिती सांगितली. महेंद्र दादाने सांगितलेल्या माहिती मुळे तर ज्ञानात अधिकच भर पडली.साधारण संध्याकाळी ४ च्या सुमारास गड उतरण्यास सुरुवात केली. गड उतरताना TD मुळे tunnel Web spider चे दर्शन घडले.वाटेत अन्साई देवीचे मंदिर लागले आणि तिथून थोडे पुढे गेल्यावर अप्रतिम अशी तोफ पाहायला मिळाली. ६-६.३० च्या सुमारास group फोटो काढून परतीच्या प्रवासाला सुरवात केली.मधेच थांबून गरम गरम चहा आणि पोह्यांचा आस्वाद घेऊन डोंबिवलीच्या दिशेने बस निघाली. बस मध्ये सर्वांचे feedback ऐकत,महेश दादाने दिलेले ice -creme खात आणि गाण्याच्या मैफिलीमध्ये पनवेल कधी आले ते कळलेच नाही. मी आणि दीपाली(लिडर) पनवेल ला उतरलो आणि आमचा पुन्हा पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला. सुरागडाच्या विविध आठवणीतच आम्ही दोघींनी रात्री १२.३० च्या सुमारास पुणे गाठले.\nविशेष आभार:-माझी(माझ्या बाग मधील चितळेंच्या भाकरवड्याची) विशेष काळजी घेतल्यामुळे सौशे आणि गौरव चे विशेष आभार.\nपण चार भाकरवड्या देऊन असा उद्धार करायचा हे बरं नाही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE-2/", "date_download": "2019-01-23T22:34:04Z", "digest": "sha1:UWSU6FMI4STLZZCPGDE7CDY6DEFTUNCL", "length": 10924, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कांस्यपदकाने “त्या’ वेदना भरून येणार नाहीत – श्रीजेश | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकांस्यपदकाने “त्या’ वेदना भरून येणार नाहीत – श्रीजेश\nनवी दिल्ली: आशियाई स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक कमावले असले, तरी या संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती. त्यामुळे पाकिस्तानला नमवून कांस्यपदक पटकावल्यावरही हॉकी संघाला टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे.\nभारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी. आर. श्रीजेशने आपल्या पाठीराख्यांशी सहमत असल्याचे सांगतानाच मिळालेल्या कांस्यपदकामुळे सुवर्णपदक जिंकू न शकल्याच्या वेदना भरून येणार नाहीत, अशी कबुली दिली आहे. आशियाई स्पर्धेत पुरुष हॉकीमध्ये भारतीय संघाने साखळी फेरीत सफाईदार कामगिरी करत दुबळ्या संघांवर तब्बल 76 गोलची नोंद केली होती. त्यामुळे जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणाऱ्या भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानण्यात येत होते.\nतथापि, गतविजेत्या भारताला उपान्त्य फेरीत मलेशियाविरुद्ध सडन-डेथमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे या संघाच्या अपयशावर चर्चा सुरू झाली. तसेच या संघावर चहूबाजूंनी टीकाही केली जात होती. कारण उपान्त्य फेरीतील पराभवामुळे भारताला कांस्यपदकाच्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध खेळावे लागले. यामुळे संघावर जास्तच टीका व्हायला लागली. यावेळी हॉकी इंडियाने विश्‍वचषक स्पर्धेपर्यंत भारतीय संघाच्या कामगिरीत सुधारणा करा, अथवा तुम्हाला प्रशिक्षकपद सोडावे लागेल असा इशारा प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांना दिल्याने भारतीय संघामध्ये एकच खळबळ उडाली आहे.\nआशियाई क्रीडास्पर्धेतील या अपयशामुळे आम्हीही निराश झालो आहोत. भारतीय संघ मागील वर्षभरामध्ये खूप चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे सुवर्णपदक पटकावण्याची पात्रता या संघामध्ये होती. त्यामुळे कांस्यपदकाने आमच्या वेदना भरून येणार नाहीत, असे सांगतानाच भारतीय संघ अतिआत्मविश्वासामुळे हरल्याची टीका श्रीजेशने खोडून काढली.\nखेळाडूंना सुवर्णपदक जिंकण्याचा आत्मविश्वास असला, तरी अतिआत्मविश्वास नव्हता. आम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू शकत होतो, मात्र काही चुका आम्हाला महागात पडल्या, असे त्याने सांगितले. आशियाई स्पर्धेद्वारे ऑलिम्पिक कोटा मिळवण्यात भारतीय हॉकी संघ अपयशी ठरला असला, तरी भविष्यात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा आत्मविश्वास श्रीजेशने यावेळी व्यक्‍त केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\n#NZvIND : न्यूझीलंडमध्ये भारतीय संघ खेळणार ‘1600’ वा सामना\nआशिया कप फुटबाॅल 2019 : ओमानला हरवत ईराण उपांत्यपूर्व फेरीत दाखल\nआयसीसी पुरस्कारात ‘विराट’चा बोलबाला\nरॅशफोर्ड हा प्रतिभावान खेळाडू – साऊथगेट\nबार्सिलोनाच्या विजयात मेस्सी चमकला\nअमन राज गोल्फ टूर्नामेंटचा विजेता\nकसबा पेठ रेंजर्स संघाचा विजय\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/7262", "date_download": "2019-01-23T23:26:21Z", "digest": "sha1:IAOSHIUYOOEPPFHWUEVM7G76WSYKDDNC", "length": 17127, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, farmer's ideas while doing agriculture, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकल्पनेतून केली अडचणींवर मात\nकल्पनेतून केली अडचणींवर मात\nकल्पनेतून केली अडचणींवर मात\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nजगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक अडचणींना तोंड देत असतात. मात्र स्वकल्पनेतून समस्यांवर मात करण्यात ते यशस्वी ठरतात. अमेरिकेतील काही शेतकऱ्यांनी केलेले हे प्रयोग निश्चितपणे मार्गदर्शक ठरणारे आहेत.\nजगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक अडचणींना तोंड देत असतात. मात्र स्वकल्पनेतून समस्यांवर मात करण्यात ते यशस्वी ठरतात. अमेरिकेतील काही शेतकऱ्यांनी केलेले हे प्रयोग निश्चितपणे मार्गदर्शक ठरणारे आहेत.\nहायड्रॉलिक नळ्यांसाठी स्प्रिंगचा वापर\nअमेरिकेतील आयोवा राज्यातील उडूबॉन येथील शेतकरी जेम्स नेल्सन हे कायम शेतीकामात व्यस्त असतात. त्यांच्याकडे असलेल्या ट्रॅक्टरच्या हायड्रॉलिक प्रणालीतील रबरी नळ्या खूप लांब आहेत. जास्त लांबीमुळे शेतात कामेे करताना तसेच खड्ड्यातून गेल्याने किंवा इतर कारणांनी ट्रॅक्टरला धक्का बसल्यास या नळ्या तुटतात. यावर त्यांनी उपाय शोधला. मोडकळीस आलेल्या जीपच्या कॉइल स्प्रिंग त्यांनी रबरी नळीमध्ये बसविली. असे केल्याने रबरी नळी स्प्रिंगमुळे ताणली गेली. ट्रॅक्टर ज्याप्रमाणे फिरेल त्याप्रमाणे कोणत्याही दिशेने स्प्रिंग हालू शकत असल्याने रबरी नळीही हलते. परिणामी, ट्रॅक्टरला बसणाऱ्या विविध धक्क्यांनंतरही रबरी नळी तुटत नाही.\nलाकडी ओंडके वाहतुकीसाठी मजबूत साधन\nअमेरिकेतील कन्सास राज्यातील सेेंट मॅरीज येथील शेतकरी रिचर्ड पीटर्स यांना शेतात विविध ठिकाणी तसेच शेततळ्यामध्ये पडणाऱ्या झाडांचे ओंडके उचलण्याची समस्या भेडसावत होती. असे लाकडी ओंडके वाहून नेण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे हूक उपलब्ध आहेत. मात्र ते पुरेसे मजबूत नसल्याने त्यांचा उपयोग हाेत नव्हता. अखेर त्यांनी जुन्या ट्रकच्या स्प्रिंगमधून तोडली. एका मजबूत लोखंडी बारला ती वेल्डिंग करून जोडली. अशाप्रकारे तयार केलेल्या साधनाच्या साह्याने त्यांचे काम सोपे झाले. त्यासाठी काही वेल्डिंग रॉड आणि लोखंड कापणाऱ्या पट्टी यांच्यासाठी थोडा खर्च त्यांना करावा लागला. मात्र मोठमोठे लाकडी ओंडके ओढण्यासाठी मजबूत साधनाची निर्मिती करता आली.\nफ्यूज काढण्यासाठी बनविली यंत्रणा\nट्रॅक्टर तसेच मोठ्या वाहनांमध्ये विविध विद्युत यंत्रणा कार्यरत असतात. त्यांच्या संरक्षणासाठी काचेचे फ्यूज बसविलेले असते. बऱ्याचदा विविध कारणांनी या फ्यूजमध्ये बिघाड होतो. दुरुस्तीसाठी किंवा बदलण्यासाठी फ्यूज बाहेर काढावे लागतात. मात्र फ्यूज बाहेर काढताना बऱ्याचवेळा फुटतो. अमेरिकेतील दक्षिण डिकोटा राज्यातील सायमन ग्लॅंझर या शेतकऱ्यालाही फ्यूज तुटण्यामुळे आर्थिक नुकसान होत होते. मात्र त्यांनी त्यावर उपाय शोधला. त्यांनी टोकदार पक्कड घेतली. तिच्या तोंडाचा काही भाग वेल्डिंग करून कापला; त्याला ड्रील मशिनने फ्यूजच्या आकाराचे छिद्र पाडले. त्यामुळे त्यांना दुरुस्तीसाठी फ्यूज बोर्डमधून बाहेर काढणे सोपे जाऊ लागले. बोर्डला कसलाही धक्का न बसता फ्यूज काढणे आणि परत बसविणे सहज शक्य झाले.\nशेती यंत्र कृषी यांत्रिकीकरण\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AB%E0%A5%AD", "date_download": "2019-01-23T23:11:03Z", "digest": "sha1:PE7L7ULUOLIDJI4P4OAYUMR7FEATYICB", "length": 5530, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७५७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७३० चे - ७४० चे - ७५० चे - ७६० चे - ७७० चे\nवर्षे: ७५४ - ७५५ - ७५६ - ७५७ - ७५८ - ७५९ - ७६०\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ७५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०७:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-01-23T22:03:00Z", "digest": "sha1:KOAJDUT24Y3D3X5KFWPKHFXUMXZNVKOP", "length": 4444, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फिरोझाबाद (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nफिरोझाबाद हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\n\"भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर फिरोझाबाद (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण\" (इंग्रजी मजकूर). भारतीय निवडणूक आयोग. २० जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.\nउत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०१३ रोजी २३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B8,_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2019-01-23T21:45:04Z", "digest": "sha1:TLDA7MR6D6ICIQXMNPME42UEVE6HAXR5", "length": 4135, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिगिस्मंड दुसरा ऑगस्टस, पोलंड - विकिपीडिया", "raw_content": "सिगिस्मंड दुसरा ऑगस्टस, पोलंड\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १५२० मधील जन्म\nइ.स. १५७२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१८ रोजी ११:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/3604", "date_download": "2019-01-23T23:00:53Z", "digest": "sha1:V2FI5Q5QZBJ45U664F33Y6BI4VTQJQ65", "length": 6263, "nlines": 139, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी गझल कार्यशाळा-२ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी गझल कार्यशाळा-२\nमायबोली मराठी गझल कार्यशाळा-२\nकाय माझे भावनांचे (गझल) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - २० ( vaibhav_joshi - कुठून आला ठराव... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ९ (mayuresh - प्रियेची मला साथ......) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - २५ ( palli - बुजलेल्या वाटांचा...) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ४१ ( milya - चार-चौघांसारखे जगणार नाही... ) लेखनाचा धागा\nगझलची तोंडओळख लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ३ (chetanaa - भूमिपुत्र हरला इतका....) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ३६ ( manisha sadhu - मिठीत येते रंग उधळते... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - १४ ( kautukshirodkar - भेटलो शब्दात नाही... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ३२ ( upas - तुझे नाम नाही... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ४८ ( yog - जगावे कसे ते मना ठाव नाही...) लेखनाचा धागा\nअजून सुरुवात होत नाही....\nप्रवेशिका - १० ( aaftaab - आसवांना वाहण्याचा छंद नाही... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - २६ ( shyamali - थांबलो आहे खरा... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ४२ ( satish.waghmare - जमाव जातो कुठे... ) लेखनाचा धागा\nगझल कार्यशाळा - निमंत्रण लेखनाचा धागा\nप्रवेशिका - ५ ( sandeep_chitre - सांजवेळी प्रेयसीची गाज नाही... ) लेखनाचा धागा\nप्रवेशिका - २१ ( zaad - जुनेच रस्ते दिशा जुन्या... ) लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/akole-police-patil-412112-2/", "date_download": "2019-01-23T22:03:26Z", "digest": "sha1:DKV37HC6GNPNTLYKURWNLZGMLGPKE2JV", "length": 9580, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलीसपाटलांचा अकोले येथे गौरव | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपोलीसपाटलांचा अकोले येथे गौरव\nअकोले – उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात व पोलीस निरीक्षक प्रमोद यांच्या पुढाकाराने 5 पोलीस पाटलांचा गौरव करण्यात आला. तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या हस्ते व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र, गुलाब पुष्प देऊन पाच पोलीस पाटलांचा गौरव करण्यात आला. तालुक्‍यातील खेडे गावातील रस्ता सुरक्षा, महिला सुरक्षा, दारूबंदी यासारखे उपक्रम राबवून आंदोलन, चालू घडामोडी, विविध धार्मिक सण, उत्सव, कायदा व सुव्यवस्था, शांतता याबाबत पोलीस विभागासोबत समन्वय ठेवून उल्लेखनीय कामगिरी बजावत पोलीस प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव केला.\nयावेळी धुमाळवाडीच्या पोलीस पाटील प्रणाली प्रशांत धुमाळ, गर्दनीचे संतोष नामदेव अभंग,पानसरवाडीचे शिवाजी तान्हाजी जोशी, देवठाणचे राधाकृष्ण भिकाजी जोरवर, ब्राम्हणवाडाचे शिवाजी मनाजी हांडे या पाचही पोलिस पाटलांस प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानपुर्वक गौरविण्यात आले.\nया वेळी ऍड. के. डी धुमाळ, पंचायत समिती सभापती रंजना मेंगाळ, नगराध्यक्षा संगीता शेटे, अगस्ती विद्यालयाचे सचिव सतीश नाईकवाडी, नायब तहसीलदार जगदीश गाडे, बी. जी. भांगरे, पोलीस उपनिरीक्षक विजय काळे, प्रशांत धुमाळ, तुषार सूरपुरिया आदी उपस्थित होते.\nबीड येथे तहसीलदार म्हणून आदर्श काम केल्याबद्धल पुरस्कार जाहीर झालेले व अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांचा पत्रकार प्रा. डी. के. वैद्य यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन करून तलाठी बाबासाहेब दातखिळे यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतकरी बचाव कृती समितीकडून रास्ता रोको\nदरीत उडी मारून महिलेची आत्महत्या\nवैयक्‍तिक टीकेने श्रीगोंदा राजकीय ‘हॉटस्पॉट’वर\nबंद घर फोडून दीड लाखाचा ऐवज लंपास\nजायकवाडी वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी\nपाण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या खुर्च्यांना हार घालून गांधीगिरी आंदोलन\nवाळू तस्करांच्या विरोधात साकूर ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन\nशेवगावात 28 एकर ऊस जळून खाक\nप्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%80.%E0%A4%9F%E0%A5%80.%E0%A4%AA%E0%A5%80.", "date_download": "2019-01-23T21:44:49Z", "digest": "sha1:G5FEZHWHTYVUIMONW3SX2Y5X4J5THVQP", "length": 6412, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डी.टी.पी. - विकिपीडिया", "raw_content": "\nसंगणकाचा वापर करून मेजावरच (टेबलवर) करण्यात येणारी छपाई वा प्रकाशन यास डेस्क टॉप पब्लिशिंग (डी.टी.पी.) म्हणतात.\nडेस्कटॉप प्रकाशनाचा उपयोग लहानमोठ्या प्रमाणावर पुस्तकाची छपाई करण्यासाठी होतॊ. त्यासाठी एक वैयक्तिक संगणक आणि त्यावर WYSIWYG पृष्ठ लेआउट सॉफ्टवेअर लागते.. डेस्कटॉप प्रकाशन पद्धती ही वर्ड प्रोसेसिंगपेक्षा डिझाईन व लेआउट या बाबतीत आणि टायपोग्राफीपेक्षा अधिक नियंत्रित असते.\nसामान्यत:पुस्तक प्रकाशनासाठी वापरले जाणारे समान डीटीपी कौशल्य आणि सॉफ्टवेअर हे कधीकधी वस्तूच्या तिथल्या तिथे विक्रीसाठी, वस्तूच्या जाहिरातीसाठी, व्यावसायिक विक्रय प्रदर्शनांमध्ये, किरकोळ पॅकेज डिझाईन्ससाठी आणि बाह्य चिन्हे यांसाठीचे ग्राफिक्स तयार करण्यासाठी वापरले जाते.. जरी \"डीटीपी सॉफ्टवेअर\" म्हणून वर्गीकृत केलेले असले तरीही ते मुद्रण आणि पीडीएफ प्रकाशनांपर्यंतच मर्यादित आहे. तरीही डेस्कटॉप प्रकाशकांद्वारे उत्पादित केलेली सामग्री निर्यात आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी वापरली जाऊ शकते. ई-पुस्तके, वेब सामग्री, आणि वेब पृष्ठे तयार करण्यासाठी \"डीटीपी\" वापरता येते. डीटीपीमध्ये प्रावीण्य मिळवून कोणताही ग्राफिकल वापरकर्ता इंटरफेससाठी वेब डिझाइन बनवू शकतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २०१८ रोजी २१:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/11863-kashasathi-yeu-deva-tuzya-mandirat-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%8A-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2019-01-23T23:27:44Z", "digest": "sha1:OHOZT3PKGMLLU4MKVAHEHAR2SLW2ZHTN", "length": 2637, "nlines": 48, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kashasathi Yeu Deva Tuzya Mandirat / कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nकशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात\nमुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात\nकधी नाही आलो तुझिया कथा किर्तनाला\nकधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला\nगंध फ़ुल नाही जवळी तुझ्या पूजनाला\nभक्ती भाव जाणून घे तू वसे जो उरात\nकशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात\nकर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी\nनित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी\nकर्मरूप सेवा तुझिया पदी वाहतो मी\nतिथे रंगतो मी देवा भक्तीच्या रसात\nकशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात\nकशा साठी येऊ देवा तुझ्या मंदिरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A5%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97,_%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0", "date_download": "2019-01-23T21:56:38Z", "digest": "sha1:MFAVK5X5UI4FR6XVW7SUDZLORPJL5H2O", "length": 7672, "nlines": 230, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर - विकिपीडिया", "raw_content": "मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर\nमार्टिन ल्यूथर किंग, जुनियर\nयोलांडा डॅनिस, मार्टिन ल्यूथर तिसरा, डेक्स्टर स्कॉट, बर्निस अल्बर्टाईन\nरेव्हरेंड मार्टिन ल्यूथर किंग, सीनियर\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमार्टिन ल्यूथर किंग, जुनियर (जन्म : १५ जानेवारी १९२९; मृत्यू : ४ एप्रिल १९६८) हे एक अमेरिकन सुधारक व धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात.\nमार्टिन लुथर किंग (कीर्ती परचुरे); डायमंड पब्लिकेशन.\nस्वातंत्र्ययोद्धा मार्टिन ल्यूथर किंग ( ज्यु.) (डाॅ. डॉ. अश्विनी धोंगडे ); दिलीपराज प्रकाशन\nइ.स. १९२९ मधील जन्म\nइ.स. १९६८ मधील मृत्यू\nअमेरिकेतील नागरी हक्क चळवळ\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nप्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१८ रोजी १८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5", "date_download": "2019-01-23T23:27:24Z", "digest": "sha1:H3ZTYX5YOHXEFFZNFVDDKIWQGPLEHKYN", "length": 43521, "nlines": 385, "source_domain": "www.agrowon.com", "title": "विकास जाधव | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार\nगुरुवार, 24 जानेवारी 2019\nविसापूर गावात असे झाले बदल\nगावात बागायती क्षेत्रात वाढ.\nपाण्याचा योग्य वापर हाेण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर ठिबक सिंचन\nजलसंधारणाच्या कामामुळे खरीप व रब्बी हंगामात यशस्वी पीक उत्पादन.\nवृक्षारोपणामुळे झाडांच्या संख्येत वाढ.\nभूगर्भातील पाणी पातळीत वाढण्यास मदत.\nआले, बटाटा, कांदा, वाटाणा या पिकांच्या क्षेत्रात वाढ.\nविसापूर गावात असे झाले बदल\nगावात बागायती क्षेत्रात वाढ.\nपाण्याचा योग्य वापर हाेण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर ठिबक सिंचन\nजलसंधारणाच्या कामामुळे खरीप व रब्बी हंगामात यशस्वी पीक उत्पादन.\nवृक्षारोपणामुळे झाडांच्या संख्येत वाढ.\nभूगर्भातील पाणी पातळीत वाढण्यास मदत.\nआले, बटाटा, कांदा, वाटाणा या पिकांच्या क्षेत्रात वाढ.\n-पाझर तलावातील साठलेल्या पाण्याचे ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र\nसिमेंट बंधाऱ्यांतील सध्याचा पाणीसाठा\nदमदार आलेले कांद्याचे पीक\nराजेंद्र साळुंखे, सागर साळुंखे, शहाजी साळुंखे\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nउच्चशिक्षित युवा शेतकरी करतोय सेंद्रिय, दर्जेदार सेंद्रिय गूळनिर्मिती\nबुधवार, 2 जानेवारी 2019\nनीलेश यांना आई-वडिलांचा मोठा पाठिंबा व आधार या व्यवसायात मिळाला आहे. पुढील काळात गुऱ्हाळ घर अद्ययावत तसेच अधिक क्षमतेचे बनवण्याचे उद्दिष्ट आहे. गुळाची साठवणूक करता यावी यासाठी मोठे गोदाम बांधायचे आहे. पुढील हंगामात दहा टन सेंद्रिय गूळनिर्मितीचे उद्दिष्ट आहे\nनीलेश यांना आई-वडिलांचा मोठा पाठिंबा व आधार या व्यवसायात मिळाला आहे. पुढील काळात गुऱ्हाळ घर अद्ययावत तसेच अधिक क्षमतेचे बनवण्याचे उद्दिष्ट आहे. गुळाची साठवणूक करता यावी यासाठी मोठे गोदाम बांधायचे आहे. पुढील हंगामात दहा टन सेंद्रिय गूळनिर्मितीचे उद्दिष्ट आहे\nऊस गाळपासाठी ट्रॅक्टर ऊर्जेचा आधार घेतला जातो.\nग्राहकांच्या मागणीनुसार वजनाचा गूळ तयार केला जातो.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nउसाच्या पहिल्या उचलीकडे साताऱ्यातील शेतकऱ्यांचे लक्ष\nमंगळवार, 4 डिसेंबर 2018\nएफआरपी एकरकमी देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पहिली उचल त्वरित द्यावी. पहिली उचल १४ दिवसांत देणे बंधनकारक असते. त्यामुळे ऊस तुटून गेलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्यांवर गुन्हे नोंद करावेत. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच आंदोलन करणार आहे.\n- सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.\nएफआरपी एकरकमी देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पहिली उचल त्वरित द्यावी. पहिली उचल १४ दिवसांत देणे बंधनकारक असते. त्यामुळे ऊस तुटून गेलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्यांवर गुन्हे नोंद करावेत. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच आंदोलन करणार आहे.\n- सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nडोंगर फोडून दुष्काळातही नंदनवन फुलवण्याची जिद्द\nशनिवार, 1 डिसेंबर 2018\nरामचंद्र जाधव सांगतात की केलेल्या परिश्रमांचे फळ मिळण्यास सुरवात झाली आहे. उत्पादन किती मिळेल उत्पन्न हाती येईल का याची उत्तरे देणे सद्यःस्थितीत तरी शक्य नाही. पण दुष्काळातही पिके जगवली याचे समाधान आहे\nरामचंद्र जाधव सांगतात की केलेल्या परिश्रमांचे फळ मिळण्यास सुरवात झाली आहे. उत्पादन किती मिळेल उत्पन्न हाती येईल का याची उत्तरे देणे सद्यःस्थितीत तरी शक्य नाही. पण दुष्काळातही पिके जगवली याचे समाधान आहे\nफुलून आलेली रब्बी ज्वारी\nखडक फोडून या पद्धतीने शेत विकसित केले आहे. त्यात सध्या हरभरा घेतला आहे.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथ\nरविवार, 18 नोव्हेंबर 2018\nअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग शेडगे यांनी परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेत शेवया, पापड याचबरोबरीने बाहुल्या, तोरण, झुला, आकाशकंदील निर्मितीस सुरवात केली. शेतात उत्पादित होणारी वरी, नाचणीची ग्राहकांना थेट विक्री केली जाते. परिसरातील महिलांचा बचत गट तयार करून त्यांच्या उत्पादनांनादेखील सुरेखाताईंनी बाजारपेठ मिळवून दिली आहे.\nअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग शेडगे यांनी परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेत शेवया, पापड याचबरोबरीने बाहुल्या, तोरण, झुला, आकाशकंदील निर्मितीस सुरवात केली. शेतात उत्पादित होणारी वरी, नाचणीची ग्राहकांना थेट विक्री केली जाते. परिसरातील महिलांचा बचत गट तयार करून त्यांच्या उत्पादनांनादेखील सुरेखाताईंनी बाजारपेठ मिळवून दिली आहे.\nप्रदर्शनात उत्पादनांची विक्री करताना सुरेखाताई.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\n‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’\nबुधवार, 14 नोव्हेंबर 2018\nपाण्याचा तुटवडा लय जाणवू लागलाय, आमच्याबराबर जनावरांची अवस्था वाईट झाली आहे. सरकार आमच्याकडं लक्ष देत नाही. नेमका आमचाच तालुका वगळून सरकारला काय मिळालं.\n- अशोक बाजीराव माने, हिरववाडी, ता. खटाव.\nपाण्याचा तुटवडा लय जाणवू लागलाय, आमच्याबराबर जनावरांची अवस्था वाईट झाली आहे. सरकार आमच्याकडं लक्ष देत नाही. नेमका आमचाच तालुका वगळून सरकारला काय मिळालं.\n- अशोक बाजीराव माने, हिरववाडी, ता. खटाव.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nजिद्दीतून उभा केला गीर दूध व्यवसाय\nरविवार, 4 नोव्हेंबर 2018\nएकसळ (जि. सातारा) येथील विनोद शेलार या तरुणाने मुंबईत खासगी नोकरी करताना दूध वितरणाचेही काम केले. घरचा दुग्धव्यवसाय होताच. अनुभव व अभ्यासाच्या जोरावर देशी गायीच्या दुधाला असलेले मार्केट ओळखले. आज तब्बल ९५ गीर गायींचे संगोपन करीत रोजचे दीडशे लिटर दूध संकलन व २०० ग्राहकांचे यशस्वी ‘नेटवर्क’ तयार करण्यात शेलार यांनी यश मिळवले आहे.\nसातारा जिल्ह्यातील एकसळ (ता. कोरेगाव) येथील सुरेश, तुळशीदास व अशोक या शेलार बंधूंचे संयुक्त कुटुंब आहे. त्यांची २६ एकर जमीन असून बहुतांशी क्षेत्र बागायत आहे. ऊस, आले, हळद, डाळिंब व हंगामनिहाय पिके होतात.\nएकसळ (जि. सातारा) येथील विनोद शेलार या तरुणाने मुंबईत खासगी नोकरी करताना दूध वितरणाचेही काम केले. घरचा दुग्धव्यवसाय होताच. अनुभव व अभ्यासाच्या जोरावर देशी गायीच्या दुधाला असलेले मार्केट ओळखले. आज तब्बल ९५ गीर गायींचे संगोपन करीत रोजचे दीडशे लिटर दूध संकलन व २०० ग्राहकांचे यशस्वी ‘नेटवर्क’ तयार करण्यात शेलार यांनी यश मिळवले आहे.\nसातारा जिल्ह्यातील एकसळ (ता. कोरेगाव) येथील सुरेश, तुळशीदास व अशोक या शेलार बंधूंचे संयुक्त कुटुंब आहे. त्यांची २६ एकर जमीन असून बहुतांशी क्षेत्र बागायत आहे. ऊस, आले, हळद, डाळिंब व हंगामनिहाय पिके होतात.\nजिद्दीतून उभा केला गीर दूध व्यवसाय\nजिद्दीतून उभा केला गीर दूध व्यवसाय\nजिद्दीतून उभा केला गीर दूध व्यवसाय\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nआले, उसाच्या पट्ट्यात स्वादिष्ट पेरूची शेती\nशुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018\nफळांचे वजन व दर्जा चांगला मिळावा म्हणून पहिली दोन वर्षे उत्पादन घेतले नाही. त्यानंतर २०१४ मध्ये प्रति झाड सुमारे एक किलोप्रमाणे एकूण झाडांचे ६०० किलोपर्यंत उत्पादन मिळाले. त्याची किलोला ५० ते ६० रूपये दराने विक्री केली. बहुतांशी थेट विक्री केल्याने चांगला दर मिळवणे शक्य झाले. आता सात वर्षांची बाग झाली असून प्रति झाड सुमारे ८ ते १० किलो उत्पादन मिळते आहे.\nफळांचे वजन व दर्जा चांगला मिळावा म्हणून पहिली दोन वर्षे उत्पादन घेतले नाही. त्यानंतर २०१४ मध्ये प्रति झाड सुमारे एक किलोप्रमाणे एकूण झाडांचे ६०० किलोपर्यंत उत्पादन मिळाले. त्याची किलोला ५० ते ६० रूपये दराने विक्री केली. बहुतांशी थेट विक्री केल्याने चांगला दर मिळवणे शक्य झाले. आता सात वर्षांची बाग झाली असून प्रति झाड सुमारे ८ ते १० किलो उत्पादन मिळते आहे.\nआले पिकात घेतलेले पपईचे आंतरपीक\nआपल्या कपड्यांच्या दुकानासमोर पेरूची थेट विक्री करताना सौ. सुनंदा नलवडे\nप्रकाश नलवडे यांनी फुलवलेली पेरूची बाग व दर्जेदार फळे\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nचांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली टॅंकरमुक्ती\nगुरुवार, 20 सप्टेंबर 2018\nसर्व अधिकारी, ग्रामस्थ अशा सर्वांनी हा प्रकल्प मेहनतीने पूर्ण केला. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता सुटल्याने टँकर बंद झाला आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर आम्ही काटकसरीने वापर करीत आहोत.\n- अल्पना यादव, माजी सरपंच\nसर्व अधिकारी, ग्रामस्थ अशा सर्वांनी हा प्रकल्प मेहनतीने पूर्ण केला. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता सुटल्याने टँकर बंद झाला आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर आम्ही काटकसरीने वापर करीत आहोत.\n- अल्पना यादव, माजी सरपंच\nअोढा जोड प्रकल्पाची राज्यपाल सी. विद्यासागर राव, एस. रामादुराई यांना माहिती देताना पालकमंत्री विजय शिवतारे, सरपंच अल्पना यादव आदी.\nचांदक टँकरमुक्त होण्यासाठी पिण्याच्या पाण्याची विहीर गुळुंबच्या तलावानजीक घेण्यात आली आहे. या विहिरीत कायम पाणी राहत असल्याने चांदकही टँकरमुक्त झाले आहे.\nसध्या पावसाने दडी मारली असली, तरी पाण्याची उपलब्धतता असल्याने पिकांना पाणी देणे शक्य झाले आहे.\n'कलेक्शन चेंबर’ला पाणी सोडण्यासाठी लोखंडी दरवाजा उभारण्यात आला आहे.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nनियोजनबद्ध, हंगामनिहाय पीकपद्धतीतून उंचावले अर्थकारण\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nआम्ही कुटुंबातील सर्व सदस्य शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहतो. शेतमालाचे दर आपल्या हातात नसले तरी उत्पादन हाती असल्याने त्यावर भर देऊन नफा कसा वाढेल हे पाहिले जाते. शेतीत नियोजनबद्ध कामे करण्याला मोठे महत्त्व आहे. कंपनी समजून त्यात राबल्यास आर्थिक प्रगती करणे शक्य होते. कुटुंबातील सर्वांच्या कष्टातून तशी प्रगती करणे शक्‍य झाले आहे.\nआम्ही कुटुंबातील सर्व सदस्य शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहतो. शेतमालाचे दर आपल्या हातात नसले तरी उत्पादन हाती असल्याने त्यावर भर देऊन नफा कसा वाढेल हे पाहिले जाते. शेतीत नियोजनबद्ध कामे करण्याला मोठे महत्त्व आहे. कंपनी समजून त्यात राबल्यास आर्थिक प्रगती करणे शक्य होते. कुटुंबातील सर्वांच्या कष्टातून तशी प्रगती करणे शक्‍य झाले आहे.\nकमी कालावधीतील काकडी पॅकिंगद्वारे मार्केटला पाठविली जाते.\nपपईचे पीक वार्षिक उत्पन्न देऊन जाते.\nकृषिधन नाव दिलेल्या टुमदार बंगल्यापुढे उभे असलेले पाटील कुटुंबीय.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/help-rajesh-mulik-46485", "date_download": "2019-01-23T22:57:32Z", "digest": "sha1:XYMBKIRSBRL5TMPYBXBKOQXYR5O3SIB6", "length": 17182, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "help to rajesh mulik विश्‍वासाच्या बळावर ‘तो’ करतोय अंधाराशी दोन हात | eSakal", "raw_content": "\nविश्‍वासाच्या बळावर ‘तो’ करतोय अंधाराशी दोन हात\nशनिवार, 20 मे 2017\nराजेश मुळीकचा संघर्ष - दृष्टी गमावलेल्या तरुणास द्यायला हवे पाठबळ\nसावंतवाडी - कमावण्याच्या, आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याच्या वयातच दृष्टीने दगा दिला. आयुष्य अंधकारमय बनले. पुन्हा प्रकाश पाहण्यासाठी गेल्या पाच वर्षात खूप संघर्ष केला; पण आता नेहमीच उपचार करायलाही पैशाची कमतरता जाणवतेच. एक दिवस दृष्टी परत येईल, असा विश्‍वास आहे; पण तो दिवस येईपर्यंत जगण्याचा संघर्ष करायचा कसा हा प्रश्‍न मात्र ओटवणे येथील रोजेश मुळीक यांना पडला आहे.\nराजेश मुळीकचा संघर्ष - दृष्टी गमावलेल्या तरुणास द्यायला हवे पाठबळ\nसावंतवाडी - कमावण्याच्या, आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याच्या वयातच दृष्टीने दगा दिला. आयुष्य अंधकारमय बनले. पुन्हा प्रकाश पाहण्यासाठी गेल्या पाच वर्षात खूप संघर्ष केला; पण आता नेहमीच उपचार करायलाही पैशाची कमतरता जाणवतेच. एक दिवस दृष्टी परत येईल, असा विश्‍वास आहे; पण तो दिवस येईपर्यंत जगण्याचा संघर्ष करायचा कसा हा प्रश्‍न मात्र ओटवणे येथील रोजेश मुळीक यांना पडला आहे.\nओटवणे गावठणवाडी येथील राजेश मुळीक गावातील मित्रात हसत खेळत जीवन जगण्याचा त्याचा दिनक्रम ठरलेला असे. तेव्हा त्याचे २५ वर्ष वय. राजेशला अचानक एक दिवस डोळे येण्याचा आजार झाला. या किरकोळ आजाराची स्वरुप एवढे मोठे रुप धारण करेल की एक दिवस त्याला आपली दृष्टीच गमवावी लागेल याची किंचित; कल्पनाही राजेशला किंवा त्याच्या कुटुंबीयांना नव्हती. ऐन तारुण्यातच दृष्टी गेल्यामुळे राजेश खचत गेला.\nखासगी डॉक्‍टरकडे उपचार होऊ न शकल्यामुळे अखेर सावंतवाडी शहरात यावे लागले. तेथून कुडाळ. कुडाळमधील डॉक्‍टरांनी गोवा बांबुळीचा पर्याय दिला. डॉक्‍टरांनी त्याच्या डोळ्यांना स्टीव्हन जॉन्सन नामक आजार झाल्यामुळे डोळे गेल्याचे सांगितले. त्याच्या डोळ्यांना दृष्टी येईल या आशेपुढे प्रत्येक डॉक्‍टरनेही हात टेकले. यात त्याच्या कुटुंबीयांची बरीच फरकट होत होती. विशेषतः एकीकडे मन खचले असताना शेवट आशा असेपर्यंत आपल्या मुलाला सर्व उपचार देण्याची तयारी राजेशच्या वडिलांनी म्हणजेच तुकाराम मुळीक यांनी ठेवली. कुडाळ नंतर कोल्हापूर तेथून म्हापसा त्यानंतर मुंबई असा प्रवास करावा लागला. मुंबई सारखे जगातील मोठे शहर गाठल्यावर डोळ्यांच्या दृष्टीबाबत मोठी आशा निर्माण झाली होती; मात्र तरीही पदरी निराशाच दिसू लागली. तेथील डॉ. निखिल वागळे यांनी पुढील उपचारासाठी चेन्नईच्या आय हॉस्पिटल म्हणजेच ‘शंकरा नेत्रालय’ चा सल्ला दिला.\nचेन्नईतील डॉक्‍टरांनी डोळ्यांना दृष्टी कधीच न येण्याच्या सल्ल्याला पुष्टी दिली; मात्र डोळ्यांच्या आर्तंपटलावरील ओलावा कायम राहावा यासाठी औषधोपचार कायम ठेवावा लागणार असल्याचे सांगितले. मानवी उपाय निकृष्ट ठरले तरी राजेशच्या वडिलांना कोणतातरी चमत्कार होवून दृष्टी येईल, असा विश्‍वास आहे. डोळ्यांच्या आंर्तपटलावर ओलावा राहणे आवश्‍यक असल्याने नेत्रदान केलेले डोळेही बसविणे शक्‍य नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितल्यावर हतबल कुटूंबियांची आभाळ फाटल्यागत परिस्थिती झाली. येत्या आठ जूनला राजेशला दृष्टी गमावून ५ वर्षे पुर्ण होत आहेत. तर सद्यस्थितीत औषधोपचार कायम सुरू ठेवावा लागत आहे. घरातली आर्थिक बाजूही कमकुवत असल्याने औषधोपचारासाठी लागणारा खर्च हा आवाक्‍याबाहेरचा आहे. महिन्याला साधारणतः पाच ते सहा हजार रुपये अगदी छोट्या ड्रॉप्सना लागत आहे. सहा महिन्यांनी दादर येथे तपासणीसाठी जावे लागत आहे. राजेशचा भाऊ टेम्पोवर ड्रायव्हर आहे. तर वडील किरकोळ कामे करत असतात. दृष्टी जावून मुलाला पाच वर्षे झाली तरी अजूनही आपला विश्‍वास असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.\nऔषधोपचारासाठी मदत करावयाची असल्यास बॅंक ऑफ इंडीयाच्या ओटवणे शाखेच्या १४७३१०११००००७९८ या खातेक्रमांकावर मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. आयएफसी कोड बीकेआयडी BKID०००१४७३ हा आहे.\nशिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि...\nवाहतूक पोलिसांवर आता न्यायालयाची नजर\nनागपूर : कर्तव्यात हयगय करणाऱ्या 11 वाहतूक पोलिसांवर कारवाई केल्याचे शपथपत्र प्रशासनाने दाखल केल्यानंतर यापुढे यंत्रणेवर न्यायालयाची नजर असेल, असे...\nबुद्धिमत्तेबरोबरच आणखी काही क्षमता जीवनात आवश्‍यक असतात. उदाहरणार्थ स्वयंशिस्त, सहनशक्‍ती आणि महत्त्वाकांक्षा. बुद्धिमत्तेबरोबरच या गोष्टी...\nएनडीएच्या बसच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू\nपुणे : ''रस्ता ओलांडताना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) भरधाव बसने धडक दिल्यामुळे एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात बंडगार्डन पोलिस...\nगायीसाठी टॅंकर चालकाने ब्रेक लावला अन् फिरला 180 डिग्रीत (व्हिडिओ)\nअहमदाबादः गायीचा जीव वाचविण्यासाठी टॅंकर चालकाने आपला जीव धोक्यात घालून ब्रेक दाबला अन् टॅंकर 180 डिग्रीत फिरला. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल...\nनिसर्ग, वन्यजीव छायाचित्रांचे सोलापुरात प्रदर्शन\nसोलापूर : डॉ. मेतन फाउंडेशनतर्फे सोलापुरात पहिल्यांदाच निसर्ग आणि वन्यजीवांच्या \"निसर्गाशी नाते जुळवा' या विषयावरील छायाचित्रांचे प्रदर्शन 24 ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-chief-minister-helicopter-accident-pilot-53042", "date_download": "2019-01-23T22:33:00Z", "digest": "sha1:2FWOPZMXV6L6PKFZUAS2GUH4KLGYQGCY", "length": 11224, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news chief minister helicopter accident by pilot मुख्यमंत्र्यांचा अपघात हेलिकॉप्टर चालकामुळे | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांचा अपघात हेलिकॉप्टर चालकामुळे\nशुक्रवार, 16 जून 2017\nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला गेल्या महिन्यात झालेल्या अपघाताच्या प्राथमिक तपासाचा अहवाल विमान अपघात तपास यंत्रणेने (एएआयबी) आज नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे सुपूर्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अहवालातील माहितीनुसार, प्रथमदर्शनी या अपघातास हेलिकॉप्टर चालकास जबाबदार धरण्यात आले असून, हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या अतिरिक्त वजनाचा तसेच इंजिनाच्या तापमानाचा चालकाला अंदाज आला नाही. अशा स्थितीत त्याने हेलिकॉप्टरचे उड्डाण टाळायला हवे होते, मात्र तसे झाले नाही. काही उंचीवर जाताच ते कोसळले. शिवाय हेलिकॉप्टरसाठी आवश्‍यक मानल्या गेलेल्या आदर्श कार्यपद्धतीचे (एसओपी) चालकाकडून योग्यरीत्या पालन न झाल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. गेल्या महिन्यात 25 मे रोजी मुख्यमंत्री फडणवीस लातूर दौऱ्यावरून परतत असताना हा अपघात झाला होता. त्यातून ते बालंबाल बचावले होते. एएआयबी यंत्रणा ही नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.\n...आता 'मोदी, योगी विरुद्ध प्रियंका गांधी' \nनवी दिल्ली : गेल्या साडेचार वर्षांमधील काँग्रेस समोरचे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांचा झंझावात आणि अमित शहा यांची...\nपंतप्रधानपदी मोदींऐवजी 'हा' नेता असेल, तरच सेना युतीला तयार..\nमुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंपासून ते अन्य नेते केंद्र आणि...\nपाणी आरक्षणासाठी देशातील पहिले फोन आंदोलन\nसोलापूर : टाटा व कोयना धरणातील हक्काच्या पाण्यासाठी 28 जानेवारी रोजी दुपारी चार वाजल्यापासून राज्यातील हजारो नागरीक मुख्यमंत्री आणि...\n'मोदी म्हणातात चाय, योगी म्हणतात गाय आणि जनता म्हणतेय बाय'\nमहाड- मोदी म्हणातात चाय चाय, योगी म्हणतात गाय गाय आणि आता देशातील जनता भाजपला म्हणतेय बाय बाय अशी बोचरी टिका काँग्रसचे माजी मुख्यमंत्री अशोक...\nबाळासाहेबांमुळे ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र\nमुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाचे गणेशपूजनाने उद्घाटन करण्यात आले...\n'मराठा आरक्षण विरोधकांशी थेट न्यायालयातच लढू'\nवाशी - मराठा समाजाला या सरकारने आरक्षण दिले आहे. पण या आरक्षणाला अनेकांकडून विरोध करून अडचणी निर्माण करण्यात येत आहे; मात्र सरकार यासाठी सक्षम असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ycpmumbai.com/index.php/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0/681-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%AE-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8", "date_download": "2019-01-23T21:46:10Z", "digest": "sha1:EPGHCFKHWHT2QWGLWEJVKPFJPHRLJ4EC", "length": 4160, "nlines": 53, "source_domain": "ycpmumbai.com", "title": "फोम फ्लोअर्सची कार्यशाळा संपन्न...", "raw_content": "\nनागपूर नाशिक औरंगाबाद नवी मुंबई कोकण अहमदनगर बीड सोलापूर ठाणे\nफोम फ्लोअर्सची कार्यशाळा संपन्न...\nवसुंधरा कक्ष (पर्यावरण संवर्धन अभियान)\nकृषी व सहकार व्यासपीठ\nकायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम\nयशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी\nयशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय\nयशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहे\nअपंग हक्क विकास मंच\nफोम फ्लोअर्सची कार्यशाळा संपन्न...\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे फोम फ्लोअर्स तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रियांका घरात यांनी प्रशिक्षणार्थींना योग्य असे मार्गदर्शन केले. कारण तीन दिवसात महिलांनी नेकलेस विथ अरनिंग, फिंगर रिंग, ब्रेसलेट, हेअर ब्रोच, सारी ब्रोच इत्यादी प्रकार स्वत: कार्यशाळेत तयार केले. तसेच व्यवसायाच्या अनुशंगाने प्रियांकांने प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/431636734027939/\nमहिला व्यासपीठ कार्यक्रम व उपक्रम\nमहाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क\nश्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका\nश्रीमती ममता कानडे , कार्यकारी संयोजिका\nजन. जगन्नाथराव भोसले मार्ग,\nदूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-akola-district-got-owenership-fund-through-minor-minerals-akola-maharashtra?tid=3", "date_download": "2019-01-23T23:18:54Z", "digest": "sha1:L6XYENXOINO5ZXJAC2LYD66DOT67BXDH", "length": 17511, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, akola district got owenership fund through minor minerals, akola, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकोला-खंडवा रेल्वे मार्गातून अकोल्याला ३१ कोटींची रॉयल्टी\nअकोला-खंडवा रेल्वे मार्गातून अकोल्याला ३१ कोटींची रॉयल्टी\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018\nअकोला ः जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरण कामासाठी अाजूबाजूच्या भागातून गौणखनिज उपलब्ध करून देण्यात अाले. यातून ३१ कोटी रुपयांचे स्वामित्वधन (रॉयल्टी) जिल्ह्याच्या तिजोरीत जमा झाले अाहे. यासोबतच जलसंधारणाची कामे केल्याने पहिल्याच वर्षात काेट्यवधी लिटर पाणी जमिनीत जिरवता अाले. काम पूर्ण होईपर्यंत अाणखी १५ कोटी रुपये स्वामित्वधनापोटी जिल्‍ह्याला मिळू शकतात, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौड यांनी दिली.\nअकोला ः जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरण कामासाठी अाजूबाजूच्या भागातून गौणखनिज उपलब्ध करून देण्यात अाले. यातून ३१ कोटी रुपयांचे स्वामित्वधन (रॉयल्टी) जिल्ह्याच्या तिजोरीत जमा झाले अाहे. यासोबतच जलसंधारणाची कामे केल्याने पहिल्याच वर्षात काेट्यवधी लिटर पाणी जमिनीत जिरवता अाले. काम पूर्ण होईपर्यंत अाणखी १५ कोटी रुपये स्वामित्वधनापोटी जिल्‍ह्याला मिळू शकतात, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दौड यांनी दिली.\nअकोला ते खंडवा या रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम अकोला ते अकोट दरम्यान सुरू अाहे. यासाठी रेल्वे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे गौणखनिजाबाबत विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी अास्तीककुमार पांडेय यांनी या लोहमार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाला जलसंधारणाच्या कामांची सांगड घालत गौणखनिज देण्याचे मान्य करण्याची सूचना केली. यानुसार अकोट तालुक्यात ९ ठिकाणी गौणखनिज काढण्याची परवानगी दिली गेली.\nया कामातून रेल्वेला एकीकडे गौणखनिज जवळच उपलब्ध होत होते तर दुसरीकडे दोन ते सहा एकर क्षेत्राची भव्य शेततळी अाकाराला येत होती. एका ठिकाणी खार नाल्याचे पाच किलोमीटरपर्यंत खोलीकरण व रुंदीकरण झाले. जलसंधारणाची सांगड घालून दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त अकोट तालुक्यातील किनखेड, देवरी व दहिखेळ फुटकळ तसेच अकोला तालुक्यातील शिलोडा, खेकडी, धामना, दहिखेळ फुटकळ, हिंगणा तामसवाडी, कासली खुर्द या ठिकाणांहून सुद्धा गौणखनिज उत्खननास परवानगी देण्यात अाली होती.\nत्यामुळे रेल्वेच्या संपूर्ण कामामध्ये ऑगस्ट २०१७ ते ऑगस्ट २०१८ या एका वर्षात जिल्ह्याला ३१ कोटी रुपये स्वामित्वधना पोटी मिळाले. सद्यस्थितीत हे काम प्रगतिपथावर असल्याने अजूनही जिल्ह्याला किमान १५ कोटी रुपये स्वामित्वधन मिळू शकते, असेही श्री. दौड म्हणाले.\nया ठिकाणी तयार झाले शेततळे : कालवाडी - ६ एकर, वणी वारुळा - २.५ एकर, बळेगाव - २.५ एकर, बळेगाव - २ एकर, तरोडा -४ एकर, करोडी -४ एकर, दनोरी - ४ एकर, देवरी - ३ एकर, खार नाला खोलीकरण व रुंदीकरण - ५ किलोमीटर.\nमोफत शेततळे, खोदतळे, गावतलाव खोलीकरण व नाला खोलीकरण झाल्यामुळे जलसंधारणाच्या कामांकरिता लागणारा खर्च वाचला.\nजलसंधारणाची कामे झालेल्या आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळी वाढीला मदत.\nलोहमार्गाच्या कामाकरिता गौणखनिज लगतच्या क्षेत्रात उपलब्ध झाले.\nगौणखनिजाचे स्वामीत्वधनसुद्धा शासनास प्राप्त झाले.\nप्रामुख्याने खारपाण पट्ट्यात ही कामे झाली आहेत. यामुळे पाणी साठवण्यास मोठी मदत झाली.\nअकोला रेल्वे अकोट लोहमार्ग शेततळे\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/narendra-modi-in-mumbai/", "date_download": "2019-01-23T22:05:33Z", "digest": "sha1:ECJV5P5F5OCZFOKRHEQP4WOKBCRBW4E2", "length": 3743, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन\nपंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाईदलाच्या खास विमानाने आगमन झाले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सितारामण, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्वागत केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन\nमुंबादेवी मंदिर सरकारच्या नियंत्रणात\nपॅनक्‍लबच्या ६ संचालकांविरुद्ध गुन्हा\nमुंबई-कोल्हापूर/नाशिक विमानसेवेचा मुहूर्त ठरला\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह कुठल्याच उत्सवावर खर्च करू नका\nरेखा, अमृता सुभाष यांना स्मिता पाटील पुरस्कार जाहीर\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/people-saw-board-and-problem-solve-in-karad/", "date_download": "2019-01-23T23:07:32Z", "digest": "sha1:GNKPO7EK6UATLKNP3NAHLRQIGTNY2XPY", "length": 6519, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : ‘त्या’ फलकांमुळे टळला अनर्थ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड : ‘त्या’ फलकांमुळे टळला अनर्थ\nकराड : ‘त्या’ फलकांमुळे टळला अनर्थ\nएखादी कृती अथवा माहिती किती फायदेशीर ठरू शकते, हे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच लक्षात येते. अगदी असाच प्रकार सोमवारी कराडमध्ये घडला. सोमवारी गॅस गळतीनंतर काही मिनिटात हॉटेलमध्ये आग लागली आणि फलकावर अग्निशमनसह पोलिसांचे नंबर असल्याने नागरिकांनी त्वरित या घटनेची माहिती प्रशासनाला दिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे आता स्पष्ट झाले आहे.\nसोमवारी सकाळी सहाच्या सुमारास कराडमधील मुख्य बाजारपेठेतील चावडी चौकात स्वप्नील रेस्टॉरंटमध्ये गॅस गळती झाली. गॅस गळतीनंतर झालेल्या स्फोटात आसपासच्या सहा ते सात दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे रेस्टॉरंटमध्ये दोन सिलेंडर होते. एक अर्धवट भरलेला होता. तर दुसरा पूर्णपणे भरलेला होता. स्फोटानंतर काही मिनिटांनी प्रथम धूर आणि नंतर काही वेळातच आगीचे लोट रेस्टॉरंटमधून बाहेर पडू लागले होते. त्यामुळे सिंलेडरनी पेट घेतला असता तर मोठा अनर्थ घडला असता.\nकेवळ स्फोटाच्या आवाजाने झालेले नुकसान पाहता जर सिलेंडरचा स्फोट झाला असता तर काय अनर्थ घडला असता याची कल्पनाच न केलेली बरी. मात्र यावेळी तारणहार ठरला तो सोमवार पेठेतील प्रत्येक इमारतीत दीड वर्षापूर्वी लावलेला माहिती फलक.\nहा माहिती फलक नगरसेवक सुहास जगताप यांच्या पुढाकाराने लावण्यात आला असून यावर फलकावर पोलिस स्टेशन, रूग्णालये, अग्निशमन, हॉस्पिटल, वीज वितरण कंपनी, ब्लड बँक, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस, पाणी पुरवठा कार्यालय यासह नागरिकांना आवश्यक असणार्‍या कार्यालयाचे फोन नंबर या फलकांवर नमूद करण्यात आले आहेत.\nयाच फलकावरील नंबर पहात नागरिकांनी पोलिसांसह अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि अनर्थ टळला. त्यामुळेच या फलकांचे महत्त्व किती आहे याची जाणीव कराडकरांना झाली आहे. त्यामुळेच आता अन्य नगरसेवकांसह सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत शुभेच्छांचे फलक लावण्यापेक्षा सर्वसामान्यांना आवश्यक माहितीचे असे फ्लेक्स लावणे गरजेचे असल्याचे सिद्ध झाले आहे.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-article-52977", "date_download": "2019-01-23T22:42:27Z", "digest": "sha1:HLUJ33Y2AZKGOKBJIXYCOMTNVE4QIC2C", "length": 16222, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhing tang article खान-पान! (ढिंग टांग!) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 जून 2017\nवरील काव्यसंदेश गोपनीय असून वाचल्यावर त्वरित फाडून टाकावा. कवितेला चाल लावत बसू नये, तसेच सदर कवितेत दडलेला अर्थ सोडवत बसू नये. सांपडणार नाही\nज्येष्ठ कृष्ण पंचमी श्रीशके 1939. अत्यंत तांतडीचे आणि महत्त्वाचे. फक्‍त मोठ्या साहेबांच्या हाती पडेल, असे पाहावे. अन्य कुणाच्या हाती पडल्यास लेखक जबाबदार असणार नाही, ह्याची नोंद घ्यावी. मोठ्या साहेबांना वेळीच सावध करावे म्हणून सदर खलिता पाठवत असून अर्जंट आहे असे सांगूनच त्यांच्या हाती द्यावा.\nमहाराष्ट्रधर्म पाळक कमलासुर निर्दाळक शेतकरी तारणहारक सह्याद्रीव्याघ्र श्रीमद गदगद श्रीमान श्रीश्रीश्री उधोजीमहाराज यांचे चरणी बालके बहिर्जीचे लाख लाख दंडवत. साहेबकामी कळविणेत येते की...\nगुन्जन करी तू भ्रमरा\nतव पायी जैं भवरा\nचाहूल ही कानी ये सैन्यचालीची...\nरदन रगड करकराल चाल दाढीची...\nआत्मतेज तुमचे गा आणते रुची...\nहेच सत्य मानुनी सोडवाच गोची...\nकठीण शब्दांचे अर्थ : भ्रमर : भुंगा. रदन : दात. रगड : नोटाबंदीच्या आधीची स्टेज. निसदिन : रोज. आत्मतेज : एक प्रकारचे तेज. रुची : कोळंबीच्या तिखल्यास असते ती.\nक्‍लू : वरील काव्यसंदेश गोपनीय असून वाचल्यावर त्वरित फाडून टाकावा. कवितेला चाल लावत बसू नये, तसेच सदर कवितेत दडलेला अर्थ सोडवत बसू नये. सांपडणार नाही तथापि, हरेक ओळीच्या सुरवातीचे अक्षर वाचत गेल्यास गुप्त संदेश उलगडेल.\n वर सारे काही लिहिले आहे आपला आज्ञाधारक. बहिर्जी. (तूर्त टोपणनाव घेतले आहे. पण सदर गुप्तहेर जेम्स बॉंडइतकाच सुप्रसिद्ध आहे. असो.)\nआमचा खलिता मिळताच असाल तसे टांकोटाक निघोन मातोश्रीगडावर येणे. हयगय होता उपेगाचे नाही. गर्दन मारली जाईल. दौलतीचे कामी हयगय म्हंजे प्रत्यक्ष परमेश्‍वर अर्चनेची हेळसांड होय. तेव्हा जेवत असाल तर हात धुवावयास मातोश्रीवर येणे. काहीही धूत असाल, तर अर्धवट टाकोन येणे आमच्या नामचीन नामजाद गुप्तहेराने आम्हाला अर्जंट खबर दिली असोन \"गुजरातचा सरदार निघाला आहे' असा सांगावा बेमालूमपणे धाडला आहे. ज्येष्ठ कृष्ण नवमीच्या मुहूर्तावर म्हंजेच येत्या आईतवारी सकाळच्या प्रहरी अकरा वाजता खासा खान आमच्या भेटीसाठी जातीने गडावर पधारतो आहे. त्याची बहु खातिरदारी करणे. त्यास बेसावध ठेवणे. कलानगराचे वेशीपाशी त्याचेसाठी आलिशान तंबू उभारून तो यथेच्छ सजविणे. त्यास होता होईतो खाऊ घालणे. मुदपाकखान्यास फर्मावण्यात येते की आईतवार असला तरी त्यादिशी सामिष भोजन न पकवावे. (नाहीतरी सध्या मच्छी भयंकर महाग जाहली आहेच. दीड हजाराचे पापलेट आमच्या नामचीन नामजाद गुप्तहेराने आम्हाला अर्जंट खबर दिली असोन \"गुजरातचा सरदार निघाला आहे' असा सांगावा बेमालूमपणे धाडला आहे. ज्येष्ठ कृष्ण नवमीच्या मुहूर्तावर म्हंजेच येत्या आईतवारी सकाळच्या प्रहरी अकरा वाजता खासा खान आमच्या भेटीसाठी जातीने गडावर पधारतो आहे. त्याची बहु खातिरदारी करणे. त्यास बेसावध ठेवणे. कलानगराचे वेशीपाशी त्याचेसाठी आलिशान तंबू उभारून तो यथेच्छ सजविणे. त्यास होता होईतो खाऊ घालणे. मुदपाकखान्यास फर्मावण्यात येते की आईतवार असला तरी त्यादिशी सामिष भोजन न पकवावे. (नाहीतरी सध्या मच्छी भयंकर महाग जाहली आहेच. दीड हजाराचे पापलेट ह्यांच्या *** ठेवलंय..असो.) ढोकळा अने फाफडा आदी गुर्जर पक्‍वान्ने पकवावीत. ह्यात कुचराई केल्यास आई शप्पत...** ***** *** ह्यांच्या *** ठेवलंय..असो.) ढोकळा अने फाफडा आदी गुर्जर पक्‍वान्ने पकवावीत. ह्यात कुचराई केल्यास आई शप्पत...** ***** ***\nखानास खान म्हटले की तो मान धरतो, चवताळतो, ऐसे ऐकिले आहे. परंतु, खान एकदा कलला की कलंडायला वेळ लागत नाही, ऐसा इतिहासाचा धडा आहे. तेव्हा कोणीही त्यास खान म्हणो नये. त्यांचे अल्पोपाहारप्रसंगी \"खान-पान' असेही म्हणो नये. ह्यात कुचराई केल्यास वरीलप्रमाणे कारवाई केली जाईल. जगदंब जगदंब.\nविशेष सूचना : खानाची स्वारी गडापाशी येत्ये आहे, हे कळल्यापास्नं आम्ही वाघनखे शोधून राहिलो आहोत. शिंची गेली कुठे ज्याने कोणी घेतली त्याच्या *** ** * हे बरे जाणून असा.\n...माझ्या मर्द मावळ्यांनो, रात्र वैऱ्याची आहे आणि दिवस शत्रूचा. प्रत्येकाने आपले मोर्चे सांभाळावेत. बाकी येश देण्यास श्रीसह्याद्री समर्थ आहे. हर हर हर हर महादेव.\nनयनतारा सहगल रविवारी मुंबईत\nमुंबई - ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचे दिलेले...\nकोणता झेंडा घेऊ हाती\nसुरवातीच्या काळात राज्यकर्त्यांचं बरं होतं. कार्यकर्त्याच्या घरचे त्याला सांभाळून घ्यायचे. कार्यकर्ता तसाच कुणाच्या तरी सतरंज्या उचलत म्हातारा...\nचित्रपट संग्रहालयाचे आज उद्‌घाटन\nमुंबई - राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचे उद्‌घाटन शनिवारी (ता. 19) पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nहृदयरोगासारख्या आजारांसाठी मागच्या दोन-तीन दशकांत कारणीभूत ठरविले गेलेले कोलेस्टेरॉल आता दोषमुक्त झाले आहे. औषध निर्मिती कंपन्यांनी बागुलबुवा दाखवला...\nकोलेस्टेरॉल जितके कमी तितके चांगले हा निव्वळ गैरसमज आहे. प्रमाणापेक्षा कोलेस्टेरॉल कमी असलेली व्यक्‍ती ‘निरोगी’ नसते, उलट अशा व्यक्‍तींमध्ये अशक्‍तता...\n‘निसर्गयात्री - इंदिरा गांधी’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन\nपुणे - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निसर्गप्रेमी प्रतिमेची ओळख करून देणाऱ्या ‘इंदिरा गांधी : अ लाइफ इन नेचर’ या माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2019-01-23T23:37:54Z", "digest": "sha1:WG2XSYBKZBTHHXXKEQEBGAVN7VWI6H5T", "length": 44251, "nlines": 342, "source_domain": "www.agrowon.com", "title": "मनोज कापडे | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी निविष्ठा अनुदानासाठी ‘ऑनलाइन'ची सक्ती मागे\nशुक्रवार, 18 जानेवारी 2019\nपुणे : राज्यात कृषी विभागाच्या योजनांमधील विविध निविष्ठांचे (इनपुट) अनुदान मिळवण्यासाठी ''ऑनलाइन'' पेमेंटच्या अटीतून शेतक-यांना सूट देण्यात आली आहे. यामुळे कंत्राटदार लॉबीने जल्लोष केला आहे.\nरोखीत व्यवहार झाले, की भ्रष्टाचाराला वाव मिळतो. त्यामुळे कोणतीही खरेदी शेतक-यांने ऑनलाइन पेमेंटने केली, की त्याचा भक्कम पुरावा तयार होतो. त्यामुळे अनुदान वाटपात घोटाळे होत नाही. त्यासाठीच ऑनलाइन पेमेंटची सक्ती करण्यात आली आहे, अशी भूमिका राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतली होती. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीला या भूमिकेला सरकारने मूठमाती दिली आहे.\nपुणे : राज्यात कृषी विभागाच्या योजनांमधील विविध निविष्ठांचे (इनपुट) अनुदान मिळवण्यासाठी ''ऑनलाइन'' पेमेंटच्या अटीतून शेतक-यांना सूट देण्यात आली आहे. यामुळे कंत्राटदार लॉबीने जल्लोष केला आहे.\nरोखीत व्यवहार झाले, की भ्रष्टाचाराला वाव मिळतो. त्यामुळे कोणतीही खरेदी शेतक-यांने ऑनलाइन पेमेंटने केली, की त्याचा भक्कम पुरावा तयार होतो. त्यामुळे अनुदान वाटपात घोटाळे होत नाही. त्यासाठीच ऑनलाइन पेमेंटची सक्ती करण्यात आली आहे, अशी भूमिका राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतली होती. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीला या भूमिकेला सरकारने मूठमाती दिली आहे.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nपीकविम्यासाठी आधार, मोबाईल क्रमांक सक्तीचा\nरविवार, 23 डिसेंबर 2018\nपुणे: पीकविम्यातून मलिदा लाटण्यासाठी सोकावलेल्या विमा कंपन्यांना लगाम घालण्याचे सोडून शेतकऱ्यांनाच जास्तीत जास्त बंधनात अडकविण्याचा प्रकार शासनाकडून सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना आता अचानक आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक सक्तीचा करण्यात आला आहे.\nराज्यात पीकविमा कंपन्यांना हाताशी धरून सुरू असलेल्या खोट्या पीककापणी प्रयोगांची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती नियुक्त करण्यास शासनाने नकार दिला गेला.\nपुणे: पीकविम्यातून मलिदा लाटण्यासाठी सोकावलेल्या विमा कंपन्यांना लगाम घालण्याचे सोडून शेतकऱ्यांनाच जास्तीत जास्त बंधनात अडकविण्याचा प्रकार शासनाकडून सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना आता अचानक आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक सक्तीचा करण्यात आला आहे.\nराज्यात पीकविमा कंपन्यांना हाताशी धरून सुरू असलेल्या खोट्या पीककापणी प्रयोगांची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती नियुक्त करण्यास शासनाने नकार दिला गेला.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nदुष्काळात ऊस वाचविण्यासाठी शास्त्रज्ञांचे बांधावर अभियान\nमंगळवार, 4 डिसेंबर 2018\nतज्ज्ञ अजित चौगुले म्हणाले, की दुष्काळात आपल्याला खोडवाही जगवायचा आणि उत्पादकताही वाढवाची आहे असा दुहेरी सल्ला शेतकऱ्यांना देत आहोत. त्यासाठी काही पथदर्शी गावे निवडून शेतकरी गट तयार केले जात आहेत. दहा शेतकऱ्यांमागे एक गटप्रमुख शेतकरी नियुक्त केला जाईल. त्यांना दर महिन्याला मोफत सल्ला दिला जाणार आहे.\nतज्ज्ञ अजित चौगुले म्हणाले, की दुष्काळात आपल्याला खोडवाही जगवायचा आणि उत्पादकताही वाढवाची आहे असा दुहेरी सल्ला शेतकऱ्यांना देत आहोत. त्यासाठी काही पथदर्शी गावे निवडून शेतकरी गट तयार केले जात आहेत. दहा शेतकऱ्यांमागे एक गटप्रमुख शेतकरी नियुक्त केला जाईल. त्यांना दर महिन्याला मोफत सल्ला दिला जाणार आहे.\nपाचट जाळू नका, दुष्काळात हेच सोने असल्याचा मंत्र शास्त्रज्ञ देत आहेत.\nडाॅ. मच्छिंद्र बोखारे, डाॅ. सुभाष शिंदे\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nपायाभूत सुविधांच्या बळावर सिद्धेगव्हाणने साधली प्रगती\nगुरुवार, 22 नोव्हेंबर 2018\nआदर्श गावाची प्रेरणा मी हिवरेबाजार येथे जाऊन पोपटराव पवार यांच्याकडून घेतली. गावातील प्रत्येक शेतकरी तसेच रोजगार करणाऱ्या व्यक्तीला उत्पन्नाचे भक्कम साधन मिळवून देणारे उपक्रम भविष्यात सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे.\n-शशिकांत मोरे, माजी सरपंच\nआदर्श गावाची प्रेरणा मी हिवरेबाजार येथे जाऊन पोपटराव पवार यांच्याकडून घेतली. गावातील प्रत्येक शेतकरी तसेच रोजगार करणाऱ्या व्यक्तीला उत्पन्नाचे भक्कम साधन मिळवून देणारे उपक्रम भविष्यात सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे.\n-शशिकांत मोरे, माजी सरपंच\nलोकसहभागातून उभारलेले देखणे मंदिर\nगावासाठीची पाण्याची ‘आरओ’ प्रणाली व सोबत शशिकांत मोरे\nवृक्षारोपणात गावातील आबालवृद्धांचा सहभाग राहतो.\nसौरदिवांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीची इमारत उजळली आहे.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन : सुधीर मुनगंटीवावर\nशनिवार, 17 नोव्हेंबर 2018\nपुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा केंद्रबिंदू शेतकरी असून, शासनाच्या तिजोरीवर त्याचाच पहिला हक्क आहे. या आपत्तीत प्रत्येकाच्या हाताला काम दिले जाईल. दीर्घ, मध्यम व अल्पकालीन अशा तीन श्रेणींत कामे करण्याबाबत नियोजन सुरू आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘अॅग्रोवन’ला दिली.\nपुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा केंद्रबिंदू शेतकरी असून, शासनाच्या तिजोरीवर त्याचाच पहिला हक्क आहे. या आपत्तीत प्रत्येकाच्या हाताला काम दिले जाईल. दीर्घ, मध्यम व अल्पकालीन अशा तीन श्रेणींत कामे करण्याबाबत नियोजन सुरू आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘अॅग्रोवन’ला दिली.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nट्रॅक्टरला आता पाच लाखांपर्यंत अनुदान\nगुरुवार, 25 ऑक्टोबर 2018\nकृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी जादा अनुदान आता मिळणार आहे. अमुक एका औजारावर भर देण्याचा आमचा आग्रह नाही. विविध राज्यांकडून आलेल्या प्रस्तावानुसार स्थानिक मागणी व गरजेनुसार केंद्र शासन विविध औजारांना अनुदान देत आहे.\n- व्ही. एन. काळे, अतिरिक्त आयुक्त, केंद्रीय कृषी मंत्रालय\nकृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी जादा अनुदान आता मिळणार आहे. अमुक एका औजारावर भर देण्याचा आमचा आग्रह नाही. विविध राज्यांकडून आलेल्या प्रस्तावानुसार स्थानिक मागणी व गरजेनुसार केंद्र शासन विविध औजारांना अनुदान देत आहे.\n- व्ही. एन. काळे, अतिरिक्त आयुक्त, केंद्रीय कृषी मंत्रालय\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nगुलाबी बोंड अळी नुकसानभरपाईस न्यायालयाकडून स्थगिती\nरविवार, 21 ऑक्टोबर 2018\nउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बोंड अळी नुकसानभरपाईचे आदेश जारी न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सुनावणीचे कामकाज आम्ही स्थगित केलेले नाही. सुनावणी होईल, पण कंपन्यांना भरपाईचे आदेश बजावले जाणार नाहीत. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी खाते न्यायालयासमोर ठामपणे बाजू मांडणार आहे.\n- विजयकुमार इंगळे, गुणनियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय\nउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बोंड अळी नुकसानभरपाईचे आदेश जारी न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सुनावणीचे कामकाज आम्ही स्थगित केलेले नाही. सुनावणी होईल, पण कंपन्यांना भरपाईचे आदेश बजावले जाणार नाहीत. शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी खाते न्यायालयासमोर ठामपणे बाजू मांडणार आहे.\n- विजयकुमार इंगळे, गुणनियंत्रण संचालक, कृषी आयुक्तालय\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nआयकर निवाड्याकडे साखर कारखान्यांचे लक्ष\nगुरुवार, 11 ऑक्टोबर 2018\nशेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देणे हा साखर कारखान्यांसाठी कायद्याचा भाग आहे. एफआरपीपेक्षा जरी एखाद्या कारखान्याने महसुली वाटणी सूत्रानंतर जादा दर दिल्यास तोदेखील उसावरील खर्चाच्या प्रक्रियेचाच भाग आहे. कारखान्यांचा ताळेबंद पाहिल्यास त्यातून ते स्पष्ट होते. शेतकऱ्यांना जर समजा आम्ही १०० रुपये आता आणि २० रुपये नंतर देत असलो तरी नंतर दिलेले २० रुपये हा नफ्याचा भाग नसून तो खर्चामधील भाग आहे. खर्चाचा एक भाग म्हणून दर वाटल्यास आयकराचा मुद्दा येत नाही. त्यामुळे आम्ही सर्व साखर कारखाने एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर हेच मांडतो आहोत.\n- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघ.\nशेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देणे हा साखर कारखान्यांसाठी कायद्याचा भाग आहे. एफआरपीपेक्षा जरी एखाद्या कारखान्याने महसुली वाटणी सूत्रानंतर जादा दर दिल्यास तोदेखील उसावरील खर्चाच्या प्रक्रियेचाच भाग आहे. कारखान्यांचा ताळेबंद पाहिल्यास त्यातून ते स्पष्ट होते. शेतकऱ्यांना जर समजा आम्ही १०० रुपये आता आणि २० रुपये नंतर देत असलो तरी नंतर दिलेले २० रुपये हा नफ्याचा भाग नसून तो खर्चामधील भाग आहे. खर्चाचा एक भाग म्हणून दर वाटल्यास आयकराचा मुद्दा येत नाही. त्यामुळे आम्ही सर्व साखर कारखाने एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर हेच मांडतो आहोत.\n- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघ.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही ठोस पुरावा आढळला नसल्यामुळे ‘ग्लायफोसेट’ तणनाशकावर बंदी घालण्याचा विचार स्थगित करण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला आहे. त्यामुळे मोन्सॅन्टोसह ४० कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात दरवर्षी सुमारे ३५ लाख लिटर ग्लायफोसेट विकले जाते.\nअमेरिकेतील एका न्यायालयाने मोन्सॅन्टोने ग्लायफोसेट हे कार्सिनोजेनिक असल्याची बाब दडवून ठेवल्याची तक्रार ग्राह्य धरत कंपनीने दंड आणि नुकसानभरपाई द्यावी, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे जगभरात अनेक देशांमध्ये ग्लायफोसेटवर बंदी घालण्याच्या संदर्भात वाद-विवाद सुरू आहे.\nपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही ठोस पुरावा आढळला नसल्यामुळे ‘ग्लायफोसेट’ तणनाशकावर बंदी घालण्याचा विचार स्थगित करण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला आहे. त्यामुळे मोन्सॅन्टोसह ४० कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात दरवर्षी सुमारे ३५ लाख लिटर ग्लायफोसेट विकले जाते.\nअमेरिकेतील एका न्यायालयाने मोन्सॅन्टोने ग्लायफोसेट हे कार्सिनोजेनिक असल्याची बाब दडवून ठेवल्याची तक्रार ग्राह्य धरत कंपनीने दंड आणि नुकसानभरपाई द्यावी, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे जगभरात अनेक देशांमध्ये ग्लायफोसेटवर बंदी घालण्याच्या संदर्भात वाद-विवाद सुरू आहे.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nशास्त्रज्ञ भरती मंडळावर कृषी मंत्रालयाचा ताबा\nमंगळवार, 18 सप्टेंबर 2018\nपुणे : देशाच्या कृषी शिक्षण संस्थांना नव्या शास्त्रज्ञांची फौज पुरविणाऱ्या राष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळावरील कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (आयसीएआर) नियंत्रण तडकाफडकी हटविण्यात आले आहे. या मंडळाचा ताबा आता थेट केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतला आहे.\nपुणे : देशाच्या कृषी शिक्षण संस्थांना नव्या शास्त्रज्ञांची फौज पुरविणाऱ्या राष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळावरील कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (आयसीएआर) नियंत्रण तडकाफडकी हटविण्यात आले आहे. या मंडळाचा ताबा आता थेट केंद्रीय कृषी मंत्रालयाने घेतला आहे.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/11723", "date_download": "2019-01-23T23:21:56Z", "digest": "sha1:LPKV5QAMMMYQANQ4G23H7RHTN3QTABOD", "length": 21132, "nlines": 200, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, disease management in turmeric crop | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहळद पिकातील रोगांचे नियंत्रण\nहळद पिकातील रोगांचे नियंत्रण\nहळद पिकातील रोगांचे नियंत्रण\nहळद पिकातील रोगांचे नियंत्रण\nडॉ. मनोज माळी, डॉ. रवींद्र जाधव\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा\nकालावधी पूर्ण झाला आहे. सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी असून, खोड व फुटव्यांची वाढ भरपूर होते. सतत पावसाची रिमझिम सुरू असल्याने वातावरणातील आर्द्रता वाढलेली आहे. या वातावरणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो.\nसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा\nकालावधी पूर्ण झाला आहे. सध्या हळद पिकाची शाकीय वाढ होण्याचा कालावधी असून, खोड व फुटव्यांची वाढ भरपूर होते. सतत पावसाची रिमझिम सुरू असल्याने वातावरणातील आर्द्रता वाढलेली आहे. या वातावरणामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो.\nहा बुरशीजन्य रोग असून, त्याला रायझोम रॉट असेही म्हणतात.\nभरपूर पाऊस, भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमीन या रोगांस पोषक असते.\nऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो.\nलक्षणे ः कंदाच्या कोवळ्या फुटव्यावर लक्षणे त्वरित दिसतात. नवीन आलेल्या फुटव्याची पाने पिवळसर तपकिरी रंगाची होतात. खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीत कंद बाहेर काढल्यास तो पचपचीत व मऊ लागतो. त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडत असते.\nप्रतिबंधात्मक उपाय - जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्लस प्रतिएकरी २ ते २.५ किलो पावडर २५० ते ३०० किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पसरवून द्यावी.\nरोगाची तीव्रता जास्त असल्यास, हळदीच्या बुंध्याभोवती आळवणी प्रतिलिटर पाणी\nकॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड ५ ग्रॅम.\nआळवणी करताना जमिनीस वाफसा असावा.\nआळवणी केल्यानंतर पिकास थोडासा पाण्याचा ताण द्यावा.\nगरज वाटल्यास पुन्हा एकदा आळवणी करावी.\nफवारणी प्रतिलिटर पाणी : कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यू. पी.) १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम. फवारणी करताना द्रावणात उच्च प्रतीचे चिकट पदार्थ (स्टिकर) १ मि.ली. प्रतिलिटर पाणी मिसळून फवारावे.\nपावसाळ्यात शेतामध्ये पाणी साचू नये, यासाठी चर घ्यावा. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल, याकडे लक्ष द्यावे.\nपानांवरील ठिपके (करपा/ लिफ स्पॉट)\nकरपा हा बुरशीजन्य रोग असून, कोलेटोट्रिकम कॅपसिसी बुरशीमुळे होतो. वातावरणात सकाळी धुके व दव पडत असताना या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये रोगाची तीव्रता जास्त असते.\nलक्षणे - अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पानावर पडतात. पान सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्‍यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते. वाळून गळून पडते.\nमॅंकोझेब २ ते २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड २.५ ते ३ ग्रॅम. जास्त दिवस धुके राहिल्यास, पुढील फवारणी बुरशीनाशक बदलून १५ दिवसांच्या अंतराने करावी.\nपानांवरील ठिपके (लिफ ब्लॉच)\nहा रोग टॅफ्रिना मॅक्‍युलन्स या बुरशीमुळे होतो. वातावरणातील आर्द्रता वाढल्यास प्रादुर्भाव होतो.\nलक्षणे ः पानांवर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके तयार होतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. पानाच्या खालील भागावर मुख्य शिरेच्या बाजूने लालसर करड्या रंगाचे १ ते २ सें.मी. व्यासाचे ठिपके दिसतात. त्यामुळे पाने वाळतात. रोगाची सुरवात जमिनी लगतच्या पानांवर होऊन नंतर रोग वरील पानांवर पसरतो. हळदीची पाने शेंड्याकडून पिवळी दिसायला लागतात.\nरोगग्रस्त पाने वेचून नष्ट करावीत. शेतात स्वच्छता ठेवावी.\nकार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २.५ किंवा कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड २.५ ग्रॅम.\nप्रादुर्भावाचे प्रमाण लक्षात घेऊन पुढील फवारणी १० दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी.\nरोग नियंत्रणासाठी महत्त्वाच्या बाबी\nहळद पिकात पाणी साचू देऊ नये. वेळोवेळी चर काढून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.\nलागवडीसाठी निरोगी बियाणे वापरावे.\nहळदपिकास लागवडीपासून ६ ते ७ महिन्यांनी जातीनुसार थोड्याफार प्रमाणात फुले येतात. ही फुले दांड्यासहीत काढावीत. फुले काढल्यामुळे पूर्ण अन्नपुरवठा कंदाला मिळतो. त्यामुळे कंद पोसण्यास मदत होते.\nशिफारशीत वेळेत हळदीची भरणी करावी, त्यामुळे रोग-किडींपासून हळद पिकाचा बचाव होतो.\nहळदीनंतर परत हळद किंवा आले यांसारखी पिके सलग त्याच क्षेत्रामध्ये घेऊ नयेत. पिकांचा फेरपालट करावा.\nकंदमाशीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी शक्‍यतो सर्व शेतकऱ्यांनी मिळून कमीत कमी २ ते ३ वर्षे सामुदायिकपणे कंदमाशीचे नियंत्रण करावे.\nसंपकर् : डॉ. मनोज माळी\nसंपकर् : डॉ. रवींद्र जाधव\n(हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली.)\nहळद हळद लागवड turmeric cultivation रॉ ऊस सकाळ धुके सूर्य\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/400-years-after-shahi-family-mysore-freedom-curse-inherit-family/", "date_download": "2019-01-23T23:18:54Z", "digest": "sha1:PTRPWBE7KSBS4T3QRN25Q2S5JZVIKHNN", "length": 28368, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "400 Years After The Shahi Family Of Mysore, Freedom From The Curse, Inherit The Family | म्हैसूरमधल्या शाही घराण्याची 400 वर्षांनी 'शापा'तून मुक्तता, कुटुंबाला मिळाला वारस | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nगडकरी स्मारकाची पूजा; पुतळा बसविण्याची मागणी\nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nम्हैसूरमधल्या शाही घराण्याची 400 वर्षांनी 'शापा'तून मुक्तता, कुटुंबाला मिळाला वारस\nम्हैसूरमधल्या शाही घराण्याची 400 वर्षांनी 'शापा'तून मुक्तता, कुटुंबाला मिळाला वारस\nम्हैसूर : वाडियार या शाही कुटुंबाला 400 वर्षांनी वारस मिळाला आहे. राजपुत्राच्या जन्मामुळे राजघराण्यात आनंद साजरा केला जातोय.\nम्हैसूरमधल्या शाही घराण्याची 400 वर्षांनी 'शापा'तून मुक्तता, कुटुंबाला मिळाला वारस\nम्हैसूर : वाडियार या शाही कुटुंबाला 400 वर्षांनी वारस मिळाला आहे. राजपुत्राच्या जन्मामुळे राजघराण्यात आनंद साजरा केला जातोय. म्हैसूर राजघराण्यातील वाडियार कुटुंबात कधीही मुलाचा जन्म होणार नाही, असा त्यांना शाप मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या शापातून मुक्तता झाल्याची भावना वाडियार कुटुंबीयांमध्ये आहे. राजा यदूवीर आणि त्रिशिका यांच्या पोटी पुत्ररत्नाचा जन्म झाला आहे.\nआतापर्यंत वाडियार राजघराण्याचा वारस हा दत्तक घेतला जात होता. राणी प्रमोदा आणि राजा श्रीकांतदत्ता यांना मूल नसल्यामुळे त्यांनी राजा यदूवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांना दत्तक घेतलं होतं. गेल्या वर्षी राजा यदूवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांचा विवाह राजस्थानमधील डुंगपूरच्या राजकुमारी त्रिशिकासोबत झाला होता. राजा यदूवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार यांनी बोस्टनमध्ये शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. तर त्रिशिका यांनी अमेरिकेतून उच्चशिक्षणाची पदवी संपादन केली आहे.\n1612मध्ये युद्धात विजयनगर साम्राज्याचा पराभव झाल्यानंतर म्हैसूर राजघराण्याच्या सैनिकांनी विजयनगर साम्राज्याचा खजिना लुटला. त्यानंतरही राणी अलमेलम्माजवळ असलेले शाही घराण्याचे दागदागिनेही वाडियार राजांनी वाडियार घराण्याला देण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी राणी अलमेलम्मा यांनी त्यास नकार दर्शवला. त्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला असता, त्यांनी वाडियार राजघराण्याला शाप दिल्याची आख्यायिका सांगितली जाते. या शापामुळेच वाडियार घराण्यात आजमितीस पुत्र जन्माला आला नाही, असंही बोललं जातं. परंतु आता हे घराणं शापमुक्त झाल्याची भावना राजघराण्यातील माणसं व्यक्त करत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nकाही जणांसाठी कुटुंब हाच पक्ष, नरेंद्र मोदींचा काँग्रेसला टोला\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/raghuram-rajan-rejected-rajya-sabha-membership-cause/", "date_download": "2019-01-23T23:20:00Z", "digest": "sha1:KHYJNLN66UAKN74Y7BASOOSVZLZVCXRW", "length": 28345, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Raghuram Rajan Rejected Rajya Sabha Membership For This' Cause | रघुराम राजन यांनी 'या' कारणासाठी नाकारलं राज्यसभा सदस्यत्व | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nगडकरी स्मारकाची पूजा; पुतळा बसविण्याची मागणी\nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nरघुराम राजन यांनी 'या' कारणासाठी नाकारलं राज्यसभा सदस्यत्व\nरघुराम राजन यांनी 'या' कारणासाठी नाकारलं राज्यसभा सदस्यत्व\nनवी दिल्ली- राजकारणात येणा-या चर्चांना माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पूर्णविराम दिला आहे.\nरघुराम राजन यांनी 'या' कारणासाठी नाकारलं राज्यसभा सदस्यत्व\nनवी दिल्ली- राजकारणात येणा-या चर्चांना माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, मी एक प्राध्यापक आहे. या कामातच मी समाधानी आहे. आम आदमी पार्टीकडून राज्यसभेवर पाठवण्याच्या ऑफरला त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.\nमी जेव्हा आरबीआयमध्ये होते, त्यावेळी लोकांना वाटायचं की मी आयएमएफमध्ये परत जावं. माझ्याजवळ एक चांगला मेंदू आहे, जो दिवसातील अनेक तास काम करतो. ही एक नोकरी आहे आणि ती मला आवडते. राजकारणात येण्याला माझा नकार आहे. राजकारणात जाण्यास पत्नीनं स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवला आहे, असंही रघुराम राजन यांनी स्पष्ट केलं आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीनं राजन यांना दिल्लीतून राज्यसभेवर पाठवण्याची ऑफर दिली होती. राजन यांनी लोकाधिकार राष्ट्रवाद हे आर्थिक विकासासाठी हानिकारक असल्याचं सांगितलं आहेत. खरं तर हा राष्ट्रवाद अल्पसंख्याक समुदायाला भेदभाव झाल्याचं भासवून उत्तेजित करतो. लोकाधिकार राष्ट्रवाद जगभरात सगळीकडेच आहे. भारतही त्यापासून बचावलेला नाही.\nराजन म्हणाले, लोकाधिकार राष्ट्रवाद हा आर्थिक विकासाला नुकसान पोहोचवतो. हे अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे. लोकाधिकार राष्ट्रवाद हा अल्पसंख्याकांमध्ये भेदभाव करून वाद निर्माण करण्याचं काम करतो. विशेष म्हणजे लोकाधिकार राष्ट्रवाद हा भारतासह जगभरात पसरलेला आहे. राजकारणी लोकाधिकार राष्ट्रवादाच्या माध्यमातून लोकांच्या भावनांचा फायदा उचलतात. देशातील आरक्षणाचा मुद्दा हे त्याचंच द्योतक आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nडॉ. सुब्रह्मण्यम् यांच्या नियुक्तीचे अन्वयार्थ\nऊर्जित पटेलांचा मोदींना धक्का\nग्रा.पं.चे ६२ हजार लेखाआक्षेप प्रलंबित\nआर्थिक राजधानी मुंबई; पण विकास केंद्र नवी मुंबईत\nकृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम देशाचे नवे आर्थिक सल्लागार\n‘डीपीसीतील कामे पूर्ण करा’\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nकाही जणांसाठी कुटुंब हाच पक्ष, नरेंद्र मोदींचा काँग्रेसला टोला\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/amravati-four-death-uttarakhand-accident-43779", "date_download": "2019-01-23T22:47:51Z", "digest": "sha1:WXSUBYTWJIW2AWAEMXUMKKXMOE2CXKHK", "length": 15024, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "amravati four death in uttarakhand accident उत्तराखंड येथील अपघातात अमरावतीच्या चौघांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nउत्तराखंड येथील अपघातात अमरावतीच्या चौघांचा मृत्यू\nरविवार, 7 मे 2017\nमाजी नगराध्यक्षांसह सहा गंभीर\nअमरावती - केदारनाथ यात्रेला जाणारी टेम्पो ट्रॅक्‍स उत्तराखंड राज्यातील टिहरी जिल्ह्यात खोल दरीत कोसळली. अपघातात अमरावती जिल्ह्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, धामणगावच्या माजी नगराध्यक्षांसह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. चंगोरातील लांबगाव-कोटलगाव चामिया मार्गावर दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात घडला.\nमाजी नगराध्यक्षांसह सहा गंभीर\nअमरावती - केदारनाथ यात्रेला जाणारी टेम्पो ट्रॅक्‍स उत्तराखंड राज्यातील टिहरी जिल्ह्यात खोल दरीत कोसळली. अपघातात अमरावती जिल्ह्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, धामणगावच्या माजी नगराध्यक्षांसह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. चंगोरातील लांबगाव-कोटलगाव चामिया मार्गावर दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात घडला.\nमृतांमध्ये चंद्रकांत सीताराम काळकर (वय 61), कुंदादेवी चंद्रकांत काळकर (वय 50), मीना सुधाकर मोरारे (वय 48 तिघेही रा. विद्युतनगर, अमरावती) व संजय पाटील (वय 57, रा. वसुंधरा कॉलनी, अमरावती) यांचा समावेश आहे. गंभीर जखमींमध्ये धामणगाव नगर परिषदेच्या माजी नगरध्यक्ष अर्चना राऊत, सतीश राऊत, सुधाकर मोरारे, आर्या राऊत, पौर्णिमा वैभव यांचा समावेश आहे. मृतांमधील चंद्रकांत काळकर आणि कुंदादेवी काळकर हे नातलग असल्याची माहिती आहे. दोन्ही कुटुंबे चार दिवसांपूर्वी चारधाम यात्रेकरिता निघाली होती. दोन दिवसांपूर्वी ते केदारनाथ यात्रेकरिता उत्तराखंड राज्यात पोहोचले होते. आज, शनिवारी चारधाम यात्रेकरूंना घेऊन जाणारी एच. आर. 69 बी. 2718 क्रमांकाची टेम्पो ट्रॅव्हल्स दुपारी बाराच्या सुमारास दरीत कोसळली. स्थानिक ग्रामस्थांनी अपघातातील जखमी व मृतांना खोल दरीतून बाहेर काढले. घनसाली पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल होईस्तोवर ग्रामस्थांनी सर्वांना बाहेर काढले होते. हे सर्व यात्रेकरू गंगोत्रीहून केदारनाथ येथे दर्शनासाठी जात होते.\nजखमींवर टिहरीजवळील बलेश्‍वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी गंभीर जखमी झालेल्या दोघांना हवाई ऍम्बुलन्सने डेहराडूनजवळील जॉलीग्रॅंट रुग्णालयात आणले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nब्रेक फेल झाल्याने अपघात\nलांबगाव-कोटालगाव हा मार्ग दऱ्याखोऱ्यांनी भरलेला आहे. अपघाताची चौकशी केली जात असली, तरी प्राथमिक माहितीनुसार वाहनाचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे दिसून येते, अशी माहिती टिहरीचे सहायक पोलिस अधीक्षक एन. एस. नापालछायल यांनी दिली. जखमी झालेला वाहनचालक शाहनवाज हुसेन यानेही वाहनाचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले.\nमुख्यमंत्र्यांकडून सानुग्राह मदत जाहीर\nउत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्‍त केले असून मदतीची घोषणा केली आहे. मृतांच्या नातेवाइकांना 1 लाख, तर गंभीर जखमींना 50 हजार व किरकोळ जखमींना 25 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली.\nवाहनतळांवरील लुटमारीला लवकरच लगाम\nमुंबई - वाहनचालकांना घरातून बाहेर पडल्यावर पार्किंगसाठी जागा कोठे आहे, हे आता कळणार आहे. महापालिका...\nभारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या...\nवाहतूक पोलिसांवर आता न्यायालयाची नजर\nनागपूर : कर्तव्यात हयगय करणाऱ्या 11 वाहतूक पोलिसांवर कारवाई केल्याचे शपथपत्र प्रशासनाने दाखल केल्यानंतर यापुढे यंत्रणेवर न्यायालयाची नजर असेल, असे...\nगो गो हनी सिंगं\nनागपूर : पॉप गायक हनी सिंग याला तूर्तास थायलंड दौऱ्यावर जाण्याची सशर्त परवानगी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील...\n\"पुनर्वसना'च्या आगीत 130 हेक्‍टर जंगल खाक\nचिखलदरा / अकोट : मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या अकोट परिक्षेत्राच्या केलपानी परिसरात आंदोलनकर्त्यांनी जंगलाला आग लावल्याने 130 हेक्‍टर कुरण खाक झाले असून...\nनक्षलवाद्यांच्या धास्तीने गामस्थांचा ठाण्यात आश्रय\nगडचिरोली : तीन नागरिकांच्या हत्येनंतर कसनासूर गावात दहशतीचे वातावरण असल्याने ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून कुटुंबासह ताडगाव येथील पोलिस ठाण्यात आश्रय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/11724", "date_download": "2019-01-23T23:40:37Z", "digest": "sha1:U3XIRAG3RUYXA5A5Q44AKYFRF3CXOLMU", "length": 16337, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Solapur in lady finger Uprising | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापुरात गवार, भेंडी, वांग्याला उठाव\nसोलापुरात गवार, भेंडी, वांग्याला उठाव\nमंगळवार, 28 ऑगस्ट 2018\nसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, वांग्याला उठाव मिळाला. त्यांची आवकही जेमतेम झाली; पण मागणी असल्याने दरातील तेजी टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.\nबाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची रोज १५ ते २० क्विंटल, भेंडीची ३० क्विंटल आणि वांग्याची ५० ते १०० क्विंटलपर्यंत आवक राहिली. गवार, भेंडी, वांग्याची सगळी आवक ही स्थानिक भागातूनच झाली. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून त्यांच्या आवक आणि दरात सातत्याने चढ-उतार होतो आहे; पण मागणी असल्याने दर टिकून आहेत.\nसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, वांग्याला उठाव मिळाला. त्यांची आवकही जेमतेम झाली; पण मागणी असल्याने दरातील तेजी टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.\nबाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारची रोज १५ ते २० क्विंटल, भेंडीची ३० क्विंटल आणि वांग्याची ५० ते १०० क्विंटलपर्यंत आवक राहिली. गवार, भेंडी, वांग्याची सगळी आवक ही स्थानिक भागातूनच झाली. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून त्यांच्या आवक आणि दरात सातत्याने चढ-उतार होतो आहे; पण मागणी असल्याने दर टिकून आहेत.\nगवारला प्रतिक्विंटलसाठी किमान ५०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये, भेंडीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये तर वांग्याला किमान ५०० रुपये, सरासरी १७०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय ढोबळी मिरची, काकडी, गाजराचे दरही बाजारात टिकून राहिले.\nढोबळी मिरचीला प्रतिक्विंटल किमान ५०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये तर काकडीला किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये तर गाजराला किमान ८०० रुपये, सरासरी १३०० रुपये आणि सर्वाधिक १६०० रुपये असा दर मिळाला. कांद्याच्या दरातही काहीशी घसरण झाली. कांद्याची प्रत्येकी ३० ते ५० गाड्या आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३०० रुपये, सरासरी ७५० रुपये आणि सर्वाधिक १४०० रुपये असा दर मिळाला.\nबाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मेथी, शेपू, चुका, कोथिंबीर या भाज्यांची आवक जेमतेम झाली. प्रत्येकी ५ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत त्यांची आवक होती. स्थानिक भागातूनच ही सगळी आवक झाली. पण या सप्ताहात भाज्यांना फारसा उठाव नसल्याचे दिसून आले. मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ५०० ते ७०० रुपये, शेपूला ३०० ते ४५० रुपये आणि कोथिंबिरीला ४०० ते ७०० रुपये आणि चुक्‍याला ३०० ते २५० रुपये असा दर मिळाला.\nसोलापूर पूर उत्पन्न बाजार समिती agriculture market committee गवा भेंडी okra बळी bali ढोबळी मिरची capsicum मिरची कोथिंबिर\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-01-23T23:01:44Z", "digest": "sha1:EJAYH6D45Y2RR7GPFZRPZLWLFJJSUY27", "length": 8106, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अखेर मराठा समाजाकडून राजकीय पक्षाची स्थापना | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअखेर मराठा समाजाकडून राजकीय पक्षाची स्थापना\nपुणे: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी पाडव्याच्या मुहूर्तावर पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ असे या पक्षाचे नाव असून सुरेश पाटील यांनी ही घोषणा केली आहे. रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना करण्यात आली.\nदरम्यान, मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. साताऱ्याचे खासदार उदयराजे भोसले यांचा या पक्षाला पाठिंबा आहे, असा दावाही सुरेश पाटील यांनी केला आहे. तसेच उदयनराजेंना आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची विनंती करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार – केंद्रीय कृषिमंत्री\nबचतगट चळवळीशी जोडली गेली 40 लाख कुटुंबे – पंकजा मुंडे\nई-कॉमर्समधून बचतगट चळवळीला मोठी चालना मिळेल – राज्यपाल\nविडी कामगारांना वाटप करण्यात आलेल्या घरकुलांचे व्याज माफ \nदूध उत्पादनास चालना देण्यासाठी देशी गायींचे वाटप होणार\nकृषी संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज– सुधीर मुनगंटीवार\nएटीएसने ९ जणांना केली अटक ; कुंभमेळ्यात हल्ला करण्याचा होता कट\nमतदारांना प्रियंका गांधींमध्ये इंदिराजी दिसतील : शिवसेना\nमराठा आरक्षणविरोधातील याचिकांवर ६ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी\nगुजरात दंगल प्रकरणात चौघांना जामीन\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/marathi-cinema/subodh-bhave-shruti-marathes-next-wedding-drama/", "date_download": "2019-01-23T23:11:09Z", "digest": "sha1:GNSNJTGQGRC2OQSQECSLNEXIQZYQPBHR", "length": 29207, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Subodh Bhave-Shruti Marathe'S Next Is A Wedding Drama | चक्क 'शुभ लग्न सावधान' चित्रपटाची छापण्यात आली लग्नपत्रिका ! | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nचक्क 'शुभ लग्न सावधान' चित्रपटाची छापण्यात आली लग्नपत्रिका \nSubodh Bhave-Shruti Marathe's Next Is A Wedding Drama | चक्क 'शुभ लग्न सावधान' चित्रपटाची छापण्यात आली लग्नपत्रिका \nचक्क 'शुभ लग्न सावधान' चित्रपटाची छापण्यात आली लग्नपत्रिका \nलग्नातील धम्माल, मजामस्ती, यातून निर्माण होणारी नात्यांची गुंतागुंत मराठी सिनेमात रसिकांनी अनुभवली नव्हती. मात्र आता लवकरच मराठी सिनेमात रसिकांना 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है' अशा सिनेमांसारखी कथा पाहायला मिळणार आहे.\nचक्क 'शुभ लग्न सावधान' चित्रपटाची छापण्यात आली लग्नपत्रिका \nसोशल नेटवर्किंग साईटवर नुकतीच ‘शुभ लग्न सावधान’ या मराठी चित्रपटाची आकर्षक लग्नपत्रिका व्हायरल झाली आहे.या चित्रपटातून डेस्टिनेशन वेडिंग, लग्न सोहळ्यातील परंपरा आणि लग्नसंस्था हे रसिकांना अनुभवता येणार आहे. मराठीतील आघाडीचे कलाकार सुबोध भावे, श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये हे या लग्नपत्रिकेत शुभेच्छुक दिसत असून ; ज्येष्ठ कलाकार किशोर प्रधान हे वधु-वरांना आशीर्वाद देत आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारा प्रतीक देशमुख व चुलबुली रेवती लिमये ही नवी जोडी प्रेक्षकांना सिनेमागृहात यायचे लाडिक आग्रहाचे आमंत्रण करताना या पत्रिकेत दिसत आहे.यामुळे, या सर्व लोकप्रिय कलाकारांच्या चाहत्यांना उत्कंठापूर्ण प्रश्न पडला आहे की, 'शुभ लग्न सावधान’ या सिनेमात कोणाचे शुभ लग्न पाहवयास मिळणार आहे त्यांची ही उत्सुकता त्यांना सिनेमागृहात घेवून येणार हे नक्की.१२ ऑक्टोबर, २०१८ या शुभ मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित होत असणाऱ्या 'शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाची निर्मिती पल्लवी विनय जोशी यांनी केली असून ; संवाद लेखन व दिग्दर्शन या दुहेरी भुमिकेत समीर रमेश सुर्वे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. लग्नातील धम्माल, मजामस्ती, यातून निर्माण होणारी नात्यांची गुंतागुंत मराठी सिनेमात रसिकांनी अनुभवली नव्हती. मात्र आता लवकरच मराठी सिनेमात रसिकांना 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है' अशा सिनेमांसारखी कथा पाहायला मिळणार आहे.\n'बंध नायलॉन'चे या मराठी सिनेमानंतर अभिनेता सुबोध भावे आणि श्रुती मराठी या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी ही जोडी रसिकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं शुटिंग दुबई आणि इगतपुरीमध्ये झालं आहे. लग्नाच्या निमित्ताने कुटुंबीय,नातेवाईक, मित्रपरिवार एकत्र येतात. त्यानंतर कशी धम्माल,मजामस्ती होते, नात्यांचे बंध कसे उलगडतात हे या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमराठी सिनेमा अधिक बातम्या\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nकॉलेज डायरी'ची उलगडणार पानं\nप्रियांका बर्वेसोबत बॉलिवूडच्या 'या' प्रसिद्ध गायकाने गायलेलं ‘अशी ही आशिकी’चे टायटल ट्रॅक\n'हा' मराठमोळा रॅपर 'मी पण सचिन'मधून सुरु करतोय नवी इनिंग\nसुबोध भावे आणणार 'हे' गाजलेलं नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर\nही मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला बेबी शॉवर, See Photos\nसफाई कर्मचाऱ्याचे सामान्य आयुष्य बदलणारा 'नशीबवान'11 January 2019\nStrilling Pulling Review : बेधडक आणि गुंतवून ठेवणारी वेबसीरिज 'स्त्रीलिंग पुल्लिंग'24 January 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4.html", "date_download": "2019-01-23T23:05:31Z", "digest": "sha1:46LXN52ZXLUZXYMZYZQFM6PCBQQKNF4V", "length": 22862, "nlines": 286, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | लालकृष्ण अडवाणी यांना पत्नीशोक", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » लालकृष्ण अडवाणी यांना पत्नीशोक\nलालकृष्ण अडवाणी यांना पत्नीशोक\nनवी दिल्ली, [६ एप्रिल] – माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या पत्नी श्रीमती कमला अडवाणी यांचे आज बुधवारी सायंकाळी हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे पती, मुलगा जयंत, मुलगी प्रतिभा आणि मोठा आप्तपरिवार आहे. कमला अडवाणी यांच्या निधनाने भाजपा वर्तुळात शोककळा पसरली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. आज दुपारी कमला अडवाणी यांच्या छातीत दुखायला लागले, त्यांनी घरातील सदस्यांना याची माहिती देताच त्यांना तातडीने अ. भा. आयुर्विज्ञान संस्थानमध्ये (एम्स) दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी उपचाराची शर्थ केली, पण त्याला प्रतिसाद न देता त्यांची प्राणज्योत मावळली. निधनाच्या समयी त्यांच्यासोबत लालकृष्ण अडवाणी आणि कुटुंबीय होते. कमला अडवाणी यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एम्समध्ये धाव घेतली. गेल्या काही महिन्यांपासून कमला अडवाणी यांची प्रकृती चांगली नव्हती. त्या व्हीलचेअरवरच होत्या. विस्मरणाचाही त्यांना त्रास होता.\n२५ फेब्रुवारी १९६५ रोजी कमला यांचा लालकृष्ण अडवाणी यांच्याशी विवाह झाला. २०१४ मध्ये त्यांच्या विवाहाला ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा त्यांची मुलगी प्रतिभा यांनी आपल्या आई-वडिलांच्या विवाहाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला होता. कमला अडवाणी डाकखात्यात सेवेला होत्या. त्यांनी मुंबई आणि दिल्ली येथे काम केले होतेे. लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत कमला अडवाणी यांनी साथ दिली. प्रत्येक बर्‍या-वाईट प्रसंगात त्या अडवाणी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या. एका अर्थाने त्या अडवाणी यांच्या राजकीय जीवनाच्या शिल्पकारच होत्या.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (517 of 2453 articles)\nनव्या विचारांनीच २१ व्या शतकातील समस्यांचा सामना शक्य : अमित शाह\n=भाजपाचा स्थापना दिन उत्साहात साजरा= नवी दिल्ली, [६ एप्रिल] - नव्या कल्पना आणि विचारांनीच २१ व्या शतकात उद्‌भवणार्‍या आव्हानांचा आम्हाला ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/8772-kase-sartil-saye-mazya-vina-dis-tuze-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF", "date_download": "2019-01-23T23:27:09Z", "digest": "sha1:HGTWKTQUM5P232XI6FXYO3PMYB3OD2BH", "length": 4571, "nlines": 77, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kase Sartil Saye Mazya Vina Dis Tuze / कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nकसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे\nसरताना आणि सांग सलतील ना \nगुलाबाचे फुलं दोन, रोज राती डोळ्यांवर\nमुसुमुसु पाणी सांग भरतील ना \nपावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा\nरितेरिते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे\nउरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे\nआता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी\nसोसताना सुखावून हसशील ना \nकोण तुझ्या सौधातून्, उभे असे सामसूम\nचिडीचूप सुनसान दिवा, आता सांज ढळेलच\nआणि पुन्हा छळेलच, नभातून गोरा चांदवा\nचांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण\nरोज रोज नीजभर भरतील ना \nइथे दूर देशी, माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी\nझडे सर कांचभर तडा, तुच तुच तुझ्या तुझ्या\nतुझी तुझी तुझे तुझे, सारा सारा तुझा तुझा सडा\nपडे माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातून\nजातांनाही पायभर मखमल ना \nआता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे\nमाळूनीया अबोलीची फुले, देहभर हलू देत\nवीजेवर डुलू देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले\nजरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना\nतेंव्हा नभ धरा सारी भिजवेल ना \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://zeenews.india.com/marathi/india/indians-prefer-shorter-and-experience-driven-holidays-this-summer/425168", "date_download": "2019-01-23T23:15:57Z", "digest": "sha1:C72XKTR56NZJAE6WMF4AVDUJYVF5M6RR", "length": 19009, "nlines": 92, "source_domain": "zeenews.india.com", "title": "यंदा उन्हाळ्यात भारतीय पर्यटकांची या २ देशांना सर्वाधिक पसंती | Indians prefer shorter and experience driven holidays this summer", "raw_content": "\nयंदा उन्हाळ्यात भारतीय पर्यटकांची या २ देशांना सर्वाधिक पसंती\nभारतीय पर्यटकांची पसंती कोणत्या देशाला\nमुंबई : हॉलिडेसाठी परदेशी जाणाऱ्या भारतीयांमध्ये युरोप हे आजही सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. परंतु, अगोदरच्या वर्षापेक्षा वेगळे चित्र दिसत असून, प्रवासाच्या आवडीनिवडीमध्ये काहीसा फरक झाला आहे. हॉलिडेनिमित्त दोन देशांत किंवा तीन देशांत, म्हणजे सात रात्री किंवा आठ रात्री अशा कालावधीसाठी जाणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळजवळ 50 टक्के वाढले असल्याचे निरीक्षण आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, भारतीय पर्यटक आता वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा हॉलिडेचा बेत आखतात व त्यांना त्यानुसार सुटीचे नियोजन करायचे असते. म्हणजेच, हॉलिडेचे नियोजन केल्यावर कोणतेही लोकप्रिय ठिकाण न चुकवता भारतीय पर्यटकांना आता प्रवासाचा अप्रतिम अनुभव अपेक्षित असतो.\nयंदा उन्हाळ्यात पर्यटकांची सर्वाधिक पसंती फ्रान्स व स्वित्झर्लंड या दोन युरोपीय देशांना आहे. काही पर्यटक या देशांबरोबरच ऑस्ट्रिया, इटली, जर्मनी किंवा नेदरलँड्स अशा एखाद्या देशाचाही समावेश करतात. फ्रान्स-स्वित्झर्लंड या व्यतिरिक्त, भारतीय पर्यटकांना यंदा युनायटेड किंग्डम-स्कॉटलंड आणि स्पेन-पोर्तुगाल हे दोन-दोन देशांचे पर्यायही पसंत पडत आहेत. आइसलँड, युक्रेन, ग्रीस व क्रोएशिया अशी ठिकाणे सहसा एकेकटी समाविष्ट केली जातात.\nलोकप्रिय साइटसीइंगव्यतिरिक्त, पर्यटकांना इतरही अविस्मरणीय अनुभव घ्यायचे आहेत, जसे रिव्हर सिन क्रुजमधून पॅरिस शहर पाहणे, कॅनलमधून अम्स्टरडॅम पाहणे, बाहन्होस्ट्रास – झ्युरिकमधील शॉपिंग स्ट्रीटवर भटकणे, 1840 पासून स्कॉटलंडचे राष्ट्रीय पेय कसे बनवले जाते ते समजून घेण्यासाठी एडिनबर्गमधील माल्ट व्हिस्की डिस्टीलरीला भेट देणे, टोलेडो – ख्रिश्चन, मुस्लिम व ज्युइश अशा तीन संस्कृतींच्या नावाजलेल्या व सलोखापूर्ण मिलाफाचा अनुभव घेणे.\nदरवर्षीप्रमाणेच, फॅमिली हॉलिडेसाठी जाणाऱ्यांमध्ये फार ईस्ट देशांमधील (सिंगापूर, मलेशिया, थायलंड, हाँगकाँग व मकाऊ) छोट्या ट्रिपची लोकप्रियता सर्वाधिक आहे, कारण ही ठिकाणे तुलनेने जवळ आहेत व थीम पार्क, सिटी टूर्स, केबल कार राइड यापासून निसर्गात भ्रमंती व सांस्कृतिक मेजवानी अशा वैविध्यपूर्ण पर्यायांद्वारे अप्रतिम अनुभव देणारी आहेत. सिंगापूर, मलेशिया व थायलंड येथील जमिनीवरील व क्रुजद्वारे केलेली सफर यंदा विशेष लोकप्रिय असून पर्यटकांना दोन्ही प्रवासांचा मनमुराद आनंद घेता येऊ शकतो. अधिकाधिक भारतीयांना जपान, चीन, कम्बोडिया, श्रीलंका व बाली अशा आशियायी देशांमध्ये फिरायला जाण्याची लोकप्रियताही वाढते आहे.\nभुतानमध्ये सायकलिंग मोहीम, अथेन्स ते मायकोनोस सेलिंग मोहीम आणि ऑस्ट्रेलियातील डेनट्री रेनफॉरेस्ट येथे ट्रेकिंग अशा थरारक ट्रिपसाठी साहसप्रेमी अतिशय उत्सुक आहेत. प्रामुख्याने युरोप, बाली, ग्रीस व भुतान येथे खरेदीची धमाल, सांस्कृतिक मोहीम, नेचर ट्रेल व कलिनरी ट्रेल असे अनुभव घेण्यासाठी महिला पर्यटकही उत्सुक आहेत. एकंदर, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याच्या सुटीतील हॉलिडेला असलेली मागणी अंदाजे 20% वाढली आहे. विविध देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय ठिकाणांना जोडणारी विमानसेवा वाढली असल्याने प्रवासाचा अप्रतिम अनुभव मिळत आहे. कॉक्स अँड किंग्स या ट्रॅव्हल कंपनीचा हा सर्वे आहे. ही सन 1758 पासूनची, जगातील एक सर्वात अनुभवी ट्रॅव्हल कंपनी आहे.\nउन्हाळाभारतीय पर्यटक२ देशांना पसंतीindiansshorter holidays\nवडिलांच्या भितीने मुलीची छतावरुन उडी\nप्रियंका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर प्रशांत कि...\nमोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प पीयुष गोयल करणार सादर\n‘ठाकरे’ सिनेमा प्रीमियर : दिग्दर्शक अभिजीत पानसे संतापाने स...\nयुतीबाबत भाजप - शिवसेनेत दोन दिवसात चर्चा, इथं अडलंय युतीचं...\n...आणि शोएब अख्तरनं तो व्हिडिओ डिलीट केला\nइंग्रजीचा गोंधळ, शमीच्या मदतीला विराट धावला\nRRB Recruitment 2019: रेल्वेमध्ये एकूण चार लाख पदांची भरती\n घाटी रुग्णालयाच्या जिन्यातच प्रसूती, अर्भकाचा मृ...\nकाहीजणांसाठी कुटुंब म्हणजेच पक्ष, मोदींची टीका\nऔरंगाबाद येथे १५ हजारांत बेकायदा गर्भलिंग चाचणी, डॉक्टरला अ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/this-politics-is-dangerous-for-the-state-ajit-pawar/", "date_download": "2019-01-23T22:23:43Z", "digest": "sha1:E7AOYOSUGSYNSNYZEEOZZTEWAVZVRPIR", "length": 7559, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हे राजकारण राज्यासाठी घातक : अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहे राजकारण राज्यासाठी घातक : अजित पवार\nअजित पवार यांची नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका\nपुणे- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळमधील कामशेतमध्ये झालेल्या सभेत खासदार नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. राणे यांनी आजपर्यंत विविध पक्षांमधून केलेल्या राजकीय प्रवासाच्या मुद्द्यावरून पवार यांनी टीका केली आहे. अश्या पद्धतीचे राजकारण हे घातक असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं.\nभाजप – सेना युती झाली तर आम्ही स्वबळावर लढू – नारायण राणे\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम…\nकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान नारायण राणे यांच्या संदर्भात जो प्रश्न विचारण्यात आला होता त्या प्रश्नाचा धागा पकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणे आणि सेना – भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. सेनेसोबत भाजपने युती केल्यास मी तुम्हाला सोडून जाईन असं राणे भाजपला सांगत आहेत.खासदारकी दिली तरी सुद्धा सोडून जाऊ असं ते म्हणत आहेत. नारायण राणे यांनी आजपर्यंत शिवसेना,कॉंग्रेस,भाजपा,स्वाभिमान पक्ष असा प्रवास केला तो त्यांचा अधिकार आहे मात्र हे जे राजकारण आहे ते राज्यासाठी घातक असल्याची टीका पवार यांनी केली.\nभाजप – सेना युती झाली तर आम्ही स्वबळावर लढू – नारायण राणे\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे – निलेश…\nनारायण राणे नेमके कोणत्या पक्षात तर नितेश म्हणतात आमचे ठरलय \nराणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या रिंगणात , मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले निघून\nटीम महाराष्ट्र देशा - दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाचं मुंबईत स्पेशल…\nविदर्भात २४ ते २६ जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता\nराष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा रायगडावरुनच का\n‘विरोधकांच्या सभेत सहभागी झालेल्या २३ नेत्यांपैकी नऊ जण…\n‘सीबीआयवर आमचा विश्वास नाही,मुंडेंच्या मृत्यूची चौकशी…\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%9A.%E0%A4%86%E0%A4%AF.%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80.", "date_download": "2019-01-23T22:08:32Z", "digest": "sha1:U2NVHUPN2T35KF7WCH6JL7VAARR5YZLA", "length": 5332, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एच.आय.व्ही. - विकिपीडिया", "raw_content": "\nह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस तथा एच.आय.व्ही. हा विषाणूचा प्रकार असून हे विषाणू एड्स (Acquired Immunodeficiency Syndrome) या रोगास कारणीभूत असतात.\nएचआयव्हीचा शोध डॉ. माँतेनियेर आणि डॉय गायो यांनी लावला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१८ रोजी १९:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://pankajsamel.wordpress.com/2015/10/27/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-23T22:14:06Z", "digest": "sha1:WC4URDG2V63AQRJTF4NOSJD7JPUDYU6X", "length": 39295, "nlines": 119, "source_domain": "pankajsamel.wordpress.com", "title": "शंभरी पार केलेला पुण्याचा गणेशोत्सव – || महाराष्ट्र देशा ||", "raw_content": "\n|| महाराष्ट्र देशा ||\nशंभरी पार केलेला पुण्याचा गणेशोत्सव\nबरेच वर्ष पुण्यातील गणपती बघायचे हि इच्छा होती, परंतू मुंबईतले गणपती सोडून पुण्याला कश्यासाठी जायचे ह्या विचाराने सोडून देत होतो. पण ह्यावर्षी अनंत चतुर्दशीला नाही तर कमीतकमी आदल्या दिवशी तरी जायचे हे ठरवून ठेवले होते. कोणते गणपती बघायचे आणि कोणत्या क्रमाने हे पण ठरवून ठेवले होता, पण बाप्पाच्या मनात काही तरी वेगळे असावे असे मला वाटले. कारण ज्या क्रमाने मी गणपती बघणार होतो, त्याच्या एकदम उलट्या क्रमाने मी गणपती बघितले, अपवाद फक्त कसबा गणपतीचा.\nपुण्यातील गणपतींची भटकंती करण्यापूर्वी थोडेसे भूतकाळात डोकावून बघून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरु करण्यामागची पार्श्वभूमी, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यापूर्वी कोणती मंडळ हा उत्सव साजरा करीत होती, १८९३ साली कोणत्या मंडळांची स्थापना झाली, पुण्यातील सुरुवातीची मंडळ कोणती, विसर्जन मिरवणुकीचा क्रम कसा ठरला, तसेच मानाचे गणपती कोणते इ. याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊ या.\nसार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांची ओळख असली तरी हा उत्सव सुरु करण्यामध्ये अग्रभागी होते कै. सरदार कृष्णाजी काशिनाथ उर्फ नानासाहेब खाजगीवाले. त्याचे असे झाले १८९२ साली खासगीवाले ग्वाल्हेरला गेले असता, तेथे त्यांनी गणपती उत्सव दरबारी थाटात साजरा होताना बघितला आणि असाच सोहळा पुण्यातही व्हावा असे त्यांना वाटू लागले. १८९३ साली पुण्यात तीन सार्वजनिक गणपती स्थापन झाले आणि अश्या तऱ्हेने देवघरात पुजला जाणारा गणपती रस्त्यावर बांधलेल्या मंडपात पुजला जाऊ लागला. त्यापैकी दोन ते तीन गणपती असे होते कि जे सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यापूर्वीच बसत होते, ते म्हणजे गुरुजी तालीमचा गणपती, भाऊ रंगारी यांचा गणपती आणि नागनाथपार मंडळाचा गणपती. २६ सप्टेंबर १८९३च्या केसरीमध्ये टिळकांनी म्हटले, “यंदा येथे गणपती पोहोचवण्याचा समारंभ सालाबादपेक्षा निराळ्या तऱ्हेने होऊन त्यास बरेच सार्वजनिक स्वरूप आले आहे. गणपती सर्व प्रकारचे हिंदू लोक पुजतात. तेव्हा गणपती पोचवण्याचा समारंभ सार्वजनिक झाल्यास त्यापासून अनासायेच करमणूक होऊन समाजाने एकदिलाने कामे करण्याची हल्लीच्या काळाची जी प्रवृत्ती आहे तीसही थोडीबहुत मदत होईल. आहे त्यापेक्षा असल्या जुन्या संस्थांस थोडेबहुत नवे वळण लावून दिल्यास लोकांस त्या अधिक प्रिय होऊन लौकर चिरस्थायी होण्याचा संभाव आहे. करिता यंदाच्या साली ज्या गृहस्थांनी खटपट केली त्यांचे आभार मानले पाहिजेत.”\nपुण्यातील गणेशोस्तव जेवढा आकर्षक, त्याहून आकर्षक असते गणपती विसर्जन मिरवणूक. लोकमान्य टिळकांनी या उपक्रमाचे केलेले कौतुक आणि त्यांचा असलेला पाठिंबा यांच्यामुळे १८९४ साली तीन सार्वजनिक गणपतींचे १०० गणपती झाले. त्यामुळे रे मार्केट (सध्याची मंडई) येथे मिरवणुकीत कोणाचा गणपती पुढे असावा याच्यावरून वाद सुरु झाला. त्यावेळी लोकमान्य टिळक आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींनी विसर्जन मिरवणुकीतील गणपतीचा क्रम ठरवून दिला. त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला कि मिरवणुकीच्या अग्रभागी ग्रामदैवत श्री कसबा गणपती आणि श्री तांबडी जोगेश्वरी यांचे गणपती. या दोन गणपतीनंतर खाजगीवाले यांचा गणपती आणि त्याचप्रमाणे शेवटून तिसरा भाऊ रंगारी यांचा गणपती, शेवटून दुसरा दगडूशेठ हलवाई यांचा गणपती व शेवटी मंडईचा गणपती असा क्रम ठरलेला आहे. १९५० सालानंतर श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मागे गुरुजी तालीम गणपती, गुरुजी तालीमच्या नंतर तुळशीबाग गणपती आणि मग केसरीवाडा गणपती हे तीन गणपती मानाचे म्हणून विसर्जन मिरवणुकीत ओळखले जाऊ लागले.\nठरल्याप्रमाणे शनिवारी २६ सप्टेंबरला सकाळी पुण्यात पोहोचलो आणि सुरु झाली पुण्यातील गणपतींची भटकंती. पहिला गणपती अर्थातच कसबा गणपती असल्यामुळे कसब्यात पोहोचलो. मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. कसबा गणपती मंदिराच्या समोरच्या बाजूला गणपतीची प्रतिष्ठापना होते. गणपतीची मूर्ती आणि सजावट दोन्हीही एकदम साधे. मानाचा गणपती असूनसुद्धा मुंबईत असते तशी गर्दी कुठेही नव्हती. गणपतीसमोर कितीही वेळ उभे रहा. कोणीही तुम्हाला पुढे चला किंवा जास्त वेळ थांबू नका असे बोलणार नाही. श्री कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत. १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला तेव्हा गणपती मंदिरातदेखील हा उत्सव सुरु झाला. ग्रामदैवत असल्यामुळे विसर्जन मिरवणुकीत हा गणपती अग्रभागी असतो.\nकसबा गणपती नंतर मी जाणार होतो त्वष्टा कासार समाजाचा गणपती बघायला, पण बाप्पाने मला पाठवले नागनाथपार सार्वजनिक मंडळाचा गणपती पाहण्यासाठी, आता असे का विचारु नका. ते माझे आणि बाप्पाचे गुपित आहे आणि गुपितच राहाणार. पुण्यात सार्वजनिक गणपती सुरु होण्यापूर्वी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांपैकी एक नागनाथपार गणपती मंडळ. ह्या मंडळाची स्थापना १८९२ झाली आहे. गणपतीबरोबर रिद्धीसिद्धी असणारी पुण्यातील माझ्या माहितीप्रमाणे दुसरी मूर्ती (पहिली मूर्ती शुक्रवार पेठेत असलेल्या श्री लाकडी गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मूर्ती. नावाप्रमाणेच हि मूर्ती लाकडी आहे). नागनाथपार येथील गणपतीची स्थापना, लाकडी देव्हाऱ्यात केलेली असते. अगदी साधेपणाने हे मंडळ उत्सव साजरा करते. ह्या गणपतीच्या चेहऱ्यावर एवढे तेज आहे कि गणपतीकडे बघत बसावे.\nनागनाथपार मंडळाच्या गणपतीनंतर पुढचा गणपती होता, दिग्विजय मित्र मंडळाचा. ह्या मंडळाने नरसिंहरथाची सजावट केली होती. परंतु, सकाळी गेलेलो असल्यामुळे मला विद्युत रोषणाई आणि सजावट काही बघता आली नाही. त्यामुळे गणपती दर्शन घेऊन मी निघालो निंबाळकर तालीम मंडळाचा गणपती बघण्यासाठी. निंबाळकर तालीमने मणीमल्ल वधाचा भव्यदिव्य चालता देखावा केला होता. निंबाळकर तालीम येथून नातू बाग येथे जात असताना शनिपार मित्र मंडळ, विश्रामबाग मित्र मंडळ आणि चिमण्या गणपती मित्र मंडळ या गणपतींचे दर्शन झाले, पण सजावट आणि विद्युत रोषणाई बघता आली नाही.\nनातूबाग मंडळाचा गणपती बाजीराव रस्त्यावर नातूबाग चौक येथे बसतो. ह्या गणपतीभोवती विद्युत रोषणाईची आरास केली होती, पण सकाळची वेळ असल्यामुळे मला काही ती बघायला मिळाली नाही.\nनातूबाग गणपतीनंतर माझे पुढील लक्ष्य होते अखिल मंडई गणपती मंडळ. मंडईकडे जाताना श्रीकृष्ण व्यायाम मंडळाच्या गणपतीचे दर्शन झाले. गणपतीभोवती कमीतकमी आरास असल्यामुळे ह्या मंडळाच्या गणपतीला भेट देणारे फार कमी. श्रीकृष्ण व्यायाम मंडळाच्या गणपतीच्या थोडेशे पुढे आहे अखिल मंडई गणपती मंडळ. सुरुवातीच्या काळात रे मार्केट, त्यानंतर छत्रपती शिवाजी संघ आणि आता अखिल मंडई मंडळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाची स्थापना १८९४ साली झाली. ह्या मंडळाचा गणपती शारदा गणेश नावाने ओळखला जातो. गणपती लोडाला टेकून बसला असून शारदा त्याचे पाय चेपत आहे, अशी शारदा गणेशाची मूर्ती आहे. ह्यावर्षी मंडळाने विष्णूमहालाचा देखावा तयार केला होता. विसर्जन मिरवणुकीत हा गणपती एकदम शेवटी म्हणजे वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर शेवटून पहिला असा मान या गणपतीला आहे.\nअखिल मंडई गणपती मंडळाचा शारदा गणेश\nमंडई गणपतीनंतर माझी पावले वळली बाबू गेनू मंडळाच्या मंडपाकडे. नवसाचा गणपती अशी ह्या गणपतीची ओळख आहे. गणपतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या मागे असलेल गणेश चक्र आणि गणपतीच्या डोक्यावर मुकुटाऐवजी असलेली पगडी.\nबाबू गेनू मंडळाच्या पुढे आहे पुण्यातला सर्वात प्रसिद्ध असा दगडूशेठ हलवाई गणपतीमंडळाचा गणपती. पुण्यातील प्रतिष्ठित असे हे मंडळ. दरवर्षी भव्यदिव्य अशी सजावट आणि विसर्जन मिरवणुकीत विद्युतरोषणाईयुक्त विसर्जनरथ हे या मंडळाचे वैशिष्ट्य. कोणत्याही मंदिरातील देवतेची मूर्ती हलवली जात नाही,पण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात असलेली गणेशमूर्ती गणेशोत्सवाच्या काळात मंदिरात नसून जिथे उत्सव साजरा केला जातो त्या मंडपात असते. ह्या सार्वजनिक गणपतीची स्थापना दगडूशेठ यांनी १८९३ साली लोकमान्य टिळकांबरोबर झालेल्या बैठकीनंतर केली. सुरुवातीला बाहुलीच्या हौदाचा गणपती,नंतर सुवर्णयुग गणपती आणि आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट या नावाने हा गणपती ओळखला जातो. पुण्यातील गणपती बघताना ह्याच ठिकाणी गर्दीला तोंड द्यावे लागले. विसर्जन मिरवणुकीत हा गणपती शेवटून दुसरा असतो. सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होऊन ३ वर्ष पूर्ण होत नाहीत, तोच १८९६ साली पुण्यात प्लेगची साथ आली. ह्या साथीत दगडूशेठ यांचा मुलगा दगावला. हा धक्का सहन न झाल्याने दगडूशेठसुद्धा ३-४ महिन्यात निर्वतले. असे म्हणतात कि दगडूशेठ यांचे निर्वाण होऊन काही काळ गेल्यानंतर एका दैवी पुरुषाने दगडूशेठ यांच्या पत्नीला दगडूशेठ यांच्या नावाने दत्तमंदिर बांधण्यास आणि मुलगा दत्तक घेण्यास सांगितले. दैवी पुरुषाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी दत्ताबरोबर गणपतीची मुर्तीही पेठेतल्या लोकांना दिले. तोच हा दगडूशेठ हलवाई गणपती.\nदगडूशेठ गणपतीनंतर तुळशीबागेसमोर असलेल्या जिलब्या गणपती मंडळाकडे माझे लक्ष गेले. पुण्यातल्या गणपती मंडळांची नावे एकदम विलक्षण आहेत, उदा. जिलब्या मारुती, चिमण्या गणपती, हत्ती गणपती, मोती गणपती, इ. आणि अशी अजून बरीच मंडळ असतील.\nजिलब्या गणपतीच्या समोरच्या छोट्याश्या गल्लीतून गेलो कि आपल्याला तुळशीबाग मंडळाचा गणपती बघायला मिळतो. इतर मानाच्या मंडळांपेक्षा थोडीशी उशिरा म्हणजे १९०१ साली ह्या मंडळाची स्थापना झाली. मंडळाने १९७५ साली गणपतीची कायमस्वरूपी फायबर ग्लासची मूर्ती तयार केली. विसर्जन मिरवणुकीत हा चौथा मानाचा गणपती आहे.\nतुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ\nतुळशीबाग येथून गुरुजी तालीम येथे जात असताना स्वानंद मित्र गणपती मंडळ लागले. ह्या मंडळाने काल्पनिक देखावा केला होता. गुरुजी तालीम गणपती लक्ष्मी रोडवर बसतो. गुरुजी तालीम हि त्याकाळात पुण्यामध्ये असलेल्या सर्व तालीमांपेक्षा मोठी तालीम. भिकू पांडुरंग शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख हशम वल्लद लालाभाई व रुस्तमभाई या गुरूंनी या तालमीची स्थापना केली. लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली, त्यांच्याही आधी म्हणजे १८८७ साली गुरुजी तालीम गणपती उत्सवाची सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या काळात तालमीचे गुरुवर्यच गणपतीचे व्यवस्थापक होते. सुरुवातीला हा गणपती तालमीत बसत होता, पण लक्ष्मी रोड मोठा झाल्यानंतर तालमीत असलेल्या मंदिरात मांडव टाकून उत्सव साजरा केला जाऊ लागला. मानाचा तिसरा गणपती अशी ह्या गणपतीची ओळख आहे. गणपतीची मूर्ती उंदरावर स्वार असून देखणी आहे. मूळ मूर्ती व उत्सव मूर्ती अश्या दोन वेगवेगळ्या मूर्ती आहेत. मूळ मूर्ती तालमीच्या जागेवर बांधलेल्या मंदिरात असते.\nगुरुजी तालीम गणपतीनंतर श्री तांबडी जोगेश्वरी येथे जाताना जय बजरंग मंडळाच्या गणपतीचे दर्शन झाले. ह्या मंडळाने सुद्धा काल्पनिक देखावा केला होता. शिवशक्ती मंडळापासून हाकेच्या अंतरावर आहे पुण्याची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचा गणपती. मानाचा दुसरा गणपती असलेल्या ह्या गणपतीची स्थापना १८९३ साली झाली.या मंडळाची मूर्ती करण्याचे काम गुळणकर घराण्याकडे वंशपरंपरेने चालू आहे. श्रींची मूर्ती चांदीच्या देव्हाऱ्यात स्थानापन्न असते. ग्रामदेवता जोगेश्वरीच्या सन्मानार्थ ह्या मंडळाला दुसऱ्या क्रमांकाचा मान खुद्द लोकमान्य टिळकांनी दिला आहे. ह्या गणपतीची विसर्जन मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघते, तसेच श्रींच्या मूर्तीचे दरवर्षी विसर्जन केले जाते.\nश्री तांबडी जोगेश्वरी गणपती\nतांबडी जोगेश्वरी गणपतीचे दर्शन घेऊन निघालो केसरीवाड्याकडे. केसरीवाडा गणपती हा अप्पा बळवंत चौकापासून आणि इतर गणपतींच्या मानाने थोडा लांब आहे. केसरीवाड्यापर्यंत पोहोचेपर्यंत इथे गणपती बसतो हे बाहेरच्या माणसाला सांगूनसुद्धा खरे वाटणार नाही एवढी शांतता. इथे कोणत्याही प्रकारचे कर्णकर्कश्श संगीत चालू नव्हते (तसे पुण्यात गणपती बघताना कुठेही कर्णकर्कश्श आवाजात गाणी ऐकायला नाही मिळाली, अपवाद सोडल्यास) किंवा भाविकांची गर्दी नव्हती. पारंपारिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे हे काटेकोरपणे पाळणारे मंडळ अशी ओळख असलेल्या ह्या गणेशोत्सवाची सुरुवात १८९४ साली झाली. गणपतीच्या मागे टिळकांची भव्य मूर्ती होती. उत्सवमूर्तीबरोबर गणपतीच्या कायमस्वरूपी मूर्तीची पण पूजा केली जाते.\nकेसरीवाड्याच्या बाजूलाच असलेल्या भोलेनाथ मित्र मंडळ यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची प्रतिकृती केली होती. ह्या मंडळाची मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. भोलेनाथ मित्र मंडळानंतर पुढचे मंडळ होते कडबा आळी तालीम. हे मंडळ शनिवारवाड्याच्या मागच्या बाजूला आहे. ह्या मंदिराने काल्पनिक देखावा केला होता, ह्या मंडळाची कायमस्वरूपी चंदनाची गणेशमूर्ती अप्रतिम आहे. कडबा आळीतून भाऊ रंगारी गणपती येथे जाताना वाटेवरच श्री गणेश आझाद मित्र मंडळ असून, ह्या मंडळात गणपतीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती सुध्दा होती. आझाद मित्र मंडळाच्या पुढेच आहे प्रसिद्ध भाऊ रंगारी यांचा गणपती.\nलोकमान्य टिळकांनी गणेशोस्तव सुरु करण्यापूर्वी भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा केला. १८९२ साली भाऊसाहेबांनी घराघरात पुजला जाणारा गणपती सार्वजनिकरीत्या स्थापन केला. लोकमान्य टिळकांनी १८९४ साली गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत शेवटून तिसरे मानाचे स्थान या गणपतीला दिले. भाऊसाहेब लक्ष्मण जावळे उर्फ भाऊसाहेब रंगारी राजवैद्य होते. शनिवारवाड्याच्यामागे असलेले त्यांचे निवासस्थान व दवाखाना आपल्याला अजूनही बघावयास मिळते. १२४ वर्षांपूर्वी भाउसाहेबांनी स्वतः कागदाच्या लगद्यापासून केलेली मूर्ती आणि तेवढाच जुना असलेला मिरवणुकीचा रथ हे या गणपतीचे वैशिष्ट्य. गणपती राक्षसाच्या छातीवर बसला असून त्याने सोंडेने त्याच्या हाताला विळखा घातला आहे. गणपतीचा उजवा हात उगारलेल्या स्थितीत आहे आणि हातात शस्त्र म्हणून रक्तरंजित दात धारण केलेला आहे.\nभाऊ रंगारी गणपतीनंतर मोर्चा वळला साईनाथ मित्र मंडळाकडे. या मंडळाने “लहान मुलांचे शाळेचे दप्तर कमी करा” या सामाजिक विषयावर सुंदर देखावा केला होता. ह्या गणपतीनंतर निघालो त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पहिल्या वर्षी म्हणजे १८९३ साली या मंडळाची स्थापना झाली. अंदाजे १२२ वर्षापूर्वी शमीच्या लाकडापासून तयार केलेली शोभिवंत आणि तेजस्वी मूर्ती हे या मंडळाच्या श्रींच्या मूर्तीचे वैशिष्ट्य.\nपुण्यातील गणपती बघत असताना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे कोणत्याही मंडपासमोर गर्दी आणि पडदा नव्हता, त्यामुळे गणपती आणि रोषणाई लांबूनसुद्धा दिसत होती. तसेच येथील गणपती विविध रुपात आणि रंगात नव्हते. सर्व गणपती बसलेले, एखाद दुसरा राक्षसाचा संहार करताना किंवा हत्तीवर बसलेला.\nपुण्यातला गणेशोत्सव जेवढा भव्यदिव्य, तेवढीच नयनरम्य असते विसर्जन मिरवणूक. एकदा तरी पुण्यातील विसर्जन सोहळा अनुभवायचा. बघू कधी योग येतो ते………..\nगणेशोत्सव सुरु होण्यामागील पार्श्वभूमी व केसरीतील गणेशोत्सवावरील लोकमान्य टिळकांचा लेख, मंदार लवाटेलिखितपुण्यातील गणेश विसर्जन उत्सव १२१ वर्षांचा (१८९३ ते २०१३) या पुस्तकातून घेतला आहे.\nमणीमल्ल वधाचा भव्यदिव्य चालता देखावा, निंबाळकर तालिम गणपती\nअखिल मंडई गणपती मंडळाचा शारदा गणेश\nPrevious postमाझे पुस्तक विश्व\nNext postनिसर्गाच्या सानिध्यात वसलेले केशवराज आणि व्याघ्रेश्वर मंदिर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआर्चिव्ह्ज महिना निवडा जानेवारी 2019 (1) डिसेंबर 2018 (2) नोव्हेंबर 2018 (3) सप्टेंबर 2018 (1) जुलै 2018 (1) जून 2018 (2) मे 2018 (1) एप्रिल 2018 (1) मार्च 2018 (2) फेब्रुवारी 2018 (2) डिसेंबर 2017 (1) नोव्हेंबर 2017 (1) सप्टेंबर 2017 (1) जुलै 2017 (2) जून 2017 (2) मे 2017 (4) मार्च 2017 (2) फेब्रुवारी 2017 (1) जानेवारी 2017 (1) डिसेंबर 2016 (1) नोव्हेंबर 2016 (2) ऑक्टोबर 2016 (3) सप्टेंबर 2016 (2) जून 2016 (2) मे 2016 (3) एप्रिल 2016 (4) मार्च 2016 (1) फेब्रुवारी 2016 (1) डिसेंबर 2015 (1) नोव्हेंबर 2015 (2) ऑक्टोबर 2015 (1) सप्टेंबर 2015 (1) ऑगस्ट 2014 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4.html", "date_download": "2019-01-23T21:54:57Z", "digest": "sha1:OU4VPFUHJFYLHT2MAWHC3YOLJLWB5J7T", "length": 21488, "nlines": 285, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | तर त्यांचा गळाच कापला असता : रामदेवबाबा", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » तर त्यांचा गळाच कापला असता : रामदेवबाबा\nतर त्यांचा गळाच कापला असता : रामदेवबाबा\nनवी दिल्ली, [४ एप्रिल] – ‘भारत माता की जय’ म्हणण्याच्या मुद्यावरून सध्या देशात सुरू असलेल्या गदारोळात आता योगगुरू रामदेवबाबा यांनीही उडी घेतली आहे. जर देशात कायदा नसता, तर भारत माता की जय न म्हणणार्‍या लाखो लोकांचा गळाच आपण कापला असता, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रोहतकमध्ये सद्भावना सभेचे आयोजन केले होते. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.\nरामदेवबाबा पुढे म्हणाले, ‘कोणत्या धर्मामध्ये मातृभूमीचा आदर करा, असे शिकवत नसतील, तर तो धर्मच देशहिताचा नाही. कोणी एकजण टोपी घालून उठून उभा राहतो आणि म्हणतो भारतमाता की जय म्हणणार नाही. हवे असेल तर माझा गळा कापा. या देशात कायदा आहे म्हणून, नाहीतर तुझ्या एकट्याचाच का आम्ही तर लाखो लोकांचे गळे कापू शकलो असतो. पण आम्ही या देशातील कायद्याचा सन्मान करतो. नाहीतर कोणी भारतमातेचा अपमान केल्यावर एकाचे नाही तर अनेकांचे गळे कापण्यास आम्ही समर्थ आहोत. भारतमाता की जय म्हणणे आमच्या धर्माच्या विरोधी असल्याचे काही संस्था म्हणतात, त्यावेळी मला आश्‍चर्य वाटते, असे सांगून रामदेवबाबा म्हणाले, आपल्या मातृभूमीचा गौरव करणे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. तरीही जर कोणता धर्म असे म्हणत असेल तर तो धर्मच या देशाच्या हिताचा नाही.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (528 of 2453 articles)\nमेहबूबा मुफ्ती यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ\nश्रीनगर, [४ एप्रिल] - पीडीपी पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी सकाळी जम्मू - काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ५६ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/54470", "date_download": "2019-01-23T21:59:32Z", "digest": "sha1:HJZNF3LUYBKETASYVIFS75SUCVALUNQN", "length": 18459, "nlines": 231, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मला विळद घाट बघायचा आहे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मला विळद घाट बघायचा आहे\nमला विळद घाट बघायचा आहे\nमला जगप्रसिद्ध विळद घाट पाहायचा आहे. कुणी माहिती देऊ शकेल काय\nविळद घाट हा अहमदनगर च्या\nविळद घाट हा अहमदनगर च्या उत्तरेस नगरहून राहूरीला जाणार्‍या रस्त्यावर लागतो. या घाटाचे विषेश म्हणजे याला समांतर जाणारी पाईपलाईन ही दिसते. लोकांचा असा संशय आहे की ही पाईपलाईन आणि नगरमधील पाईपलाईन रोड यांचा काही तरी संबंध आहे.\nविळद घाटामध्ये काही कॉलेज आणि इतर संस्था देखील आहेत.\nगुगल बाबांच्या मते त्याचे स्थानः\nतिकडे समुद्र नाय आधीच सांगून\nतिकडे समुद्र नाय आधीच सांगून ठेवते. कोरड्या पडलेल्या नद्या हैत फक्त.\nतिकडे समुद्र करायचा विचार\nतिकडे समुद्र करायचा विचार होता अशी अफवा उडत उडत कानावर आली होती पण बजेट नव्हते म्हणे. फ्लायओव्हर वर खुप खर्च झाला \n तिथे देहर्‍यापासून पुढे एक टोल बूथ होता, त्याचे टोल वाले लिहून दिलेल्या कालावधीपेक्षा कित्येक जास्त दिवस (की महिने/वर्ष) लोकांकडून टोल उकळत होते. लोकांना कळल्यावर एक दिवशी मोठ्या जमावानी टोलवाल्यांना धू धू धूतला. धूतला तर धूतला टोल नाकाच उध्वस्त केला. पार तिथल्या त्या बूथांच्या आत लागलेले गज लंपास करुन भंगारात विकले.\nनगरात फ्लायोवर करायचा म्हणजे २-३ मंत्री लोकांच्या पुढच्या २-३ पिढ्यांना पुरेल येवढा पैसा लागतो. कोन देनार इतका पैसा थोडक्यात नगरचा विकास करणे महा कठिण काम आहे.\nमध्यंतरी व्हॉट्स अ‍ॅप वर जोक आला होता. नगर मध्ये बुलेटट्रेन आणायचा प्रस्ताव आमदारांनी साफ फेटाळून लावला का तर म्हने गाडी फुल्ल पॅक असनार तर मावा कसा थुकायचा\nबुवा तोच तो देहर्‍याचा\nबुवा तोच तो देहर्‍याचा ऊड्डाणपूल ओ - रेल्वे फाटक होते ना पूर्वी.\nकोणकोणते समुद्र करायचे विचार\nकोणकोणते समुद्र करायचे विचार होते बरे तसंही भारताच्या कोकण किनाऱ्यावर एकापेक्षा जास्त समुद्र आहेत असा संशय घ्यायला वाव निर्माण झालाय. किनारपट्टीवर समुद्र (तो पण एकापेक्षा जास्त) आणि घाटात एकपण समुद्र नाय हा अन्याय आहे. वेगळ्या विळद घाटाची मागणी झाली होती त्याचे पुढे काय झाले\nमामी, नगरपासून विळद घाटाला\nमामी, नगरपासून विळद घाटाला कोणी विलग करू शकणार नाही\nत्या टोलबुथापासून जाताना लाइट्स फ्लॅश केले आणि साहेबांची गाडी आहे असं सांगितलं की टोल मागत नसत. चांगली मोठी पांढरी गाडी हवी मात्र\n उगीच नाय सहकाराचा जिल्हा आहे\nचांद बीबीची कबर विळद घाटात\nचांद बीबीची कबर विळद घाटात आहे \nनागपूर ते हिंगणघाट मार्गावर\nनागपूर ते हिंगणघाट मार्गावर समुद्रगाव लागते, तिथे समुद्र होता काय याचे उत्खनन झालेच पायजेलय. त्याच रस्त्यावर डोंगर नाही पण डोंगर गाव आहे. ( नो जोक्स हा. खरीच ही गावे आहेत. )\nडोंगर गाव का डोंगरगण\nडोंगर गाव का डोंगरगण विळद जवळ डोंगरगण आहे ना\nतसंही भारताच्या कोकण किनाऱ्यावर एकापेक्षा जास्त समुद्र आहेत असा संशय घ्यायला वाव निर्माण झालाय >>\nत्यावर पण संशोधन व्हायला हवेय\nत्यावर पण संशोधन व्हायला हवेय \nविळद घाटावरून आठवले, पंप्र\nविळद घाटावरून आठवले, पंप्र मोदी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाला पंधरा लाख देणार होते त्याचे काय झाले \nविकु, तुम्हाला धागा नेमका\nविकु, तुम्हाला धागा नेमका कुठे घेऊन जायचाय\nहा घाट लागतो का\nहा घाट लागतो का असल्यास कुठे जवळपास आलेपाक मिळतो का, का घरून घेऊन जावा. साधारण किती न्यावा वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. \nधागा विळद घाटासंदर्भात आहे\nधागा विळद घाटासंदर्भात आहे तरी त्याबाबतीतच प्रश्न विचारावेत उगीच विळद घाटाच्या धाग्याला हायजॅक करू नये\nओके. पोइंट नोटेड. विळद\nओके. पोइंट नोटेड. विळद घाटासहित वेगळा विदर्भ झालाच पाहिजे.\nपंप्र मोदी काळा पैसा भारतात\nपंप्र मोदी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाला पंधरा लाख देणार होते त्याचे काय झाले >>>> तुम्हांला काय करायचय >>>> तुम्हांला काय करायचय अ.सं.पु/बांना देणार नव्हते ते अ.सं.पु/बांना देणार नव्हते ते अमेरिकेत बसून अशी पोलिसगिरी करणं बंद करा.. भारतातले प्रॉब्लेम्स तुम्हांला कळणार नाहीत\n(आता फक्त एकच विषय राहिला आणायचा.. )\nराहिलेला विषय मी आणू का \nराहिलेला विषय मी आणू का \nआता विषय निघालाच आहे तर\nआता विषय निघालाच आहे तर विचारून घेते मला एक चांगली विळी घ्यायची आहे. कुठुन घेऊ\n>> भारतातले प्रॉब्लेम्स तुम्हांला कळणार नाहीत\nपराग, ये तुम एक एन आर आय की हैसियत से बोल रहे हो या सिर्फ आय की हैसियत से\nअमितव, आलेपाक नगरश्टँड वर\nअमितव, आलेपाक नगरश्टँड वर मिळाला तर घेऊन ठेवावा. उगीच घाटात आल्यावर आठवण करू नये\nआता त्या विदर्भाचे साहेबांना सांगा.\nपंप्र मोदी काळा पैसा भारतात\nपंप्र मोदी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाला पंधरा लाख देणार होते त्याचे काय झाले >>>> तुम्हाला द्यायला तुम्ही काय सोनियांचे जावई आहात का >>>> तुम्हाला द्यायला तुम्ही काय सोनियांचे जावई आहात का अधिक मास म्हणुन तुम्हाला १५ लाख द्यावेत \nमामी, विळद घाटात किती घाट\nमामी, विळद घाटात किती घाट आहेत ते सांग आधी. मग मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन.\nविळद घाटाबद्दल बाफं असताना\nविळद घाटाबद्दल बाफं असताना विळी कुठून घेऊ असे प्रश्न विचारणार्‍यांची अळीमिळीगुपचिळी बसवायला मला वाटतं पुणेकरांना बोलवावं. नगरची लोकं डायरेक हाथापाईवर उतरतात\nअधिक मास म्हणुन तुम्हाला १५ लाख द्यावेत हाहा>>>> त्यांना अजिबात आधिक मास वगैरे नाहीये हं श्री. अगदी तोळामासा तब्बेत आहे त्यांची. देऊन टाका पंधरा\nआलेपाक असला राष्ट्रविरोधी पदार्थ नगरश्टँड वर का विकतात\nमराठीचा तास चालू असल्यासारखं\nमराठीचा तास चालू असल्यासारखं वाटत आहे ..\n>> विळद घाटात किती घाट आहेत\n\"माय डिअर, डिअर इज डिअर \" ह्या लेसन ची आठवण झाली ..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/6080", "date_download": "2019-01-23T23:04:36Z", "digest": "sha1:J6G2EJSX3PVYWUOY73N25CBIC4K4SYEG", "length": 5527, "nlines": 130, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नोकरीच्या शोधात | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नोकरीच्या शोधात\nनोकरीच्या शोधात असलेले मायबोलीकर.\nसल्ला हवा आहे लेखनाचा धागा\nनोकरीच्या शोधात लेखनाचा धागा\nनोकरीच्या शोधात... लेखनाचा धागा\nमीडिया मधील नोकरीच्या शोधात... वाहते पान\nअमेरिकेत जपानी भाषेमधे काम हवे आहे प्रश्न\nनोकरीच्या शोधात लेखनाचा धागा\nदूबई मधे नोकरी प्रश्न\nफ्री लान्सीग जौब्स प्रश्न\nक्यु.ए.चा जॉब ( क्वालिटी अ‍ॅनॅलिस्ट) लेखनाचा धागा\nसोशल मिडीया आणि नोकरी लेखनाचा धागा\nनोकरी बदल... प्रोफेसर लेक्चरर म्हणुन जॉब लेखनाचा धागा\nनोकरी हवी आहे लेखनाचा धागा\nनोकरी शोधात होणारी फसवणूक लेखनाचा धागा\nNICL guidance लेखनाचा धागा\nबोईसर / पालघर / डहाणु - एम. आय. डी. सी. कंपन्यांमधे वेकेन्सी आहे का\nपुण्यात फ्रेश पदवी धारकान्नी नोकरी कशी शोधावी\nनोकरीच्या शोधात लेखनाचा धागा\n|| या साठीच तर केला होता अट्टहास || लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/akola-vidarbha-news-supriya-sule-coffee-sakal-54067", "date_download": "2019-01-23T22:52:10Z", "digest": "sha1:LFFBY776AGWUNPEDAEO6ZVN6U3OUC2ZT", "length": 16415, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "akola vidarbha news supriya sule in coffee with sakal सप्टेंबरमध्ये ‘जागर जाणिवां’चा पार्ट २ - खा. सुप्रियाताई सुळे | eSakal", "raw_content": "\nसप्टेंबरमध्ये ‘जागर जाणिवां’चा पार्ट २ - खा. सुप्रियाताई सुळे\nमंगळवार, 20 जून 2017\nअकाेला - ‘जागर जाणिवांचा, तुमच्या अामच्या लेकींचा’ या अभियानाच्या माध्यमातून स्त्री भृण हत्येविराेधात प्रखरतेने प्रकाश टाकण्यात आला हाेता. त्याचधर्तीवर १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हुंडाबळीविराेधात जनजागरण केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली.\nअकाेला - ‘जागर जाणिवांचा, तुमच्या अामच्या लेकींचा’ या अभियानाच्या माध्यमातून स्त्री भृण हत्येविराेधात प्रखरतेने प्रकाश टाकण्यात आला हाेता. त्याचधर्तीवर १७ ते २१ सप्टेंबर दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हुंडाबळीविराेधात जनजागरण केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली.\nखासदार सुप्रियाताई सुळे यांनी अकाेला दौऱ्यावर अाले असतांना त्यांनी मंगळवारी (ता.२०) ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये राज्यातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत ते प्रश्न साेडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, प्रदेश प्रवक्ता डॉ. आशाताई मिरगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे उपस्थित हाेते. पाच वर्षापूर्वी स्त्रीभृणहत्येचे प्रमाण वाढले हाेते. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच समाजात जागर करण्यासाठी ‘जागर जाणिवांचा, तुमच्या अामच्या लेकींचा’ हे अभियान २०१२ मध्ये राज्यभर राबविण्यात आले हाेते.\nअशाच प्रकारच्या आणखी एका प्रश्नाने डाेके वर काढले आहे. ताे म्हणजे हुंडाबळी. याविराेधात ‘जागर जाणिवांचा पार्ट २’ हे अभियान राबविले जाणार आहे. अकाेला जिल्ह्यातील सावकारग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट आहे. याबाबत जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांड्येय यांच्यासाेबत फाेनवर चर्चा झाली आहे. त्यांनी २४ तारखेला सकाळी ११.३० वाजता चर्चेसाठी बाेलावले आहे. जिल्हाध्यक्ष विजय देशमुख हे स्वतः काही शेतकऱ्यांना साेबत नेवून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. याबाबत काय ताेडगा निघाला याबाबत स्वतः जिल्हाधिकारी अपडेट देतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आम्ही संवेदनशील आहाेत. वऱ्हाडासाठी मिळालेला नाबार्डचा पैसा काही लाेकप्रतिनिधींच्या मर्जीने इतर दुसऱ्या याेजनेत वळवण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. याचीही चौकशी करण्याच्या सुचना शासनाला देण्यात येतील.\nखारपाणपट्यातील समस्या निकाली काढण्यासाठी मिळालेल्या पैशाचा याेग्य विनियाेग हाेण्यासाठी आम्ही पुढाकार घेवू अशी ग्वाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली.\nसरकारने सॅनिटरी नॅपकीन सुध्दा साेडले नाही\nसरकार काेणत्या गाेष्टीवर कर लावेल याचा नेम राहिला नाही. सॅनिटरी नॅपकीनवर कर लावण्याचा घाट रचला आहे. महिलांची ती गरज आहे याचेही भान सरकारला राहिले नसल्याचा आराेप खा. सुप्रियाताई सुळे यांनी केला. अर्थमंत्र्यांना चर्चगेटवर राबवलेल्या स्वाक्षरी अभियानाचा अहवाल पाठवला. मात्र तरी सरकारला जाग आली नाही. शेवटी पंतप्रधानांना ‘पॅड’ पाठवून निषेध नाेंदवला. तरी सॅनिटरी नॅपकीनवरील कर कमी करण्यासाठी सरकार उदासिन असल्याचे दिसून येते अशा महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ म्हणाल्या.\nलोकसभेसाठी नवा उमेदवार द्यावा; काँग्रेसचे तीन ठराव\nनागपूर - मुत्तेमवार समर्थक विलास मुत्तेमवार यांनाच काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी द्यावी याकरिता दिल्लीत नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतानाच आज...\nविदर्भात गुरुवारपासून पावसाचा अंदाज\nपुणे - राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. पश्चिम आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याच्या परस्पर विरोधीक्रियेमुळे...\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nविद्यापीठाने विदर्भाचे \"ग्रोथ इंजिन' व्हावे\nनागपूर : विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. संशोधकांनी विदर्भात येणाऱ्या उद्योगांना मदत...\nमहंत कारंजेकर बाबा यांच्या देहावसनाने शोक\nअमरावती : अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत कारंजेकर बाबा यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी (ता. 19) दुपारी...\nदारूबंदी जिल्ह्याची नव्हे, देशाची लढाई : योगेंद्र यादव\nयवतमाळ : दारूमुळे घरच नाही; तर देश तुटत चालला आहे. खुर्चीत बसलेल्या नेत्यांना त्याचे सोयरसुतक नाही. दारूबंदी जिल्ह्याची नव्हे तर, देशाची लढाई आहे,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-01-23T22:36:23Z", "digest": "sha1:5KETCICKPHADA4YLH7IKRBUGEYEPMUIW", "length": 7968, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेवाग्राम एक्सप्रेस - विकिपीडिया", "raw_content": "\nसेवाग्राम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची नागपूर ते मुंबई दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे.\nमध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या सेवाग्राम एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, कल्याण, नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा व नागपूर ही आहेत. ह्या गाडीचा एकूण प्रवास कालावधी हा १५ तास इतका आहे. गाडीस भोजनयान जोडलेले नाही.[१]\n१२१३९ : मुंबई छ.शि.ट. - १५:०० वा, नागपूर - ६:१० वा (दुसरा दिवस)\n१२१३९ : नागपूर - २१:०० वा, मुंबई छ.शि.ट. - १२:०० वा (दुसरा दिवस)\nगोंड • भोसले • तिसरे रघूजी भोसले • बख्तबुलंद शाह • नागपूर राज्य • नागपूर प्रांत • मध्य प्रांत • सेंट्रल प्रॉव्हिंसेस व बेरार\n• सिताबर्डीचा किल्ला • नामांतर आंदोलन • नागपूर करार\nनाग नदी • गोरेवाडा तलाव • अंबाझरी तलाव • फुटाळा तलाव • गांधीसागर • सोनेगाव तलाव\nनामपा • नासुप्र • नागपूर जिल्हा • नागपूर विभाग • नागपूर पोलिस\nरातुम विद्यापीठ • व्हीएनआयटी • डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागपूर • नागपूरातील शैक्षणिक संस्थांची यादी\nदीक्षाभूमी • महाराजबाग • रमण विज्ञान केंद्र • नामांतर शहीद स्मारक • गोंड राजाचा किल्ला • अजबबंगला\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ • मिहान • नागपूर रेल्वे स्थानक • प्रस्तावित नागपूर मेट्रो • कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प\n• खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प\n१९२७ दंगे • गोवारी चेंगराचेंगरी\nबैद्यनाथ गट • दिनशॉ • हल्दिराम • इंडोरामा • महिंद्र व महिंद्र • परसिस्टंट सिस्टीम्स • विको • पूर्ती उद्योग समूह\nनागपूर (लोकसभा मतदारसंघ) • नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ • नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ\n• नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ • नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ • नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ\n• नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ • नागपूर पदवीधर मतदार संघ\nझेंडा सत्याग्रह • नागपुरी संत्री • मारबत व बडग्या • मानवी वाघ • सेवाग्राम एक्सप्रेस • तान्हा पोळा • अंबाझरी आयुध निर्माणी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१९ रोजी १७:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-soil-health-progresive-farmer-pratap-chiplunkar-5077?tid=128", "date_download": "2019-01-23T23:18:18Z", "digest": "sha1:C2DRT5LZLXB7EB6KTT6YL2EQX2GFIY27", "length": 17137, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agrowon, soil health, progresive farmer pratap chiplunkar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजागेवरच कुजवा सेंद्रिय घटक\nजागेवरच कुजवा सेंद्रिय घटक\nजागेवरच कुजवा सेंद्रिय घटक\nजागेवरच कुजवा सेंद्रिय घटक\nशनिवार, 20 जानेवारी 2018\nमी १९७० मध्ये कोल्हापूरमध्ये शेती करण्यास प्रारंभ केला. सुरवातीच्या काळात पिकांचे उत्पादन चांगले मिळाले. मात्र १९९० च्या दरम्यान पीक उत्पादन पातळी घसरू लागली. सर्व प्रयत्न करूनही उत्पादन योग्य पातळीवर मिळेना. जमीन परत पूर्वपदावर येण्यासाठी नेमके काय केले पाहिजे या प्रश्‍नाचे उत्तरासाठी भू-सूक्ष्मजीवशास्त्र या शाखेचा अभ्यास सुरू केला. या जमिनीत सेंद्रिय कर्बाची पातळी घसरली आहे, ती वाढविणे गरजेचे आहे. सेंद्रिय पदार्थ जमिनीबाहेर न कुजविता जमिनीमध्येच सतत कुजविले पाहिजेत, हे शिकलो.\nमी १९७० मध्ये कोल्हापूरमध्ये शेती करण्यास प्रारंभ केला. सुरवातीच्या काळात पिकांचे उत्पादन चांगले मिळाले. मात्र १९९० च्या दरम्यान पीक उत्पादन पातळी घसरू लागली. सर्व प्रयत्न करूनही उत्पादन योग्य पातळीवर मिळेना. जमीन परत पूर्वपदावर येण्यासाठी नेमके काय केले पाहिजे या प्रश्‍नाचे उत्तरासाठी भू-सूक्ष्मजीवशास्त्र या शाखेचा अभ्यास सुरू केला. या जमिनीत सेंद्रिय कर्बाची पातळी घसरली आहे, ती वाढविणे गरजेचे आहे. सेंद्रिय पदार्थ जमिनीबाहेर न कुजविता जमिनीमध्येच सतत कुजविले पाहिजेत, हे शिकलो.\nभू-सूक्ष्मजीवशास्त्राच्या तत्त्वांचे पालन करण्यासाठी उसाचे पाचट जागेलाच कुजविण्याचा प्रयत्न सुरू केला. पंधरा वर्षातील प्रयोगातून ऊस उत्पादतेमध्ये मला अपेक्षित वाढ मिळाली नाही. नंतर खोडकी कुजवून त्याचे खत करण्याविषयी चिंतन सुरू केले. खोडवे कुजवण्यासाठी जागेवरच तणनाशकाने मारून टाकून शून्य मशागतीवर भात लागवड करणे गरज लक्षात आली. याप्रमाणे जुन्या सरी वरंब्यावरच भाताचे पीक घेतले. या प्रयोगातून भात उत्तम पिकले. आता परत उसाची लावण करण्यासाठी जुन्या सरी वरंब्यावर लागवड केली. त्यासाठी सरीच्या तळात एक नांगरांचे तास मारून फक्त कांडी पुरण्यापुरती मशागत केली. ऊस उगवून चांगला वाढला. या प्रयोगातून उसाचे एकरी ६० टन उत्पादन मिळाले.\nसर्वात हलके खत पानांचे. तर मुळाचे खत उत्तम दर्जाचे, हा नवीन नियम लक्षात आला. हाच नियम रानातील तणांना लावला. प्रयोगादाखल मुख्य पिकाला त्रास होणार नाही असा पद्धतीने पिकाच्या दोन ओळीमध्ये तण वाढविल. जूने झाल्यावर तणनाशकाने मारून कुजवले. मुख्य पिकाच्या जमिनीखालील अवशेषाला तणांच्या अवशेषांची जोड मिळाली. जमीन पन्नास वर्षापूर्वीप्रमाणे उत्पादनक्षम झाली. चार बांधांच्या आत फुकट मिळणाऱ्या सेंद्रिय पदार्थातून जमीन फुकटात सुपीक करण्याचे तंत्र विकसित झाले. राज्यभरातील शेतकऱ्यांकडून विविध पिकांमध्ये या तंत्राचा अवलंब केला जात आहे. या तंत्राने सेंद्रिय कर्बाव्यतिरिक्त सुपिकतेच्या संदर्भातील सर्व गुणधर्मात सुधारणा होत राहाते. प्रतिवर्षी सुपीकता वाढवणारे हे तंत्र आहे.\nसंपर्क ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...\nशेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...\nसुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...\n‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nपीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...\nशिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...\nताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...\nअवीट गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला...खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे...\nकाळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nशेतीला दिली गव्हांकुर निर्मितीची जोडजारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा...\nनिवृत्त भूजल शास्त्रज्ञ झाला प्रयोगशील...भूजल शास्त्रज्ञ पदावरून निवृत्त झालेले ओमप्रकाश...\nकाळ्या द्राक्षांच्या शेतीत तोडकरांचा...सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील तोडकर बंधूंनी...\nदर्जेदार ‘अर्ली’ द्राक्ष उत्पादनात...नाशिक जिल्ह्यात देवळा, सटाणा भाग ‘अर्ली’ (आगाप)...\nसंरक्षित शेतीने आर्थिक पाया केला भक्कमदुष्काळाशी तोंड देणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील...\nआधुनिक तंत्र, बारमाही भाजीपाला शेतीकडे पाहण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन, शेतीत...\nकाळानुसार नवी पिके हेच गमक यशाचे दुष्काळ, पाणीटंचाई, बाजारपेठेतील विविध शेतमालांना...\nयांत्रिकीकरणातून यशस्वी भातशेतीभाताचे कोठार असलेल्या मावळ तालुक्यात यंदा पावसाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Election-Karnataka-bet-and-Discussion-in-Maharashtra/", "date_download": "2019-01-23T22:38:44Z", "digest": "sha1:L4PK7S4RRAAYXAS6S7GEMAREE7A4VBPF", "length": 5290, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निवडणूक कर्नाटकात, पैजा व चर्चा महाराष्ट्रात! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › निवडणूक कर्नाटकात, पैजा व चर्चा महाराष्ट्रात\nनिवडणूक कर्नाटकात, पैजा व चर्चा महाराष्ट्रात\nकर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, 12 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कर्नाटकात असली तरी चर्चा व पैजा मात्र महाराष्ट्रात सुरू आहेत.\nकर्नाटकातील शेवटचे टोक असणारा निपाणी विधानसभा मतदार संघ हा महाराष्ट्र शेजारी असून सीमा भागात येतो. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून वाळकीचे माजी आमदार काकासाहेब पाटील तर भाजपकडून विद्यमान आमदार सौ. शशिकला जोल्‍ले निवडणूक लढवीत आहेत. या दोन्ही उमेदवारांत चुरशीची लढत आहे.\nनिपाणी विधानसभा निवडणुकीची चर्चा महाराष्ट्रात म्हणजे त्यातही कागल तालुक्यात जोरदार आहे. कागल तालुक्यातील राजकारणातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी या दोन्ही उमेदवारांच्या महाराष्ट्रातील समर्थकांनी पैजाही लावल्या आहेत. सोनगे (ता. कागल) येथील हरिदास देसाई हे आ. जोल्‍ले समर्थक तर अजित पाटील काका पाटील समर्थक आहेत. यांनी आपलाच उमेदवार निवडून येणार, असा आत्मविश्‍वास बाळगून दहा हजार रुपयांची पैज लावली होती. मात्र, काही मध्यस्थांनी मध्यस्थी करून 10 हजारांची पैज हॉटेलमधील जेवणावर आणली. त्यामुळे या पैजेचे स्वरूप जरी आता छोटे वाटत असले तरी त्या लढतीबाबतची ओढ स्पष्ट होते.\nराजकीय विद्यापीठ म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असणार्‍या कागल तालुक्यात सध्या गावच्या पारावर, बस स्टँडवर, शेतामध्ये कर्नाटकच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. कर्नाटकच्या निवडणुकीवर दिल्लीच्या राजकारणाची दिशा ठरणार असल्याचीही चर्चा रंगते आहे.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/begging-girl-pregnant-in-beed/", "date_download": "2019-01-23T22:32:55Z", "digest": "sha1:MNM74Q6LWSQSUOF2IALY75B6ML2WSFXH", "length": 5965, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बीडमध्ये भीक मागणारी अल्पवयीन मुलगी गर्भवती", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबीडमध्ये भीक मागणारी अल्पवयीन मुलगी गर्भवती\nगेल्या पाच महिन्यांपासून तिच्यावर अन्याय अत्याचार सुरु होते\nटीम महाराष्ट्र देशा: बीड मध्ये भीक मागणारी एक अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यापासून तिच्यावर अत्याचार सुरू असून ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे धक्कादायक वास्तवही उघड झाले आहे. यानंतर तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून जावेद शेख अस त्याच नाव असून तो मोबाईलच दुकान चालवतो. उदरनिर्वाहासाठी पीडित मुलगी भीक मागत असे. त्यामुळे तिच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेऊन नराधमाने डाव साधल्याचे उघड झाले आहे.\nमंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न; संरक्षक जाळ्यांमुळे वाचले प्राण\nप्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी मिळणार पाच ब्रास वाळू मोफत\nसचिन अंदुरेच्या जप्त पिस्तुलातून दाभोळकर-गौरी लंकेश यांची हत्या\nसनातनच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर\nकोकणात राणेंच्या पक्षाला भगदाड ; पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे\nटीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार निलेश राणेंकडून मिळणाऱ्या वागणुकीला कंटाळून सिंधुदुर्गातील 'महाराष्ट्र स्वाभिमान…\nखासदार नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद \nआपण खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो : कपिल सिब्बल\n‘प्रियांका गांधींचं प्रमोशन हे राहुल यांच्या नाकर्तेपणाची जाहीर…\nआता ‘ठाकरे’ चित्रपट बघायला मिळणार मोफत\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/fifa-wc-2018-news-update-38788-2/", "date_download": "2019-01-23T23:14:57Z", "digest": "sha1:3CJXR3HAAI6TZI433QINNTWLFDVRGRTK", "length": 7334, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "FIFA WC 2018 : आज रंगणार नॉकआऊट राऊंडचा पहिला सामना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nFIFA WC 2018 : आज रंगणार नॉकआऊट राऊंडचा पहिला सामना\nटीम महाराष्ट्र देशा : फिफा वर्ल्डकपच्या नॉकआऊट राऊंडला आजपासून सुरूवात होतेय. साखळी सामन्यानंतर अंतिम सोळा संघामध्ये नॉकआऊटचा थरार रंगणार आहे. नॉकआऊटच्या पहिल्याच दिवशी अर्जेंटिना विरूद्ध फ्रान्स आणि पोर्तुगाल विरूद्ध उरूग्वे या तुल्यबळ संघांमध्ये लढत होणार असल्याने, आज पोर्तुगालच्या क्रिस्तीयानो रोनाल्डो आणि अर्जेंटीनाच्या लियोनेल मेसीकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत.\nसर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून मेसीकडून चाहत्यांच्या अनेक अपेक्षा आहेत. नायजेरियाविरुद्ध त्याने यंदाच्या विश्वचषकातील वैयक्तिक पहिला गोल करून सूर गवसल्याचेही संकेत दिले आहेत. क्रोएशियाकडून ०-३ असा पराभव पत्करल्यावर या संघाला खडबडून जाग आली.\nऑलिम्पिक विजेत्याला नमवून नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्णवेध\nFIFA World Cup 2018 : जगज्जेतेपदाचा फैसला आज\nआक्रमणात प्रामुख्याने मेसीवरच अवलंबून असलेल्या अर्जेटिनाला गोन्झालो हिगुएन आणि सर्जिओ अग्युरो यांच्याकडूनही अपेक्षा आहेत. तसेच मागील लढतीत चमकलेला मार्कोस रोजोवरही चाहत्यांचे लक्ष आहे.\nऑलिम्पिक विजेत्याला नमवून नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्णवेध\nFIFA World Cup 2018 : जगज्जेतेपदाचा फैसला आज\nभारतीय अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’, फ्रान्सला मागे टाकत भारत सहाव्या…\nफिफा फुटबॉल विश्वचषक 2018 : असे रंगणार उपांत्यपूर्व फेरीचे सामने\nमुंबईत बुधवारपासून ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन ; देशभरातील बचतगटांची उत्पादने…\nमुंबई : ग्रामीण भागातील बचतगटांच्या तसेच ग्रामीण कारागिरांच्या उत्पादनांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे येत्या…\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nकांदा अनुदानाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करण्याचे सहकार मंत्र्यांचे…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले निघून\nआझाद मैदानावर ब्राम्हण समाजाचे आंदोलन ; आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-conspiracy-to-overthrow-the-maoists/", "date_download": "2019-01-23T22:20:33Z", "digest": "sha1:NZOWY6PQRUYLHVFB4EVPWOOUYCRYZ3FX", "length": 9397, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माओवाद्यांचा सरकार उलथवण्याचा कट, 'थिंक टँक' अटकेप्रकरणी पोलिसांनी दाखवले पुरावे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमाओवाद्यांचा सरकार उलथवण्याचा कट, ‘थिंक टँक’ अटकेप्रकरणी पोलिसांनी दाखवले पुरावे\nटीम महाराष्ट्र देशा – देशभरात कथित नक्षलींवर करण्यात आलेल्या कारवाईचं समर्थन करताना पोलिसांनी माओवाद्यांचा सरकार उलथवण्याचा कट होता असं सांगितलं. हजारो कागदपत्रे पाच माओवाद्यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात ताब्यात घेण्यात आली असून फॉरेन्सिक तपासणी सुरू असल्याचे ते म्हणाले. अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीर सिंग यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि पाचही माओवाद्यांवर केलेली कारवाई अत्यंत योग्य असून मोठ्या षडयंत्राचा पर्दाफार्श केल्याचा दावा त्यांनी केला.\nमाओवादी थिंक टँकच्या अटकेबाबत पोलिसांनी मोठा गौप्यस्फोट केला असून, या नक्षल समर्थकांकडून जप्त करण्यात आलेली कागदपत्रे तसेच इतर पुरावे, प्रसारमाध्यमांसमोर सादर केले आहेत. यावेळी माओवादी थिंक टँकच्या घरी टाकण्यात आलेल्या धाडींमधून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, अटक करण्यात आलेले सर्वजण माओवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या व्यक्तींविरोधात पुरावे मिळाल्यानंतरच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तीन निरपराध गावकऱ्यांची हत्या\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nपुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तेलुगू कवी वरवरा राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वर्नण गोन्साल्विस यांना अटक करण्यात आली. ही अटक अत्यंत योग्य होती परंतुतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला, असेही पोलीस महासंचालक परमवीर सिंग म्हणाले. तसेच भीमा-कोरेगाव दंगल आणि बंदी असलेल्या नक्षली संस्थांशी संबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी देशभरात नऊ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीमध्ये हजारो संशयित कागदपत्रे, कम्प्यूटर्स आणि लॅपटॉप त्यांच्या पासवर्डसह ताब्यात घेण्यात आली असून फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तीन निरपराध गावकऱ्यांची हत्या\nडान्सबार बंदी विषयी राज्य सरकार कमी पडले – धनंजय मुंडे\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nआचारसंहिता नसताना पोलीस आमची भाषणं का रेकोर्ड करत आहेत \nहॅकर म्हणजे चोर असतो, त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा – महाजन\nटीम महारष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सईद शुजा या सायबर हॅकरने ईव्हीएम यंत्राच्या हॅकिंगसंदर्भात…\n‘सीबीआयवर आमचा विश्वास नाही,मुंडेंच्या मृत्यूची चौकशी…\nभाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी बॅलेटवर निवडणूक लढवावी,जयंत पाटलांचे…\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तीन निरपराध गावकऱ्यांची हत्या\nकुटुंबीयांना मानसिक त्रासातून जावं लागत आहे – पंकजा मुंडे\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-chandrakant-patil-dig-on-supriya-sule-selfie-campaign/", "date_download": "2019-01-23T22:22:44Z", "digest": "sha1:XJ5O3WJCWVBSPIKY6YSPYFL2VN4B2T72", "length": 7022, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुप्रिया सुळे सत्तेत नसल्यानं त्यांना काही कामाच उरल नाही - चंद्रकांत पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसुप्रिया सुळे सत्तेत नसल्यानं त्यांना काही कामाच उरल नाही – चंद्रकांत पाटील\nसुप्रिया सुळेंच्या सेल्फीला चंद्रकांत पाटलांचा टोला\nटीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या खड्डयांसोबत सेल्फी काढल्याच्यावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार पलटवार केला आहे.\n‘सीबीआयवर आमचा विश्वास नाही,मुंडेंच्या मृत्यूची चौकशी…\n‘आर्थिकदृष्ट्या मागासांना 10 % आरक्षण देण्याचा केंद्र…\nसुप्रिया सुळे सत्तेत नसल्यानं त्यांना काही कामाच उरलेलं नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळेंनी त्यांचे वडील आणि भावाला विचारावे की राज्यातील रस्त्यांवर त्यांनी १२०० ते १५०० कोटी रुपयांच्यावर कधी तरतुदच केली नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचं बजेट खड्डे भरण्यातच संपतं. असं स्पष्टीकरण वजा टोलाही चंद्रकांत पाटलांनी हाणलााही टोला चंद्रकांत दादांनी हाणला आहे.\n‘सीबीआयवर आमचा विश्वास नाही,मुंडेंच्या मृत्यूची चौकशी ‘रॉ’कडून…\n‘आर्थिकदृष्ट्या मागासांना 10 % आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे…\nदिल्लीत तिन्ही ताई संसदेच्या आवारात एकत्र\nदोन राजेंमध्ये तह, शिवेंद्रराजे फक्त आमदारकी लढवणार\nमंत्रिमंडळ निर्णय : दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारची नवी योजना\nमुंबई - दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या…\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी…\nबाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेचे ताबापत्र स्मारक समितीकडे सुपुर्द\nआदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पदकांवर मोहोर\nआझाद मैदानावर ब्राम्हण समाजाचे आंदोलन ; आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/maharashtra-news-cet-exam-sangli-western-maharashtra-53608", "date_download": "2019-01-23T22:54:37Z", "digest": "sha1:LRFSRU26QOXXSPRD5CR4BNL3PSED2OCF", "length": 14856, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news cet exam sangli western maharashtra शिक्षणसेवकांसाठी सीईटी रद्द | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 19 जून 2017\nसांगली - राज्यातील सर्व खासगी अनुदानित शाळांतील शिक्षणसेवकांची भरती आता अभियोग्यता (ऍप्टिट्यूड) आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शिक्षणसेवकांच्या भरतीसाठी होणारी केंद्रीय भरतीपूर्व निवड चाचणी परीक्षा (सीईटी) रद्द करण्यात आली आहे. मात्र स्वयंअर्थसाहाय्यीत शाळा व अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांतील भरतीस ही चाचणी प्रक्रिया लागू राहणार नाही.\nसांगली - राज्यातील सर्व खासगी अनुदानित शाळांतील शिक्षणसेवकांची भरती आता अभियोग्यता (ऍप्टिट्यूड) आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शिक्षणसेवकांच्या भरतीसाठी होणारी केंद्रीय भरतीपूर्व निवड चाचणी परीक्षा (सीईटी) रद्द करण्यात आली आहे. मात्र स्वयंअर्थसाहाय्यीत शाळा व अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांतील भरतीस ही चाचणी प्रक्रिया लागू राहणार नाही.\nशिक्षणसेवक भरतीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमातून 200 गुणांची राज्यस्तरीय समान काठिन्यपातळी चाचणी परीक्षा घेतली जाईल. पहिली ते आठवीसाठी शिक्षकपदासाठी महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेल्या; तसेच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील.\nया चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खासगी शैक्षणिक संस्थांना गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करावी लागणार आहे. या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत आणि खासगी शैक्षणिक संस्थांना रिक्त पदे आणि आरक्षणविषयक बाबींच्या अंतर्भावासह संबंधित संगणकीय प्रणालीवर किमान 15 दिवसांकरिता प्रसिद्ध करावी लागणार आहे. कोणत्याही वर्षी प्राप्त झालेले चाचणीचे गुण कोणत्याही वर्षाच्या निवड प्रक्रियेसाठी पात्र राहणार आहे. अभियोग्यता चाचणी देण्याची संधी उमेदवारांना पाच वेळा मिळणार आहे. त्यातील जास्तीत जास्त गुणांच्या आधारे संबंधित संस्थेकडे संगणकीय प्रणालीच्या आधारे अर्ज करता येईल. सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षणसेवकांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात \"पवित्र' या संगणकीय प्रणालीत किमान 15 दिवसांच्या कालावधीसाठी व संस्थांकडून वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होईल.\nसंस्थांनी गरजेनुसार पोर्टलवर जाहिरात द्यावी\nवृत्तपत्रांत जाहिरातीची गरज नाही\nऑनलाइन अर्ज मागवून उमेदवारांची परीक्षा.\nआवश्‍यक उमेदवारांची नियुक्ती करणे संबंधितांना बंधनकारक.\nवर्षांतून दोन वेळा भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.\nशिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि...\nपाणी आरक्षणासाठी देशातील पहिले फोन आंदोलन\nसोलापूर : टाटा व कोयना धरणातील हक्काच्या पाण्यासाठी 28 जानेवारी रोजी दुपारी चार वाजल्यापासून राज्यातील हजारो नागरीक मुख्यमंत्री आणि...\n'मोदी म्हणातात चाय, योगी म्हणतात गाय आणि जनता म्हणतेय बाय'\nमहाड- मोदी म्हणातात चाय चाय, योगी म्हणतात गाय गाय आणि आता देशातील जनता भाजपला म्हणतेय बाय बाय अशी बोचरी टिका काँग्रसचे माजी मुख्यमंत्री अशोक...\nप्रियंकांना उत्तर प्रदेशात भरघोस यश मिळेल : अशोक चव्हाण\nमुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीबद्दल...\nहे कार्यक्रम कोकणचे दर्शन घडविणारे- तटकरे\nकल्याण- कोकणातील माणसाची ताकद किती आहे हे आज या महोत्सवाच्या माध्यमातून दिसत असून राजकीय नेत्यांसोबत कलाकारांना एकत्र कल्याण पूर्व मधील...\n'मराठा आरक्षण विरोधकांशी थेट न्यायालयातच लढू'\nवाशी - मराठा समाजाला या सरकारने आरक्षण दिले आहे. पण या आरक्षणाला अनेकांकडून विरोध करून अडचणी निर्माण करण्यात येत आहे; मात्र सरकार यासाठी सक्षम असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2019-01-23T23:35:34Z", "digest": "sha1:QFMM3Y3OYM7KR22HBG6BJ2LIPKLFXVDL", "length": 36293, "nlines": 307, "source_domain": "www.agrowon.com", "title": "आदिनाथ चव्हाण | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 1 जानेवारी 2019\nराज्यातील ८२ टक्के असलेल्या कोरडवाहू क्षेत्रात संघर्षाच्या पिकाचं बीज रुजू लागलं आहे. त्याला प्रतिबंध करणारी नव्हे, तर हवा देणारी राजकीय व्यवस्था केव्हाचीच उभी ठाकली आहे. प्रश्नांचे भेंडोळे सोडून आरोपांचे बाण भिरकावले जाताहेत.\nराज्यातील ८२ टक्के असलेल्या कोरडवाहू क्षेत्रात संघर्षाच्या पिकाचं बीज रुजू लागलं आहे. त्याला प्रतिबंध करणारी नव्हे, तर हवा देणारी राजकीय व्यवस्था केव्हाचीच उभी ठाकली आहे. प्रश्नांचे भेंडोळे सोडून आरोपांचे बाण भिरकावले जाताहेत.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nगुरुवार, 1 नोव्हेंबर 2018\nश्रम ही शेतीमधील सर्वांत महत्वाची निविष्ठा मानली जाते. मग ते शेतकऱ्याचे स्वतःचे असोत, त्याच्या कुटुंबीयांचे असोत की मजुरांचे मशागतीपासून ते लागवडीपर्यंत आणि पीक संरक्षणापासून ते काढणीपर्यंत सर्वच ठिकाणी श्रम अपरिहार्य आहेत. घाम गाळल्याशिवाय शिवारात हिरवं सपान कधीच फुलत नाही. हे सारं खरं असलं तरी हल्ली राज्याच्या कोणत्याही भागातल्या शिवारात पाऊल ठेवलं तर शेतकरी सर्वांत आधी मजूर समस्येचं गाऱ्हाणं ऐकवताना दिसतो. शेतीपुढं, शेतकऱ्यांपुढं अनेक समस्या, चिंतांचं जंजाळ विणलं गेलं आहे. त्यात तो पुरता गुरफटला आहे. त्यातली एक सर्वांत महत्वाची समस्या म्हणजे मजुरांची उपलब्धता.\nश्रम ही शेतीमधील सर्वांत महत्वाची निविष्ठा मानली जाते. मग ते शेतकऱ्याचे स्वतःचे असोत, त्याच्या कुटुंबीयांचे असोत की मजुरांचे मशागतीपासून ते लागवडीपर्यंत आणि पीक संरक्षणापासून ते काढणीपर्यंत सर्वच ठिकाणी श्रम अपरिहार्य आहेत. घाम गाळल्याशिवाय शिवारात हिरवं सपान कधीच फुलत नाही. हे सारं खरं असलं तरी हल्ली राज्याच्या कोणत्याही भागातल्या शिवारात पाऊल ठेवलं तर शेतकरी सर्वांत आधी मजूर समस्येचं गाऱ्हाणं ऐकवताना दिसतो. शेतीपुढं, शेतकऱ्यांपुढं अनेक समस्या, चिंतांचं जंजाळ विणलं गेलं आहे. त्यात तो पुरता गुरफटला आहे. त्यातली एक सर्वांत महत्वाची समस्या म्हणजे मजुरांची उपलब्धता.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nतूर घ्या तूर, मोझांबिकची तूर\nशुक्रवार, 18 मे 2018\nतिरपागड्या सरकारी धोरणांमुळे देशातील शेती आणि शेतकऱ्याची माती होत आहे, पण त्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे\nतिरपागड्या सरकारी धोरणांमुळे देशातील शेती आणि शेतकऱ्याची माती होत आहे, पण त्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nशनिवार, 7 एप्रिल 2018\nसोयीचा कळवळा दाखविणाऱ्या संघटनांचा शेतकऱ्यांनी तीव्र निषेध केला पाहिजे आणि त्यांना त्यांची जागाही दाखवून दिली पाहिजे.\nसोयीचा कळवळा दाखविणाऱ्या संघटनांचा शेतकऱ्यांनी तीव्र निषेध केला पाहिजे आणि त्यांना त्यांची जागाही दाखवून दिली पाहिजे.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nमंगळवार, 20 मार्च 2018\nढोबळ अंदाजानुसार हमीभाव न मिळाल्याने एकट्या महाराष्ट्रातील सोयाबीन, उडीद, तूर व हरभरा उत्पादकांचे तब्बल ३३५८ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. नीरव मोदीच्या बँक लुटीपुढे हा आकडा किरकोळ वाटत असला तरी कोट्यवधी शेतकऱ्यांची मीठ-मिरची त्यावर अवलंबून आहे, हे लक्षात घेण्याइतपत किमान संवेदनशीलता बाळगावी लागेल.\nढोबळ अंदाजानुसार हमीभाव न मिळाल्याने एकट्या महाराष्ट्रातील सोयाबीन, उडीद, तूर व हरभरा उत्पादकांचे तब्बल ३३५८ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. नीरव मोदीच्या बँक लुटीपुढे हा आकडा किरकोळ वाटत असला तरी कोट्यवधी शेतकऱ्यांची मीठ-मिरची त्यावर अवलंबून आहे, हे लक्षात घेण्याइतपत किमान संवेदनशीलता बाळगावी लागेल.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nफाटलेल्या आभाळाला घोषणांचे ठिगळ\nशनिवार, 10 मार्च 2018\nसरकारच्या आगामी वर्षातील एकूण खर्चाच्या केवळ ६.४३ टक्केच तरतूद कृषिसंलग्न व्यवसायांसाठी करण्यात आलेली आहे, एवढी एकच बाब सरकार शेतीला प्रत्यक्षात किती महत्त्व देते हे समजण्यासाठी पुरेशी आहे.\nसरकारच्या आगामी वर्षातील एकूण खर्चाच्या केवळ ६.४३ टक्केच तरतूद कृषिसंलग्न व्यवसायांसाठी करण्यात आलेली आहे, एवढी एकच बाब सरकार शेतीला प्रत्यक्षात किती महत्त्व देते हे समजण्यासाठी पुरेशी आहे.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nशुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018\nवादाकरिता सरकार दीडपट हमीभाव देईल असे गृहीत धरले, तरी तुरीपासून सोयाबीनपर्यंतच्या सरकारी खरेदीचे देशभर निघालेले धिंडवडे आणि त्यात शेतकऱ्यांची झालेली ससेहोलपट लक्षात घेता हा ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ ठरण्याचीच शक्‍यता अधिक.\nवादाकरिता सरकार दीडपट हमीभाव देईल असे गृहीत धरले, तरी तुरीपासून सोयाबीनपर्यंतच्या सरकारी खरेदीचे देशभर निघालेले धिंडवडे आणि त्यात शेतकऱ्यांची झालेली ससेहोलपट लक्षात घेता हा ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ ठरण्याचीच शक्‍यता अधिक.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nमंगळवार, 19 डिसेंबर 2017\nभाजपविरोधातील असंतोष संघटित करण्यासाठी पाटीदार समाजाचा पाठिंबा मिळवण्याच्या राहुल गांधी यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळाले; पण ते सत्तासोपान चढण्याइतपत पुरेसे ठरले नाही.\nभाजपविरोधातील असंतोष संघटित करण्यासाठी पाटीदार समाजाचा पाठिंबा मिळवण्याच्या राहुल गांधी यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळाले; पण ते सत्तासोपान चढण्याइतपत पुरेसे ठरले नाही.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nशुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017\nआपल्या यंत्रणा इतक्‍या मुजोर बनल्या आहेत, की मानवी जिवाचे मोलही शून्यवत बनले आहे. यवतमाळमध्ये जे काही घडले त्यामध्ये आम्ही नाही आहोत हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पटवून देण्याची अहमहिका या घटनांशी संबंधित प्रत्येकाकडून सुरू आहे.\nआपल्या यंत्रणा इतक्‍या मुजोर बनल्या आहेत, की मानवी जिवाचे मोलही शून्यवत बनले आहे. यवतमाळमध्ये जे काही घडले त्यामध्ये आम्ही नाही आहोत हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पटवून देण्याची अहमहिका या घटनांशी संबंधित प्रत्येकाकडून सुरू आहे.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nशेतीच्या शाश्‍वत विकासाला प्राधान्य\nमंगळवार, 31 ऑक्टोबर 2017\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकार आज (ता. 31) तीन वर्षे पूर्ण करत आहे. या पार्श्‍वभूमीवर \"ऍग्रोवन'ला दिलेल्या मनमोकळ्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारच्या कारकिर्दीचा आढावा घेतानाच आगामी काळातील वाटचालीचा प्राधान्यक्रमही उलगडून दाखवला. जलयुक्त शिवारच्या यशापासून ते कर्जमाफीपर्यंत आणि यवतमाळमधील विषबाधेच्या घटनांपासून ते ऑनलाइन कारभाराचा अवलंब करून भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कृषी क्षेत्रात पारदर्शकता आणण्यापर्यंतच्या विविध विषयांवर श्री. फडणवीस यांनी मनमोकळे भाष्य केले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकार आज (ता. 31) तीन वर्षे पूर्ण करत आहे. या पार्श्‍वभूमीवर \"ऍग्रोवन'ला दिलेल्या मनमोकळ्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारच्या कारकिर्दीचा आढावा घेतानाच आगामी काळातील वाटचालीचा प्राधान्यक्रमही उलगडून दाखवला. जलयुक्त शिवारच्या यशापासून ते कर्जमाफीपर्यंत आणि यवतमाळमधील विषबाधेच्या घटनांपासून ते ऑनलाइन कारभाराचा अवलंब करून भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कृषी क्षेत्रात पारदर्शकता आणण्यापर्यंतच्या विविध विषयांवर श्री. फडणवीस यांनी मनमोकळे भाष्य केले.\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%95.html", "date_download": "2019-01-23T22:31:50Z", "digest": "sha1:W7O76ESIGTO3PS6XYVEQPAMUZGDCNIO5", "length": 23627, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | ना एफआयआर, ना अटक", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » ना एफआयआर, ना अटक\nना एफआयआर, ना अटक\n=मौलाना मसूदप्रकरणी पाकची बनवाबनवी=\nनवी दिल्ली, [१९ जानेवारी] – पठाणकोट येथील वायुसेनेच्या हवाई तळावर गेल्या २ जानेवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझरच्या अटकेबाबत पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. मसूद आणि जैशच्या अनेक अतिरेक्यांना अटक करण्यात आली असल्याचा दावा पाकने केला असतानाच, प्रत्यक्षात त्याला अटक तर दूरच, साधा एफआयआरही दाखल करण्यात आला नसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.\nपठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूदच असल्याचे ठोस पुरावे भारताने पाक सरकारला दिले आहेत. काही मोबाईल क्रमांकही सोपविले. त्यानंतर विदेश सचिव स्तरावरील चर्चा रद्द होण्याच्या भीतीने पाक सरकारने मसूद आणि जैशच्या अन्य अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करण्याचा देखावा रंगविला. भारतानेही या कारवाईवर विश्‍वास ठेवून, सचिव पातळीवरील चर्चा रद्द करण्याऐवजी लांबणीवर टाकली. पाकवर अविश्‍वास करण्याचे काहीच कारण नाही, असे स्वत: केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही स्पष्ट केले. पण, पाकने मात्र सवयीप्रमाणे पुन्हा एकदा आपला रंग दाखविला.\nमसूदविरुद्ध पाक सरकारने काय कारवाई केली, हे जाणून घेण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकमधील आपल्या सूत्रांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे. मसूदविरोधात पठाणकोट हल्ल्याप्रकरणी कोणताही एफआयआर दाखल झालेला नाही आणि त्याला अटक तर सोडाच, नजरकैदही करण्यात आले नाही. नेहमीप्रमाणेच तो मोकळा फिरत आहे, असे गुप्तचर सूत्रांनी सांगितले.\nपाक पोलिसांनी ज्या लोकांना अटक केली आहे, ते जैशचे अतिशय कनिष्ठ स्तरावरील सदस्य असून, त्यांच्याजवळून जी कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत, त्यांचाही पठाणकोट हल्ल्याच्या योजनेशी काहीच संबंध नाही. मसूदविरोधात कोणतीही कारवाई झाली नसतानाही, पाकच्या सुरक्षा यंत्रणांनी मात्र पद्धतशीरपणे तसा प्रचार करून, केवळ भारतीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांची दिशाभूल केली आहे, असे वास्तवही पुढे आले आहे. इतकेच नव्हे, तर अतिरेक्यांजवळ सापडलेले दोन मोबाईल क्रमांक भारताने पाकला दिले. ते कुणाचे आहेत, याचा खुलासाही अद्याप झाला नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (884 of 2453 articles)\n७ महिन्यांपासून नव्हती मिळाली रोहितला शिष्यवृत्ती\n=मृत्युपूर्वी लिहिलेल्या पत्राद्वारे केला खुलासा= हैदराबाद, [१९ जानेवारी] - संशोधन विषयाचा विद्यार्थी असलेला रोहित वेमुला याने हैदराबाद विद्यापीठातील आवारात असलेल्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/48834", "date_download": "2019-01-23T22:33:39Z", "digest": "sha1:WFZ43DQ7SSSNFHDFCG6RJ44BIAGIGSCQ", "length": 7175, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जलरंग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /जलरंग\ncamlin जलरंग वापरुन काढलेले चित्र..\nविनंती : जलरंग चित्रकलेसाठी उत्त्म मार्गदर्षक पुस्तक माहिती असल्यास सुचवा.\nमिलिंद मुळीकांची पुस्तके चांगली आहेत जलरंगांवरची. हे पहा: http://www.jyotsnaprakashan.com/index.php\nधन्यवाद वर्षा. बुकगंगा वर\nबुकगंगा वर ह्याच पुस्तकाचे काही पानं दिलेली पाहिली, खुपच छान ह्या विकांताला \"Watercolour-Milind Mulick\" ची खरेदी नक्की.\nखूपच छान. युरोपिअन चित्रकारांचा प्रभाव जाणावतो अगदी.\nमस्त. नं २ फार आवडले.\nमस्त. नं २ फार आवडले.\nअग्निपंख, छान आहे चित्र. इथे\nअग्निपंख, छान आहे चित्र.\nइथे मायबोलीवर जलरंग कार्यशाळा चालू आहे. त्यातही सहभागी व्हा.\nइथे मायबोलीवर जलरंग कार्यशाळा\nइथे मायबोलीवर जलरंग कार्यशाळा चालू आहे. त्यातही सहभागी व्हा. >>> +१\nजलरंग कार्यशाळेत भाग घ्यायला पाहिजे मस्त आहे..\nछान आलंय. मला वाटतं\nछान आलंय. मला वाटतं सफरचंदासाठी क्रेयॉन्स जास्त योग्य ठरल्या असत्या.\nअग्नीपंख, दोन्ही चित्र खूपच\nअग्नीपंख, दोन्ही चित्र खूपच छान काढली आहेत.\nक्रेयॉन्स जास्त योग्य ठरल्या असत्या.>>\nक्रेयॉन्स मला जास्त आवडत नाही..\nपेन्सिल्स आणि जलरंग जास्त आवडतात\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-february-was-cold-last-four-years-maharashtra-6868", "date_download": "2019-01-23T23:38:58Z", "digest": "sha1:NYJSXT5MLJHPETQ3AX3IDP34FIF35MHM", "length": 17180, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, February was cold on last four years, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचार वर्षांत यंदाचा फेब्रुवारी सर्वांत थंड\nचार वर्षांत यंदाचा फेब्रुवारी सर्वांत थंड\nसोमवार, 26 मार्च 2018\nपुणे : प्रशांत महासागरातील ला-निना स्थिती निवळण्यास सुरवात झाली आहे. तरी समुद्र थंड असल्याने सध्या जागतिक तापमानही कमी आहे. यंदाचा फेब्रुवारी महिना २०१४ पासूनच्या चार वर्षांतील सर्वांत थंड ठरला आहे. तर डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांचा हंगामही चार वर्षांत थंड होता, असे मत अमेरिकेतील नोआ संस्थेच्या राष्ट्रीय पर्यावरणीय माहिती केंद्राच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.\nपुणे : प्रशांत महासागरातील ला-निना स्थिती निवळण्यास सुरवात झाली आहे. तरी समुद्र थंड असल्याने सध्या जागतिक तापमानही कमी आहे. यंदाचा फेब्रुवारी महिना २०१४ पासूनच्या चार वर्षांतील सर्वांत थंड ठरला आहे. तर डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांचा हंगामही चार वर्षांत थंड होता, असे मत अमेरिकेतील नोआ संस्थेच्या राष्ट्रीय पर्यावरणीय माहिती केंद्राच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.\nचार वर्षांत यंदाचा फेब्रुवारी थंड ठरला असला तरी, ‘नोआ’ने केलेल्या विश्‍लेषणानानुसार यंदाच्या फेब्रुवारी महिन्यातील तापमान विसाव्या शतकातील सरासरी (५३.९ अंश फॅरन्हाईट) तापमानापेक्षा १.१७ अंश फॅरेन्हाईटने जास्त आहे. हे १८८० ते २०१८ या १३९ वर्षांतील ११ वे उच्चांकी तापमान ठरले आहे. विसाव्या शतकातील सरासरी तापमानापेक्षा अधिक तापमान नोंदले गेलेल्या ३९८ महिन्यांमध्ये ४२ फेब्रुवारी महिन्यांचा समावेश आहे.\nउत्तर गोलार्धामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी हिवाळा ऋतूचा, तर दक्षिण गोलार्धात उन्हाळा ऋतूचा शेवट होतो. डिसेेंबर ते फेब्रुवारी या हंगामातील जागतिक तापमान २० व्या शतकातील सरासरी (५३.८ अंश फॅरेन्हाईट) तापमानापेक्षा १.२२ अंश फॅरेन्हाईटने अधिक असल्याचे दिसून आले आहे. या हंगामात नोंदले गेलेले तापमान आतापर्यंतचे ८ वे उच्चांकी तापमान ठरले असले, तरी २०१४ पासूनचे सर्वांत थंंड तापमान ठरले असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.\nयंदाच्या फेब्रुवारीत धृवीय प्रदेशातील बर्फाचे अाच्छादन कमी असल्याचे दिसून आले आहे. यात आर्टिक समुद्रात १९९८ ते २०१० या कालावधीतील बर्फ आच्छादनापेक्षा ८.८ टक्क्यांनी कमी बर्फ होते. १९७९ नंतरच्या फेब्रुवारी महिन्यातील हे सर्वांत कमी अाच्छादन आहे. तर अंटार्टिक समुद्रामध्ये बर्फाचे अाच्छादन २५.४ टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले असून, हे आतापर्यंतचे दुसरे सर्वांत कमी बर्फ ठरले आहे. २० आणि २१ फेब्रुवारी रोजी अंटार्टिका समुद्रात आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे तर यंदाच्या वर्षांतील सर्वांत कमी ८ लाख ४२ हजार मैल प्रदेशावर बर्फ होते.\nयंदाच्या फेब्रुवारीतील जमीन आणि समुद्राच्या जागतिक सरासरी तापमानाचा विचार करता आतापर्यंतचे १५ वा उष्ण तापमान ठरले असून, डिसेंबर ते फेब्रुवारी सातवा उष्ण हंगाम ठरला आहे. महिन्यातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आतपर्यंत सातवे उष्ण असून, सहावा उष्ण हंगाम असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.\nसमुद्र पर्यावरण खगोलशास्त्र भारतीय हवामानशास्त्र विभाग हवामान\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nपरोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...\nसांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....\nसाखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे : दुष्काळी स्थितीमुळे साखर...\nनंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...\nॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...\nविदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...\n‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...\nगूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...\nदुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...\nबांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...\nवेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...\nदूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...\nमक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...\nएफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...\nराज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...\nकेळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...\nसुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...\nशेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-01-23T23:01:16Z", "digest": "sha1:CY2XCKLG3XTA73EXB4SAFA5Y5E5LDI5M", "length": 7420, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "षान्शी - विकिपीडिया", "raw_content": "\nषा'न्शी याच्याशी गल्लत करू नका.\nषान्शीचे चीन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १,५६,८०० चौ. किमी (६०,५०० चौ. मैल)\nघनता २१३ /चौ. किमी (५५० /चौ. मैल)\nषान्शी (सोपी चिनी लिपी: 山西; पारंपरिक चिनी लिपी: 山西; फीनयीन: Shānxī; वेड-जाइल्स: Shan-hsi ; उच्चार: षान्शी; अर्थ: पर्वताच्या पश्चिमेकडे ; ) हा चीनच्या उत्तर-मध्य भागाकडील प्रांत आहे. 'षान्शी' या नावाचा अर्थ 'पर्वताच्या पश्चिमेकडील प्रदेश', असा असून हा प्रदेश थायहांग पर्वतरांगेच्या पश्चिम उतारापाशी वसलेला असल्यामुळे त्याला एतदर्थाचे नाव पडले. याच्या पूर्वेस हपै, दक्षिणेस हनान, पश्चिमेस षा'न्शी आणि उत्तरेस आंतरिक मंगोलिया हे चीनमधील महसुली विभाग आहेत. थाय्युआन येथे षान्शीची राजधानी आहे,\nषान्शीजवळच षा'न्शी नावाचा वेगळा प्रांत आहे.\nषान्शी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (च䤿नी मजकूर)\nविकिट्रॅव्हल (इंग्लिश आवृत्ती) - षान्शी पर्यटनाविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)\nचीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग\nनगरपालिका: बीजिंग | चोंगछिंग | त्यांजिन | शांघाय\nप्रांत: आंह्वी | कान्सू | क्वांगतोंग | क्वीचौ | च-च्यांग | च्यांग्सू | च्यांग्शी | चीलिन | छिंगहाय | फूच्यान | युइन्नान | ल्याओनिंग | स-च्वान | षांतोंग | षान्शी | षा'न्शी | हनान | हपै | हाइनान | हूनान | हूपै | हैलोंगच्यांग\nस्वायत्त प्रदेश: आंतरिक मंगोलिया | ग्वांग्शी | तिबेट स्वायत्त प्रदेश | निंग्स्या | शिंच्यांग\nविशेष प्रशासकीय क्षेत्र: मकाओ | हाँग काँग\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१६ रोजी १२:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-mahaved-will-give-correct-information-weather-farmers-maharashtra-8509", "date_download": "2019-01-23T23:18:30Z", "digest": "sha1:ARHZJJF4VT76F2Z2IFIPKNAZ6K7L4PLE", "length": 18829, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, Mahaved will give correct information of weather to farmers, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक हवामानाची सूचना\n‘महावेध’ देणार शेतकऱ्यांना अचूक हवामानाची सूचना\nबुधवार, 23 मे 2018\nमुंबई : लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली आहे. ‘महावेध’ या नावाने स्वयंचलित हवामान यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असून, त्यानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे आणि नुकसान कसे टाळावे याचे तंत्र शेतकऱ्यांना सहज साध्य होणार आहे.\nमुंबई : लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली आहे. ‘महावेध’ या नावाने स्वयंचलित हवामान यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असून, त्यानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे आणि नुकसान कसे टाळावे याचे तंत्र शेतकऱ्यांना सहज साध्य होणार आहे.\n‘‘महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक महसूल मंडळात एक अशी २०६० स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन केली असून, त्याद्वारे गाव स्तरापर्यंतच्या शेतकऱ्याला हवामानाचा अचूक अंदाज आणि माहिती प्राप्त होणार आहे. हवामानाशी संबंधित सूचना आणि अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचावी या उद्देशाने अशी एक विकेंद्रित व्यवस्था उभी करण्याची ही संकल्पना होती’’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nसध्याची हवामानविषयक यंत्रणा संपूर्ण राज्यातील हवामानाची एकत्रित माहिती देण्यापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर हवामानाचे अचूक अंदाज वर्तविणे शक्य होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या गावात काही भागात पाउस तर लगतच्या गावात मात्र कोरडे हवामान एकाच वेळी आढळते. या स्वयंचलित हवामान यंत्रणेमुळे हवामानाशी संबंधित परिपूर्ण आणि अचूक माहिती मिळणार आहे. हवामानाची खरी स्थिती वेळेआधी प्राप्त होत असल्याने शेतकऱ्यांना पावसाचा, गारपिटीचा अंदाज आधीच मिळेल आणि त्यानुसार ते संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाय योजना करू शकतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nही स्वयंचलित हवामान यंत्रणा स्कायमेट या हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या कंपनीच्या सहकार्याने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप पीपीपी तत्त्वावर बसविण्यात आली आहे. सध्या राज्यात हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या आठ मोठ्या कंपन्या आहेत. या स्वयंचलित हवामान यंत्रणेमुळे वाऱ्याची नेमकी गती किती आहे आणि ते कोणत्या दिशेने वाहत आहेत ते कळेल, तसेच हवेतील तापमान, सापेक्ष आर्द्रता पावसाचे प्रमाण, याविषयीची माहिती शेतकऱ्यांनादेखील गावनिहाय कळेल. ज्या ठिकाणी अशी यंत्रणा कार्यरत झाली आहे, तेथे हवामानाची अचूक माहिती प्रत्येक दहा मिनिटांच्या अंतराने एकत्रित करण्याची व्यवस्था पुणे येथील कृषी महाविद्यालयात करण्यात आली आहे. ही माहिती लवकरच शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची व्यवस्था करण्यासाठी योग्य ती पावले आम्ही उचलणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nकृषिमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, की सरकारने यापूर्वीच ‘एम-किसान’ सल्लागार यंत्रणा अमलात आणली असून, त्याद्वारे ५० लाख शेतकऱ्यांपर्यंत मोबाईलच्या माध्यमातून हवामानासंबंधी सामान्य माहिती पोचविली जात आहे. परंतु राज्यात १.३७ कोटी शेतकरी आहेत. त्यापैकी केवळ ५० लाख शेतकरीच या व्यवस्थेवर नोंदले गेले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना ही व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात एलइडी स्क्रीन उभारून त्याद्वारे हवामानाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे, असे श्री. फुंडकर म्हणाले.\nहवामान महाराष्ट्र महावेध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्कायमेट पुणे पांडुरंग फुंडकर शेतकरी ग्रामपंचायत\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nपरोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...\nसांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....\nसाखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे : दुष्काळी स्थितीमुळे साखर...\nनंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...\nॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...\nविदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...\n‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...\nगूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...\nदुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...\nबांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...\nवेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...\nदूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...\nमक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...\nएफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...\nराज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...\nकेळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...\nसुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...\nशेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2019-01-23T22:48:43Z", "digest": "sha1:3UNUAEWL3WXOBF4D6SLOQAGAJ753YMLO", "length": 22848, "nlines": 287, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्यापासून दिल्लीत बैठक", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्यापासून दिल्लीत बैठक\nभाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्यापासून दिल्लीत बैठक\nनवी दिल्ली, [१७ मार्च] – भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या द्विदिवसीय बैठकीला राजधानी दिल्लीत शनिवार १९ मार्चपासून प्रारंभ होत आहे. ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणार्‍या या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.\nजंतरमंतर परिसरातील एनडीएमसीच्या सभागृहात होणार्‍या या बैठकीचे उद्‌घाटन भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते शनिवारी दुपारी ४ वाजता होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने रविवारी या बैठकीचा समारोप होईल. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा बुधवार १६ मार्चला संपला आहेे. त्याहिशेबानेच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.\nराष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर उद्या शुक्रवार १८ मार्चला भाजपा महामंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी १० वाजता भाजपा पदधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राजकीय विषयांवरील अनेक प्रस्ताव पारित करण्यात येणार आहेत. ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या मुद्यांवरही बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीपूर्वी अध्यक्ष अमित शाह पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची पुनर्रचना करण्याचीही शक्यता आहे.\nअमित शाह यांनी आपल्या पहिल्या पूर्ण कालावधीसाठी भाजपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर होणारी भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक आहे. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची याआधीची बैठक बंगळुरू येथे मागील वर्षी म्हणजे एप्रिल २०१५ मध्ये झाली होती. या बैठकीची जय्यत तयारी राजधानीत सुरू आहे. भाजपाचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि अन्य पदाधिकार्‍यांनी गुरुवारी दुपारी एनडीएमसी सेंटरला भेट देऊन बैठकीच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (630 of 2453 articles)\nराज्यसभा कमजोर करण्याचा सरकारचा प्रयत्न: गुलाम नबी\nनवी दिल्ली, [१७ मार्च] - बहुमत नसल्यामुळे राज्यसभेला कमजोर करण्याचा, त्याचे महत्त्व कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/usmanabad/case-murder-wife-husband-got-life-imprisonment/", "date_download": "2019-01-23T23:08:45Z", "digest": "sha1:ERMQ54IGACXGOZGAA7N5D3K3PDIFH36K", "length": 28320, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In The Case Of Murder Of A Wife, The Husband Got Life Imprisonment | चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीची हत्या केल्या प्रकरणी पतीस जन्मठेप | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\n\"फॅसीझमच्या विरोधात पक्षभेद विसरून एकत्र या\"\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nजे. जे. रुग्णालयात समाज सेवा विभाग सुरू\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nचारित्र्याचा संशय घेऊन पत्नीची हत्या केल्या प्रकरणी पतीस जन्मठेप\nचारित्र्याचा संशय घेऊन पत्नीची हत्या केल्या प्रकरणी पतीस जन्मठेप\nचारित्र्यावर संशय घेवून आपल्या पत्नीची हत्या करून पुरावा नष्ट करणा-या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़बी़ साळुंखे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.\nचारित्र्याचा संशय घेऊन पत्नीची हत्या केल्या प्रकरणी पतीस जन्मठेप\nउमरगा (उस्मानाबाद) : चारित्र्यावर संशय घेवून आपल्या पत्नीची हत्या करून पुरावा नष्ट करणा-या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़बी़ साळुंखे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हत्येची घटना उमरगा येथे २०१४ रोजी घडली होती.\nबसवकल्याण तालुक्यातील गदलेगाव येथील ठकुबाई भाऊराव शिंदे यांचे उमरगा येथील महादेव प्रल्हाद मुरमेसोबत १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते़ लग्नानंतर ठकुबाईच्या चारित्र्यावर संशय घेत पती महादेव व त्याचे वडील प्रल्हाद मुरमे हे शारीरिक व मानसिक त्रास देत होते़ त्यातच १७ आॅगस्ट २०१४ रोजी ठकुबाई या घरकाम करीत असताना पती महादेवने कुरापत काढून तिला लाकडाने व स्टीलच्या भांड्याने मारहाण केली़. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या ठकुबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ याप्रकरणी बालाजी शिंदे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात मयताचा पती महादेव व सासरा प्रल्हाद मुरमे यांच्याविरुद्ध तक्रार दिली़ त्यानुसार दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nया प्रकरणाचा तपास विलास गोबाडे यांनी करुन अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. दरम्यान, दुसरा आरोपी प्रल्हाद मुरमेचा मृत्यू झाला़ याप्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण झाली़ यात उपलब्ध पुरावे, साक्षी व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एस़एम़ देशपांडे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस़बी़ साळुंखे यांनी आरोपी महादेव मुरमे यास कलम ३०२ अन्वये दोषी धरुन जन्मठेप व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी ७ वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंड ठोठावला़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउस्मानाबाद जिल्ह्यात मागासवर्गीय विकास योजनेची पावणेतीनशे कामे अर्धवट अवस्थेत तर २३४ कामांना सुरूवातच नाही\nकळंब परिसरातील भूखंड खरेदी-विक्री रडारवर ; अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश\nविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी सहा जणाविरूध्द गुन्हा\nउस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सात अभियंते अडकले चौकशीच्या फेऱ्यात \nऊस तोडणीत दिरंगाई झाल्याने संतप्त शेतकरी करणार ऊसाची होळी; कारखाने, अधिकाऱ्यांना दिले निमंत्रण\nउस्मानाबाद जिल्ह्यातील दीड हजार दूध संस्था अवसायानात \nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/news-about-maharashtra-legislative-council/", "date_download": "2019-01-23T22:21:44Z", "digest": "sha1:VRRSNB4BTNLMZQYZISUAHVI7BKE2FONN", "length": 7811, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिक्षक मतदारांच्या नाराजीचा फटका कुणाला बसणार?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिक्षक मतदारांच्या नाराजीचा फटका कुणाला बसणार\nमुंबई : शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. मुंबईमध्ये शिक्षक व पदवीधर तर कोकण मध्ये पदवीधर आणि नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत.\nया चारही मतदारसंघाचे विश्लेषण केले. तर दहा ते पंधरा टक्के शिक्षक मतदार ‘पदवीधर मतदार संघात’, मतदान करणार आहेत. आणि ‘शिक्षक मतदारसंघात’ हाच आकडा शंभर टक्के असणार आहे.\nपंकजा मुंडेंना आज मंत्रालयात अडवलं, उद्या सरकार येण्यापासून…\nआमदाराच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याने दिला…\nइतक्या मोठ्या प्रमाणात मतदारसंघ प्रभावित करणारा हा घटक शिक्षण विभागाशी संबंधित दररोज बदलणाऱ्या धोरणांवर प्रचंड नाराज असल्याचे एकंदरीत चित्र आहे. शिक्षकांची प्रचंड वाढलेली शाळाबाह्य कामे, ऑनलाइन-ऑफलाईन कामांचा अतिरेक, विना-अनुदानितच्या समस्या, शिक्षण विभागाच्या पेटाऱ्यातून दररोज येणारे नवीन निर्णय, वेतनश्रेणीबाबतचा २३/१० चा निर्णय असे अनेक निर्णय नाराजीत अजून भर घालत आहेत. तसेच संबंधित विभागाच्या ‘मोठ्या साहेबांकडून’ अनेकदा होणाऱ्या अरेरावीबाबत दबक्या आवाजात चर्चा देखील शिक्षकांमध्ये रंगत आहेत.\nएकंदरीत, शिक्षक वर्गामध्ये सध्याच्या मंत्र्यांबाबत नाराजीचा सूर उमटत आहे, त्याचा मोठा फटका या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता शैक्षणिक वर्तुळात वर्तवली जात आहे.\nपंकजा मुंडेंना आज मंत्रालयात अडवलं, उद्या सरकार येण्यापासून अडवू\nआमदाराच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याने दिला मुख्यमंत्र्यांना आत्महत्येचा इशारा\nत्यावेळी मोठा भाऊ म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता तर आज चित्र वेगळ असतं…\nचंद्रभागा नदीतील सांडपाण्यासाठी एकात्मिक प्रकल्प : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकुटुंबीयांना मानसिक त्रासातून जावं लागत आहे – पंकजा मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने इव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकरने केला होता.…\nउद्धव ठाकरे लाचारी पत्करून सरकारमध्ये\nनवलेंना दणका ; सिंहगडच्या विश्वस्थ पदावरून हटवले\nपक्षाने दिली प्रियांका गांधी यांच्यावर मोठी जबाबदारी\nभारतातील EVM सुरक्षित,छेडछाड होऊ शकत नाही : निवडणूक आयोग\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://videokavita.wordpress.com/2013/04/", "date_download": "2019-01-23T22:52:44Z", "digest": "sha1:6EWPN6RW3UFNN5TXCISUYZG2QBYD5L2Z", "length": 3953, "nlines": 90, "source_domain": "videokavita.wordpress.com", "title": "एप्रिल | 2013 | Marathi Kavita", "raw_content": "\nशिक्षणाचे ’बाजारीकरण’: एक मीमांसा भाग १\nशिक्षणाचे ’बाजारीकरण’: एक मीमांसा भाग १ सार्वजनिक विषयांवर चर्चा सुरु झाली की ती ’बाजारीकरणा’कडे वळली नाही तर नवलच शिक्षणाचे/ स्वास्थ्यसेवांचे/राजकारणाचे ’बाजारीकरण’ यामुळे समाज अधोगतीला जाणार, असं ठरलेलं भाकित चर्चा करणारे मध्यमवर्गीय नोकरपेशे असतांना व्यापाराबद्दल तिटकारा व्यक्त होणारच. बहुतेक सर्व … Continue reading →\nगजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती\nPrakash Kadam च्यावर नात्यांचं वास्तव\nProf R R Kelkar च्यावर एकटेपणा व स्वातंत्र्य\nbashingbal च्यावर Marathi song माझं एक स्वप्न आह…\nMarathi Balgit वांगं… च्यावर वांग नको गं आई\nmarathi च्यावर जोगवा सैनिकाचा Jogawa Sainikaa…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/ashti-witness-unseasonal-rain-44864", "date_download": "2019-01-23T23:17:44Z", "digest": "sha1:JJJPKLFFTEJEWVY2BRLIH4MOS6QJ2VMT", "length": 10510, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "ashti witness unseasonal rain आष्टीत अवकाळी पाऊस | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 13 मे 2017\nतावरणातील आर्द्रतेमुळे घामाच्या धारा सहन करणारे आष्टीकर पावसाची प्रतीक्षा करत होते. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता वाजता ढग दाटुन आले अन्‌ वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला\nआष्टी - आठवडाभर कडक उन्हासह ढगाळ वातावरणामुळे उकाड्याने घामाघूम झालेल्या आष्टीकरांना शुक्रवारी (ता. 12) दुपारी अडीचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अर्धा तास झालेल्या अवकाळी पावसाने तात्पुरता दिलासा मिळाला.\nआष्टी शहरासह तालुक्‍यात गेला आठवडाभर सकाळी उन्हाच्या चटक्‍यानंतर सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत होते. वातावरणातील आर्द्रतेमुळे घामाच्या धारा सहन करणारे आष्टीकर पावसाची प्रतीक्षा करत होते. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता वाजता ढग दाटुन आले अन्‌ वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. सुमारे अर्धा तास दमदार हजेरी लावल्यानंतर थोडा वेळ रिमझीम पाऊस सुरूच होती. शहरातील भाजीमंडई चौक, आनंदऋषीजी चौक, शनी चौक, शिवाजी चौक आदी भागांत पाणी साचले होते.\nभाडळे खोऱ्यातून स्थलांतर सुरू\nकोरेगाव - दुष्काळामुळे तालुक्‍याच्या पूर्वेकडील भाडळे खोऱ्यातील चार-पाच गावांमध्ये लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न गंभीर बनू लागला आहे. खरीप हंगाम...\nसटाणा शहरात पंधरा ते अठरा दिवसाआड पाणीपुरवठा\nसटाणा : गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे ऐन हिवाळ्यात सटाणा शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या आरम व गिरणा नद्या कोरड्याठाक झाल्या असून पालिकेच्या...\nदुष्काळ जाहीर झाला; उपाययोजना कधी\nब्रह्मपुरी (सोलापूर) : मंगलवेढा तालुक्यातील दुष्काळीजन्य भागातील परिस्थितीत पाणी आणि चाराटंचाईच्या स्थितीत बागा जगवायच्या कशा व जनावरला काय...\nराज्यात उसाचे ५६८ लाख टन गाळप\n६०.८२ लाख टन साखर उत्पादन; उताऱ्यात ०.१५ टक्‍क्‍याने वाढ भवानीनगर - राज्यात आजअखेर १९१ साखर कारखान्यांनी दैनंदिन ७ लाख टनांच्या गाळप क्षमतेने...\nमराठवाड्यातील ६५ तालुक्‍यांत भूजल पातळीत घट\nऔरंगाबाद - दरवर्षी अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाट्याला यंदाही दुष्काळाशी दोन होत करण्याची वेळ आली आहे. पिके हातची गेल्याने शेतकरी,...\nविदर्भात वादळी पावसाची शक्‍यता\nमुंबई - राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 24 ते 26 जानेवारी दरम्यान विदर्भात (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/drought-situation-worsens-nanded-marathwada-45287", "date_download": "2019-01-23T22:28:56Z", "digest": "sha1:YBBGZIMYPJABX6U3IW5WTVF7PREQZYS6", "length": 15175, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Drought like situation worsens in Nanded, Marathwada चाराटंचाईमुळे नांदेडमध्ये जनावरांना प्लास्टिक खाण्याची वेळ | eSakal", "raw_content": "\nचाराटंचाईमुळे नांदेडमध्ये जनावरांना प्लास्टिक खाण्याची वेळ\nसोमवार, 15 मे 2017\nआपल्या शेतात नगदी पीक म्हणून कपाशी व सोयाबीन घेतले जात आहे. बाहेरगावाहून चारा विक्री करून आणला जात आहे. परंतु त्यालाही मर्यादा येत असल्याने दुभत्या जनावरांना पुरेशा प्रमाणात चारा मिळत नसल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे. म्हणून, काही पशुपालक आपली जनावरे मोकाट सोडून देत आहेत.\nनांदेड : जिल्ह्यात पाणीटंचाई उग्ररूप धारण करीत आहे. शहरातील काही प्रभागांत तसेच ग्रामीण भागांत सर्वच ठिकाणी एका हंडाभर पाण्यासाठी गावकोसापासून कोसो दूर जावे लागत आहे. याचा फटका जनावरांनाही बसत आहे. पाणी तर सोडाच चाराटंचाईमुळे जनावरांना कचऱ्यातील प्लास्टिकवर आपली भूक भागवावी लागत आहे.\nपाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील अनेक गावांत ग्रामस्थांसह मुक्‍या जनावरांनाही आपली तहान भागविण्यासाठी अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. त्यातच चाराटंचाईदेखील निर्माण झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी निर्माण झालेले आहे. याचा फटकाही जनावरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्यामुळे गावे व शहरात रस्त्यालगतच्या भोजनालय व चहा टपरीजवळ पडलेले खरडे, प्लास्टिकच्या पिशव्यांतील शिळे अन्न, भाजीपाल्याच्या दांड्या दुभती जनावरेही खात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.\nजिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायही करतात. ज्यांच्याजवळ शेती नाही, तेही दुग्धव्यवसायातून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यामुळे पशुधन असलेल्यांची संख्याही मोठी आहे.\nपरंतु पावसाच्या असमतोलमुळे ज्वारीचे पीक व चारा निघणाऱ्या पिकांचे उत्पादन घटल्याने सर्वत्र चाराटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे आपल्या दुभत्या जनावरांना चारा म्हणून काय द्यावे, असा प्रश्‍नही पशुपालकांसमोर निर्माण झाला आहे.\nपूर्वी शेतात निघणाऱ्या ज्वारीचा कडबा जनावरांना चारा म्हणून वापरला जात होता. परंतु बदलत्या काळात शेतात राबणारे सालगडीही आता ज्वारी न घेता रोखठोक पैशांची मागणी करीत असल्याने शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेणेच बंद केलेले आहे.\nशिवाय आता आपल्या शेतात नगदी पीक म्हणून कपाशी व सोयाबीन घेतले जात आहे. बाहेरगावाहून चारा विक्री करून आणला जात आहे. परंतु त्यालाही मर्यादा येत असल्याने दुभत्या जनावरांना पुरेशा प्रमाणात चारा मिळत नसल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे. म्हणून, काही पशुपालक आपली जनावरे मोकाट सोडून देत आहेत. ही जनावरे चाऱ्याच्या शोधात भटकताना जिल्ह्यातील शहरे व गावांमधील भोजनालये, चहाची टपरी, हॉटेल्स, बाजारपेठा आदी परिसरात फिरताना रस्त्यावर पडलेले खरडे, प्लास्टिकच्या पिशव्यांत भरलेले शिळे अन्न खात आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.\nयावर शासनाने तसेच स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया पशुपालकांनी 'सकाळ'कडे व्यक्त केल्या.\nपाणी आरक्षणासाठी देशातील पहिले फोन आंदोलन\nसोलापूर : टाटा व कोयना धरणातील हक्काच्या पाण्यासाठी 28 जानेवारी रोजी दुपारी चार वाजल्यापासून राज्यातील हजारो नागरीक मुख्यमंत्री आणि...\nसटाणा शहरात पंधरा ते अठरा दिवसाआड पाणीपुरवठा\nसटाणा : गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे ऐन हिवाळ्यात सटाणा शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या आरम व गिरणा नद्या कोरड्याठाक झाल्या असून पालिकेच्या...\nमराठवाड्यातील ६५ तालुक्‍यांत भूजल पातळीत घट\nऔरंगाबाद - दरवर्षी अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाट्याला यंदाही दुष्काळाशी दोन होत करण्याची वेळ आली आहे. पिके हातची गेल्याने शेतकरी,...\nचंदन तस्करांची टोळी नांदेडमध्ये जेरबंद\nनांदेड : हैद्राबादकडे एका महिंद्रा पीक गाडीतून जाणारे नऊ लाख ३० हजाराचे साडेचारशे क्विंटल चंदन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी पाठलाग करून जप्त...\nनांदेड : अट्टल चोरांची टोळी जेरबंद\nनांदेड : नांदेड व पुणे शहरात बॅग लिफ्टींग करणारी अट्टल चोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह साडेबारा...\nआरएसएस प्रणित भाजप सरकार देशावरील संकट : कवाडे\nनांदेड : देशातील आरएसएसप्रणीत भाजपा सरकार हे देशावरील व संविधानावरील भयानक संकट आहे. हे सरकार आणीबाणी आणु पहात आहे. अशा या असंहिष्णुतावादी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ground-water-level-14-thousand-villages-worst-condition-maharashtra-13126", "date_download": "2019-01-23T23:36:48Z", "digest": "sha1:4QGHACV3LWHGRPKYVA5EB43CRPUIYVCS", "length": 19795, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, ground water level in 14 thousand villages at worst condition, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचौदा हजार गावांमधील भूजल पातळी चिंताजनक\nचौदा हजार गावांमधील भूजल पातळी चिंताजनक\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nमुंबई : राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या भूजल पातळीसंदर्भातील अहवालात गेल्या पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत सध्या राज्यातील एकूण ३५३ तालुक्यांपैकी २५२ तालुक्यांमधील १३ हजार ९८४ गावांतील भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आली आहे. त्यापैकी ३ हजार ३४२ गावांमध्ये तर ही घट ३ मीटरपेक्षा जास्त, ३ हजार ४३० गावांमध्ये २ ते ३ मीटर आणि ७ हजार २१२ गावांमध्ये १ ते २ मीटरने भूजल पातळी घटली आहे.\nमुंबई : राज्य सरकारच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या भूजल पातळीसंदर्भातील अहवालात गेल्या पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत सध्या राज्यातील एकूण ३५३ तालुक्यांपैकी २५२ तालुक्यांमधील १३ हजार ९८४ गावांतील भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आली आहे. त्यापैकी ३ हजार ३४२ गावांमध्ये तर ही घट ३ मीटरपेक्षा जास्त, ३ हजार ४३० गावांमध्ये २ ते ३ मीटर आणि ७ हजार २१२ गावांमध्ये १ ते २ मीटरने भूजल पातळी घटली आहे.\nदरम्यान, या मुद्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने सरकारला घेरले असून जलयुक्त शिवारच्या कामांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तसेच यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत जलयुक्त शिवारमधील गैरव्यवहाराची न्यायालयीन चौकशी आणि त्रयस्थ संस्थेमार्फत फेरऑडिट करण्याची मागणी केली आहे.\nराज्यात जलयुक्त शिवार योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. श्री. सावंत पुढे म्हणाले, की राज्य सरकारला भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून वेळोवेळी राज्यातील भूजल पातळीच्या संदर्भातील अहवाल देण्यात येतो. सप्टेंबर २०१८ च्या अखेरीस व ऑक्टोबर महिन्यात सदर यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nगेल्या पाच वषार्षांपूर्वीच्या तुलनेत राज्यातील एकूण ३५३ तालुक्यांपैकी २५२ तालुक्यांमधील १३ हजार ९८४ गावांतील भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आली आहे. त्यापैकी ३ हजार ३४२ गावांमध्ये ३ मीटरपेक्षा जास्त, ३ हजार ४३० गावांमध्ये २ ते ३ मीटर व ७ हजार २१२ गावांमध्ये १ ते २ मीटरने भूजल पातळी घटली आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना भ्रष्टाचाराचा मालयुक्त शिवार झाली आहे, अशी टीका करताना यातून भाजपचे नेते व भाजपशी संबंधित ठेकेदार यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. जलयुक्त शिवाराच्या कामांची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे तसेच सरकारने दुष्काळ मुक्त म्हणून जाहीर केलेल्या १६ हजार गावे व दुष्काळ मुक्तीच्या मार्गावर असलेल्या ९ हजार गावांचे नावे तात्काळ जाहीर करावीत अशी मागणी त्यांनी केली.\nराज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेसाठी आजवर ७ हजार ४५९ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या अभियानाअंतर्गत ५ लाख ४१ हजार ९१ कामे पूर्ण झाली व २० हजार ४२० कामे प्रगतिपथावर आहेत असे सांगितले जाते. तसेच या अभियानामुळे टँकरच्या संख्येत ८० टक्के घट झाल्याचा शासनाचा दावा आहे. पण यंदा ऑक्टोबर महिन्यातच राज्याच्या विविध भागात शेकडो टँकर सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे बोलताना महाराष्ट्रातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत व ९ हजार गावे दुष्काळ मुक्त होण्याच्या मार्गावर आहेत असे जाहीर केले. यंदा राज्यात जवळपास २०१ तालुक्यांतील किमान २० हजार गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे.\n‘जलयुक्त’चे फेरऑडिट करा ः मुंडे\nजलयुक्त शिवार योजनेवर कोट्यवधींचा खर्च करूनही 252 तालुक्यांतल्या 14 हजार गावांच्या भूजलपातळीत एक मीटरपेक्षाही अधिक झालेली घट चिंताजनक असून याने जलयुक्त शिवार योजनेतल्या भ्रष्टचारावर शिक्कामोर्तब झाले आहे. जलयुक्त शिवार योजनेत सहभागी संस्थेकडूनच योजनांचे ऑडिट करून घेणे म्हणजे भ्रष्टाचार लपवणे आणि भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचा प्रकार असल्याचे सांगून जलयुक्त शिवार योजनेचे सर्वंकष फेरऑडिट त्रयस्थ नामांकित संस्थेकडून केले जावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.\nविकास काँग्रेस राष्ट्रवाद जलयुक्त शिवार गैरव्यवहार भ्रष्टाचार दुष्काळ नरेंद्र मोदी महाराष्ट्र धनंजय मुंडे\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nपरोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...\nसांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....\nसाखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे : दुष्काळी स्थितीमुळे साखर...\nनंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...\nॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...\nविदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...\n‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...\nगूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...\nदुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...\nबांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...\nवेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...\nदूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...\nमक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...\nएफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...\nराज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...\nकेळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...\nसुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...\nशेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AE/", "date_download": "2019-01-23T22:12:40Z", "digest": "sha1:6MTDJULTPGW3LAU35EKP4GNAXWJJ47DS", "length": 8934, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चैतन्य विद्यालयात पालक मेळावा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचैतन्य विद्यालयात पालक मेळावा\nओतूर-ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालयात इयत्ता 5वी ते 10वी मधील विद्यार्थ्यांच्या पालक व शिक्षक मेळाव्याचे आयोजन दोन सत्रांत केल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ फापाळे यांनी दिली. भाऊसाहेब खाडे व मिलिंद खेत्री यांनी प्रास्ताविकात शाळेच्या प्रगतीचा आढावा दिला. विद्यालयात होत असलेल्या विविध परीक्षा, उपक्रम व शैक्षणिक दर्जा या विषयी माहिती दिली. मंगेश तांबे व शिल्पा भालेराव यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले.\nविद्यार्थ्यांचा आहार, आरोग्य, शिस्त, संस्कार व उपस्थिती याविषयी प्रतिक अकोलकर व लक्ष्मण दुडे तर अभ्यासाच्या सवयी, वेळापत्रक, शैक्षणिक सहल या विषयावर शरद माळवे व सोनाली माळवे यांनी मार्गदर्शन केले. गणवेश, दप्तराचे ओझे, वार्षिक नियोजन व मूल्यमापन या विषयांवर ब्रम्हदेव घोडके व विशाल चौधरी यांनी पालकांना मार्गदर्शन केले. पालक मनोगतात डॉ. सविता फलके, अजित पानसरे, भिवा माळवे, डॉ. सुलक्षणा कुटे, राजेंद्र गायकवाड, गणपत डोंगरे आदी पालकांनी शाळेतून मिळणारे शिक्षण दर्जेदार आहे. चांगले संस्कार विद्यार्थ्यांवर करून एक चांगला सुजाण नागरिक घडविण्याचे काम विद्यालय करत आहे. पालक- शिक्षक व विद्यार्थी यांचा सुसंवाद होणे गरजेचे आहे. पालक उद्‌बोधन वर्ग द्यावेत, प्रत्येक विद्यार्थी एक आदर्श नागरिक होणे हे प्रत्येक पालकाचे उद्विष्ट असे आवश्‍यक आहे, त्यासाठी पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे अशी मते व्यक्त केली. या सभेस संजय ढमढेरे, ज्ञानेश्वर पानसरे, प्रदिप गाढवे, पंकज घोलप, सोनाली कांबळे व बहुसंख्येने पालक उपस्थित होते. या पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन पालक शिक्षक सभेचे सचिव अजित डांगे व संतोष कांबळे यांनी केले. विठ्ठल डुंबरे, गोपाळ डुंबरे यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%95/", "date_download": "2019-01-23T22:48:38Z", "digest": "sha1:EJYCX4OHRNRUXUUXRNJXYIEDIHYWDMMY", "length": 6841, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठा समाजाचे आजपासून चक्री उपोषण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमराठा समाजाचे आजपासून चक्री उपोषण\nपुणे, दि. 19 – आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांनी बेमुदत चक्री उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. हे उपोषण दि. 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.\nमराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्यावतीने या उपोषणाचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यात हे आंदोलन विभागीय कार्यालयासमोर सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार केव्हा मुख्यमंत्र्यानी लेखी द्यावे, अशी मागणी मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे.\nकाही दिवसांपूर्वी झालेल्या मराठा समाज आंदोलनांमध्ये काही विघातक वृत्तीचे लोक घुसले होते. त्यामुळे यापुढील आंदोलने ही रस्त्यावर उतरून न करता शांततेच्या मार्गाने करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने घेण्यात आला आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर हे आंदोलन सुरू होणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/chokkalingam-only-47-percent-workforce-four-talukas-are-process-computerization-gudi-padva/", "date_download": "2019-01-23T23:13:51Z", "digest": "sha1:PPWLFXKK3LWN47XNTTCHC57K3WHZUHRH", "length": 30123, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गुरुवार २४ जानेवारी २०१९", "raw_content": "\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nचोक्कलिंगम : चार तालुक्यांत फक्त ४७ टक्केच कामकाज सातबारा संगणकीकरणाला गुढीपाडव्याचा मुहूर्त\nचोक्कलिंगम : चार तालुक्यांत फक्त ४७ टक्केच कामकाज सातबारा संगणकीकरणाला गुढीपाडव्याचा मुहूर्त | Lokmat.com\nचोक्कलिंगम : चार तालुक्यांत फक्त ४७ टक्केच कामकाज सातबारा संगणकीकरणाला गुढीपाडव्याचा मुहूर्त\nनाशिक : संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करण्याच्या कामात चार तालुक्यांत ४७ टक्केच काम झाल्याबद्दल आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nचोक्कलिंगम : चार तालुक्यांत फक्त ४७ टक्केच कामकाज सातबारा संगणकीकरणाला गुढीपाडव्याचा मुहूर्त\nठळक मुद्देआॅफलाइन काम करण्याचा सल्लासर्व्हरचा प्रश्न निर्माण\nनाशिक : संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करण्याच्या कामात चार तालुक्यांत जेमतेम ४७ टक्केच काम झाल्याबद्दल जमाबंदी आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत, गुढीपाडव्याच्या मुहूर्तापर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांना दिल्या आहेत. ज्या तालुक्यात सर्व्हरचा वा रेंजचा प्रश्न येत असेल त्याठिकाणी आॅफलाइन काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. नाशिक तालुक्यात सव्वादोन लाख खातेदारांची संख्या असल्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्व तलाठ्यांकडून काम पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले, तर अन्य तालुक्यांत सर्व्हर डाउनमुळे तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे काम मंदगतीने होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. चोक्कलिंगम यांनी ज्या चार तालुक्यांत कामाची मंदगती आहे अशा तालुक्यांमध्ये जलदगतीने कामे करण्याची सूचना केली तसेच सर्व्हर डाउनबद्दल यापूर्वीही नाशिक जिल्ह्णातून तक्रार करण्यात आल्याचे पाहून ज्या ज्या ठिकाणी सर्व्हरचा प्रश्न निर्माण होईल तेथे आॅफलाइन काम करण्यात यावे, असे सूचित केले. मार्च महिन्यापर्यंत सातबारा संगणकीयकरणाचे काम पूर्ण करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून त्याचे वाटप सुरू करण्यात यावे, असेही चोक्कलिंगम म्हणाले. सध्या सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण होऊन रिइडीटचे काम केले जात आहे. रिइडीटमध्ये संगणकीय सातबारा उताºयात निदर्शनास आलेल्या चुका दुरुस्त केल्या जातात. नाशिक तालुक्यात सर्वाधिक खातेदार असल्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्व तलाठी, मंडळ अधिकारी दररोज आठ तास एकाच ठिकाणी बसून सातबारा संगणकीयकरणाचे काम करीत असून, सर्व्हरचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे आॅफलाइन काम केले जात आहे. चोक्कलिंगम यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून सातबारा संगणकीकरणाच्या कामकाजाची प्रगती जाणून घेतली. नाशिक जिल्ह्यातील ११ तालुक्यांत सातबारा संगणकीकरणातील चुका दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाले असून, त्या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात संगणकीय सातबारा उतारा वाटपही केले जात आहे. परंतु मालेगाव, नाशिक, नांदगाव, निफाड या चारही तालुक्यांत मात्र जेमतेम ४७ टक्केच काम झाल्याचे सांगण्यात आले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय\nघरकूल योजनेच्या लाभार्थींचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण\nवीज दरवाढीच्या विरोधात १५ जानेवारीस ‘रास्ता रोको’\nआयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार ; जिल्हाधिकारी आले अडचणीत\nविल्होळीला ‘व्हीव्ही पॅट’चे प्रात्यक्षिक\nसटाणा तहसीलसमोर कोतवालांचे आंदोलन\nजिल्हा कॉँग्रेस अध्यक्षपदी तुषार शेवाळे\nनाशिक विभागीय शिक्षण उपसंचालकावर गुन्हा\nदोन हजार ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा\nस्ट्रॉबेरीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना उभारी\nडांबर चोरीप्रकरणी सहा अटकेत\nदाणी यांच्या प्रेरणेनेच महिलांचा वाढला सहभाग : रावसाहेब कसबे\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2121-myanatun-usale-talvarichi-paat-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2019-01-23T23:25:49Z", "digest": "sha1:ULAX5JJ55IGYPHIXWBPFSJ6QPXPM76YA", "length": 3443, "nlines": 64, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Myanatun Usale Talvarichi Paat / म्यानातून उसळे तरवारीची पात - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nMyanatun Usale Talvarichi Paat / म्यानातून उसळे तरवारीची पात\nम्यानातून उसळे तरवारीची पात\nवेडात मराठे वीर दौडले सात\nते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले\nसरदार सहा सरसावुनि उठले शेले\nरिकबीत टाकले पाय, झेलले भाले\nउसळले धुळीचे मेघ सात निमिषात\nआश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना\nअपमान बुजविण्या सात अर्पुनी माना\nछावणीत शिरले थेट भेट गनिमांना\nकोसळल्या उल्का जळत सात दर्यात\nखालून आग, वर आग, आग बाजूंनी\nसमशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी\nगदीर्त लोपले सात जीव ते मानी\nखग सात जळाले अभिमानी वणव्यात\nदगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा\nओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा\nक्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा\nअद्याप विराणी कुणी वार्‍यावर गात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hair-treatment/floid-hair+hair-treatment-price-list.html", "date_download": "2019-01-23T22:20:10Z", "digest": "sha1:2AW73K7Q255QEF743VP7ACEJDZCUNBGP", "length": 14168, "nlines": 313, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फ्लॉइड हेअर हेअर ट्रीटमेंट किंमत India मध्ये 24 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफ्लॉइड हेअर हेअर ट्रीटमेंट Indiaकिंमत\nIndia 2019 फ्लॉइड हेअर हेअर ट्रीटमेंट\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nफ्लॉइड हेअर हेअर ट्रीटमेंट दर India मध्ये 24 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण फ्लॉइड हेअर हेअर ट्रीटमेंट समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन फ्लॉइड हेअर टॉनिक तिगॆललो फॉर कलर प्रोटेक्टिव 400 M&L आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Purplle, Flipkart, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी फ्लॉइड हेअर हेअर ट्रीटमेंट\nकिंमत फ्लॉइड हेअर हेअर ट्रीटमेंट आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन फ्लॉइड हेअर टॉनिक तिगॆललो फॉर कलर प्रोटेक्टिव 400 M&L Rs. 723 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.686 येथे आपल्याला फ्लॉइड हेअर टॉनिक फॉर ट्रीटमेंट 125 M&L उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nकुलसुम स काय कल्प\nदाबावे रस 500 1000\nशीर्ष 10फ्लॉइड हेअर हेअर ट्रीटमेंट\nताज्याफ्लॉइड हेअर हेअर ट्रीटमेंट\nफ्लॉइड हेअर टॉनिक तिगॆललो फॉर कलर प्रोटेक्टिव 400 M&L\nफ्लॉइड हेअर टॉनिक फॉर ट्रीटमेंट 125 M&L\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/sindhudurga/and-twenty-years-later-mithabaos-old-age-came-fireplace/", "date_download": "2019-01-23T23:11:23Z", "digest": "sha1:6XT6Y2QQ4D6MBEUFLHOKWJQTXOLOSSYY", "length": 35217, "nlines": 415, "source_domain": "www.lokmat.com", "title": "... And Twenty Years Later, Mithabao'S Old Age Came To The Fireplace ... | ...आणि बीस साल बाद मिठबांवचा म्हातारा शेकोटीला आला... | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\n...आणि बीस साल बाद मिठबांवचा म्हातारा शेकोटीला आला...\n...आणि बीस साल बाद मिठबांवचा म्हातारा शेकोटीला आला... | Lokmat.com\n...आणि बीस साल बाद मिठबांवचा म्हातारा शेकोटीला आला...\nमिठबांवचा म्हातारा शिकोटीला आला.....म्हाताऱ्याचा कुत्रा शिकोटोला आला....कुत्र्याची शेपटी शेकोटीला आली... ऐशी खीर पकाऐंगे....सारे मिलकर खाऐंगे.... असे म्हणत नाचत बागडत ते पुन्हा मिठबांव आले.... लहान मुलांप्रमाणे नाचले आणि थेट शेकोटीच्या कार्यक्रमातही पोहोचले...... ते होते तर कोण जवळपास ४० वर्ष वय पार केलेले ते राज्यभरातून आलेले शिक्षक होते.\nमिठबांव डी.एड कॉलेज चे १९९३ ते १९९९ चे माजी प्रशिक्षणार्थी आपल्या सेवानिवृत्त प्रा. संकपाळ, प्रा. मोहिते, प्रा. बारदेस्कर, प्रा. मालंडकर यांच्या सोबत एकत्र आले.\nठळक मुद्देमिठबांव नगरीत भरला गुरूशिष्याचा अनोखा मेळा २४-२५ वर्षापूर्वीच्या आठवणींना दिला उजाळा राज्यभरातील प्रशिक्षणार्थीनी एकत्र येत अनुभवला त्याकाळचा आनंदसंयुक्त महाराष्ट्र मिठबांवमध्ये, हालग्याच्या ठेक्यावर नाचत रॅली\nमिठबांव (सिंधुदुर्ग) : मिठबांवचा म्हातारा शिकोटीला आला.....म्हाताऱ्याचा कुत्रा शिकोटोला आला....कुत्र्याची शेपटी शेकोटीला आली... ऐशी खीर पकाऐंगे....सारे मिलकर खाऐंगे.... असे म्हणत नाचत बागडत ते पुन्हा मिठबांव आले.... लहान मुलांप्रमाणे नाचले आणि थेट शेकोटीच्या कार्यक्रमातही पोहोचले...... ते होते तर कोण जवळपास ४० वर्ष वय पार केलेले ते राज्यभरातून आलेले शिक्षक होते.\nमिठबांव अध्यापक विद्यालयात शिक्षकी पेशाचे प्रशिक्षण घेऊन गेलेल्या शिक्षकांचा व त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या बीस साल बाद अनोख्या स्नेहमेळाव्याचे ते निमित्त होते. सन १९९३ ते सन १९९९ सालातील तब्बल सहा बॅचच्या अध्यापक विद्यालय मिठबांवच्या माजी प्रशिक्षणार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जुन्या आठवणी जाग्या करताना राज्यभरातून आलेले शिक्षक सहभागी झाले होते.\nबीड येथून आलेल्या हालग्या कडाडल्या...विदर्भ, मराठवाडा प.महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेले सवंगड्यांनी हालग्याच्या ठेक्यावर नाचत रॅलीद्वारे सर्वांनी मिठबांवची आराध्य देवता श्री रामेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर या स्नेह मेळाव्याचा प्रारंभ झाला.\nत्यानंतर क्षा.म.स.शिक्षण संस्थेचे संस्थापक कै. रा.का. शिरोडकर व एच.डी. गावकर, माजी प्राचार्य तथा शिक्षण तज्ज्ञ आर. आर. लोके यांच्या प्रतिमेला पुष्पहार संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद फाटक व एम.के.लोके यांच्या शुभहस्ते घालून तर व्ही.एस.डगरे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.\nयाप्रसंगी व्यासपीठावर क्षा.म.स. शिक्षण संस्था मुंबई अध्यक्ष श्रीपाद फाटक, पदाधिकारी एम.के. लोके, .व्ही. एस. डगरे, बी. के. चव्हाण, प्राचार्य एल.एस. संकपाळ, एस.बी. सकपाळ, एच.आर. मोहिते, प्रा.एम.वाय. बारदेस्कर, प्रा.टी.व्ही. मालंडकर, सेवानिवृत्त कलाशिक्षक नंदकुमार सोमण, पर्यवेक्षक राजेंद्र हिंदळेकर , नागेश फाटक, विद्यामान प्राचार्य माने, बी.के चव्हाण व इतर प्राध्यापकवर्ग व प्रत्येक बॅचचा एक प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत कोषाध्यक्ष प्रा. भालचंद्र चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक गिरमकर यांनी केले.\nयाप्रसंगी माजी प्राचार्य एल.एस. संकपाळ, नंदकुमार सोमण, यांच्यासह माजी प्रशिक्षणार्थी विद्यार्थीच्यावतीने संतोष चव्हाण, रोहिदास राठोड, संतोष खामकर यांनी मनोगत केले. यावेळी २४-२५ वर्षापूर्वीच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला.\nदरम्यान या सर्व बॅचच्यावतीने सर्व माजी प्राध्यापक वगार्चा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच याच विविध बॅचमधील आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सहा शिक्षक तसेच याच बॅचमधील माजी प्रशिक्षणार्थी व सध्या जिल्हा वैद्यकीय अधिकारी पुणे येथे कार्यरत असलेले राठोड यांचाही यावेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.\nकार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन र्धमराज धूरत यांनी तर आभार जितेंद्र आढाव यांनी मानले. रात्री उशिरापर्यंत माजी प्राचार्य एल. एस संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भजन, गवळीचा, सुस्वर गीत गायनाने स्नेह मेळाव्याची सांगता झाली.\nमार्गदर्शन करताना नंदकुमार सोमण म्हणाले की, आज या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातील आमचे विद्यार्थी शिक्षक आल्याने मला मिठबांव मध्ये संयुक्त महाराष्ट्रच माज्यासमोर उभा असल्याचे वाटत आहे. तसेच माणसं घडविण्या-या डॉ. शिरोडकर, एच.डी. गावकर , प्रिन्सिपॉल आर.आर. लोके यासारख्या अनेक शिल्पकारांची खाण म्हणजे मिठबांव होय.\nआपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद फाटक म्हणाले की, ग्रामीण भागातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी इतका भव्य दिव्य कार्यक्रम केला ही अभिमानाची गोष्ट आहे. याठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मिठबांव कॉलेजचे नाव असेच राज्यभर उज्ज्वल करावे. संस्थेविषयी असलेली आपुलकी, प्रेम , जिव्हाळा कायम ठेवण्याचे ही त्यांनी आवाहन करीत नियोजनबद्द कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपरीक्षा शुल्क २० वरून ४०० रुपयांवर...\nमायनिंगचे हस्तक म्हटल्यानेच निषेध, प्रेमानंद देसाई यांचा खुलासा\n‘उडाण’ चे शौर्य पुरस्कार विद्यार्थ्यांना प्रेरणादायी\nऊसतोड कामगारांची मुले इंग्रजी बोलतात तेव्हा...\nउद्योगधंद्यांच्या ‘हब’ची होणार निर्मिती : राजापूर होईल महानगरी--रिफायनरी एक सुवर्णसंधी\nबाळशास्त्री जांभेकर भवन प्रेरणास्थान होईल -दीपक केसरकर\nमालवणात बाळासाहेबांच्या पुतळ्याची स्थापना\nपरवानाधारक बंदुकांचे नूतनीकरण शुल्क कमी करण्याची मागणी\nपशुधन विभागाची २ कोटी ४६ लाखांची मागणी : रणजित देसाई\nनगरपंचायतीवर कचरा प्रकल्पाचा आर्थिक भार नाही : समीर नलावडे\nमागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nचिंदर येथे काजू ,आंबा कलमबागा जळून लाखोंची हानी\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/24-start-up-will-be-the-final/", "date_download": "2019-01-23T22:24:05Z", "digest": "sha1:YXA7G6GPT5A2GZVGHMZ2QAJL7QVNH5UK", "length": 11808, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबईत स्टार्ट अप सप्ताह; २४ स्टार्ट अपची होणार अंतिम निवड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंबईत स्टार्ट अप सप्ताह; २४ स्टार्ट अपची होणार अंतिम निवड\nमुंबई : महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताहाची उद्यापासून सुरुवात होत आहे. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन होणार असून या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान तसेच नवनवीन संकल्पनावर आधारित नवीन उद्योजक तयार करण्यात येणार आहेत. हा स्टार्ट अप सप्ताह २५ जून ते २९ जूनदरम्यान विवंता बाय ताजहॉटेल, कफ परेड, मुंबई येथे पार पडणार आहे.\nमहाराष्ट्रातील स्टार्ट अप्सना उभारी देऊन त्यांना हातभार लावण्याचे काम राज्य शासन करणार असून, राज्यातील युवकांना यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. जेणेकरून नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकऱ्या उपलब्ध करून देणारे उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती श्री.पाटील-निलंगेकर यांनी दिली.\nया सप्ताहांतर्गत नावीन्यपूर्ण उत्पादन व सेवा यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येईल. स्टार्ट अप अंतर्गत शिक्षण, कौशल्य, आरोग्य, शेती, स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण, पाणी आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा, दळणवळण, आर्थिक, सायबर सुरक्षा या क्षेत्राचा स्टार्ट अप योजनेत समावेश आहे.\nमराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा : अजित पवार\n विखे पाटलांच्या घरी झालेल्या…\nमहाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत मागविण्यात आलेल्या एकूण २००० स्टार्ट अपची नोंदणी करण्यात आली असून ९०० स्टार्ट अप स्वीकारण्यात आले आहेत. त्यापैकी या सप्ताहात विविध क्षेत्रातील १०० व्यवस्थापन/उद्योजक यांची निवड करण्यात आली असून त्यांना निवड समितीपुढे सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. या निवड समितीमध्ये शासकीय, उद्योग, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर आणि तज्ज्ञ समाविष्ट असणार आहेत.\nया संपूर्ण चार दिवसीय सत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रातील स्टार्ट अपचे निवड समितीसमोर सादरीकरण करून प्रत्येकी तीन स्टार्ट अपची निवड करण्यात येणार असून एकूण २४ नवीन उद्योजकांची निवड करुन त्यांना १५ लाखापर्यंतच्या कामाचे कार्यादेश महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नवीन उद्योजकांना (स्टार्ट अप) शासकीय यंत्रणेशी संपर्क व सहयोग पुढील १२ महिन्यासाठी देण्यात येणार आहे.\nपरदेशात व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या वरील २४ स्टार्ट अपमधील ५ ते १० नवीन उद्योजकांना १५ लाखापर्यंत आर्थिक सहाय्य परदेशात बाजारपेठ विकसित करण्यासाठी मदत करण्यात येईल. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील नवीन उद्योजक निर्माण करण्यात येणार आहेत. १७ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य स्टार्ट अप धोरण २०१८ जाहीर केले आहे. महाराष्ट्र सरकार आणि स्टार्ट अप करिताची परिसंस्था (इको सिस्टीम) यामधील नाते अधिक सुदृढ व्हावे, हा यामधील महत्त्वाचा उद्देश आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी (MSInS) हे धोरण राबवण्यासाठी असणारी नोडल संस्था म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताह हा या प्रकारचा असा उपक्रम पहिल्यांदाच सादर करत आहे.\nमराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा : अजित पवार\n विखे पाटलांच्या घरी झालेल्या बैठकीत आघाडी निश्चित\nडॉ.आंबेडकर,स्व. विलासरावांपेक्षाही माहिती व जनसंपर्कचे अधिकारी मोठे झाले का\nBreaking : जानकरांना दिलासा, विधान परिषदेची निवडणूक होणार बिनविरोध\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले निघून\nटीम महाराष्ट्र देशा - दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाचं मुंबईत स्पेशल…\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nकांदा अनुदानाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करण्याचे सहकार मंत्र्यांचे…\nउस्मानाबाद लोकसभा : अर्चना ताई विरुद्ध रवी सर\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी…\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/shiv-sena-will-form-government-individually-very-soon-says-anant-geete-maharashtra-government-latest-updates/", "date_download": "2019-01-23T22:20:09Z", "digest": "sha1:3MWVEI2XES3RHK5KTCF6SVGS3MU5CSM4", "length": 6872, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेना २०१९ च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करणार -गिते", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवसेना २०१९ च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करणार -गिते\nराज्यात शिवसेनेला वातावरण पोषक असल्याचा अनंत गीते यांना विश्वास\nटीम महाराष्ट्र देशा- राज्यात शिवसेनेला वातावरण पोषक असून सन २०१९ च्या निवडणुकीत राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा आमचा निर्धार असल्याचे वक्तव्य केंद्रिय अवजड उद्योग मंत्री ना. अनंत गिते यांनी शनिवारी महाड येथे पत्रकारांशी बोलताना केले.\n‘बाळासाहेबांनी मला मदत केली नसती तर मी जिवंत राहिलो…\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nशिवसेना दिलेल्या वचनाप्रमाणे विकासात कमी पडणार नाही. खासदार म्हणून आपण आपल्या मतदार संघात अनेक विकास कामे केली आहे. पंतप्रधान सडक योजनेतून अनेक रस्त्याची कामे मार्गी लावली आहेत. खासदार निधीचा शंभर टक्के विनियोग आपण केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेबद्दल केवळ आपल्याच मतदार सघात नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असल्याचा विश्वास गीते यांनी व्यक्त केला.\n‘बाळासाहेबांनी मला मदत केली नसती तर मी जिवंत राहिलो नसतो’\nनिलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर\nशिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nधनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत – महाजन\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएममध्ये छेडछाड झाली असल्याचं माहित…\nकोकणात राणेंच्या पक्षाला भगदाड ; पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे\n‘राहुल गांधींचे महत्त्व कमी होईल या भीतीमुळेच प्रियांका यांना…\nभारतातील EVM सुरक्षित,छेडछाड होऊ शकत नाही : निवडणूक आयोग\nज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका, उद्धव ठाकरेंनी खासदारांना…\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/36839/by-subject/14/19044", "date_download": "2019-01-23T22:13:37Z", "digest": "sha1:D5FJDKM6XE6JK5CTQDY2XINRFO3PVH3W", "length": 2939, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "' सांजवेळ ' | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कथा /गुलमोहर - कथा/कादंबरी विषयवार यादी /शब्दखुणा /' सांजवेळ '\n' सांजवेळ ' लेखनाचा धागा कविता केयुर 16 Jan 14 2017 - 8:08pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://nextgeneducationindia.com/isps-in-news-media/isps-abpmajha-abp-news/", "date_download": "2019-01-23T22:38:05Z", "digest": "sha1:CLFHGOGMFD4XQ3KDKG6DAS4U3XA4ZY33", "length": 6361, "nlines": 128, "source_domain": "nextgeneducationindia.com", "title": "ISPS – ABPmajha – ABP News | ISBM University", "raw_content": "\nनाशिकमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग, दोन रॉकेटचा ढगांवर मारा\nनाशिक : पावसाने दडी मारल्यानंतर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देण्यासाठी सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरु केला आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील सायगावमध्ये पहिल्यांदाच कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात येत आहे.सायगावात आज सकाळी 7 वाजून 1 मिनिटांनी दोन रॉकेटच्या साहाय्याने ढगांवर मारा करण्यात आला. यानंतर 45 मिनिटांत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचबरोबर आणखी सहा रॉकेट्सचा ढगांवर मारा केला जाणार आहे.तर औरंगाबादमध्येही आज कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग होण्याची शक्यता आहे.कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी आयएसपीएस या संस्थेने स्वतःहून पुढाकार घेतला आहे. रॉकेटद्वारे आकाशातील ढगांवर मारा करुन कृत्रिम पाऊस पाडला जाणार असल्याने, त्यासाठी ओझर येथून हिंदुस्तान एरोनॉटिक कंपनीतून परवानगी घेण्यात आली.आयएसपीएस ही एक खाजगी संशोधन करणारी संस्था असून या संस्थेद्वारे यापूर्वी रॉकेटच्या साहाय्याने सिंधुदुर्ग, सांगली या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग करण्यात आले आहेत.या सर्व प्रयोगाचा खर्च आणि रॉकेटसाठी लागणारा खर्च ही संस्था स्वतःच करत असते आणि शासनाकडून त्यांना केवळ परवानगी आणि मदत दिली जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/latest-flipkart+electronics-and-gadgets-offers-list.html", "date_download": "2019-01-23T22:23:08Z", "digest": "sha1:ZNC6LESEB7ME4SLFE67M2YFGED5QBQVG", "length": 17662, "nlines": 351, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "FlipkartElectronics and Gadgetsसाठी ऑफर+ पर्यंत अतिरिक्त Rewards | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलोकप्रिय ताज्या कालावधी समाप्ती\n46 टी & सी\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 23rd Jan, 19\n1 टी & सी\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 23rd Jan, 19\n1 टी & सी\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 23rd Jan, 19\n1 टी & सी\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 23rd Jan, 19\n1 टी & सी\nप्लस पर्यंत 4.8% पुरस्कार\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 23rd Jan, 19\n1 टी & सी\nप्लस पर्यंत 4.8% पुरस्कार\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 23rd Jan, 19\n1 टी & सी\nप्लस पर्यंत 4.8% पुरस्कार\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 23rd Jan, 19\n1 टी & सी\nप्लस पर्यंत 1.6% पुरस्कार\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 23rd Jan, 19\n1 टी & सी\n11 तासकालबाह्य होत आहे | सत्यापित 22nd Jan, 19\n1 टी & सी\nप्लस पर्यंत 4.8% पुरस्कार\n11 तासकालबाह्य होत आहे | सत्यापित 22nd Jan, 19\n1 टी & सी\nPriceDekho पेक्षा अधिक 100+ ऑनलाइन विक्रेते वेबसाइटवर त्यांची उत्पादने सूचीमध्ये भारतातील आघाडीच्या संशोधन आणि किंमत तुलनेत वेबसाइट आहे. PriceDekho cashback वापरकर्ते आणि कोणत्याही सुरू असलेल्या कूपन किंवा करार वरील cashback प्रदान करण्यासाठी केंद्रित उपक्रम आहे. PriceDekho cashback सदस्य आमच्या 100+ भागीदार किरकोळ कोणत्याही नियमित खरेदी जतन करू शकता. Cashback कमवा, आपण PriceDekho. Com / cashback निळ्या बटणे STORE वर जा द्वारे किरकोळ विक्रेता वेबसाइटवर क्लिक करून खात्री करा.\nमी PriceDekho cashback कार्यक्रम सदस्य होण्यासाठी काहीही देणे आवश्यक आहे का\nमुळीच नाही, हे आम्हाला देऊ एक मुक्त cashback सेवा आहे. आपण cashback साइट वापरण्यासाठी काही पैसे द्यावे लागत नाही.\nमी या cashback कार्यक्रम सदस्य कशाप्रकारे होऊ शकतो\nआपण प्रथमच वापरकर्ता असल्यास, वर क्लिक करा मुख्य पृष्ठ वरच्या उजव्या कोपर्यात वर साइन अप करा बटण आणि आपल्या तपशील भरा. खालील सूचनांचे अनुसरण करून आपला संकेतशब्द तयार करा. एकदा आपण साइन अप आहे, आपण कार्यक्रम सदस्य होण्यासाठी आणि cashback लाभ सुरू करू शकता. आपण आधीच गेल्या साइन इन केले आहे, तर, कृपया लॉगिन करण्यासाठी आपला नोंदणीकृत ई-मेल आयडी वापरा. आपण जर आपला पासवर्ड विसरला आहे, वर क्लिक करा संकेतशब्द विसरल्यास आणि एक नवीन तयार करा.\nकसे मी cashback संबंधित कोणत्याही विचारलेल्या ग्राहक समर्थन संघाला संपर्क साधू\nसकाळी 10 ते 7 वाजता IST पासून शनिवारी - आमचा ग्राहक समर्थन कार्यसंघ उपलब्ध सोमवार आहे. आम्ही 48 तास प्रतिसाद वेळ हमी; आशेने तरी त्या पेक्षा परत आपल्या विनंतीवर लवकर मिळेल. आपण संपर्क फॉर्म या पृष्ठावरील उपलब्ध द्वारे एक द्रुत संदेश पाठवून संपर्क साधू शकता.\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/music-video/5368-64-artists-singers-43-song-1-marathi-acappella-video-going-viral", "date_download": "2019-01-23T22:43:54Z", "digest": "sha1:UW2PRF24HRLYP7K7JGWGG3XW723XEMEM", "length": 13376, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "६४ कलाकार गायक ४३ गाणी १ मराठी ‘आकापेला’ व्हिडीओ व्हायरल - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n६४ कलाकार गायक ४३ गाणी १ मराठी ‘आकापेला’ व्हिडीओ व्हायरल\nPrevious Article माईम थ्रू टाईमच्या यशानंतर 'विनय देखमुख' दिग्दर्शित “आकापेला” चर्चेत\nNext Article 'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\"\n‘लय भारी’, ‘येरे येरे पैसा’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या लोकप्रिय नाटकांचे ‘निर्माते अमेय विनोद खोपकर याची कलारसिकांना वेगळी ओळख करून द्यायला नको. आता त्यांची निर्मिती संस्था अमेय विनोद खोपकर (एव्हीके) एंटरटेन्मेंट युट्युब चॅनल क्षेत्रात पदार्पण करत असून त्यांच्या पहिल्या व्हिडीओचे वैशिष्टे म्हणजे कोणत्याही वाद्याविना तयार झालेले मराठी गाणे, या व्हिडीओ मध्ये दिग्गज अभिनेते,अभिनेत्री, गायक, संगीतकारांसह तब्बल ६४ कलावंताचा समावेश आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून बॉलीवूडचे महानायक ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडीओ शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.\nचित्रपट निर्मिती क्षेत्रात वेगळा ठसा उमटविलेल्या एव्हीके एंटरटेन्मेंटच्या या पहिल्या युट्युब व्हिडीओची खासियत म्हणजे यामध्ये गाणे आहे मात्र स्वरवाद्य, तालवाद्य, तंतुवाद्य अशा कुठल्याही वाद्याचा यात वापर करण्यात आलेला नाही. हा संगीत प्रकार ‘आकापेला’ नावाने प्रसिध्द आहे. हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते, कौशल इनामदार, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, सुदेश भोसले आदी दिग्गज गायक कलाकारांनी मराठीमधील अजरामर अशा गाण्यांचे ‘मेडले’ केले आहे. यामध्ये black & white सिनेमा ते २०१८ सालच्या गाण्यांचा समावेश आहे.\nदरम्यान, या व्हिडीओ मध्ये विक्रम गोखले, अशोक सराफ, महेश मांजरेकर, भरत जाधव, स्वप्नील जोशी,सचिन पिळगावकर, महेश कोठारे, सचिन खेडेकर, फुलवा खामकर, केदार शिंदे, अभिनय देव, मकरंद अनासपुरे, विक्रम फडणीस, मृणाल कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, रामदास पाध्ये, अतुल परचुरे, जितेंद्र जोशी, अजित परब, संजय जाधव, मंगेश देसाई, अनिकेत विश्वासराव, सोनाली खरे, विनोद कांबळी, किशोरी शहाणे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, अभिनय बेर्डे, सायली संजीव, क्रांती रेडकर, दिपाली विचारे, आयान पटेल, मानसी नाईक, अभिनित पानसे, सचिन कुंभार,आदिनाथ कोठारे, प्राजक्ता माळी, मधुरा वेलणकर, नीलिमा कुलकर्णी, साहिल जोशी, चारू देसाई, चेतन शाशिथल, अमोल परचुरे, सौमित्र पोटे, जयंती वाघधरे, प्रेरणा जंगम, विशाल इनामदार, बालकलाकार मृणाल जाधव, इशान खोपकर, तृष्णीका, स्नेहा चव्हाण आदीसह मराठीतील अनेक सुप्रसिद्ध कलाकार झळकले आहेत. थोडक्यात सांगायचे तर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल असे वैविध्यपूर्ण गाण्यांचे मिश्रण आपणास या आकापेले संगीत प्रकारातील पहिल्या मराठी व्हिडीओ सॉंग मध्ये अनुभवायला मिळते.\nअमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंटने विक्रांत स्टुडीओच्या सहयोगाने प्रस्तुत केलेल्या या व्हिडीओची निर्मिती स्वाती खोपकर यांनी केली असून सुभाष काळे हे सहनिर्माते आहेत. विनय प्रतापराव देशमुख याची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेल्या या व्हिडिओला रुपाली मोघे आणि शाम्प्रद भामरे यांनी संगीत दिले, तर राहुल भातनकर यांनी संकलन आणि निखील गुल्हाने यांनी छायांकन केले आहे. निनाद बत्तीन आणि तबरेज पटेल यांनी एव्हीके एंटरटेन्मेंटचे व्यवसाय प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.\nPrevious Article माईम थ्रू टाईमच्या यशानंतर 'विनय देखमुख' दिग्दर्शित “आकापेला” चर्चेत\nNext Article 'आदर्श शिंदें'चं उडत्या चालीचं धम्माल गाणं - \"संभळंग ढंभळंग\"\n६४ कलाकार गायक ४३ गाणी १ मराठी ‘आकापेला’ व्हिडीओ व्हायरल\n‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार सोहळा जगावेगळा - विक्रमचा साखरपुडा नक्की कोणाशी होणार\nअभिनेता ओंकार दीक्षितचं 'परफ्युम' मधून पदार्पण\nशेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात संघर्षाची ठिणगी - ‘आसूड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” कार्यक्रमामध्ये मॉनीटर आणि छोट्या सुरवीरांसोबत रंगणार गप्पा\nमहेश मांजरेकर उर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ मध्ये धमाल\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार सोहळा जगावेगळा - विक्रमचा साखरपुडा नक्की कोणाशी होणार\nअभिनेता ओंकार दीक्षितचं 'परफ्युम' मधून पदार्पण\nशेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात संघर्षाची ठिणगी - ‘आसूड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” कार्यक्रमामध्ये मॉनीटर आणि छोट्या सुरवीरांसोबत रंगणार गप्पा\nमहेश मांजरेकर उर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ मध्ये धमाल\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rs-129-crore-loss-nashik-district-bank-12064?tid=3", "date_download": "2019-01-23T23:35:46Z", "digest": "sha1:YO7NLT5P36ERBWXLA44QX5EGF7RDBFN5", "length": 17155, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rs. 129 crore loss to Nashik district bank | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्हा बँकेला १२९ कोटींचा तोटा\nनाशिक जिल्हा बँकेला १२९ कोटींचा तोटा\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nनाशिक : वसुलीस मिळणारा अल्प प्रतिसाद आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळे आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दोन वर्षांत एकूण १२९ कोटी ४९ लाख ९४हजार रुपयांचा तोटा झाला अाहे. ५०३ कोटींच्या ठेवीही घटल्या आहेत. बँकेचा २०१७-१८ चा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून, त्यातून ही बाब उजेडात आली आहे.\nनाशिक : वसुलीस मिळणारा अल्प प्रतिसाद आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळे आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दोन वर्षांत एकूण १२९ कोटी ४९ लाख ९४हजार रुपयांचा तोटा झाला अाहे. ५०३ कोटींच्या ठेवीही घटल्या आहेत. बँकेचा २०१७-१८ चा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून, त्यातून ही बाब उजेडात आली आहे.\nअध्यक्षपदाच्या खुर्चीत बसल्यापासून केदार आहेर यांनी बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रामुख्याने वसुलीवर भर देण्यात आला आहे. बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तरीही २५०९ कोटी ३७ लाख ४५ हजार रुपये थकबाकीपैकी ५०३ कोटी ३५ लाख ३१ हजार रुपये वसूल करण्यात बँकेला यश आले आहे. दुसरीकडे गेल्या वर्षापासून बँक तोट्यात असून, त्यातून बाहेर निघण्यास ती चाचपडत आहे.\n२०१७ -१८ मध्ये बँकेला नऊ कोटी तीन लाख २१ हजार रुपये तोटा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मागील तोटा १२० कोटी ४९ लाख ९४ हजार रुपये इतका होता. म्हणजे, सद्यःस्थिती एकूण तोटा १२९ कोटी ५३ लाख १५ हजार रुपयांच्या घरात आहे. गेल्यावर्षी एनपीएसाठी ६७ कोटी ८९ लाख ७९ रुपयांच्या तरतुदी कराव्या लागल्या असल्यानेच तोटा झाल्याचे कारण अहवालात नमूद केले आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जवाटप करताना बँकेच्या तिजोरीचा विचार करण्यात आला नाही.\nसन २०१६-१९ मध्ये १७२० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते.\nकर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने त्यांनी कर्ज भरण्यास प्रतिसाद दिला नाही. शिवाय बँकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय बँकेने घेतला. याशिवाय अन्य कारणेही तोट्यामागे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.\nदुसरीकडे बँकेच्या ठेवींमध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ३१ मार्च २०१६ अखेर ३३५८.४३ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. याच ठेवी मार्च २०१७ अखेर ३१२१ .०६ कोटी रुपये, तर मार्च २०१८ अखेर २६१७.५३ कोटी रुपयांवर आल्या. यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या १५२.३२ कोटी रुपयांच्या ठेवी ३.८८ कोटी रुपयांवर आल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेत जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा निधी अडकून पडला. त्यानंतर बँकेतून ठेवी काढून घेऊन त्या राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवण्यात आल्या. वैयक्तिक ठेवीही २२५६.७८ कोटी रुपयांवरून १७९०.४३ कोटी रुपयांवर आल्या. सहकारी संस्थांच्या ठेवी मात्र १४.३३ कोटी रुपयांनी वाढल्या असून, त्या ८२३ .२२ कोटी रुपयांवर पोचल्या आहेत. नोटाबंदीनंतर बँकेतून पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांचा विश्‍वास डळमळीत झाल्यानेच ठेवींचे प्रमाण घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nनोटाबंदी सामना face तोटा कर्ज कर्जमाफी २०१८ 2018\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login", "date_download": "2019-01-23T22:55:58Z", "digest": "sha1:QYOZ47FG7UH7CF62F6IGWX3SCHMXHQMO", "length": 10685, "nlines": 181, "source_domain": "student.maharashtra.gov.in", "title": " Student Database", "raw_content": "\nराज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या (शासकीय, खाजगी) तसेच समाज कल्याण, आदिवासी विकास विभाग, अपंग आयुक्तालया मार्फत चालवल्या जात असलेल्या शाळा अशा शाळांमधून सुमारे २.२५ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.\nशालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. अंमलबजावणी करताना शाळास्तरावरून वारंवार माहिती घ्यावी लागते. ही माहिती तयार करून वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यास शिक्षक, मुख्याध्यापक व प्रशासकीय यंत्रणा यांचा बरासचा वेळ खर्च होतो. त्यामध्ये वेळेची बचत होऊन सदर वेळ विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी उपलब्ध व्हावा यादृष्टीने विद्यार्थी माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तसेच सदर प्रणालीमुळे विद्यार्थी लाभाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल. या प्रणालीमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक, प्रशासकीय यंत्रणा इत्यादी सर्व घटकांना विद्यार्थ्याची माहिती एका क्लिक वर उपलब्ध होईल. आपणा सर्वांना विद्यार्थी माहिती संकेत स्थळाचा चांगला उपयोग होईल असा विश्वास आहे.\nशाळांमध्ये होणाऱ्या लसीकरणाचे नियोजन गटशिक्षणाधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून घेऊन त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांना लसीकरणाबाबतचे नियोजन Student Portal मधील आपल्या Login मधून उपलब्ध करून द्यावे. For 10th and 12th Standard Students, all updations including Date of Birth, Aadhar Number has to update using the given menu Student Entry >> Update Student Details. शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ करता प्रोमोशन सुरु करण्यात आले आहे. प्रमोशन करते वेळी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत. १. प्रमोशन करताना शाळेच्या वर्गांची (इयत्ता) माहिती शाळा पोर्टल वरून घेतली जाते. तरी शाळा पोर्टल वरील आपल्या शाळेचे वर्ग पडताळून घेणे. २. प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट approve कराव्यात. ३. शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल. ४. काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.\nराज्यात दि. २७ नोव्हेंबर २०१८ पासून ९ महिने ते १५ वर्ष या वयोगटातील मुला-मुलींना गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे.\n१. शाळेतील नोडल शिक्षक यांचेसाठी लसीकरणाबाबत मार्गदर्शक पुस्तिकेसाठी येथे क्लीक करा.\n२. गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेबाबत पालकासाठी आवश्यक एम आर कार्ड माहिती साठी येथे क्लीक करा.\n३. गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेबाबत पालकासाठीच्या सुचनासाठी येथे क्लीक करा.\n४. गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेबाबत शिक्षकाच्या भूमिकेच्या पत्रिकेसाठी येथे क्लीक करा.\nशाळेतील लसीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी लसीकरणाचा अहवाल Student Portal वरील मुख्याध्यापक Login द्वारे नोंद करून लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यात आपले अमूल्य सहयोग द्या.\nसन २०१८-१९ च्या संच मान्यतेच्या कामाचे वेळापत्रक खालील प्रमाणे सुधारित करण्यात येत आहे.\n१) शाळा लॉगिन मधून केंद्र प्रमुख लॉगिन ला विद्यार्थी माहिती forward करणे : दिनांक १२/१२/२०१८ पर्यंत.\n२) केंद्र प्रमुख लॉगिन मधून शाळेने पाठविलेली विद्यार्थी माहिती अंतिम करणे : दिनांक १२/१२/२०१८ या दिनांकानंतर संच मान्यतेसाठी विद्यार्थी संख्या forward करणे अथवा अंतिम करणे याकरिता मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.exchange-rates.org/MajorRates.aspx", "date_download": "2019-01-23T22:00:23Z", "digest": "sha1:6MEFICC3P4W76L4ZYSE3YVX5LGDMABTZ", "length": 11072, "nlines": 125, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "टॉप 30 जागतिक चलने - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nटॉप 30 जागतिक चलने\nजानेवारी 23, 2019 चा विनिमय दर\nअधिक चलनांसाठी क्लिक करा\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VEF)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://videokavita.wordpress.com/tag/bhavgeete/", "date_download": "2019-01-23T22:50:57Z", "digest": "sha1:F2F5JTF6ESBMTMIHJ2BKCVMJFIMXBHCG", "length": 10192, "nlines": 114, "source_domain": "videokavita.wordpress.com", "title": "bhavgeete | Marathi Kavita", "raw_content": "\nमराठी कव्वाली: प्रेमात काहीही नाही निषिद्ध\nप्रेमात काहीही नाही निषिद्ध (नजरे मिलाने को जी चाहता है या कव्वालीच्या चालिवर गा.) प्रेमात काहीही नाही निषिद्ध प्रेमात बंधने काहीही नाहीत रंग रूप नाही, जाती धर्म नाही ॥धृ॥ हृदयाची स्पंदने जेव्हां जुळती हुंकार प्रीतीचे उचंबळुनी येती प्रेमात नाही विधी, … Continue reading →\nरसभरित, सुवासिक, व मधुर मंगलाष्टके: तुळशी विवाहाच्या निमित्ताने\nकुर्यात सदा मंगलम – तुळशी विवाहाच्या निमित्ताने (काही वर्षांपूर्वी एका विवाह समारंभात ’गंगा सिंधु सरस्वती …..’, हे मंगलाष्टक ऐकले व मला खालील रसभरित, सुवासिक, व मधुर मंगलाष्टके रचण्याची प्रेरणा मिळाली) आंबा नारळ द्राक्ष पेरु पपई नारंगी सीतफळे \nहंसा मुलांनो हंसा-बालदिवसाच्या निमित्ताने\nहंसा मुलांनो हंसा (येणाऱ्या बालदिवसाच्या निमित्ताने मी हे बालगीत सादर करीतआहे. हंसण्याचं महत्व सांगणारं हे गीत स्टेजवरही सादर करता येते. हे बालगीत आपल्या कडील कच्च्याबच्च्यांना बालदिवसाची किंवा जन्मदिवसाची भेट म्हणून पाठवा. शाळांनाही पाठवू शकता. ) हंसा मुलांनो हंसा, हंसवा आणि … Continue reading →\nसंक्रांत म्हणजे फक्त तिळ-गूळ नव्हे पतंगोत्सवाचीही आठवण ठेवा. कौटुंबिक पतंग पिकनिकची कल्पना कशी वाटते पतंगोत्सवाचीही आठवण ठेवा. कौटुंबिक पतंग पिकनिकची कल्पना कशी वाटते या निमित्ताने माझ्या एका गीताची आठ्वण करून देत आहे. पतंग उडवू पतंग (व्हिडिओ) http://in.youtube.com/watch या निमित्ताने माझ्या एका गीताची आठ्वण करून देत आहे. पतंग उडवू पतंग (व्हिडिओ) http://in.youtube.com/watchv=UrVS4zgMhGQ पतंग ऊडवू सवंगड्यांनो पतंग उडवू पतंग पतंग उडवू उंच गड्यांनो पतंग उडवू … Continue reading →\nएथ्निक वऱ्हाडी हॉलिडे Marathi Short Story\nवासंती आळोखे-पिळोखे देत बेडवरून उठली. दररोज सकाळी सहा वाजता तिच्या बेडरूममधला कम्प्युटर आपोआप बूट होत असे. तसा आजही झाला. स्क्रीनवर आजची दैनंदिनी झळकत होती. पार्श्वभूमीवर भूपाळीचे मंद स्वर रात्रीच्या निरवतेची जागा घेऊन बेडरूममध्ये एक सौज्वळ वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत … Continue reading →\nMarathi Balgeete हंसा मुलांनो हंसा\nयेणाऱ्या बालदिवसाच्या निमित्ताने मी हे बालगीत अपलोड करीत आहे. हंसण्याचं महत्व सांगणारं हे गीत स्टेजवरही सादर करता येते. गाण्याची चाल समजावी म्हणून व्हिडिओरूपात हे गीत सादर करीत आहे. या गीताची यु आर एल आपल्या कडील कच्च्याबच्च्यांना बालदिवसाची किंवा जन्मदिवसाची भेट … Continue reading →\n मराठी द्वंद्वगीत माझ्या आवाजात आपण हे गीत ऐकावे म्हणून हा व्हिडिओ अपलोड केलेला नाही. माझा आवाज फ़क्त चाल समजण्यापूरता चाल समजली की, मनातल्या मनात का होईना, गायला लागा.\nगजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती\nPrakash Kadam च्यावर नात्यांचं वास्तव\nProf R R Kelkar च्यावर एकटेपणा व स्वातंत्र्य\nbashingbal च्यावर Marathi song माझं एक स्वप्न आह…\nMarathi Balgit वांगं… च्यावर वांग नको गं आई\nmarathi च्यावर जोगवा सैनिकाचा Jogawa Sainikaa…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://ukraine.admission.center/mr/airport-pickup/", "date_download": "2019-01-23T22:47:01Z", "digest": "sha1:NZY23XBRCLSHHKJTZ6VVB5VXZOXKVGZG", "length": 12252, "nlines": 241, "source_domain": "ukraine.admission.center", "title": "Airport pickup service for foreign students in Ukraine", "raw_content": "\nभेट द्या हे पान ऑनलाइन अर्ज करण्यासाठी.\nकृपया लक्षात ठेवा: मूळ भाषा \"युक्रेनियन प्रवेश केंद्र\" सामग्री इंग्रजी आहे. इतर सर्व भाषा आपण सोई केले आहेत, पण त्यांच्या अनुवाद अयोग्य असू शकतो\nसामाजिक netrworks मध्ये अनुसरण करा विसरू नका मुक्त बोनस\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nआपले स्वागत आहे युक्रेन\nयुक्रेन मध्ये जीवनावश्यक खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nयुक्रेन मध्ये प्रवेश विशेष ऑफर\nप्रवेश 2018-2019 आता सर्वांसाठी खुले आहे\nयुक्रेन मध्ये livint खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nआमच्या विद्यार्थ्यांना आश्चर्यकारक मोफत बोनस\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nप्रवेश 2018-2019 युक्रेन मध्ये खुले आहे\nसर्व परदेशी विद्यार्थ्यांना युक्रेन मध्ये अभ्यास करण्यासाठी आपले स्वागत आहे. आपण युक्रेनियन प्रवेश केंद्र अर्ज करू शकतात.\nयुक्रेन मध्ये प्रवेश कार्यालय\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र युक्रेनियन विद्यापीठे प्रवेश आणि शैक्षणिक प्रक्रिया परदेशी विद्यार्थ्यांना मदत स्थापना केली होती की अधिकृत संस्था आहे.\nNauki अव्हेन्यू 40, 64, खार्कीव्ह, युक्रेन\nअंतिम अद्यतन:23 जानेवारी 19\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nकॉपीराइट सर्व अधिकार आरक्षित 2018 युक्रेनियन प्रवेश केंद्र\nऑनलाईन अर्ज करा\tजागतिक प्रवेश केंद्र\tसंपर्क & समर्थन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-use-liquid-biofertilisers-soil-fertility-agrowon-maharashtra-7388", "date_download": "2019-01-23T23:43:09Z", "digest": "sha1:TF3J72DEVIAAYRWAY7UB2N6CB4M5AJNH", "length": 28009, "nlines": 194, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, use of liquid biofertilisers for soil fertility , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजमीन सुपीकतेसाठी करा द्रवरूप जिवाणूखतांचा वापर\nजमीन सुपीकतेसाठी करा द्रवरूप जिवाणूखतांचा वापर\nजमीन सुपीकतेसाठी करा द्रवरूप जिवाणूखतांचा वापर\nरवींद्र जाधव, दीपाली मुटकुळे\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nजमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जिवाणूखताचा वापर विविधप्रकारे करता येतो. जमिनीतून, पानांवर फवारणीद्वारे किंवा सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान कुजवणीसाठी द्रवरूप जैविक खते उपयुक्त ठरतात. त्यांचा वापर करण्याविषयी माहिती घेऊ.\nजमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जिवाणूखताचा वापर विविधप्रकारे करता येतो. जमिनीतून, पानांवर फवारणीद्वारे किंवा सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान कुजवणीसाठी द्रवरूप जैविक खते उपयुक्त ठरतात. त्यांचा वापर करण्याविषयी माहिती घेऊ.\nजमिनीतील जिवाणू हे मातीची सुपीकतेमध्ये आणि पिकांच्या शरीरातील विविध क्रियांचा वेग वाढवण्यामध्ये मोलाची भूमिका निभावतात. त्याच प्रमाणे शेतामध्ये उपलब्ध सेंद्रिय पदार्थांना कुजवण्याच्या प्रक्रियेतही ते उपयुक्त ठरतात. अशा योग्य प्रकारे कुजलेल्या सेंद्रिय खतातून पिकांना पोषक द्रव्ये मिळतात. अशा उपयुक्त जिवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढवण्यासाठी जिवाणूखतांचा वापर विविध प्रकारे करता येतो. अलीकडे त्यात द्रवरूप जिवाणू खतेही उपलब्ध होत आहे. अशा जिवाणूखतांच्या वापरातून जमिनीची सुपीकता व उत्पादनामध्ये वाढ साधणे शक्य होते.\nजमिनीत वापरासाठी द्रवरूप जिवाणू मिश्रण\nपिकांच्या वाढीसाठी आवश्यक ती मूलद्रव्ये उपलब्ध करणामध्ये विविध जिवाणू कार्यरत असतात. त्यात यामध्ये असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे, स्फुरद, सिलिकेट, लोह व जस्त विरघळविणारे, पालाश उपलब्ध करून देणारे, गंधक विघटन करणारे, प्रकाशसंश्लेषण करणारे काही यीस्ट व अॅक्टिनोमायसेट्स आदी जिवाणू असतात. अशा जिवाणूंचे कल्चर खास प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात येते. असे विविध जिवाणू वेगवेगळ्या स्वरुपामध्ये किंवा एकमेकांना पूरक असल्यास मिश्रणामध्ये वापरता येतात.\nजमिनीमध्ये उपयुक्त जिवाणूंची संख्या जोमाने वाढते.\nजमिनीची जैविक व भौतिक सुपीकता वाढते.\nअसहजीवी जिवाणूंमार्फत नत्र स्थिरीकरणाद्वारे वातावरणातील नत्र पिकास उपलब्ध होतो. पिकांना स्फुरद, पालाश, लोह,जस्त, गंधक, सिलिकॉन अशा अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी या रासायनिक खतांची मात्रा कमी करणे शक्य होते. खर्चात बचत होते.\nपिकाच्या निरोगी वाढीला चालना मिळते. उत्पादनात वाढ होते.\nऊस लागवडीच्या वेळी व लागवडीनंतर ४५, ६० व ९० दिवसांनी प्रत्येक वेळी हेक्टरी २.५ लिटर या प्रमाणात २०० लिटर पाण्यात मिसळून पंपाच्या सहाय्याने आळवणी करावी.\nखोडवा ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत व त्यानंतर ३०, ४५ व ६० दिवसांनी प्रतिहेक्टरी २.५ लिटर या प्रमाणात २०० लिटर पाण्यात मिसळून पंपाच्या सहाय्याने आळवणी करावी.\nकिंवा लागवड व खोडवा उसात वर उल्लेखलेल्या वेळी ठिबक सिंचनातूनही देता येते. त्यासाठी वेगळ्या टाकीत २.५ लिटर द्रवरूप जिवाणू खत प्रति २०० लिटर पाणी याप्रमाणात द्रावण करावे.\nकिंवा जिवाणू द्रवरूप खत एक लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या १०० ते २०० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळावे. जमिनीत ओल असताना उसाच्या बाजूला चळी घेऊन रांगोळी पद्धतीने समप्रमाणात सरीत मिसळावे.\nखोडव्यात आळवणी करावयाची झाल्यास उसाच्या बुडख्याजवळ ओळीलगत करावी.\nपानांवर फवारणीसाठी जिवाणू मिश्रण\nअसिटोबॅक्टर, डायझोट्रॉफिकस, बुरखोलडेरिया, हर्बास्पिरीलम, अॅझॉस्पिरीलम व अॅझॉअरकस आदी जिवाणूंचे एकत्रित मिश्रण उपलब्ध आहे. त्याची पानावर फवारणी केल्यास पिकाच्या अंतर्गत भागातील जैविक गुणवत्ता वाढून आरोग्यासाठी फायदा होतो.\nउदा. ऊस पिकामध्ये प्रतिहेक्टरी फवारणी ३ लिटर प्रति ५०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. त्यातून नत्राची उपलब्धता वाढते. नत्रयुक्त रासायनिक खताची मात्रा कमी करता येते. तसेच उसातील साखर उताऱ्यात वाढ होते.\nही फवारणी ऊस लागवडीनंतर ६० दिवसांपासून मोठ्या बांधणीपर्यंत (१२० दिवस) घ्यावी. खोडवा पिकामध्ये ऊस तुटल्यानंतर ४५ दिवस ते मोठ्या बांधणीपर्यंत घ्यावी. फवारणी सकाळी ११च्या आत किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी.\nपाचट व इतर सेंद्रिय पदार्थ विघटन करणारे जिवाणू\nपिकाचे उर्वरीत अवशेष उदा. पालापाचोळा, टाकाऊ भाग, उसाचे पाचट यांचे शेतातच विघटन करण्यासाठी विशेष जिवाणू कार्यरत असतात. अशा जिवाणूंचा वापर केल्यास वेगाने विघटन होऊन पिकांना सेंद्रिय कर्बासह विविध मुलद्रव्ये उपलब्ध होतात.\nउदा. उसामध्ये पाचट जाळून टाकले जाते. त्याऐवजी जिवाणूंचा वापर केल्यास त्याचे विघटन होऊन जमिनीच्या सुपीकतेला फायदा होतो. जमिनीचा पोत सुधारून ती भुसभुशीत होते. हवा खेळती राहते.\nप्रमाण : साधारणत: प्रतिहेक्टरी १० ते १३ टन पाचट निघते. त्यासाठी २.५ लिटर प्रतिहेक्टरी सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे द्रवरुप जिवाणू वापरावेत.\nद्रवरूप जिवाणू खतांमधील घटक\nद्रवरूप जिवाणू खतात काही जिवंत व सुप्तावस्थेतील जिवाणू, जिवाणूंचे उत्सर्जित होणारे स्राव यांचा वापर केला जातो. याशिवाय पेशीसंवर्धक आणि पेशी संरक्षकांचाही वापर केला जातो. ही खते प्लॅस्टिकच्या बाटलीत किंवा पिशवीत निर्जंतुक वातावरणात हवाबंद केली जातात. त्यामुळे ती जास्त काळ टिकविता व वापरता येतात. त्यातील जिवाणूंची संख्या दोन वर्षांपर्यंत कमी होत नाही.\nद्रवरूप खते संपृक्त स्वरूपात असतात, त्यामुळे त्यांची मात्रा कमी प्रमाणात लागते.\nद्रवरुप जिवाणूखतांचा वापर घ्यावयाची काळजी\nद्रवरूप जिवाणूखते सावलीत ठेवावीत (२५ ते ३० अंश सेल्सिअस)\nबियाणे प्रक्रियेसाठी प्रथम बुरशीनाशक मग कीटकनाशक व त्यानंतर द्रवरूप जिवाणू खताची प्रक्रिया करावी.\nद्रवरूप जिवाणूखते वापरासंबंधी जी अंतिम तारीख दिलेली असते, त्यापूर्वीच ती वापरावीत.\nद्रवरूप जिवाणूखते वापरावयाच्या विविध पद्धती\nबेणेप्रक्रिया : ॲसिटोबॅक्टर द्रवरूप जिवाणू खत १ लिटर प्रति २०० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे किंवा बियाणे १० ते ३० मिनिटे बुडवावे. नंतर सावलीत वाळवून लागवड करावी.\nफवारणी : फवारणीसाठी वापरावयाचे जिवाणू मिश्रण हेक्टरी ३ लिटर प्रति ७५० लिटर पाणी याप्रमाणात वापरावे.\nरोपप्रक्रिया : रोपाची मुळे बुडतील इतके पाणी घ्यावे. त्या पाण्यात प्रतिलिटरला १० मि.लि. द्रवरूप जिवाणू खत मिसळावे. या द्रावणात मुळ्या १० ते २० मिनिटे बुडवाव्यात व नंतर पुनर्लागवड करावी.\nजमिनीत वापर : जमिनीत वापरासाठी द्रवरूप जिवाणू मिश्रण प्रतिहेक्टरी २.५ लिटर प्रति ७५० लिटर पाणी या प्रमाणे फवारावे. किंवा १५०० किलो शेणखत/ कंपोस्ट खत/ माती यात मिसळून जमिनीत सर्वत्र सारखे पसरावे. त्याच प्रमाणे झारी, फवारणी पंप किंवा सूक्ष्म सिंचन संच प्रणालीद्वारे द्रवरूप जिवाणू खते देता येतात.\nसेंद्रिय खतांच्या गुणधर्मात वाढ : गांडूळ खत आणि कंपोस्ट खतामध्ये जमिनीत वापरावयाचे द्रवरूप जिवाणू मिश्रण प्रतिटन १ लिटर याप्रमाणात वापरावे. त्यामुळे त्यांच्या उपयुक्त गुणधर्मात वाढ होते.\nपिकांच्या उगवणीमध्ये ८ ते २२ टक्के वाढ होऊन मुळांची वाढ चांगली होते.\nनत्र, स्फुरद, पालाश, गंधक व इतर मूलद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी रासायनिक खतांची २५ ते ५० टक्के बचत होते.\nपीकवाढीसाठी आवश्यक पदार्थांची निर्मिती करतात. उदा. जिब्रॅलिक ॲसिडमुळे उगवण शक्ती वाढते.\nजमिनीची जैविक सुपीकता व पोत सुधारतो. पाणी वापर कार्यक्षमतेत वाढ होते. पाण्याचा ताण सहन करण्याची पिकाची क्षमता वाढते.\nपिकांची उगवण क्षमता, फुटवे येण्याची क्षमता, मुळांची संख्या, फूल व फळ धारण करण्याची क्षमता वाढते. परिणामी उत्पादनात १० ते २० टक्के वाढ होते, त्याची प्रत सुधारते. द्रवरूप डिंकपोस्टिंग कल्चर जमिनीतील पिकांच्या उरलेल्या अवशेषांचे विघटन करतात, त्यामुळे कर्ब व नत्र यांचे गुणोत्तर सुधारते.\nउपयुक्त जिवाणूंनी तयार केलेल्या प्रतिजैविकांमुळे रोगकारक बुरशीचे नियंत्रण होते. पिकाची रोग व कीड प्रतिकार क्षमता वाढते.\nसंपर्क : रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१\n(सहाय्यक प्राध्यापक, सौ. के. एस. के. कृषी महाविद्यालय, बीड.)\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/latest-amazon+nutrition-offers-list.html", "date_download": "2019-01-23T22:36:20Z", "digest": "sha1:FMB5NYB5R2ZYHC4R6WXTWBIU633GXCAZ", "length": 18864, "nlines": 342, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "AmazonNutritionसाठी ऑफर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलोकप्रिय ताज्या कालावधी समाप्ती\n29 टी & सी\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 20th Jan, 19\n1 टी & सी\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 19th Jan, 19\n1 टी & सी\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 19th Jan, 19\n1 टी & सी\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 14th Jan, 19\n1 टी & सी\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 20th Dec, 18\n1 टी & सी\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 25th Sep, 18\n1 टी & सी\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 10th Sep, 18\n1 टी & सी\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 18th Jul, 18\n2 टी & सी\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 15th Feb, 18\n1 टी & सी\n1 दिवसकालबाह्य होत आहे | सत्यापित 15th Feb, 18\n1 टी & सी\nPriceDekho पेक्षा अधिक 100+ ऑनलाइन विक्रेते वेबसाइटवर त्यांची उत्पादने सूचीमध्ये भारतातील आघाडीच्या संशोधन आणि किंमत तुलनेत वेबसाइट आहे. PriceDekho cashback वापरकर्ते आणि कोणत्याही सुरू असलेल्या कूपन किंवा करार वरील cashback प्रदान करण्यासाठी केंद्रित उपक्रम आहे. PriceDekho cashback सदस्य आमच्या 100+ भागीदार किरकोळ कोणत्याही नियमित खरेदी जतन करू शकता. Cashback कमवा, आपण PriceDekho. Com / cashback निळ्या बटणे STORE वर जा द्वारे किरकोळ विक्रेता वेबसाइटवर क्लिक करून खात्री करा.\nमी PriceDekho cashback कार्यक्रम सदस्य होण्यासाठी काहीही देणे आवश्यक आहे का\nमुळीच नाही, हे आम्हाला देऊ एक मुक्त cashback सेवा आहे. आपण cashback साइट वापरण्यासाठी काही पैसे द्यावे लागत नाही.\nमी या cashback कार्यक्रम सदस्य कशाप्रकारे होऊ शकतो\nआपण प्रथमच वापरकर्ता असल्यास, वर क्लिक करा मुख्य पृष्ठ वरच्या उजव्या कोपर्यात वर साइन अप करा बटण आणि आपल्या तपशील भरा. खालील सूचनांचे अनुसरण करून आपला संकेतशब्द तयार करा. एकदा आपण साइन अप आहे, आपण कार्यक्रम सदस्य होण्यासाठी आणि cashback लाभ सुरू करू शकता. आपण आधीच गेल्या साइन इन केले आहे, तर, कृपया लॉगिन करण्यासाठी आपला नोंदणीकृत ई-मेल आयडी वापरा. आपण जर आपला पासवर्ड विसरला आहे, वर क्लिक करा संकेतशब्द विसरल्यास आणि एक नवीन तयार करा.\nकसे मी cashback संबंधित कोणत्याही विचारलेल्या ग्राहक समर्थन संघाला संपर्क साधू\nसकाळी 10 ते 7 वाजता IST पासून शनिवारी - आमचा ग्राहक समर्थन कार्यसंघ उपलब्ध सोमवार आहे. आम्ही 48 तास प्रतिसाद वेळ हमी; आशेने तरी त्या पेक्षा परत आपल्या विनंतीवर लवकर मिळेल. आपण संपर्क फॉर्म या पृष्ठावरील उपलब्ध द्वारे एक द्रुत संदेश पाठवून संपर्क साधू शकता.\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.thisyearwishes.com/birthday-wishes-in-marathi/", "date_download": "2019-01-23T22:16:27Z", "digest": "sha1:YWT2FMESZKZ7LUSQQELUWJICTZML2S63", "length": 5504, "nlines": 72, "source_domain": "www.thisyearwishes.com", "title": "Top 10 Best Birthday Wishes in Marathi 2018", "raw_content": "\nउगवत्या सूर्यामुळे तुम्हाला मिळेल, फुलून येणारी फुले तुम्हाला आनंद देतात, मी तुम्हाला काही आयुष्य देऊ शकत नाही, एक दीर्घ आयुष्य देत आहे\nमाझ्या थोडे सुखासाठी, सर्व गोष्टी पापाबरोबरच जातात, मला प्रत्येक इच्छा पूर्ण करू द्या आपल्याकडे काही चांगले नाही, तुला या बाळाला जन्मदिवस वाढदिवसा\nमाझा प्रियकर, तू माझा आत्मा आहेस, तुम्ही माझे अर्ध्य हृदयी आहात, माझे जग आहे, तुम्ही माझे सुख आणि दुःखाचे भागीदार आहात, मला भाग्यवान आहे की मला तुमची पत्नी आवडत आहे या सुंदर दिवशी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा Birthday Wishes in Marathi,\n फुले तुम्हाला फुलणारा, जे काही आम्ही देऊ ते कमी होईल, आपण देत असलेले प्रत्येक आनंद देणे … वाढदिवसाच्या शुभेच्छा\nवाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा अनेक गोष्टी वर्षानंतर चांगले वर्षी मिळत आहेत. आपण त्यापैकी एक आहेत. उत्तम हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला पुढे एक विशेष दिवस आणि उज्ज्वल आहे इच्छा.\nशिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी ,कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.\nतुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . वाढदिवसाच्या शुभेच्छा देव तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा \nव्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी \nतुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते मग कधी करायची पार्टी मग कधी करायची पार्टी\nआजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-silage-making-livestock-13001?tid=118", "date_download": "2019-01-23T23:26:09Z", "digest": "sha1:JSIYVPSWXTRRKJMISQAW4SNJHZJ2XDC3", "length": 23019, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, silage making for livestock | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्याय\nमुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्याय\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात जनावरांना हिरवा, पौष्टिक व पाचक असा चारा उपलब्ध व्हावा म्हणून मुबलक असणारा हिरवा चारा योग्य वेळी कापणी करून त्यापासून मुरघास करून साठवला, तर त्याचा वापर टंचाईकाळात करता येईल व पशू उत्पादनात सातत्य राखता येईल.\nउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात जनावरांना हिरवा, पौष्टिक व पाचक असा चारा उपलब्ध व्हावा म्हणून मुबलक असणारा हिरवा चारा योग्य वेळी कापणी करून त्यापासून मुरघास करून साठवला, तर त्याचा वापर टंचाईकाळात करता येईल व पशू उत्पादनात सातत्य राखता येईल.\nहिरवा चारा हवाविरहित जागेत ठराविक काळ ठेवल्यावर, आंबवण्याची क्रिया होऊन जो चारा तयार होतो, त्यास मुरघास म्हणतात. मुरघासामध्ये हिरव्या चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण राखले जाते, तसेच पौष्टिकतेत व चवीत वाढ झाल्यामुळे जनावरे आवडीने खातात. मुरघास कच्चा खड्डा, सिमेंट- काँक्रिट खड्डा व टाकी, प्लॅस्टिक व स्टील पिंप किंवा मुरघास बॅगमध्ये करता येतो.\nमुरघास बनवण्यासाठी जाड व भरीव खोड असणारी, साखरेचे प्रमाण जास्त असणारी (आंबवणप्रक्रिया घडण्यासाठी) एकदल पिके उपयुक्त असतात. त्यामध्ये प्रामुख्याने मका, ज्वारी, बाजरी, ओट, संकरित नेपिअर गवत (हत्ती गवत), बांधावरील गवते, उसाचे वाढे इ. पिकांपासून मुरघास बनवता येतो. परंतु सर्वोत्तम मुरघास हा मका पिकापासून बनतो.\nमका, ज्वारी आणि बाजरी ः ५० टक्के फुलोऱ्यात ते चिकात असताना,\nओट ः लोंबी बनताना ते चिकात असताना,\nसंकरित नेपिअर गवत (हत्ती गवत) ः कापणीनंतर ३० ते ४० दिवस वाढलेले,\nवरील अवस्थेतील पिकांची कापणी करून मुरघास तयार करण्यासाठी वापरावे.\nमुरघास बनवताना चारा पिकांमध्ये ६५-७० टक्के पाणी आणि ३०-३५ टक्के शुष्क भाग असणे आवश्यक असते.\nताज्या हिरव्या चाऱ्यात ८०-८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते.\nमुरघासासाठी आवश्यक ६५-७० टक्के पाण्याचे प्रमाण आणण्यासाठी कापलेला चारा ५ ते ७ तास जागेवर सुकू द्यावा.\nपाण्याचे प्रमाण तपासण्यासाठी चारा कुट्टीचा हाताने दाबून गोल चेंडू करावा, चेंडू लगेच उलगडला, तर पाण्याचे प्रमाण खूप कमी आहे असे समजावे, जर चाऱ्याचा चेंडू तसाच राहिला, तर पाण्याचे प्रमाण खूप आहे असे समजावे आणि जर चाऱ्याचा चेंडू हळूहळू उलगडला, तर चाऱ्यात मुरघास बनवण्यासाठी पाण्याचे प्रमाण योग्य आहे असे समजावे.\nमुरघास किती प्रमाणात करून साठवून ठेवावा हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जसे की, किती जनावरांना, किती दिवस आणि किती खाऊ घालणार, साठवण करण्यास उपलब्ध जागा, चारा उपलब्धता इ.\nसमजा, एखाद्या शेतकऱ्याकडे ४ दुधाळ गाई असून, चारा तुटीचा काळ ९० दिवस आहे. प्रत्येक गाईला इतर आहारासोबत दररोज २० किलो मुरघास खाऊ घालायचा आहे. म्हणजे,\n४ गाई x २० किलो मुरघास x ९० दिवस = ७२०० किलो मुरघास\nसाधारणतः १ x १ x १ फूट जागेत १६ किलो हिरव्या चाऱ्याची कुट्टी बसते. यावरून ७२०० किलो मुरघास बसण्यासाठी ४५० घनफूट जागा लागेल (७२०० भागिले १६). त्यासाठी १५ फूट लांब, ६ फूट रुंद व ५ फूट खोल या आकाराचा एक किंवा ७.५ फूट लांब, ६ फूट रुंद व ५ फूट खोल या आकाराचे दोन खड्डे करावे लागतील.\nजमिनीत उंच ठिकाणी गोलाकार किंवा चौकोनी खड्डा खोदून घ्यावा. पक्का खड्डा तयार करावयाचा असल्यास खड्डा विटा व सिमेंटने बांधून घ्यावा.\nखड्डा अर्धा जमिनीत व अर्धा जमिनीच्या वर राहील असा किंवा जमिनीच्या वर बांधावा. आतील भिंतीचा भाग प्लास्टर करून गुळगुळीत करावा. खड्ड्याला भेगा पडलेल्या नसाव्यात.\nखड्डा भरण्यापूर्वी तो स्वच्छ व कोरडा करून घ्यावा. कच्चा खड्डा असेल तर खड्ड्यात चारा भरण्याआधी ओलावा व माती जाऊन मुरघास खराब होऊ नये म्हणून सर्व बाजूने पुरेल व नंतर वरून झाकता येईल असा जाड प्लॅस्टिक पेपर अंथरावा.\nपक्का खड्डा असेल तर त्यातून पाणी व हवा मुरघासामध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी.\nमुरघास बॅगमध्ये मुरघास करण्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या (५० किलोपासून १००० किलोपर्यंत) बॅग बाजारात उपलब्ध असतात. मुरघास खराब होऊ नये म्हणून बॅगमध्ये प्लॅस्टिकचे आवरण दिलेले असते.\nमुरघास बनविण्यासाठी चाऱ्यामध्ये ६५-७० टक्के पाणी असणे आवश्यक असते, त्यासाठी चारा योग्य वेळी कापणी करून, ४ ते ५ तास जागेवर सुकू द्यावा.\nचाऱ्याची १.५ ते २ सें.मी. आकाराची कुट्टी करून तुकडे करावेत.\nकुट्टी केलेला चारा थरावर थर देऊन खड्ड्यात अथवा बॅगमध्ये भरावा. कुट्टीच्या थरामध्ये हवा राहिली तर मुरघासाची प्रत खालावते. त्यासाठी प्रत्येक थर पायाने अथवा धुमसने एवढा दाबावा, की थरामध्ये बोट सहज घुसणार नाही. अशाप्रकारे प्रत्येक थराला व्यवस्थित दाबत पूर्ण खड्डा/ बॅग चारा कुट्टीने भरावी.\nबॅग पूर्ण भरल्यानंतर हाताने दाबून हवा काढत बॅगमधील प्लॅस्टिक (लायनर) व बॅग एकत्र करून, हवा आत जाणार नाही अशाप्रकारे बांधावी अथवा चिकट टेप लावून बंद करावी. (बॅगमधील शिल्लक राहिलेली हवा बॅग बांधण्यापूर्वी व्ह्यॅक्युम क्लीनरनेही काढू शकता).\nमुरघास खड्ड्यामध्ये करायचा असेल तर खड्डा जमिनीपासून १ ते २ फूट उंचीपर्यंत भरल्यानंतर त्यावर खड्ड्याच्या बाजूने उरलेल्या प्लॅस्टिक पेपरने खड्डा झाकून घ्यावा. त्यावर वाळलेल्या चाऱ्याच्या कुट्टीचा थर देऊन चिखल व शेणाने खड्डा लिंपून घ्यावा.\nखड्ड्याचे पावसाचे पाणी व उन्हापासून संरक्षण करण्याची व्यवस्था करावी.\nसर्वसाधारणपणे ४ ते ६ आठवड्यांनी चांगल्या प्रकारचा मुरघास तयार होतो. मुरघासाची बॅग/खड्डा नाही उघडला, तर फार काळ चांगला राहतो. एकदा का खड्डा/ बॅग उघडली तर मुरघास पूर्ण संपेपर्यंत टाकावा.\nसंपर्क ः डॉ. शरद साळुंके, ९४०४९५७५१७\n(कार्यक्रम साहाय्यक (पशुविज्ञान), मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूर)\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसुक्या चाऱ्याची निर्मिती, साठवणूक,...अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून साठवून...\nपशूसल्ला थंड वातावरणामुळे जनावरांच्या...\nउसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...\nपशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...\nमुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...\nशस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...\nगोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...\nजनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...\nरेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य...थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे रेशीम कीटकांच्या...\nप्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावरावर होणारे...प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावर चारा खात नाही व पाणी...\nदूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त बायपास...प्रथिनांचा आहारात योग्य प्रमाणात वापर केला तर...\nदुधाळ गाईची काळजी, व्यवस्थापनगाभण आणि प्रसूती काळात गायीच्या शरिरातील ऊर्जा...\nमुक्त संचार कुक्कुटपालनासाठी उपयुक्त :...सर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या...\nकोंबड्यांसाठी संतुलित खाद्यनिर्मिती...पक्ष्यांना खाद्य देण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे...\nपशू सल्लाशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य...\nजनावरांसाठी पाैष्टिक मुरघासज्या ठिकाणी हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे...\nवासरांच्या आहारातील चिकाचे महत्त्वहिवाळ्यामध्ये गायी- म्हशी विण्याचे प्रमाण जास्त...\nजनावारांतील विषबाधा कारणे, लक्षणे, उपायविषबाधेमुळे जनावरांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nकासदाह आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचारदेशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/vashim/washim-do-not-waste-your-time-municipal-politics/", "date_download": "2019-01-23T23:14:28Z", "digest": "sha1:HWGEM6MC6CINI7ATOD5O2AAPCGOH6RQ7", "length": 32565, "nlines": 411, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गुरुवार २४ जानेवारी २०१९", "raw_content": "\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nवाशिम : नगरपरिषद राजकारणात ‘तुझे माझे जमेना तुझ्या विना करमेना’\n | वाशिम : नगरपरिषद राजकारणात ‘तुझे माझे जमेना तुझ्या विना करमेना’\nवाशिम : नगरपरिषद राजकारणात ‘तुझे माझे जमेना तुझ्या विना करमेना’\nवाशिम : वाशिम जिल्हयातील नगरपालिका राजकारणामध्ये अनेक ठिकाणी अधिकारी, पदाधिकारी, गटनेते व नगरसेवकांमध्ये मने जुळत नसल्याने अनेक वाद निर्माण होत आहेत. असे असले तरी आपली कामे करुन घेण्यासाठी एकमेकांची मनधरणी करुन आपला उ्देश सफल केला जात आहे.\nवाशिम : नगरपरिषद राजकारणात ‘तुझे माझे जमेना तुझ्या विना करमेना’\nठळक मुद्देवाशिम नगरपरिषद विकास कामाच्या कारणावरुन पडतेय ठिणगी\nवाशिम : वाशिम जिल्हयातील नगरपालिका राजकारणामध्ये अनेक ठिकाणी अधिकारी, पदाधिकारी, गटनेते व नगरसेवकांमध्ये मने जुळत नसल्याने अनेक वाद निर्माण होत आहेत. असे असले तरी आपली कामे करुन घेण्यासाठी एकमेकांची मनधरणी करुन आपला उ्देश सफल केला जात आहे. जिल्हयातील चारही नगरपालिकांमधील राजकारण्यांची आजची स्थिती ‘तुझे माझे जमेना अन तुझ्या विना करमेना’ झालेली दिसून येत आहे.\nवाशिम नगरपरिषदेचा विचार केला तर येथे जनतेने शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून दिले आहेत. उपाध्यक्ष हे भाजपाचे आहेत. या दोघांमध्ये चांगला समन्वय दिसून येत असला तरी यांच्याच पक्षातीलच काही शुक्राचार्य यांना बेचैन करतांना दिसून येतात. विकासाची जाण असलेले वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा व गोरगरिबांसाठी धावून जाणारे, संकटात असलेल्यांना मदत करणारे म्हणून परिचित असलेले वाशिम नगरपालिकेचे उपाध्यक्ष बंटी उर्फ रुपेश वाघमारे याही परिस्थितीत सर्वांना सोबत घेवून चालण्याचे यशस्वी कार्य करतांना दिसून येत आहेत. यामध्ये वाशिम येथे लाभलेले मुख्याधिकारी गणेश शेटे हे कोणत्याही फाईल पेंडींग न ठेवता नियमात बसणारी सर्वच कामे वेळेच्या आत पूर्ण करीत असल्याने काही वर्षाआधी नगरपरिषदेतील कामे लवकर होत नाहीत हे खोडून काढण्यात आले आहे. सद्यस्थितीत वाशिम नगरपरिषदेमध्ये मोठया प्रमाणात विकास कामे होत आहेत. या कामांमुळे मात्र नगरपरिषद राजकारणातील नेते, नगरसेवकांमध्ये अनेकवेळा ठिणगी पडतांना दिसून येत आहेत.\nशहरातील अनेक भागातील विकास कामे सत्तेतीलच काही नगरसेवकांनी बंद पाडली तर ईतर ठिकाणी काही नगरसेवकांनी होत असलेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शहरात होत असलेली विकास कामे अतिशय संथगतिने सुरु असल्यामुळे नागरिकांना त्रास होतोय यात दुमत नाही परंतु राजकारणी मजबूत व टिकाऊ कामासाठी उशिर लागणारचं असे म्हणून यावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहेत. शहरात अनेक भागात नाल्यांचे काम सुरु आहेत. यामध्ये काहींनी आठकाठी आणल्याने अनेक ठिकाणची कामे बंद पडलेली दिसून येतात. तसेच नाल्याबांधल्यानंतर त्या उघडयाच ठेवण्यात आल्या असल्याने नागरिकांना घरात जाण्यासाठी माकडांसारख्या उडया मारुन प्रवेश करावा लागत आहे,याबाबत मात्र कोणालाही काहीचं देणे घेणे दिसून येत नाही.\nयामुळे नागरिकांचा रोष नगरपरिषदमध्ये सत्ता करणार्‍या राजकारण्यांवर केला जात आहे. अनेक नगरपरिषद विभागात स्वता नगरसेवक बसून आपली कामे करतांना दिसून येत आहेत. याकडे वाशिम नगरपरिषदेतील राजकारण्यांनी लक्ष देवून आपसात समेट करुन शहराचा विकासाकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.\nवाशिम शहरातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण असतांना याबाबत मात्र कोणहीही आवाज उठवितांना दिसून येत नाही. यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता रस्त्यावर अतिक्रमण करुन आपली दुकाने थाटणारे कोणाचे ना कोणाचे मतदार आहेत. त्यांना नाराज करणे उचित राहणार नसल्याने याला बगल दिल्या जात आहे. यावेळी अश्या विचार करणार्‍या महाशयांनी हाही विचार करणे गरजेचे आहे की, ज्यांना त्रास होतोय ते सुध्दा आपले मतदार आहेत .\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n१५ दिवस उलटूनही अनेकांना मिळाले नाही ‘ईएमव्ही चीप बेस्ड एटीएम कार्ड’\nवाशिम जिल्हा नियोजन समितीच्या सभेत १०२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी\n२६ जानेवारीपासून वारकऱ्यांतर्फे स्वच्छतेचा जागर\n‘प्लास्टिक’च्या राष्ट्रध्वजावर यंदाही सक्तीची बंदी\nवाशिम जिल्ह्यात हेल्मेट सक्ती कायद्याच्या अंमलबजावणीस खीळ\nविद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन मेळावा\nजिल्हा परिषदेच्या ६० अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशन पद्धतीने होणार समायोजन\nवाशिम जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांना ३.२१ कोटींचा निधी\nवाशिम शहरातून निघाली ‘हिंदुत्व रॅली’\nरिसोड नगर परिषद उपाध्यक्ष पदासाठी २४ जानेवारीला निवडणुक\nवीज बिलाची रक्कम थेट शाळांना देण्याचा निर्णय हवेतच विरला\nबसस्थानक परिसरात ‘नो पार्किंग’मध्येच वाहन पार्किंग\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ycpmumbai.com/index.php/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0/583-solapur", "date_download": "2019-01-23T21:46:47Z", "digest": "sha1:GCQ25KWL2CSNHKNLIFIUPYH2MVH7BPDA", "length": 8009, "nlines": 51, "source_domain": "ycpmumbai.com", "title": "महाराष्ट्राची निर्मिती यशवंतराव चव्हाण यांच्या कौशल्यामुळे झाली – प्रा राजेंद्र दास", "raw_content": "\nनागपूर नाशिक औरंगाबाद नवी मुंबई कोकण अहमदनगर बीड सोलापूर ठाणे\nविभागीय केंद्र - सोलापूर\nमहाराष्ट्राची निर्मिती यशवंतराव चव्हाण यांच्या कौशल्यामुळे झाली – प्रा राजेंद्र दास\nवसुंधरा कक्ष (पर्यावरण संवर्धन अभियान)\nकृषी व सहकार व्यासपीठ\nकायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम\nयशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी\nयशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय\nयशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहे\nअपंग हक्क विकास मंच\nमहाराष्ट्राची निर्मिती यशवंतराव चव्हाण यांच्या कौशल्यामुळे झाली – प्रा राजेंद्र दास\nयशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला नेहमीच भारत सेवक महाराष्ट्र म्हणून मानले स्व प्र के अत्रे ,ऐस एम जोशी ,शाहीर अमर शेख यांनी संघर्ष उभा केला आणि १०५ हुतातम्यांच्या बलिदाना नंतर देखील राज्याची निर्मिती अवघड झाली होती तेव्हा चव्हाण साहेब सुधा अस्वस्थ झाले होते हा जनक्षोभ दिल्लीकरांना समजला पाहिजे म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी बोलवले महाराष्ट्राच्या निर्मितीचा तो जनक्षोभ आणि तीव्र भावना पाहून पंडीत नेहरूंनी स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीला १ मे १९६० रोजी मान्यता दिली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूर यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राची निर्मिती आणि समकालीन समस्या या विषयावर आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा राजेंद्र दास यांनी आपले विचार मांडले\nयशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र सर्वगुणसंपन्न, समृध आणि अत्यंत कल्पकतेने उभा केला यासाठी सहकार, शेती आणि उधोग हे तीनही क्षेत्र अव्वलस्थानी राहील यासाठी विशेष काळजी घेतली आणि हे तीनही क्षेत्र समृध होण्यासाठी शिक्षण क्षेत्र देखील समृध झाले पाहिजे म्हणून सिक्षण समाजातील सर्व घटकांना मिळले पाहिजे म्हणून विशेष काळजी घेतली एवठ्या विशाल विचारांचे चव्हाण साहेब होते हे करत असताना राजकारणात त्यांनी मानापमाना पेक्षाही राज्याचे सार्वजनिक हित म्हत्वाचे मानले म्हणुनच राज्य मराठ्यांचे कि मराठीचे असा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा हे राज्य बहुजनांचे असे उत्तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिले म्हणुनच आजही राज्याच्या आणि देशाच्या गर्भकाळात यशवंतराव चव्हाण विचार जिवंत आहेत\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार युनुसभाई शेख होते स्वागत व प्रस्तविक विभागीय केंद्राचे सदस्य दत्ता गायकवाड यांनी केले जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याप्रसंगी विभागीय केंद्राचे सदस्य माजी खासदार धर्मणा सादूल यांची प्रमुख उपस्थिती होती निर्मलकुमार फडकुले सभागृहात सपन्न झालेल्या या कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते\nविभागीय केंद्र - सोलापूर\nमा. श्री. गो. मा. पवार\nअध्यक्ष विभागीय केंद्र, सोलापूर\nश्री. दिनेश शिंदे, सचिव\nबी -२ , श्रद्धा अपार्टमेंट, ७८,\nरेल्वे लाईन्स, सोलापूर जिल्हा - सोलापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A5_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2019-01-23T22:10:35Z", "digest": "sha1:K75US54IJ3E5NZI6TI25QKXDSBTEGIO2", "length": 5106, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कीथ होलियोके - विकिपीडिया", "raw_content": "\n१२ डिसेंबर १९६० – १२ फेब्रुवारी १९७२\nन्यू झीलँडचा पहिला उप-पंतप्रधान\n१३ डिसेंबर १९४९ – २० सप्टेंबर १९५७\n११ फेब्रुवारी, १९०४ (1904-02-11)\n८ डिसेंबर, १९८३ (वय ७९)\nन्यू झीलँड नॅशनल पार्टी\nसर कीथ जॅका होलियोके (इंग्लिश: Keith Jacka Holyoake; ११ फेब्रुवारी १९०४ - ८ डिसेंबर १९८३) हा न्यू झीलँड देशाचा पहिला उप-पंतप्रधान व २६वा पंतप्रधान होता. १९३१ सालापासून न्यू झीलंडच्या राजकारणामध्ये सक्रीय राहिलेला होलियोके १९३२ ते १९७७ दरम्यान न्यू झीलंड संसदेचा सदस्य होता.\nइ.स. १९०४ मधील जन्म\nइ.स. १९८३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-23T22:45:59Z", "digest": "sha1:56UI3HEOT5W5HQVT7LKQKWTXGQZWGLKI", "length": 10764, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जांभळाची आवक वाढली : भावात किलोमागे 20 ते 30 रुपयांनी घसरण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजांभळाची आवक वाढली : भावात किलोमागे 20 ते 30 रुपयांनी घसरण\nकोकण आणि कर्नाटकातून होतेय आवक\nपुणे – मधुमेहसाठी गुणकारी असलेल्या जांभळाची आवक वाढली आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात कोकण आणि कर्नातकातून टपोऱ्या जांभुळ आणि करवंदाची आवक होत आहे. परिणामी, मागील दहा दिवसांच्या तुलनेत जांभळाच्या भावात घाऊक बाजारात किलोमागे सुमारे 20 ते 30 रुपयांनी घट झाली आहे. आवक आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. घरगुती ग्राहकांसह, शहर, जिल्ह्यातील किरकोळ विक्रेते, ज्युस विक्रेत्यांकडून जांभळाला\nमागील महिन्यापासून जांभळाचा हंगाम सुरू झाला आहे. विशेषत: जांभुळ हे मधुमेहसाठी गुणकारी आहे. कोकणातील सावंतवाडी, कणकवली आणि कर्नाटकातील कटनाळ परिसरातून जांभळांची ही आवक होत आहे. रविवारी कोकणातून सुमारे 150 ते 200 पाट्या आणि कर्नाटकातून 90 ते 100 डाग विक्रीस दाखल झालेल्या आहेत. आवक वाढल्यामुळे जांभळांचे भाव दहा किलोच्या पाटीमागे 200 ते 300 रुपयांनी कमी झाल्याची माहिती आडते अजित घुले यांनी दिली. ते म्हणाले की, पुढील आठवड्यापासून जांभळांची आवक आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सध्याचे भाव आणखी कमी होण्यास मदत होईल. देठ आणि आकाराने लहान असलेल्या सावंतवाडी भागातील जांभळांचा प्रतिदहाकिलोचा भाव 700 ते 800 रुपये आणि कर्नाटक भागातील मोठ्या जांभळांचा भाव 800 ते 1 हजार रुपयांवर आलेला आहे. पूर्वीच्या तुलनेत जांभळांची गोडी आता वाढलेली आहे. त्यामुळे मागणीही वाढते आहे. दरम्यान करवंदाचीही आवक वाढली आहे. जिल्ह्यातून विशेषत: मावळ, मुळशी, वेल्हा तालुक्‍यातून करवंदाची आवक होत आहे. रविवारी हंगामातील उच्चांकी म्हणजे सुमारे सव्वाशे पाट्यांइतकी आवक झाली. त्यामुळे 10 किलोचा भाव घटून 200 ते 300 रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. हंगामाच्या सुरवातीला हा भाव 500 ते 600 रुपयांवर गेला होता.\nएक किलोच्या पॅकिंगमध्ये गुजराती जांभुळ\nगुजरात येथील बडोदा भागातून पारस जातीच्या जांभळाची आवक रविवारी मार्केट यार्डात झाली. शेतकरी अमरिश गांधी यांच्या शेतातून 280 किलो जांभळाची आवक झाली आहे. हा जांभुळ चवीला गोड, स्थानिक जांभळांपेक्षाही तजेलदार आहे. त्याच्या प्रतिकिलोस दर्जानुसार 180 ते 200 रुपये भाव मिळाला. एक किलोच्या आकर्षक पॅकींगमध्ये मार्केटयार्डात प्रथमच जांभळाची आवक झाली. शहरातील उच्चभ्रु अशा कॅम्प, औंध, लष्कर, डेक्कन, कोरेगाव पार्क आदी भागातून या जांभळाला मागई आहे. पुढील एक महिना या जांभळाची आवक सुरू राहिल, अशी माहिती व्यापारी माऊली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर आंनी दिली. दरम्यान, किरकोळ बाजारात 250 ते 300 रुपये प्रतिकिलो भावाने या जांभळाची विक्री होत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%A6/", "date_download": "2019-01-23T21:53:16Z", "digest": "sha1:42EE77BLHKAR6HMHNALNPD3XCL453PQW", "length": 12397, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करा! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nविद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करा\nतंत्रशिक्षण विभागाचे संस्थांना तंबी : मानसिक स्वास्थ्य निरोगी राहण्याची चिन्हे\nपुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक युगामुळे नैराश्‍याची भावना निर्माण होत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या ताण-तणावांचे संस्थास्तरावर वेळीच निवारण करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थांना विद्यार्थी समुपदेशन केंद्र सुरू करण्याचे आदेश तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य निरोगी राहण्याची चिन्हे आहेत.\nइंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी, आर्किटेक्‍चर, पॉलिटेक्‍निकसह आदी अभ्यासक्रमे व्यावसायिक आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखाली व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शैक्षणिक व प्रशासकीय कामे होत असतात. शाळांतील अंतर्गत मूल्यमापन व फेस्ट ऑफ फाईव्हच्या सवलतीमुळे विद्यार्थ्यांवर गुणांची खैरात होत आहे. त्यामुळे मुलांकडून पालकांची अपेक्षा वाढत आहेत. हे अपेक्षांचे ओझे घेऊन विद्यार्थी शैक्षणिक वाटचाल करीत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्‍याला सामोरे जावे लागत आहे. यातूनच विद्यार्थी टोकाचा निर्णय घेत असतात. या नैराश्‍यातून बाहेर पडण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करणे सर्वात महत्त्वाचे आहे.\nत्या पार्श्‍वभूमीवर तंत्रशिक्षण विभागाने सर्व संस्थांना विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन केंद्र अथवा सेल सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ताण-तणावामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्‍य येत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे वेळोवेळी समुपदेशन करणे अनिवार्य आहे. त्यासाठी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही तंत्रशिक्षणने सर्व संस्थांना कळविले आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे समुपदेशन होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी आपआपल्या स्तरावर प्रयत्न करावेत, असेही तंत्रशिक्षणने सूचविले आहे.\nसंस्थास्तरावर विविध उपाययोजना आवश्‍यक\nविद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवन सुखकर होण्यासाठी सांघिक चर्चासत्रे, मार्गदर्शनपर व स्फूर्तीदायक व्याख्याने, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीस लागणारे शिबिराचे आयोजन करण्याचे तंत्रशिक्षणने सांगितले आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी संस्थांनी आपल्या स्तरावर विविध उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. याबाबत संस्थांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवालही दर सहा महिन्यांनी तंत्रशिक्षण कार्यालयालास सादर करण्याचे आदेशही पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डी. आर. नंदनवार यांनी दिले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवृक्षलागवड उपक्रमात आर्थिक फायदाही दडलेला\nकापरी मासळीने चायनीज फेस्टिव्हलला लज्जत\nसमुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी १२ वर्षीय मुलाने तयार केले अनोखे जहाज\nप्लॅस्टिकविरोधी कारवाईचा धडाका सुरूच\nआयुषमान भारत योजनेसाठी कालबद्ध कार्यक्रम\nनिकष पूर्ण न करणारे बी. व्होक अभ्यासक्रम बंद करणार\nपवित्र पोर्टलवर माहिती अद्ययावत करण्यासाठी उमेदवारांची गर्दी\nराज्यातील 12 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\nपौड फाटा चौकातील मेट्रोच्या कामचा तिढा सुटला\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/in-the-district-smart-police-district-will-be-implemented/", "date_download": "2019-01-23T22:33:13Z", "digest": "sha1:T3RND6RVHT26CH7JVA43J64QQS4PZT7H", "length": 14422, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जिल्ह्यात “स्मार्ट पोलीस जिल्हा’ राबवणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजिल्ह्यात “स्मार्ट पोलीस जिल्हा’ राबवणार\nग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील : बारामती येथे शांतात कमिटीची बैठक\nबारामती – पोलीस खात्यातील पायाभूत सुविधा, तपास तसेच लोकांशी असलेले वर्तन आदी बाबींमध्ये सुसुत्रता व गतिमानता आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संकल्पनेनुसार “स्मार्ट पोलीस जिल्हा’ ही संकल्पना पुणे जिल्ह्यात राबवणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.\nबारामती येथे गणेशोत्सव, ईद तसेच गोकूळ आष्टमी आदी सणांच्या पर्श्‍वभूमिवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन चिराग गार्डन येथे करण्यात आले होते, त्यावेळी संदीप पाटील बोलत होते. यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, विठ्ठल दबडे, आदी मान्यवर उपस्थित होते.\nसंदीप पाटील म्हणाले की, स्मार्ट पोलीस संकल्पनेमुळे पोलीस खात्याला गतिमानता येणार आहे. स्मार्ट पोलीस संकल्पना राबविल्यास पोलीस खात्याच्या कामगिरीमध्ये अमुलाग्र बदल घडण्यास मदत होणार आहे. त्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग तसेच पोलीस ठाण्यात कमी असलेल्या सुविधांची पुर्तता करावी लागणार आहे. स्मार्ट पोलीस जिल्हा करण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. त्यानंतरच्या पडतळाणीनंतर अशा प्रकाराचा दर्जा प्राप्त होऊ शकतो. पोलिसांची नागरिकांशी असलेली वागणूक ही स्मार्ट पोलीस संकल्पनेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.\nशांतता कमिटीची बैठक ही प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवादाचे माध्यम आहे. संवादतून अनेक प्रश्‍न मार्गी लागतात. केवळ डीजे तालावर मिरवणुका काढणे ही विकृती आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रत्येक घरातील महिलांना सहभागी होता येईल, अशा मिरवणुकांचे आयोजन करणे गरजे आहे. तरुणांनी याबाबत पुढाकार घ्यावा, तसेच डॉल्बीमुक्‍त मिरवणूक साजरी करावी, असे अवाहन पाटील यांनी यावेळी केले. पोलीस मित्रांच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांना मदतीस घ्यावे तसेच त्यांना ओळखपत्र, प्रमाणपत्र देण्यात यावे जेणेकरुन भविष्यात त्याचा त्यांना फायदा होईल, अशा सूचना पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शांतता कामिटीच्या सदस्यांकदून आलेल्या सुचनांची दखल त्यांनी घेतली.\nकोणाचे सकार आले तरी गुन्हे कायम राहतात\nपरिणामांची जाणीव नसल्याने आंदोलना दरम्यान तरुण हातात कायदा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर वेगवेळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होतात. आमचे सरकार आल्यावर गुन्हे मागे घेऊ असे सांगितले जाते. मात्र, कायद्याच्या चाकोरीत राहून पोलीस यंत्रणा कार्यरत असते, असे गुन्हे माघारी घेता येत नाहिती. एकवेळ नेत्यांचे गुन्हे मागे घेतले जातता मात्र कार्यकर्त्यांचे गुन्हे तसेच राहतात. हा विनोदाचा भाग असला तरी सरकार कोणाचेही आले तरी गुन्हे कायम राहतात याची तरुणांनी दखल घ्यावी.\nग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून काम होणे गरजेचे\nदिवसेंदिवस शहरिकरण व नागरिकरण वाढत आहे. त्यामाने पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे. ग्रामीण भागात ग्राम सुरक्षादल महत्त्वाचे आहे. गावातील तरुणांचा सहभाग वाढवून गावपातळीवर ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून काम होणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. ग्रामसुरक्षा दलामध्ये महिलांचा समावेश देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी महिला सुरक्षा समिती गठीत करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसामान्य नागरिकांना पोलिसांची भीती नाही, तर भरोसा वाटावा – मुख्यमंत्री\nशिवाजीनगर बस स्थानक वाकडेवाडीला स्थलांतरित होणार\nनदी पात्रातील बेकायदा वृक्षतोड थांबवण्याची ग्रीन रिव्होल्युशनची मागणी\nपुणे वाहतूक पोलिसांची अजब ‘कारवाई’ चारचाकी वाहनास आकारला हेल्मेट न वापरण्यासाठी दंड\nभुगावातील वाहतूककोंडीने मुळशीकर हैराण\nरिंगरोडच्या कामाला मिळणार गती : नितीन गडकरींनी दिले कामाच्या सादरीकरणाचे आदेश\nपुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलविरोधात हायकोर्टात याचिका\nअंध विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन विद्यापीठात आंदोलन \n‘नॅचरल्स’ची 10 नवी ‘हेअर अँड ब्यूटी सलोन’\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-legislative-council-election-2018-nashik-vidhan-parishad-election-result/", "date_download": "2019-01-23T23:05:29Z", "digest": "sha1:OVAYS6TLEPALX4VBRBXBRHOAISKHBGOM", "length": 8501, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विधानपरिषद निवडणूक निकाल; शिवसेनेच्या विजयात भुजबळांचा हात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविधानपरिषद निवडणूक निकाल; शिवसेनेच्या विजयात भुजबळांचा हात\nमहाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून ५ जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपा व शिवसेना प्रत्येकी २ जागावर विजयी झाले असून राष्ट्रवादी १ जागेवर निवडून आले आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती…\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री…\nदराडे यांनी राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांचा पराभव केला आहे. नरेंद्र दराडे यांना पाडण्याचे विरोधकांचे सारे प्रयत्न हाणून पाडत शिवसेनेवरील विश्वास कायम असल्याचे या निवडणुकीत दाखवून दिले आहे. यावेळी दराडे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली होती. शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांना ४१२ मते पडली असून त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार शिवाजी सहाणे (२१९ मते) यांचा १९३ मतांनी पराभव केला.\nआपल्या विजयानंतर प्रतिक्रिया देतान शिवसेनेच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांची मदत झाल्यचा खळबळजनक दावा शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या अनेक तर्क – वितर्क लढवले जात आहेत. खरं तर भाजपनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जातं होतं. मात्र तरीही शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंनी या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत सर्वाना धक्का दिला.\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३…\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विरोधकांवर…\nमंत्रिमंडळ निर्णय : दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारची नवी योजना\nमुस्लिम खाटीक समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन लवकरच मार्ग काढू…\nबाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेचे ताबापत्र स्मारक समितीकडे सुपुर्द\nमुंबई - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर निवासस्थानाच्या जागेचे ताबापत्र व…\nआगामी लोकसभेमध्ये कॉंग्रेसची नवी खेळी\nन्यूझीलंडमध्ये भारताने केली विजयी सुरवात, धवनचे २६ वे अर्धशतक\nभाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी बॅलेटवर निवडणूक लढवावी,जयंत पाटलांचे…\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे…\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://manthamahaulb.maharashtra.gov.in/", "date_download": "2019-01-23T23:14:31Z", "digest": "sha1:NCJ3DC26OFMYKLS6DA5HEPTB6GRKOAXZ", "length": 6075, "nlines": 101, "source_domain": "manthamahaulb.maharashtra.gov.in", "title": "- मंथा नगर पंचायत , महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nमुख्य घटकाला जा |\nनगरपरिषद प्रशासकीय कार्यालय इमारत / नागरी सुविधा केंद्र\nगृहनिर्माण व गलीछ्ह वस्ती\nसन २०११ नुसार जनगणना\nनिवडून आलेल्या सदस्यांची माहित\nसार्वजनिक आरोग्य विषयक सेवा\nशहरात उपलब्ध शैक्षणिक सुविधा\nशहरात उपलब्ध उच्च शैक्षणिक सुविधा\nमुलभूत सोयी सुविधा स्थिती\nकर संकलन विषयक बाबी\nउत्पन्न आणि खर्च खाते\nप्रभागनिहाय निवडून आलेले सदस्य\nशासन निर्णय नगर विकास विभाग नगरपालिका प्रशासन संचालनालय\nभारत सरकार महाराष्ट्र शासन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र\nस्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nकर आकारणी बी. पी. एम. एस. माहिती नगरपरिषदेद्वारे वितरित केलेल्या विविध सेवांसाठी शुल्क शासन निर्णय मालमत्ता व पाणी देय माहिती\nआपत्ती व्यवस्थापन आराखडा महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nश्री. केशव श्रीराम कानपुडे\nअध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याधिकारी समिती\nअभियान प्रकल्प योजना स्वच्छ भारत अभियान रा. श. आजीविका मिशन\nनिविदा जाहिराती महाराष्ट्र नगरपरिषद सेवा (संवर्ग) पदभरती परीक्षा - २०१८\nमहा-जी.आय.एस पोर्टल बी.पी.एम.एस. पोर्टल नगरपरिषद वेबसाईट शहरी पथ विक्रेता पोर्टल\nकायदे धोरण नियम स्थायी निदेश\nआपले सरकार सेवा हमी कायदा महा योजना तक्रार निवारण माहितीचा अधिकार संयुक्त नागरी सेवा पोर्टल\nअंतिम पुनरावलोकन आणि सुधारणा : २४-०१-२०१९\nएकूण दर्शक : ३४९२\nप्रकाशन हक्क © २०१७ , नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\nहे वेब पोर्टल राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र , पुणे यांनी विकसित केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A6-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A.html", "date_download": "2019-01-23T22:52:47Z", "digest": "sha1:XSHCVPUDBJAS7WFFUROKIRH6WC3L5ZEC", "length": 23786, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | समुद्राची ताकद जाणणारेच महासत्ता बनतात: पर्रीकर", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » समुद्राची ताकद जाणणारेच महासत्ता बनतात: पर्रीकर\nसमुद्राची ताकद जाणणारेच महासत्ता बनतात: पर्रीकर\nपणजी, [२८ मार्च] – ज्यांना समुद्राची ताकद माहिती आहे, असेच देश महासत्ता बनतात आणि भारतालाही महासत्ता बनायचे आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे केले. दिवाडी येथील एक्केरियस शिपयार्ड प्रा. लि. तर्फे नवीन बोटीच्या बांधकामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला तेव्हा ते बोलत होते.\nसमुद्राचे आव्हान पेलण्यासाठी सिद्ध झालेल्या व भारत परिक्रमेवर जाण्यासाठी सज्ज असलेल्या सहा महिला कमांडण्टचे आपण अभिनंदन करीत असल्याचे ते म्हणाले. महिला आणि पुरुष यांच्यामध्ये आपण फरक करीत नाही. एवढेच नव्हे तर नवीन विक्रमासाठीही आपण त्यांना शुभेच्छा देत असल्याचे ते म्हणाले. दोनवेळा भारत परिक्रमा पूर्ण केलेल्या म्हादई या बोटीच्या यशस्वी बांधकामानंतर आता एक्केरियस शिपयार्डतर्फे नवीन बोटीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्या बोटीच्या बांधकामाचा शुभारंभ पर्रीकर यांच्या हस्ते नारळ फोडून झाला.\nशिपयार्डचे व्यवस्थापक रत्नाकर दांडेकर यांचेही त्यांनी अभिनंदन केले. आत्मविश्‍वास हा महत्त्वाचा असतो आणि नव्याने सागर परिक्रमेवर जाणार्‍या सहा महिला कमांडण्टचे त्यासाठी कौतुक व्हायला हवे. नव्याने तयार होणारी बोट एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण होणार आहे. त्यानंतर ही बोट सागर परिक्रमेसाठी जाणार आहे. तत्पूर्वी, सहा महिलांची टीम मॉरिशसला जाणार आहे. त्यासाठी त्यांना पर्रीकर यांनी शुभेच्छा दिल्या.\nभारत सरकारने मेक इन इंडिया आणि नारी शक्तीचा नारा चालविला आहे. पण एक्केरियस शिपयार्डने २००८ मध्येच मेक इन इंडियाचा नारा लावला. म्हादई बोटीची यशस्वी बांधणी करून मेक इन इंडिया सिद्ध करून दाखविले. या बोटीने दोन वेळा सागर परिक्रमा केली. आता तिसर्‍यांदा सागर परिक्रमेसाठी ही बोट सज्ज आहे.\nमहिला कमांडण्टची सागर परिक्रमा\nयावेळी सहा महिला कमांडण्ट सागर परिक्रमा करणार आहेत. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्तीची हाक दिली आहे. आयएनएस मांडवीमध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सागर परिक्रमेवर पाठविण्यात येणार आहे. त्यासाठीच या नवीन बोटीचे बांधकाम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (553 of 2453 articles)\n‘मागेल त्याला शेततळे’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा: मुख्यमंत्री\n=मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधला जिल्ह्याधिकार्‍यांशी संवाद= मुंबई, [२८ मार्च] - राज्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांमधून शेततळ्याच्या मागणीसाठी सुमारे ७० हजार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathiweed-control-kharip-vegetble-crops-agrowon-maharashtra-8977", "date_download": "2019-01-23T23:28:00Z", "digest": "sha1:PEGJ3G3UX76XMZBI77LTDYKV3INAIBUF", "length": 15076, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,weed control in kharip vegetble crops, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखरीप हंगामातील भाजीपाला पिकांतील तणनियंत्रण\nखरीप हंगामातील भाजीपाला पिकांतील तणनियंत्रण\nखरीप हंगामातील भाजीपाला पिकांतील तणनियंत्रण\nडॉ. मधुकर भालेकर, कीर्ती भांगरे, ध­नश्री पाटील\nमंगळवार, 5 जून 2018\nभाजीपाला पिकांच्या उत्पादनामध्ये तणांमुळे मोठ्या प्रमाणात घट होते. त्यासाठी वेळीच त्याबाबत उपाययोजना कराव्यात. आवश्‍यकतेनुसार खुरपणी किंवा इतर मशागतीय पद्धतींचा अवलंब करावा. आवश्‍यकता भासल्यास तणनाशकांचाही वापर करावा.\nभाजीपाला पिकांच्या उत्पादनामध्ये तणांमुळे मोठ्या प्रमाणात घट होते. त्यासाठी वेळीच त्याबाबत उपाययोजना कराव्यात. आवश्‍यकतेनुसार खुरपणी किंवा इतर मशागतीय पद्धतींचा अवलंब करावा. आवश्‍यकता भासल्यास तणनाशकांचाही वापर करावा.\nभाजीपाला पिकात एक किंवा दोन खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. दोन ओळीमध्ये अधिक अंतर असणाऱ्या पिकांमध्ये कोळपणीसुद्धा करता येते. मात्र, अलीकडे वाढती मजुरी आणि मजुरांची उपलब्धता ही मोठी समस्या होत आहे. कांदा पिकामध्ये लागवड कमी अंतरावर होते. त्यामुळे खुरपणीचा खर्च जादा येतो. उशिरा खुरपणी केल्यास पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच रोग किडीं­ना पोषक वातावरण तयार होते. अशा स्थितीमध्ये तणनाशकांचा वापर करणे अपरिहार्य होते. मात्र, तणनाशकांचा वारंवार वापर करणे टाळावे. त्याऐवजी पिकांची फेरपालट, हिरवळीची पिके (उदा. ताग, धैंचा) आणि कमी कालवधीत जलद वाढणाऱ्या पिकांची लागवड (चवळी) करून तणांचा काही प्रमाणात बंदोबस्त करता येतो.\nभाजीपाला पिकामध्ये तण­नाशकाचा वापर करण्यापूर्वी...\nपिकांसाठी शिफारशीत तणनाशकांचाच वापर करावा.\nतण­ानाशकाची वापरण्याची वेळ (उदा. लागवडीपूर्वी किंवा लागवडी­नंतर) विचारात घ्यावी.\nतण­नाशकांचे प्रमाण (प्रतिलिटर पाणी) अत्यंत नेमके घ्यावे.\nकांदा, मिरची पिकांसाठी तण­नाशकांचा वापर\nकांदा - ऑक्झिफ्लोरफे­न १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी - लागवडी­नंतर दुसऱ्या पाण्याच्या आधी पूर्ण शेतावर फवारावे.\nमिरची - पेंडीमिथॅलीन २.२५ ते २.५० मि.लि. प्रति लिटर पाणी - लागवडी­नंतर दुसऱ्या पाण्याच्या अगोदर फवारावे.\nसंपर्क : डॉ. मधुकर भालेकर, ०२४२६-२४३३४२\n(अखिल भारतीय सम­न्वित भाजीपाला संशोधन प्रकल्प,\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-government-will-not-purchase-sugar-maharashtra-6973", "date_download": "2019-01-23T23:19:17Z", "digest": "sha1:P4OHBT3EW5XYV4FJLEGCZN5Q2TUWGUPL", "length": 18483, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, government will not purchase sugar, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाखर खरेदीला शासनाची बगल\nसाखर खरेदीला शासनाची बगल\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nकोल्हापूर: साखरेचे घसरते दर स्थिर राहण्यासाठी राज्य शासनाने दहा लाख टन साखर खरेदी करण्याची घोषणा केली होती. आता या घोषणेला बगल मिळण्याची शक्यता आहे. याऐवजी शासनाने रेशनिंगसाठी ३२ रुपये किलोने थोड्या थोड्या प्रमाणात साखर कारखान्यांकडून खरेदी करावी, असा प्रस्ताव शासनापुढे मांडला जाण्याची शक्‍यता आहे. एकदम दहा लाख टन खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडे निधीची तरतूद नसल्याने रेशनिंगसाठी लागणारी साखर खरेदी करण्याचा पर्याय सामोर आला आहे.\nकोल्हापूर: साखरेचे घसरते दर स्थिर राहण्यासाठी राज्य शासनाने दहा लाख टन साखर खरेदी करण्याची घोषणा केली होती. आता या घोषणेला बगल मिळण्याची शक्यता आहे. याऐवजी शासनाने रेशनिंगसाठी ३२ रुपये किलोने थोड्या थोड्या प्रमाणात साखर कारखान्यांकडून खरेदी करावी, असा प्रस्ताव शासनापुढे मांडला जाण्याची शक्‍यता आहे. एकदम दहा लाख टन खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडे निधीची तरतूद नसल्याने रेशनिंगसाठी लागणारी साखर खरेदी करण्याचा पर्याय सामोर आला आहे.\nमुख्यमंत्र्यांनी चार दिवसांपूर्वीच साखर उद्योगाच्या अडचणीबाबत उपाय सुचविण्यासाठी संबंधित मंत्री, सर्वपक्षीय नेते, कारखानदार, शासकीय अधिकारी, राज्य, केंद्राच्या साखर महासंघांचे पदाधिकारी यांची एकत्र ‘टास्क फोर्स’ (विशेष समिती) तयार केली आहे. या फोर्सने घेतलेल्या निर्णयाबाबत सरकार सकारात्मक विचार करून हा निर्णय तातडीने अमलात आणण्यासाठी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. यानुसार या टास्क फोर्सच्या बैठकीत शासनाने रेशनिंगसाठी साखर 32 रुपये किलोप्रमाणे खरेदी करावी, असा प्रस्ताव ठेवला आहे. तो लवकरच शासनाकडे देण्यात येणार आहे.\nही होती सहकारमंत्र्यांची घोषणा\nफेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी साखरेचे घसरते दर स्थिर ठेवण्यासाठी राज्य शासन पहिल्यांदाच यात हस्तक्षेप करणार असल्याचे म्हटले होते. राज्यातील विविध कारखान्यांतून निर्माण होणारी सुमारे दहा लाख टन साखर शासन ३२०० रुपये हमीभावाप्रमाणे खरेदी करणार असल्याचे सांगितले होते. याबाबतचा प्रस्तावही साखर आयुक्तालयाने शासनाकडे पाठविला होता. प्रस्ताव पाठवून एक महिना होऊनही याबाबत निर्णय होत नसल्याने कारखानदार अस्वस्थ होते. अखेर एकदम खरेदी सध्या तरी शक्‍य नसल्याचाच सूर या टास्क फोर्समधील चर्चेत दिसून आला.\nदर स्थिर राहण्यासाठीच घोषणा\nसाखरेचा बाजार हा केंद्र व राज्य स्तरावरील साखरेच्या निर्णयावरही अवलंबून असतो. अनेकदा साखरेबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास त्याचा प्रभाव काही काळ बाजारावर राहून साखरेचे दर बाजारात वधारतात असा अनुभव आहे. किमान निर्णय जाहीर केल्यास दर वधारतील या भावनेतून शासनाने निधीची तरतूद नसतानाही ही घोषणा केली. या वेळी आयातशुल्क शंभर टक्के करण्याचीही घोषणा केंद्राने केल्यानंतर दोन्ही घोषणांचा तातडीचा परिणाम म्हणून साखरेच्या दरात आठवडाभर साखरेच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली. पण त्यानंतर साखरेची झालेली घसरगुंडी कायम आहे. अजूनही साखरेचा दर ३००० ते ३१०० रुपयांच्या आसपासच रेंगाळत आहे.\nमुख्यमंत्र्यांनी नेमलेली टास्क फोर्स ही दोन स्तरावर काम करणार आहे. राज्य शासनाला जे उपाय सुचवायचे असतील ते थेट सुचविले जातील. केंद्र स्तरावरच्या मागण्यांचे टिपण तयार करून ते केंद्राला सादर करण्यात येणार आहेत. नव्याने होणाऱ्या मागण्यांचे टिपण तयार करण्याचे काम सुरू असून, ते लवकरच केंद्राला देण्यात येणार असल्याचे टास्क फोर्समधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nसाखर सरकार सुभाष देशमुख हमीभाव\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nपरोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...\nसांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....\nसाखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे : दुष्काळी स्थितीमुळे साखर...\nनंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...\nॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...\nविदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...\n‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...\nगूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...\nदुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...\nबांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...\nवेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...\nदूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...\nमक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...\nएफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...\nराज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...\nकेळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...\nसुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...\nशेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/9658", "date_download": "2019-01-23T23:41:53Z", "digest": "sha1:KNLHMFV5WYNQAKJVW7FURTUIPO3URZOB", "length": 33481, "nlines": 216, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,different scheams of fertilisers management , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखत व्यवस्थापनासाठी शासनाच्या विविध योजना\nखत व्यवस्थापनासाठी शासनाच्या विविध योजना\nखत व्यवस्थापनासाठी शासनाच्या विविध योजना\nसोमवार, 25 जून 2018\nपीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची आहे. जमीन सुपीकता वाढविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. जमीन आरोग्य पत्रिका, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, पीक उत्पादनवाढ योजना, सेंद्रिय शेती योजना फायदेशीर ठरणाऱ्या आहेत.\nजमीन आरोग्यपत्रिका अभियान :\nपीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची आहे. जमीन सुपीकता वाढविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. जमीन आरोग्य पत्रिका, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, पीक उत्पादनवाढ योजना, सेंद्रिय शेती योजना फायदेशीर ठरणाऱ्या आहेत.\nजमीन आरोग्यपत्रिका अभियान :\nमृद सर्वेक्षण व मृद चाचणी विभागाच्या माध्यमातून जमिनीचा अभ्यास, विविध गुणधर्माची माहिती गोळा करून गावाचे मृद सर्वेक्षण नकाशे, अहवाल तयार करण्यात येतात. या आधारे भूमी उपयोगिता वर्गवारी पीक नियोजन आराखडा, पडीक जमिनी, कुरणे व जंगले यांची वर्गवारी, समस्यायुक्त जमिनीमध्ये सुधारणा आदी कामांचे नियोजन केले जाते.\nमृद चाचणी योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीच्या नमुन्याचे पृथक्करण करून प्रमुख पिकांसाठी अन्नद्रव्यांचे प्रमाण शोधून त्यांच्या आधारे निरनिराळ्या पिकांसाठी खतांच्या शिफारशी दिल्या जातात.\nराज्यातील सर्व शेतकरी या योजनेतून माती तपासणीसाठी पात्र आहेत. जमिनीची आरोग्यपत्रिका वितरण कार्यक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.\nकृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर नवीन तंत्रज्ञानाचे विविध प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. ही प्रात्यक्षिके जमीन आरोग्यपत्रिकेचा आधार घेऊन नियोजन करतात.\nशासकीय प्रयोगशाळातील माती नमुने तपासणीचे दर : सर्वसाधारण माती नमुना - ३५ रुपये, सूक्ष्म अन्नद्रव्ये माती नमुना - २०० रुपये, विशेष माती नमुना - २७५ रुपये, पाणी नमुना ५० रुपये\nकडधान्य उत्पादन कार्यक्रम :\nराज्यात कडधान्य उत्पादकता व क्षेत्रवाढीकरिता राबविण्यात येत असलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश जमिनीचा सुपीकता व उत्पादनक्षमता वाढविणे हा आहे.\nखरीप व रब्बी हंगामांत विविध घटकांसाठी शंभर टक्के अनुदान.\nकोकण विभाग, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांचा या योजनेत समावेश.\nगळीतधान्य उत्पादन कार्यक्रम :\nकेंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजनेत विविध घटकांसोबतच गट प्रात्यक्षिके आणि सूक्ष्म अन्नद्रवांचा पुरवठा.\nसेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब :\nया घटकांतर्गत २०,००० रुपये प्रतिहेक्टर मापदंडानुसार ५० टक्के अथवा जास्तीत जास्त १०,००० रुपये प्रतिहेक्टर याप्रमाणे एका लाभार्थास जास्तीत जास्त चार हेक्टर मर्यादेपर्यंत एकूण तीन वर्षांसाठी अनुदान.\nरक्कम १०,००० रुपयांपैकी प्रथम वर्ष ४००० रुपये, द्वितीय व तृतीय वर्ष प्रत्येकी ३००० रुपये याप्रमाणे अनुदान. यामध्ये सेंद्रिय शेती पद्धतीच्या विविध घटकांना उदाः हिरवळीच्या खताचा वापर, गांडूळखत युनिटची उभारणी, जैविक कीटकनाशके व जैविक नियंत्रण घटक तयार करणे, जीवामृत, अमृतपाणी, बीजामृत, दशपर्णार्क, इ. सेंद्रिय द्रव्ये तयार करणे, ई. एम. द्रावणाचा वापर, कायनेटीक रिफाइंड फॉर्म्युलेशन द्रावणाचा वापर, नीलहरित शेवाळ / अझोला तयार करणे, जैविक खतांचा वापर, बायोडायनामिक उत्पादनांचा वापर इत्यादी तसेच रॉक फॉस्फेट, बोन मील, फिश मिल, वगैरे बाबींचा समावेश.\nसेंद्रिय शेती प्रमाणीकरण :\nही बाब प्रकल्प आधारित असून, सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाकरिता ५० हेक्टरचा समूह असणे आवश्यक.\nएकूण पाच लाख मर्यादेत अनुदान देय. त्यापैकी प्रथम व द्वितीय वर्ष प्रत्येकी रक्कम १५० लाख रुपये आणि तृतीय वर्षासाठी २०० लाख रु.अनुदान देय.\nगांडूळखत उत्पादन केंद्र/ शेडसह सेंद्रिय निविष्ठा उत्पादन :\nबांधकाम केलेल्या केंद्रासाठी प्रकल्पाचा मापदंड : ३० फूट बाय ४८ फूट बाय २५ फूट या आकाराचे बांधकाम केलेल्या केंद्राकरिता १,००,००० रुपये या खर्चाचे मापदंडापैकी ५० टक्के अनुदान बांधकामाचे प्रमाणानुसार देय.\n२) एचडीपीई गांडूळखत केंद्र :प्रतिकेंद्र एकूण ९६ चौरस फूट (१२ फूट बाय ४४ फूट बाय २ फूट) आकाराचे एचडीपीई गांडूळ केंद्रासाठी खर्चाचा मापदंड १६,००० रुपयांच्या ५० टक्के व जास्तीत जास्त ८,००० रुपये इतके अनुदान प्रमाणानुसार देय.\nयोजनेतील विविध बाबी :\nशेतकरी गट/समूह संघटनासाठी तांत्रिक मार्गदर्शन प्रशिक्षण आणि समूह संघटन ५० शेतकऱ्यांचा एक गट व प्रतिशेतकरी २०० रुपयेप्रमाणे अर्थसाह्य.\nयशस्वी सेंद्रिय शेतीवर क्षेत्रीय भेटीचे आयोजन, २०० रुपये प्रतिशेतकरी\nसहभागीता हमी प्रणालीअंतर्गत सेंद्रिय प्रमाणीकरण शपथविधी, प्रमाणीकरण गट नेत्याची निवड, ५० शेतकऱ्यांची तीन प्रशिक्षण : २०,००० रुपये प्रती प्रशिक्षणप्रमाणे अर्थसाह्य.\nगटनेत्यांच्या पीजीएस प्रमाणीकरणासाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण, २०० रुपये प्रतिप्रवर्तक प्रतिदिन.\nमार्गदर्शकाचे तीनदिवसीय प्रशिक्षण २५० रुपये प्रतिप्रवर्तक प्रतिदिन.\nशेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी : १०० रुपये प्रतिशेतकरी.\nमाती नमुने तपासणी २१ नमुने प्रतिवर्ष प्रतिगट : १९० रुपये प्रतिनमुनानुसार अर्थसाह्य. सेंद्रिय निविष्ठांचा वापर करणे, पीक पद्धतीत बादल करणे, सेंद्रिय खत वापर करून क्षेत्र सेंद्रिय शेती खाली आणणे, सदरचे अभिलेख जतन करण्यासाठी १०० रुपये प्रतिशेतकरी.\nशेतकऱ्यांच्या शेताची गट मार्गदर्शकामार्फत सेंद्रिय शेतीची तपासणी : ४०० रुपये प्रतितपासणी (३ तपासण्या प्रतिवर्ष)\nएनएबीएल प्रमाणित प्रयोग शाळेतून सेंद्रिय नमुन्यातील रसायनिक / विषयुक्त अंश तपासणी ः १०,००० रुपये प्रतिनमुना (८ नमुने प्रतिगट प्रतिवर्ष)\nसेंद्रिय प्रमाणिकरणाकरिता प्रशासकीय खर्च ः प्रथम वर्ष २६,१५० रूपये, द्वितीय वर्ष १६,९०० रुपये, तृतीय वर्ष १६,९०० रुपये देय.\nसाधारण शेतीचे सेंद्रिय शेतीमध्ये रुपांतर करण्यासाठी : १००० रुपये प्रतिएकर.\nसेंद्रिय बियाणे खरेदी, सेंद्रिय बीज रोपवाटिका उभारणी :५०० रुपये प्रतिएकर/ प्रतिवर्ष\nपारंपरिक पद्धतीने सेंद्रिय निविष्ठा निर्मिती :बीजामृत, जीवमृत, बायोडायनॅमिक, सी.पी.पी. कंपोस्ट इ. कीडनाशके निर्मिती : १५०० रुपये प्रतियुनिट /प्रतिएकर.\nनत्र स्थिरीकरण करणाऱ्या पिकांची लागवड (गिरिपुष्प, सिसेबिनिया) : २००० रुपये प्रतिएकर.\nवनस्पती घटकांपासून अर्क/बायोडायनॅमिक तरल कीड रोधक / दशपर्णी पावडर निर्मिती युनिट उभारणे (निम केक व निम ऑइल) : १००० रुपये प्रतियुनिट प्रतिएकर.\nसेंद्रिय प्रमाणित द्रवरूपी सेंद्रिय खते खरेदी करणे, नत्र स्थिरीकरण करणारे घटक, स्फुरद, पालाश विरघळविणारी जिवाणू खते, सेंद्रिय प्रमाणित सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी ः ५०० रुपये प्रतिएकर.\nसेंद्रिय प्रमाणित द्रवरूप निमयुक्त-करंज युक्त बायोडायनॅमिक कीडरोधक कीटकनाशके : ५०० रुपये प्रतिएकर.\nनिंबोळी अर्क, निंबोळी केकसाठी : ५०० रुपये प्रतिएकर.\nफॉस्फेट युक्त सेंद्रिय खत देण्यासाठी : १००० रुपये प्रतिएकर.\nगांडूळखत युनिट उभारणी (७ बाय ३ बाय १ फूट) प्रमाणे २ वाफे उभारून त्यावर सावली करणे व गांडूळ बीज सोडणे : ५,००० रुपये प्रतियुनिट.\nबायोडायनॅमिक सी.पी.पी. युनिट उभारणी : १००० रुपये प्रतियुनिटप्रमाणे एका प्रकल्पात २५ यूनिट उभारणे.\nविविध कृषी अवजारे भाड्याने घेण्यासाठी : १५,००० रुपये प्रतिवर्षनुसार तीन वर्षांसाठी अर्थसाह्य.\nसेंद्रिय उत्पादनासाठी पी.जी.एस. लोगो, पॅकिंग साहित्य, होलोग्राम इत्यादीसाठी ः २५०० रुपये प्रतिएकर.\nसेंद्रिय उत्पादित मालाची वाहतूक करण्यासाठी गटास कमीतकमी १.५ टन क्षमता असलेल्या चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी : १,२०,००० रुपये प्रतिगट अर्थसाह्य.\nसेंद्रिय शेती विक्री मेळावा आयोजित करण्यासाठी ३६,३३० रुपये प्रतिगट\nराष्ट्रीय फलोत्पादन अभियान (एनएचएम) :\nएकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी हेक्टरी तीनशे रुपये, ५० टक्के जास्तीत जास्त चार हेक्टरपर्यंत मर्यादित अनुदान.\nजैविक कीडनाशके निर्मिती प्रयोगशाळेसाठी प्रकल्प आधारित सार्वजनिक क्षेत्रासाठी शंभर टक्के, जास्तीत जास्त ९० लाख व खाजगी क्षेत्रासाठी ५० टक्के, जास्तीत जास्त रुपये ४५ लाख रुपये अर्थसाह्य. हे अर्थसाह्य बँक कर्जाशी निगडित आहे.\nऊती, पाने यामधील सूक्ष्म अन्नद्रव्य तपासणी प्रयोगशाळेसाठी सार्वजनिक क्षेत्राला शंभर टक्के, किंवा जास्तीत २५ लाख व खासगी क्षेत्रासाठी ५० टक्के, जास्तीत जास्त १२.५० लाख रुपये अनुदान हे अनुदान बँक कर्जाशी निगडित आहे.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत खर्चाचे मापदंड :\nयात दरवर्षी बदलत्या मजुरी दरानुसार मापदंड बदलतो.\nभू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टिंग (गांडूळ खत प्रकल्प) : ११,५२० रुपये\nभू-संजीवनी व नाडेप कंपोस्टिंग : १०,७४६ रुपये\nया योजनेत भाग घेण्यासाठी लाभार्थ्यास सर्व प्रथम ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजूर म्हणून नोंदणीसाठी अर्ज करून जॉब कार्ड प्राप्त करून घ्यावे लागते. त्यानंतर ग्रामपंचायतीकडे अर्ज करून कामाची मागणी करावी लागते. या नंतर ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये सदर लाभार्थी व काम मंजूर करते. कामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर लाभार्थी स्वत: व गावातील इतर मजूर काम करून काम पूर्ण करतात. या योजनेतील कुशल व मजुरीची रक्कम लाभार्थी व काम करणारे इतर मजूर यांचे बँक खात्यावर जमा होते.\nपरंपरागत कृषिविकास योजना :\nया योजनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा गटनिर्मिती करून त्यांना साह्य करण्यात येते. यात एका शेतकऱ्यास एक एकर ते जास्तीस जास्त २.५० एकरपर्यंत लाभ देण्यात येतो. साधारण ५० एकराचे गट केले जातात. यात महिला, अनुसूचित जाती-जमाती यांना प्राधान्य दिले जाते.\nगटामध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्याने तीन वर्षे सेंद्रिय शेती योजनेत भाग घेणे बंधनकारक.\nरासायनिक कीटक नाशके, रासायनिक खते वापरणार नसल्याचे प्रतिज्ञा पत्र शेतकऱ्यांनी लिहून देणे बंधनकारक. तसेच त्याच्याकडे किमान दोन जनावरे असणे आवश्यक.\nलाभार्थाने दर वर्षी माती व पाणी तपासून घेणे बंधनकारक. यात ‘आत्मा` योजनेअंतर्गत गटसमूह/शेतकरी उत्पादक कंपनी यांना सहभागी होता येईल.\nयोजनेच्या माहितीसाठी : स्थानिक कृषी सहायक,\nमंडळ कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. कृषी विस्तार विभाग, पुणे.\n: ०२० - २५५१२८२५\nआरोग्य health शेती विभाग sections खत fertiliser कृषी विभाग agriculture department कडधान्य खरीप रब्बी हंगाम कोकण पूर रॉ संघटना unions गीत song वन forest अवजारे equipments साहित्य literature कर्ज रोजगार employment ग्रामपंचायत विकास\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-ex-corporator-dr-prashant-chopada-entry-bjp-55574", "date_download": "2019-01-23T22:30:19Z", "digest": "sha1:NA3SEP2YWWX5HRA72PPG5JMAJD6KYEY4", "length": 14180, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news ex. corporator dr. prashant chopada entry in bjp काँग्रेसला आणखी झटका | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 27 जून 2017\nमाजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपडा भाजपमध्‍ये\nनागपूर - काँग्रेसचे माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपडा यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे डॉ. चोपडा यांच्या पत्नी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्या काँग्रेसमध्येच राहणार आहेत.\nमाजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपडा भाजपमध्‍ये\nनागपूर - काँग्रेसचे माजी नगरसेवक डॉ. प्रशांत चोपडा यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे डॉ. चोपडा यांच्या पत्नी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्या काँग्रेसमध्येच राहणार आहेत.\nसोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत वाड्यावर डॉ. चोपडा यांचा प्रवेश समारंभ झाला. त्यांच्यासोबत संजय मोहोड, डॉ. रणदिवे हे काँग्रेसचे कार्यकर्तेसुद्धा भाजपमध्ये दाखल झालेत. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार गिरीश व्यास, आमदार विकास कुंभारे आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. पश्‍चिम नागपूरमध्ये डॉ. चोपडा यांचा दांडगा जनसंपर्क आहे. ते स्वतः सदर परिसरातून महापालिकेच्या निवडणुकीत दोनवेळा निवडून आले होते. यावर्षी आरक्षणामुळे त्यांची पत्नी डॉ. गार्गी चोपडा यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. प्रभागात काँग्रेसच्या तीनही उमेदवारांपेक्षा गार्गी चोपडा यांनी सर्वाधिक मते घेतली आहेत.\nमहापालिकेच्या निवडणुकीत संपूर्ण शहरात काँग्रेसची दाणादाण झाली असताना चोपडा यांच्या प्रभागात चारही काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. यात डॉ. चोपडा यांच्या जनसंपर्काचा सर्वाधिक वाटा आहे.\nमहापालिकेच्या निकालानंतर मतांच्या आघाडीवरून डॉ. प्रशांत चोपडा आणि नगरसेवक हरीश ग्वालवंशी यांच्यात चांगलाच वाद झाला होता. यामुळे नगरसेविका गार्गी चोपडा यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. फक्त २९ सदस्य असलेल्या काँग्रेसमध्ये त्यांच्या राजीनाम्याने चांगलाच धक्का बसला होता. याशिवाय महापालिकेतील स्वीकृत सदस्य मिळणार नसल्याने सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घातली. राजीनामा परत घेण्यास लावले. महापालिकेत गटनेतेपदाचा वाद निर्माण झाल्यानंतर डॉ. चोपडा यांनी ठाकरे गटातून वनवे गटात उडी घेऊन सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. आता भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी दोन्ही गटांना जबर धक्का दिला आहे.\nपुणे - शहरातील रस्त्यांच्या लांबीच्या निम्मा म्हणजे, तब्बल ८२४ किलोमीटरचा सध्या सायकल ट्रॅक आहे. परिणामी, रस्तोरस्ती पुन्हा सायकलीच सायकली दिसतील,...\nआरएसएस प्रणित भाजप सरकार देशावरील संकट : कवाडे\nनांदेड : देशातील आरएसएसप्रणीत भाजपा सरकार हे देशावरील व संविधानावरील भयानक संकट आहे. हे सरकार आणीबाणी आणु पहात आहे. अशा या असंहिष्णुतावादी...\nरमेश हनुमंते यांचा पक्ष पदाचा राजीनामा\nकल्याण - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा सुरू केली आहे. कल्याण...\nमोदी सरकारविरोधात करिना कपूर रिंगणात\nमुंबई: अभिनेत्री करिना कपूर मध्य प्रदेशातील राजकारणात आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या चर्चेबरोबरच मोदी सरकारविरोधात करिना रिंगणात आहे....\nवांजळे पुलाला जोडून धायरीसाठी नवा उड्डाण पूल\nधायरी - धायरी गावाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धायरी फाटा येथे होणारी वाहतूक...\nफेडरेशन आॅफ घरकुलचे नामकरणाविरोधात आंदोलन\nपिंपरी - महापालिकेने चिखली येथे उभारलेल्या घरकुल प्रकल्पाचे ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडेनगर’ असे नामकरण करण्याच्याविरोधात फेडरेशन ऑफ घरकुलने रविवारी (ता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://agrowbook.com/admin/blog/", "date_download": "2019-01-23T23:13:36Z", "digest": "sha1:2PEMI7ROGUDIQSYXGI6AUDPNH4UOPNST", "length": 3790, "nlines": 105, "source_domain": "agrowbook.com", "title": "Admin's Blogs » Farmer’s Own Social Network, Marketplace and Information Hub", "raw_content": "\nरेशीम शेती विषयी माहिती\nरेशीम शेती करणारे शेतकरी साधारण महिन्याला एकरी २५ ते ३० हजार कमवितात कापसारखी दरवर्षी लागवड करायची गरज नाही व व मजुरी पण फार कमी लागते. उन्हाळा सोडला तर रेशीम शेती बऱ्यापैकी विदर्भात होते. अनेक शेतकरी लाभान्वित झाले आहेत. नोकरी सारखा दर महिना पैसे मिळणाऱ्या ह्या शेतीला शासनाचे, लागवड ते रेशीम अळी व कोष संगोपनासाठी अनुदान पण आहे. *जर तुम्ही यवतमाळ किंवा वर्धा जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि रेशीम शेती साधारण एक एकर भर करायची इच्छा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर आपली नोंदणी करा. आम्ही आपल्याला संपर्क करू. ह्या रेजिस्ट्रेशन चा उद्देश यवतमाळ/वर्धा जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांचा इंटरेस्ट रेशीम शेतीमध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी आहे. तसेच अनुसरून रेशीम शेती साठी एकत्रित प्रयत्न करता येईल. https://goo.gl/BVydRn शेतकरी बांधवांच्या ग्रुप मध्ये हा मेसेज नक्की पाठवा यवतमाळ जिल्हा रेशीम माहिती पत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/13147-kartvyane-ghadto-manus-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA", "date_download": "2019-01-23T23:26:18Z", "digest": "sha1:ND6MRWHA26LBRQFIFAPTZYWQWPNKENQI", "length": 4055, "nlines": 64, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Kartvyane Ghadto Manus / कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nKartvyane Ghadto Manus / कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था\nविमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था\nकर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था\nशस्त्रत्याग तव शत्रूपुढती नच शोभे तुजला\nकातर होसी समरी मग तू वीरोत्तम कसला\nघे शत्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था\nकर्तव्याच्या पुण्यपथांवर मोहांच्या फुलबागा\nमोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा\nइहपरलोकी अशांतीने तव विक्रम झुकविल माथा\nकुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जीवांचा\nक्षणभंगुर ही संसृती आहे खेळ ईश्वराचा\nभाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था\nरंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो\nकौरवांत मी, पांडवांत मी, अणुरेणुत भरलो\nमीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था\nकर्मफलाते अर्पुन मजला सोड अहंता वृथा\nसर्व धर्म परि त्यजुन येई शरण मला भारता\nकर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था\nकर्तव्याने घडतो माणुस - सुधीर फडकेगायक - सुधीर फडके गीत - मनोहर कवीश्वर संगीत - मनोहर कवीश्वर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://videokavita.wordpress.com/2011/12/11/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%A5/", "date_download": "2019-01-23T22:51:35Z", "digest": "sha1:M53KFBJJ7MPMDPCHEIOLIJZ65UPPJIKT", "length": 7555, "nlines": 123, "source_domain": "videokavita.wordpress.com", "title": "सन्माननीय माघार कॉलेज कथा | Marathi Kavita", "raw_content": "\n← एथ्निक वऱ्हाडी हॉलिडे Marathi Short Story\nसन्माननीय माघार कॉलेज कथा\nसन्माननीय माघार कॉलेज कथा\nएक कॉलेज होतं. त्यात एक मुलगी होती. कथेतली मुलगी, आणि तीही नायिका, सुंदरच असायला पाहिजे, नाहीका माधुरी दिक्षित सारखी होती म्हणू की सिन्डि क्रॉफ़र्ड सारखी माधुरी दिक्षित सारखी होती म्हणू की सिन्डि क्रॉफ़र्ड सारखी कल्पनाच करायची तर स्वप्नातल्या अप्सरांची का करू नये कल्पनाच करायची तर स्वप्नातल्या अप्सरांची का करू नये तुम्हीही माझ्याशी सहमत झालात ना तुम्हीही माझ्याशी सहमत झालात ना पण तरीही मी तसे काही एक करणार नाहीये.\nही मुलगी फक्त सुंदर होती. ती गोरी होती का काळी: उंच होती का ठेंगणी चॉकोलेट/आइसक्रीम खाणारी होती का डाएट कोक पिणारी होती चॉकोलेट/आइसक्रीम खाणारी होती का डाएट कोक पिणारी होती ती साडी/सलवार-कमीज/जीन्स यापैकी काय घालत असे ती साडी/सलवार-कमीज/जीन्स यापैकी काय घालत असे, हे पण मी सांगणार नाहीये.\nशेक्सपिअरच्यामते सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. ती मुलगी कॉलेजच्या दृष्टीने सुंदर होती, हे महत्वाचे आहे. तुमच्या दृष्टीने सुंदर मुलगी डोळ्यापुढे आणा. स्वत:ची छबी डोळ्यापुढे आणली तरी चालेल. या पैकी एक करणे जरूरी आहे. कारण ते ही कथा वाचण्याच्या दृष्टीने पूरक ठरणार आहे.\n’सन्माननीय माघार’ या माझ्या कथेची ही सुरुवात आहे. ही कथा वाचण्यासाठी\nया संकेत स्थळी जा. कथा आवडल्यावर मित्र-मंडळींना ही लिंक पाठवायला विसरू नका.\n← एथ्निक वऱ्हाडी हॉलिडे Marathi Short Story\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nगजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती\nPrakash Kadam च्यावर नात्यांचं वास्तव\nProf R R Kelkar च्यावर एकटेपणा व स्वातंत्र्य\nbashingbal च्यावर Marathi song माझं एक स्वप्न आह…\nMarathi Balgit वांगं… च्यावर वांग नको गं आई\nmarathi च्यावर जोगवा सैनिकाचा Jogawa Sainikaa…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-rain-kerala-telangana-and-karnataka-maharashtra-9104", "date_download": "2019-01-23T23:13:15Z", "digest": "sha1:5KTC7THSXDSF5WOPI3ZTPL5A3QJ4TZJ4", "length": 17627, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, rain in Kerala, telangana and Karnataka, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेरळ, तेलंगणा, कर्नाटकात पाऊस\nकेरळ, तेलंगणा, कर्नाटकात पाऊस\nशनिवार, 9 जून 2018\nनवी दिल्ली ः मॉन्सूनने केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक व्यापल्यानंतर या राज्यांतील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. तर गुरजरातमध्ये आधी जाहीर केल्याप्रमाणे वेळेवर मॉन्सून दाखल होईल परंतु त्याचा जोर मात्र कमी होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.\nनवी दिल्ली ः मॉन्सूनने केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक व्यापल्यानंतर या राज्यांतील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. तर गुरजरातमध्ये आधी जाहीर केल्याप्रमाणे वेळेवर मॉन्सून दाखल होईल परंतु त्याचा जोर मात्र कमी होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.\nमॉन्सूनने यंदा देशात वेळेआधीच धडक दिली आहे. केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक राज्य पूर्ण व्यापल्यानंतर मॉन्सूनने आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि महाराष्ट्राचा काही भागात प्रवेश केला. त्यामुळे या भागात पाऊस सुरू आहे. हवामान विभागाचे संचालक जयंत सरकार म्हणाले, की गुजरातमध्ये ९ ते ११ जूनदरम्यान मॉन्सून दाखल होईल असा अंदाज आहे. मॉन्सून आगमानाला पोषक स्थिती असल्याने दक्षिण गुजरात आणि नैऋत्य सौराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता होती, मात्र सध्याची स्थिती पाहता मॉन्सून वेळेवर दाखल होईल; परंतु त्याचा जोर कमी असेल तसेच या काळात जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे. शुक्रवार सकाळपर्यंतच्या २४ तासांत गुजरातमधील तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला.\nनैर्ऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण केरळमध्ये सक्रिय झाला असून, राज्याच्या दक्षिण भागात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. राज्यात पुढील पाच दिवस अशाच प्रकारे पाऊस सक्रिय राहील, अशी माहिती तिरुअनंतपुरमच्या हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. संतोष यांनी सांगितले. केरळ आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीवर ताशी ५० कि.मी. प्रतितास वारे वाहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली असून, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. तिरुअनंतपुरम येथे ४५.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर विमानतळ परिसरात ३५.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र या पावसाचा विमानसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे विमानतळ संचालकांनी सांगितले. कोची विमानतळावर ५१.८ मि.मी. तर कन्नूर येथे ३०.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.\nराजस्थानमध्ये पाऊस व वादळाने सात जणांचा मृत्यू झाला आहे. येथे अनेक भागात गुरुवारी (ता. ७) आणि शुक्रवारी (ता. ८) जोरदार पाऊस झाला. तसेच उत्तर प्रदेशातील २० जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. उत्तर भारतातील सर्वच भागात सरासरी तापमानाची नोंद झाली. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये जोरदार पाऊस झाला. तर उत्तर प्रदेशातील उन्नाव, फारुखाबाद, कनौज, वारानसी, गोरखपूर, बल्लीआ, घाजीपूर, कुशीनगर, माऊ, देवरीआ, महाराजगंज, बलरामपूर, श्रावस्ती, लखीमपूर, पिलिभीत, रामपूर, मोरादाबाद, बिजनोर आणि बरेली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हिमचाल प्रदेशातील शिमलासह अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. बंगालचा उपसागर आणि बांगलादेशच्या किनारी भागात जोराच्या लाटा येत असल्याने माच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nमॉन्सून केरळ कर्नाटक पाऊस भारत हवामान पूर महाराष्ट्र गुजरात तिरुअनंतपुरम किनारपट्टी समुद्र विमानतळ उत्तर प्रदेश गोरखपूर शिमला\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/business/technology-will-provide-foreign-service-domestic-prices/", "date_download": "2019-01-23T23:11:38Z", "digest": "sha1:WSSMOIJU24NOX5DX5VZHADEQY2RP6DG4", "length": 26530, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "गुरुवार २४ जानेवारी २०१९", "raw_content": "\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nतंत्रज्ञान देईल देशी किमतीत विदेशी सेवा\nतंत्रज्ञान देईल देशी किमतीत विदेशी सेवा\nभारतीयांना ८० टक्के विदेशी सेवा २० टक्के देशी किमतीत हव्या असतात. केवळ तंत्रज्ञानाच्या आधारेच हे शक्य आहे. त्याआधारे विकसनशील अर्थव्यवस्थेतील ६ अब्ज नागरिकांना येथील उद्योग सेवा देऊ शकतील...\nतंत्रज्ञान देईल देशी किमतीत विदेशी सेवा\nमुंबई : भारतीयांना ८० टक्के विदेशी सेवा २० टक्के देशी किमतीत हव्या असतात. केवळ तंत्रज्ञानाच्या आधारेच हे शक्य आहे. त्याआधारे विकसनशील अर्थव्यवस्थेतील ६ अब्ज नागरिकांना येथील उद्योग सेवा देऊ शकतील, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा म्हणाले. येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजने (एनएसई) बेंगळुरूमध्ये अलीकडेच तंत्रज्ञान परिषद घेतली. त्यामध्ये कंपन्यांना निधी उभा करण्यासाठी एनएसईच्या तंत्रज्ञान मंचाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.\nभांडवली बाजार किंवा शेअर बाजार हे कंपन्यांसाठी निधी उभारणीचे सर्वोत्तम साधन आहे. यासाठीच एनएसईने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. अशावेळी ही परिषद भांडवली बाजार व स्टार्ट अप्स यांच्यातील नवीन नात्याची सुरुवात आहे, असे मत एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ विक्रम लिमये यांनी व्यक्त केले.\nसेबीचे माजी अध्यक्ष सी.बी. भावे हे सन्माननीय अतिथी होते. ज्येष्ठ उद्योजक टी.व्ही. मोहनदास पै यांच्यासह शेअर बाजाराशी संबंधित अन्य तज्ज्ञ या वेळी उपस्थित होते. तंत्रज्ञानाचा अवलंब करून भांडवली बाजारात कार्यरत असलेल्या देशभरातील १५० स्टार्ट अप्स कंपन्या या परिषदेत सहभागी झाल्या होत्या.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभारतीय अर्थव्यवस्था घेणार झेप; ७.५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज\nप्रमुख पर्यटनस्थळी ‘उडान’ने पसरले पंख\nसाडेचार वर्षांत जनतेच्या खात्यांत ५.७८ लाख कोटी केले जमा-मोदी\nजेट एअरवेजच्या बोर्डावरून दूर होण्यास नरेश गोयल तयार; अट मात्र कायम\n७२ तासांपेक्षा जास्त काळ केबल बंद राहिल्यास पैसे भरावे लागणार नाहीत\nभारतातील ५० टक्के लोकांइतकी संपत्ती फक्त आहे केवळ ९ अब्जाधीशांकडे\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/triple-talaq/", "date_download": "2019-01-23T23:13:54Z", "digest": "sha1:TCRGKH654BHHMKECAOYAQZGJNCXG26BD", "length": 27451, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest triple talaq News in Marathi | triple talaq Live Updates in Marathi | तिहेरी तलाक बातम्या at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nया देशात स्त्री हीच स्त्रीची खरी विरोधक आहे. राजस्थानात बालविवाह बंदी घालणारे कायदे कधी अंमलात येत नाहीत. अल्पवयीन मुलांना शारीरिक मेहनतीची कामे न देणारे कायदे अंमलात येत नाहीत. ... Read More\n‘त्रिवार तलाक’बाबतची दुटप्पी भूमिका सोडा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n- अब्दुल कादर मुकादम (विचारवंत) साधारणत: वर्षभरापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एका मुस्लीम महिलेच्या घटस्फोट (तलाक) प्रकरणात निकाल देताना एका बैठकीत ... ... Read More\nतिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत होऊ शकले नाही सादर, राज्यसभा 2 जानेवारीपर्यंत स्थगित\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतिहेरी तलाक विधेयक आजही राज्यसभेत सादर करण्यात आलेलं नाही. ... Read More\ntriple talaqRajya Sabhaतिहेरी तलाकराज्यसभा\nतिहेरी तलाक विधेयकावर आज राज्यसभेत विरोधकांचं शक्तिप्रदर्शन, सरकारची कसोटी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nTriple Talaq : केंद्र सरकारकडून आज राज्यसभेमध्ये ‘तिहेरी तलाक’ विधेयक मांडण्यात येणार आहे. ... Read More\ntriple talaqNarendra ModiRahul GandhiRajya Sabhaतिहेरी तलाकनरेंद्र मोदीराहुल गांधीराज्यसभा\n‘ट्रिपल तलाक’ विधेयक आज राज्यसभेत मांडणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n‘ट्रिपल तलाक’ विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडण्यात येणार आहे, तर हे विधेयक सद्य:स्थितीत मंजूर होऊ देणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. ... Read More\nतीन तलाकवरून सत्ताधारी-विरोधकांत जुगलबंदी, लोकसभेत चालली दीर्घकाळ चर्चा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक २०१८ द्वारे तीन तलाकवर बंदी घालणारे सुधारित विधेयक विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी लोकसभेत मांडले. ... Read More\ntriple talaqlok sabhaतिहेरी तलाकलोकसभा\nTriple Talaq: मुस्लिम महिलांना रस्त्यावर आणण्याचा घाट; ओवैसींचा गंभीर आरोप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'सबरीमालावेळी प्रथा परंपरा आठवल्या, मग आता का आठवत नाहीत', असा प्रश्न ओवैसींनी उपस्थित केला ... Read More\ntriple talaqAsaduddin OwaisiAIMIMlok sabhaतिहेरी तलाकअसदुद्दीन ओवेसीऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनलोकसभा\nTriple Talaq: सरकारला मुस्लिम महिलांची लग्न वाचवायची आहेत की तोडायची आहेत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचा सवाल ... Read More\ntriple talaqSupriya Sulelok sabhaBJPNCPतिहेरी तलाकसुप्रिया सुळेलोकसभाभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस\nतिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर; काँग्रेसचा सभात्याग\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n२४५ खासदारांचं विधेयकाच्या बाजूनं मतदान ... Read More\ntriple talaqlok sabhacongressBJPतिहेरी तलाकलोकसभाकाँग्रेसभाजपा\nTriple Talaq: 'मुस्लिम जनता कायदे नव्हे, फक्त आणि फक्त कुराण मानते'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसमाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांचं वादग्रस्त विधान ... Read More\ntriple talaqSamajwadi PartyUttar Pradeshlok sabhaतिहेरी तलाकसमाजवादी पार्टीउत्तर प्रदेशलोकसभा\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2019-01-23T21:47:11Z", "digest": "sha1:RG5QBL6VRPALQHO26GHISFNWFDDUD3BY", "length": 10199, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घर खरेदी करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nघर खरेदी करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nनवी दिल्ली : घर खरेदी करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बिल्डर दिवाळखोरीत निघाल्यास त्याच्या संपत्तीत अशा गुंतवणूकदारांचाही वाटा असेल, ज्याला बुकिंगनंतर घराचा ताबा मिळालेला नाही. गुंतवणूकदाराला किती वाटा द्यायचा, ते संबंधित बिल्डरच्या कर्जावर अवलंबून असेल.\nकेंद्रीय कॅबिनेटमध्ये याबाबत अध्यादेश काढण्यात आला. दरम्यान या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर हा बैठकीतील चर्चेचा मुद्दा असेल, असं बोललं जात होतं. मात्र त्यावर चर्चा करण्यात आली नाही.\nसध्याच्या कायद्यानुसार बिल्डर दिवाळखोरीत निघाल्यास त्याच्या संपत्तीवर पहिला हक्क बँकांचा असतो, ज्या बँकांकडून बिल्डरने कर्ज घेतलेलं आहे. मात्र पैसे भरुनही ज्या ग्राहकांना घराचा ताबा मिळालेला नाही, त्या ग्राहकांना तसंच वाऱ्यावर सोडलं जाऊ शकत नाही, असं समितीचं म्हणणं आहे.\nअहवाल तयार करणाऱ्या समितीच्या म्हणण्यानुसार, दिवाळखोर बिल्डर किंवा त्याची कंपनी विकून किती पैसे मिळतील, त्यामधून किती वाटा गुंतवणूकदारांना द्यायचा याचा निर्णय विविध निकषांवर घेतला जाईल. बिल्डरकडून किती पैसा वसूल करायचाय आणि किती घर खरेदीदारांना पैसा मिळाला नाही आणि त्यांचं किती देणं आहे, ते सर्वात अगोदर पाहिलं जाईल. या सर्व विश्लेषणानंतर खरेदीदारांना पैसे देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यासाठी बँक आणि तज्ञांचा सल्ला घेऊन अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘हे’ असणार प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे ; ९० मिनिटे चालेल परेड\nबेरोजगारांसाठी रेल्वे मध्ये मोठी संधी ; रेल्वे मंत्र्यांची घोषणा \nप्रियांका गांधींच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाने राजकीय चाणक्य प्रशांत किशोर सुखावले\nत्यांच्याकडे ‘परिवार ही पार्टी’, तर आपल्याकडे ‘पार्टी ही परिवार’ : मोदींचा काँग्रेसवर निशाणा\nसपा-बसपाला विरोध नाही ; भाजप आमचा समान शत्रु -राहुल गांधी\n ; लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल- राहुल गांधी\nभाजप ‘नेताजींना’ कमी लेखते : ममता बॅनर्जी\nभाजपकडून सर्व चार्टर्ड विमाने बुक; कॉंग्रेसची पंचाईत\nखराब हवामानामुळे काश्‍मीर खोऱ्याचा देशाशी संपर्क तुटला\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार – केंद्रीय कृषिमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-23T21:57:10Z", "digest": "sha1:REUVB2ZMNLM75ZMMFABAYNCYH4CVTZXW", "length": 8962, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ट्रम्प आणि जोंग यांच्यात होणार आणखी एक चर्चेची फेरी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nट्रम्प आणि जोंग यांच्यात होणार आणखी एक चर्चेची फेरी\nवॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी अमेरिकेचे अधिकारी उत्तर कोरियन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आहेत अशी माहिती अमेरिकन सूत्रांनी दिली. या दोन्ही नेत्यांची पहिली चर्चा सिंगापुरमध्ये गेल्या जून महिन्यात झाली होती. त्यात निश्‍चीत झालेले मुद्दे आणखी पुढे नेण्यासाठी ही दुसरी फेरी आवश्‍यक आहे त्यानुसार या भेटीच्या तारखा ठरवल्या जात आहेत असे या सूत्रांनी सांगितले.\nस्वत: किम जोंग यांनीच या चर्चेसाठी पुढाकार घेतला असून त्यांनी तसे पत्र अमेरिकन अध्यक्षांना पाठवले आहे. या पत्रातील मजकूर अत्यंत सौजन्यशील असून त्यात अमेरिकन अध्यक्षांबरोबरील चर्चेची प्रकिया पुढे सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी सारा सॅंडर्स यांनी दिली. या पत्राची प्रत माध्यमांना देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. स्वत: किम जोंग यांनी अनुमती दिली तरच आम्ही ही प्रत प्रसिद्धीसाठी देऊ शकतो असे सॅंडर्स यांनी सांगितले. अमेरिकेचीही त्यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा आणि तयारी आहे असेही त्यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकराची स्वायत्त क्षेत्र जाहीर करण्याची निर्वासित मुजाहिरांची मागणी\nतालिबानच्या हल्ल्यातील मृतांची संख्या 45 वर\nबलुचिस्तानातील अपघातात 26 ठार\nट्रम्प यांचे 8158 दावे खोटे आणि बोगस\nझरदारींना अपात्र ठरवण्याची इम्रानखान यांच्या पक्षाची मागणी\nचीनची लोकसंख्या सन 2018 साली 1 कोटी 52 लाखांनी वाढली\nतालिबानचा लष्करी तळावर हल्ला ; 12 ठार\n7 लाख शरणार्थ्यांच्या संरक्षणाची ट्रम्प यांची ऑफर\nसिरीयातील लष्करी गुप्तहेर केंद्राजवळ बॉम्बस्फोट\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-23T21:47:59Z", "digest": "sha1:IUKPNA4U2XVYNK3OBDGCVEJ7YGEHAG4E", "length": 13991, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भाजपच्या राजवटीत फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लावणेही देशद्रोह | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभाजपच्या राजवटीत फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लावणेही देशद्रोह\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची सरकारवर घणाघाती टीका\nआता फक्त टायर फुटले, निवडणुकीत नशीब फुटणार; शिवसेनाला टोला\nकोल्हापूर – भाजप आणि शिवसेनेच्या राजवटीत घरात फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लावणेही देशद्रोह ठरल्याचा ठपका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठेवला आहे. तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत त्यांना “मुहूर्त मंत्री’ अशी उपमा दिली आहे. तर आता फक्त टायर फुटले आहे, या निवडणुकीत नशीब फुटणार असल्याचा इशारा शिवसेनेला लगावला आहे.\nकॉंग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. नक्षलवादाच्या नावाखाली विचारवंत आणि साहित्यिकांवर होत असलेल्या दडपशाहीच्या अनुषंगाने त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.\nहैद्राबाद येथील कवी वरवरा राव यांच्यावरील कारवाईचा संदर्भ देताना ते म्हणाले की, त्यांच्या मुलींच्या घराची झडती घेताना पुणे पोलिसांनी त्यांना हिंदू असताना घरी देवी-देवतांऐवजी फुले-आंबेडकरांच्या फोटो का लावता असा संतापजनक सवाल केला. हे सरकार फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, ही विचारधारा समाजात इतकी खोलवर रूजली आहे की, त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर येथील जनता भाजप व शिवसेनेचे हे सरकार समूळ उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही विरोधी पक्षनेत्यांनी दिला.\nकोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही विखे-पाटील यांनी खरमरीत टीका केली. ते राज्याचे केवळ महसूलमंत्री नसून “मुहूर्तमंत्री’ देखील आहेत. मंत्रीमंडळ विस्तार केव्हा होणार, शेतकरी कर्जमाफी केव्हा जाहीर होणार, मराठा आरक्षणासंदर्भात प्रक्रिया केव्हा होणार, भाजप-शिवसेनेची युती तुटणार की राहणार, असे सारे मुहूर्त तेच जाहीर करत असतात. आता जनता या सरकारला केव्हा घरी बसवणार, याचाही मुहूर्त चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करून टाकावा, असा टोला विरोधी पक्षनेत्यांनी लगावला.\nमुंबई-नाशिक प्रवासादरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीचे टायर फुटल्याच्या घटनेवरून त्यांनी शिवसेनेवर निशाना साधला. आदित्य ठाकरेंच्या ड्रायव्हरने गाडीवर नियंत्रण मिळवले, ते बरे झाले. पण उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेवरील नियंत्रण सुटले आहे, त्याचे काय आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटण्याची घटना म्हणजे शिवसेनेला नियतीने दिलेला एक इशारा आहे. आता फक्त गाडीचा टायर फुटला आहे. ते सत्तेतून तातडीने बाहेर पडले नाहीत तर पुढील निवडणुकीत त्यांचे नशीब फुटल्याशिवाय राहणार नाही, असे विखे-पाटील म्हणाले.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा संशयीत मारेकरी सचिन अंदुरे औरंगाबादेत कपड्याच्या दुकानात नोकरी करतो. दुसरा आरोपी शरद कळसकर कोल्हापुरात लेथमशीनवर काम करतो. डॉ. दाभोलकरांच्या विचारधारेशी तसूभरही संबंध नसताना हे आरोपी थंड डोक्‍याने त्यांची हत्या करतात. याचाच अर्थ त्यांची डोकी कोणी तरी भडकावली असून, तो “महागुरू’ कोण असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात सनातन संस्था व त्यांचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची चौकशी का होत नाही असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात सनातन संस्था व त्यांचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांची चौकशी का होत नाही अशी विचारणाही त्यांनी केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रियंकांवर जबाबदारी देणे हे राहुल यांच्या अपयशावर शिक्कामोर्तब – भाजप\nरागाच्या भरात गळा दाबून पतीचा खून\n2014 च्या लोकसभा निवडणूकीत ईव्हीएम हॅक केलं;अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा\nपवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले\nविरोधकांना आतापासूनच पराभव दिसू लागला -नरेंद्र मोदीं\nकोल्हापुरात हरणाच्या शिंगासह चंदनचोर टोळी जेरबंद\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nसलग तिसऱ्या वर्षी धनंजय महाडिक यांना देशपातळीवरील प्रतिष्ठेचा संसदरत्न पुरस्कार प्रदान\nविमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार – केंद्रीय कृषिमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/11-former-mps-face-trial-two-journalists-reprimand/amp/", "date_download": "2019-01-23T23:17:57Z", "digest": "sha1:74ZHW5QBAL4GNRS4CESESTHAHRMOY4BQ", "length": 5104, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "11 former MPs face trial, two journalists reprimand | ११ माजी खासदारांवर चालणार खटला, दोन पत्रकारांवरही ठपका | Lokmat.com", "raw_content": "\n११ माजी खासदारांवर चालणार खटला, दोन पत्रकारांवरही ठपका\nदिल्लीतील न्यायालयाने २००५ मधील कॅश फॉर क्वेरी (प्रश्न विचारण्यासाठी पैसे) घोटाळ्यात ११ माजी खासदारांविरुद्ध भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप निश्चित केले आहेत.\nनवी दिल्ली : दिल्लीतील न्यायालयाने २००५ मधील कॅश फॉर क्वेरी (प्रश्न विचारण्यासाठी पैसे) घोटाळ्यात ११ माजी खासदारांविरुद्ध भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप निश्चित केले आहेत. भाजपाचे तत्कालीन संसद सदस्य वाय.जी. महाजन, छत्रपाल सिंह लोढा, अण्णासाहेब एम. के. पाटील, चंद्र प्रताप सिंह, प्रदीप गांधी, सुरेश चंदेल, काँग्रेसचे रामसेवक सिंह, बसपाचे नरेंद्र कुशवाहा, लालचंद्र कोल, राजा रामपाल व राजदचे मनोज कुमार यांना आरोपी केले आहे. सरकारी वकील अतुल श्रीवास्तव म्हणाले की, कोर्टाने बसपाचे राजा रामपाल यांचे तत्कालीन पीए रविंद्र कुमार यांच्यावर आरोप निश्चित केले. दिल्ली पोलिसांनी २००९ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. दोन पत्रकारांचे नावही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले होते. हा खटला १२ जानेवारी रोजी सुरूहोणार आहे.\nसंस्कृती संवर्धनासाठी मराठी रक्षणाची गरज\nकन्हैय्या कुमारच्या विरोधातील आरोपपत्र कोर्टाने लावले फेटाळून\nभाजपाचा शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी\nठाणे जिल्हा न्यायालयातही न्यायाधीश, वकिलांनी पाहिले व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक\nमारहाणीतील आरोपींना दोन वर्षांची शिक्षा\nकम्युनिस्टांचीच सत्ता चांगली होती, असे बंगालची जनता म्हणते आहे - अमित शहा\n‘राष्ट्रवादी’चा उमेदवार ठरता ठरेना, प्रीतम मुंडे पुन्हा रिंगणात\nगोव्यात भाजपाची कसोटी; मित्रपक्ष यंदा साथ देणार का\nसीबीआयचे नवे संचालक नेमण्याआधीच नागेश्वर राव यांनी केल्या २० बदल्या\nपाकिस्तानी सैनिकांचा भारतीय बोटीवर गोळीबार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/buldhana-news-varhad-news-maharashtra-news-akola-news-washim-news-52400", "date_download": "2019-01-23T22:53:34Z", "digest": "sha1:B343IRXLMYKW7M6EJJU3N5DD7OIHNJ77", "length": 16561, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "buldhana news varhad news maharashtra news akola news washim news दहावीच्या परीक्षेत वऱ्हाडात बुलडाणा प्रथम, वाशीम दुसऱ्या क्रमांकावर | eSakal", "raw_content": "\nदहावीच्या परीक्षेत वऱ्हाडात बुलडाणा प्रथम, वाशीम दुसऱ्या क्रमांकावर\nमंगळवार, 13 जून 2017\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. अमरावती बोर्डात बुलाडाणा जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, वाशीम जिल्हा मात्र दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. अकोला जिल्हा निकालाचा टक्का वाढूनही बोर्डात चौथ्या क्रमांकावर आहे.\nअकोला - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. अमरावती बोर्डात बुलाडाणा जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, वाशीम जिल्हा मात्र दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. अकोला जिल्हा निकालाचा टक्का वाढूनही बोर्डात चौथ्या क्रमांकावर आहे.\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2017 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली. वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तिन्ही जिल्ह्यात उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची टक्केवारी मुलांच्या तुलनेत अधिक आहे. बोर्डात प्रथम आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील 499 शाळांमधील 40,796 विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी 40,652 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 35,972 म्हणजे 88.89 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात 17,798 मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 16,225 म्हणजे 91.16 टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात. परीक्षा देणाऱ्या 22,854 मुलांपैकी 19,747 म्हणजे 86.41 टक्के मुलं उत्तीर्ण झालेत. मार्च 2016 च्या परीक्षेत बुलडाणा जिल्ह्याचा निकाल 87.63 टक्के होता. बोर्डातून दुसरा क्रमांक असलेल्या वाशीम जिल्ह्यातील 292 शाळांमधील 20,932 विद्यार्थ्यांपैकी 20816 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 18,186 म्हणजे 87.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मार्च 2016 मध्ये वाशीमचा निकाल 87.64 टक्के होता. वाशीम जिल्ह्यात 8,943 मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 8092 म्हणजे 90.48 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्यात. 11,873 मुलांपैकी 10,094 म्हणजे 85.02 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. बुलडाणा, वाशीमनंतर वऱ्हाडात अकोल्याचा तिसऱ्या क्रमांक आहे. मार्च 2016 मध्ये अकोला जिल्ह्यातील 77.54 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यावेळी अकोला जिल्ह्याची निकालाची टक्केवारी वाढली आहे. जिल्ह्यातील 28,413 विद्यार्थ्यांपैकी 84.02 टक्के म्हणजे 23,874 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अकोला जिल्ह्यात 13,438 मुलींपैकी 88.39 टक्के म्हणजे 11,878 मुली उत्तीर्ण झाल्यात. जिल्ह्यात 14,975 मुलांनी परीक्षा दिली होती.त्यापैकी 80.11 टक्के म्हणजे 11,996 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.\nजिल्हा उत्तीर्ण मुलं उत्तीर्ण मुली टक्केवारी\nअकोल्यात गायत्री नंबर 1\nशहरातील हिंदू ज्ञानपीठ शाळेची विद्यार्थीनी गायत्री संजय सरोदे हीला 500 पैकी 498 (99.60 टक्के) गुण मिळाले आहेत. तीने जिल्ह्यात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याचा दावा शिक्षण संस्थेने केला आहे. विशेष म्हणजे ती महान येथील रहिवाशी असून शेतकऱ्याची मुलगी आहे. तीच्या या यशाबद्दल सर्वत्र तीच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.\n■ ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\n'होय, मी फक्‍त शेतकरीच आहे'...\n#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना​\nधुळे: लोकसहभागातून घटबारी धरणाचे काम प्रगतीपथावर​\nडोंगरावर फुलविले आमराईचे नंदनवन​\nआई-वडिलांच्या प्रश्‍नाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या​\nश्रीलंकेच्या चुकांमुळे पाक उपांत्य फेरीत​\nशिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि...\nपाणी आरक्षणासाठी देशातील पहिले फोन आंदोलन\nसोलापूर : टाटा व कोयना धरणातील हक्काच्या पाण्यासाठी 28 जानेवारी रोजी दुपारी चार वाजल्यापासून राज्यातील हजारो नागरीक मुख्यमंत्री आणि...\n'मोदी म्हणातात चाय, योगी म्हणतात गाय आणि जनता म्हणतेय बाय'\nमहाड- मोदी म्हणातात चाय चाय, योगी म्हणतात गाय गाय आणि आता देशातील जनता भाजपला म्हणतेय बाय बाय अशी बोचरी टिका काँग्रसचे माजी मुख्यमंत्री अशोक...\nप्रियंकांना उत्तर प्रदेशात भरघोस यश मिळेल : अशोक चव्हाण\nमुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीबद्दल...\nहे कार्यक्रम कोकणचे दर्शन घडविणारे- तटकरे\nकल्याण- कोकणातील माणसाची ताकद किती आहे हे आज या महोत्सवाच्या माध्यमातून दिसत असून राजकीय नेत्यांसोबत कलाकारांना एकत्र कल्याण पूर्व मधील...\n'मराठा आरक्षण विरोधकांशी थेट न्यायालयातच लढू'\nवाशी - मराठा समाजाला या सरकारने आरक्षण दिले आहे. पण या आरक्षणाला अनेकांकडून विरोध करून अडचणी निर्माण करण्यात येत आहे; मात्र सरकार यासाठी सक्षम असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://susaatnews.in/NewsDetails.aspx?NewsId=1223&MainMenuID=1&SubMenuID=1", "date_download": "2019-01-23T22:38:02Z", "digest": "sha1:GJPMML4VMY4KSXGEKLOUY5TVOKMV6W2G", "length": 5242, "nlines": 102, "source_domain": "susaatnews.in", "title": "Susaat News", "raw_content": "\n..|● शुभ दिपावली ●|..\nसुसाट न्यूज़ कडून तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..\nवेताळबांबर्डे येथील सौ. रसिका बांबर्डेकर बेपत्ता.. पूर्ण बातमी पहा.\nकार अपघातामध्ये दहा वर्षीय मुलाचे झाले निधन.. पूर्ण बातमी पहा.\nराजकारणाच्या पलिकडचा माणूस श्री. बाळासाहेब चांदेरे.. पूर्ण बातमी पहा.\nमेमरी क्लिनीकची सुरुवात.. पूर्ण बातमी पहा.\nकारवाईचे प्रसंगी स्थानिक भुमिपुत्रांसाठी कोणीतरी .. पूर्ण बातमी पहा.\nकुडाळ तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.. पूर्ण बातमी पहा.\nकुडाळ पंचायत समितीच्या वतीने कला-क्रीडा महोत्सवाच.. पूर्ण बातमी पहा.\nनाट्यमहोत्सवात कणकवली केंद्राचे 'शबय' प्रथम .. पूर्ण बातमी पहा.\nकोल्हापूरच्या युवकांनी फोडली सिंधुदुर्ग जिल्ह्याती.. पूर्ण बातमी पहा.\nकुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने साजरा केला विजयोत्.. पूर्ण बातमी पहा.\nडंपर बंद आंदोलन होणारच डंपर चालक मालक संघटनेचा निर.. पूर्ण बातमी पहा.\n९ डिसेंबर रोजी कुडाळ शहर धावणार, स्वच्छ -सुंदर कुड.. पूर्ण बातमी पहा.\nभाजप-शिवसेना सरकारने जनतेचा विश्वास घात केला .. पूर्ण बातमी पहा.\nमराठा समाजाच्या वतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे.. पूर्ण बातमी पहा.\nखरोखरच अभिनंदनीय काम....पण.. पूर्ण बातमी पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/new-decision-on-ramesh-karad-will-be-take-after-mlc-election/", "date_download": "2019-01-23T22:49:02Z", "digest": "sha1:U33TDNWRYHOYXKTIGYKWZ2JITA6NDVW4", "length": 9623, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रमेश कराड याचं काय करायचं ते निवडणुकीनंतर बघू - धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरमेश कराड याचं काय करायचं ते निवडणुकीनंतर बघू – धनंजय मुंडे\nलातूर – रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या विधानपरिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली आहे. काहीदिवसांपूर्वी रमेश कराड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने कराड यांना लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद मतदारसंघातून उमदेवारी दिली होती. रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता रमेश कराड यांच्यासोबत डमी अर्ज भरलेले अशोक जगदाळे हे राष्ट्रवादीचे या मतदार संघातील उमेदवार असणार आहेत.\nविधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज ऐनवेळी माघारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारे रमेश कराड सध्या राष्ट्रवादीतच आहेत. पक्ष त्यांच्याबाबत विधानपरिषद निवडणुकीनंतर योग्य तो निर्णय घेईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक रमेश कराड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. त्यांना विधानपरिषदेचं तिकीटही देण्यात आलं. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे यांच्यावर नामुष्की ओढावली. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती…\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री…\nकोण आहेत रमेश कराड\nरमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या जागेसाठी रमेश कराड यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचं बोललं जातं. रमेश कराड हे लातूर जिल्हा बँकेची निवडणूक नाणेफेकीत हरले.\nलातूर ग्रामीण मतदार संघातून दोन वेळा भाजपकडून निवडणूक लढवली, मात्र पदरी पराभवच पडला. रमेश कराड यांचे पंकजा मुंडेंव्यतिरिक्त भाजपातील इतर कुणाशी असे संबंध नाहीत, जे त्यांच्या मदतीला धावून येतील. याचाच फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. रमेश कराड यांना उमेदवारी देत धनंजय मुंडे यांनी मोठी खेळी खेळली होती.\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३…\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विरोधकांवर…\nशिवसेना-भाजप म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’…\nमंत्रिमंडळ निर्णय : दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारची नवी योजना\nकोकणात राणेंच्या पक्षाला भगदाड ; पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे\nटीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार निलेश राणेंकडून मिळणाऱ्या वागणुकीला कंटाळून सिंधुदुर्गातील 'महाराष्ट्र स्वाभिमान…\nउस्मानाबाद लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडे उमेदवारांचा सुकाळ,उर्वरीत…\nप्रियांका गांधीच्या एन्ट्रीमुळे भाजप भयभीत झालंं आहे, राहुल गांधींचे…\nशिवसेना-भाजप म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’…\nखासदार नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद \nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/we-do-not-support-demand-of-separate-marathwada-says-raosaheb-danve/", "date_download": "2019-01-23T22:23:12Z", "digest": "sha1:ZFTL4KGMSJ2LBPIITCA5FB6OBBUPJI52", "length": 6461, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वेगळया मराठवाड्याला भाजपचा पाठिंबा नाही-दानवे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवेगळया मराठवाड्याला भाजपचा पाठिंबा नाही-दानवे\nमराठवाड्याचा विकास करणे हाच भाजपचा प्रमुख उद्देश\nटीम महाराष्ट्र देशा – वेगळया मराठवाड्याला भाजपचा पाठिंबा नाही असा स्पष्ट निर्वाळा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला आहे .नागपूर येथे भाजपच्या आढावा बैठकीनंतर रावसाहेब दानवे हे पत्रकारांशी बोलत होते. मराठवाड्याकडे उत्पन्नाचे स्रोत नसल्यामुळे ते वेगळे राज्य होऊ शकत नाही, असेही दानवे म्हणाले. सध्या काही जणांना स्वतंत्र मराठवाड्याची उबळ आली आहे. भाजपचीही छोट्या राज्यांची संकल्पना आहे, परंतु एका गावाचे राज्य कसे करणार, असा सवाल त्यांनी केला. मराठवाड्याचा विकास करणे हा आमचा प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nमुस्लिम खाटीक समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन लवकरच मार्ग काढू…\n‘बाळासाहेबांनी मला मदत केली नसती तर मी जिवंत राहिलो नसतो’\nभाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी बॅलेटवर निवडणूक लढवावी,जयंत पाटलांचे भाजपला आव्हान\nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nनांदेडमधून राहुल गांधी नाही तर अमिता चव्हाणच लढणार लोकसभा\nटीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी या मतदार…\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे…\nउस्मानाबाद लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडे उमेदवारांचा सुकाळ,उर्वरीत…\nबांबूपासून बनविलेला तिरंगा देश-विदेशात; एक राष्ट्रध्वज बनवण्याकरिता…\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.exchange-rates.org/converter/NIO/USD/1", "date_download": "2019-01-23T22:12:12Z", "digest": "sha1:CNERCAPQA46LJBYFZ2TAQPRXVMATE3TI", "length": 8147, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "निकाराग्युअन कोर्डोबा ओरोमधून अमेरिकन डॉलरमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nनिकाराग्युअन कोर्डोबा ओरोमधून अमेरिकन डॉलरमध्ये रूपांतरण\nनिकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VEF)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://nextgeneducationindia.com/isps-in-news-media/isps-maharashtra-times/", "date_download": "2019-01-23T23:13:33Z", "digest": "sha1:HCOTKOVYYB4S3YPRFIKO5Z4G5I2OFVDL", "length": 9422, "nlines": 134, "source_domain": "nextgeneducationindia.com", "title": "ISPS – Maharashtra Times | ISBM University", "raw_content": "\nदोन वर्षांपासून पाण्यासाठी आसुसलेले येवला तालुक्याच्या पूर्वेकडील शिवार आजही कोरडेच राह‌लिे. कृत्र‌मि पावसासाठी यंत्रणा सज्ज झाली; परंतु उनाड वाऱ्याने ढग पिटाळून लावत बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी फेरले. आता पुन्हा सोमवारी यंत्रणा या सायगावमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करणार आहे.दोन वर्षांपासून पाऊस हूलकावणी देत असल्याने आता या भागातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणीही आटू लागले आहे. मृगापाठोपाठ काही नक्षत्रे वाकुल्या दाखवित कोरडीच गेली. आता अश्लेषा नक्षत्र आले. पण पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. म्हणून कृत्र‌मि पाऊस पाडण्याचा विचार पुढे आला आणि त्यासाठी सायगाव पंचक्रोषीची निवडही झाली. आज हमखास पाऊस पडेल, कोरडठाक शिवार ओलं होईल, अशी आस डोळ्यात घेऊन शेकडो शेतकरी सायगाव फाट्यावरील बांदावर येऊन बसले. वाऱ्याच्या प्रवाहामुळे ढग वाहून जात होते, तर शेतकरी उजाड शिवारात हताशपणे येरझऱ्या घालत होते. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमाराला प्रथम प्रांताधिकारी वासंती माळी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांसह दाखल झाल्या. पाठोपाठ इंटरनॅशनल स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज (आयएसपीएस) तसेच हिंद फाऊंडेशन रॉकेट फायरिंगचा ताफा ताफा शिवारात पोहोचला. वातावरणाचा अंदाज घेत अधिकाऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घेत आपसात चर्चा केली. त्यावेळी शेतकऱ्यांचे चित्त या चर्चेकडे लागले होते. अधिकारी आल्याचे कळताच शेकडो शेतकऱ्यांनी आशेने येथे गर्दी केली. या गर्दीने अधिकाऱ्यांना शांतपणे काम करू द्यावे, यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली.\nपण, ढग जमलेच नाहीत..\nकृत्र‌मि पावसाचा चमत्कार पहिल्यांदाच अनुभवता येणार असल्याने सर्वांचे चित्त त्याकडे लागले होते. यंत्रणेने शेतांमध्ये रॉकेट लाँचर्स रोवले. आकाशात अपेक्षित ढगांची गर्दी झाल्यानंतर या लाँचर्सच्या माध्यमातून ढगांचा वेध घेतला जाणार होता. त्यासाठी सुरूवातीला सकाळी ११ ची त्यानंतर दुपारी एकची वेळ ठरविण्यात आली. घड्याळ्याचा काटा पाच-पाच मिन‌टिांनी पुढे सरकताना बळीराच्या ह्रदयाचा ठोकाही चुकत होता. तब्बल तीन तासांच्या प्रतिक्षेनंतरही अपेक्षित ढग जमा न झाल्याने रॉकेट लाँचर्स जागेवरच राह‌लिे. ढगच न जमल्याने बळीराजाच्या डोळ्यात दाटलेल्या अपेक्षांचे पाणी पाणी झाले.\nआज वाऱ्याचा जोर खूप होता. त्यामुळे ढग एका ठिकाणी जमा न होता विखुरले जात होते. किमान एक किलोमीटर परिघापर्यंत ढग जमा होणे अपेक्षित होते. तसे झाले असते तर आम्हाला रॉकेटद्वारे त्याचा वेध घेता आला असता. अपेक्षित ढग अन् आर्द्रतेअभावी आम्ही हा प्रयोग चोवीस तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.\nअब्दुल रेहमान वान्नु, आयएसपीएसचे ट्रस्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-water-storage-dams-52518", "date_download": "2019-01-23T22:31:00Z", "digest": "sha1:J34XRWPFZMHNMQQT6FIZBFPBS3CLGXEI", "length": 11634, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune News water storage in dams पुणे: चार धरणांत साडेअकरा टक्के पाणीसाठा शिल्लक | eSakal", "raw_content": "\nपुणे: चार धरणांत साडेअकरा टक्के पाणीसाठा शिल्लक\nबुधवार, 14 जून 2017\nपुणे शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी देखील पडल्या नाहीत.\nखडकवासला - पुणे शहर आणि परिसरात सोमवारी मॉन्सून आला. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी धरण क्षेत्रात मात्र तो कोठेही पाऊस झाला नाही. बुधवारी सकाळी चारही धरणांत 3.30 टीएमसी म्हणजे 11.50 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.\nपुणे शहराला खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांतून पाणी पुरवठा केला जातो. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी देखील पडल्या नाहीत. आज दिवसभर बऱ्यापैकी ऊन आणि ढगाळ वातावरण होते.\nसोमवारी मॉन्सून आला होता. तो पाऊस खडकवासला येथे 6, पानशेत 19, वरसगाव22, टेमघर 10 मिलिमीटर पाऊस झाला आहे. एक जूनपासून एकूण पाऊस खडकवासला येथे 14, पानशेत 66, वरसगाव 69 व टेमघर 53 मिलिमीटर एवढा झाला आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nबारामतीत पावसाच्या जोरदार सरी\nVIDEO: लंडनमध्ये 27 मजली इमारतीला भीषण आग\nडास, चिलटांमुळे भूकंप होत नाही - भाजपकडून प्रतिहल्ला\n#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'​\nदोन मिनिटांनी मोठी निष्ठा टक्‍क्‍यांनीही पुढेच​\nअमित शहांच्या दौऱ्यात शक्तीप्रदर्शनासाठी हजार रूपये\nसरकार धमक्‍यांना घाबरत नाही - चंद्रकांत पाटील​\nHurray.. आपलं #FCPune आता विद्यापीठ झालंय...\nपुणे : पुणे येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली....\nलगेजसाठीही आता ‘सेल्फ चेक इन’\nपुणे - विमानतळावर पोचलात.... तुमच्या बॅगा चेक इन करायच्या आहेत तर, त्यासाठी आता काउंटरवर जायची गरज नाही. विमानतळाच्या आवारातील किऑसवरदेखील ही सुविधा...\nपीएमपीच्या १० हजार फेऱ्या रद्द\nपुणे - आयुर्मान संपलेल्या बसचा वापर वाढत असल्यामुळे त्या बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी पीएमपीच्या फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाणही वाढले...\nचंदू चव्हाण यांचा आदर्श प्रेरणादायी - वळसे पाटील\nपुणे - भारतीय जवान चंदू चव्हाण यांचा पाकिस्तानमध्ये 3 महिने 21 दिवस अतोनात छळ करण्यात आला. क्षणाक्षणाला मृत्यू सामोर दिसत असतानाही ते भारत माता...\nगडकरींचा पुतळा महिनाभरात बसवा अन्यथा...; ब्राह्मण महासंघाचा इशारा (व्हिडिओ)\nपुणे : मराठी कवी, नाटककार राम गणेश गडकरी यांची आज (बुधवार) पुण्यतिथी आहे, पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्यानंतर...\nपिंपरी, (पुणे)- राहत्या घरात गळफास घेऊन मजूराने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.२२) रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी जवळील मारूंजी येथे घडली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://manogati.wordpress.com/tag/poetry/", "date_download": "2019-01-23T22:45:37Z", "digest": "sha1:VW6VGVE27KBH3WPH36JG6WEUPX25KW27", "length": 27217, "nlines": 267, "source_domain": "manogati.wordpress.com", "title": "poetry – मनोगती – On Mind's Trail", "raw_content": "\nमनआरोग्य क्षेत्रातील प्रभावी युती : ठाणे आणि पुणे\nपाश्चात्य संगीताबरोबर माझी साधी तोंडओळखही नव्हती इतकी वर्षे. माझा मुलगा कबीर गिटार शिकायला लागला आणि पाश्चात्य संगीत आमच्या घरात शिरले. कबीरला इंग्रजी चित्रपटांचीही आवड. त्यामुळे जॉन विलियम्स आणि हॅन्स झिमरच्या रचना कानात गुंजायला लागल्या. तो बीटल्स, एल्टन जॉनपासून रॉकपर्यंत सारेच ऐकतो. गाणे ऐकताना कॉम्पुटरच्या स्क्रीनवर गीताचे शब्द दिसायला लागतात ही सोय झाल्यापासून माझी आस्वादक्षमता वाढायला लागली…. काही दिवसांपूर्वी कबीरने मला स्टिंग ह्या गायकाची Empty Chair, अर्थात रिकामी खुर्ची ही रचना ऐकवली. फक्त गिटारच्या साथीने स्टिंग ही रचना गातो. २६ फेब्रुवारी २०१७ मध्ये ऑस्करच्या सोहळ्यात त्याने ही रचना सादर केली होती.\n‘गार्डन मॅथ्यु थॉमस समर’ असे पूर्ण नाव असलेला स्टिंग. तो गायक, गीतकार, संगीतकार आणि अभिनेता आहे. एक डझन ग्रॅमी अवॉर्ड्स मिळवणारा हा कलाकार मानवी हक्कांसंदर्भात जागृत आहे. म्हणूनच की काय, ‘जिम : जेम्स फॉली स्टोरी’ ह्या चित्रपटासाठी संगीतरचना करण्याची संधी त्याच्यासमोर आली. ही अमेरिकन डॉक्युमेंटरी ​आहे एका छायाचित्रपत्रकाराची. जेम्स फॉली हा फोटो जर्नालिस्ट. सिरीयामध्ये आयसिसने त्याला पकडले २०१२ साली…. Thanks Giving Day ह्या सणाच्या दिवशी. दोन वर्षे ‘बेपत्ता’ असलेल्या जेम्सचा शिरच्छेद करण्याचे दृश्य २०१४ सालच्या ऑगस्ट महिन्यामध्ये आयसिसने प्रसृत केले. इराकवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांची प्रतिक्रिया म्हणून … ही कहाणी सांगणारी डॉक्युमेंटरी स्टिंगने पाहिली तेव्हा तो म्हणाला, ” मी नाही गीत बनवू शकणार ह्या चित्रपटासाठी …. जबरदस्त इंटेन्स आहे हा चित्रपट…. “\n​जॉन विल्यम्स ह्या संगीतकाराला स्पिलबर्गने ‘शिंडलर्स लिस्ट’ हा चित्रपट दाखवला तेव्हा त्याची प्रतिक्रिया अशीच काहीशी झाली. “दुसऱ्या कुणा संगीतकाराला का नाही देत ही जबाबदारी”​ त्याने स्पिलबर्गला विचारले. “काही नावे आली होती डोळ्यासमोर … पण त्यातला जिवंत असलेला तू एकटाच आहेस” स्पिलबर्ग म्हणाला. आणि मग विल्यम्सने संगीतातले एक खणखणीत नाणे दिले.\nचित्रपट पाहून स्टिंग त्या चित्रपटाने प्रथम भारावला. पण त्यानंतर त्याने स्वतःला, पळवून नेलेल्या जिमच्या, त्याच्या कुटुंबाच्या भावस्थितीत उतरवले. खरे तर त्याच्या Creativityचे रहस्यच ते. स्टिंग लहान असताना त्याच्या घरासमोरून जाणारा रस्ता शिपयार्डकडे जायचा. रस्त्यात उभे राहिले तर समोर अजस्रकाय बोटी दिसायच्या. रोज सकाळी शेकडो लोक ह्या रस्त्यावरून जायचे. संध्याकाळी परत यायचे. सुरुवातीला स्टिंग त्यांचे तटस्थ निरीक्षण करायचा. त्यानंतर तो त्यांच्या भावस्थितीत उतरून त्या चेहऱ्यामागच्या कहाण्या शोधायला लागला. त्यातून त्याला स्वतःमधला कवी- गायक सापडला. वयाच्या आठव्या – नवव्या वर्षी त्याच्या हातात एक जुनी गिटार आली आणि त्याचा प्रवास सुरू झाला. Empty Chair हे गाणे असे आहे … थँक्स गिव्हिंग डे च्या सायंकाळी बेपत्ता झालेला जिम कल्पना करतो की त्याचे सारे कुटुंब जेवणासाठी एकत्र बसले आहे. त्याच्या बायकोने टेबलाजवळची खुर्ची रिकामी ठेवली आहे….\nमिटलेले डोळे तरी आत्मदृष्टी जागी,\nनटलेली पंगत, तू राखलेली माझी जागा, अगदी नेहमीच्या जागी.\nहजारो – मैलांचे अडसर, तुझ्यामाझ्यामधले\nमनात तरीही विश्वास, ऐकशील माझी प्रार्थना विराणी.\nसमुद्र, डोंगर, जंगल, कड्याकपारी\nतरीही कसा नाही ठाऊक, मी असें तुझ्याशेजारी \nखडबडीत दगडी जमिनीवर टेकलेलं माझं डोकं\nभोवताली तुरुंगाच्या कडेकोट, थंडगार, अमानुष भिंती\nकाळ्याकुट्ट अंधारातही दिसतोय एक प्रकाशझोत\nकिरणांमध्ये दिसतो त्याच्या, सुटकेच्या दिवसाचा पोत\nआज जागा रिकामी म्हणून मन नको करूस ग आजारी\nकारण कसा नाही ठाऊक, पण मी असेन तुझ्याशेजारी\nकधी असतं माझं मन, ताकदवान आणि ठाम\nकधी त्याच्या भरकटण्याला नसतोच लगाम\nतुटलेल्या दिवसांमध्ये, लुळीपांगळी वाचा\nघुमणाऱ्या विचारांना मी नाही आणत माघारी\nतरीही कसा नाही ठाऊक, एक दिवस नक्की मी असेन तुझ्याशेजारी\nकुडकुडणाऱ्या थंडीमध्ये, काटकुळी झाडे धारदार\nतुझी नजर चिरत जाईल खिडकीबाहेरचा अंधार\nकळतंय ग मला, जेवायच्या वेळी नेहमी मलाच व्हायचा उशीर\nपण तरीही ठेवशील राखून माझी एक खुर्ची रिकामी\nकारण कसा नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nखरंच मलाही नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nमी गाणे ऐकले. कबीरने शोधून काढलेल्या गाण्याच्या ओळी माझ्या हस्ताक्षरात लिहिताना पुनःपुन्हा गाणे ऐकले आणि हे मराठी रूपांतर तयार केले…. ते करताना Thanks Giving Prayer ची ‘प्रार्थना विराणी’ झाली. ‘ जागी ‘ हा शब्द ​’ जागृत ‘ आणि ‘ स्थळ ‘ अशा दोन्ही अर्थाने आला … शेवटच्या कडव्यामध्ये ‘ नजर चिरत जाणारा अंधार ‘ आपसूकच लिहिला गेला ……..\nम्हणजे स्टिंगची आस्था … त्याची दुसऱ्याच्या भावस्थितीमध्ये उतरण्याची करामत गाणे ऐकवताना माझ्यामध्ये सोडून गेला होता का काय तो …. विरहाची वेदना … जवळच्या नात्यांपासूनचे तुटलेपण … दहशतवादाच्या छायेतले निष्फळ आशेचे रसरशीत कोंब.\nआता तुम्ही असं करा.. यू- ट्यूबवर जाऊन ह्या गाण्याची व्हिडिओ पहा https://www.youtube.com/watch\nइंग्रजी आणि मराठी शब्द पुन्हा एकदा पण सलगपणे वाचा … स्वतःचा अनुभव स्वतःच डिझाईन करा.\nमिटलेले डोळे तरी आत्मदृष्टी जागी,\nनटलेली पंगत, तू राखलेली माझी जागा, अगदी नेहमीच्या जागी\nहजारो – मैलांचे अडसर, तुझ्यामाझ्यामधले\nमनात तरीही विश्वास, ऐकशील माझी प्रार्थना विराणी.\nसमुद्र, डोंगर, जंगल, कड्याकपारी\nतरीही कसा नाही ठाऊक, मी असें तुझ्याशेजारी \nखडबडीत दगडी जमिनीवर टेकलेलं माझं डोकं\nभोवताली तुरुंगाच्या कडेकोट, थंडगार, अमानुष भिंती\nकाळ्याकुट्ट अंधारातही दिसतोय एक प्रकाशझोत\nकिरणांमध्ये दिसतो त्याच्या, सुटकेच्या दिवसाचा पोत\nआज जागा रिकामी म्हणून मन नको करूस ग आजारी\nकारण कसा नाही ठाऊक, पण मी असेन तुझ्याशेजारी\nकधी असतं माझं मन, ताकदवान आणि ठाम\nकधी त्याच्या भरकटण्याला नसतोच लगाम\nतुटलेल्या दिवसांमध्ये, लुळीपांगळी वाचा\nघुमणाऱ्या विचारांना मी नाही आणत माघारी\nतरीही कसा नाही ठाऊक, एक दिवस नक्की मी असेन तुझ्याशेजारी\nकुडकुडणाऱ्या थंडीमध्ये, काटकुळी झाडे धारदार\nतुझी नजर चिरत जाईल खिडकीबाहेरचा अंधार\nकळतंय ग मला, जेवायच्या वेळी नेहमी मलाच व्हायचा उशीर\nपण तरीही ठेवशील राखून माझी एक खुर्ची रिकामी\nकारण कसा नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nखरंच मलाही नाही ठाऊक पण असेन मी तुझ्याशेजारी\nही ‘ रिकामी खुर्ची ‘ तुमच्या माझ्या मनातल्या अनेक जागा आस्थेने आणि सह -अनुभूतीने भरून टाकेल एवढे नक्की \nअचानक आलेल्या आगंतुक कविता\n‘अचानक आलेल्या आगंतुक कविता’ ही गेल्या महिनाभरातली प्रोसेस आहे. त्या त्या क्षणाच्या मूडमधून आलेले शब्द आहेत ते. कविता माणसाला स्वतःच्या सगळ्या भावनांना आपले म्हणायला शिकवते. अगदी काळ्याकुट्ट नकारात्मक भावनांना स्वीकारताना त्यांच्यापासून किंचित विलग होऊन तीच वेदना नेमक्या शब्दात मांडायला शिकवते. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसासमोर अनेकांच्या अनेक भावना उत्कटपणे मांडल्या जातात. कधी कधी मीही त्या भावविश्वाचा भाग बनतो आणि जणु त्या भावना अनुभवतो…. त्यातल्या काही, शब्दांमधून आलेल्या…..\nतिला ‘सी ऑफ’ करायला प्लॅटफॉर्मवर आलेला तो\nउद्या सकाळपर्यंतच्या ​अनंतकाळची विरहिणी ती.\nस्टेशनवरच्या बिनचेहऱ्याच्या डेस्परेट कोलाहलात,\nदोघांच्या चेहऱ्यावरचे ओघळतं कोवळेपण \nकिती छान ना …\nसराईत धूळफेकीच्या, कचकड्याच्या जगण्यात\nनिरागस कोंबांचं अस्तित्व चक्क टिकून \nनाही मिळत तर जावं झुलत\nआपल्याच मस्तीत गावं भटकत\nबंद दारापुढे बापुडवाण्या चेहऱ्याने बसायची,\nकिंवा धडका मारून स्वतःचेच डोकं फोडून घ्यायची;\nकुणी सक्ती नाही केलेली.\nनाही मिळत तरी जावं फुलत\nएकाच झाडाच्या आतलं जंगल न शोधता\nदाट जंगलातलं नवं झाड शोधत.\nनाही मिळत तरीही जावं खुलत\nफ्रुस्ट्रेशनवर मस्तपैकी कविता करत\nडोके फुटण्यापेक्षा कितीतरी बरं\nआतल्या आत रहावं जळत.\nजोपर्यंत जमत नाही म्हणायला\nनाही मिळत तर गेलात उडत \n3​. तुझा डिपी माझे मन\nनवा डिपी चढला तुझा\nतेव्हापासून मनातून उतरतच नाहीये तो…..\nनव्हाळी ल्यालेली एक किशोरी\nपहाते आहे उद्याच्या पहाटलेल्या तारूण्याकडे\nमीलनोत्सुक तरुणी व्याकुळली विरहात\nअन रमली शृंगाराच्या स्वप्नांमध्ये\nभविष्याचा वेग घेणारी प्रौढा….\nमाझ्या मनावर पाखर घालणारी\nमाझी ढगात हरवलेली आई\nतुझ्यात आहेत ह्या साऱ्याच विरघळलेल्या\nअर्ध्यामध्ये टाकून तुला, जर जावे लागले मला,\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nआठवणींच्या रांगोळ्यांची रेखून ठेवीन मी टिंबे.\nनक्षीदार रेघांना मग घेशील लयदार गिरवायला.\nअर्धवट जमलेल्या सगळ्या चाली,\nकरशील पूर्ण, तुझ्यातुझ्या सुरावटीत\nसमजा आलीच माझी आठवण\nअन् लागशील पुन्हा कामाला.\nपण मी काही हट्टी बाळ नाही.\nझाली आहे जागी, करतेय् माझे लाड;\nझोपून गेलाय् का गाढ \n६. अर्थासाठी थरथरणाऱ्या हातात\nओसंडून वहाणारी समृद्ध घागर\nतर किती बहार होईल…..\n७. हवेचा हलका झोका,\nजाणवलं…. ते बरंच झालं.\nनाहीतर पसरवतच होतो मूठभर माती\nत्यावर शेवटचा गुलाब ठेवण्यासाठी.\nक्षमता…. कळूनही न वळणाऱ्या\nआणि बुद्धी…. हवी तेव्हा हरवणारी.\n“बंद कर चॅप्टर आणि निघ पुढच्या प्रवासाला…”\nटकटकच्या लयीत तो म्हणाला.\nकाहीसा खडसावून, भरड आवाजात.\n“कळतंय रे…. पण अडचण आहे;\nचॅप्टर बंद करताना, पुस्तकच बंद होतं आहे.\n“मग रहा तसाच… “तो पुढे सरकला.\nआता ठेवूया चॅप्टर आणि पुस्तकही उघडे\nझाकून टाकली की सारं कसं…..\nशुभंकर : पापण्यांमागचे पाणी आणि आभाळाएवढं मन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sci-tech/india-news-india-education-news-research-india-indian-universities-48551", "date_download": "2019-01-23T23:12:15Z", "digest": "sha1:K77QNWFLTYWMNUBVSO4I5RPVLC6C6A6D", "length": 15169, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "India news India education news research in India Indian universities भारतीय विद्यापीठांत संशोधनाचे प्रमाण अल्पच | eSakal", "raw_content": "\nभारतीय विद्यापीठांत संशोधनाचे प्रमाण अल्पच\nसोमवार, 29 मे 2017\nसंशोधनाच्या दृष्टीने अयोग्य पायाभूत सुविधा\nनिधी मिळविताना होणारा त्रास\nविद्यापीठांमधील कालबाह्य प्रशासकीय व्यवस्था\nनवी दिल्ली : भारतातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमधून प्रसिद्ध झालेल्या एकूण संशोधन अहवालांची संख्या केंब्रिज आणि स्टॅनफोर्ड या केवळ दोन विद्यापीठांनी प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालांच्या तुलनेत कमीच असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासानंतर काढण्यात आला आहे.\nदेशातील शास्त्रीय संशोधनाच्या स्थितीवर या अभ्यासाद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतातील विविध विद्यापीठांमधील संशोधकांनी यामध्ये आपले मत नोंदविले आहे. संशोधनासाठी अपुऱ्या पायाभूत सुविधा, अपुरा निधी आणि संशोधनासाठी अत्यल्प मदत ही भारतीय विद्यापीठांच्या खराब कामगिरीमागील काही कारणे असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या संशोधकांनी भारतातील 39 केंद्रीय विद्यापीठांच्या संशोधनामधील कामगिरीचे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या एकूण संशोधनाच्या आधारावर मूल्यमापन केले. याची तुलना त्यांनी जागतिक क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या केंब्रिज (ब्रिटन) आणि स्टॅनफोर्ड (अमेरिका) या विद्यापीठांमधील संशोधनाशी केली. भारतात जागतिक दर्जाची दहा विद्यापीठे स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर हा अभ्यास करण्यात आल्याचे बनारस हिंदू विद्यापीठातील संशोधक विवेककुमार सिंह यांनी सांगितले.\nनव्या विद्यापीठांपेक्षा दिल्ली विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठांची कामगिरी बरी असली तरी त्यांच्यापेक्षा तुलनेने आकाराने छोट्या असलेल्या हैदराबाद विद्यापीठासारख्या काही विद्यापीठांची संशोधनातील कामगिरी उजवी असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, तरीही या सर्व विद्यापीठांची एकत्र कामगिरी केंब्रिज आणि स्टॅनफोर्डपेक्षा अल्पच आहे. सध्या दिल्ली विद्यापीठाची कामगिरी सर्वांत चांगली असून, 39 केंद्रीय विद्यापीठांमधील एकूण संशोधनात दिल्ली विद्यापीठाचा वाटा 21 टक्के आहे.\nकाही तुरळक भारतीय शिक्षण संस्था वगळल्या तर येथील विद्यापीठांना जागतिक यादीत कोणतेही स्थान नाही. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन शास्त्रांमध्येच संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्याकडे भारतीयांचा कल असून यामध्ये गेल्या दोन दशकांत बदल झालेला नाही. अर्थात, गेल्या वर्षीच्या एका अहवालानुसार, दर्जेदार संशोधनात वेगाने वाढ होत असलेल्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक असून, यात फक्त चीन आपल्यापुढे आहे.\nसंशोधनाच्या दृष्टीने अयोग्य पायाभूत सुविधा\nनिधी मिळविताना होणारा त्रास\nविद्यापीठांमधील कालबाह्य प्रशासकीय व्यवस्था\nजाधववाडी-मोशी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात\nचिखली - जाधववाडी मोशी सीमेवर बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर भोसरी-निगडी हा स्पाइन रस्ता आणि...\nविकासाच्या महामार्गावरची शहरे आणि गुंतवणूक\n'दिवसागणिक दोन पिढ्यांमधले अंतर खूप कमी होत चालले आहे...' असे आपण सहजच म्हणून जातो. पण आता विकासाचेही तसेच झाले आहे. नवनवीन तंत्रज्ञान, पायाभूत...\nपुणे - ताडीवाला रस्त्यावरील ‘आरबी-२’ कॉलनीमध्ये राहत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने रेल्वेच्या...\n\"सॅनटरी पॅड'चा वापर दुप्पट, विल्हेवाट शून्य\nनागपूर : सध्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका गुंतले असले तरी गेल्या काही वर्षात वाढलेल्या सॅनिटरी पॅड व डायपरच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याचे...\nराज्याच्या शैक्षणिक प्रगतीत उपक्रमांचा 'असर'\nमुंबई : \"प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा \"...\nविश्‍वासू अधिकाऱ्यांवर कारभाऱ्याचा भरोसा\nमुंबई : आगामी लोकसभा व विधानसभांच्या तोंडावर महत्त्वाच्या विभागांत विश्‍वासू व सक्षम अधिकाऱ्यांची फळी तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-01-23T22:44:54Z", "digest": "sha1:AQOQHH3OPAYTF3LJH6TGXC4CDNTJM2FF", "length": 12379, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मंगळयान - विकिपीडिया", "raw_content": "\nमंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने ५ नोव्हेंबर, इ.स. २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले.[१][२][३] यासाठी पीएसएलव्ही सी-२५ हे प्रक्षेपण अस्त्र वापरण्यात आले. साधारणतः २५ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले आणि ३० नोव्हेंबरला हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून मंगळाकडे झेपावले आणि २४ सप्टेंबर, इ.स. २०१४ रोजी हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. [४]\n५ संदर्भ आणि नोंदी\nमंगळाभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करताना हे यान मंगळाच्या जमिनीपासून साधारणतः ३७१ किमी अंतरावरून भ्रमण करू शकेल.[ संदर्भ हवा ]\nया वेळी उपलब्ध होणारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी इसरो टेलिमेट्री, ट्रॅकिंग ॲन्ड कमांड नेटवर्क व संपर्कक्षेत्राच्या बाहेर असताना नासाच्या डीप स्पेस नेटवर्कची मदत घेण्यात येणार आहे. या स्पेस नेटवर्कच्या मदतीने आंतरग्रहीय मोहीम राबविणे हेसुद्धा मोठे आव्हानच ठरणार आहे.\nया अभियानात १५ किलोचे पाच प्रयोगात्मक पेलोडस् पाठवण्यात आली. [५]\nमिथेन सेन्सर - मंगळयानासाठी जो मिथेन सेन्सॉर पाठवण्यात येईल त्याचे वजन ३.५९ किलो असेल. हे सेंसर पूर्ण मंगळाला सहा मिनिटांच्या आत स्कॅन करण्यात सक्षम आहे.\nथर्मल इंफ्रारेड स्पेक्ट्रोमीटर हे दुसरे उपकरण आहे. त्याचे वजन चार किलो आहे. मंगळाच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करण्याचे काम ते करेल.\nमार्स कलर कॅमेरा हे आणखी एक उपकरण असून त्याचे वजन १.४ किलो आहे.\nलॅमेन अल्फा फोटोमीटरचे वजन १.५ किलो आहे. मंगळाच्या वातावरणातील आण्विक हायड्रोजनचा शोध घेण्याचे काम हे उपकरण करेल.\nमंगळयान पीएसएलव्ही सी-२५ हे लाँचिंग व्हेईकलच्या सहाय्याने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपीत केले गेले.\n^ बल, हरतोष सिंग (२०१२-०८-३०). \"BRICS in Space\" (इंग्लिश मजकूर). न्यूयॉर्क टाइम्स. २०१२-०८-३१ रोजी पाहिले.\n^ \"भारताने इतिहास रचला\". टाइम्स ऑफ इंडिया. २०१४-०९-२४ रोजी पाहिले.\n^ \"इसरो संकेतस्थळावरील माहिती\". ७ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ केंद्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • आर.व्ही. पेरूमल\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० नोव्हेंबर २०१८ रोजी २०:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-government-responsible-dharma-patil-commits-suicide-7876", "date_download": "2019-01-23T23:22:44Z", "digest": "sha1:4ELPNN6RKFXZTNUKEPNSND4LQLJ4UWSQ", "length": 15056, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, government responsible for Dharma Patil commits suicide | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरकारने जमिनींवर दरोडे टाकल्याने धर्मा पाटील यांची आत्महत्या\nसरकारने जमिनींवर दरोडे टाकल्याने धर्मा पाटील यांची आत्महत्या\nगुरुवार, 3 मे 2018\nधुळे ः सरकारने औष्णीक वीज प्रकल्पाच्या नावाने शिंदखेडा तालुक्‍यातील विखरण व परिसरात शेतकऱ्यांच्या जमिनींवर दरोडे टाकले. या दरोड्याचा बळी धर्मा पाटील ठरले असून, धर्मा पाटील यांच्यासारखी वेळ इतर शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी प्रकल्पांच्या नावाने केली जाणारी शेतऱ्यांची लूट बंद करावी, असे टीकास्त्र खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता.१) विखरण (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे आयोजित सभेत सोडले.\nधुळे ः सरकारने औष्णीक वीज प्रकल्पाच्या नावाने शिंदखेडा तालुक्‍यातील विखरण व परिसरात शेतकऱ्यांच्या जमिनींवर दरोडे टाकले. या दरोड्याचा बळी धर्मा पाटील ठरले असून, धर्मा पाटील यांच्यासारखी वेळ इतर शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी प्रकल्पांच्या नावाने केली जाणारी शेतऱ्यांची लूट बंद करावी, असे टीकास्त्र खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता.१) विखरण (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे आयोजित सभेत सोडले.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकरी सन्मान अभियान मंगळवारी मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या विखरण गावातून सुरू झाले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, हंसराज वडगुले, उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष घनःश्‍याम चौधरी, गजानन भंगाळे, सचिन पाटील, वसंत पाटील, कमन पाटील, रत्नदीप पाटील आदी उपस्थित होते.\nविखरण येथे खासदार शेट्टी म्हणाले, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मुलांना विखरण येथील सौर ऊर्जा प्रकल्पात नोकऱ्या मिळत नाहीत, पाण्याची व्यवस्था होत नाही व या प्रकल्पासंबंधीची आश्‍वासने सरकार पाळत नाही तोपर्यंत शेतकरी जमिनी देणार नाहीत. सरकारच्या अनास्थेमुळे धर्मा पाटील यांना जीव गमवावा लागला. अशी वेळ इतर शेतकऱ्यांवर यायला नको. यानंतर या अभियानातील सदस्य सायंकाळी शहादा (जि. नंदुरबार) येथे पोचले. शहादा येथील प्रेस मारुती मैदानावर सभा झाली.\nसरकार government वीज धर्मा पाटील dharma patil खासदार मंत्रालय रविकांत तुपकर महाराष्ट्र\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/dhananjay-munde-criticized-the-bjp/", "date_download": "2019-01-23T22:44:33Z", "digest": "sha1:2PW37VJT5U2IRDLLAY36YZNKWVDNUYKR", "length": 8245, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपच्या मंत्र्यांनीही लाजा सोडल्या; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपच्या मंत्र्यांनीही लाजा सोडल्या; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल\nपुणे: राज्यातील सरकार भ्रष्टाचारात बरबटलेले आहे. मंत्र्यांनीही लाजा सोडल्या आहेत. १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढले. ९० हजार कोटींचा भ्रष्टाचार यांनी केला. यांची न्यायालयीन चौकशी करा. आरोप खोटे निघाले तर मला कोणत्याही चौकात फाशी द्या. असा थेट हल्ला धनंजय मुंडे यांनी भाजपवर चढवला.\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले…\nहल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. सध्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा दौरा सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादीची खरी ताकद पुण्यात आहे. त्यामुळे या जिल्ह्यात सभा कशा होतील याबाबत माझ्या मनात उत्सुकता होती. आजच्या सभेची गर्दी पाहता राष्ट्रवादीच्या सामर्थ्याची प्रचीती आली. असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.\nभाजपच्या महामेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणात राष्ट्रवादीची दहशत दिसली. ज्यावेळी त्यांनी पवार साहेबांवर टीका केली तेव्हा त्यांची बोलती बंद झाली. त्यांना पाणी प्यावे लागले. मुख्यमंत्र्यांनी पवार साहेबांच्या वयाचे भान तरी ठेवायला हवे होते. असे बोलत त्यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडसावले. भाजप संघाच्या माध्यमातून देशात नवे प्रश्न उपस्थित करत आहे. मूलभूत प्रश्नांना बगल देत भलत्याच चर्चा रंगवत आहेत. या सरकारला घरी बसवल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले निघून\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विरोधकांवर…\nशिवसेना-भाजप म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले निघून\nटीम महाराष्ट्र देशा - दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाचं मुंबईत स्पेशल…\nज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका, उद्धव ठाकरेंनी खासदारांना…\nबांबूपासून बनविलेला तिरंगा देश-विदेशात; एक राष्ट्रध्वज बनवण्याकरिता…\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लढणार लोकसभा लढणार \nधनंजय मुंडे हॅकिंग प्रकरणाचं केवळ राजकारण करू पाहतायत – महाजन\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/nitin-gadkari-comment-on-modi-governmen1111/", "date_download": "2019-01-23T22:20:47Z", "digest": "sha1:6WWRZOQYPQQP65W7UYMM3KRHUT6EEDXA", "length": 8115, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कॉंग्रेसच्या 'त्या' ४८ वर्षांपेक्षा भाजपची ४८ महिन्यातली कामगिरी उत्तम - गडकरी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकॉंग्रेसच्या ‘त्या’ ४८ वर्षांपेक्षा भाजपची ४८ महिन्यातली कामगिरी उत्तम – गडकरी\nमुंबई – मोदी सरकारच्या ४८ महिन्यांच्या कालावधीत फार मोठे सामाजिक व आर्थिक परिवर्तन आपल्या देशात झाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते केंद्रातील मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलतं होते. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा सादर केला.\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती…\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री…\nते यावेळी बोलताना म्हणाले की, लोकांच्या सर्व अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत हे जरी खरे असले, तरी आठ कोटी कुटुंबांना घरगुती गॅस, बँकिंग व्यवस्थेच्या बाहेर असलेल्या कोटय़वधी गरिबांना बँकेशी जोडणारी जन-धन योजना, दहा कोटी कुटुंबांना पाच लाखांचा आरोग्यविमा देणारी आयुष्मान योजना, ग्रामीण भागात वीजजोडणी अशी लोकांच्या जीवनात अच्छे दिन आणणारी अनेक कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केली आहेत.\nनेहरू-गांधी घराण्याच्या ४८ वर्षांच्या राजवटीत झाली नाहीत इतकी कामे मोदी सरकारच्या ४८ महिन्यांत सुरू झाल्याचं देखील त्यांनी म्हंटलं आहे. तसेच यापुढेही केंद्रसरकार कायमच देश हिताच्या, आणि विकासाच्या दृष्टीने निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३…\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विरोधकांवर…\nशिवसेना-भाजप म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’…\nमंत्रिमंडळ निर्णय : दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारची नवी योजना\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\nटीम महाराष्ट्र देशा : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने इव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकरने केला होता.…\nकुटुंबीयांना मानसिक त्रासातून जावं लागत आहे – पंकजा मुंडे\n‘राजकीय मैदानावर आम्हाला पहिल्याच बॉलवर विकेट मिळेल’\nराष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा रायगडावरुनच का\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे…\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Khanapur-MA-Arvind-Patil-as-the-official-candidate-of-the-committee/", "date_download": "2019-01-23T22:44:21Z", "digest": "sha1:G6ZN6GCFYA4IQXBUXNR2K2RL7P234P4F", "length": 5592, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अरविंद पाटील हेच समितीचे उमेदवार : डॉ. एन. डी. पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › अरविंद पाटील हेच समितीचे उमेदवार : डॉ. एन. डी. पाटील\nअरविंद पाटील हेच समितीचे उमेदवार : डॉ. एन. डी. पाटील\nगेल्या चार दिवसांपासून खानापुरातून म.ए. समितीची अधिकृत उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. बुधवारी प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी खानापूर म.ए. समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून आ. अरविंद पाटील यांचे नाव कोल्हापुरात जाहीर केले.\nपत्रकारांशी बोलताना एन. डी. म्हणाले, आ. पाटील यांनाच उमेदवारी देण्याचे निश्‍चित झाले होते. पण, खानापुरात एका गटाने मतदारात संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे खानापूरची उमेदवारी जाहीर करीत असून मराठी भाषिकांनी आ. अरविंद पाटील यांच्या पाठीशी राहावे. बेळगावातील वाद संपवून उद्या तेथील उमेदवारीही जाहीर केल्या जातील, जे लोक संभ्रम निर्माण करीत आहेत, त्यांनी लोकांची दिशाभूल थांबवावी.\nबुधवारी दुपारी प्रा. डॉ. एन. डी.पाटील यांच्या निवासस्थानी आ. पाटील यांनी मध्यवर्ती समितीच्या सूचनेवरून खानापूर तालुका समिती कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांसह भेट घेतली. त्यावेळी उमेदवारी घोषित करून डॉ. पाटील म्हणाले, सीमा खटल्यात सीमावायांची लोकेच्छा दाखवून देण्यासाठी यावेळी बेळगाव आणि खानापूर येथील चारही जागांवर विजय मिळविणे आवश्यक आहे. त्याचा विचार करून यावेळी मागच्यासारखी फंदफितुरी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. उमेदवार निवडीसाठी मध्यवर्ती समितीने मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली होती. घटक समित्यांनी आपले उमेदवार निश्‍चित करून उमेदवाराचे नाव मध्यवर्तीकडे पाठवून द्यावे, असे ठरले होते. मात्र, माजी आ. दिगंबर पाटील यांनी मध्यवर्तीचा निर्णय अमान्य करून परस्पर उमेदवारी जाहीर केली.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://videokavita.wordpress.com/2014/05/", "date_download": "2019-01-23T22:52:26Z", "digest": "sha1:4FILQVCR4GNXJVPGM55SSHMRJ2TDCQ55", "length": 5851, "nlines": 98, "source_domain": "videokavita.wordpress.com", "title": "मे | 2014 | Marathi Kavita", "raw_content": "\nउगवता सूर्य आणि बॅन्डवॅगन\nउगवता सूर्य आणि बॅन्डवॅगन ’उगवत्या सूर्याला नमस्कार करणे.’ आणि ’बॅन्डवॅगनवर चढणे’ या अर्थाच्या इंग्रजी म्हणीचा प्रत्यय मला गेल्या वर्षभरात घडलेल्या राजकिय घडामोडींमुळे आला. छोट्या स्तरावर असा प्रत्यय दररोजच्या जिवनात वेळोवेळी येत असतो. असे स्वार कठिण समय येता सोडून जाणारे … Continue reading →\nएका निग्रही करारी, कर्तृत्ववान आईची कथा\nमाझी ’आयसिंग ऑन द केक’ ही एका निग्रही करारी, कर्तृत्ववान गृहिणी असलेल्या आईची कथा आपण वाचली का ही कथा पी डी एफ़ व विडिओ या दोनही फ़ॉर्मॅटमध्ये आपण वाचू शकता. पी डी एफ़ लिंक:— http://www.keepandshare.com/doc/3034115/icing-on-the-cake-marathi-laghukatha-49kda=y विडिओ य़ुट्युब लिन्क:\nआम आदमी म्हंजे कोण रं भाऊ\nआम आदमी म्हंजे कोण रं भाऊ दिल्लीत झालेल्या ’आप’ पार्टीच्या उदयामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवीन राजकिय वातावरण निर्माण झाले आहे. आम आदमीला म्हणजेच सर्वसाधारण माणसाला केंन्द्रित करुन गेले दोन वर्षे झालेल्या आंदोलनाची ही परिणती आहे. आंदोलनकर्त्यांनी निवडणुकीत उडी मारण्याची ही … Continue reading →\nगजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती\nPrakash Kadam च्यावर नात्यांचं वास्तव\nProf R R Kelkar च्यावर एकटेपणा व स्वातंत्र्य\nbashingbal च्यावर Marathi song माझं एक स्वप्न आह…\nMarathi Balgit वांगं… च्यावर वांग नको गं आई\nmarathi च्यावर जोगवा सैनिकाचा Jogawa Sainikaa…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24541", "date_download": "2019-01-23T21:58:27Z", "digest": "sha1:2PZXSFQRPYRSVLV6NADTSRUEIR7N43Z3", "length": 3752, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दु:ख निवारण : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दु:ख निवारण\nॐ सर्वे भवन्तु सुखिनः अर्थात दु:ख दूर कसे होईल \nॐ सर्वे भवन्तु सुखिनः\nॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥\nआपण वर दिलेला जो श्लोक वाचला आहे त्याचा अर्थ आपणास ठाऊक आहे काय \n हरकत नाही. आपल्या सोयीसाठी इंग्रजीतून अर्थ देता येईल.\nRead more about ॐ सर्वे भवन्तु सुखिनः अर्थात दु:ख दूर कसे होईल \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/police-have-arrested-sanjay-nirupam-from-his-residence/", "date_download": "2019-01-23T22:39:37Z", "digest": "sha1:IDQMVDYL6M7SYXHFXMMCLA7KWNTV5BQL", "length": 9173, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'भारत बंद’ : पोलिसांनी संजय निरुपम यांना त्यांच्या राहत्या घरातून घेतलं ताब्यात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘भारत बंद’ : पोलिसांनी संजय निरुपम यांना त्यांच्या राहत्या घरातून घेतलं ताब्यात\nटीम महाराष्ट्र देशा – पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. दरम्यान आंदोलन सुरु होण्याआधीच पोलिसांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी संजय निरुपम यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं आहे. कार्यकर्त्याना ताब्यात घेऊन डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.\nइंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेनं या बंदला पाठिंबा दिलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 88.12 रुपये मोजावे लागत आहेत.\n– अंधेरीत डीएन नगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मेट्रो रोखली\n– डोंबिवलीत लाल बावटा रिक्षा युनियनकडून रिक्षा बंद\n– जळगावात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद\n– कांदिवली चारकोपमध्ये अद्याप स्थिती सामान्य, बंदचा परिणाम नाही\n– कल्याणमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजपा सरकारविरोधात घोषणाबाजी; पश्चिमेकडील शिवाजी चौकात आंदोलन; मनसेचाही सहभाग\n-गुजरातमध्ये हिंसक वळण, महामार्गावर टायर जाळले\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती…\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री…\n-भारत बंदमुळे आज सकाळी असणाऱ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी\n-मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना आंदोलन सुरू होण्यापूर्वीच घेतले ताब्यात\n-पुण्यात भारत बंदला हिंसक वळण, पीएमटी बसवर मनसेकडून दगडफेक\n-काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदमध्ये बिहारमधील महामार्ग तीसवर आंदोलन, महामार्गावर वाहनांच्या रांगा\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३…\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विरोधकांवर…\nशिवसेना-भाजप म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’…\nमंत्रिमंडळ निर्णय : दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारची नवी योजना\nमोहोळच्या जनतेची पसंती विधानसभेला भुमीपुत्राला की गेटकेनला\nमोहोळ - विधानसभा मतदार संघ २००९ साली अनुसुचीत जातीसाठी राखीव झाला आणि तेंव्हापासुन मतदारसंघाचे चित्रच पालटले आहे.…\n‘शिवसेनेला सत्तेतून कीक मारून बाहेर काढावं लागेल’\nपक्षाने दिली प्रियांका गांधी यांच्यावर मोठी जबाबदारी\nशिवसेना-भाजप म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’…\nआदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पदकांवर मोहोर\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-right-to-choose-a-sarpanch-and-a-municipal-head-is-dangerous-for-democracy-says-ajit-pawar/", "date_download": "2019-01-23T22:25:20Z", "digest": "sha1:N35SVK3R3HOUXOTURM7UCHNZIRQHPXB7", "length": 6754, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार लोकशाहीसाठी घातक- अजित पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nथेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा अधिकार लोकशाहीसाठी घातक- अजित पवार\nनागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयकावर चर्चा झाली. यावेळी या विधेयेकात सुधारणा करण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम…\nविदर्भात २४ ते २६ जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता\nअजित पवार यांनी सरकारच्या या विधेयकावर नाराजी व्यक्त करत थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय लोकशाहीला घातक असल्याच मत व्यक्त केल आहे.\nदरम्यान, नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि सरपंच यांची निवड थेट जनतेतून झाली आहे. या निवडणुकींत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला होता तर राज्यात सर्वात जास्त सरपंच आणि नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले होते.\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे – निलेश…\nविदर्भात २४ ते २६ जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता\n‘सीबीआयवर आमचा विश्वास नाही,मुंडेंच्या मृत्यूची चौकशी ‘रॉ’कडून…\nपोलीस भरतीत आता लेखी परीक्षा अगोदर होणार \nविदर्भात २४ ते २६ जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता\nटीम महाराष्ट्र देशा- राज्याच्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात…\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६…\nमाझ्या मतदारसंघात फेऱ्या घालणाऱ्यांचे आपण स्वागतच करतो – राम शिंदे\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nपक्षाने दिली प्रियांका गांधी यांच्यावर मोठी जबाबदारी\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/why-Chief-Ministerial-candidate-Yeddyurappa/", "date_download": "2019-01-23T22:13:57Z", "digest": "sha1:64CJMXOXAHSLB5NNIOV6RVAPIXPZX3L6", "length": 5975, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुराप्पाच का ? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुराप्पाच का \nमुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुराप्पाच का \n‘तरुणांचा पक्ष म्हणून सांगणार्‍या भाजप नेत्यांनी येडियुरप्पांसारख्या वयस्कर नेत्याला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून का ठरविले’ या एका विद्यार्थिनीनीने विचारलेल्या प्रश्‍नावर दिग्मूढ होण्याची वेळ केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांच्यावर आली.\nकेएलई सभागृहात शनिवारी भाजपच्यावतीने महिला जागृती संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका विद्यार्थिनीने उपरोक्त प्रश्‍न ना. इराणी यांना विचारला.\nना. इराणी म्हणाल्या, राजकारणातील मोठा अनुभव व राज्याचा विकास घडवून आणण्याची त्यांच्यातील योग्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांना घोषित करण्यात आले. कोण वृध्द, कोण तरूण याचे पक्षाला काही देणे घेणे असत नाही. येडियुरप्पा हे विकासाचा ध्यास घेणारे असल्याने पक्षाला त्यांचे अधिक महत्व आहे.सिध्दरामय्या, राहुल गांधी हे किती तरूण आहेत घेणे असत नाही. येडियुरप्पा हे विकासाचा ध्यास घेणारे असल्याने पक्षाला त्यांचे अधिक महत्व आहे.सिध्दरामय्या, राहुल गांधी हे किती तरूण आहेत असा प्रतिप्रश्‍न ना.इराणी यांनी केला.\nराहुल गांधी यांचे मित्र उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूतर्ता केली नाही. मात्र येडियुरप्पा हे आश्वसनाशी बांधील राहून कार्य करणारे आहेत.कनिष्ठ जातीतील सदस्यांना आरक्षण देण्याची गरजच काय अशा एका विद्यार्थिनीच्या प्रश्‍नावर असमाधान व्यक्त करत ना. इराणी म्हणाल्या, कनिष्ठ जात असा शब्द वापरणे हेच मुळी चुकीचे आहे. हा शब्द वापरणे त्या जातीला तुच्छ लेखल्याचे होणार आहे. उच्च, कनिष्ठ ही मन:स्थिती दूर होऊन प्रत्येकात सुधारणा होईतोवर आरक्षण देणे योग्यच ठरणार आहे.\nविकासाच्या नावावर सिध्दरामय्या कुटिल राजकारण करत आहेत. जाती धर्माच्या नावावर समाज फोडण्याचे काम करत असून याला युवावर्ग कदापि थारा देणार नाही, असेही ना. इराणी म्हणाल्या.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Heavy-rain-in-the-Nashik-area/", "date_download": "2019-01-23T22:05:41Z", "digest": "sha1:GYFRMX6S7BGOTZWYO4ZIZ67ONIF4HG56", "length": 4993, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक परिसरात गारांचा पाऊस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक परिसरात गारांचा पाऊस\nनाशिक परिसरात गारांचा पाऊस\nशहर-परिसरात मंगळवारी (दि.16) दिवसभर ढगाळ वातावरणाने नाशिककर घामाघूम झाले असतानाचा दुसरीकडे आडगाव शिवारात सायंकाळी पाचच्या सुमारास गारांसह जोरदार सरी कोसळल्या. निफाड तालुक्यातील सायखेडा भागात विद्युत तार तुटल्याने शॉक लागून शेळी ठार झाली. मंगळवारी नाशिकमध्ये 38.5, तर मालेगावमध्ये 40.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास आडगाव परिसरात काळे ढग दाटून आले. काही मिनिटांमध्येच गारांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्धा तास पावसाचा जोर कायम होता.\nया पावसाने आडगाववासीयांची धावपळ उडाली. म्हसरूळमध्येही पाच ते दहा मिनिटे रिमझिम पाऊस झाला. आडगावमधील बेमोसमी पावसाने परिसरातील आंबा व द्राक्षासह इतर पिके धोक्यात आली आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याच्या पार्‍याने चाळिशी गाठली होती. त्यानंतर पार्‍यात 36 अंशांपर्यंत घट झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पार्‍यात पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे.मालेगावचा पारा गेल्या दोन दिवसांपासून 40.8 अंशांवर स्थिरावला आहे. त्यामुळे मालेगाव शहरामध्ये दुपारी 12 ते 5 या काळात अघोषित संचारबंदीसारखे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील 24 तासांमध्ये जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह बेमोसमी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Bamnoli-tiger-pair-seen-in-kas/", "date_download": "2019-01-23T22:12:24Z", "digest": "sha1:GFVA4M3IDWQY6JU536QGZHAQZGOQWFYY", "length": 4817, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कासवर पट्टेरी वाघांच्या जोडीचे दर्शन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कासवर पट्टेरी वाघांच्या जोडीचे दर्शन\nकासवर पट्टेरी वाघांच्या जोडीचे दर्शन\nजागतिक वारसा स्थळ असणार्‍या कास पुष्प पठाराकडे जाणार्‍या यवतेश्‍वर, अनावळे ते पारंबे फाट्या दरम्यान सकाळी धावण्यासाठी गेलेल्या धावपट्टूंना 7.30 वगजण्याच्या सुमारास पट्टेरी वाघांच्या जोडीचे दर्शन झाल्याचे बोलले जात आहे. या जोडीच्या पावलांचे ठसे सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने पर्यटकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nगुरुवारी सकाळी कास रस्त्याला धावण्यासाठी गेलेल्या धावपट्टूंना पट्टेरी वाघांच्या जोडीचे दर्शन झाले. दरम्यान या धावपट्टूंकडे मोबाईल किंवा कॅमेरा नसल्याने त्यांना फोटो काढता आला नाही. मात्र ज्या ठिकाणाहून ही जोडी गेली त्या ठिकाणच्या पावलांचे ठसे उमटले आहेत. या ठस्यांचे फोटो गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत होते. वाघाच्या जोडीचे दर्शन झाल्याने पर्यटक व परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nवाघाची जोडीबाबत वनविभागाला माहिती मिळालेली नसल्याने ही जोडी कोणत्या दिशेला गेली हे समजू शकलेले नाही. वाघांची जोडी कोणी पाहीली, व ती कोणत्या दिशेला गेली आहे. ही माहिती संबंधितांनी वनविभागाशी संपर्क साधून मार्गाची व त्या ठिकाणाची माहिती वनविभागाला द्यावी, असे आवाहन जावली वनविभागाचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांनी केले आहे.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Crores-of-RTO-Fade-Work-Separately/", "date_download": "2019-01-23T22:03:42Z", "digest": "sha1:V4DCT3E7OL2KGJDXNGMOSXQFZJZ5JJJJ", "length": 8415, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोट्यवधींच्या आरटीओ नाक्याचे काम अर्धवट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोट्यवधींच्या आरटीओ नाक्याचे काम अर्धवट\nकोट्यवधींच्या आरटीओ नाक्याचे काम अर्धवट\nकागल : बा. ल. वंदूरकर\nकागल येथे अंदाजे 80 ते 90 कोटी रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात येत असलेल्या ‘आरटीओ’ नाक्याचे काम गेल्या वर्षभरापासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. याकडे शासनाचे अधिकारी, ठेकेदार आणि एजन्सीकडून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या इमारती वापराविना पडून आहेत. देखभाल आणि दुरुस्ती, तसेच वापर होत नसल्याने इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडत आहेत. प्रशस्त जागेचा वापर सध्या रात्रीच्या वेळी मद्यपींकडून होत आहे. तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मॉर्निंग वॉक आणि सायंकाळी फिरण्यासाठी मात्र ही जागा सोयीची ठरली आहे. तरुणांकडून क्रिकेट खेळण्याकरितादेखील या जागेचा चांगला वापर होत आहे. या परिसरात कोणत्याही प्रकारची विजेची सोय नाही, पाणी नाही; मात्र विजेची साधने सध्या धूळखात पडून आहेत.\n‘आरटीओ’ नाक्याच्या उभारणीकरिता अंदाजे 42 एकरांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बांधकामे करण्यात आली आहेत. कार्यालय तसेच अधिकारी, कर्मचारी यांना राहण्याकरिता आणि गोडावूनसाठी दोन्ही बाजूंना इमारती बांधण्यात आल्या आहेत. वाहनांच्या पार्किंगसाठीदेखील जागा ठेवण्यात आली आहे. नाक्याच्या उभारणीचे काम अद्ययावत करण्यात येत आहे. सर्व सोयींनीयुक्त नाका उभारण्यात येत आहे; मात्र अद्यापही काही कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत.\nगेल्या वर्षभरापासून नाक्यावर कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. बेवारस स्थितीत इमारती वापराविना पडून आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बाजूंना एखाददुसरा कर्मचारी दिवसा उभा असतो. कोणी आले, तर त्यांना का आल्याचे विचारतात, गाडीचा क्रमांक घेतात इतकेच. या नाक्यावर रात्रीच्या वेळी अंधार पसरलेला असतो. या अंधाराचा फायदा घेऊन जागेचा वापर मद्यपींकडून होत असल्याचे दिसून येते. इमारतींच्या आजूबाजूला रिकाम्या जागेत मद्याच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसून येतात. याकडे कोणाचेही लक्ष नाही. जागेत अस्वच्छता निर्माण झाली आहे. इमारतींच्या आजूबाजूला तयार करण्यात आलेला बगीचा वाळून गेला आहे. झाडे सुकलेली आहेत. गोडावून आणि रहिवासासाठी बांधण्यात आलेल्या इमारतींना तडे जाऊ लागले आहेत.\nदरम्यान, नाक्याचे बांधकाम पूर्ण होत आले, तरी नाक्याला चौपदरी महामार्ग जोडण्याचे काम झालेले नाही. या कामाला शासनाने परवानगी दिली आहे किंवा नाही याबाबत अधिकृत माहिती मिळत नसली, तरी जोडण्याचे काम अदापही सुरू करण्यात आले नाही. तसेच नाक्याच्या आजूबाजूच्या शेतकर्‍यांच्या अडचणी दूर करण्यात आल्या नाहीत. नाक्यातील पाणी बाजूच्या शेतकर्‍यांच्या शेतात साचून जमीन नापिक बनत आहे, अशा अनेक शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. याची दखल घेण्यात येत नाही. राज्याचे बांधकाममंत्री ना. चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे आहेत. ते अनेक वेळा कागल येथे उभारण्यात येत असलेला नाका पार करून गडहिंग्लज व इतर ठिकाणी जात-येत असतात. त्यांनी या कामाची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Ratnagiri-has-four-medals-in-Powerfight/", "date_download": "2019-01-23T22:40:11Z", "digest": "sha1:DHF6XPIHLFA4EO5DFHYKPC54YHBC335X", "length": 5673, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पॉवरफ्टिंगमध्ये रत्नागिरीला चार पदके | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › पॉवरफ्टिंगमध्ये रत्नागिरीला चार पदके\nपॉवरफ्टिंगमध्ये रत्नागिरीला चार पदके\nमहाराष्ट्र राज्य ज्युनियर महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धा नुकत्याच महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, एल्फिन्स्टन, मुंबई येथे झाल्या. या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकाची कमाई करत देदिप्यमान कामगिरी केली आहे. तेजस्विनी सावंत (72 कि. सुवर्णपदक), नेहा नेने (63 कि. रौप्य पदक), आदिती शिर्के (57 कि. कांस्य पदक), लावण्या समसानी (84 कि. कांस्यपदक), रक्षंदा पाटील (+84 कांस्यपदक) यांनी या स्पर्धेत सुयश प्राप्त केले आहे.\nया स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी रत्नागिरी जिल्हा महिला पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संघातून महाराष्ट्र राज्य ज्युनियर महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा महिला पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संघाला सांघिक उपविजेतेपद प्राप्त झाले होते.\nमहाविद्यालयाच्या खो-खो संघाला क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन आणि प्रा. ओंकार बाणे, कमलेश लाड, श्री. वैभव हंजनकर आणि योगीता बनप तसेच रत्नागिरी जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सेक्रेटरी मदन भास्करे यांचे सहकार्य लाभले.\nया उज्ज्वल यशाबद्दल संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर आणि सर्व सदस्य तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तीनही विभागांचे उपप्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी व सेवक वर्ग यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93_%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-01-23T21:45:47Z", "digest": "sha1:N5VVM5U6KA67RTB7IM7IXAE223U3OTBU", "length": 11392, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रेडिओ तरंग - विकिपीडिया", "raw_content": "\nरेडिओ तरंग किंवा रेडिओ लहर विद्युतचुंबकीय प्रारणाचा एक प्रकार आहे ज्यांची वारंवारता अवरक्त किरणांपेक्षा कमी असते, म्हणजेच त्यांची तरंगलांबी अवरक्त किरणांच्या तरंगलांबीपेक्षा जास्त असते. रेडिओ लहरींची वारंवारता ३०० गिगाहर्ट्‌झ ते ३ किलोहर्ट्‌झ या दरम्यान असून, तरंगलांबी १ मिलीमीटर ते १०० किलोमीटर या दरम्यान असते. सर्व विद्युतचुंबकीय लहरींप्रमाणे या लहरी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात.\nनैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या रेडिओ लहरी आकाशात चमकणाऱ्या विजांमुळे तयार होतात किंवा खगोलीय वस्तूंमधून येतात. कृत्रिम रेडिओ लहरींचा वापर रेडिओ संदेशवहन, रडार, संदेशवहनाचे उपग्रह यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये केला जातो.\nवेगवेगळ्या वारंवारतेच्या रेडिओ लहरींचे पृथ्वीच्या वातावरणातील प्रसाराचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, लांब तरंगलांबीच्या रेडिओ लहरी डोंगरांसारख्या अडथळ्यांमुळे विवर्तित (डिफ्रॅक्ट) होतात, म्हणून त्या पृथ्वीच्या पृष्ठभागाशी समांतर प्रवास करू शकतात; कमी तरंगलांबीच्या रेडिओ लहरी आयनावरणापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर क्षितिजापलीकडे परत येतात; अतिशय कमी तरंगलांबीच्या रेडिओ लहरी न वाकता दृश्य रेषेत सरळ प्रवास करतात.\nरेडिओ लहरींना त्यांच्या वारंवारतेनुसार अनेक पट्ट्यांमध्ये (बँड्स) विभागण्यात आले आहे.\nअत्याधिक कमी वारंवारता (ELF) ELF १ ३–३० Hz\n१००,००० किमी – १०,००० किमी पाणबुड्यांशी संपर्क साधण्यासाठी\nपरम कमी वारंवारता (SLF) SLF २ ३०–३०० Hz\n१०,००० किमी – १००० किमी पाणबुड्यांशी संपर्क साधण्यासाठी\nअत्यंत कमी वारंवारता (ULF) ULF ३ ३००–३००० Hz\n१००० किमी – १०० किमी पाणबुड्यांशी संपर्क साधण्यासाठी, खाणींमध्ये संवाद साधण्यासाठी\nअति कमी वारंवारता (VLF) VLF ४ ३–३० kHz\n१०० किमी – १० किमी पाणबुड्यांशी संपर्क साधण्यासाठी, हिमलोट इशाऱ्याचा दिवा, बिनतारी हृदय कंपन दर मॉनिटर, भूभौतिकी\nकमी वारंवारता (LF) LF ५ ३०–३०० kHz\n१० किमी – १ किमी रेडिओ मार्गनिर्देशन, रेडिओ घड्याळ, मोठ्या तरंगलांबीचे आयाम आपरिवर्तन (ॲम्प्लिट्यूड मॉड्यूलेशन) प्रसारण (एएम प्रसारण)\nमध्यम वारंवारता (MF) MF ६ ३००–३००० kHz\n१ किमी – १०० मी मध्य-लहरींचे एएम प्रसारण\nउच्च वारंवारता (HF) HF ७ ३–३० MHz\n१०० मी – १० मी छोट्या लहरींचे प्रसारण, प्राथमिक रेडिओ आणि क्षितिजापलीकडील विमानन संवाद (एव्हिएशन कम्युनिकेशन)\nअत्युच्च वारंवारता (VHF) VHF ८ ३०–३०० MHz\n१० मी – १ मी एफ.एम. रेडिओ, दूरचित्रवाणी प्रसारण आणि दृश्य रेषेतील जमीन-ते-विमान आणि विमान-ते-जमीन संवाद\nअत्यंत उच्च वारंवारता (UHF) UHF ९ ३००–३००० MHz\n१ मी – १०० मिमी दूरचित्रवाणी प्रसारण, मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल फोन, बिनतारी लॅन (लोकल एरिया नेटवर्क), ब्ल्यूटूथ, जी.पी.एस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) आणि द्विमार्गी रेडिओ उदा. एफ.आर.एस. (फॅमिली रेडिओ सर्व्हिस) आणि जी.एम.आर.एस.(जनरल मोबाईल रेडिओ सर्व्हिस)\nपरम उच्च वारंवारता (SHF) SHF १० ३–३० GHz\n१०० मिमी – १० मिमी सूक्ष्मलहरी वापरणारी उपकरणे, बिनतारी लॅन (लोकल एरिया नेटवर्क), अत्याधुनिक रडार\nअत्याधिक उच्च वारंवारता (EHF) EHF ११ ३०–३०० GHz\n१० मिमी – १ मिमी रेडिओ खगोलशास्त्र, उच्च गतीचे सूक्ष्मतरंगाधिष्ठित रेडिओ रीले\n३०० GHz पेक्षा जास्त\nरेडीओ तरंगाच्या सहाय्याने दूरअंतरावरील व्यक्ती आपसात बोलू शकतात .\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०१८ रोजी ०८:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A-2/", "date_download": "2019-01-23T21:43:24Z", "digest": "sha1:WCIWRIUKNNDEGGTS6AZFE2JUZNM3TKPY", "length": 9773, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आई-वडिलांना आर्थिक मदतीचे मार्ग (भाग-2) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआई-वडिलांना आर्थिक मदतीचे मार्ग (भाग-2)\nतुमचे आईवडिल स्वतंत्र आणि स्वावलंबी आयुष्य जगत असतील आणि तुम्हांला त्यांना आर्थिक सहाय्य करायचे असेल तर तुमच्या बजेटवर ताण न येता आणि तुमच्या आर्थिक नियोजनाला धक्का न लावता तुम्ही त्यांना कशा प्रकारे सहाय्य करू शकता याविषयी…\nआई-वडिलांना आर्थिक मदतीचे मार्ग (भाग-1)\nआर्थिक बाबींमध्ये मदत – त्यांच्या गुंतवणुकीच्या नोंदी ठेवणे. मुदतठेवी वेळेत रिन्यू करणे, टपाल कार्यालयातील गुंतवणुकीकडे लक्ष ठेवणे या सगळ्यातून त्यांच्याकडून कुठलीही गोष्ट विसरली जाणार नाही. त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही.\nआर्थिक सल्लागाराबरोबर भेट – आई-वडिलांची एकूण गुंतवणूक त्यातून मिळणारा परतावा याचा विचार करून त्यांची आर्थिक सल्लागाराशी भेट घालून द्या. त्यामध्ये तुम्ही कुठलाही हस्तक्षेप किंवा सूचना न करता आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने त्यांना आवश्यक वाटल्यास ते त्यांच्या गुंतवणुकीची फेररचना करू शकतील.\nस्वतंत्र खाते – तुम्हांला त्यांना नियमितपणे आर्थिक मदत करायची असेल किंवा त्यांच्यासाठी ठराविक रक्कम उभी करायची असेल किंवा दीर्घकाळ त्यांची काळजी घ्यायची असेल तर हा खर्च तुमच्या आर्थिक उद्दीष्टांमध्ये समाविष्ट करून त्यासाठी दर महिन्याला वेगळी रक्कम बाजूला ठेवा. खरे तर त्यासाठी वेगळे बँक खाते असले तर अधिक चांगले. त्यामुळे आई-वडिलांना किती रक्कम देणे तुम्हांला शक्य आहे ते त्यांना स्पष्ट होते. पुन्हा वेगळे खाते असले की तुमच्याकडून त्यामध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता नसते. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अशा प्रकारे नियोजन केले आहे म्हटल्यावर पत्नी किंवा अन्य कुणी त्यावर आक्षेप घेण्याची शक्यता नसते. हे खाते आईवडील आणि तुम्ही असे तिघेजण संयुक्तपणे चालवू शकता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअर्थकारणातील स्त्रीची शक्ती (भाग-२)\nसंयमाची वेळ अन् पोर्टफोलिओचे फळ (भाग-२)\nअर्थकारणातील स्त्रीची शक्ती (भाग-१)\nसंयमाची वेळ अन् पोर्टफोलिओचे फळ (भाग-१)\nअस्थिर बाजाराचा सर्वात जास्त फायदा एसआयपीला (भाग-२)\nअस्थिर बाजाराचा सर्वात जास्त फायदा एसआयपीला (भाग-१)\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या सशक्त करणार – केंद्रीय कृषिमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/asia-cup-2018-most-successful-team-in-asia-cup-is-team-india/", "date_download": "2019-01-23T23:13:08Z", "digest": "sha1:SGBTUIKKVAMR46OLVVMBDTMYRKBWIGH7", "length": 8326, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आशिया चषक २०१८ : जाणून घ्या.. स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी संघाबदल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआशिया चषक २०१८ : जाणून घ्या.. स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी संघाबदल\nनवी दिल्ली – इंग्लंड कसोटी मालिकेत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचे आता पुढील लक्ष्य आशिया चषक आहे. आशिया खंडातील महत्वाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषकाला उद्यापासून (शनिवार) सुरुवात होणार असून भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या प्रमुख संघांमध्येच खरी स्पर्धा रंगणार आहे. या चार संघांव्यतिरिक्‍त या स्पर्धेत अफगाणिस्तान व हॉंगकॉंग या संघांचा समावेश करण्यात आला आहे.\nआशिया चषकाची सुरूवात ही 1984 मध्ये झाली होती. सर्वात आधी ही स्पर्धा यूएई मध्ये खेळली गेली होती. आतापर्यंत 13 वेळा आशिया चषक स्पर्धा झाली असून यावर भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे.\nही चौदावी आशिया चषक स्पर्धा असून आतापर्यंत भारताने सहा वेळा (1984, 1988, 1990-91, 1995, 2010 आणि 2016) आशिया चषकावर नाव कोरले आहे. तर श्रीलंकेने पाच वेळा (1986, 1997, 2004, 2008 आणि 2014) आणि पाकिस्तानने दोन वेळा (2000 आणि 2012) आशिया चषक पटकावला आहे.\nभारताने 1986 साली आशिया चषकात सहभाग घेतला नव्हता. त्यावेळी आशिया चषक श्रीलंका संघाने जिंकला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\n#NZvIND : न्यूझीलंडमध्ये भारतीय संघ खेळणार ‘1600’ वा सामना\nआशिया कप फुटबाॅल 2019 : ओमानला हरवत ईराण उपांत्यपूर्व फेरीत दाखल\nआयसीसी पुरस्कारात ‘विराट’चा बोलबाला\nरॅशफोर्ड हा प्रतिभावान खेळाडू – साऊथगेट\nबार्सिलोनाच्या विजयात मेस्सी चमकला\nअमन राज गोल्फ टूर्नामेंटचा विजेता\nकसबा पेठ रेंजर्स संघाचा विजय\nगुजरात दंगल प्रकरणात चौघांना जामीन\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.exchange-rates.org/converter/CHF/EUR/1", "date_download": "2019-01-23T22:20:57Z", "digest": "sha1:F47URG5ICFS3XRPH7TWETGJE7VRYW4QY", "length": 7959, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "स्विस फ्रँकमधून युरोमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nस्विस फ्रँकमधून युरोमध्ये रूपांतरण\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VEF)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/eco-machine-close-super-speciality-45705", "date_download": "2019-01-23T22:37:05Z", "digest": "sha1:XLLU2LJQY2S3HO3AW6OKY537VQ5IOUPJ", "length": 13426, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "eco machine close in super speciality सुपर स्पेशालिटीत ‘ईको’ यंत्र बंद | eSakal", "raw_content": "\nसुपर स्पेशालिटीत ‘ईको’ यंत्र बंद\nबुधवार, 17 मे 2017\nनागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘इको’ मशीन बंद पडली आहे. हृदयरोग विभागात ईसीजी झाल्यानंतर हृदयात त्रास असल्याचे दिसून येते. यानंतर ईको ही चाचणी महत्त्वाची ठरते. परंतु, ईको यंत्र बंद असल्याचा फटका रुग्णांना बसत आहे. हृदयरोग ग्रस्तांसाठी सुपर हे वरदान ठरत आहे.\nमात्र, तांत्रिक कारणामुळे मशीन बंद असल्याने हृदयरोगग्रस्तांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.\nनागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘इको’ मशीन बंद पडली आहे. हृदयरोग विभागात ईसीजी झाल्यानंतर हृदयात त्रास असल्याचे दिसून येते. यानंतर ईको ही चाचणी महत्त्वाची ठरते. परंतु, ईको यंत्र बंद असल्याचा फटका रुग्णांना बसत आहे. हृदयरोग ग्रस्तांसाठी सुपर हे वरदान ठरत आहे.\nमात्र, तांत्रिक कारणामुळे मशीन बंद असल्याने हृदयरोगग्रस्तांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.\nसुपर स्पेशालिटीत मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणासह इतरही राज्यांतील रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णांमध्ये हृदयरोगग्रस्तांची संख्या अधिक असते. इको मशीन बंद असल्याने दूरवरून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे.\nसुपरच्या हृदयशल्यचिकित्सा विभागात दररोज सुमारे २५ एन्जिओग्राफी होतात. एन्जिओग्राफीपूर्वी हृदयाशी संबंधित आजारासाठी ‘ईको’ चाचणी करावी लागते. अशा परिस्थितीत मशीन बंद असल्याने शस्त्रक्रियांची गरज असलेल्या रुग्णांना हाल सहन करावे लागत आहे.\nफिलिप्स कंपनीचे हे यंत्र आहे. या कंपनीला मशीन बंद असल्याची माहिती देण्यात आली असून ती लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या सूचनाही सुपरचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मधुकर परचंड यांनी दिल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनाही यासंदर्भात पत्र दिले आहे.\nईको मशीन बंद असल्याची माहिती मिळताच कंपनी आणि संचालकांना मेल केला. तसेच पत्राच्या माध्यमातून कळविण्यात आले. रुग्णांची गैरसोय टाळावी यासाठी मशीन लवकरात-लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे.\n- डॉ. मधुकर परचंड, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी.\nभारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या...\nवाहतूक पोलिसांवर आता न्यायालयाची नजर\nनागपूर : कर्तव्यात हयगय करणाऱ्या 11 वाहतूक पोलिसांवर कारवाई केल्याचे शपथपत्र प्रशासनाने दाखल केल्यानंतर यापुढे यंत्रणेवर न्यायालयाची नजर असेल, असे...\nप्रसाधनगृहांचे निकष पाळण्यात शाळा फेल\nनागपूर : मुलींना अधिकाधिक शिक्षण मिळावे, यासाठी मुलींसाठी बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. यानंतर मोदी सरकारने बेटी...\nगो गो हनी सिंगं\nनागपूर : पॉप गायक हनी सिंग याला तूर्तास थायलंड दौऱ्यावर जाण्याची सशर्त परवानगी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील...\nखंडेलवाल शाळेची लीज नामंजूर\nनागपूर : रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण यांनी कामठी येथील 11 एकर जागा विद्यापीठाला शैक्षणिक उपक्रमाकरिता दान दिली होती. ती जागा नागपूर...\nट्रेकिंगदरम्यान डोंगरावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू\nबदलापूर : बदलापूर येथील कात्रप विद्यालयातील स्काऊट गाईडच्या कॅम्प दरम्यान ट्रेकिंग करताना डोंगरावरून पाय घसरून पडल्याने दहावीच्या ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-23T23:05:10Z", "digest": "sha1:7ZVWZSZKMMRNKSZ6D6IDWSMUK2AIRY7K", "length": 8026, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खोपोलीत रानडुकराचा कामगारावर हल्ला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nखोपोलीत रानडुकराचा कामगारावर हल्ला\nखोपोली : रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील आदिवासी वाडीवर शौचाला गेलेल्या कामगारावर रानडुकराने हल्ला करुन जखमी केले आहे. या कामगाराच्या शरीरावर चावा घेतल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nखोपोलीनजीकच्या शिळफाटा येथील दूध डेअरीजवळ असलेल्या आदिवासी वाडीवरील रमेश डोके हा आज सकाळी शौचासाठी गेला होता. याचवेळेस बेसावध असलेल्या रमेशवर रानडुकराने अचानक हल्ला केला. यामुळे रमेशच्या डोक्याला हाताला आणि पायाला जखमा झाल्या असून त्याला खोपोली येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. रमेशच्या शरीरावर रानडुकराने चावा देखील घेतला आहे. प्राथमिक उपचारानंतर रमेशला मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसमुद्राच्या उधाणामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार नुकसानभरपाई\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nसमृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे नाव द्या \nविरोधकांची महाआघाडी ही कमजोर – केशव उपाध्ये\nमालेगावात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या\nमेळघाटात बालमृत्यूचे तांडव सुरूच ; 9 महिन्यांत 508 बालमृत्यू\nआता रेशनिंग दुकानात बॅंकिंग सुविधा\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nदोन कोटी रोजगार देऊ, अशी भाषा करणाऱ्यांनी दीड कोटी लोकांचे रोजगार गिळले- भुजबळ\nगुजरात दंगल प्रकरणात चौघांना जामीन\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/indra-nooyis-entry-icc-first-woman-be-appointed-director/", "date_download": "2019-01-23T23:10:29Z", "digest": "sha1:ORLQ3JIPKU42BBS5CBYXPYMVDUE6FSMZ", "length": 27692, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Indra Nooyi'S 'Entry' In Icc, First Woman To Be Appointed As Director | इंद्रा नुयी यांची आयसीसीत ‘एंट्री’, संचालकपदी प्रथमच महिलेची नियुक्ती | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nसोशल मीडिया; राजकीय शक्ती मोजण्याचे नवे साधन\n\"फॅसीझमच्या विरोधात पक्षभेद विसरून एकत्र या\"\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\n‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’\nजे. जे. रुग्णालयात समाज सेवा विभाग सुरू\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nइंद्रा नुयी यांची आयसीसीत ‘एंट्री’, संचालकपदी प्रथमच महिलेची नियुक्ती\nइंद्रा नुयी यांची आयसीसीत ‘एंट्री’, संचालकपदी प्रथमच महिलेची नियुक्ती\nएका बड्या उद्योगसमुहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इंद्रा नुयी यांचे क्रिकेट विश्वात पदार्पण झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली. संचालकपदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्याच महिला आहेत.\nइंद्रा नुयी यांची आयसीसीत ‘एंट्री’, संचालकपदी प्रथमच महिलेची नियुक्ती\nदुबई : एका बड्या उद्योगसमुहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इंद्रा नुयी यांचे क्रिकेट विश्वात पदार्पण झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केली. संचालकपदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्याच महिला आहेत.\nआयसीसीत स्वतंत्र संचालकाची नियुक्ती करण्याचा निर्णय जून २०१७ ला घेण्यात आला होता. नुयी जून २०१८ मध्ये पदभार स्वीकारतील. दोन वर्षांसाठी त्या पदावर असतील. मात्र, त्यांना पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची दाट शक्यता आहे. इंद्रा नूयी या पदावर विराजमान होणाºया पहिल्या महिला आणि पहिल्या स्वतंत्र संचालक आहेत. ‘फॉर्च्युन’मासिकाने जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत इंद्रा नूयी यांचा समावेश केला आहे. (वृत्तसंस्था)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nधोनी होता ' माही 'र; पण कोहली ठरतोय अपयशी... हे तुम्हाला माहिती आहे का\nIndia vs England 5th Test: पदार्पणातच 'हनुमा'न उडी; 82 वर्षांपूर्वींचा विक्रम मोडीत\nभारतीय संघाच्या कामगिरीचे होणार पोस्टमार्टम, कारवाईचे संकेत...\nभारताच्या 'या' क्रिकेटपटूने जाहीर केलं आपलं प्रेम, लवकरच अडकणार विवाहबंधनात\nIndia vs England 5th Test: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला दंड\nIndia vs England 5th Test: भारताच्या सलामीवीरांचा लाजीरवाणा विक्रम, 66 वर्षांत अशी कामगिरी झालीच नव्हती\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nभारतीय फिरकी जोडी पहिल्याच सामन्यात हीरो\nन्यूझीलंडचा पूर्ण संघच ठरला मॅन ऑफ द मॅच\nहार्दिक पंड्या संघात नसेल तर 'हा' अष्टपैलू ठरेल हुकमी एक्का - गंभीर\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\n'सन स्ट्रोक'मुळे सामना थांबला आणि ट्विटरवर उडाली एकच धमाल\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/dalit-protests-continue-in-maharashtra/", "date_download": "2019-01-23T22:27:06Z", "digest": "sha1:GMV6LB4DVMGSMVL6QSG4G3SXJCB7VWZ6", "length": 7269, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ठाण्यात आंदोलकांची रेल्वेरुळावर उतरुन घोषणाबाजी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nठाण्यात आंदोलकांची रेल्वेरुळावर उतरुन घोषणाबाजी\nठाणे : भीमा-कोरेगावमध्ये घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आज सकाळी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक १आणि २ च्या रुळावर उतरुन घोषणाबाजी केली. तसेच ठाणे रिक्षा-टॅक्सी चालक मालक संघटनांनीही सर्व रिक्षा-टॅक्सी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काल भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बंदची घोषणा केली.\nभीमा-कोरेगाव शौर्यदिन : आंबेडकरी अनुयायांच्या वाहनांना…\nचंद्रशेखर आझाद यांची मुंबई पाठोपाठ पुण्यातही सभा रद्द\nदरम्यान, आज मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांसह राज्यभरात मोठी आंदोलने होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद कालपासूनच राज्याच्या अनेक भागांमध्ये उमटायला सुरूवात झाली होती.\nमहाराष्ट्र बंदमध्ये कल्याणमधील रिक्षाचालक-मालक संघटना सहभागी होणार असून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरमधील रिक्षासेवा बंद राहणार आहेत. तर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील संघटनांच्या सुमारे सव्वा लाख रिक्षा आणि १० हजार टॅक्सी न चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nभीमा-कोरेगाव शौर्यदिन : आंबेडकरी अनुयायांच्या वाहनांना टोलमाफ\nचंद्रशेखर आझाद यांची मुंबई पाठोपाठ पुण्यातही सभा रद्द\nविजयस्‍तंभ अभिवादन कार्यक्रमाच्‍या पूर्वतयारीचा आढावा ; कार्यक्रम शांततेत पार…\nशनिवारवाड्यावर आता सभा घेऊनचं दाखवा : कांबळे\n‘विरोधकांच्या सभेत सहभागी झालेल्या २३ नेत्यांपैकी नऊ जण पंतप्रधानपदाचे…\nटीम महाराष्ट्र देशा- कोलकात्यात झालेल्या विरोधकांच्या सभेत सहभागी झालेल्या २३ नेत्यांपैकी नऊ जण पंतप्रधानपदाचे…\n‘शिवसेनेला सत्तेतून कीक मारून बाहेर काढावं लागेल’\nआपण खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो : कपिल सिब्बल\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी…\nशंकरा प्रमाणे स्वतः विष पचवून अमृत लोकांना द्यावे लागते’\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/do-not-neglect-distress-farmers/amp/", "date_download": "2019-01-23T23:15:54Z", "digest": "sha1:AZWGG46MNPUBNKAP4MTAQK2U4VH7IYCO", "length": 9810, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Do not neglect the distress of farmers! | शेतक-यांच्या प्रक्षोभाकडे दुर्लक्ष नको! | Lokmat.com", "raw_content": "\nशेतक-यांच्या प्रक्षोभाकडे दुर्लक्ष नको\nडिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कार्यक्रमास अनुपस्थित डॉक्टरांना नक्षलवादी होण्याचा सल्ला दिला अन् पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी संतप्त शेतक-यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांमध्ये जाळपोळ केली.\nडिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कार्यक्रमास अनुपस्थित डॉक्टरांना नक्षलवादी होण्याचा सल्ला दिला अन् पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी संतप्त शेतक-यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांमध्ये जाळपोळ केली. अहीर यांचे वक्तव्य आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. अहीर त्यांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेल्या डॉक्टरांवर चिडले होते. संतापाच्या भरात, तुम्ही नक्षलवादी व्हा, म्हणजे आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, असे बोलून ते मोकळे झाले. डॉक्टर मंडळी अहीर यांचा सल्ला नक्कीच मनावर घेणार नाही; पण बुलडाणा जिल्ह्यातील दोन घटना बघता, आदिवासींनंतर शेतकरीही नक्षलवादाच्या मार्गावर निघतात की काय, अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्याशिवाय राहत नाही. ऐन रब्बी हंगामात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, कृषी पंपांचा वीज पुरवठा तोडण्याचा सपाटा महावितरण कंपनीने लावला आहे. त्यामुळे चिडलेल्या शेतक-यांनी चिखली तालुक्यात आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात, तर मलकापूर तालुक्यात मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयांमध्ये जाळपोळ केली. सत्ताधारी या प्रकारांना राजकीय ‘स्टंट’ अथवा शेतकºयांचा स्थानिक प्रक्षोभ संबोधून, त्याकडे दुर्लक्ष करण्याचीच भूमिका घेतील; मात्र नक्षलवादाचा प्रारंभ शेतकºयांच्या प्रक्षोभातूनच झाला होता, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नक्षलवादी चळवळ आता प्रामुख्याने घनदाट जंगलांमधील आदिवासींपुरती मर्यादित झाली असली, तरी तिचा प्रारंभ अन्यायाच्या विरोधातील शेतकºयांच्या प्रक्षोभातूनच झाला होता. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र व गुजरातसारख्या तुलनात्मकरीत्या पुढारलेल्या राज्यांमधील शेतकरीही अन्यायाविरुद्ध पेटून उठताना दिसत आहेत आणि त्यातूनच मग कधी तरी बुलडाणा जिल्ह्यात घडल्या तशा जाळपोळीसारख्या घटना घडतात. सध्या तरी या घटना तुरळक स्वरूपाच्या आहेत; मात्र शेतकरी वर्गात ज्या गतीने असंतोष वाढत आहे, तो बघता अशा घटनांची वारंवार पुनरावृत्ती होण्याची आणि पुढे त्यातूनच एखादे हिंसक आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी पंपांचा वीज पुरवठा तोडण्याच्या महावितरणच्या धोरणाच्या विरोधात असंतोष वाढू लागला आहे. शेतकरी संघटनांनी त्या विरोधात आवाज बुलंद करण्यास प्रारंभ केला आहे. अजित नेवले यांच्या नेतृत्वाखालील किसान सभेने तर ‘पॉवर स्टेशन’ ताब्यात घेण्याचा इशारा दिला आहे. हल्ली शेतकरी संघटनांमध्येही स्पर्धा वाढली आहे. मुद्यांच्या शोधात असलेल्या राजकीय पक्षांनाही शेतकरी वर्ग नेहमीच खुणावत असतो. या स्पर्धेतून उद्या एकमेकांवर मात करण्याच्या इर्षेपोटी आंदोलनांचे अधिकाधिक जहाल मार्ग शोधल्या जाण्याचा धोका नाकारता येत नाही. अशा वेळी आंदोलन नेतृत्वाच्या हातून केव्हा निसटेल आणि उग्र स्वरूप धारण करेल, हे सांगता येत नाही. सत्ताधाºयांनी या घटनाक्रमाची वेळीच योग्य ती दखल घेतली नाही, तर पश्चात्तापाची पाळी येऊ शकते.\nदोन आयपीएससह १३ उपायुक्त/अधीक्षकांच्या बदल्या\nभोकरदन जवळ शेतकऱ्याची फसवणूक करणार अटकेत\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 22 जानेवारी\nनारायण राणे 'या' पक्षाकडून लढवणार लोकसभेची निवडणूक\nराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार मोठे निर्णय; शिवसैनिक, पुणेकरांना मोठी भेट\nमैदाने वाचवा; खेळ जगवा\nचला तर खेळ मांडू या...\nसरकारने नवा कायदा आणावा\nविद्यार्थी म्हणजे प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षा यांचे केंद्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/satara/mahabaleshwar-cleanliness-night-decision-corporation-swapnali-shinde/", "date_download": "2019-01-23T23:15:51Z", "digest": "sha1:ADPC7QSPLTCB3ZYYZ7NCEI3UH2VSBR75", "length": 29615, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mahabaleshwar Cleanliness At Night! : The Decision Of The Corporation, Swapnali Shinde | महाबळेश्वरची स्वच्छता आता रात्री! : पालिके चा निर्णय, स्वप्नाली शिंदे यांची माहिती | Lokmat.Com", "raw_content": "गुरुवार २४ जानेवारी २०१९\nगडकरी स्मारकाची पूजा; पुतळा बसविण्याची मागणी\nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nविवाह म्हणजे सहवास नाही; सहजीवन\nनक्षल्यांच्या हातून आदिवासींचं मरण कधी थांबणार \nदुष्काळग्रस्त भागात उभारणार चारा छावण्या\nआठ आदिवासी आश्रमशाळा बंद\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\n‘टीसीएसपासून मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही’\nरेमो डिसूझाच्या सिनेमात श्रद्धा कपूर बनणार पाकिस्तानी डान्सर\n‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’\n प्रभासच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, कुटुंबातील व्यक्तिनेच केलं कन्फर्म\nआर्या आंबेकरने पहिल्यांदाच केली 'ही' गोष्ट\nशाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nदीपिका, सोनमसह 'या' अभिनेत्रीही आहेत पिंक कलरसाठी क्रेझी\nतुमचं मूल छोट्या छोट्या गोष्टींबाबत खोटं बोलतं का\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nभारतातील 'ही' सिक्रेट डेस्टिनेशन्स तुम्ही पाहिली आहेत का\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nहिमाचल प्रदेशः कुल्लू येथील रायसन भागात झालेल्या अपघात ३ जणांचा मृत्यू\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्र समित्या जाहीर; मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्र काँग्रेस समन्वय समिती प्रमुख.\nलखनऊः १० फेब्रुवारी रोजी राहुल आणि प्रियांका होणार रॅलीत सहभागी\nअलीगड विद्यापीठात काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेसंदर्भात २ विद्यार्थ्यांना नोटीस\nनवी दिल्ली : पीयुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कार्यभार.\n'ठाकरे' सिनेमाच्या स्रिनिंगमधून अभिजीत पानसे बाहेर; उशिरा पोहोचल्यावरुन संजय राऊतांशी बाचाबाची झाल्याची चर्चा.\nअमेठी : उत्तर प्रदेशात नवी विचारधारा येईल - राहुल गांधी\nअमेठी : उत्तर प्रदेशात संपूर्ण शक्तीने निवडणूक लढणार - राहुल गांधी\nमुंबई - घाटकोपर येथे 18 जून रोजी झालेल्या विमान अपघात प्रकरणी वाययू एव्हिएशन आणि अधिकाऱ्यांविरोधात घाटकोपर पोलिसांनी केला गुन्हा दाखल\nजम्मू काश्मीरः मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\nरासायनिक हल्ल्याचा कट एटीएसने उधळला; घरातच उघडलेल्या लॅब\nमुंबई - संशयित अतिरेक्यांचा मुंबईसह महत्त्वपूर्ण ठिकाणी होता केमिकल हल्ल्याचा प्लान, कुंभमेळाही होता टार्गेटवर\nजम्मू काश्मीर - बारामुला येथे झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nऔरंगाबाद - एटीएसने इसीससंबंधित नऊ आरोपीना केले औरंगाबादेतील कोर्टात हजर\nAll post in लाइव न्यूज़\nमहाबळेश्वरची स्वच्छता आता रात्री : पालिके चा निर्णय, स्वप्नाली शिंदे यांची माहिती\n : पालिके चा निर्णय, स्वप्नाली शिंदे यांची माहिती | Lokmat.com\nमहाबळेश्वरची स्वच्छता आता रात्री : पालिके चा निर्णय, स्वप्नाली शिंदे यांची माहिती\nमहाबळेश्वर : ‘महाबळेश्वरच्या बाजारपेठेत रात्री पालिकेकडून साफसफाई होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. संपूर्ण शहरात रात्री साफसफाई करून रात्रीच सर्व कचरा गोळा करण्यात यावा,\nमहाबळेश्वरची स्वच्छता आता रात्री : पालिके चा निर्णय, स्वप्नाली शिंदे यांची माहिती\nमहाबळेश्वर : ‘महाबळेश्वरच्या बाजारपेठेत रात्री पालिकेकडून साफसफाई होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. संपूर्ण शहरात रात्री साफसफाई करून रात्रीच सर्व कचरा गोळा करण्यात यावा, अशी मागणी शहरातून होत आहे. या मागणीची दखल घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे,’ अशी माहिती नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी पत्रकारांना दिली.\nदिवसेंदिवस महाबळेश्वर येथे भेट देणाºया पर्यटकांची संख्या वाढत आहे. सध्या येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानात सहभाग घेतला आहे. सर्वेक्षणात महाबळेश्वर पालिकेचा ३४ व्या क्रमांकावर पोहोचली असून, प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, नगरसेवक कुमार शिंदे हे स्वत: सहकारी नगरसेवक, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील व पालिकेच्या कर्मचाºयांच्या सहकाºयाने शहर स्वच्छतेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.\nनुकतेच स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियानांतर्गत महाबळेश्वरची बाजारपेठ रात्री उशिरा स्वच्छ करण्याचा पालिकेकडून निर्णय घेण्यात आला. अनेकवेळा सफाई करूनदेखील बाजारपेठेत रात्री सर्वत्र अस्वच्छता दिसून येत होती. सकाळी पालिकेची कचरागाडी बाजारपेठेतून लवकर जात असल्याने अनेकवेळा व्यापारी रात्री दुकान बंद करतानाच कचरा बाहेर ठेवत होते. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षांनी रात्रीच बाजारपेठेतील कचरा साफ करण्याचा निर्णय घेतला.\nरोज रात्री बारा वाजता येथील बाजारपेठेतून संपूर्ण रस्ता झाडून कचरागाडीत भरला जात असल्याने संपूर्ण बाजारपेठ रात्रीच स्वच्छ होते. सकाळी बाहेर पडणाºयांना व सकाळी बाहेरून दाखल होणाºया पर्यटकांना स्वच्छ शहर पाहण्यास मिळत होते. शहरातील बाजारपेठ रोज स्वच्छ दिसू लागल्याने अनेक नागरिकांनी केवळ बाजारपेठेऐवजी संपूर्ण शहरच रात्री साफ करण्याच्या प्रतिक्रिया शहरातून आल्या. त्यामुळे नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी रात्रीच शहर सफाई करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजनाचे काम हाती घेतले. शहरातून ओला व सुका कचरा वेगळा जमा करण्याचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे शहरातील कचºयाचा निपटारा लवकर होत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभुयारी गटार योजनेचे काम दर्जेदार करा - सातारा पालिका सर्वसाधारण सभा\n‘भूमाता’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ठिय्या’-मुद्रा कर्ज योजना न राबविणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांची चौकशी करा\nनिवेदन मिळूनही पालकमंत्र्यांचे हात वर\nमहामार्गावर धावत्या ट्रॅक्टरला आग; चालक जखमी\nदहावीच्या मुलीचा एसटीखाली सापडून मृत्यू, गुढे येथे अपघात\nलोकनेते देसार्इंचे राज्यात मोलाचे योगदान : देवेंद्र फडणवीस\nबाळासाहेब ठाकरेऑस्ट्रेलियन ओपनभारत विरुद्ध न्यूझीलंडनरेंद्र मोदीमहेंद्रसिंह धोनीस्त्रीलिंग पुल्लिंगठाकरे सिनेमाकॉफी विथ करण 6ऑस्करअर्थसंकल्प 2019\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\nत्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी 'हे' ब्युटी फूड्स करतात मदत\nपुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार\nक्रिकेटच्या इतिहासात 'या' अजब गोष्टींमुळेही थांबवली होती मॅच\nकोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम\nWhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का\n'क्या रे सेटींग किया क्या' रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल\nसुंदर पिचाई, सत्या नाडेला यांच्यासह या प्रसिद्ध व्यक्तींनी सोडले भारताचे नागरिकत्व\nती जिवंत नाही तरी; सौंदर्याची भुरळ भारी\nस्वत:च्या मेहनतीवर कोट्यधीश झाले 'हे' अभिनेते\nयंदाचे पहिले चंद्रग्रहण पाहण्याची संधी हुकली; इथे पाहा नयनरम्य दृष्ये\nRapid Fire चा 'लेखी' Round with 'सर्व लाईन व्यस्त आहेत' टीम\nमुंबईतल्या तरूणाच्या हातातली ही कला, हजारो रुद्राक्षांमधून साकारले बाळासाहेब ठाकरे\nBeingBhukkad या फुड सीरिजमध्ये आज पाहूया Post Office येथील 'दही शोले' ही Special Dish\nमूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरच्या बोगीला भीषण आग\nभरधाव बसची दुचाकीला धडक; संतप्त जमावाने बस पेटविली\nबारा वर्षांच्या मुलाची कमाल; सागरी प्रदूषण रोखणाऱ्या जहाजाच्या डिझाईनची निर्मिती\nतळोजा येथे टायरच्या गोडाऊनला भीषण आग\nहार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचं चुकलंच, पण...\nबी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन\nभारतीय संघाचे न्यूझीलंडमध्ये जल्लोषात स्वागत\nप्रियंका गांधी यांच्या नियुक्तीचे स्वागत, काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह\nमी हॅकर नाही, पंकजा मुंडे यांनी सोडले मौन\nदरवर्षी पाच दिवस मी जंगलात राहायचो- नरेंद्र मोदी\nसी.ए.च्या परीक्षेत राजस्थानचे सिद्धांत, शादाब देशात पहिला\nपहिला वन-डे सामन्यात भारताने न्यूझीलंडलाही लोळवले\nअभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'\nपीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता\nमहाराष्ट्र काँग्रेस समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे\nभाजपा नेताजींना राष्ट्रीय नेता मानत नाही - ममता बॅनर्जी\nIndia vs New Zealand : न्यूझीलंडमधल्या ट्वेन्टी-20 मालिकेमधून कोहली बाहेर\nरेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा; 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5172-asehi-ekada-vhave-bags-6-nominations-at-maharashtra-state-film-awards", "date_download": "2019-01-23T22:15:18Z", "digest": "sha1:NVCWSKOH5MRK43KCZDXDX6HREHQ2R5CV", "length": 10215, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'असेही एकदा व्हावे' ला राज्य चित्रपट पुरस्कारांची ६ नामांकने - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'असेही एकदा व्हावे' ला राज्य चित्रपट पुरस्कारांची ६ नामांकने\nPrevious Article श्री श्री रविशंकर यांनी पाहिला मराठी चित्रपट \"मंत्र\"\nNext Article हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आता मोबाईल अॅपद्वारे\nदर्जेदार कथानक आणि उत्कृष्ट दिग्दर्शनातून साकार झालेल्या कलाकृतींचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवामध्ये यंदा 'असेही एकदा व्हावे' या सिनेमाला एकूण ६ नामांकने मिळाली आहेत. सालाबादप्रमाणे यावर्षी होत असलेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवामध्ये झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित 'असेही एकदा व्हावे' हा सुश्रुत भागवत दिग्दर्शित सिनेमा अंतिम फेरीत दाखल झाला आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन मिळाले असून, अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनादेखील सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचे नामांकन देण्यात आले आहे. शिवाय सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शर्वाणी पिल्लई, सर्वोत्कृष्ट गीतकार वैभव जोशी आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका सावनी शेंडे यांनादेखील पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे.\nउमेश - तेजश्रीने आव्हानात्मक भूमिका वठवण्यासाठी केले खास वर्कशॉप\n...आणि तेजश्रीचा लॅपटॉप गेला चोरीला \nप्रेमाची परिभाषा मांडणारा 'असेही एकदा व्हावे' चा ट्रेलर प्रदर्शित\n६ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला अल्पावधीतच मोठी प्रसिद्धी मिळत असून, सिनेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सिनेमाचे मधुकर रहाणे निर्माते असून, त्यांना रवींद्र शिंगणे यांची बहुमूल्य साथ लाभली आहे. सुश्रुत भागवत - शर्वाणी पिल्लई कथा पटकथा लिखित या सिनेमात उमेश तेजश्रीबरोबर शर्वाणी पिल्लई, डॉ. निखील राजेशिर्के, चिराग पाटील, कविता लाड, अजित भुरे आणि नारायण जाधव या कलाकारांचीदेखील भूमिका आहे.\nPrevious Article श्री श्री रविशंकर यांनी पाहिला मराठी चित्रपट \"मंत्र\"\nNext Article हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आता मोबाईल अॅपद्वारे\n'असेही एकदा व्हावे' ला राज्य चित्रपट पुरस्कारांची ६ नामांकने\n‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार सोहळा जगावेगळा - विक्रमचा साखरपुडा नक्की कोणाशी होणार\nअभिनेता ओंकार दीक्षितचं 'परफ्युम' मधून पदार्पण\nशेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात संघर्षाची ठिणगी - ‘आसूड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” कार्यक्रमामध्ये मॉनीटर आणि छोट्या सुरवीरांसोबत रंगणार गप्पा\nमहेश मांजरेकर उर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ मध्ये धमाल\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n‘छत्रीवाली’ मालिकेत रंगणार सोहळा जगावेगळा - विक्रमचा साखरपुडा नक्की कोणाशी होणार\nअभिनेता ओंकार दीक्षितचं 'परफ्युम' मधून पदार्पण\nशेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात संघर्षाची ठिणगी - ‘आसूड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\n“अस्सल पाहुणे इरसाल नमुने” कार्यक्रमामध्ये मॉनीटर आणि छोट्या सुरवीरांसोबत रंगणार गप्पा\nमहेश मांजरेकर उर्फ ‘गडबडे बाबा’ करणार ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ मध्ये धमाल\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकॉमेडी आणि रोमान्सचं ‘रेडीमिक्स’ काँबीनेशन - दिग्दर्शक जालिंदर कुंभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-23T22:29:01Z", "digest": "sha1:JYSIBTDG4FEJXHOXYOQRG2UW76RJKKI4", "length": 9099, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शहराच्या वाहतुकीची मदार मुदत संपलेल्या ब्रिटीश पुलावर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशहराच्या वाहतुकीची मदार मुदत संपलेल्या ब्रिटीश पुलावर\nधोम’मधील पाणी सोडल्याने वाईतील लहानपुल पाण्याखाली\nवाई,(प्रतिनिधी) – धोम धरणातून दहा हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याने कृष्णा नदीला महापूर आला आहे. नदीपात्रात वाढलेल्या प्रचंड पाण्यामुळे वाई शहराची वाहतुकीची धुरा सांभाळणारे लहान पुल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शहरातील संपूर्ण वाहतुकीचा ताण एकमेव असलेल्या ब्रिटीशकालीन मुदत संपलेल्या पुलावर आला आहे. शहरात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील होत आहे.\nपाण्यामुळे महागणपती पुलावरील वहातूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे किसनवीर चौकात वहातूकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. ब्रिटीशकालीन पुलाची मुदत गेल्या वीस वर्षापूर्वी संपली असून तसा पत्रव्यवहार ब्रिटीश शासनाने वाई पालिकेला केला आहे. तरी ही वाई पालिकेने कोणतीही उपाययोजना केली नाही. गणपती मंदिराकडे जाणारा नवीन पुल हा वहातुकीसाठी मुख्य पर्याय म्हणून पाहिले जातो. परंतु, धोम व बलकवडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढल्याने महागणपती पुलावरची वाहतूक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बंद केली आहे. त्यामुळे वाई शहराचा व बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना जुन्या ब्रिटीशकालीन पुलाशिवाय पर्याय नाही. राज्यातून महागणपतीला येणाऱ्या भक्तांची संख्या ही खूप मोठी आहे.\nवाई शहरातून महाबळेश्वर, पाचगणी, धोम धरण या पर्यटन स्थळांना व शहरात महागणपती हे प्रसिद्ध देवस्थान असून मांढरदेव या देवस्थानाला शहरातून रस्ता जातो. संपूर्ण तालुक्‍यातील तसेच महाबळेश्वर पाचगणीतील लोक मोठ्या प्रमाणावर माल खरेदीसाठी वाई शहरात येत असल्याने साहजिक याचा वाई शहराच्या वाहतुकीवर ताण येत असतो. परिणामी किसनवीर चौक, शिवाजी चौक, शाहीर चौक, सर्वंच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\nबंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे ठरताहेत डोकेदुखी\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\nलोणावळ्यातील नारायणीधाम पोलीस मदत केंद्रावरून खदखद\n न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/achyut-godbole/", "date_download": "2019-01-23T22:28:19Z", "digest": "sha1:S47ODS4UFBW76FPFPFCXQD6FR3DMRJLS", "length": 10893, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जगानुसार स्वत:मध्ये बदल घडविणे आवश्यक - अच्युत गोडबोले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजगानुसार स्वत:मध्ये बदल घडविणे आवश्यक – अच्युत गोडबोले\nअहमदनगर : तंत्रज्ञानामुळे जग झपाट्यााने बदलत आहे. या बदलत्या जगात स्वतःचे आस्तित्व टिकविण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडविणे आवश्यक आहे. १९६० नंतर आधुनिक युगाला सुरूवात झाली. परंतु मागील १० वर्षात सर्वच क्षेत्रात जे बदल घडून आले तेवढे बदल पुर्वी कधीच झाले नाही, असे प्रतिपादन साॅफ्टएक्सेल कन्सलटंसी सर्विसेस, मुंबईचे कार्यकारी संचालक, विविध विषयावरील पुस्तकांचे लेखक, आयआयटी, मुंबई मधुन उत्तिर्ण झालेले केमिकल इंजिनिअर,साॅफ्टवेअरच्या क्षेत्रात भारत,इंग्लड, अमेरिकेत जगमान्य आंतरराष्ट्र्रीय कंपन्यांमधील सुमारे ३२ वर्षांचा अनुभव असलेले अच्युत गोडबोले यांनी केले.\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले…\nगोडबोले हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजीत, संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एम.बी.ए.विभागाने आयोजित केलेल्या इमर्जिंग इनोव्हेशन अॅण्ड स्ट्रटेजिक बिझिनेस प्रॅक्टीसेस या विशयावरील दोन दिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी व त्यानंतर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजीत केल्या जाणारया संजीवनी थाॅट लिडर्स या व्याख्यानमालेत प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. गोडबोले पुढे म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडत आहे. भविष्यातील बदल भाकित करताना ते म्हणाले की, भविष्यात व्यवहारातुन चलन गायब होवु शकते. १८ वर्षांपुर्वी एक माणुस पॅरिसमध्ये मोबाईलवर बोलताना पाहिला. त्यावेळेला एका उपकरणासोबत ही व्यक्ती काय बोलते आहे याची उत्सुकता होती.\nआता मोबाईल सर्वांकडेच आहे. पुर्वी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिका-यांना मिटींगसाठी मोठा प्रवास करून एका ठिकाणी यावे लागत असे आता जगाच्या कोणत्याही कोप-यात एखाद्या व्यक्तीला ५ मिनीटे अगोदर सांगुन व्हिडीओ कान्फसरंसिंगद्वारे मिटींग घेता येते असे सांगितले. भविष्यात पुस्तक गायब होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली कारण डीजिटल लायब्ररीची संकल्पना पुढे येत असुन इंटरनेटच्या माध्यमातुन कोणतेही पुस्तक वाचक वाचु शकतात. वर्तमान पत्रातील जो विषय वाचकाला वाचायचा आहे. तेवढेच डाऊनलोड करून त्या विषयाचे फक्त शुल्क आकरले जावू शकते. प्रत्येकाने भविष्यातील बदल स्वीकारायला शिकले पाहीजे.उद्याचे जग कल्पनेपलीकडचे असणार आहे. नॅनोरोबो शरीरात कार्य करतील अशी शक्यता त्यांनी वर्तविली. नॅनोरोबो मार्फत आवश्यकता वाटल्यास आपोआप अॅम्बुलन्स दारात उभी असेल. पुर्वी विद्यार्थी चुकले तर शिक्षक करीत असे, सध्या ही पध्दती बंद आहे. परंतु भविष्यात विद्यार्थी चुकले तर ऑटोमॅटीक सौम्य शॉकची यंत्रणा विकसीत होवु शकते असे त्यांनी विनोदाने सांगितले.\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३…\nठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले निघून\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विरोधकांवर…\nबांबूपासून बनविलेला तिरंगा देश-विदेशात; एक राष्ट्रध्वज बनवण्याकरिता लागतात ४ ते ५ तास\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची…\nटीम महाराष्ट्र देशा - देशात व राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळेच सर्व सामान्य जनतेला न्याय मिळू लागला आहे. जनतेच्या…\nखासदार नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद \nआझाद मैदानावर ब्राम्हण समाजाचे आंदोलन ; आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक\nआता ‘ठाकरे’ चित्रपट बघायला मिळणार मोफत\nनांदेडमधून राहुल गांधी नाही तर अमिता चव्हाणच लढणार लोकसभा\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/gauri-lankesh-murder/", "date_download": "2019-01-23T22:43:38Z", "digest": "sha1:UZEN6FN72WWJ5OT3EK4XOBU7ADBRGIEW", "length": 9632, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गौरी लंकेश यांच्या हत्येचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडुन निषेध", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगौरी लंकेश यांच्या हत्येचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडुन निषेध\nराहुरी, तालुका. ११ (प्रतिनिधी) – ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येनं संपूर्ण कर्नाटक राज्यच नव्हे तर पत्रकारिता क्षेत्र हादरून गेलं आहे. या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांच्या वतीने सर्व जिल्हयांत जाहीर निषेध करत आहे. हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केली आहे.\nकर्नाटक राज्यातील बंगळुर येथे ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांना गोळ्या झाडुन क्रुरतेने हत्या करण्यात आली आहे. अशा प्रकारे हत्या करून वास्तव दाबण्याचा प्रयत्न हल्लेखोरांचा दिसतो. या घटनेमागील वास्तव समोर येणे गरजेचे आहे. विचारांचा लढा विचारानेच हवा रक्तपाताने नव्हे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी व या हल्ल्यामागे खरे सुत्रधार कोण आहेत हे समोर यावेत. यासाठी केंद्र व राज्य शासनाने कठोर भुमिका घ्यावी अन्यथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने सर्व जिल्हयांत व दिल्ली, बेळगाव, गोवा या ठिकाणी पत्रकार संघ लोकशाही पध्दतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, राष्ट्रीय सरचिटणीस गोविंद घोळवे, प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, रणधीर कांबळे, कार्याध्यक्ष वसंत मुंडे, वृत्त वाहिणी संघाचे अध्यक्ष मनिष केत, दिल्ली संपर्क प्रमुख सुरेश चव्हाणके, रघुनाथ सोनवणे, गोवा संपर्क प्रमुख शिवाजी नेहे, प्रदेश उपाध्यक्ष राकेश टोळये, राज्य ग्रामीण उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, कुंदन जाधव, सोमनाथ देशकर, विदर्भ प्रमुख बाळासाहेब देशमुख, कोकण विभाग प्रमुख उपेंद्र बोर्‍हाडे, खानदेश प्रमुख किशोर रायसाखडा, गडचिरोली विभाग प्रमुख व्यंकटेश दुधमवार, मुंबई अध्यक्ष संजय माळवदे, मंत्रालय प्रमुख खंडुराज गायकवाड, नितीन तोरसेकर, सुरेखा खानोरे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य हरिष यमगर, दिपक कांबळे, नवनाथ जाधव, सागर जोंधळे, डॉ. अभयकुमार दांडगे आदींसह राज्यातील पदाधिकार्‍यांनी केली आहे.\nराजीव गांधींच्या मारेकारांना सोडता येणार नाही : केंद्र सरकार\nगौरी लंकेश यांचे मारेकरी सापडतात, दाभोळकर-पानसरेंचे का नाही\nभाजप तुझी रीतच न्यारी बलात्काराच्या आरोपींचं समर्थन करणाऱ्या आमदाराला मंत्रिपदाचंं…\nदोनच बलात्कार झालेत, इतकं मोठं काही झालेलं नाही ; अजून एक भाजप मंत्री बरळला\nनारायण राणे नेमके कोणत्या पक्षात तर नितेश म्हणतात आमचे ठरलय \nटीम महाराष्ट्र देशा : राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने आता लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली आहे.…\nउस्मानाबाद लोकसभा : अर्चना ताई विरुद्ध रवी सर\nमुंडे यांच्या ‘रॉ’ मार्फत चौकशीच्या मागणीत तथ्य आहे का\nकॉंग्रेसचे षड्यंत्र, लंडनमधील हॅकेथॉनची स्क्रिप्ट काँग्रेसने लिहिली…\nबाहेरून डोकावणाऱ्यांना पक्षात थारा नाही ; राम शिंदेंचा सुजय विखेंना…\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/girish-mahajan-statement-on-irrigation-scam/", "date_download": "2019-01-23T23:16:48Z", "digest": "sha1:HURBSVTJZ23L3KS2I4BZMCY5WHB3OBWB", "length": 6662, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सिंचन घोटाळ्यातील बडे मासे लवकरच गळाला लागतील – महाजन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसिंचन घोटाळ्यातील बडे मासे लवकरच गळाला लागतील – महाजन\nपंढरपूर : सिंचन घोटाळ्यामध्ये तपास यंत्रणाकडून रोज चौकशी केली जात आहे, दोन दिवसांपूर्वीच एसीबीकडून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच घोटाळ्यातील बडे मासे देखील गळाला लागतील. असं विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.\nमराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या संघटनांच्या विरोधामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थित आज विठ्ठलाची शासकीय पूजा करण्यात आली आहे. यावेळी गिरीश महाजन बोलत होते.\nशंकरा प्रमाणे स्वतः विष पचवून अमृत लोकांना द्यावे…\nइम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणा विरोधात हायकोर्टात दाखल…\nज्यांनी ज्यांनी चुका केल्या आहेत, भ्रष्ट्राचार केला आहे ते सर्व पुढे येवूदे, असं साकड आपण पांडुरंगाला घातल्याचही महाजन यांनी सांगितले.\nजाधव दाम्पत्याला विठू माऊलीच्या शासकीय पूजेचा मान\nमुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर सपत्नीक पूजा\nशंकरा प्रमाणे स्वतः विष पचवून अमृत लोकांना द्यावे लागते’\nइम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणा विरोधात हायकोर्टात दाखल केलेली याचिका घेतली मागे\n‘माळी , धनगर, वंजारी यांंचं आरक्षण काढून काढा’\nखासदार नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद \nगडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तीन निरपराध गावकऱ्यांची हत्या\nगडचिरोली - भामरागड तालुक्यातील ताळगाव पोलिस स्थानक हद्दीतील कसनुर येथील मालू दोगे मडावी, कन्ना रैनु मडावी व लालसु…\nलिफ्टच्या दरवाज्यातच महिलेची प्रसुती; बाळाचा जमिनीवर पडून मृत्यू\n‘विरोधकांच्या सभेत सहभागी झालेल्या २३ नेत्यांपैकी नऊ जण…\nमुस्लिम खाटीक समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन…\nआता ‘ठाकरे’ चित्रपट बघायला मिळणार मोफत\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/police-complaint-against-nagpur-university-vice-chancellor/", "date_download": "2019-01-23T22:23:20Z", "digest": "sha1:6RXSQTG64SRTSGQZ6AVC4BIC3JK4KA2L", "length": 10921, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंविरोधात पोलिस तक्रार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंविरोधात पोलिस तक्रार\nस्वत:च्या मुलीला नियमबाह्य पद्धतीने मदत केल्याचा आरोप\nनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांच्याविरोधात जनसंवाद अभ्यास मंडळाचे माजी प्रमुख सुनिल मिश्रा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. परीक्षा नियंत्रक पदावर असताना डॉ. काणे यांनी स्वत:च्या मुलीला नियमबाह्य पद्धतीने मदत केली. तसेच त्यांनी अधिकाराचा दुरुपयोग करून प्रकरणाचे पुरावे नष्ट केले, असा आरोप मिश्रा यांनी केला आहे.\nशिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची…\nमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्यास गुन्हे…\nया संदर्भात सुनील मिश्रा यांनी नागपुरातील सीताबर्डी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक म्हणून डॉ. काणे यांच्याकडे तत्कालिन विद्यापीठ कायद्यानुसार मॉडरेटरने दिलेले 3 प्रश्न संच आपल्या ताब्यात घेणे, त्यांना सुरक्षितपणे ठेवणे, एका प्रश्नपत्राची प्रिंटींगला पाठविण्यासाठी निवड करणे, गोपनीय ठिकाणी प्रिंटींगला पाठविणे इत्यादी गोपनीय कामांची जबाबदारी होती. डॉ. काणे यांच्याकडे परीक्षा नियंत्रकपदाची जबाबदारी असताना त्यांची मुलगी नागपुरातील रामदेव बाबा-कमला नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. विद्यापीठाच्या परीक्षेशी संबंधीतांच्या कुटुंबातील कुणी विद्यार्थी असल्यास त्याची माहिती विद्यापीठाला कळवणे बंधनकारक असते. मात्र डॉ.काणे यांनी याची माहिती विद्यापीठ प्रशासनाला दिली नाही. तसेच परीक्षेत कोणते प्रश्न येणार याची माहिती आपल्या मुलीला दिली. सोबतच 31 आॅगस्ट 2017 रोजी मुलीच्या उत्तरपत्रिकेसह मूळ कागदपत्रे ताब्यात घेण्याची विनंती केली असता परीक्षा विभागातील अधिका-यांनी ते पुरावे नष्ट केले, असा आरोप सुनिल मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.\nपुरावे नष्ट केल्याप्रकरणी विद्यापीठाने पोलीस तक्रार केली नाही. विद्यापीठात 1999 साली असेच भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले होते. त्यानुसार डॉ.काणे, त्यांची मुलगी व पुरावे नष्ट करण्यात सहभागी असलेल्या अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल व्हावा, असेही मिश्रा यांनी तक्रारीत नमूद केले आहे. नाहक बदनामीचा प्रयत्न – डॉ. काणेयासंदर्भात कुलगुरू डॉ. काणे यांना संपर्क केला असता त्यांनी मिश्रा यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. तब्बल 5 वर्षांनी अशा प्रकारची तक्रार करणे हा नाहक बदनामी करण्याचा प्रकार आहे. परीक्षा नियंत्रक असताना आपण नियमांच्या अंतर्गत राहूनच कार्य केले होते. अधिका-यांच्या मुलांनी विद्यापीठात शिकायचेचा नाही का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच यासंदर्भात लवकर योग्य ती कायदेशीर पावले उचलणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.\nशिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची शिक्षा द्या : आम आदमी पार्टी\nमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्यास गुन्हे दाखल करु : विनोद तावडे\nभगवत गीता वाईट आहे असं काँग्रेस,राष्ट्रवादीने जाहीर करावं, आम्ही त्याला उत्तर देऊ :…\nसरकारच्या एकाही निर्णयाचा शेतकऱ्याला फायदा नाही – अजित पवार\nआगामी लोकसभेमध्ये कॉंग्रेसची नवी खेळी\nटीम महाराष्ट्र देशा : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष हा चांगलाच अपयशी ठरला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकात…\nबाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेचे ताबापत्र स्मारक समितीकडे सुपुर्द\nमंत्रिमंडळ निर्णय : दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारची…\nब्रेकिंग : पंकजा मुंडे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर\nज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका, उद्धव ठाकरेंनी खासदारांना…\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-news-chanting-spiritual-songs-can-heel-your-depressionarticleshow/", "date_download": "2019-01-23T23:04:27Z", "digest": "sha1:BV2WHMPAEZCER6WKP676X3X4V2UDTZIU", "length": 7063, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नैराश्याग्रस्त आहात ? भजन-किर्तन ऐका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंस्कार आणि भजन-किर्तनाने नैराश्य, मानसिक ताण-तणाव दूर होतो- जेएनयू\nटीम महाराष्ट्र देशा- संस्कार आणि भजन-किर्तनाने नैराश्य, मानसिक ताण-तणाव दूर होऊ शकतात, असे निरीक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) संस्कृत अभ्यास केंद्राने नोंदवले आहे. मानसिक आजार नियंत्रणात आणण्यासाठी औषधांपेक्षा हे उपाय अधिक परिणामकारक आहेत, असा दावाही करण्यात आला आहे.\nतुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार पुनश्च सुरु करण्याची मागणी \nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग…\nलहानपणीच नैतिक मूल्ये आणि संस्काराचे धडे मिळतात त्यांना पुढील आयुष्यात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत नाही. मानसिक आजार आणि नैराश्यावर मात करण्यासाठी योगासने करणे अधिक फायद्याचे असते, असे संस्कृत विभागाचे प्राध्यापक सुधीर कुमार यांनी सांगितले. विभक्त कुटुंबपद्धती हेही तरुणांमधील मानसिक तणावाचे कारण असते. मानसिक तणावावर उपलब्ध औषधांनी केवळ शारीरिक आजार बरे होतात, पण मानसिक नाहीत, असाही दावा संस्कृत विभागाने केला आहे.\nतुळजाई स्ञी शक्ती पुरस्कार पुनश्च सुरु करण्याची मागणी \nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nप्रियांका गांधीच्या एन्ट्रीमुळे भाजप भयभीत झालंं आहे, राहुल गांधींचे टीकास्त्र\nटीम महाराष्ट्र देशा : ‘मी खूप खुश आहे. कारण, प्रियांका माझ्यासोबत काम करणार आहे. उत्तर प्रदेशातील राजकारण…\nलिफ्टच्या दरवाज्यातच महिलेची प्रसुती; बाळाचा जमिनीवर पडून मृत्यू\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तीन निरपराध गावकऱ्यांची हत्या\nबांबूपासून बनविलेला तिरंगा देश-विदेशात; एक राष्ट्रध्वज बनवण्याकरिता…\nमुस्लिम खाटीक समाजाच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन…\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-fruity-vegetables-crop-advisory-agrowon-maharashtra-8744", "date_download": "2019-01-23T23:29:23Z", "digest": "sha1:VY3LMEZZB6JMAAQEJUMYUPHZ2JBAHYGQ", "length": 20103, "nlines": 203, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, fruity vegetables crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफळवर्गीय भाजीपाला पीक सल्ला\nफळवर्गीय भाजीपाला पीक सल्ला\nफळवर्गीय भाजीपाला पीक सल्ला\nफळवर्गीय भाजीपाला पीक सल्ला\nसी. बी. बाचकर, एस. ए. पवार, डॉ. एम. एन. भालेकर\nबुधवार, 30 मे 2018\nसद्यःस्थितीत मिरचीवर चुरडा-मुरडा, पानावरील ठिपके आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. वांगी पिकावर शेंडे व फळ पोखरणारी अळी, पांढरी माशी या किडी तर पानावरील करपा, फळसड व बोकड्या या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.\nसद्यःस्थितीत मिरचीवर चुरडा-मुरडा, पानावरील ठिपके आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. वांगी पिकावर शेंडे व फळ पोखरणारी अळी, पांढरी माशी या किडी तर पानावरील करपा, फळसड व बोकड्या या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.\nमिरचीवरील चुरडा-मुरडा (लीफ कर्ल)\nहा विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी आणि कोळी या रसशॉोषक किडींमार्फत होतो.\nपिकात एकरी १२ पिवळे चिकट सापळे लावावेत.\nएकरी १२ निळे चिकट सापळे वापरावेत.\nवेळ - प्रादुर्भाव दिसताच\nफिप्रोनील (५ ई.सी.) १.५ मि.लि.\nफेनपायरॉक्झिमेट (५ इ.सी.) १ मि.लि. किंवा\nफेनाक्झाक्विन (१० इ.सी.) २ मि.लि.\nहा रोग सरकोस्पोरा व अल्टरनेरिया या बुरशींमुळे होतो. दोन्ही बुरशींचा प्रादुर्भाव बियाण्यांमार्फत होतो.\nसरकोस्पोरा : या बुरशीमुळे पानावर गोलाकार, लहान डाग दिसून येतात. डागांचा मध्यभाग फिकट सफेद आणि कडा गर्द तपकिरी असतात. या रोगाला फ्रॉग आय लिफ स्पॉट असेही म्हणतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास पाने पिवळी पडून गळतात. पानगळ झाल्यामुळे फळे उघडी पडून सौरउष्णतेमुळे फळांवर पांढरे चट्टे पडतात.\nअल्टरनेरिया सोलॅनी : या बुरशीमुळे तपकिरी रंगाचे आकारहीन डाग पानांवर दिसतात. या डागामध्ये एकात एक अशी गोलाकार वलये असतात. असे लहान डाग एकमेकात मिसळून मोठे चट्टे होतात. रोगाचा प्रादुर्भाव वाढून पानाची पूर्ण वाढ होण्याअगोदर करपतात आणि पानगळ होते.\nनियंत्रण फवारणी प्रतिलिटर पाणी\nवेळ : रोगाची लक्षणे दिसताच\nमॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा\nकॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा\nवांगी पिकावरील शेंडे व फळ पोखरणारी अळी व पांढरीमाशी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पध्दतीचा अवलंब करावा.\nकीडग्रस्त शेंडे दर आठवड्यातून खुडून टाकून नष्ट करावे.\nतोडणीनंतर कीडग्रस्त फळे गोळा करून जमिनीत गाडून टाकावीत.\nल्युसील्यूर कामगंध सापळे एकरी ४० याप्रमाणात वापरावेत व तसेच त्यातील ल्यूर दोन महिन्यांनी बदलावा.\nपांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी एकरी १२ पिवळे चिकट सापळे वापरावेत.\nअधून-मधून ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझाडिरॅक्टीन (१५०० पीपीएम) ३ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी.\nफवारणी प्रतिलिटर पाणी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट (५ एस.जी.) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मि.लि. किंवा क्लोरअॅन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एस.सी.) ०.४ मि.लि.\nसूचना : फवारणी नॅपसॅक पंपाने करावी.\nपानावरील करपा व फळसड\nरोगकारक बुरशी : फोमोप्सिस व्हेक्झान्स\nलक्षणे : पाने व फळावर रोग आढळून येतो. रोगामुळे करड्या ते तपकिरी रंगाचे गोलाकार ते लंबाकृती डाग पानांवर व फळांवर दिसून येतात. फळावर खोलगट तपकिरी- काळसर, वलयांकित डाग दिसून येतात व फळे सडतात.\nनियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी, वेळ - रोगाची लक्षणे दिसताच कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मि.लि.\nरोगकारक बुरशी : फायटोप्लाझमा\nलक्षणे : रोगामुळे झाडांची वाढ खुंटते, पाने लहान आकाराची,मऊ, पातळ, पिवळसर गुच्छासारखी झालेली दिसतात. अशा झाडांना फुले लागत नाहीत. रोगाचा प्रसार तुडतुड्यांमार्फत होतो.\nवांगी कुळातील तणांचा नायनाट करावा.\nलागवड करताना रोपे १००० पीपीएम (१ ग्रॅम/ लिटर पाणी) स्ट्रेप्टोमायसिनच्या द्रावणात बुडवून लावावीत. त्याचप्रमाणे पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांपासून दर १५-२० दिवसांच्या अंतराने स्ट्रेप्टोमायसिन (१-१.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी)ची फवारणी करावी.\nलागवडीनंतर दर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने निंबोळी अर्क (५ टक्के) फवारावा.\nसंपर्क : सी. बी. बाचकर, ०२४२६-२४३३४२\n(अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, भाजीपाला पिके, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)\nमिरची तण weed भारत महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university\nमिरची पिकातील पीक संरक्षण\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-more-43-degree-temperature-maharashtra-7886", "date_download": "2019-01-23T23:15:08Z", "digest": "sha1:63X455BDHIO2NVRAPLYXWRIZ4UFZ5YII", "length": 14950, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, more than 43 degree temperature in maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात उन्हाच्या झळा वाढणार\nराज्यात उन्हाच्या झळा वाढणार\nशुक्रवार, 4 मे 2018\nपुणे : उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरी ओलांडली आहे. बहुतांशी ठिकाणी तापमान सातत्याने ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. विदर्भातील चंद्रपूर, मराठवाड्यातील परभणी येथे उच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. येत्या काही दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार आहे.\nपुणे : उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरी ओलांडली आहे. बहुतांशी ठिकाणी तापमान सातत्याने ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. विदर्भातील चंद्रपूर, मराठवाड्यातील परभणी येथे उच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. येत्या काही दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार आहे.\nमध्य महाराष्ट्रातील नगर, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, विदर्भातील अकोला अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वाशीम आणि यवतमाळसह राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने उन्हाळा असह्य झाला आहे. सध्या पहाटे हवेत गारवा असला तरी, सकाळी दहानंतर उन्हाच्या झळा चांगल्याच तीव्र होत आहे. दुपारच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य होत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाचा चटका जाणवतो. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून, पाणीटंचाई वाढू लागली आहे.\nगुरुवारी (ता. ३) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) ३३.१, अलिबाग ३५.७, रत्नागिरी ३३.३, डहाणू ३४.१, पुणे ३८.७, नगर ४३.८,, कोल्हापूर ३६.९, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ४४.६, नाशिक ३८.०, सांगली ३८.७, सातारा ३९.७, सोलापूर ४३.७, औरंगाबाद ४१.६, परभणी शहर ४५.२, नांदेड ४४.५, अकोला ४४.८, अमरावती ४३.२, बुलडाणा ४२.२, ब्रह्मपुरी ४४.२, चंद्रपूर ४५.२, गोंदिया ४०.२, नागपूर ४३.९, वाशीम ४३.०, यवतमाळ ४४.४.\nपुणे ओला विदर्भ पूर परभणी महाराष्ट्र नगर सोलापूर अकोला वाशीम यवतमाळ सकाळ धरण पाणी पाणीटंचाई अलिबाग कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव नाशिक सांगली औरंगाबाद नांदेड अमरावती चंद्रपूर नागपूर\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nपरोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...\nसांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....\nसाखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे : दुष्काळी स्थितीमुळे साखर...\nनंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...\nॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...\nविदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...\n‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...\nगूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...\nदुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...\nबांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....\n‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...\nवेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...\nदूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...\nमक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...\nएफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...\nराज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...\nकेळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...\nसुगंधी वनस्पतींची शेती, तेलनिर्मितीही...नगर जिल्ह्यात आंभोळ या दुर्गम भागात मच्छिंद्र...\nशेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा...टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F.html", "date_download": "2019-01-23T21:55:11Z", "digest": "sha1:RNRRDHS26ERKUQ44GM2XLIPYXAD6BB3L", "length": 25721, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | अर्थसंकल्पीय भाषणाने जेटली यांनी लोकसभा जिंकली", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » अर्थसंकल्पीय भाषणाने जेटली यांनी लोकसभा जिंकली\nअर्थसंकल्पीय भाषणाने जेटली यांनी लोकसभा जिंकली\nनवी दिल्ली, [२९ फेब्रुवारी] – ‘फिर भी दिखाया है हमने, फिर भी दिखा देंगे सबको, की ऐसे हालात में भी आता है दरिया पार करना’, अशा शेरोशायरीने आणि पूर्ण आत्मविश्‍वासाने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सोमवारी आपला तिसरा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला.\nजवळपास शंभर मिनिटांच्या भाषणात अरुण जेटली यांनी अनेक वेळा टाळ्या घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अनेकवेळा बाक थपथपवल्यापासून राहावले नाही. त्यामुळे जेटली यांचे भाषण संपताच आपल्या जागेवरून उठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे अभिनंदन केले. कृषी, शेतकरी, महिला आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकासाचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी जेटली यांचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधान म्हणाले. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही जेटली यांचे अभिनंदन केले. गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजपा खासदार आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल जेटली यांचे अभिनंदन केले.\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भाषणाची सुरुवात उभे राहून केली. त्यांची प्रकृती स्वस्थ नसमुळे सभापती सुमित्रा महाजन यांनी त्यांना बसून अर्थसंकल्पीय भाषण वाचण्याची अनुमती दिली. जेवढे शक्य आहे, तेवढे भाषण मी उभा होऊन वाचतो, असे जेटली म्हणाले. काही वेळ उभे होऊन भाषण वाचल्यानंतर जेटली यांनी बसून भाषण वाचण्याची अनुमती सुमित्रा महाजन यांच्याकडे मागितली आणि उर्वरित भाषण बसून वाचले. भाषणाचा शेवट मात्र त्यांनी उभे होत केला. विशेष म्हणजे, मागील वर्षीही जेटली यांनी बसूनच अर्थसंकल्पाचे भाषण वाचले होते.\nअरुण जेटली यांच्या एका बाजूला केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी बसले होते, तर दुसर्‍या बाजूला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी होते. अर्थमंत्री जेटली यांच्या पत्नी संगीता आणि मुलगी सोनिया यावेळी अध्यक्षांच्या गॅलरीत उपस्थित होत्या.\nसंपूर्ण जगाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागत असताना आज मी अर्थसंकल्प सादर करीत आहे, याकडे लक्ष वेधत जेटली यांनी संपुआ सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, आम्ही सत्तेवर आलो तेव्हा महागाई प्रचंड वाढली होती. विदेशी गुंतवणूक आणि निर्यात कमी झाली होती. अशी प्रतिकूल परिस्थिती वारशात आम्हाला मिळाली होती.\nलोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी येण्यापूर्वी जेटली यांनी आज सकाळी १० च्या सुमारास झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाची माहिती दिली. तोपर्यंत अर्थसंकल्प कसा आहे, त्यात काय आहे, याबाबत मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी अनभिज्ञ होते. जेटली अर्थसंकल्प सादर करीत असताना कॉगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यावेळी लोकसभेत उपस्थित होतेे. ब्रेल पेपरवर करसवलत देण्याची सूचना राहुल गांधी यांनी केली होती, ती जेटली यांनी स्वीकारली आणि तसा उल्लेख राहुल गांधी यांचे नाव घेत आपल्या भाषणात केला. विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यांसाठी असलेली गॅलरीही यावेळी भरली होती. अजय संचेती, रामदास आठवले यांच्यासह अनेक राज्यसभा सदस्य यावेळी गॅलरीत उपस्थित होते.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (789 of 2453 articles)\nअर्थसंकल्प : काय महागले, काय स्वस्त \nनवी दिल्ली, [२९ फेब्रुवारी] - सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पातून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://shrikalaramsansthannashik.org/place.html", "date_download": "2019-01-23T21:42:08Z", "digest": "sha1:L5X3X257Z2S5BMRB7TBJACGGC4UCELBD", "length": 9158, "nlines": 70, "source_domain": "shrikalaramsansthannashik.org", "title": "Shri Kalaram Mandir Sansthan, Nashik | One of the famous place in India divine foot touch of lord Shree Rama | shrikalarammandirnashik.org", "raw_content": "\nपहाटे\t५:३० ते ६:३० श्रींची काकडआरती\nसकाळी ७:०० ते ८:०० सनई वादन व भुपाळी\nसकाळी ८:०० ते १०:०० श्रींची मंगल आरती\nसकाळी १०:३० ते १:०० श्रींची महापुजा महान्यास, महाआरती\nदुपारी ३:०० ते ५:०० विविध भजनी मंडळाचे भजन\nसांयकाळी ७:०० ते ८:०० श्रींची शेजआरती\nरात्री ८:०० ते १०:०० किर्तन\nमंदिराचा इतिहास व बांधकाम\nमूर्तीचे स्वरूप वर्णन वैशिष्ट्य\nभक्तांनकडून श्री प्रभुंची सेवा\nमंदिरात साजरे होणारे वार्षिक उत्सव\nव्दादशी ( रथ यात्रेचे दुसरे दिवशी )\nपंचवटी निवासी प्रभु श्रीरामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या जागेवर वाद्तव्याच्या जागेवर , पर्ण कुटीच्या जागेवर बांधलेले श्री काळाराम मंदिर नाशिकला या पवित्र गोदावरीत गंगेत स्नान कराव पावण व्हाव व श्रीराम प्रभुंचे दर्शन घ्यावे ही प्रत्येक भारतीयाची आंतरीक इच्छा श्रीराम प्रभुंच्या दर्शनाने मिळणारा आनंद वेगळाच श्रीराम प्रभुंच्या दर्शनाने जिवनाचे सार्थक झाले. जिवन सफल झाले, जिवन मंगलमय झाले हीच प्रत्येकाची श्रध्दा हाच प्रत्येक भाविकाला मिळणारा आनंद येथील वैशिष्ट्ये म्हणजे आजपर्यंत कोणत्याही त-हेचे व्यापारीकरण झालेल नाही भक्ताने यावे दोन हात मस्तक टेकून प्रभुची प्रर्थाना करावी प्रभुला शरण जावे कारण तो उभा आहे छातीवर हात ठेउन तो म्हणतो मी आहे. जो मला शरण येतो जो माझ्या चरणी लिन होतो. जो म्हणतो की प्रभु मी तुझा त्याच्यासाठी मी आहे. मी त्याला सर्व प्राणी पात्रांनपासून भय देतो. त्यासाठीच मी छातीवर हात ठेवून उभा आहे. कोणी काही मागितले्त नाही तरी मी ओळखतो की माझ्या भक्ताला काय हावे आहे. ते त्याला न मागता मी देतो असा भक्तवत्सल श्रीराम त्याच्या वास्तव्याने या मंदिरात कोणत्याही भक्ताला भाविकाला पैसे ठेवण्याची पैसे टाकण्याची अभिषेक करण्याची कोणत्याही त-हेने भाविकाला त्याच्या दर्शनाखुखा व्यतिरीक्त कोठेही काहीही मागितले जात नाही सांगितले जात नाही भाविकांनी यावे दर्शन करून तृप्त व्हावे प्रर्थना करावी मनशांती मिळावावी व परत दर्शनाला येण्याचा निश्चय करावा अशी येथील पध्दत आहे कसलीही जबरदस्ती भाविकांनवर केली जात नाही वा त्यांना कुठल्याही त-हेने दर्शना व्यतिरीक्त कोठल्याही गोष्टीसाठी उद्युक्त केले जात नाही मंगलमय वातावरणात यावे दर्शन घ्यावे तिर्थ घ्यावे प्रसाद घ्यावा व आपली मनोकामना पूर्ण करावी ते खालील काव्यात वर्णन केलेले आहे.\nश्री काळाराम संस्थान विश्र्वस्त मंडळ हे मंदिराचे व्यवस्थापण व जिर्नोध्दार उत्तम तर्‍हेने सांभाळीत आहे. त्यामुळे मंदिराचे नाजुक नक्षीकाम आज दोनशे वर्षे हुवून गेली तरी आपण अगदी नव्यासारखे पाहूशकतो. ह्या जिर्नोध्दारास अंदाजे पावणे दोन कोटी रूपये खर्च आला आहे.\nपंचवटी निवासी श्री रामचंद्रांचा ध्यान मंत\nक्षेत्र नाशिक हे पुरातन असे श्री गौतमिचे तटी |\nसीताराम सहीत लक्ष्मण तिथे वास्तव्य पंचवटी ||\nश्रीराम प्रभुंच्या पदे पुनित ही झाली भूमी मंगल |\nजे जे घेती प्रसाद तीर्थ प्रभुंचे पूर्णत्व मनोरथ ||१||\n|| राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय ||\n|| महारूद्र हनुमान की जय ||\n|| श्री समर्थ रामदास स्वामी की जय ||\n||जय जय रघुविर समर्थ ||\nऑनलाईन दर्शनासाठी युजर नेम ram आणि पासवर्ड वापरू नका.\n५:३० ते ६:३० श्रींची काकडआरती\n७:०० ते ८:०० सनई वादन व भुपाळी\n८:०० ते १०:०० श्रींची मंगल आरती\n१०:३० ते १:०० श्रींची महापुजा महान्यास, महाआरती\n३:००\tते ५:०० विविध भजनी मंडळाचे भजन\n७:०० ते ८:०० श्रींची शेजआरती\n८:००\tते १०:०० किर्तन\nश्री काळाराम मंदिर ट्रस्ट. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-ginger-plantation-technology-agrowon-maharashtra-8142", "date_download": "2019-01-23T23:26:45Z", "digest": "sha1:BW7VXMPKROUV46TX4FZPB3NLWNO5FIZA", "length": 20931, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, ginger plantation technology, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगादीवाफ्यावर करा आले लागवड\nगादीवाफ्यावर करा आले लागवड\nगादीवाफ्यावर करा आले लागवड\nगादीवाफ्यावर करा आले लागवड\nगादीवाफ्यावर करा आले लागवड\nशनिवार, 12 मे 2018\nआले लागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा ठिबकने वाफसा येईपर्यंत भिजवून घ्यावा. वाफशावर लागवड करावी. लागवड करताना बेणे चार फूट गादीवाफ्यावर लॅटरलच्या दोन्ही बाजूस ६ x ९ इंच अंतरावर ५ सें.मी. खोलीवर लावावे. डोळे तिरकस वरच्या दिशेने राहतील, असा पद्धतीने बेणे लावावे. लगेच त्यावर माती पसरून ठिबकने पाणी द्यावे.\nआले लागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा ठिबकने वाफसा येईपर्यंत भिजवून घ्यावा. वाफशावर लागवड करावी. लागवड करताना बेणे चार फूट गादीवाफ्यावर लॅटरलच्या दोन्ही बाजूस ६ x ९ इंच अंतरावर ५ सें.मी. खोलीवर लावावे. डोळे तिरकस वरच्या दिशेने राहतील, असा पद्धतीने बेणे लावावे. लगेच त्यावर माती पसरून ठिबकने पाणी द्यावे.\nआल्याची लागवड १५ मे ते १० जून या कालावधीत तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान करावी. मात्र ४० अंश सेल्सिअसच्या वर तापमान असताना लागवड केल्यास उगवणक्षमता कमी होते, मंदावते किंवा बेणे उष्णतेमुळे खराब होऊन जाते. काही वेळा उगवलेले आले पुढे जोम धरत नाही.\nएक महिना साठवणूक केलेल्या बेण्यातून प्रत्यक्ष लागवडीकरिता ३ ते ४ डोळे अंकुरलेले व ३५ ते ५० ग्रॅम वजनाचे तुकडे मोडून ,निवडून बेणे प्रत्यक्ष लागवडीपूर्वी १ दिवस अगोदर तयार करावे. उर्वरित बेणे बाजारात विकावे.\nलागवड करण्यापूर्वी १ ते २ दिवस अगोदर गादीवाफा ठिबकने वाफसा येईपर्यंत भिजवून घ्यावा. वाफशावर लागवड करावी.\nलागवड करताना बेणे चार फूट गादीवाफ्यावर लॅटरलच्या दोन्ही बाजूस ६ x ९ इंच अंतरावर ५ सें.मी. खोलीवर लावावे. डोळे तिरकस वरच्या दिशेने राहतील, असा पद्धतीने बेणे लावावे. लगेच त्यावर माती पसरून ठिबकने पाणी द्यावे.\nट्रॅक्‍टरच्या सहाय्याने यांत्रिक पद्धतीने लागवड केल्यास ३ ते ४ तासांत एक एकर आले लागवड पूर्ण होते. त्यामुळे वेळ व मजुरी खर्चात बचत होते. परंतु, त्यासाठी लागवडी अगोदर रोटाव्हेटरने शेत भुसभुशीत करून घ्यावे. त्यावर तुषार सिंचनाने पाणी देऊन जमीन वाफसा स्थितीत आणावी. त्यानंतर लागवड यंत्राच्या सहाय्याने चार फुटाचे गादीवाफे निर्मिती आणि लागवड एकाच वेळी करावी. त्यानंतर चार फुटांवर ठिबक लॅटरल जोडून पाणी द्यावे.\nठिबक सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढते. पाणी, मजुरी खर्च बचत होऊन विद्राव्य खताची मात्रा सहज देता येते.\nजमीन जर हलकी असेल तर ३० सें.मी. अंतर आणि जमीन जर जमीन मध्यम ते भारी असेल तर ४० सें.मी. अंतरावरील ४ लिटर डिस्चार्ज असलेले इनलाइन ड्रिपर निवडावेत.\nगादीवाफ्याची लांबी १५० ते २०० फूट असेल तर १६ एम.एम. व्यासाची लॅटरल आणि वाफ्यांची लांबी २०० फुटांपेक्षा जास्त असेल तर २० एम.एम. व्यासाची लॅटरल निवडावी.\nलागवड जर १५ ते ३० मे दरम्यान केली तर ठिबक सिंचनाबरोबरच सूक्ष्म तुषार संच सुरवातीला दुपारी १२ ते ४ या वेळेत सुरू ठेवावा. म्हणजे लागवड क्षेत्रामधील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. बेण्याची उगवण लवकर होते. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर हा सूक्ष्म तुषार संच वापरणे बंद करावे.\nबेणे थंड, कोरड्या, हवेशीर, सावलीच्या जागेत साठवून ठेवावे. साठवणूक करताना प्रथम ६ इंच जाडीचा वाळू किंवा विटांचा चौथरा करून घ्यावा. त्यावर ६ इंच जाडीचा कडुलिंबाचा पाला अंथरावा. त्यावर कार्बेन्डाझिम ५० ग्रॅम, निंबोळी पावडर ५० ग्रॅम पसरून टाकावी. त्यावर १ फूट जाडीचा बेण्याचा थर द्यावा. त्यावर पुन्हा वरीलप्रमाणे कडुलिंब पाला, कार्बेन्डाझिम भुकटी, निंबोळी पावडर पसरावी. असे एकावर एक थर द्यावेत. साधारणतः ४ फूट उंचीचा बियाण्याचा ढीग करून ठेवावा. त्यावर शेवटी कडुलिंबाचा पाला पसरून त्यावर गोणपाट टाकून ढीग झाकून ठेवावा. त्यामध्ये हवा खेळती राहील, याची दक्षता घ्यावी.\nनिवड केलेल्या बेण्यास लागवडीपूर्वी एक दिवस अगोदर रासायनिक बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी प्लॅस्टिक ड्रममध्ये १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १०० मि.लि. क्विनॉलफॉस प्रति १०० लिटर पाण्यात चांगले मिसळून द्रावण तयार करावे. त्यात १५ मिनिटे निवडलेले बेणे बुडवून ठेवावे. त्यानंतर बेणे निथळून सावलीत सुकू द्यावे.\nदुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष लागवडीपूर्वी १ ते २ तास अगोदर बेण्यास जैविक बीजप्रक्रिया करावी. याकरिता ५०० मि.लि.किंवा ५०० ग्रॅम पी.एस.बी., ५०० मि.लि. किंवा ५०० ग्रॅम ॲझोस्पिरीलियम जिवाणू संवर्धक आणि ५०० ग्रॅम गूळ प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे अर्धा तास बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवडीकरिता वापरावे.\nसंपर्क : अंकुश सोनावले ९४२०४८६५८७\n(कृषी सहायक, नागठाणे, जि. सातारा)\nआले लागवड ginger cultivation तुषार सिंचन सिंचन ठिबक सिंचन खत ऊस\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/10463-mala-ved-laagale-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2019-01-23T23:22:18Z", "digest": "sha1:PG2NJU2T6BF7BFTHRYMR6HXH4QFDIVNT", "length": 3311, "nlines": 53, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Mala Ved Laagale / मला वेड लागले प्रेमाचे - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nMala Ved Laagale / मला वेड लागले प्रेमाचे\nरंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा\nकुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा\nहे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे\nका सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे\nमला वेड लागले प्रेमाचे\nनादावले, धुंदावले, कधी गुंतले मन बावळे\nनकळे कसे कोणामुळे सूर लागले मनमोकळे\nआभास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा\nमला वेड लागले प्रेमाचे\nजगणे नवे वाटे मला, कुणी भेटला माझा मला\nखुलता कळी उमलून, हा मनमोगरा गंधाळला\nआभास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा\nमला वेड लागले प्रेमाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-wine-shop-55428", "date_download": "2019-01-23T23:08:57Z", "digest": "sha1:J33LRE3JCI7INQRTJLPNQ5UUSA4PE3IU", "length": 14885, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news wine shop दारू दुकानांतील पाचशे मीटरच्या अंतराची अट रद्द | eSakal", "raw_content": "\nदारू दुकानांतील पाचशे मीटरच्या अंतराची अट रद्द\nमंगळवार, 27 जून 2017\nमुंबई - जवळजवळ असणाऱ्या दारूविक्रीच्या दुकानांमुळे नागरिकांना त्रास होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये या उदात्त विचाराने दोन दारूविक्रीच्या दुकानांमध्ये पाचशे मीटरचे अंतर ठेवण्याचा सहा महिन्यांपूर्वीच घेतलेला निर्णय राज्य सरकारला रद्द करावा लागला आहे. महामार्गांवर दारूविक्रीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर राज्याच्या महसुलात घट होत असल्याने दारूच्या दोन दुकानांमधील पाचशे मीटरची अट वगळण्याची वेळ सरकारवर आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल आणि मे महिन्यात राज्य उत्पादन शुल्काला 370 कोटींचा फटका बसला आहे.\nमुंबई - जवळजवळ असणाऱ्या दारूविक्रीच्या दुकानांमुळे नागरिकांना त्रास होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये या उदात्त विचाराने दोन दारूविक्रीच्या दुकानांमध्ये पाचशे मीटरचे अंतर ठेवण्याचा सहा महिन्यांपूर्वीच घेतलेला निर्णय राज्य सरकारला रद्द करावा लागला आहे. महामार्गांवर दारूविक्रीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर राज्याच्या महसुलात घट होत असल्याने दारूच्या दोन दुकानांमधील पाचशे मीटरची अट वगळण्याची वेळ सरकारवर आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल आणि मे महिन्यात राज्य उत्पादन शुल्काला 370 कोटींचा फटका बसला आहे.\nकायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी डिसेंबर 2016 ला अध्यादेश काढून दारूच्या दोन दुकानांत 500 मीटरपेक्षा अधिक अंतर असावे असा निर्णय घेतला. मात्र, त्याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांवरील दारूच्या विक्रीला परवानगी नाकारल्याने राज्य सरकारला दारूच्या दुकानांतील 500 मीटरच्या अंतराच्या अटीचा पुनर्विचार करण्याची वेळ आली. राज्यातील जवळपास 60 टक्‍के म्हणजेच 15 हजारपेक्षा अधिक दारूच्या दुकानांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे टाळे ठोकावे लागल्याने विक्रेत्यांवर दुकानाची जागा नव्याने शोधण्याची वेळ आली आहे. महामार्गापासून शहराच्या किंवा गावाच्या दिशेने अगोदरच असणाऱ्या दारूच्या दुकानांमुळे 500 मीटरची अट आड येत असल्याने दारूविक्रेत्यांना दुकानासाठी जागा शोधण्यास अडचणी येत होत्या. अखेरीस राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूविक्रेत्यांच्या सोयीसाठी दोन दारूच्या दुकानांमधील 500 मीटरची अट दूर करून दारूविक्रेत्यांच्या मार्गातील अडचण दूर केली आहे.\nगेल्या वर्षीच्या एप्रिल- मे 2016 च्या तुलनेत या वर्षी एप्रिल- मे 2017 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उत्पन्नात 370 कोटींची घट झाल्याची माहिती विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. व्हिस्की, ब्रॅंडी, रम आणि जीन या मद्यांची या काळात 180 कोटीने कमी विक्री झाली आहे, तर बिअरच्या विक्रीत 120 कोटीने आणि देशी दारूच्या विक्रीत 70 कोटीने घट झाली आहे.\nभारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या...\nअखेर सरपंचानीच बुजवला महामार्गावरील खड्डा\nपंढरपूर- पुणे- पंढरपूर राज्य महामार्गावरील पिराचीकुरोली पाटीजवळ (ता.पंढरपूर) रस्त्याच्या मधोमध एक मोठा खड्डा पडला होता. या खड्डयामुळे अनेक अपघात झाले...\nराजगुरुनगर - ‘अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर पुणे-नाशिक रेल्वे, खेड-सिन्नर चौपदरीकरण, अशी मोठी कामे होत आहेत. त्याचप्रमाणे राजगुरुनगर-नाशिक फाटा...\nपिंपरी - ‘खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल आणि स्वच्छता यात तातडीने सुधारणा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा,’ अशा आशयाची नोटीस अन्न आणि...\nशिवसैनिक नाशिकच्या \"या\" बाळासाहेबांच्या प्रेमात...\nअंबड - असं म्हणतात जगात एकाच चेहऱ्याची असतात 'सात' मिळते जुळते चेहरे परंतू त्यापैकी एखादीच चेहरा आपल्याला कधी तरी बघायला मिळतो. असेच एक...\nमहानगरी'ला चाळीसगाव स्थानकावर आजपासून थांबा : खासदार पाटील\nचाळीसगाव : प्रवासी हिताचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जळगाव येथे राजधानी एक्‍स्प्रेस, सचखंड पाचोरा तर उद्या साडेसातला महानगरी एक्‍स्प्रेस चाळीसगाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-threat-bomb-blasts-says-police-53264", "date_download": "2019-01-23T22:39:10Z", "digest": "sha1:45DTUAMGYZEWDRR3RYA265HJY6CU6H4A", "length": 12335, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai news threat of bomb blasts says police मुंबई: बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ताब्यात | eSakal", "raw_content": "\nमुंबई: बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ताब्यात\nशनिवार, 17 जून 2017\nशुक्रवारी सायंकाळी पोलिस नियंत्रण कक्षात फोन आला. मनोज नावाचा व्यक्ती मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असून तो नालासोपाराला राहतो असे सांगून आदित्यने फोन कट केला. मनोजने उत्तर प्रदेशमध्ये तीन जणांची हत्या केली असून तो घातक आहे. या नंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली.\nमुंबई - 1993 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाची शुक्रवारी (ता.16) टाडा न्यायालयात सुनावणी दरम्यान शहरात बॉम्बस्फोट घडवणार असल्याचा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन आला. उत्तर प्रदेशहून हत्येच्या गुन्हयातील आरोपी मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्ष 9 च्या पोलिसांनी काही वेळातच फोन करणाऱ्याला ताब्यात घेतले. आदित्य नागर उर्फ अभिमन्यु असे त्याचे नाव आहे. त्याला पुढील तपासाकरता जुहु पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.\nशुक्रवारी सायंकाळी पोलिस नियंत्रण कक्षात फोन आला. मनोज नावाचा व्यक्ती मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असून तो नालासोपाराला राहतो असे सांगून आदित्यने फोन कट केला. मनोजने उत्तर प्रदेशमध्ये तीन जणांची हत्या केली असून तो घातक आहे. या नंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली. या घटनेची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. कक्ष 9 च्या अधिकाऱ्यांनी फोन करणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तांत्रिक माहितीवरून फोन करणारा हा खार परिसरात असल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी आदित्यला ताब्यात घेतले.\nआदित्यचा मनोज सोबत वाद होता. त्याला धडा शिकवण्याकरता आदित्यने दारूच्या नशेत फोन पोलिस नियंत्रण कक्षात फोन केला होता. रात्री उशीरा आदित्यला पुढील तपासाकरता जुहु पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.\nवाहनतळांवरील लुटमारीला लवकरच लगाम\nमुंबई - वाहनचालकांना घरातून बाहेर पडल्यावर पार्किंगसाठी जागा कोठे आहे, हे आता कळणार आहे. महापालिका...\nवाहतूक पोलिसांवर आता न्यायालयाची नजर\nनागपूर : कर्तव्यात हयगय करणाऱ्या 11 वाहतूक पोलिसांवर कारवाई केल्याचे शपथपत्र प्रशासनाने दाखल केल्यानंतर यापुढे यंत्रणेवर न्यायालयाची नजर असेल, असे...\nगो गो हनी सिंगं\nनागपूर : पॉप गायक हनी सिंग याला तूर्तास थायलंड दौऱ्यावर जाण्याची सशर्त परवानगी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील...\n\"पुनर्वसना'च्या आगीत 130 हेक्‍टर जंगल खाक\nचिखलदरा / अकोट : मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या अकोट परिक्षेत्राच्या केलपानी परिसरात आंदोलनकर्त्यांनी जंगलाला आग लावल्याने 130 हेक्‍टर कुरण खाक झाले असून...\nनक्षलवाद्यांच्या धास्तीने गामस्थांचा ठाण्यात आश्रय\nगडचिरोली : तीन नागरिकांच्या हत्येनंतर कसनासूर गावात दहशतीचे वातावरण असल्याने ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून कुटुंबासह ताडगाव येथील पोलिस ठाण्यात आश्रय...\nट्रेकिंगदरम्यान डोंगरावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू\nबदलापूर : बदलापूर येथील कात्रप विद्यालयातील स्काऊट गाईडच्या कॅम्प दरम्यान ट्रेकिंग करताना डोंगरावरून पाय घसरून पडल्याने दहावीच्या ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aapalasanganak.blogspot.com/2008/09/os.html", "date_download": "2019-01-23T23:03:36Z", "digest": "sha1:Q2I2NKA7AC7PRL6AF3TFJGKLOQXJPBJB", "length": 6220, "nlines": 48, "source_domain": "aapalasanganak.blogspot.com", "title": "संगणक (Computer): ऑपरेटिंग सिस्टम (OS)", "raw_content": "\nसंगणकाचा आणि काम करणार्या व्यक्तीचा संगणकाशी सुस्वाद व्हावा या साठी कोणत्या तरी माध्यमाची गरज असते . हा सवाद प्रोग्राम्स च्या माध्यमातून साधला जातो त्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टम असे म्हणतात किवा OS देखिल म्हणतात . डॉस , यूनिक्स , विन्डोज़ , एप्पल सारख्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत .\nऑपरेटिंग सिस्टम हा सॉफ्टवेर चा महत्वाचा भाग आहे . आपल्या कड़े ज़र वर्ड , एक्सेल , ऑटोकाड, फोटोशॉप, टेल्ली या सारखे पकेज असले तरी ऑपरेटिंग सिस्टम शिवाय हे पेकजे आपण वापरू शकत नाही. ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आपले कड़े विन्डोज़ नावाची ऑपरेटिंग सिस्टम लोकप्रिय आहे . सध्या ह्या ऑपरेटिंग सिस्टम चे भाग विन98 , विन2000, विनXP, विन विस्टा ह्या लोकप्रिय आहेत . जास्त वापरत आहेत .\nविन्डोज़ XP साठी लागणारे आवशक कॉन्फिगुरेशन :\nहार्ड डिस्क :- १.5 GB , ड्राइव :- Cd रोम\nमॉनिटर :- S-VGA मॉनिटर , अन्य :- कीबोर्ड , माउस\nसंगणकाचे फायदे आणि उपयोग\nप्रकार आणि काम करण्याची पद्धत\nहार्डवेयर, सॉफ्टवेर म्हणजे काय\nहार्ड डिस्क (Hard Disk)\nवेब कैमरा + पेन ड्राइव\nसंगणक चालू/बंद कसा करावा \nआजच्या युगात संगणकाचे ज्ञान असने ही काळाची गरज बनाली आहे. याला कारण संगणकाचा वाढता विस्तार. आज असे कुठलेच ठिकाण शिल्लक राहिले नाही की जिथे संगणकाचा वापर होत नाही. आपल्या दैनदिन व्यवहारात बैंक, रिज़र्वेशन, परीक्षेचे निकाल तसेच हॉस्पिटल व अन्य क्षेत्रा मध्ये संगणकाचा उपयोग होतो. म्हणुन संगणकाचे ज्ञान असने ही काळाची गरजा बनाली आहे. परन्तु यासाठी इंग्लिश येण गरजेच आहे असे आपण ऐकले असेलच. रशिया, जर्मन देशां मध्ये संगणकाचे ज्ञान त्यांच्या मात्रु भाषेत दिले जाते त्यामुळे संगणक शिक्षणाच्या आड़ भाषा येत नाही.आज आपल्या कडे सुद्धा मराठी मध्ये संगणकीय ज्ञान आपल्या मात्रु भाषेत दिले जाते. त्या मुळे इंग्लिश येते किंवा नाही हे ना पाहता संगणका मधले काय काय येते हे महत्वाचे धरले जाते. आज इंटरनेट जगाच्या सर्व भागात पोहचले आहेत. अनेक वेब साईटवर संगणकाची माहिती इंग्लिश मध्ये आहे .परन्तु इंटरनेट वर मराठी मध्ये सर्व भागांची माहित असणारी वेब साईट अजुन तर नाही आहे. म्हणुन ही वेबसाईट संगणकाचे ज्ञान मराठी मध्ये उपलब्ध करूंन देण्यात उपुयक्त ठरेल. Mob.9768902002 / 9867092484\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/narendra-modi-given-warm-welcome-indians-us-55046", "date_download": "2019-01-23T22:48:20Z", "digest": "sha1:4MXIGQUIFEHP3JLBXZMBTVYZ3DYII2UO", "length": 12460, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Narendra Modi given warm welcome by Indians in US मोदी खरे मित्र: डोनाल्ड ट्रम्प | eSakal", "raw_content": "\nमोदी खरे मित्र: डोनाल्ड ट्रम्प\nरविवार, 25 जून 2017\nसोमवारी भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी मी उत्सुक आहे. ते खरे मित्र असून, त्यांच्यासोबत महत्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर चर्चा होईल.\nवॉशिंग्टन - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोर्तुगालहून अमेरिकेत दाखल झाले असून, आज (रविवार) ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी ट्रम्प यांनी मोदी माझे खरे मित्र असल्याचे ट्विट केले आहे.\nमोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याला सुरुवात झाली असून शनिवारी रात्री उशिरा अमेरिकेत पोहचले. पोर्तुगालहून ते अमेरिकेत दाखल झाले आहेत. वॉशिंग्टनमध्ये मोदींचे स्वागत करण्यात आले असून मोदींसाठी विमानतळाबाहेर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनीदेखील गर्दी केली होती. तर मोदींचे आगमन होत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी खरा मित्र असल्याचे सांगत द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी चर्चा करु असे म्हटले आहे.\nट्रम्प यांच्या निमंत्रणानुसार मोदी हे अमेरिकेला भेट देत असून ट्रम्प तसेच अमेरिकी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी मोदी चर्चा करणार आहेत. ट्रम्प यांनी ट्विटरवर लिहिले आहे, की सोमवारी भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी मी उत्सुक आहे. ते खरे मित्र असून, त्यांच्यासोबत महत्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर चर्चा होईल.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nशेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा, 7/12 कोरा होणार\nपुणे: टेमघरला 44 मिमी पाऊस​\nआंदोलनाचा अंशत: विजय : सुकाणू समिती​\nदहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा​\nसंजय काकडेंची मेधा कुलकर्णींना फोनवरुन धमकी​\nप्रतीकात्मक लढाई (श्रीराम पवार)​\nसारीपाट राष्ट्रपतिपदाचा (अनंत बागाईतकर)​\nशिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि...\nभारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या...\nगो गो हनी सिंगं\nनागपूर : पॉप गायक हनी सिंग याला तूर्तास थायलंड दौऱ्यावर जाण्याची सशर्त परवानगी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील...\nप्रियांका गांधींमुळे भाजपमध्ये धास्ती\nनवी दिल्ली - इंदिरा गांधींची हुबेहूब प्रतिमा अशी ओळख असलेल्या प्रियांका गांधी वद्रा यांच्या बहुप्रतिक्षित राजकारण प्रवेशामुळे सत्तारूढ भारतीय जनता...\nसंभाजी उद्यानामध्ये गडकरी यांचा पुतळा चालणार नाही; संभाजी ब्रिगेडचा इशारा\nपुणे : छत्रपती संभाजी महाराज उद्यानांमध्ये. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसला पाहिजे... अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तसेच 'राम गणेश...\n'भाजपने त्यासाठी केली सर्व विमाने व हेलिकॉप्टर बुक'\nनवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सर्व खासगी चार्टर्ड विमाने व हेलिकॉप्टरचे बुक केली आहेत, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/social-integration-fat-integrity-46453", "date_download": "2019-01-23T22:38:05Z", "digest": "sha1:F3T7FTP4VCUFRWLXWEAUYGTCE7IXRQB7", "length": 16717, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "social integration - fat for integrity! सामाजिक एकता- अखंडतेसाठी वसा! | eSakal", "raw_content": "\nसामाजिक एकता- अखंडतेसाठी वसा\nशनिवार, 20 मे 2017\nसिंधी समाजाचे कार्य; उच्चशिक्षणाकडेही आता वाढला कल\nजळगाव - फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेला सिंधी समाज आजही हिंदुत्व विचारानुसार चालतो. समाजात एकता, बंधुता, अखंडता टिकविण्याचे काम समाजाकडून सुरूच आहे. चेट्रीचंड उत्सव, झुलेलाल मिरवणूक हे यातीलच महत्त्वाचे कार्य आजही अविरतपणे सुरू आहे.\nसिंधी समाजाचे कार्य; उच्चशिक्षणाकडेही आता वाढला कल\nजळगाव - फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेला सिंधी समाज आजही हिंदुत्व विचारानुसार चालतो. समाजात एकता, बंधुता, अखंडता टिकविण्याचे काम समाजाकडून सुरूच आहे. चेट्रीचंड उत्सव, झुलेलाल मिरवणूक हे यातीलच महत्त्वाचे कार्य आजही अविरतपणे सुरू आहे.\nसिंधी समाजात एकता टिकविण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते. यात समाजातील विविध घटकांतील समाजबांधवांना विविध सण- उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये प्रामुख्याने सामूहिक विवाह सोहळा, सामूहिक जनेवू (मुंडण), झुलेलाल मिरवणूक, वर्सी उत्सव, चेट्रीचंड यांसारख्या उत्सवांसाठी जळगावातील सारा समाज एकत्र येतो. संत कंवरराम, संत झुलेलाल अशा संतांचे विचार व त्यांच्या कार्यातून सिंधी समाजात आजही सलोखा व एकता पाहण्यास मिळते.\nजिल्ह्यासह राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा पावसाने दडी मारल्यास वरुणदेवतेला प्रसन्न करण्यासाठी सिंधी समाजातर्फे झुलेलाल मिरवणूक काढण्यात येत असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे मिरवणूक झाल्यानंतर पावसाच्या सरी बरसतात, असे म्हटले जाते. यामुळे सर्व समाजांकडूनच झुलेलाल मिरवणूक काढण्याची मागणी सिंधी समाजाकडे केली जाते. शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत मरिमातेच्या पूजनासाठी सर्व समाजांतील मान्यवरांना आमंत्रित केले जात असते.\nसिंधी पंचायतीद्वारे राखला जातो सलोखा\nजळगावात स्थायिक झालेल्या सिंधी समाजाच्या पोटजातीनुसार पंचायत स्थापन करण्यात आली आहे. या पंचायतींद्वारे होणारे भांडण- तंटे, घटस्फोट अशा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात; परंतु या पंचायतीत समस्या सुटत नसेल, तर सिंधी समाज सेंट्रल पंचायतीत याचा निकाल लावला जातो. याशिवाय, सिंधी पंचायतीच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त लग्न सोहळे पार पाडले जातात. यात पंचायतीने ठरवून दिल्याप्रमाणेच अन्न वाया जाऊ नये म्हणून जेवणाची व्यवस्था, वेळेवर लग्न लावणे, फटाके न फोडणे या नियमांचे पालन केले जाते. तसेच पती-पत्नीमध्ये वाद झाल्यास त्यांच्यात समेट घडविणे किंवा घटस्फोट मिळवून देण्याचे कार्यदेखील पंचायत करीत असते. समाजातील भांडण- तंटे व समस्या या पंचायतीच्या माध्यमातून सोडविल्या जात असल्याने ना कोर्टाची, ना पोलिस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ सिंधी समाजबांधवांवर येत नाही.\nसिंधी हा प्रामुख्याने व्यापार- उद्योग करणारा समाज म्हणून ओळखला जातो. वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळणे, हीच परंपरा आतापर्यंत समाजात पाहण्यास मिळाली आहे. यामुळे पूर्वी शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले जायचे नाही; पण सिंधी समाजही आता व्यवसायाकडून उच्चशिक्षणाकडे वाटचाल करीत आहे. एमबीए, अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसारख्या उच्चशिक्षणाच्या पदव्या घेऊन व्यवसाय सोडून नोकरी करण्याकडेदेखील समाज वळत आहे.\nसिंधी समाज हिंदू तत्त्वानुसार चालत आला असल्याने समाजात एकता, अखंडता राहण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहे. शिवाय, सिंधी पंचायतीतर्फे समाजातील लग्न सोहळे ठरवून दिल्याप्रमाणे लावले जातात आणि समाजातील काही समस्या असल्यास त्या सिंधी पंचायतीच्या माध्यमातून सोडविल्या जातात.\n- अशोक मंधान, कार्यवाह अध्यक्ष, कंवरनगर उच्च पंचायत (उभावडो, बवालपूर)\nवाहनतळांवरील लुटमारीला लवकरच लगाम\nमुंबई - वाहनचालकांना घरातून बाहेर पडल्यावर पार्किंगसाठी जागा कोठे आहे, हे आता कळणार आहे. महापालिका...\nभारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या...\nआईच्या प्रियकराचा मुलीवर बलात्कार\nनागपूर : महिलेशी अनैतिक संबंध प्रस्थापित करीत \"लिव इन रिलेशन'मध्ये राहणाऱ्या युवकाने तिच्या 19 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. आईच्या प्रकार...\nवाहतूक पोलिसांवर आता न्यायालयाची नजर\nनागपूर : कर्तव्यात हयगय करणाऱ्या 11 वाहतूक पोलिसांवर कारवाई केल्याचे शपथपत्र प्रशासनाने दाखल केल्यानंतर यापुढे यंत्रणेवर न्यायालयाची नजर असेल, असे...\nप्रसाधनगृहांचे निकष पाळण्यात शाळा फेल\nनागपूर : मुलींना अधिकाधिक शिक्षण मिळावे, यासाठी मुलींसाठी बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. यानंतर मोदी सरकारने बेटी...\nगो गो हनी सिंगं\nनागपूर : पॉप गायक हनी सिंग याला तूर्तास थायलंड दौऱ्यावर जाण्याची सशर्त परवानगी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/blackberry-curve-8520-price-mp.html", "date_download": "2019-01-23T22:37:17Z", "digest": "sha1:LVQPI5G4ZNH52R6L4CWHWSRHACAUIGF4", "length": 14182, "nlines": 382, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ब्लॅकबेरी कर्वे 8520 India मध्ये ऑफर , Pictures & पूर्ण वैशिष्ट्यमध्येकिंमत | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nब्लॅकबेरी कर्वे 8520 किंमत\nब्लॅकबेरी कर्वे 8520 वरIndian बाजारात सुरू 2013-10-09 आणि खरेदी करण्यासाठी उपलब्धआहे..\nब्लॅकबेरी कर्वे 8520 - चल यादी\nब्लॅकबेरी कर्वे 8520 व्हाईट\nसर्वोत्तम 2,990 तपशील पहा\nब्लॅकबेरी कर्वे 8520 Black\nसर्वोत्तम 3,290 तपशील पहा\nब्लॅकबेरी कर्वे 8520 रेड\nसर्वोत्तम 6,999 तपशील पहा\nब्लॅकबेरी कर्वे 8520 - किंमत अस्वीकार\nवर उल्लेख केलेल्या सर्व दर ## आहे.\nनवीनतम किंमत ब्लॅकबेरी कर्वे 8520 वर 07 2017 डिसेंबर प्राप्त होते.\nकिंमत आहे _SEO_CITIES_ समावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना तपासा.\nब्लॅकबेरी कर्वे 8520 वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 56 रेटिंग्ज वर आधारित\nब्लॅकबेरी कर्वे 8520 - वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nडिस्प्ले तुपे TFT Display\nरिअर कॅमेरा 2 MP\nइंटर्नल मेमरी 256 MB\nएक्सटेंडबले मेमरी Yes, Up to 32 GB\nबॅटरी कॅपॅसिटी 1150 mAh\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 17 days\nइनपुट मेथोड Qwerty Keypad\nसिम सिझे Mini SIM\nसिम ओप्टिव Single SIM\n( 2032 पुनरावलोकने )\n( 662 पुनरावलोकने )\n( 126 पुनरावलोकने )\n( 66 पुनरावलोकने )\n( 26 पुनरावलोकने )\n( 8 पुनरावलोकने )\n( 87 पुनरावलोकने )\n( 150 पुनरावलोकने )\n( 81 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\nब्लॅकबेरी कर्वे 8520 Black\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nतेव्हामला इशारा उपलब्ध आहे\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/radhakrushn-vikhe-patil-criticize-bjp-and-shivsena/", "date_download": "2019-01-23T22:25:54Z", "digest": "sha1:Y4L4GD6YFSWXGGHDTFDXXNHRWWTISSJC", "length": 8835, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'जनतेचे समर्थन मागण्याची हिंमत नाही म्हणूनच भाजपचे ‘सेलिब्रेटीं’शी संपर्काचे अभियान'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘जनतेचे समर्थन मागण्याची हिंमत नाही म्हणूनच भाजपचे ‘सेलिब्रेटीं’शी संपर्काचे अभियान’\nमुंबई : केंद्र व राज्य सरकारच्या मागील चार वर्षांच्या कारभारावर जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. भाजपलाही त्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे थेट जनतेशी संपर्क साधून त्यांचे समर्थन मागण्याची हिंमत भाजपकडे राहिलेली नाही. परिणामतः त्यांच्यावर ‘सेलिब्रेटीं’कडे जाऊन ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान राबवण्याची वेळ ओढवली, अशी बोचरी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.\nप्रियांका गांधीच्या एन्ट्रीमुळे भाजप भयभीत झालंं आहे, राहुल…\nनांदेडमधून राहुल गांधी नाही तर अमिता चव्हाणच लढणार लोकसभा\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी दोन्ही पक्षांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, भाजपने समर्थन मागण्यासाठी ‘सेलिब्रिटीं’ऐवजी सर्वसामान्य जनतेकडे जायला हवे होते. गेल्या 1 जूनपासून संपूर्ण देशात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. भाजपला समर्थन मागायचेच होते तर संपकर्त्या शेतकऱ्यांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. पेट्रोल-डिझेलच्या महागाईने होरपळून निघालेल्या ग्राहकांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. एसटीच्या 18 टक्के भाडेवाढीचा फटका बसलेल्या सर्वसामान्य प्रवाशांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. नोकरीसाठी दाहीदिशा फिरणाऱ्या तरूणांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. नोटबंदी, जीएसटीने व्यवसाय ठप्प झालेल्या व्यापारी अन् उद्योजकांकडे जाऊन समर्थन मागायला हवे होते. पण भाजपकडे तेवढी हिंमत राहिलेली नसून, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना भेटून अन् त्यांचे समर्थन मागून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.\nप्रियांका गांधीच्या एन्ट्रीमुळे भाजप भयभीत झालंं आहे, राहुल गांधींचे टीकास्त्र\nनांदेडमधून राहुल गांधी नाही तर अमिता चव्हाणच लढणार लोकसभा\nराहुल गांधी महाराष्ट्रातून लढणार लोकसभा लढणार \nमुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी नाही झाली तर जनतेने उठाव करावा – भुजबळ\nबाहेरून डोकावणाऱ्यांना पक्षात थारा नाही ; राम शिंदेंचा सुजय विखेंना टोला\nटीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा जागेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये कमालीची चुरस पाहायला मिळत आहे.…\nखासदार नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद \nदूध उत्पादनास चालना देण्यासाठी देशी गायींचे वाटप होणार\n‘राहुल गांधींचे महत्त्व कमी होईल या भीतीमुळेच प्रियांका यांना…\nभाजप – सेना युती झाली तर आम्ही स्वबळावर लढू – नारायण राणे\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2019-01-23T21:44:32Z", "digest": "sha1:Q6DIFFIIFY3UDKKJ2R6RA4VE7P6BTWCN", "length": 3905, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:वांशिकता - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► वांशिकतेनुसार व्यक्ती‎ (२ क)\n► वांशिक समूह‎ (२ क, ११ प)\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मे २०१३ रोजी १७:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-beed-district-8994", "date_download": "2019-01-23T23:09:53Z", "digest": "sha1:CO4PBSB72URQ2BXCOLOMQJC7OO6PTVIV", "length": 17042, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Heavy rain in Beed district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबीड जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी\nबीड जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी\nबुधवार, 6 जून 2018\nबीड : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, सोमवारी (ता. ४) रात्री तसेच मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १३ मिमी इतका पाऊस झाला. अंबाजोगाई व या तालुक्यातील लोखंडी सावरगाव व माजलगाव या तीन महसुली मंडलांत अतिवृष्टी झाली. वडवणी व शिरूर हे दोन तालुके वगळता नऊ तालुक्यांत पाऊस झाला. पैकी पाच तालुक्यांत सर्वदूर पाऊस झाला.\nबीड : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, सोमवारी (ता. ४) रात्री तसेच मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १३ मिमी इतका पाऊस झाला. अंबाजोगाई व या तालुक्यातील लोखंडी सावरगाव व माजलगाव या तीन महसुली मंडलांत अतिवृष्टी झाली. वडवणी व शिरूर हे दोन तालुके वगळता नऊ तालुक्यांत पाऊस झाला. पैकी पाच तालुक्यांत सर्वदूर पाऊस झाला.\nपावसाच्या या आगमनाने बळिराजा सुखावला आहे. काही ठिकाणी नुकसानही झाले. जिल्ह्यात विशेषतः माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यांत सोमवारी मध्यरात्री जोरदार पाऊस बरसला. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. याशिवाय काही भागांत पावसाने हलकी हजेरीही लावली होती. यानंतर सोमवारी रात्री व पुन्हा मंगळवारी पहाटेपासून सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस झाला.\nजिल्ह्यात एकूण १४३.४ मिमी, तर सरासरी १३ मिमी इतका पाऊस झाला. खरिपाच्या पेरण्यांचा हा काळ असल्याने पावसामुळे शेतकरी सुखावला असून, शेतकऱ्यांना आता खरीप पेरण्यांचे वेध लागले आहेत. अद्यापही एखाद्या जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून, आगामी काळात जोरदार पाऊस झाल्यास खरीप पेरण्यांना प्रारंभ करण्याचा मानस शेतकरी व्यक्त करीत आहेत.\nगतवर्षी बोंड अळीने दगा दिल्यामुळे उत्पादनात अर्ध्यापेक्षा अधिक घट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षीच्या खरिपाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर माजलगाव आणि बीड येथील हमीभाव खरेदी केंद्रावरील हरभरा व तूर भिजून नुकसान झाले.\nतीन महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद\nमाजलगाव महसूल मंडलात ७० मिमी, अंबाजोगाई महसूल मंडलात ७० मिमी, तर लोखंडी सावरगाव मंडलात ७७ मिमीची नोंद झाली आहे. याशिवाय दिंद्रूड मंडलात ६३ मिमी, परळी मंडलात ४२ मिमी, गंगामसला मंडलात ४० मिमी, तर तेलगाव मंडलात ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ६३ महसूल मंडल असून, यापैकी ४३ मंडलांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पावसामुळे काही भागांत शेतीमध्ये पाणी साचले असून, छोटे नाले व ओढेही वाहू लागले आहेत.\nपाच तालुक्यांत सर्वदूर पाऊस\nदरम्यान, सोमवार रात्री ते मंगळवार सकाळपर्यंत पाटोदा, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव आणि केज या तालुक्यांत सर्वदूर पाऊस झाला. इतर चार तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली.\nबीड पाऊस खरीप बोंड अळी हमीभाव शेती\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोकोअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा...\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील...परागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा...\nमराठवाड्यातील १७ लाख लोक टँकरवर अवलंबूनऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाई भीषणतेच्या...\nखानदेशात पाणीटंचाईच्या तीव्रतेत वाढ जळगाव : हिवाळ्याचे दिवस अंतिम टप्प्यात असतानाच...\nसांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....\nजळगाव जिल्हा परिषदेत अध्यक्षा एकाकीजळगाव : जिल्हा परिषदेत प्रशासन सदस्य,...\nदरेसरसम साठवण तलावाचे काम सुरू करानांदेड : दरेसरसम (ता. हिमायतनगर) येथील साठवण...\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळतीसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात...\n`सोलापुरात टंचाई कृती आराखड्याची...सोलापूर : टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी...\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nसोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३...सोलापूर : गेल्या दोन-तीन वर्षांत जिल्हा...\nसाखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे : दुष्काळी स्थितीमुळे साखर...\nनंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...\nॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/The-Stamp-movement-of-the-Maratha-Samaj-on-Nimborasim-bridge-in-Jalgaon/", "date_download": "2019-01-23T22:07:52Z", "digest": "sha1:6KZYXSVC4KNRYT6V27LQQRPXISDYK736", "length": 6973, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जळगावमध्ये आंदोलनावेळी पोलिस चक्‍कर येऊन पडला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › जळगावमध्ये आंदोलनावेळी पोलिस चक्‍कर येऊन पडला\nजळगावमध्ये आंदोलनावेळी पोलिस चक्‍कर येऊन पडला\nमराठा आरक्षणसाठी राज्यभर मराठा समाजावतीने आंदोलने सुरू आहेत. जळगाव येथील सकल मराठा समाजावतीने जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आज सकाळी निंभोरासिम पुलाजवळ या जलसमाधी आंदोलनाची सुरूवात झाली. या जलसमाधी आंदोलकांनी राज्यमहामार्गावर सहा तास ठिय्या आंदोलन केले. तर प्रशासनाची विनंती व मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांच्या चर्चेनंतर प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन दरम्यान राज्य राखीव दलाचे हवालदार सि. एन. पवार अचानक चक्कर येवून पडल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले.\nसकाळी अकरापासून निंभोरासिम पुलाजवळ आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. जोरदार घोषणा देत आंदोलनाला सुरूवात झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निळकंठ चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील पं. स. सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील, संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष योगेश महाजन, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष सुनील कोंडे, शिवसेना तालुका प्रमुख योगिराज पाटील, विलास ताठे, विनोद पाटील पातोंडी, घनश्याम पाटील, आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nआपत्ती व्यवस्थापनाकडून नदीत गस्त\nनिंभोरासिम तापीनदीच्या पुलाच्याखाली जलपात्रात आपत्तीव्यवस्थापनाची नियंत्रक कक्षाचे प्रमुख रावळ आपल्या टीम सोबत नदीपात्रात गस्त घालत होते. तर रावेर तहसीलदार ढगे यांनी खासगी चार नावे पट्टीचे पोहणारे तीस जण टयूबवर बसून नदीपात्रात गस्त घालत होते, तर आंदोलनाच्या पूर्वसंधेला तापी नदीपात्रात स्वता: तहसीलदार विजयकुमार ढगे बोटीद्वारे जाऊन तापी नदीच्या जलस्तराची माहिती घेऊन पाहणी केली\nतापी नदीच्या पुलाला छावणीचे स्वरूप\nमराठा क्रांती मोर्चाचे जलसमाधी आंदोलन सुरु होण्यापूर्वी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे पुलावर छावणीचे स्वरूप आले होते. आंदोलन दरम्यान राज्य राखीव दलाचे हवालदार सि. एन. पवार अचानक चक्कर येवून पडल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/fall-tar-market-yard-42314", "date_download": "2019-01-23T22:49:08Z", "digest": "sha1:5FGMZRRNVTNKVCLN2R7HJP3KE2PIGLOX", "length": 15983, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fall in the tar market yard पावणेदोन लाख क्विंटल तूर मार्केट यार्डात पडून | eSakal", "raw_content": "\nपावणेदोन लाख क्विंटल तूर मार्केट यार्डात पडून\nगुरुवार, 27 एप्रिल 2017\nबीड - यार्डात नोंदविलेली सर्व तूर खरेदी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली, तरी शेतकऱ्यांसाठी मात्र हमी केंद्रावर तूर विकणे अग्निदिव्यच ठरणार आहे. आजघडीला जिल्ह्यातील ११ खरेदी केंद्रांच्या यार्डात तब्बल पावणेदोन लाख क्विंटल तूर मापाच्या प्रतीक्षेत पडून आहे; मात्र तूर खरेदीसाठी बारदाना उपलब्ध व्हायला तयार नाही. आजच्या तारखेत मार्केटिंग फेडरेशनकडे केवळ १२ हजार पोती म्हणजे ६ हजार क्विंटलचाच बारदाना शिल्लक आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी नेमकी केव्हा होणार, हाच प्रश्‍न आहे.\nबीड - यार्डात नोंदविलेली सर्व तूर खरेदी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली, तरी शेतकऱ्यांसाठी मात्र हमी केंद्रावर तूर विकणे अग्निदिव्यच ठरणार आहे. आजघडीला जिल्ह्यातील ११ खरेदी केंद्रांच्या यार्डात तब्बल पावणेदोन लाख क्विंटल तूर मापाच्या प्रतीक्षेत पडून आहे; मात्र तूर खरेदीसाठी बारदाना उपलब्ध व्हायला तयार नाही. आजच्या तारखेत मार्केटिंग फेडरेशनकडे केवळ १२ हजार पोती म्हणजे ६ हजार क्विंटलचाच बारदाना शिल्लक आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी नेमकी केव्हा होणार, हाच प्रश्‍न आहे.\nबीड जिल्ह्यात अकरा बाजार समित्यांच्या यार्डात तूर खरेदी २० डिसेंबरपासून सुरू करण्यात आली; मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुरीची आवकच नव्हती. त्यानंतर खऱ्या अर्थाने आवक वाढली, तरी बारदानाच उपलब्ध होत नसल्याने तब्ब्ल ३५ दिवस तूर खरेदी बंद होती. त्यातच २२ एप्रिलनंतर तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय ‘नाफेड’ने घेतला आहे. त्या तारखेपर्यंत यार्डात नोंदविली गेलेली सर्व तूर खरेदी केली जाईल, असे सरकार सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र बारदान्याची उपलब्धता, काट्यांची संख्या यांचा मेळ घातला तर सर्व तुरीची मापे होण्यास जून महिना उजाडेल असेच चित्र आहे.\nजिल्ह्यात आजघडीला पावणेदोन लाख क्विंटल तूर यार्डामध्ये पडून आहे. यात सर्वाधिक ३५ हजार क्विंटल गेवराईत, तर २५ हजार क्विंटल तूर माजलगावात आहे. बीड आणि परळीत प्रत्येकी १५ हजार क्विंटल तुरीला मापाची प्रतीक्षा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तूर मापाच्या प्रतीक्षेत असली तरी त्या तुलनेत बारदाना उपलब्ध करून देण्यात मात्र नाफेड कमी पडत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात १२ हजार पोती उपलब्ध करून देण्यात आली; मात्र यात केवळ ६ हजार क्विंटल तूरच खरेदी करता येईल. पुढच्या खरेदीसाठी बारदाना कधी येणार आणि खरेदी कधी होणार, हा प्रश्‍न आहे. त्यातच प्रत्येक खरेदी केंद्रावर फार तर तीन ते चार काटे आहेत. ते पूर्ण क्षमतेने वापरले तरी दिवसाला १५०० क्विंटलपेक्षा जास्त खरेदी होऊ शकत नाही. जिल्ह्यातील एकूण ११ केंद्रांवरची खरेदी १५ हजार क्विंटलच्या आसपास जाईल.\nपैसे केवळ दोन लाख क्विंटलचे\nजिल्ह्यातील ११ केंद्रांवरून आजपर्यंत सव्वातीन लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. यात बीड ७८ हजार, माजलगाव ५९ हजार, गेवराई ४६ हजार, कडा ३४ हजार, शिरूर २१ हजार, पाटोदा २० हजार, परळी १८ हजार, वडवणी, धारूर प्रत्येकी १६ हजार, केज १२ हजार, अंबाजोगाई ७ हजार क्विंटल अशी तूर खरेदी झाली आहे. यातील २ लाख क्विंटलचे तब्बल १ अब्ज रुपये मार्केटिंग फेडरेशनला ‘नाफेड’कडून मिळाले असून त्याचे वाटप शेतकऱ्यांना होत आहे.\nशिवसेना-भाजप यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असले, तरी राजकीय आव्हानाने दोन्ही पक्षांना; विशेषतः भाजपला वास्तवाचे भान आलेले दिसते. शि...\nप्रसाधनगृहांचे निकष पाळण्यात शाळा फेल\nनागपूर : मुलींना अधिकाधिक शिक्षण मिळावे, यासाठी मुलींसाठी बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. यानंतर मोदी सरकारने बेटी...\nरेल्वेत होणार 4 लाख कर्मचाऱ्यांची भरती; रेल्वेमंत्र्यांची घोषणा\nनवी दिल्ली : भारतीय रेल्वेत मेगा भरती होणार असून, रेल्वेत दीड लाख लोकांना नोकरी देण्यात आली आहे. तसेच येत्या दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या...\nएनडीएच्या बसच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू\nपुणे : ''रस्ता ओलांडताना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) भरधाव बसने धडक दिल्यामुळे एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात बंडगार्डन पोलिस...\n5 तुकड्यांसाठी बाळासाहेबांची शिवसेना लाचार- मुंडे\nजालना- मंत्रिपदाच्या 5 तुकड्यांसाठी बाळासाहेबांची शिवसेना लाचार झाली आहे. मंत्र्यांचे राजीनामे देण्याचं खोटं आश्वासन दिल्याने उद्धव ठाकरेंचं नाव...\nकॉंग्रेसची 'दणदणीत' कर्जमाफी; शेतकर्‍यांचा तब्बल पाच ते दहा रुपयांचा फायदा\nभोपाळ- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केल्यावर तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु ही कर्जमाफी फसवी असल्याचे आता स्पष्ट होताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agro-vision-absence-ants-entomologist-confirms-first-saharan-farming", "date_download": "2019-01-23T23:15:27Z", "digest": "sha1:LI6BIVJHPMGCHPRVM75UUESX2VUHKCAM", "length": 15139, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in marathi, agro vision, The absence of ants- Entomologist confirms first Saharan farming 10000 years ago | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदहा हजार वर्षांपूर्वीच्या शेतीचा शोध\nदहा हजार वर्षांपूर्वीच्या शेतीचा शोध\nशनिवार, 31 मार्च 2018\nसबसहारण आफ्रिकेतील प्राचीन मानवाने सुमारे १० हजार वर्षांपूर्वी शेतीला प्रारंभ केला. लिबियन वाळवंटातील अशा प्रमुख विभागांमध्ये उत्खनन करण्यात येत आहे. या ठिकाणी युनिव्हर्सिटी ऑफ हुद्दारशिल्ड, युनिव्हर्सिटी ऑफ मोडेना अॅण्ड रेगियो एमिलिया येथील संशोधकांचे गट अभ्यास करीत आहेत. येथे शेतीच्या सुरवातीच्या काळातील अवशेष, तृणधान्यांच्या लागवडीच्या आणि धान्य साठवण्याच्या पद्धतीविषयी नावीन्यपूर्ण माहिती उपलब्ध होत आहे.\nसबसहारण आफ्रिकेतील प्राचीन मानवाने सुमारे १० हजार वर्षांपूर्वी शेतीला प्रारंभ केला. लिबियन वाळवंटातील अशा प्रमुख विभागांमध्ये उत्खनन करण्यात येत आहे. या ठिकाणी युनिव्हर्सिटी ऑफ हुद्दारशिल्ड, युनिव्हर्सिटी ऑफ मोडेना अॅण्ड रेगियो एमिलिया येथील संशोधकांचे गट अभ्यास करीत आहेत. येथे शेतीच्या सुरवातीच्या काळातील अवशेष, तृणधान्यांच्या लागवडीच्या आणि धान्य साठवण्याच्या पद्धतीविषयी नावीन्यपूर्ण माहिती उपलब्ध होत आहे.\nनैर्ऋत्य लिबिया येथी ताकारकोरी येथे सध्या वाळवंट असले, तरी १० हजार वर्षांपूर्वी (होलोसीन कालखंड) उत्तम शेती होत असे. येथील उत्खननामध्ये एका लहान गोलाकार भागामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक बिया साठवलेल्या आढळल्या. या बियांचे एकत्रीकरण एखाद्या किटकांने किंवा मुंग्याने केलेले नाही ना, हे पाहण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ हुद्दारशिल्ड येथील फॉरेन्सिक बायोलॉजीतील तज्ज्ञ डॉ. स्टिफॅनो वॅनिन यांची मदत घेण्यात आली. त्यांनी दिलेल्या निर्वाळ्यानंतर बियांची साठवण माणसांनी केली असल्याच्या गृहितकावर शिक्कामोर्तब झाले. थोडक्यात, शिकारी व अन्नधान्य गोळा करणाऱ्या मनुष्याची शेती करणाऱ्या माणसामध्ये होताना घडणाऱ्या परिवर्तनाच्या खुणा येथे पाहता येतात. हा माणसे शेती करून, त्यातील पिकांची काढणी व साठवणूकही करू लागल्याचे पहिले पुरावे दिसतात. त्याकाळात होलोकोन सहारा येथील लोक करत असलेल्या जंगली तृणधान्य पिकांमध्ये बदलणाऱ्या वातावरणामध्ये तग धरण्याची उत्तम क्षमता आहे. त्याचा फायदा आजच्या हवामान बदलाच्या काळातही होऊ शकतो.\nशेती sections तृणधान्य cereals हवामान\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-milk-producers-are-expected-positive-decisions-8160", "date_download": "2019-01-23T23:21:08Z", "digest": "sha1:GDXNSZ6DLTQ47QZTMROKE77WFBP662DW", "length": 19106, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, milk producers are expected Positive decisions | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसकारात्मक निर्णयाची दूध उत्पादकांना अपेक्षा\nसकारात्मक निर्णयाची दूध उत्पादकांना अपेक्षा\nरविवार, 13 मे 2018\nऔरंगाबाद : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मनातील अस्वस्थेची कोंडी फोडणारे लाखगंगा गाव सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराज आहेत. दूधाला हक्क्याचे २७ रुपये दराची मागणी करणारे आणि याकरिता ग्रामसभा घेऊन सात दिवस ‘फुकट दूध घ्या’ हे अनोखे आंदोलन करणाऱ्या लाखगंगा गावातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. राज्यभरातून लाखगंगाच्या आंदोलकां पाठिंबा मिळाला असला, तरी सरकारकडे मागणी रेटविण्यासाठी आणखी दबावाची गरज व्यक्त केली जात आहे.\nऔरंगाबाद : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मनातील अस्वस्थेची कोंडी फोडणारे लाखगंगा गाव सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराज आहेत. दूधाला हक्क्याचे २७ रुपये दराची मागणी करणारे आणि याकरिता ग्रामसभा घेऊन सात दिवस ‘फुकट दूध घ्या’ हे अनोखे आंदोलन करणाऱ्या लाखगंगा गावातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. राज्यभरातून लाखगंगाच्या आंदोलकां पाठिंबा मिळाला असला, तरी सरकारकडे मागणी रेटविण्यासाठी आणखी दबावाची गरज व्यक्त केली जात आहे.\nदरम्यान, दूध दराविषयी शासन प्रशासनाची सुरू असलेली खलबते त्याविषयी कानावर पडणारी माहिती यामुळे काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, या आशेवर लाखगंगा येथील दूध उत्पादकांनी तोट्यात सुरू असलेला व्यवसाय सुरू ठेवला आहे. अर्थात महागामोलाची दुभती जनावरं कमी दराने विकण्याचे सुरू असलेल्या सत्राकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.\nघसरलेल्या दूध दरामुळे कंबरडे मोडलेल्या लाखगंगा येथील दूध उत्पादकांनी ३ ते ९ मे दरम्यान लुटता कशाला फूकटच न्या म्हणत मोफत दूध वाटप कार्यक्रम राबवून आंदोलन केले. ग्रामसभेचा ठराव घेऊन शासनाने घसरलेल्या दूध दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी हस्तक्षेप करून पारंपरिक दुग्धोत्पादक गावातून बुडत चाललेल्या महत्त्वाच्या शेतीपूरक व्यवसायातील उत्पादकाला आधार देण्याची मागणी केली गेली.\nयादरम्यान शासनाने दूध भुकटी तयार करणाऱ्या सहकारी, खासगी दूध संघांना प्रतिलीटर ३ रुपये अनुदान देण्याची सांगितले, परंतु शासनाच्या या निर्णयावर आम्ही समाधानी नसल्याचे दूध उत्पादकांनी सांगितले. उत्पादकांना थेट अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली होती.\nबंद केला धंदा तर पुन्हा उभं करणं सोपं नाही. फुकट दूध वाटल्यानं शासनस्तरावर चर्चा सुरू झाली. उत्पादकाला थेट अनुदानाची चर्चा पुढं आली, तसं केलं त बेस व्हईल. दर घसरले तवापासून ६ ते ७ रुपये प्रतिलिटर अनुदान दिलं तर किमान दुग्धव्यवसाय टिकून राहील.\n- रामेश्वर पडोळ, दूध उत्पादक शेतकरी\nतीन लाखात सहा गायी घेतल्या व्हत्या. त्यापैकी चार आजच प्रति ३० हजाराप्रमाणे विकल्या. दुधाला दर नसल्यानं दुभत्या जनावरांचेही दर पडलेत. तोटा सुरूच आहे, पणं सुरू असलेली खलबते पाहता, लवकर काही सकारात्मक निर्णय व्हईल या आशेवर सुरू आहे. नाही तर आणखी दोन गायी विकण्याशिवाय पर्याय नाही.\n- गोकूळ बनकर, दूध उत्पादक शेतकरी\nमोडकळीस येत चाललेला आमच्या गावातील दुध व्यवसाय वाचविण्यासाठी शासनानं जाहीर केल्याप्रमाणे २७ रूपये प्रतिलिटरचे दर मिळवून द्यावे. दुध भूकटी उत्पादनाला अनुदान देवून उपयोग होईल अस वाटत नाही. उत्पादकाला अनुदान द्यायचे असेल तर ते थेट त्याच्या खात्यावर जमा करावे म्हणजे किमान व्यवसाय टिकून राहण्यास मदत होईल.\n- दिगंबर तुरकने, सरपंच, लाखगंगा\nघसरलेल्या दरामुळे दुग्धव्यसाय मोडकळीस आला आहे. दुग्ध व्यवसाय बुडाला तर आधीच आतबट्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहाचे साधण उरणार नाही. त्यामुळे वेळ न दवडता शासनाने जाहीर दर मिळवून देण्यासाठी वा व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी अनुदानरूपी मदत थेट दुध उत्पादकांच्या खात्यावर मिळवून देण्यासाठी तातडीने निर्णय घेणे अपेक्षीत आहे.\nशेतकरी नेते तथा दुग्ध उत्पादक, डोणगाव ता. वैजापूर जि. औरंगाबाद.\nदूध ग्रामसभा आंदोलन agitation प्रशासन administrations व्यवसाय profession शेती तोटा\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nसमुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...\n‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...\nपुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...\nपुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...\nगोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...\nसातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...\nमहालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण...मुंबई ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...\nसहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...\nकाँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...\nपीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...\nपरोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...\nपरभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nमागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...\nशेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...\nकर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...\nविदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...\nसोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...\nखानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...\nसातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/8766-konyat-zopali-satar-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B2", "date_download": "2019-01-23T23:27:35Z", "digest": "sha1:VOFL576SOUMHT2G54HL5NLJSN42VB3EC", "length": 7003, "nlines": 139, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Konyat Zopali Satar / जोगिया - कोन्यात झोपली सतार, सरला रंग - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nKonyat Zopali Satar / जोगिया - कोन्यात झोपली सतार, सरला रंग\nकोन्यात झोपली सतार सरला रंग\nपसरली पैंजणे सैल टाकुनी अंग\nदुमडला गालिचा तक्के झुकले खाली\nतबकात राहिले देठ, लवंगा, साली\n(झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज\nका तुला कंचनी अजुनी नाही नीज)\nथांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी\nते डावलुनी तू दार दडपिले पाठी\n( हळुवार नखलिशी पुन्हा मुलायम पान\nनिरखिसी कुसर वर कलती करुनी मान\nगुणगुणसी काय ते गौर नितळ तव कंठी\nस्वरवेल थरथरे फूल उमलते ओठी )\nसाधता विड्याचा घाट, उमटली तान\nवर लवंग ठसता होसी कशी बेभान\nचित्रात रेखिता चित्र बोलले ऐने\nका नीर लोचनी आज तुझ्या ग मैने \nत्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग\nहालले, साधला भाव स्वरांचा योग\nघमघमे जोगिया दंवात भिजुनी गाता\nपाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा\nमी देह विकुनिया मागुन घेते मोल\nजगविते प्राण हे ओपुनिया अनमोल\nरक्‍तात रुजविल्या भांगेच्या मी बागा\nना पवित्र देही तिळाएवढी जागा\nशोधीत एकदा घटकेचा विश्राम\nभांगेत पेरुनी तुळस परतला श्याम\nसावळा तरुण तो खराच गं वनमाली\nलाविते पान तो निघून गेला खाली\nअस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव\nपुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव\nबोलला हळू तो दबकत नवख्यावाणी\nमम प्रीती आहे जडली तुजवर राणी\nनीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार\nबावळा तिथे हा इष्का गणितो प्यार\nहासून म्हणाले, दाम वाढवा थोडा\nया पुन्हा पान घ्या, निघून गेला वेडा\n( राहिले चुन्याचे बोट, थांबला हात\nजाणिली नाही मी थोर त्याची प्रीत\nपुनःपुन्हा धुंडिते अंतर आता त्याला\nतो कशास येईल भलत्या व्यापाराला )\nतो हाच दिवस हो, हीच तिथी, ही रात\nही अशीच होते बसले परि रतिक्लांत\nवळुनी न पाहता, कापित अंधाराला\nतो तारा तुटतो तसा खालती गेला\nहा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान\nत्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान\nही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे\nवर्षात एकदा असा जोगिया रंगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-problems-about-tractors-and-agril-impliments-marketing-12002?tid=127", "date_download": "2019-01-23T23:14:54Z", "digest": "sha1:GRXW7KJCB4MU44WIHQITXRZ6M5QF6GJR", "length": 21336, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, problems about tractors and agril impliments marketing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nट्रॅक्‍टर, कृषी अवजारे उत्पादकांची मनमानी\nट्रॅक्‍टर, कृषी अवजारे उत्पादकांची मनमानी\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nमजुरांचा तुटवडा आणि बैल सांभाळण्यातील चाऱ्यासह विविध अडचणी यामुळे शेतकरी यांत्रिकीकरणाचा पर्याय सहज स्वीकारताना दिसतात. महाराष्ट्रात प्रतिवर्षी साधारण ३० हजार पेक्षा जास्त ट्रॅक्‍टरची विक्री होते. बाजारामध्ये १५ एचपी पासून ६० एचपीपर्यंतची रेंज उपलब्ध आहे. एकूण कृषी अवजारांचा विचार केला असता ही बाजारपेठ ६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्‍यता आहे.\nमजुरांचा तुटवडा आणि बैल सांभाळण्यातील चाऱ्यासह विविध अडचणी यामुळे शेतकरी यांत्रिकीकरणाचा पर्याय सहज स्वीकारताना दिसतात. महाराष्ट्रात प्रतिवर्षी साधारण ३० हजार पेक्षा जास्त ट्रॅक्‍टरची विक्री होते. बाजारामध्ये १५ एचपी पासून ६० एचपीपर्यंतची रेंज उपलब्ध आहे. एकूण कृषी अवजारांचा विचार केला असता ही बाजारपेठ ६५० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्‍यता आहे.\nभारतात सर्व ट्रॅक्‍टर उत्पादकांची संघटना (ट्रॅक्‍टर्स मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन, TMA) असून, संघटनेच्या वार्षिक २-३ बैठका पार पडतात. यात दरवेळी फक्त ट्रॅक्‍टरच्या किंमती वाढवण्याविषयी चर्चा होते. सरकारकडून या उद्योगाला जाहीर झालेल्या सवलती व कमी झालेले कर इ. घटकांचा फायदा सरळ शेतकऱ्यांना देण्याविषयी चर्चा झालेली फारशी ऐकिवात नाही. साधारण ५-६ वर्षांपूर्वी अशाच मनमानी पद्धतीने सिमेंट उत्पादक संघटनेने सिमेंटचे दर वाढवले होते. सिमेंटचे सर्वात मोठे ग्राहक सरकारच असल्यामुळे सिमेंट उत्पादकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. वेळप्रसंगी पाक व चीनमधून सिमेंट आयातीची तयारी केंद्र सरकारने दर्शविली होती. मात्र, येथे शेतकरी हाच प्रमुख ग्राहक असल्यामुळे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसते. मागील काळात लोखंडाचे दर कमी झाले असूनही ट्रॅक्‍टर, ट्रेलर व अवजारे उत्पादकांनी दर कमी केल्याचे दिसत नाही. उलट दर कमी होणार नाहीत, याचा पूर्ण खबरदारी घेतली होती.\n१ जुलै २०१७ पासून जीएसटी (वस्तू, सेवा कर) प्रणाली अस्तित्वात आली. ट्रॅक्‍टर्स व कृषी औजारावर १२ टक्के जीएसटी कर आकारला जातो. या करप्रणाली पूर्वी केंद्रीय उत्पादन शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय विक्रीकर व राज्यांचा विक्रीकर इत्यादी सर्व मिळून २२ टक्क्यांच्या आसपास कर आकारणी होत होती. ट्रॅक्‍टर उत्पादक कंपन्यांसाठी कर २२ टक्‍क्‍यावरून १२ टक्के होऊनसुद्धा किंमतीत कोणतीही कपात केलेली दिसत नाही. या कमी झालेल्या करांचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कोणताही दिलासा अथवा थेट लाभ मिळू दिलेला नाही. यावर केंद्र व राज्य सरकारचे नियंत्रण अथवा लक्ष दिसत नाही. वास्तविक यात शासनाने लक्ष घालून, दर कमी करून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वेळप्रसंगी न ऐकणाऱ्या कंपन्यांना महाराष्ट्रात विक्रीसाठी बंधने आणण्याची तंबी देतानाच तीव्र कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल.\nमागील दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्रात ट्रॅक्‍टर उत्पादक कंपन्यांना राज्य सरकारकडून रु. २० कोटींच्या आसपास कर सवलत दिली गेली. त्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचला की नाही, हे पाहणे राज्य शासनाचे काम आहे. त्याच बरोबर जबाबदार विरोधी पक्षांनीही यात लक्ष घातले पाहिजे.\nअन्य राज्यामध्ये (विशेषतः उत्तरेकडील) ट्रॅक्‍टर्सच्या किंमती टीएमए कडून जाणीवपूर्वक कमी ठेवल्या जातात. त्यासाठी ही राज्ये गरीब असल्याचे कारण दिले जाते. त्या राज्यांतील ट्रॅक्टरच्या किंमती महाराष्ट्र राज्यापेक्षा रु. २०००० ते २५००० पर्यंत कमी असतात. महाराष्ट्रात किंमती जास्त का आकारल्या जातात, याचे कोणतेही उचित कारण अथवा उत्तर ट्रॅक्‍टर उत्पादकांकडे नाही.\nनवीन जीएसटी कर प्रणालीमध्ये ट्रॅक्‍टर ऑईल व लुब्रीकंट यावर १८ टक्के कर आकारणी होते. स्पेअर्सवर १२ ते २८ टक्केपर्यंत कर आकारणी होते. तरी जीएसटी कौंसिलने हे कर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.\nराज्य व केंद्र सरकार ट्रॅक्‍टर व कृषी अवजारांना कृषी यांत्रिकी अभियानाअंतर्गत सवलती देत असते. हा तसा स्तुत्य उपक्रम आहे. मात्र, करासह सर्व सवलती प्रत्यक्ष व थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचतात की नाही, याचाही राज्यशासनाने विचार केला पाहिजे.\nट्रॅक्‍टर शेतीमध्ये चालणारे वाहन आहे. परिणामी अपघातांचे प्रमाणही व्यावसायिक वाहनांच्या तुलनेने अत्यल्प आहे. मात्र, ट्रॅक्‍टरच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सची रक्कम रु. ७८०० च्या आसपास आहे. पूर्ण विमा रु. १० हजारांपेक्षा जास्त आहे. या विम्यावरही १८ टक्के जीएसटी आकारला जातो. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना इन्शुरन्स व करामध्ये कशाप्रकारे सवलत देता येईल, याचा विचार करावा.\nसंपर्क : मनोहर जगताप, ९८२२२९१७१०\n(लेखक कृषी अभियंता असून, ट्रॅक्‍टर व अवजारे विक्रीच्या व्यवसायात २३ वर्षांपासून कार्यरत आहेत.)\nमहाराष्ट्र अवजारे equipments शेती farming इन्शुरन्स\nजळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये\nजळगाव ; कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.२३) आल्याची (अद्रक) ३६ क्विंटल आवक झाली\nप्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे...\nपरागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नस\nपाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने\n`म्हैसाळ`च्या आवर्तनात आता शून्य गळती\nसांगली : म्हैसाळ योजनेच्या येणाऱ्या आवर्तनात शून्य गळतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nटोमॅटोमध्ये आणता येईल तिखटपणामिरचीचा तिखटपणा त्यातील कॅपासिसीन या घटकांमुळे...\nहळद शिजविण्यासाठी वापरा बॉयलरकाढणीनंतर हळदीवर ४ ते ५ दिवसांमध्येच शिजविण्याची...\nधान्यांच्या तात्पुरत्या साठवणीचे...अन्नधान्यांचे उत्पादन हे हंगामी होऊन साधारणपणे...\nशून्य मशागत... नव्हे, निरंतर मशागतीची...कोणत्याही पिकापूर्वी मशागत झालीच पाहिजे, हा...\nशेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत...औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी...\nगव्हाच्या काडाचा भुसा करण्यासाठी भुसा...राहिलेल्या काडापासून भुसा मिळवण्यासाठी भुसा...\nपाणी बचत, दर्जेदार उत्पादनासाठी मल्चिंग...पॉलिथिन कागद आच्छादनासाठी वापरल्याने पिकासोबत...\nशाश्वत सिंचनासाठी जलपुनर्भरणाच्या...पुनर्भरण न करता भूजलाचा उपसा करत राहिल्यास फार...\nपीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...\nबटाटा स्टार्चपासून विघटनशील प्लॅस्टिकची...प्लॅस्टिकचा वापर सातत्याने वाढत असून, त्यातून...\nकेळी खोडापासून धागानिर्मिती तंत्रकेळी झाडाचे खोड, पानांचा उपयोग धागा...\nशेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...\nहरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...\nगूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...\nजलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...\nयोग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...\nशेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...\nबॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....\nछोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...\nपेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%AC-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-23T23:11:35Z", "digest": "sha1:26Q4U5IUH72JCI4XGCRTP3F4SQF5ZIT5", "length": 8996, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आशियाई स्पर्धा : १६ वर्षीय सौरभ चौधरीने घेतला सुवर्णवेध, अभिषेकला कांस्य पदक | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआशियाई स्पर्धा : १६ वर्षीय सौरभ चौधरीने घेतला सुवर्णवेध, अभिषेकला कांस्य पदक\nजकार्ता: भारटाला नेमबाजी क्रीडा प्रकारात आणखी पदक मिळाले आहे. भारतीय नेमबाज खेळाडू सौरभ चौधरी याने सुवर्णवेध घेतला आहे. भारतीय नेमबाज खेळाडू सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांनी १० मी एअर पिस्तुल विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. पात्रता फेरीमध्ये सौरभने ४७७ गुणांची कमी करात पहिले स्थान पटकावले होते.\nअंतिम फेरीत नेमबाजीच्या दोन फेऱ्या झाल्या तेव्हा सौरभ चौधरी दुसर्या क्रमांकावर होता तर अभिषेक वर्मा हा चौथ्या क्रमांकावर होता. सौरभने १०१. ४ गुण मिळवले तर अभिषेकने ९९. ४ गुण मिळवले होते. त्यानंतर एलिमिनेशन सुरु झाले.\nएलिमिनेशनमध्ये सौरभ खाली घसरला १३९.४ आणि तिसऱ्या क्रमांकावर आला आणि अभिषेकने देखील संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले. तिसऱ्या एलिमिनेशनमध्ये अभिषेकने प्रगती केली आणि तो १६० गुणांसह दुसर्या क्रमांकावर पोचला तर सौरभ १५९. ४ गुणांसह तिसर्या क्रमांकावर स्थिर राहिला.\nचौथ्या एलिमिनेशन पर्यंत चार नेमबाज बहेफेकले गेले आणि चार राहिले त्यात पुन्हा सौरभ दुसर्या क्रमांकावर काबीज झाला. त्याने १८० गुण मिळवले. तर अभिषेकची १७८. ९ गुणांसह तिसर्या स्थानावर घसरण झाली.\nयानंतर १६ वर्षीय भारतीय सौरभ चौधरीने सुवर्ण पदक जिंकले तर अभिषेकने कांस्य पदकाला गवसणी घातली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘चानू’ वरील बंदी अखेर हटवली\n#NZvIND : न्यूझीलंडमध्ये भारतीय संघ खेळणार ‘1600’ वा सामना\nआशिया कप फुटबाॅल 2019 : ओमानला हरवत ईराण उपांत्यपूर्व फेरीत दाखल\nआयसीसी पुरस्कारात ‘विराट’चा बोलबाला\nरॅशफोर्ड हा प्रतिभावान खेळाडू – साऊथगेट\nबार्सिलोनाच्या विजयात मेस्सी चमकला\nअमन राज गोल्फ टूर्नामेंटचा विजेता\nकसबा पेठ रेंजर्स संघाचा विजय\nगुजरात दंगल प्रकरणात चौघांना जामीन\nबिहारची स्थिती युपी सारखी होऊ नये\nसेरेना ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर\nकॉंग्रेसने काढला हुकमी एक्का; प्रियांका गांधी-वढेरा अधिकृतपणे राजकारणात\nमांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा\nजिलेबी रस्त्यावर विनापरवाना विकल्यास अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई\nएकरकमी एफआरपी अन्‌ थकीत ऊसबिलाचे आंदोलन पेटणार\nवडूज-मुंबई एसटी बस अंभेरीमार्गे पूर्ववत करावी\nबाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Aurangabad-Soldier-martyr-in-Pakistan-firing-at-jammu-and-kashmir/", "date_download": "2019-01-23T22:02:22Z", "digest": "sha1:EH2C7ECGTZ3IG7VFBUEC7JBIWERUJWOF", "length": 3668, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाकिस्‍तानच्या गोळीबारात औरंगाबादचा जवान शहीद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › पाकिस्‍तानच्या गोळीबारात औरंगाबादचा जवान शहीद\nपाकिस्‍तानच्या गोळीबारात औरंगाबादचा जवान शहीद\nजम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटीमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या फकिराबादवाडीचा जवान शहीद झाला आहे. किरण थोरात (वय, २१) असे शहीद झालेल्‍या जवानाचे नाव आहे.\nकाल(दि. ११ एप्रिल) दुपारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूंछ जिल्ह्यातल्या कृष्णा घाटीमध्ये पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. यावेळी या भागात गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. यामध्ये थोरात गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना वीरमरण आलं.\nदरम्‍यान, सोमवारीही पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले.\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nबाहेरचा रस्ता दाखविलेले पवार काँग्रेसबरोबर असल्याचा खेद : नरेंद्र मोदी\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nआर्थिक दुर्बलांना रेल्वे मंत्रालय देणार नोकर्‍या\nकेमिकल हल्ल्याचा एटीएसकडून पर्दाफाश\nमराठा आरक्षण स्थगितीस नकार\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप एकत्र करा :सेनेची अट\nदुष्काळी भागात लवकरच चारा छावण्या सुरू होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/new-pawar-senses-1977-situation-says-ready-unite-opposition-parties-4111/", "date_download": "2019-01-23T22:21:01Z", "digest": "sha1:OFCI5R2N3BK7452IPBZYJBFALDYQRHRW", "length": 6945, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सर्व विरोधीपक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव अटळ - शरद पवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसर्व विरोधीपक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव अटळ – शरद पवार\nमुंबई : सध्या देशात सरकारचे एकखांबी नेतृत्व चालत असून, या विरोधात सर्व विरोधक एकवटत आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर 1977 मध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी विरोधकांनी इंदिरा गांधीचे सरकार कोसळवले होते. सध्या 1977 सारखीच परिस्थिती झाली असून, विरोधक एकत्र आल्याने सरकारचा पराभव निश्चित आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती…\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री…\nते पुढे बोलताना म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकांत दहा पैकी 9 जागी भाजपा पराभूत झाली. त्यामुळे बदलत चाललेले जनमत लक्षात घेऊन आता समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली पाहिजे, आणि ही विरोधकांसाठी मोठी गोष्ट आहे. जर सर्व विरोधक एकत्र आल्यास भाजपचा पराभव अटळ आहे.\nकॉंग्रेसवर गऱ्हळ ओकताना नरेंद्र मोदींच्या मनातील भिती दर्शवते; ५६ इंचाची छाती २३…\nनैराश्यापोटी सरकारवर बेछूट आरोप करतात; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची विरोधकांवर…\nशिवसेना-भाजप म्हणजे ‘खाया पीया कुछ नहीं ग्लास तोडा बारा आना’…\nमंत्रिमंडळ निर्णय : दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारची नवी योजना\nफर्ग्युसन कॉलेज होणार आता फर्ग्युसन युनिव्हर्सिटी \nमुंबई : पुण्यातील जुने व प्रख्यात फर्ग्युसन कॉलेज स्वायत्त संस्थेचे फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये रुपांतर करण्यास…\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना…\nराष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा रायगडावरुनच का\nउद्धव ठाकरे लाचारी पत्करून सरकारमध्ये\nनवलेंना दणका ; सिंहगडच्या विश्वस्थ पदावरून हटवले\nआई सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल ; मुंडे साहेबांच्या बहिणीची खंत\nगटबाजीच्या विळख्यात सापडलेल्या माढ्याचा तिढा सुटला; मोहिते-पाटीलांना उमेदवारी\nपंकजा मुंडे मंत्रिपद सोडा , तुमच्या वडिलांना तुमच्याच साथीदारांनी मारलंय – निरुपम\n पंतप्रधान पदासाठी शिवसेनाचा ‘या’ भाजप नेत्याला पाठींबा\nशरद पवार यांना शेतकऱ्यांची जाण आहे म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे - निलेश लंके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547584415432.83/wet/CC-MAIN-20190123213748-20190123235748-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}