{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-01-16T16:03:21Z", "digest": "sha1:XGBMJCBJW3LLJIG6RQ23IEDUQWJFPGJK", "length": 11968, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्राच्यविद्या - विकिपीडिया", "raw_content": "\nअसे म्हणतात कि यासारखेच आहे\nप्राच्यविद्या म्हणजे भारत आणि पौर्वात्य संस्कृती व समाज यातील गणित, व्याकरण, काव्य, चिकित्सा यांचा अभ्यास होय. काहीवेळा हा शब्द भारतविद्या आणि संस्कृतविद्या अशा अर्थानेही वापरला जातो. तथापि हे सर्व भिन्न आहेत. महाराष्ट्रात ठाणे येथे एक प्राच्यविद्या अभ्यास संस्था आहे. तसेच पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर कार्यरत आहे. त्याचे संस्थापक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे एक मराठी प्राच्यविद्या अभ्यासक होते. तसेच मधुकर ढवळीकर हे ही प्राच्यविद्या संशोधक होते.[१]\nप्राच्यविद्या विश्व संमेलनाप्रसंगी भारतात प्रकाशित झालेले भारतीय पोस्टाचे तिकिट\n१ कोश आणि पुस्तके\n३ हे ही पहा\nप्राच्यविद्या आणि धर्मपरंपरा (प्रकाशक साप्ताहिक विवेक)\nश्री उम्मेद प्राच्य विद्या ग्रन्थमाला, महाराजा मानसिंह पुस्तक प्रकाश, जोधपुर\nविद्या भवन प्राच्य विद्या ग्रन्थ माला, चौखम्बा विद्याभवन वाराणसी\nनृत्यरत्नकोश राजस्थान प्राच्यविद्या प्रतिष्ठान जोधपुर राजस्थान सरकार द्वारा\nराजस्थान प्राच्यविद्या प्रतिष्ठान जोधपुर राजस्थान सरकार द्वारा स्थापित\nप्राच्य विद्या प्रतिष्ठान उदयपुर\nदाधीच आचार्य प्राच्य विद्या उत्थान संघ हॉर्वर्ड कॅलिफोर्निया\nराजा भर्तहरी प्राच्य विद्या शोध संस्थान, उज्जैन मध्यप्रदेश\nप्राच्य विद्या शोध संस्थान उज्जैन मध्यप्रदेश\nअखिल भारतीय प्राच्य विद्या संस्थान ब्यावर\nराजेश्वरी प्राच्यविद्या शोधसंस्थान वाराणसी\nबृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद, महाराष्ट्र\nडॉ. गोस्वामी गिरधारी लाल शास्त्री प्राच्य विद्या प्रतिष्ठानम दिल्ली\nभोगीलाल लहेरचन्द प्राच्यविद्या संस्थान दिल्ली\nकाशी हिन्दू विश्वविद्यालय प्राच्य विद्या विभाग\nसंपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय प्राच्यविद्या केंद्र\nभांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर\n^ admin. \"पुणे: प्राच्यविद्या संशोधक मधुकर ढवळीकर यांचं निधन, श्रीकांत बहुलकर यांची श्रद्धांजली\" (MR मजकूर). 2018-07-10 रोजी पाहिले.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पण चित्र नसलेली पाने\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १७:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-maharashtra-news-leopard-attack-vani-news-54265", "date_download": "2019-01-16T17:01:37Z", "digest": "sha1:JUOVXWV6LONSRBWI7SLBA36UQ5ULTBDF", "length": 13623, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news maharashtra news leopard attack vani news नाशिक जिल्ह्यात बिबट्यामुळे घबराट; हल्ल्यात बकरी ठार | eSakal", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात बिबट्यामुळे घबराट; हल्ल्यात बकरी ठार\nबुधवार, 21 जून 2017\nनाशिक जिलह्यातील दिंडोरी तालुक्‍यातील वणी गावाच्या जवळ असलेल्या एकलहरे येथील परिसरात गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांना बिबटा आढळून येत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.\nवणी (नाशिक) : नाशिक जिलह्यातील दिंडोरी तालुक्‍यातील वणी गावाच्या जवळ असलेल्या एकलहरे येथील परिसरात गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांना बिबटा आढळून येत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास एका बिबट्याने मळ्यातील गोठ्यात बांधलेल्या एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना समोर आली आहे.\nएकलहरे परीसरात महिनाभरापासून शेतकऱ्यांना वेगवेगळया ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत असून याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे कळविले आहे. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अशोक नामदेव पवार यांच्या मळ्यातील गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला चढविला. यावेळी शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याचे लक्षात येताच अशोक पवार व घरातील लोकांनी आरडाओरड केली असता, बिबट्या पळून गेला. दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी जागीच ठार झाली. याबाबत वनविभागास घटनेची माहिती दिली असून आज (बुधवार) दुपारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची भेट देऊन पंचनामा केला आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण असून पावसानंतर शेतीची कामे सर्वत्र सुरु असल्याने वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी शिवसेनेच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा संगिता राऊत, सामाजिक कार्यकर्ते वामन राऊत, अशोक पवार यांनी केली आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा ः\nजिल्हा बँकांना केंद्राचा दिलासा; जुन्या नोटा घेणार​\nसोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nयोगासनांमुळे जग भारताबरोबर जोडले गेले: मोदी\nकर्णधाराला माझ्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप; कुंबळेंचा राजीनामा\nधोनी, युवराजबाबत निर्णय घेण्याची वेळ : द्रविड\nरुग्णवाहिकेसाठी रोखला राष्ट्रपतींचा ताफा​\nसंपूर्ण सातबारा कोरा करण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मागणी\nहीच का ती 'ऐतिहासिक' कर्जमाफी\n#स्पर्धापरीक्षा - 'हार्ट ऑफ एशिया' परिषद\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nपतंग उडवताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू\nजेलरोड : पतंग उडवताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू...\nनगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना अटक\nनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर यांना काल (सोमवार) नाशिक कारागृहातून ताब्यात घेत अटक केली....\nसरकारचे शेवटचे वर्ष उजाडले तरी भूसंपादनाचीच चर्चा\nनाशिक - मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनावरच अजूनही चर्चा सुरू आहे. सोमवारी (ता. १४) सहव्यवस्थापकीय...\nवाढीव गुण पदरी पाडण्यासाठीच्या प्रस्तावाला मिळाली मुदतवाढ\nयेवला - कला, संगित, नृत्य, नाट्य या कलांचे विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे वाढीव गुण पदरी पाडून घेण्यासाठी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रस्ताव द्यावा...\n‘बेस्ट’ असूनही बेवारस (अग्रलेख)\nसर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/contactus", "date_download": "2019-01-16T16:44:59Z", "digest": "sha1:FSR73DJ6IOZXHAKSZTYRTBIADSRWIBWV", "length": 3118, "nlines": 72, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nप्रा. गणेश पोकळे ( मुख्य संपादक )\nवसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\n+91 ०२४४२-२२०६२१ - Office\nप्राचार्य डॉ.नामदेव सानप (कार्यकारी संपादक)\nप्रा.बप्पासाहेब हावळे (वृत्त संपादक)\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/Agriculture-Department-employees-soon-promotions/", "date_download": "2019-01-16T16:07:12Z", "digest": "sha1:ZO7LLR65WIITTE3BOYY4HAPB6RNZCQJA", "length": 4228, "nlines": 30, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘कृषी’तील कर्मचार्‍यांना लवकरच पदोन्‍नती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘कृषी’तील कर्मचार्‍यांना लवकरच पदोन्‍नती\n‘कृषी’तील कर्मचार्‍यांना लवकरच पदोन्‍नती\nकला, क्रीडा क्षेत्रातही नैपुण्य मिळविणार्‍या कृषी खात्यातील खेळाडूंना बढत्या व 336 कर्मचारी व अधिकारी यांना पदोन्‍नती देण्यात येतील, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.\nकृषी विभागांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता येथील पोलिस परेड ग्राऊंडवर आयोजित राजस्तरीय कला, क्रीडा महोत्सवाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. सोमवारपर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत 34 जिल्ह्यांतील संघांनी सहभाग घेतला आहे.\nना. खोत म्हणाले, कृषी खात्याने या घटकाचे संरक्षण करण्याची गरज आहे. जे खेळाडू पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावतील त्यांना बढती देण्यात येईल.\nकृषी आयुक्‍त सचिंद्र प्रतापसिंह म्हणाले, कोणत्याही खेळात हार, जित असते, पण प्रत्येकाने खिलाडू वृत्ती जपावी. यावेळी कुस्ती प्रशिक्षक राम सारंग, कबड्डीपटू तुषार पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमास संचालक विजयकुमार इंगळे, संचालक शरद पोकळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेचे संयोजन विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांबाळे, विभागीय अधीक्षक उमेश पाटील, कृषी पर्यवेक्षक संघटना अध्यक्ष अतुल जाधव, संतोष पाटील करत आहेत.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Bhumiputra/Fertigation-Use-of-modern-technology/", "date_download": "2019-01-16T17:00:54Z", "digest": "sha1:SYADALCP7CFCYZYKMHOYPE2ZTYWOOPVV", "length": 7875, "nlines": 44, "source_domain": "pudhari.news", "title": " फर्टिगेशन का आवश्यक? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Bhumiputra › फर्टिगेशन का आवश्यक\nउपलब्ध पाण्याच्या नियोजनाची गरज लक्षात घेता ठिबक, तुषार आणि सुक्ष्म फवारा सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतकर्‍यांनी सुरू केला. खतांच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन आता खतांच्या कार्यक्षम वापराची गरज निर्माण झाली आहे. ही गरज सिंचनातून खते म्हणजेच फर्टिगेशन या तंत्रामुळे पूर्ण होऊ शकणारी आहे.\nज्याद्वारे ठिंबक सिंचनातून उभ्या पिकांना खते पुरविली जातात, त्यालाच फर्टिगेशन किंवा सिंचनातून खते असे म्हणतात. सिंचनातून वापरातून वापरात येणारी खते सहज विरघळणारी असतात. अशा खतांचे प्रमुख दोन प्रकार असतात.\n• द्रवरूप खते : अशा खतांमध्ये मुख्य पोषक द्रव्यांबरोबर सुक्ष्म अन्‍नद्रव्येही आढळतात. अशी खते पिकांच्या वेगवेगळ्या अवस्था लक्षात घेऊन तयार केली जातात.\n• घनरूप खते : घनरूप असणारी ही खते पाण्यात पूर्णपणे विरघळणारी असतात. अशा खतांमध्ये दोन किंवा अधिक मुख्य आणि सुक्ष्म पोषक द्रव्ये सामाविष्ट केलेली असतात.\nआधुनिक सिंचनातून खते वापरण्याचे तंत्र आपल्या शेतकर्‍यांना नवे आहे. अगदी मोजकेच शेेतकरी या पद्धतीचा अवलंब करत असताना आढळतात. सिंचनातून द्यावयाची द्रवरूप खते भारतात फारच कमी प्रमाणात तयार केली जातात. बहुतेक करून अशी खते परदेेशातून आयात केली जातात. परंतु, अलीकडे सिंचनातून द्यावयाची घनरूप खते आपल्या देशात वापरण्यास सुरुवात झाली आहे.\nसिंचनातून खते देण्याची फायदे :\n•पिकांची वाढीची अवस्था आणि त्यांच्या गरजेनुसार द्रवरूप खतांचा वापर केला असता उत्पादनात ठोस स्वरूपाची वाढ होते.\n• ठिंबक सिंचनाद्वारे खते दिल्याने पिकांना पाणी आणि पोषण द्रव्यांचा पुरवठा मुळांजवळ होतो. त्यामुळे पाण्याचा आणि पोषक द्रव्यांचा र्‍हास होत नाही.\n•द्रवरूप खतांच्या रूपाने मुख्य पोषणद्रव्यांचा आणि सुक्ष्म अन्‍नद्रव्यांना समतोल पुरवठा केला जातो.\n•द्रवरूप खते सिंचनातून दिली असता तीव्र द्रवाण सौम्य होते, त्यामुळे पिकांच्या मुळांवर त्याचा अनिष्ट परिणाम होत आहे.\n•द्रवरूप खते नियमित आणि कमी प्रमाणात वापरल्यामुळे जमिनीत अन्‍नद्रव्यांचा साठा कमी असतो आणि नियंत्रित असतो. त्यामुळे अती पावसाने निचर्‍याद्वारे किंवा जमिनीवरून जास्तीचे पाणी वाहून गेल्याने पोषकत्व जात नाही आणि खतांची एकूण 25 ते 30 टक्क्यांपर्यंत बचत होते.\n•कीटकनाशके आणि तणनाशके द्रवरूप खतात मिसळून दिल्याने मजूर, यंत्रसामुग्री आणि एकूणच अशी आर्थिक बचत होते.\n•हलक्या वालुकामय किंवा मुरमाड जमिनीत पिकांचे उत्पादन घेण्यासाठी खास व्यवस्थापनाची गरच असते, अशा स्थितीत सिंचनातून खते दिल्याने पिके उत्पादनात वाढ करता येते.\n•द्रवरूप खते देण्याच्या विशिष्ट पद्धतीने जमिनीचा पृष्ठभाग कठीण होत नाही.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/25289", "date_download": "2019-01-16T16:22:39Z", "digest": "sha1:US5RGCDQDNYZA4Q6CC266NPIUDMSOFIX", "length": 46674, "nlines": 225, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एक अविस्मरणीय सामना - आशुतोष०७११ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एक अविस्मरणीय सामना - आशुतोष०७११\nएक अविस्मरणीय सामना - आशुतोष०७११\n१९८३ मध्ये भारताने कपिलदेवच्या नेतॄत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर १९८५ साली सुनिल गावस्करच्या नेतॄत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियामध्ये झालेली मिनी वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा तेव्हा \"बेन्सन अ‍ॅन्ड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप\" म्हणून ओळखली गेली होती. हीच ती स्पर्धा ज्यात रवी शास्त्री \"चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स\" ठरला आणि त्याच्या पदरात ऑडी पडली.\nया स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे भारताने खेळलेला प्रत्येक सामना जिंकला. संपूर्ण स्पर्धेत भारताने फक्त २ झेल सोडले. कोणते ते या लेखात येतीलच ओघाने. स्पर्धेमध्ये भारताचे क्षेत्ररक्षण अगदी दॄष्ट लागण्याजोगे होते. स्पर्धेची सुरुवात भारत-पाकिस्तान सामन्याने झाली. याच स्पर्धेतला माझ्या दॄष्टीने झालेला अविस्मरणीय सामना म्हणजे उपांत्य फेरीतला भारत-न्यूझीलंड सामना. भारताने आधीचे सगळे सामने जिंकून उपांत्य फेरीत रुबाबात प्रवेश केला होता. भारताची उपांत्य फेरीपर्यंतची वाटचाल अशी झाली होती -\n१) भारत - पाकिस्तान मेलबर्न २०-फेब्रुवारी-१९८५\nभारत ६ विकेट्सनी विजयी\n२) भारत - ईंग्लंड सिडनी २६-फेब्रुवारी-१९८५\nभारत ८६ धावांनी विजयी\n३) भारत - ऑस्ट्रेलिया मेलबर्न ०३-मार्च-१९८५\nभारत ८ विकेट्सनी विजयी\nभारताची उपांत्य फेरीत गाठ पडणार होती न्यूझीलंडशी, ५ मार्च १९८५ रोजी सिडनी येथे. क्षेत्ररक्षण,गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही आघाड्यांवर न्यूझीलंड आपल्यापेक्षा सरसच होते. एक नजर न्यूझीलंडच्या संघावर टाकून बघा म्हणजे क्ळेल.\nजॉन राईट, फिल मॅकईवान, जॉन रीड, मार्टिन क्रो, जेफ हॉवर्थ(कप्तान), जेरेमी कोनी, इयान स्मिथ, रिचर्ड हॅडली, मार्टिन स्नेडन, लान्स केर्न्स, इयान चॅटफिल्ड\nरवी शास्त्री, श्रीकांत, अझरुद्दीन, वेंगसरकर, मोहिंदर अमरनाथ, सुनिल गावस्कर(कप्तान), कपिलदेव, सदानंद विश्वनाथ, मदनलाल, रॉजर बिन्नी, शिवरामकॄष्णन\nभारताने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामन्याची सुरुवातही सनसनाटी झाली, कपिलदेवच्या पहिल्या षटकातल्या तिसर्‍याच चेंडूवर सलामीवीर जॉन राईट शून्यावर यष्टीमागे झेल देऊन परतला. न्यूझीलंड १ बाद ०. संपूर्ण स्पर्धेत भारताने प्रतिस्पर्ध्याची सलामीची जोडी लवकर फोडण्यात नेहमीच यश मिळवलं. या स्पर्धेत भारतीय यष्टीरक्षक होता सदानंद विश्वनाथ. या पठ्ठ्याने एकही झेल सोडला तर नाहीच शिवाय एकही बाय दिली नाही. हा ही एक विक्रमच. (सदानंद विश्वनाथ परत भारतीय संघात कधीच खेळला नाही आणि कुठे गायब झाला देव जाणे). जॉन रीड आणि फिल मॅकइवान यांनी हळूहळू धावसंख्या वाढवायला सुरुवात केली. न्यूझीलंडची दुसरी विकेट १४ धावांवर पडली. मॅकिवान झे, स. विश्वनाथ गो. बिन्नी ९.\nत्यानंतर आलेल्या मार्टिन क्रोला देखील फारसा टिकाव धरता आला नाही. तोही ९ धावा करुन मदनलालच्या गोलंदाजीवर अझरच्या हाती झेल देउन बाद झाला. मागोमाग कप्तान जेफ हॉवर्थ देखील दुर्दैवीरित्या धावचीत झाला. हॉवर्थने शास्त्रीचा चेंडू हलकेच फाईन लेगच्या दिशेने मारला आणि १ धाव घेउन दुसर्‍या धावेसाठी परत फिरला. धावता धावता त्याच्या उजव्या पॅडचा बंद सुटला, त्यामुळे त्याचा वेग मंदावला. तोपर्यंत कपिलचा थ्रो विश्वनाथच्या हातात आला होता आणि त्याने चपळाईने हॉवर्थला धावचीत केले. तेव्हा थर्ड अंपायर हा प्रकार अस्तित्वात नव्हता पण तरीसुद्धा स्क्वेअर लेगला असलेल्या अंपायर मॅककॉनेल यांनी हॉवर्थला धावचीत दिलं. अ‍ॅक्शन रीप्ले मध्ये हॉवर्थची बॅट जवळपास ६ इंच क्रीझबाहेर होती.\nन्यूझीलंड ४ बाद ६९.\nजेरेमी कोनी आणि जॉन रीड यांनी मग न्यूझीलंडच्या धावसंख्येला आकार द्यायचा प्रयत्न केला पण रवी शास्त्रीच्या कामचलाऊ फिरकीने कोनी, रीड आणि रिचर्ड हॅडली यांना पाठोपाठ बाद केल्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ७ बाद १५१ झाली. लान्स केर्न्सने हाणामारीच्या षटकात ३३ चेंडूत ३९ धावा कुटल्या. न्यूझीलंडच्या डावाच्या शेवटच्या म्हणजे ४९ व्या षटकाअखेरीस न्यूझीलंडची अवस्था ९ बाद २०४ होती. कपिलदेवच्या ५० व्या षटकातले पहिले ३ चेंडू निर्धाव गेले. ४था चेंडू केर्न्सने स्क्वेअर लेग सीमरेषेच्या दिशेन उंच मारला तो थेट श्रीकांतकडे. इतका सरळसोट आलेला झेल श्रीकांतने सोडला त्यामुळे २ धावा न्यूझीलंडच्या खात्यात वाढल्या. हा झेल सोडल्यानंतर कॅमेरा गावस्करच्या चेहर्‍यावर होता तेव्हा गावस्करच्या चेहर्‍यावरील भाव बरेच काही बोलून गेले. वर लिहिल्याप्रमाणे भारताने पूर्ण स्पर्धेत जे २ झेल सोडले हा त्यातला एक आणि दुसरा ऑस्ट्रेलियाविरुद्ध अझरुद्दीनने बिन्नीच्या गोलंदाजीवर वेन फिलिप्सचा. न्यूझीलंड ९ बाद २०६. समोर केर्न्ससारखा आडदांड कर्दनकाळ फलंदाजीला. ५ वा चेंडू परत निर्धाव गेला आणि ६ वा चेंडू केर्न्सने परत तोच फटका अगदी त्याच पद्धतीने परत श्रीकांतकडेच मारला, ह्यावेळेस मात्र श्रीकांतने चूक केली नाही. शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंड सर्वबाद २०६.\n२०७ धावांच लक्ष्य घेउन शास्त्री आणि श्रीकांत ही भारताची सलामीची जोडी मैदानात उतरली. रिचर्ड हॅडली आणि इयान चॅटफिल्ड या किवींच्या तेज दुकलीचा पहिला स्पेल इतका अचूक होता की श्रीकांतसारख्याची तलवार एकदम म्यान झाली. एकाही चौकाराची नोंद न करता २८ चेंडूत श्रीकांतने फक्त ९ धावा केल्या आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्याजागी आलेला अझरुद्दीन तर इतक्या अचूक गोलंदाजीसमोर सुरुवातीपासूनच चाचपडत होता. मग धावा काढणं तर दूरची गोष्ट झाली. भारताच्या २० व्या षटकांत कशाबशा ५० धावा फलकावर लागल्या. हॅडली, चॅटफील्ड,स्नेडन आणि केर्न्स यांनी एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी कशी करावी याचा उत्कॄष्ट पुरावा सादर केला. या चौघांनी शास्त्री आणो अझर यांना पुरतं जखडून ठेवलं होतं.\nचॅटफिल्ड तर एकदिवसीय सामन्यातला आदर्श गोलंदाज. धावा देण्यात महाकंजूष. हॅडलीबाबत काय बोलणार स्नेडन आणि केर्न्स यांचे कटर्स भन्नाट पडत होते. Required run rate तर प्रत्येक षटकामांगे वाढत होता. शेवटी अझर ५४ चेंडूत २४ धावा करुन केर्न्सला उंच फटकावण्याच्या नादात बाद झाला. भारताचा धावफलक २५ षटकांत ७३ धावा इतका केविलवाणा होता. शास्त्रीच्या जोडीला आता कर्नल वेंगसरकर मैदानात उतरला. धावांचा वेग हळूहळू वाढू लागला पण दुसर्‍या बाजूला शास्त्री नेहमीप्रमाणे कुथत होता.\n८४ चेंडू खेळून केवळ २ चौकारांनिशी ५३ धावा करणार्‍या शास्त्रीला हॅडलीने बाद करुन त्याचे हाल संपविले. भारत ३० षटकांत ३ बाद १०२ धावा. यावेळेस गावस्करने मोहिंदर अमरनाथ किंवा स्वतः न येता कपिलदेवला बढती देउन पाठविले. त्याचा हा जुगार चांगलाच यशस्वी ठरला. कपिलने आल्या आल्या हॅडलीला स्क्वेअर ड्राईव्हचा चौकार मारुन आपला इरादा स्पष्ट केला. शास्त्री आणि अझर या दोघांना मिळून ३० षटकांपर्यंत केवळ चारच चौकार मारता आले होते यावरुन किवी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण किती अचूक होतं याची पुरेशी कल्पना येऊ शकेल. वेंगसरकर आणि कपिलदेव यांनी मग खेळाची सूत्रे आपल्या हातात घेतली. शक्य होईल तेव्हा १-२ धावा पळून काढण्यात कुचराई केली नाही. खराब चेंडूंना सीमारेषा दिसू लागली. धावफलक हलता ठेवण्यात दोघांनाही यश आले. वेंगसरकरच्या फलंदाजीच्या दर्जाबाबत प्रश्नच नव्हता पण कपिलनेपण परिस्थिती ओळखून जबाबदारीने फलंदाजी केली. त्यावेळेस आततायीपणा केला असता तर मॅच परत न्यूझीलंडच्या हातात जाण्यास वेळ लागला नसता. दोघांच्या धावा काढण्याच्या सातत्यामुळे आधी धोकादायक वाटणारी किवी गोलंदाजी आता एकदम सामान्य वाटू लागली. अझर, शास्त्री आणि श्रीकांत जिथे धावा काढण्यासाठी चाचपडत होते तिथेच या दोघांनी आपला दर्जा सिद्ध करत धावा कशा काढाव्यात याचं सुरेख प्रात्यक्षिक दिलं. वेंगसरकर आणि कपिलदेव यांनी वैयक्तिक अर्धशतकं पण पूर्ण केली. ३० व्या षटकांत फक्त १०२ धावा होत्या तिथे ४३व्याच षटकांत २०७ धावा करुन दोघांनी सामनाही जिंकून दिला. वेंगसरकरने ५९ चेंडूत ६३ धावा तर कपिलने ३७ चेंडूत ५४ धावा फटकावल्या.\nकपिलने रिचर्ड हॅडलीच्या नवव्या षटकांत विजयी धाव घेतल्यानंतर गावस्करने पॅव्हेलियनमधून धावत येउन मैदानावरच कपिल आणि वेंगसरकरला मिठी मारली. या दोघांनी शांत चित्ताने परिस्थितानुसार जो खेळ केला त्याला तोड नव्हती. या विजयामुळे भारत अंतिम फेरीत दाखल झाला.\nअंतिम फेरीत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ८ विकेट्सनी पराभूत करुन \"बेन्सन अ‍ॅन्ड हेजेस\" कप जिंकला. याच स्पर्धेत रवी शास्त्री \"चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स\" ठरला आणि ऑडी गाडीचा मानकरी ठरला.\nविश्वकरंडक मायबोली विशेषांक मे २०११\nऐ वॉव. मस्तच.. डाऊन द मेमरी\nऐ वॉव. मस्तच.. डाऊन द मेमरी लेन\n१९८३ आणि ८५ चं एवढं आठवतंय\n१९८३ आणि ८५ चं एवढं आठवतंय म्हणजे धन्य आहे\n१९८३ साली आमच्याकडे टीव्ही\n१९८३ साली आमच्याकडे टीव्ही नव्हता. मॅच बघायची असेल आणि ती टीव्हीवर दाखविली जात असेल तर वरच्या मजल्यावर राहणार्‍या बिर्‍हाडकरूंच्या टीव्हीवर ती पहायची, आणि जो काही स्कोअर असेल तो इमारतीत सगळ्यांना ओरडून सांगायचा असा दंडक असे\nमस्त लिहिलं आहे. आवडलं\nमस्त लिहिलं आहे. आवडलं\nसह्हीच मॅच बद्दल फारसं काही\nमॅच बद्दल फारसं काही आठवत नाही... फक्त शास्त्री आणि त्याची ऑडी तेव्हढी आठवत्येय\nमॅच बद्दल फारसं काही आठवत\nमॅच बद्दल फारसं काही आठवत नाही... फक्त शास्त्री आणि त्याची ऑडी तेव्हढी आठवत्येय>>>>> मलापण\nश्रीकांतने पहिला झेल सोडल्यानंतर गावस्करने त्याची जागा बदलली होती. परंतु ६ वा चेंडू केर्न्सने तो जिथे होता तिथेच मारला आणि श्रीकांतने तो झेल पकडला. असे पाहिल्याचे आठवते.\n>>> भारताच्या २० व्या षटकांत\n>>> भारताच्या २० व्या षटकांत कशाबशा ५० धावा फलकावर लागल्या.\nहा सामना जसाच्या तसा आठवतोय. जिंकायला २०७ धावा हव्या असताना शास्त्री आणि अझरूद्दीन अत्यंत हळू खेळून षटकात १ किंवा २ धावा काढत होते. २१ षटकानंतर भारत फक्त १ बाद ४७ पर्यंत पोहोचला होता. त्यावेळी भारताला २९ षटकात १६० धावा हव्या होत्या. वरवर पाहता हे आव्हान फारसे अवघड नव्हते, पण ज्या तर्‍हेने शास्त्री व अझरूद्दीन खेळत होते, ते पाहता हे लक्ष्य अशक्य वाटत होते. शास्त्रीच्या नावाने पाहणार्‍यांच्या तोंडातून असंख्य शिव्याशाप बाहेर पडत होते. शेवटी ते दोघे बाद झाल्यावर कपिल व वेंगसरकरने टोलेबाजी करून अर्धशतके झळकावली व सामना भारताला जिंकून दिला. कपिलने तर हॅडलीच्या एकाच षटकात ४ चौकार ठोकले होते.\n>>> मॅच बद्दल फारसं काही आठवत नाही... फक्त शास्त्री आणि त्याची ऑडी तेव्हढी आठवत्येय\nही स्पर्धा भारताने केवळ गोलंदाजांच्या जीवावर जिंकली. ५ पैकी ४ सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना भारताने प्रतिस्पर्ध्यांना ३ वेळा १७५ ते १८३ या धावसंख्येत रोखले होते, तर उपांत्य सामन्यात किवींना २०६ धावात रोखले होते. फक्त एकाच इंग्लंडविरूध्दच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून २३० धावा करून सामना जिंकला होता. उरलेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना लक्ष्य अतिशय कमी असल्याने शास्त्रीने अत्यंत कूर्मगती फलंदाजी करून ३ अर्धशतके केली. तसेच त्याने थोडे बळीही मिळविले होते. श्रीकांतने सुध्दा वेगवान ३ अर्धशतके केली होती. माझ्या दृष्टीने मालिकावीर श्रीकांत होता. परंतु तो मान शास्त्रीला मिळाला.\n>>> (सदानंद विश्वनाथ परत\n>>> (सदानंद विश्वनाथ परत भारतीय संघात कधीच खेळला नाही आणि कुठे गायब झाला देव जाणे).\nसदानंद विश्वनाथ हा अत्यंत उत्साही, चपळ व आक्रमक यष्टीरक्षक होता. तो फलंदाजांना अतिशय वेगाने धावबाद व यष्टीचित करत असे. भारताच्या या १९८५ च्या या बेन्सन अ‍ॅन्ड हेजेस स्पर्धेतल्या विजयात त्याच्या उत्साही कामगिरीचा मोठा वाटा होता. वारंवार अपील करून तो प्रतिस्पर्ध्याच्या फलंदाजांना वैताग देत असे.\nया मालिकेनंतर तो एकदम गायब झाला. १९८७ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरूध्दच्या ६ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याला अचानक ३ र्‍या सामन्यात घेण्यात आले. पहिले २ सामने भारत हरला होता. तिसरा सामना टाय झाला, परंतु भारताचे कमी गडी बाद झाल्याने भारताला विजयी घोषित करण्यात आले. नंतर भारत ही मालिका १-५ अशी हरला. या सामन्यानंतर मात्र तो परत कधीही दिसला नाही. त्याची जागा किरण मोरेने घेतली.\nया टाय सामन्याची एक मजेशीर आठवण आहे. शेवटच्या चेंडूवर पाकड्यांना विजयासाठी २ धावा हव्या होत्या. चेतन शर्मा गोलंदाजी करत होता. १९८५ मध्ये शारजामध्ये शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ४ धाव्या असताना चेतन शर्माच्या फुल्टॉस चेंडूवर जावेद मियांदादने षटकार मारून पाकड्यांना जिंकून दिला होता. त्या कटु आठवणी या सामन्याच्या वेळी ताज्या होत्या.\nशेवटचा चेंडू टाकण्याआधी गावसकरने चेतनला काहितरी सल्ला दिला. त्यानंतर धाव घेऊन चेतनने जो चेंडू टाकला तो आश्चर्य म्हणजे फुल्टॉस होता. त्या चेंडूवर फलंदाजाला एकच धाव घेता आली व दुसरी अशक्यप्राय धाव घेताना फलंदाज धावबाद झाला. धावसंख्येची बरोबरी झाल्याने व भारताचे कमी गडी बाद झालेले असल्याने भारत विजयी झाला. चेतन शर्मा १९८५ च्या शारजाच्या कटु अनुभवामुळे कोणत्याही परिस्थितीत फुल्टॉस चेंडू टाकणार नाही, अशा समजुतीत समोरील फलंदाज होता. गावसकरने हे बरोबर हेरून चेतनला फक्त फुल्टॉसच टाक हा सल्ला दिला. अचानक फुल्टॉस आल्यामुळे गोंधळलेल्या फलंदाजाला कशीबशी एकच धाव करता आली व भारताने सामना जिंकला.\nमास्तुरे, किती आठवतं तुम्हाला. मस्त असतात तुमचे अभिप्राय.\nआशुतोष मस्तच... फक्त ऑडीच\nआशुतोष मस्तच... फक्त ऑडीच आठवतेयं\nगावसकरने हे बरोबर हेरून चेतनला फक्त फुल्टॉसच टाक हा सल्ला दिला. >>> मास्तुरे अगदी अगदी... त्या वेळी स्केवर लेग वरून यष्ट्यांवर आलेल्या अप्रतिम थ्रो ने तो सामना टाय झाला होता.\nती संपूर्ण मालिका बघितली\nती संपूर्ण मालिका बघितली होती. शास्त्रीला ऑडी मिळणे हा एक विनोद दर्जेदार होता. तो सोडला तर खरच खूप मस्त मालिका झाली. विशेषतः श्रीकांतने मेलबोर्नवर (भारतातल्या पहाटे पहाटे) मारलेले सरळसोट षटकार\nपण काही म्हणा, अगदी गावसकरपेक्षाही कर्नल वेंगसरकर वॉज अ मॅच विनर त्याने आणि कपिलने कित्येकदा उत्तम भागीदार्‍या केल्या. मजा म्हणजे हेल्मेट घातल्यावर केवळ 'फटका मारण्याच्या शैलीवरून' कोणता कपिल आहे आणि कोणता वेंगसरकर ते ओळखावे लागायचे. कारण तेव्हा बरेचदा काळे पांढरेच टीव्ही असायचे आणि प्रक्षेपणही भारीच असायचे. सदानंद विश्वनाथला आपण खरच मुकलो. मात्र तो टकळी चालवून फलंदाजाची एकाग्रता कंप्लीट भंगवायचा. त्यामुळे शिव्याही खायचा प्रतिस्पर्ध्यांच्या\nशास्त्रीने खरे तर समालोचकही होऊ नये. सव्वा सहा फुट उंची आणि देखणे रूप या जोरावर बहुधा तो हिरो झाला असावा. काहीही केले नाही त्याने गावसकरचाही शेवटची चार एक वर्षे नितांत कंटाळा आला होता.\nवेंगसरकर, कपिल आणि काही प्रमाणात मोहिंदर (वर्ल्ड कप मध्ये होताच, पण एरवी काही प्रमाणात) हे आपले बर्‍यापैकी तारणहार असायचे. श्रीकात हा एक मटका होता. हल्ली सेहवाग आहे त्यापेचा जरा कमी दर्जाचा मटका लागला तर उत्तम, नाहीतर विसरून जा असा\nउत्तम लेख. फारच आवडला. अगेन लिव्ह्ड दोज मोमेन्ट्स\nछान लेखाने पुनःप्रत्ययाचा खास\nछान लेखाने पुनःप्रत्ययाचा खास आनंद दिला. धन्यवाद, आशुतोष.\n<< शास्त्रीला ऑडी मिळणे हा एक विनोद दर्जेदार होता >> बेफिकीरजी, शास्त्रीने ‍ऑडीसाठी असलेल्या नियमांचा कसून अभ्यास केला होता व त्यानुसार इतर स्पर्धकांची व आपली गुणवारी प्रत्येक सामन्याच्या आधी तपासून तो आपली फलंदाजी व गोलंदाजीतली कामगिरी चतुराईने गुण वाढतील अशी करत होता. गावस्करने त्याला हे करण्यात खूप मदतही केली [ फलंदाजी व गोलंदाजीत योग्य वेळी वाव देऊन ], असं निश्चितपणे आठवतं; धोनी व जडेजा बद्दल आतां बोललं जातं तसं गावस्कर व शास्त्रीबद्दल बोललं जायचं एकंदरीतच , घोकंपट्टी करून मिळालेल्या अग्रक्रमासारखंच शास्त्रीला ऑडी मिळणं होतं, हे बर्‍याच जणांच , बेफिकीरजी व आस्मादिक धरून, ठाम मत होतं.\n<< सदानंद विश्वनाथ परत भारतीय संघात कधीच खेळला नाही आणि कुठे गायब झाला देव जाणे >> मला आठवतं कीं त्याच्या एकसारखं ओरडून फलंदाजाना त्रास देण्याबद्दल बर्‍याच तक्रारी झाल्या होत्या व तेंच त्याला महागात पडलं; शिवाय, त्यावेळीं मुंबईची चलती होती व एकदा किरण मोरे आंत आल्यावर व चांगली 'कीपींग' करतो असं झाल्यावर, सदानंद विश्वनाथला पुनरागमन करणं अशक्यच झालं असावं. अर्थात, हा आपला माझा तर्क \nह्या सामन्याबद्दल काहीच माहित नव्हतं.. धन्यवाद\nया मॅचमधे कपिलने कव्हरमधे एक\nया मॅचमधे कपिलने कव्हरमधे एक जोरदार ड्राईव्ह केला, तो लो कॅच पुढे डाइव्ह टाकून पकडता आला नाही. कपिल वाचला. त्या आधी अझर व शास्त्रीने मॅच जवळ जवळ घालवलीच होती. अझर खच्चून जोरात शॉट मारायचा पण थेट फिल्डरकडे (द्रविड मारतो तसा). कपिल आणि वेंगसरकर आल्यावर मग कुठे गॅपातनं बॉल जायला लागले.\nया सदानंद विश्वनाथने घेतलेली एक विकेट मला आठवतेय. मॅच कुठली ते आठवत नाही. मला वाटतं रन घेताना बॅटसमन क्रीजमधे आल्यावर थ्रोमुळे बेल्स पडल्या. तेव्हा विश्वनाथने हातात बॉल लपवला आणि बॉल शोधायचं नाटक केल्यामुळे बॅटसमनने परत रन घ्यायला सुरुवात केली. तो क्रीजमधून बाहेर पडल्यावर विश्वनाथने स्टंप उखडून अंपायरकडे अपील करत धाव घेतली. तो अर्थातच आउट झाला. बेल्स पडलेल्या असतील तर स्टंप पूर्णपणे पाडावा लागतो हा नियम मला तेव्हा समजला.\nहो, ह्या मालिका फारशा आठवत नाहीत आता पण रवि शास्त्री ची औडी, 'चॅम्पिअन ऑफ चॅम्पियन्स्' आणि त्याने ती औडी मैदानात फिरवलेली आठवते, गाडीत, टपावर आपले सगळे खेळाडू होते .. त्या औडी आणि 'चॅम्पिअन ऑफ चॅम्पियन्स्' मुळे रवि शास्त्री खुपच आवडायला लागला ..\nफक्त, लेखाच्या आधी २०११ च्या विश्व चषक मालिकेविषयी थोडी तरी प्रस्तावना असायला हवी होती असं वाटलं .. हा विशेषांक त्या निमित्ताने आहे म्हणून ..\nभारीच लिहील्या आहेत सामन्याच्या आठवणी.\n मला फार आठवत नाहीये पण\nमला फार आठवत नाहीये पण तरी नोस्टेलजिक वाटले कारण त्यावेळी आमच्या घरात मॅच बघायला प्रचंड गर्दी झाली होती खुप चिल्ली पिल्ली, त्यांचे बाबा/काहींच्या आयापण. काही लोकांना खर तर संकोच वाटायचा यायला. त्यांना आमचे बाबा खास आमंत्रण द्यायचे एकत्र जेवणं व्हायची. चहा-पाणी. अजुनही त्या चिल्ल्यापिल्ल्यांपैकी कुणी आई बाबाना भेटले तर आवर्जुन सांगतात, 'काका, तुम्हाला आम्ही विसरुच शकत नाही खुप चिल्ली पिल्ली, त्यांचे बाबा/काहींच्या आयापण. काही लोकांना खर तर संकोच वाटायचा यायला. त्यांना आमचे बाबा खास आमंत्रण द्यायचे एकत्र जेवणं व्हायची. चहा-पाणी. अजुनही त्या चिल्ल्यापिल्ल्यांपैकी कुणी आई बाबाना भेटले तर आवर्जुन सांगतात, 'काका, तुम्हाला आम्ही विसरुच शकत नाही तुमच्यामुळे ती अमकी ढमकी मॅच बघायला मिळाली तुमच्यामुळे ती अमकी ढमकी मॅच बघायला मिळाली' आणि गंमत म्हणजे त्यावेळी आमच्याकडे सध्याच्याअ मा वे च्या आकाराचा ब्लॅक-व्हाईट क्राऊन कंपनीचा टीव्ही होता.\nक्रिकेट समजायला लागल्यापासून रवी शास्त्रीने ऑडी जिंकल्याचे ऐकून होतो... सविस्तर माहिती आज कळली... मस्त...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nविश्वकरंडक मायबोली विशेषांक मे २०११\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/65483", "date_download": "2019-01-16T16:17:25Z", "digest": "sha1:YUASJMPMJ4VM6UWEIB5ITM37NFPDB2WL", "length": 26034, "nlines": 148, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भिमाशंकर २०१८-०२-२७_२८ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भिमाशंकर २०१८-०२-२७_२८\nशिवरात्रीला थंडी संपते आणि पावसाळ्यापर्यंत डोंगर भटकंती थांबवता येत नाही अशावेळी काही मोजक्या जागाच उरतात. माथेरान,ढाकगाव,राजमाची आणि भिमाशंकर. १३ तारखेची महाशिवरात्र सरली आणि २७-२८ला भिमाशंकर जाण्याचं ठरलं. जरी दरवर्ष दोनवर्षास इकडे येणे झाले तरी प्रत्येकवेळी हुरहुर तेवढीच असते. नेहमी नेरळला आठ साडेआठला पोहोचणाय्रा लोकलनेच जातो पण यावेळी पावणेसातला जाणारी लोकल ठरवली. म्हणजे वर थोडा अधिक वेळ मिळेल हा हिशोब. नेरळ स्टेशनपासून कशेळेकडे जाणाय्रा नेहमीच्या सहा सिटर ओटोरिक्षा आज नव्हत्या. वॅन/टॅक्सीज होत्या. ज्याचा नंबर होता त्यात बसलो. तीन सिट्सवर चारजणांना बसवतात म्हणून अगोदरच आमच्या तिघांत चार धरायला सांगातल्या. \"दहा शिटा आल्यावर सोडतो\" - ड्राइवर. पावणेसाताचे साडेसात झाले तरी नऊ शिटाच झाल्या. पण चालक एकदम धीरगंभीरपणे दात कोरत गप्पा मारत होता. शेवटी आठला धाव्वी शिट आली. गाडी सुटली. आम्ही एक शिटचे जादा पैसे देणारच होतो तर आणखी एकाचे द्यायला हवे होते हा विचार गाडीतल्या खिडकीतून गार वारा खाताना आला. एकूण पहाटे चारला उठण्याचा वेळ नेरळ स्थानकी सत्कारणी लागला. टॅक्सी सवाआठला कशेळेला पोहोचलीही बारा मिनिटांत. उतरतानाच ठरवून टाकले की पुढच्या कशेळे ते खांडस जाणाय्रा रिक्षा/ टॅक्सीला अधिकचे पैसे द्यायचे पण इथे थांबायचे नाही.\nकशेळे हे मुरबाड - कर्जत रोडवर जंक्शन. नेरळकडे जाणारा, जामरुग आणि खांडस - नांदगावकडे जाणारे असे आणखी तीन धरून पाच रस्ते आहेत. गुरुवारचा इथे शेतमाल बाजार भरतो. ( तसे आता या बाजारात पहिल्यासारखे स्वस्त काहीच मिळत नाही म्हणा) नेहमी गुरुवार -शुक्रवार अथवा बुधवार - गुरुवार असे दिवस ठरवतो कारण गुरुवारी वाहने भरपूर असतात. खांडसकडे जाणाय्रा रिक्षा नाक्याकडे गेलो तर तिकडे नेहमीच्या थ्रीसिटर नव्हत्याच. पंधरासोळा टॅक्सी/सुमो/ओम्नी उभ्या. गप्पा मारत बसणाय्रा ड्राइवरांशिवाय कोणीच नव्हते. नंबरवाल्या टॅक्सीत सामान टाकले, आमच्या नेरळच्या प्रवासातली एक बाईच पुन्हा बसलेली होती.\n\" हे आम्ही निर्ढावलेल्या तयारीने चक्रधरास विचारते झालो कारण पूर्ण\nटॅक्सीचेच २५० देण्याची मनोमन तयारी ठेवलेली होती. आता यावेळेस तिघे होते परंतू एकट्या प्रवाशास हौसेचे ट्रेकिंग म्हटल्यास २५० भारीच. मग मी थेट एसटीनेच २३०रुपयांत पाय न हालवता जाईन हा विचार केला.\n\" डाइरेक्ट जायचं का शिटा भरेपर्यंत थांबायचं\n\"किती वेळ लागेल भरायला\nआता हे उत्तर अगदी थंडपणे ऐकून घेतले.\n\"अगोदर काही गाड्या भरून गेल्या का\n\" नाही,माझीच पहिली गाडी.\"\n\"मला दोनशे द्या, लगेच निघू.\"\n\"आम्ही येतोच चहा वडा खाऊन, मग लगेच निघू.\"\n\"होहो, तेवढ्यात कुणी आल्या शिटा तर तुमचेच पैसे कमी होतील. या चा घेऊन.\"\nबाजुच्याच टपरीवर समोसे वडे आणि भजी चापली. आल्यावर गाडीला त्याने चाबूक मारला. गाडी 'भरून' लगेच सुटल्याचा आनंद आमच्यापेक्षा ड्राइवरलाच अधिक झालेला हे सिटमागच्या दोन लाउडस्पिकरमधून गाणं धाणधाण आदळू लागल्याने जाणवले.\n\"पुर्वी थ्री सिटर रिक्षा या रुटला होत्या त्यात {५} शिटा लगेच भरायच्या पण आता या वॅन/ट्याक्सी घेतल्यात सर्वांनी. दहा शिटा लवकर भरत नाहीत. \"\n\"गाड्यापण फार झाल्यात. आम्ही सर्व खांडस/नांदगावचे. इकडेच धंधा करतो. मी पहाटे तीनला ही गाडी नंबरला लावली ती आता नउला निघतेय.\"\nगार वारा अधिकच गार वाटायला लागला. खांडस नाक्याला आल्यावर उतरताना \" अजून शंभर रु दिलेत तर पार घाटाजवळ सोडतो.\"\n\"मग बसा, थोडं पुढे माझ्या घराजवळ पंचायत विहिरीजवळ सोडतो.\"\n\" आता ही गाडी जाणार नाही नंबराला, दुसरी लावली आहे. चा घेऊनच जा.\"\nपडवीत बसून चा घेतला आणि गणपती घाटाकडे जाणारा रस्ता पकडला. अजून अडीच किमि जायचे होते आणि भिमाशंकरचा आडवा पर्वत एक करंगळी उंचावून ( पदरगडाचे टोक) बोलवत होता. अगदी घाटाच्या चढाला लागलो तेव्हा घड्याळाचे काटे साडेनऊ दाखवत होते. नेहमी दहा मिनिटांत शेअर रिक्षा सुटण्याचा अनुभव घेतला होता तरी यावेळी चाकाच्या गाडीची परीक्षा नापास झालो. वाढते ऊन पाहून आता पायगाडीचीही परीक्षा अवघड आहे हे लक्षात येण्यास वेळ लागला नाही.\nएकमेकाच्या चालीचा अंदाज घेत चढू लागलो. गणपतीचं देऊळ गाठून थोडं थांबलो. इथून मात्र पुढच्या पदरगडास वळसा घालून झाडीत घुसेपर्यंत ऊन लागणार होते. छत्री आणलीच होती. टोपीपेक्षा बरी. पदरगडाच्या खालच्या डाविकडच्या विहिरीत भरपूर पाणी दिसले. याचे आश्चर्य वाटले. नंतरच्या झाडीत दिसणारे पक्षी फारसे दिसले नाहीत. पुढे शिडीघाटाकडून येणारी वाट मिळते तिथे ताक/चहा विकणाय्रांच्या झोपड्या असतात त्यात पावसाळ्यानंतर कुणी नसते. मग सुरू झाला जरा अवघड चढ. तो पार करेपर्यंत दीड वाजला कारण ऊन फारच लागत होतं. मग वर माथा गाठायला तीन झाले. एक कुंपण तिथल्या तळ्याकाठी/ सभोवती बांधून काही विकास करणार आहेत म्हणे.\nमला अगोदर वाटले की वनखाते ही वाटच बंद करणार काय\nकुंपणाभोवती वळसा घालून मैदानातून मुख्य पायय्रांपाशी आलो. हुश्श. पोहोचलो एकदा. प्रथम एक चहा मारून भराभर फोन करून टाकले. एकदा देवळाजवळ खाली गेलो की मोबाइल रेंज येण्याची ग्यारंटी नसते. सर्वात प्रथम आसरा शोधणे काम आले. वरती मुख्य रस्ता आणि बस स्टँड, पार्किंगपाशी गाववाल्यांनी काही लॅाज बांधली आहेत. त्यांचा अनुभव फारसा चांगला नाही. पाण्याची बोंबच. वरती बोअरला पाणी येतच नाही. कमळजा देवळामागे एक सुलभ हल्लीच बांधले आहे पण पाण्याअभावी कुलुप घातलेले. महाशिवरात्रीला ट्यांकरने आणले असेल पाणी. एसटी डेपोच्या पुढे एक किमिवर एमटिडिसीचे रिझॅाट आहे परंतू ते चालू असण्याचा भरवसा नसतो. सरळ पायय्रा उतरून देवळाकडे निघालो. दोन्ही बाजुंनी चहा वडाच्या टपय्रा होत्या त्या आता नाहीत. फक्त माळा,हार,फुले विकणारे आणि मोजकेच पेढेवाले आहेत. पायय्रांचा वरचा निम्मा भाग खेड तालुक्यात आणि खालचा देवळासहचा भाग आंबेगाव तालुक्यात येतो. वनखात्याने कारवाई केलेली मागे त्यात वरचे चांगले क्षितिज हॅाटेलही उडाले. सर्जाही गेला एसटी डेपोत. आंबट फळे एक बाई विकत होती. ती घेतली.\nआमटी फळे. ही तिथे विकायला होती. खूप आंबट पण चविष्ट. याचा वेल असतो आणि खूप लागतात असे त्या बाईने सांगितले. लगेच एक वाटा उचलला. गावरान मेव्याचे गिह्राइक कमी होत चालले आहे.\nदेवळापाशी उंची पाहिली -\nदेऊळ वरच्या रस्त्यापासून खोलात आहे. असं का याचं उत्तर लगेच मिळतं. इथे पाणी भरपूर आहे. पिण्याचे आणि वापरण्याचे वेगवेगळे नळ ठेवले आहेत. आज फारशी गर्दी नव्हती. देवळात जाण्याअगोदर \"खोली\"ची व्यवस्था लावणे अगत्याचे होते. साडेतीन वाजलेले. इथल्या राममंदिराच्या आवारात खोल्या आहेत. जरा बरी स्वच्छ व्यवस्था, टॅाइलेट्स(पाण्यासह) ,चार बेडस दाटीवाटीने,वेंटिलेशन नाही, अगदी मंदिराला चिकटून आहेत. त्याने खोलीचे आठशे रु सांगितले तिघांसाठी. एका ट्रेकरसाठीमात्र परवडण्यासारखं नाही. मागच्या बाजुस एक धर्मशाळा आहे, तिथे मी नेहमी राहतो शंभर रु देऊन तिथे रिकामी आहे का आणि आवडते का पाहा बोललो.\nएकाला रुम किंवा तिघांचे तिनशे रु. इकडे खोलीचे बार्गेन करण्याअगोदर १)पाणी आणि टॅाइलेट आहे का, २)बेडमध्ये ढेकुण फ्री मिळू शकतात ते पाहिले पाहिजे. तिर्थस्थानाच्या धर्मशाळांचे फोन नंबर असले तरी बुकिंग वगैरे नसते. गेल्यावर रिकामी असल्यास देतात. काही ठिकाणी एकट्या माणसास खोली न देण्याचा नियम असतो. गेटपाशी पोहोचलो. गेटाला कु लु प. शेजारी विचारलं, त्यांनी सांगितलं फोन लावा. फोन लागेना (बिएसएनेल). त्यांचं दुकान आहे तिथे विचारा. तिकडे गेलो. त्यांनी लगेच गेटची चावी दिली. हुश्श. खोलीत बेड वगैरे नाही पण म्याट असते. भरपूर जागा आणि काम होतं. टॅाइलेट आहेच. हातपाय धुवून प्रथम आणलेले डबे उघडले. अर्धा तास ताणून दिली आणि दर्शन. आज दशमीचा चंद्र देवळामागे संध्याकाळी दिसू लागला.\nरात्री छान गारवा झाला,मस्त झोप काढून चारलाच उठलो॥ देऊळ साडेचारलाच उघडतं. गार पाण्याची आंघोळ आणि सातला कोपय्रावर चा.\nआठला बॅगा आवरून वर रस्त्याकडेच्या एका हॅाटेलात नाश्ता केला. एक फेरी एसटी डेपोकडे टाकली. अगदी छान कॅान्क्रीट टाकलं आहे, बसायला व्यवस्था आहे. सुलभ टॅाइलेट आहे. पार्किंगही इथेच आहे॥ डेपोचे रूप खरोखरच पालटलं आहे.\nशिवाजीनगर स्टँडवरून बस सुटतात. बसेसची संख्या पाहता एका दिवसात आरामात पाहता येईल. वाचलेला / दमलेले नसल्याचा वेळ हा साक्षी विनायक किंवा हनुमानतळे जाण्यासाठी उपयोगात आणता येईल.\nआता मात्र निघायला हवे होते. नऊ झालेले. खाली लवकर निघावेसे वाटत नव्हते परंतू शेअर टॅक्सीचा कालचा अनुभव गाठीशी होता. त्यात बराच वेळ जाणार किंवा द्या पैसे डाइरेक्टचे. काल वरती येताना कॅम्रा बाहेर काढलाच नव्हता तो काढला आणि व्हिडिओ,फोटो काढले.\nपक्षांचे आवाजव्हिडिओ३,फाइल साइज ५एमबी\nरमतगमत खाली खांडस गावात तीनला पोहोचलो. टॅक्सीच्या शिटा भरून चारवाजता कशेळे. इथे मात्र घाईघाइत चा घेतला कारण रिक्षा लगेच सुटलीच. वेळ वाया न जाता मुंबई लोकल मिळाली. एक उन्हाळी ट्रेक पुन्हा मे महिन्यात करायचा हे ठरवून टाकले.\nमस्त हो सर, मजा आली एक निवांत\nमस्त हो सर, मजा आली एक निवांत ट्रेकवर्णन वाचायला.\nमस्त वर्णन लिहिलेत हो. मी\nमस्त वर्णन लिहिलेत हो. मी अजून कधीच भीमाशंकरला गेले नाहीय.\nती आमटी फळे म्हणजे नेरला/नेरडा. याच्या वेली असतात, पानांची मागची बाजू चांदीसारखी चमकते लांबून. माझ्या गावी चिक्कार आहेत, मी वेलीवरून थेट तोंडात टाकते. फोटोतली कच्ची आहेत म्हणून आंबट. पिकली की केशरी होतात व खूप गोड लागतात.\nप्रवास वर्णन आवडले. रिक्षाच्या किंमती, प्रवासाला लागणारा वेळ हे ही सांगितल्याने ज्यांना कोणाला खांडस मार्गे भिमाशंकरला जायचेय, त्यांना उपयोगी पडेल.\nशेकरु दिसली होती का\nमागच्या वर्षी मेमध्ये गेलो\nमागच्या वर्षी मेमध्ये गेलो तेव्हा शेकरू बसडेपोच्या पुढच्या सिद्धगडकडच्या झाडीत होती. खांडस वाट - देऊळ भागात नव्हती. यावेळी ती कुठेच नव्हती,घरेसुद्धा नव्हती.\nहल्ली माथेरानला फार वाढली आहेत.\nशेकरू सिद्धगड आहुपे या\nशेकरू सिद्धगड आहुपे या भागात हि भरपूर आहेत पण गर्दिच्या ठिकाणी नाहिच दिसत.\nमस्त भटकंती.पावसाळा असो की\nमस्त भटकंती.पावसाळा असो की उन्हाळा , भीमाशंकर हे ठिकाण मला नेहमीच आवडते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Latestnews&id=3486&news=%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF%20%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A5%A7%E0%A5%A6%20%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%20%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A5%80.html&start=21", "date_download": "2019-01-16T15:56:18Z", "digest": "sha1:PTJQ2XJEPGFR5FE7BNU7PEOB6JBEFWJG", "length": 10662, "nlines": 120, "source_domain": "beedlive.com", "title": "पत्रकारिता आणि ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रमासाठी १० जुलै रोजी सीईटी.html", "raw_content": "\nपत्रकारिता आणि ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रमासाठी १० जुलै रोजी सीईटी\n- सोमवारपासून ऑनलाईन अर्ज स्विकारणार\n- प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्न वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयातील एम.ए.पत्रकारिता आणि जनसंवाद, ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रिय प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात सीईटीच्या माध्यमातूनच होणार आहेत. एम.ए.पत्रकारिता आणि जनसंवाद, ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून (दि.१२ जून) सूरु होत असून १० जुलै रोजी सीईटी घेण्यात येणार आहे. अशी माहिती प्रभारी प्राचार्य विठ्ठल एडके यांनी दिली.\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयातील एम.ए.पत्रकारिता आणि जनसंवाद, ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी ही सीईटी देणे बंधनकारक असणार आहे. प्रवेश पूर्व परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे - ऑनलाईन अर्ज दाखल करणे (१२ जून ते ३ जुलै), हॉलतिकीट मिळविणे (४ ते ६ जुलै), प्रवेश पूर्व परीक्षा (१० जुलै), निकाल (१५ जुलै), नोंदणी व ऑप्शन फॉर्म भरणे तसेच कागदपत्रांची तपासणी (१५ ते २५ जुलै), सर्वसाधारण यादी (३० जुलै), प्रथम यादी (१ ऑगस्ट) , द्वितीय यादी (७ ऑगस्ट), स्पॉट अ‍ॅडमिशन (१० ऑगस्ट), प्रवेशित ठिकाणी उपस्थिती नोंदविणे (११ ते १४ ऑगस्ट) या प्रमाणे वेळापत्रक आखण्यात आले आहे.\nज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे. अशा विद्यार्थ्यांनी वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय माने कॉम्पलेक्स बीड येथे तात्काळ संपर्क साधावा. असे अवाहन प्रभारी प्राचार्य विठ्ठल एडके यांनी केले आहे.\nबीड जिल्ह्यात माता-बाल आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी राष्ट्रीय जनजागृती अभियानाचे आयोजन\nबालाघाटाच्या जनतेची सेवक म्हणून काम करीन - सौ. सारिका पोकळे\nनेकनूरच्या विकासासाठी कटिबद्ध - रमेश पोकळे\nसत्तेच्या माध्यमातून स्वतःचा विकास करून घेणा-यास जनता बालाघाटाचे पाणी पाजणार\nबालाघाटाच्या विकासासाठी भाजपालाच मतदान करा - दयानंद निर्मळ\nनेकनूर गटाच्या विकासासाठी सौ. सारिका पोकळे यांना निवडून द्या - गोरख रसाळ\nसारीकाताई पोकळे विजयाने विकासगंगा दारात येईल-आ.संगिताताई ठोंबरे\nनेकनूर परीसरातील तांदळवाडीघाट येथे आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांची जाहिर सभा\nसाधुसंताचे आशीर्वाद घेवून बालाघाटाच्या विकासाचा निर्धार\nसाधुसंताचे आशीर्वाद घेवून बालाघाटाच्या विकासाचा निर्धार\nरमेशभाऊंच्या न्यु व्हिजनने बालाघटाचे शैक्षणीक चित्र पालटले-आ.संगिता ठोंबरे\nजि.प. व पं.स. निवडणूकीबाबत जिल्हाधिकारी यांच्या विविध विभागांना पूर्वतयारीच्या सुचना\nरमेश भाऊ पोकळे यांनी घेतला आशीर्वाद\nआता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म\nभाजपाची निवडणूक तयारी पूर्ण युती व्हावी हिच आमची भुमिका-रमेश पोकळे\nप्रा.सतिश पत्की उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार\n२६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा वाजला बिगुल; आचारसंहिता लागू\nबालाघाटावर रंगू लागली रमेश पोकळें ची चर्चा \nसकारात्मक विकास घडविण्यामध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची- वाघमारे\nये तो सिर्फ झांकी है असली विकास अभी बाकी है ना.पंकजाताई मुंडे यांचा बालाघावर झंझावात..\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-01-16T17:23:17Z", "digest": "sha1:YW6GMGTRGE4MBTG44U2CAYJ2AICPV6RK", "length": 39386, "nlines": 236, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाळ सीताराम मर्ढेकर - विकिपीडिया", "raw_content": "\nबाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर १, १९०९ - मार्च २०, १९५६) हे मराठी कवी व लेखक होते. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसर्‍या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.\n५ १९९३ साली विजया राजाध्यक्ष यांना 'मर्ढेकरांची कविता: स्वरूप आणि संदर्भ'साठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.\nमर्ढेकरांची कविता कविता संग्रह मौज प्रकाशन\nरात्रीचा दिवस/तांबडी माती/पाणी तीन कादंबर्‍या मौज प्रकाशन\nसौंदर्य आणि साहित्य मौज प्रकाशन\nकला आणि मानव मौज प्रकाशन\nबाळ सीताराम मर्ढेकर (चरित्र, यशवंत मनोहर)\nमर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ, (खंड १, २). (डॉ. विजया राजाध्यक्ष) : साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्‍त ग्रंथ\nइ.स. १९५६ चा साहित्य अकादमी पुरस्कार 'सौंदर्य आणि साहित्य'साठी.\n१९९३ साली विजया राजाध्यक्ष यांना 'मर्ढेकरांची कविता: स्वरूप आणि संदर्भ'साठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.[संपादन]\nमर्ढेकरांच्या कविता, त्यांच्याबद्दल केले गेलेले लेखन या सगळ्यांचा वेध घेणारे पुस्तक नागपूरच्या विजयराजे ऊर्फ डॉ. विजयकुमार नारायणराव इंगळे यांनी त्यांच्या ’मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र आणि काव्य’ या ८१५ पानी ग्रंथात केले आहे. हा ग्रंथ लिहिण्यासाठी विजयराजे यांनी मर्ढेकरांचा ३० वर्षे अभ्यास केला होता.\nयाच विषयावर समीक्षक के.रं. शिरवाडकर यांनी ‘मर्ढेकरांची कविता : सांस्कृतिक समीक्षा’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे.\nडॉ. देवानंद सोनटक्के यांच्या समीक्षेचा अंत:स्वर, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१२ या ग्रंथात मर्ढेकरांच्या 'ओहोटीच्या काठावर' आणि 'न्हालेल्या जणू गर्भवतीच्या' या कवितांवर रसग्रहणात्मक लेख असून याच ग्रंथात ' मर्ढेकरांचा सौंदर्यविचार : निर्मितिप्रक्रियेचा आलेख' हा लेखसुद्धा आहे.\nमर्ढेकर स्मारक सातारा जिल्ह्याच्या सातारा तालुक्‍यातच, सातारा शहरापासून उत्तरेला 20 किमी अंतरावर कृष्णा नदीच्या तीरावर बा. सी. मर्ढेकर यांचे मर्ढे हे मूळ गाव आहे. येथे मर्ढेकरांच्या मूळ गोसावी घराण्याचा एक मठ असून श्रीरामाचे मंदिरही आहे. स्वत: मर्ढेकर या गावात फारसे राहिले नसले तरीही आकाशवाणीच्या नोकरीतील निवृत्तीनंतर मर्ढे येथे येवून शेती करावी, असे स्वप्न मर्ढेकरांनी उराशी बाळगले होते. मात्र ते पूर्णत्वास गेले नाही. \"कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो', ही कविता याच कृष्णानदीकाठी मर्ढेकरांनी लिहिली असल्याचे सांगणारे गावकरी आजही गावात आहेत. सन 1962 मध्ये नरहर विष्णु तथा काकासाहेब गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे 44 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. यावेळी प्रथमच, \"कवी बा. सी. मर्ढेकर यांचे स्मारक त्यांचे मूळ गाव मर्ढे, ता. जि. सातारा येथे उभारण्याचा ठराव मंजूर झाला. सन 1993 मध्ये ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले. या संमेलनाच्या उर्वरीत निधीमधून संमेलनाचे स्वागताध्यक्ष (कै.) आ. अभयसिंहराजे भोसले यांच्या पुढाकारातून साहित्य संमेलन ट्रस्ट स्थापन करण्यात आला. या ट्रस्टमार्फत त्याच वर्षी पहिले अभिजात मराठी साहित्य संमेलन सातारा येथे घेण्यात आले. त्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी होते. या संमेलनाच्या पहिल्या दिवशी पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी गावच्या सीमेवर मर्ढेकरांच्या स्मारकाचे भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी मर्ढेकरांच्या साहित्याच्या अभ्यासक डॉ. विजया राजाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर, कवी अशोक नायगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र, पुढे ही भूमीपूजनाची जागा महामार्गाच्या रुंदीकरणात संपादित केली गेली. त्यानंतर तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने मर्ढेकर स्मारक समिती नव्याने स्थापन करण्यात आली. त्यामध्ये डॉ. विजया राजाध्यक्ष, साहित्यिक रा. रं बोराडे, डॉ. नरेन्द्र दाभोलकर असे मान्यवर होते. मर्ढेकरांचे स्मारक मर्ढे गावातच उभे करायचे, या हेतूने काम पुन्हा सुरु झाले आणि मर्ढे गावातील भैरोबा मंदिराजवळची गांधी स्मारकाची जागा मर्ढेकर स्मारकासाठी मुक्रर करण्यात आली. कऱ्हाड येथील वास्तुरचनाकार उदयन श्रीनिवास कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून स्मारकाची इमारत उभी राहिली. या स्मारकाचे भूमीपूजन आ. रामराजे निंबाळकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर सातारा येथील कवी श्रीनिवास वारुंजीकर यांनी, स्मारकाच्या लोकार्णासाठी, मर्ढेकरांच्या जयंतीदिनी 1 डिसेंबर 2015 रोजी पुणे येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. त्यानंतर मर्ढेकर स्मारक समितीची नव्याने स्थापना करण्यात आली. मात्र त्यानंतरही आजअखेर हे स्मारक अपुरेच आहे. स्मारकाच्या पाठपुराव्यासाठी मर्ढे येथील मर्ढेकरप्रेमी अजित जाधव आणि अरविंद शिंगटे यांच्यासह अनेकांनी पाठपुरावा केला आहे. मर्ढेकरांची कविता कार्यक्रम साधारणपणे ऐशीच्या दशकात महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांनी, त्यांची पत्नी, साहित्यिक सुनिताबाई देशपांडे यांच्यासमवेत मर्ढेकरांच्या कवितांच्या अभिवाचनाचे काही जाहीर कार्यक्रम केले. त्यानंतरही काही काव्यप्रेमींनी मर्ढेकरांच्या कवितांच्या सादरीकरणाचा प्रयत्न केला. सातारा येथील कवी श्रीनिवास वारुंजीकर यांनी मर्ढेकरांच्या निवडक 25 कवितांवर आधारित \"मर्ढेकरांची कविता' हा कार्यक्रम बसवला. त्यामध्ये वारुंजीकर यांच्यासमवेत विविध क्षेत्रातील अन्य दहा कलाकार मर्ढेकरांच्या कविता सादर करतात. या कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग मर्ढे येथे 17 जुलै 2016 रोजी सादर करण्यात आला. तर पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहातील या कार्यक्रमाला मर्ढेकरांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. अक्षयकुमार काळे, कथाकार भारत सासणे यांच्यासह अनेक मर्ढेकरप्रेमी उपस्थित होते.\nबा.सी.मर्ढेकर कविता आणि साहित्य - मराठीमाती\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nइ.स. १९०९ मधील जन्म\nइ.स. १९५६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०१८ रोजी १८:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-illegal-constructions-55165", "date_download": "2019-01-16T17:01:25Z", "digest": "sha1:XCXZYTNS3WKXPDFNDCQOXEYT3TZDTVSO", "length": 15418, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Illegal constructions अवैध बांधकामे, जमीनविक्री होणार वैध | eSakal", "raw_content": "\nअवैध बांधकामे, जमीनविक्री होणार वैध\nसोमवार, 26 जून 2017\nपुणे - तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून केलेली बांधकामे आणि शेतजमिनीची विक्री दंड आकारून नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, ही बांधकामे नियमित करताना रेडी-रेकनरमधील संबंधित जमिनीच्या दरानुसार २५ टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात येणार आहे. दंड न भरल्यास जमिनी जप्तीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.\nपुणे - तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून केलेली बांधकामे आणि शेतजमिनीची विक्री दंड आकारून नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, ही बांधकामे नियमित करताना रेडी-रेकनरमधील संबंधित जमिनीच्या दरानुसार २५ टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात येणार आहे. दंड न भरल्यास जमिनी जप्तीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.\nसरकारच्या या निर्णयामुळे पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांच्या आजूबाजूला तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेली बांधकामे नियमित होणार आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच याबाबतचा अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nशेतजमिनीचे तुकडे पाडून विक्री करण्यास बंदी घालण्यासाठी सरकारने १९४७ मध्ये तुकडेबंदी आणि एकत्रीकरण कायदा लागू केला. त्याची नियमावली १९६५ मध्ये करण्यात आली. त्यात जमिनीच्या प्रकारानुसार शेतजमिनीचे किमान प्रमाणभूत क्षेत्र, त्यापेक्षा कमी क्षेत्राच्या शेतजमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व शेतजमिनींचे एकत्रीकरण करणे यांची कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली. तसेच, दर दहा वर्षांनी शेतजमिनीचे किमान प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले.\nप्रत्येक जिल्ह्यात तेथील परिस्थितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिरायती आणि बागायती शेतीचे क्षेत्र निश्‍चित करून खरेदी- विक्रीस बंदी केली. पुणे जिल्ह्यात बागायती जमीन असेल, तर दहा गुंठ्यांच्या आतील व्यवहार आणि जिरायतीला वीस गुंठ्यांच्या आत खरेदी- विक्री करण्यास बंदी घातली आहे. परंतु गेल्या काही वर्षांत वेगाने वाढलेल्या नागरीकरणामुळे तुकडेबंदी कायद्याचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाले.\nदंड न भरल्यास जमिनीचा लिलाव\nसंबंधितांना दंड भरणे शक्‍य नसल्यास लगतच्या जमीनधारकास २५ टक्‍क्‍यांऐवजी ५० टक्के दंडाची रक्कम सरकारदरबारी भरून ती जमीन खरेदी करण्याची संधी देण्यात येणार आहे. लगतच्या जमीनधारकाने देखील त्यास नकार दिल्यास ती जमीन जप्त करून तिचा लिलाव करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.\nउत्पन्न बुडत असल्याने निर्णय\nविशेषतः प्रमुख शहरांच्या आजूबाजूच्या परिसरात तुकडे पाडून जमिनीची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाली. त्याचबरोबर त्यावर बांधकामेही झाली. अशा खरेदी- विक्री व्यवहाराची, बांधकामांची नोंद सरकारदरबारी झालेली नाही. त्यातून सरकारचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न बुडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पंचवीस टक्‍के दंड आकारून ही बांधकामे नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nआता 'देता की जाता'\nपुणतांबे - 'देता की जाता' अशी आरोळी ठोकत मंगळवारी शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यास मशाल पेटवून सुरवात झाली. तत्पूर्वी मुक्ताई मंदिरात किसान...\nगिरणा धरणातून आवर्तन सुटले\nमेहुणबारे(ता. चाळीसगाव) : जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडील...\nमुख्यमंत्र्यांना आवडले शिंगाडे अन्‌ डाळिंब\nअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोंदियाचे शिंगाडे आणि सोलापूरची डाळिंब नुसतीच आवडली नाही तर चक्क ते चाखण्याची इच्छा झाली....\nकर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या\nनांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लोणी (ता. देगलूर) शिवारात नऊ ते बारा ...\nमाळरानावर फुलविला स्ट्रॉबेरीचा मळा\nकुर्डू (सोलापूर)-माळरानाची जमीन, जेमतेमच पाणी, शेतीला जोड धंदा म्हणुन दुध व्यवसाय करण्याची माढा तालुक्यात परंपरा आहे व दुध उत्पादनात अग्रेसर आहे‌ व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/camcorders/sjcam-sj4000-cmos-camcorders-black-price-pdr0C3.html", "date_download": "2019-01-16T16:43:30Z", "digest": "sha1:TFNMPY2OEBMTRTZEAIDZJINWFCP2X72C", "length": 13377, "nlines": 300, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्जचं स्ज४००० सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nस्जचं स्ज४००० सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक\nस्जचं स्ज४००० सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nस्जचं स्ज४००० सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक\nवरील टेबल मध्ये स्जचं स्ज४००० सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक किंमत ## आहे.\nस्जचं स्ज४००० सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nस्जचं स्ज४००० सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया स्जचं स्ज४००० सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nस्जचं स्ज४००० सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nस्जचं स्ज४००० सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nस्जचं स्ज४००० सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 9.1 to 12 MP\nविडिओ रेकॉर्डिंग High Definition\nमेमरी कार्ड तुपे Micro SD\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\nस्जचं स्ज४००० सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2013/12/blog-post_19.html", "date_download": "2019-01-16T17:34:20Z", "digest": "sha1:DRGMR5QLAEJR7LFBB2K4QU2PZ4COGN35", "length": 8522, "nlines": 71, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवला तालुक्यातील निमगाव मढ ची निर्मला खळे जिद्दीने झाली पायलट........ - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवला तालुक्यातील निमगाव मढ ची निर्मला खळे जिद्दीने झाली पायलट........\nयेवला तालुक्यातील निमगाव मढ ची निर्मला खळे जिद्दीने झाली पायलट........\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३ | गुरुवार, डिसेंबर १९, २०१३\nयेवला- नाशिक जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील येवला तालुक्यातील निमगाव मढ हे तालुक्यापासून ९ किमी लांब गावातील एका मागासवर्गीय कन्येने पायलटहोऊन गगन भरारी घेतली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तीने घेतलेली भरारी ही भारतातील तरुणीसाठी आदर्श ठरलेली आहे. ज्या गावात गेले कित्येक वर्षापासून एसटी जात नाही अश्या गावातून ६ किमी पायपीट करून तीने रंवदे ता. कोपरगाव येथे जाऊन तेथून पुन्हा एसटीने कोपरगावला जाऊन ११-१२ वी शिक्षण पुर्ण केले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातील शाळेत पुर्ण केले.निमगाव मढ गावातील पुंजाराम व हौशाबाई खळे या दलित कुटुंबातीलशेतकर्‍याच्या घरात जन्मलेल्या निर्मलाचे स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हते. पायलटचे प्रशिक्षण घेण्यासाठी भरारी पाहण्याचे स्वप्न पाहत राजीव\nगांधी विंग्स एव्हीएशन येथे पायलट साठी अर्ज केला . त्यासाठी लागणाऱ्या\nफी साठी समाज कल्याण अंतर्गत असलेला कोठ्यातून शिष्यवृत्ती साठी तीने\nअर्ज केला. पण तो नामंजूर झाल्याने तीच्या वडिलांनी गावातील\nगावकर्‍यांच्या कानी ही गोष्ट सांगितल्यावर पंचायत समितीचे माजी सभापती\nकारभारी लभडे, सयाराम लभडे, संतोष लभडे आदींनी पालकमंत्री छगन भुजबळांची\nभेट घेत शिष्यवृत्तीसाठी साकडे घातले. आणि भुजबळांच्या प्रयत्नाने\nफाइलीही पटापट सरकल्या. 27 लाख 29 हजारांची शिष्यवृत्ती अखेर निर्मलाला\nमंजूर झाली. आणि २०१० ते २०१३ या कालावधीमध्ये तीने हैद्राबाद येथे\nप्रशिक्षण पुर्ण करीत २०० तास प्लाईक कोर्स पुर्ण केला . सी-१५२ व सी १७२\nएकरक्राफ्टचा अभ्यासक्रम तीने पुर्ण केला.\nया गावात १५ वर्षापुर्वी येवला-पारेगाव-निमगाव-रंवदा अशी बससेवा होती\nकोपरगावातील रंवदा पंचक्रोशीतील ग्रामिण जनता तसेच या गावातील जनतेला या\nसेवेपासून वंचीत राहावे लागत आहे. या गावातील अनेक मुली बससेवा\nनसल्यामुळे उच्चशिक्षणाला वंचीत राहत आहे. गेले कित्यक वर्षांपासून खराब\nरस्त्यामुळे ही बससेवा बंद आहे.\nभुजबळांच्या प्रयत्नामुळे तीला ही संधी मिळाली . ना.भुजबळाच्या\nसहकार्याने हे घडले पण......... इतरही ठिकाणी अशा अनेक निर्मला आहेत\n समाजकल्याण विभागामधील कारभाराने अशा अनेक निर्मला आपल्या\nस्वप्नपुर्तीपासून दूर राहीलेल्या असण्याची शक्यता आहे. समाजकल्याण\nविभागाच्या शिष्यवृत्ती गरजूना मिळण्यासाठी पारदर्शकता हवी असल्याचे मत\nजाणकार व्यक्त करीत आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/for-each-capable-nation-every-mother-should-keep-jijau-ideal-mayor-nanda-jichakar/01121154", "date_download": "2019-01-16T16:05:48Z", "digest": "sha1:CDFG2ANKEVZQFVN3EFKAPOU7HFQIZZCF", "length": 10664, "nlines": 73, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "सक्षम राष्ट्रासाठी प्रत्येक मातेने जिजाऊंचा आदर्श ठेवणे गरजेचे : महापौर नंदा जिचकार – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nसक्षम राष्ट्रासाठी प्रत्येक मातेने जिजाऊंचा आदर्श ठेवणे गरजेचे : महापौर नंदा जिचकार\nमहापौरांनी केले राजमाता जिजाऊंना अभिवादन\nनागपूर : मुघल साम्राज्याला हद्दपार करून रयतेच्या राज्याचे स्वप्न प्रत्येक मराठी मनात पेरण्याचे अलौकिक कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. शिवाजींसारखा लोकांचा राजा, जाणता राजा निर्माण होण्यामागे राजमाता जिजाऊंचे मौलिक योगदान आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या रजतेच्या राज्याची संकल्पना पूर्णत्वास आणायची असेल, प्रत्येक घरातून शिवाजींचा आदर्श प्रवाहित करायचा असेल, एक सक्षम राष्ट्र निर्मिती करायची असेल तर प्रत्येक मातेने राजमाता जिजाऊंचा आदर्श ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.\nराजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता. १२) मनपा मुख्यालयातील महापौर कक्षामध्ये महापौर नंदा जिचकार यांनी राजमाता जिजाऊ यांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सत्ता पक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेवक अमर बागडे, सुनील हिरणवार, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक राजेश वासनिक, धनंजय तापस, प्रमोदिनी तापस, शुद्घोधन घुटके, शुभम पिंतुरकर, मनोज मिश्रा आदी उपस्थित होते.\nपुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, देशाचे भविष्य असणा-या बालमनावर आज योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. राजमाता जिजाऊंनी शिवबाला घडविताना बालपणापासूनच त्यांच्या मनावर राष्ट्रनिर्माणाचे धडे गिरवले. थोरपुरूषांच्या गोष्टी, युद्धनीतीचे धड्यांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची निर्मिती करू शकले. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच संभाजी महाराजांनाही घडविले. मात्र वेळप्रसंगी त्यांनी कठोर पाऊलेही उचलली. अशा कणखर मातेमुळेच छत्रपती शिवबांनी सक्षम राष्ट्राची निर्मिती केली. आजही सक्षम राष्ट्र निर्मितीसाठी अशाच कणखर मातृत्वाची गरज आहे, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.\nकार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.\nश्रीदेवी के रोल में नजर आएंगी प्रिया प्रकाश वारियर\nकश्मीरी बॉयफ्रेंड को बंगाली सिखाती दिखीं सुष्मिता सेन, इंस्टाग्राम पर शेयर किया वीडियो\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nएमपी के मुख्यमंत्री कमलनाथ ने करीबी राजेन्द्र कुमार मिगलानी की सलाहकार और भूपेंद्र गुप्ता की ओएसडी पद पर की नियुक्ति\nफुटपाथ दुकानदारों के खिलाफ कार्रवाई रोकने की मांग\nनागपूर तात्याटोपे नगर येथे व्रुध्द बहीण भावाचा संशयास्पद म्रुत्यु\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nएमपी के मुख्यमंत्री कमलनाथ ने करीबी राजेन्द्र कुमार मिगलानी की सलाहकार और भूपेंद्र गुप्ता की ओएसडी पद पर की नियुक्ति\nफुटपाथ दुकानदारों के खिलाफ कार्रवाई रोकने की मांग\nबनातवाला अंग्रेजी शाला शिफ्टिंग मामले को लेकर आपस में भिड़े नगरसेवक\nखासदार क्रीड़ा महोत्सव में कैरम स्पर्धा का पहला राउंड सम्पन्न\nघर उठा कर तो देखो……… समस्या से महरूम हो जाओंगे\nवृद्ध भाई-बहन की लाश बरामद होने से मची सनसनी\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nमहा मेट्रो आणि नागपूर महानगर पालिका दरम्यान सामंजस्य करार\nलेझिंम,ढोल ताशा आणि पुष्पवर्षावाच्या जल्लोषात नागपूरकराद्वारे माझी मेट्रोचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-16T15:52:05Z", "digest": "sha1:GGHGGSK26KJU3LPG3NDM7OBTPP3NV2I6", "length": 10465, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वडूजला धनगर समाजाचा मोर्चा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवडूजला धनगर समाजाचा मोर्चा\nआरक्षणाबाबत सरकारच्या वेळकाढूपणाचा तीव्र निषेध\nवडूज – धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गात आरक्षण तातडीने द्यावे, या मागणीसाठी खटाव तालुक्‍यातील धनगर समाज बांधवांनी ढोलच्या गजरात तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी फडणवीस सरकार वेळकाढूपणा करत असल्याबद्दल तीव्र निषेध करण्यात आला.\nयेथील हुतात्मा स्मारकापासून मोर्चाला सुरूवात झाली. अहिल्यादेवी चौक, बाजारपेठ, शेतकरी चौक, बाजार पटांगण, शहा पेट्रोल पंप, छत्रपती शिवाजी चौक, बस स्थानक मार्गे हा मोर्चा तहसिलदार कार्यालयावर गेला. त्यानंतर समाज बांधवांनी तहसिलदार कार्यालयाच्या प्रांगणात गजीनृत्याचा ठेका धरला. गजीनृत्याच्या दोन घाई झाल्यानंतर मान्यवर कार्यकर्त्यांनी मोर्चास संबोधीत केले. यावेळी बोलताना शेळी मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष टी. आर. गारळे, बाजार समितीचे संचालक विजय काळे, चंद्रकांत काळे, डॉ. महेश माने, आण्णा काकडे, रामदास शिंगाडे, नितीन बुरूंगले, आदींची भाषणे झाली. यावेळी बहुतांशी वक्‍त्यांनी आरक्षण देण्यास सरकार वेळकाढूपणा करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडले. प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवण्याबरोबर सातारा येथे दि. 24 रोजीचा आगामी मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.\nऍड. नंदकुमार वाघमोडे यांनी आपल्या सहाय्यक सरकारी वकील पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.\nमोर्चात पंचायत समितीचे माजी सदस्य मोहनराव बुधे, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आशाताई बरकडे, श्रीकांत काळे, ऍड. राहूल काळे, सुनिल सजगणे,हणमंतराव कोळेकर, राहूल सजगणे, अशोक काळे, प्रसाद काळे, महादेव बुरूंगले, राजाराम बरकडे, संजय काळे, शहाजी गोफणे, समीर गोरड, शशिकांत काळे, विक्रम काळे, भरत जानकर आदीसह युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीतील गोंधळामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढणार\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nजिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-kolpewadi-police-news/", "date_download": "2019-01-16T16:16:50Z", "digest": "sha1:IFL7I2QOD2UBSGLX65IIHSXE4FLLSMJR", "length": 11630, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोळपेवाडी दरोड्यातील सात संशयित ताब्यात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोळपेवाडी दरोड्यातील सात संशयित ताब्यात\nपोलिसांनी हत्यारे, मोबाईल आणि दुचाकी केली हस्तगत\nनगर- कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथील दरोड्यात स्थानिक गुन्हे शाखेने संशयावरून सात जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून समजली. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, मोबाईल आणि दुचाकी वाहनेदेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या संशयितांनी पोलिसांसमोर गुन्ह्याची माहितीदेखील दिली आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याच्या “थिअरी’ची जुळवाजुळव करीत होते. पोलिसांनी संशयितांच्या नावांबाबत गोपनीयता पाळली आहे.\nकोळपेवाडीतील मुख्य रस्त्यावर असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर 19 ऑगस्टला सायंकाळी सात ते आठ जणांनी दरोडा टाकला होता. दोघा सराफांवर दरोडेखोरांनी गोळीबार केला होता. दुकानाचे मालक शाम सुभाष घाडगे (वय 36) यांच्या डोक्‍यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता, तर त्यांचे बंधू गणेश (वय 42) हे गंभीर जखमी झाले होते. दरोडेखोरांनी दुकानातील लाखो रुपयांच्या सोन्याचांदीचा ऐवज लुटून नेला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. नगर जिल्ह्यातील सराफ व्यावसायिकांनी निषेध म्हणून बंद पाळला होता.\nपोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दरोड्याची ही घटना गांभीर्याने घेतली. दरोडेखोरांच्या शोधासाठी त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत चार पथके तयार केली होती. महाराष्ट्र, झारखंड, उत्तर प्रदेशातील विविध भागात खबऱ्यांमार्फत दरोडेखोरांचा माग काढला जात होता. शेवटी या टोळीचा शोध नगरमध्येच लागला. ही टोळी नेवाशातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी नगरमधूनच फिल्डिंग लावली होती.\nया संशयितांमध्ये अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्रासह इतर राज्यातदेखील गुन्हे दाखल आहेत. याच दरोडेखोरांनी शामवर अगदी जवळून गोळी झाडली होती. घाडगे यांच्या डोक्‍यात ही गोळी लागली. ज्याने गोळी झाडली, त्यालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरोडेखोरांनी दुचाकीवरून वेगवेगळे मार्ग बदलत लुटीचा माल नेला. पोलीस त्यांच्या मागावर होते; परंतु पोलिसांना चकवा देण्यासाठी ते घटनेनंतर एका ठिकाणी रात्रभर दबा धरून बसले होते, अशीही माहिती पुढे येत आहे. पोलिसांनी या दुचाकी आणि दरोड्यात वापरलेली हत्यारेदेखील हस्तगत केली आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचाळीत सडत असलेल्या कांद्यामुळे शेतकरी संकटात\nन्यायालयाच्या स्थलांतरासाठी 66 लाख मंजुर : आ. कोल्हे\nनिमगाव वाघात 17 जानेवारीला कबड्डी स्पर्धा\n13 कोटी वृक्षलागवडीच्या खर्चाचा हिशोब जनतेला द्यावा – पवळे\nपार्किंग शुल्क बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा\nविजपुरवठ्यासाठी प्रहार जनशक्तीचे तहसीलदारांना निवेदन\nडॉक्‍टर भासवून लग्न करून युवतीची फसवणूक\nदुुचाकीच्या धडकेत गरोदर महिलेसह युवक गंभीर जखमी\nसरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक – गडाख\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-soil-fertility-part-2-8796", "date_download": "2019-01-16T17:41:33Z", "digest": "sha1:6CJLI65W7OQK5CP43WFNULRWHNFQWN4Z", "length": 26268, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon special article on soil fertility part 2 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुढच्या पिढीच्या हवाली करूया सुपीक जमीन\nपुढच्या पिढीच्या हवाली करूया सुपीक जमीन\nगुरुवार, 31 मे 2018\n१९९० मध्येच आम्ही शेतातील धसकटे गोळा करणे बंद करून टाकले. धसकटे गोळा करण्याचा पैसा, मजूरबळ वाचले, रानाला सेंद्रिय खतही मिळाले.\nअनुभवातून मला हे शिकावयास मिळाले, की जमिनीत वाढणारा भाग म्हणजे बुडखा व मुळांचे जाळे यांपासून सर्वांत उत्तम दर्जाचे खत तयार होते. जमिनीपासून जो-जो वर-वर जावे तसे हलक्‍या हलक्‍या दर्जाचे खत होते. पानाचे खत सर्वांत हलके. जनावरांच्या शेणाचे खत हेही प्रामुख्याने हलक्‍या दर्जाचे असते. आपली आज तरी सर्व भिस्त या शेणखत कंपोस्टच्या वापरावरच आहे. उत्तम दर्जाचे खत देणारे बुडखा व मुळाचे जाळे हे आज धसकटे म्हणून गोळा करून बाहेर टाकले अगर जाळले जातात. असे करणे ही आपली शास्त्रीय शिफारस आहे. १९९० मध्येच आम्ही धसकटे गोळा करणे बंद करून टाकले. धसकटे गोळा करण्याचा पैसा, मजूरबळ वाचले, रानाला सेंद्रिय खतही मिळाले.\nकुजणाऱ्या पदार्थात एक नत्राच्या भागाला किती कर्बाचे भाग आहेत, यावर त्याचे कर्ब/नत्र गुणोत्तर ठरते. कमी गुणोत्तराचे पदार्थ लवकर कुजतात; तर जास्त गुणोत्तराचे पदार्थ उशिरा कुजतात. गुणोत्तर कितीही असूदे, खत तयार होत असता जिवाणू त्यातील कर्ब वापरून संपवितात व हे गुणोत्तर कमी कमी होत जाते. कुजण्याची क्रिया पूर्ण झाल्यानंतर हे गुणोत्तर २० च्या दरम्यान येते. याचा अर्थ १ नत्रास २० कर्ब. हा कर्ब ऊर्जास्रोत असतो व त्यावर जिवाणूंचे कार्य चालते. २० पाशी ही क्रिया का थांबते याचे कारण २० पाशी कुजविणाऱ्या गटातील जिवाणूंचे काम संपते. पुढील शिल्लक २० ऊर्जा पीक पोषण गटातील जिवाणूसाठी राखून ठेवून पहिल्या गटातील जिवाणू आपले काम थांबवितात. हे खत ज्या वेळी शेतात जाते, त्यावेळी या २० कर्बाचा वापर अन्नपोषण गटातील जिवाणू करतात. ज्यावेळी संपूर्ण कर्बाचा वापर होऊन कर्ब संपतो त्यावेळी अन्नद्रव्याचे सेंद्रिय स्वरूप संपते व रासायनिक स्वरूपात अन्नद्रव्ये रूपांतरित होतात. पिके फक्त अशा रासायनिक स्वरूपातील अन्नद्रव्येच खातात. आपण सेंद्रिय खतातून दिलेला कर्ब हा फक्त जिवाणूंच्या कार्यासाठीच असतो. पिकाच्या अंगात ८० ते ८५ टक्के कर्बाचे प्रमाण असते. पीक जमिनीतून कधीही कर्ब घेत नाहीत. फक्त हवेतूनच प्रकाश संश्‍लेषणात घेतात. जो पर्यंत एखादे अन्नद्रव्य कर्बाशी जोडलेले असते त्याला सेंद्रिय म्हटले जाते. उदा. सेंद्रिय नत्र, स्फुरद वगैरे अशी सेंद्रिय अन्नद्रव्ये पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेत नसतात. म्हणून पिकाला उपलब्ध अवस्थेत नसतात. कर्ब संपल्यावर ती रासायनिक अवस्थेत म्हणजे पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेत म्हणजेच पिकाने खाण्याच्या अवस्थेत येतात. पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेतील खते सर्वांत नाशवंत असतात; तर सेंद्रिय स्वरूपातील अन्नद्रव्यांचा नाश होत नाही. पिकाची अन्नद्रव्ये नाश पावू नयेत म्हणून निसर्गात केलेली सोय केवळ थक्क करणारी आहे.\nशेणखत आणि गांडूळ खत\n२० कर्ब/नत्र गुणोत्तरापासी कुजून खत तयार होते. यापुढील कर्ब संपविण्याचे काम या गटातील जिवाणू करीत नाहीत. जिवाणू जगात त्यांना नेमून दिलेल्या कामापाशीच थांबावयाचे, हे संकेत तंतोतंत पाळले जातात. हे ही एक आश्‍चर्यच आहे. कर्ब/नत्र कमी कमी होणे म्हणजे अन्नद्रव्याची उपलब्धतेकडे वाटचाल. शेणखताऐवजी गांडूळ खत तयार केले तर हेच गुणोत्तर १२ पाशी येऊन थांबते. याचा अर्थ शेणखतातील अन्नद्रव्याच्या तुलनेत गांडूळ खतातील अन्नद्रव्ये लवकर उपलब्ध होतात. यामुळे गांडूळ खत टाकल्यानंतर त्याचे परिणाम जलद दिसतात. याचा अर्थ शेणखतापेक्षा गांडूळ खत भारी, असा होत नाही. काही काळानंतर शेणखताचेही परिणाम तितकेच दिसू शकतात. आज सुपीकता कमी झाली, असे म्हटले जाते ते सेंद्रिय कर्बाच्या अभावी पीकवाढीसाठी जिवाणूंना योग्य पातळीवर काम करता येत नाही म्हणून उत्पादन घटते. इथे शेतकरी जास्त रसायनांचा वापर करण्याचा पर्याय निवडतो. सेंद्रिय कर्बाऐवजी जादा रासायनिक खते टाकणे हा चुकीचा पर्याय होतो. भू सूक्ष्म जीवशास्त्राच्या अभ्यासाविषयी अशा चुका चालू आहेत, यावर योग्य शास्त्रीय प्रबोधन होत नाही.\nसेंद्रिय कर्ब का झाले कमी\nसेंद्रिय कर्बाचा जितका वापर होऊ लागला त्यापेक्षा जास्त जमिनीला परत देणे गरजेचे होते. आपण तिकडे दुर्लक्ष केले. हळूहळू सेंद्रिय कर्बाची टक्केवारी धोक्‍याच्या पातळीच्या खाली गेली व उत्पादकता घटू लागली. हरितक्रांतीच्या काळात पीकवाढीसाठी सेंद्रिय कर्बाचा वापर होतो तो संपत जाऊन पुढे सुपीकतेचे प्रश्‍न निर्माण होतील, याती कल्पना शास्त्रज्ञानाच नव्हती. सेंद्रिय खत व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हरितक्रांती बदनाम झाली, हे आजही मान्य केले जात नाही. यात कोणालाही वैयक्तिक दोष देता येणार नाही. तत्पूर्वी हा प्रश्‍नच मुळातून नव्हता. तो सहज लक्षात येणेही शक्‍य नव्हते. या काळात बैल गेले व यंत्रे आली. सेंद्रिय खताची उपलब्धता कमी झाली. यंत्रामुळे जास्त क्षेत्रात पेरणी होऊ लागली. दुसऱ्या बाजूला सुपीकता व उत्पादकता कमी होण्याचा वेग इतका मंद असतो की ते सहजासहजी ध्यानात येत नाही. सूक्ष्म जीवशास्त्र विषयाकडे दुर्लक्ष हे तर महत्त्वाचे कारण आहेच. उत्पादकता कमी झाल्यावर शेतकरी भांबावला. काही विचारवंतांनी शोध लावला ही सर्व रसायनांची किमया आहे. रसायनांचा वापर बंद करा. सेंद्रिय शेती करा. आज सेंद्रिय शेतीचा प्रसार व प्रचाराला २५ वर्षे होऊन गेली. ही पद्धत शेतकऱ्यांत फार लोकप्रिय होऊ शकली नाही. येथे कोणाला दोष देण्याची इच्छा नाही. ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. हरितक्रांतीच्या ४०-४५ वर्षांच्या काळात आपण सर्वांनी जमिनीची भरपूर वाट लावली आहे.\nजवळपास १.५ ते २ पिढ्यांतील हे काम आहे. सरकारी यंत्रणा आज सांगते, आम्ही कधीच फक्त रसायनांच्या वापराच्या शिफारशी केल्या नाहीत. त्याबरोबर सेंद्रिय खत वापराबाबतच्या शिफारशीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले. फक्त शेणखत, कंपोस्ट, हिरवळीचे खत या मार्गातून जमीन कधीच सुपीक करता येणार नाही. याच्या वापराला अनेक मर्यादा आहेत. यावर स्वस्त सुलभ पर्याय शेतकऱ्यांना सुचविणे गरजेचे होते ते काम मात्र आजही झालेले नाही. वनस्पती अगर प्राण्यांनी निर्माण केलेला कोणताही पदार्थ खत म्हणून वापरता येतो, असे सांगितल्यास सेंद्रिय खतासाठीच्या कच्च्या मालात इतकी वाढ होते की सेंद्रिय पदार्थांची कमतरता हा प्रश्‍नच संपून जातो; परंतु यासाठी वेगवेगळ्या परिस्थितीसाठी वेगवेगळी तंत्रे विकसित करावी लागतात. तसे करण्याचे काम कुशलतेचे आहे, ते सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बौद्धिक पातळी पलीकडचे आहे. यासाठी लागणाऱ्या सर्जनशीलतेचे शेती व शेतकऱ्यांत दुर्भिक्ष आहे ही खरी मर्यादा आहे.\nआपण उष्ण कटिबंधात शेती करतो यातून आणखी काही मर्यादा येतात. हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. विज्ञानाच्या अभ्यासामुळे मला नवीन मार्ग सापडले. खराब झालेल्या जमिनी पूर्ववत झाल्या. वडिलांकडून मला मिळालेली जमीन सुपीक होती. तशीच ती परत खराब होणार नाही, असे बिन खर्चिक तंत्रही दिले. हेच समाधान समस्त शेतकरी बंधूंना मिळावे व परत एकदा उत्तम शेतीच असावी केवळ याचसाठी हा लेखन प्रपंच.\n(लेखक प्रगतिशील शेतकरी आहेत.)\nखत fertiliser निसर्ग जीवशास्त्र biology विषय topics यंत्र machine शेती सरकार government बौद्ध लेखन लेखक\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nचंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...\nप्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...\nपणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...\nसावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...\nशेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nवाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...\nकोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...\nशेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...\nऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...\nकिमान तापमानात हळूहळू वाढपुणे ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...\nरोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...\nसर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Ankur/Shivangi-Pathak/", "date_download": "2019-01-16T16:44:30Z", "digest": "sha1:XUEAXD2PXNA4ZGSACRNAOWYOCMH7M7AT", "length": 4320, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " शिवांगी पाठक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ankur › शिवांगी पाठक\nहरियाणा राज्यातील हिस्सार जिल्ह्यात राहणारी शिवांगी पाठक केवळ सोळा वर्षांची आहे. या कोवळ्या वयात या बालिकेने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करून जगाला चकित केले. माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकवणार्‍या व वयाने सर्वात लहान भारतीय गिर्यारोहक होण्याचा मान शिवांगीने मिळवला आहे. शिवांगीने या कठीण मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी अनेक महिन्यांचे गिर्यारोहणाचे खडतर प्रशिक्षण नवी दिल्‍लीच्या जवाहर इन्स्टिट्यूट येथे घेतले. काश्मीरच्या अनेक दुर्गम गिरीशिखरांना सर केल्यानंतरच तिने एव्हरेस्टवर चढाई करण्याचे ठरविले.\nशिवांगीने एव्हरेस्ट सर करणारी पहिली दिव्यांग गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा हिच्यावरचा एक लघुपट पाहिला. हा लघुपट पाहिल्यानंतर शिवांगीला वाटले की आपणही गिर्यारोहणही करू शकतो. आपल्या यशाचे श्रेय शिवांगी अरुणिमा सिन्हालाच देते. गिर्यारोहण करण्याबरोबर शिवांगी अभ्यासावरही लक्ष देते. लहान वयातच स्वत:च्या हिमतीवर यशाचे शिखर गाठणार्‍या शिवानीने स्त्रिया पुरुषांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे परत एकदा दाखवून दिले आहे.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपासासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-16T16:03:26Z", "digest": "sha1:SJZF4XNLOKMN3I5R6C2FFNQX42T2ZSTQ", "length": 12278, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उपचार सरकारी रूग्णालयात; अन्‌ औषध बाहेरून घ्या… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nउपचार सरकारी रूग्णालयात; अन्‌ औषध बाहेरून घ्या…\nबावडा – बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज 120 ते 150 बाह्यरुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या रुग्णांची नोंदणी (केसपेपर काढणे) व तपासणीनंतर औषधे देणे ही दोन्ही कामे एकट्या औषधनिर्माण अधिकाऱ्याला करावी लागतात. तसेच विविध आजारांसाठीची औषधेही जिल्हास्तरावरून वेळेत मिळत नसल्याने उपचार सरकारी रूग्णालयात आणि औषध बाहेरचे, अशी स्थिती असून रुग्णांवर महागडी औषधे घेण्याची वेळ येत आहे.\nजिल्हा प्रशासनाकडे स्थानिक प्रशासनाकडून औषधांची मागणी केली असता आमच्याकडून तर आम्ही देऊ परंतु, साठा शिल्लक नसल्याने सध्या रुग्णकल्याण समितीच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर जेवढे शक्‍य होईल तेवढी औषधे खरेदी करावीत. आमच्या उपलब्ध झाल्याबरोबर पाठवण्यात येतील, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बावडा (ता.इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 9 उपकेंद्र आहेत. या सर्व उपकेंद्रांमध्ये आवश्‍यक कर्मचारी नसल्यामुळे रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे. येथे एका वैद्यकीय अधिकाऱ्याबरोबरच आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आवश्‍यक तेवढे उपलब्ध नाहीत. तर पिंपरी बु. व वडापूरी येथील उपकेंद्रामध्ये एकही आरोग्य सेवक व सेविका नाही.\nगेल्या चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. काही कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाल्याने येथे कर्मचारी कमी पडू लागले आहेत. बावडा आरोग्य केंद्र हे तालुक्‍याच्या शेवटच्या टोकावर असल्याने दूरचे कर्मचारी येथे काम करण्यासाठी यायला तयार होत नाहीत, त्याचबरोबर गेल्या चार ते पाच वर्षांपासून नवीन नोकर भरती झाली नसल्याने देखील कर्मचारी अपूरे पडत आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डा.सुरेखा पोळ यांनी सांगितले.\nबावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदांचा पुरवठा पंचायत समितीच्या माध्यमातून केला जातो.त्यासाठी येथी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे अनेकदा मागणी केली पण उद्या देऊ, परवा देऊ असे करीत एक वर्ष उलटले तरी त्यांचा उद्या उजडलेला नहीा. याबाबत माहिती घेण्यासाठी त्यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला परंतु, ते इतके व्यस्त होते की त्यांचा फोन दिवसभर व्यस्तच लागत होता.\nप्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना एकट्यावरच सर्व भार पडतो. एका अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्याची तातडीने आवश्‍यकता आहे. निवासी काम करताना निवासाची सोय नाही. खोल्या पावसात गळतात, अशा अनेक अडचणीतूनही रुग्णांना चांगली सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n– कपिलकुमार वाघमारे, वैद्यकीय अधिकारी, बावडा\nजिल्हा आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष…\nबावडा (ता.इंदापूर) येथे कोट्यवधी रूपये खर्च करून ग्रामीण रुग्णालयाचे काम चार वर्षांपासून चालू आहे. यामुळेच आरोग्य केंद्राकडे जिल्हा स्तरावरुन दुर्लक्ष होत असावे, असा सूर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जनतेतून आहे. ग्रामीण रुग्णालयाचे काम कधीही पूर्ण होवो पण सध्या चालू स्थितीत असलेल्या आरोग्य केंद्रावर प्रशासनाचे दुर्लक्ष असणे ही गंभीर बाब असून जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाला कधी जाग येणार, असा सवाल केला जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%86%E0%A4%9C/", "date_download": "2019-01-16T16:08:05Z", "digest": "sha1:UMZ4PMS5BD6ZT4HWG4NV3QX6LRCRR72A", "length": 9030, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मारहाणीच्या निषेधार्थ आज कृषी संघटनेचा मोर्चा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमारहाणीच्या निषेधार्थ आज कृषी संघटनेचा मोर्चा\nसातारा- पाटण तालुका कृषी अधिकाऱ्यांना विक्रमबाबा पाटणकर यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कृषी संघटना शनिवार, दि.1 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता कृषी अधीक्षक कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चात वर्ग एक ते चार सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.\nगुरुवारी मल्हारपेठ, ता.पाटण येथे आयोजित हुमणी कीड व्यवस्थापन व एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन कार्यक्रमाच्या ठिकाणी विक्रमबाबा पाटणकर यांनी पाटण तालुक्‍यात पडलेल्या ओला दुष्काळाकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांच्या श्रीमुखात लगावली होती. या नंतर पाटणकर यांच्यासह 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक तालुक्‍याच्या ठिकाणी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून पाटणकर यांचा निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर आता शनिवारी जिल्हयातील सर्व कृषी अधिकारी व कर्मचारी मोर्चा काढणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीतील गोंधळामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढणार\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nजिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-16T15:50:31Z", "digest": "sha1:2OMQXIF5WITVXODBUAHKDAKCCFGBSRVM", "length": 8259, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्य पशुसंवर्धन विभागातर्फे चंद्रभागा गोशाळेचा गौरव | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराज्य पशुसंवर्धन विभागातर्फे चंद्रभागा गोशाळेचा गौरव\nचिखली – महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाच्या वतीने चिखली येथील चंद्रभागा गोशाळेचा विशेष सन्मान करण्यात आला.\nपशुसंवर्धन विभागाच्या वतीने औंध येथे आयोजित केलेल्या पशुपालक मेळाव्यात गोशाळेच्या वतीने संचालक रामकृष्ण लांडगे यांनी हा सन्मान स्विकारला. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पशुसंवर्धन विभागाचे मुख्य आयुक्त कांतीलाल उमाप, माजी संवर्धन आयुक्त विश्वास भोसले, माजी आमदार शरद ढमाले आदी उपस्थित होते.\nगेल्या अनेक वर्षापासून देशी गायींचे संवर्धन केले जात आहे. चंद्रभागा गोशाळेच्या माध्यमातून गोसंवर्धन तसेच ग्रामीण भागात पशुसंवर्धनाचे काम चालते. गोशाळेत कपिला या दुर्मिळ देशी गायींचे पालन केले जात आहे. गायीचा उपयोग याबाबत जनजागृती केली जाते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहिलेकडे खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा\nपिंपरीत घरफोडी, 65 हजारांचा ऐवज चोरीला\nबेंबीतील हार्नियाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी\nसोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा युवक कॉंग्रेसकडून निषेध\nदापोडीत मोटारीची चौघांना धडक\nनवीन अंशदान निवृत्ती वेतन योजनेला विरोध\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना समन्स\n16 हजार 325 नळजोड अवैध\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/rugandh-article-kanya-vavi-aesi-part-1/", "date_download": "2019-01-16T16:46:12Z", "digest": "sha1:EZZVX3KLZXZJELRLPI2MPLPOJWLRSBQR", "length": 10460, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#विविधा : कन्या व्हावी एेसी (भाग १) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#विविधा : कन्या व्हावी एेसी (भाग १)\nकालचीच गोष्ट. मी बसने प्रवास करत होते. बसला गर्दी होतीच. बसला गर्दी नसते कधी हा एक संशोधनाचा विषय आहे. प्रयत्ने वाळूचा कण रगडिता तेलही गळे : .. असे काहीसे एक सुभाषित म्हणा वा कवितेचा चरण म्हणा आहे.\nवाळूतून तेल गळेल, मृगजळाचे पाणी पिऊन तहानेलेल्याची तहान भागेल, रानात कधी सशाचे शिंगही मिळेलः अशा अनेक अशक्‍य गोष्टी मिळतील असे त्या सुभाषितात म्हटले आहे, आणि शेवटी म्हटले आहे, की मूर्खाचे मन मात्र बदलू शकणार नाही. यात बदल करून असे म्हणता येईल, की पुण्यात गर्दी नसलेली बस मिळणार नाही. हा गमतीचा भाग झाला.\nत्या दिवशीची गोष्ट अशी-गर्दी असलेल्या बसमध्ये दोन मध्यमवयीन माणसे चढली. त्यांनी बसवर एक नजर फिरवली. बसायला सोडा, नीट दोन्ही पाय टेकून उभे राहता येईल एवढे जागाही नव्हती बसमध्ये. लेडीजची साईड पूर्ण लेडीजनीच भरली होती आणि उजव्या-पुरुषांच्या बाजूलाही निम्म्याहून जास्त जागा मुली-महिलांनी भरल्या होत्या.\nहे पाहून एक जण वैतागून म्हणाला, अरे, 50 टक्‍के आरक्षण दिले तरी मुली आमच्या जागांवर अतिक्रमण करतात. मोठे कठीण झाले आहे आजकाल बसने प्रवास करणे.\nत्याचे खरचे होते. कोणत्याही बसमध्ये पाहा. महिलांची बाजू महिलांनी अडवलेली असतेच, पण उजव्या बाजूलाही महिला बहुसंख्य जागा राखून असतात.\nआज कोणतेही क्षेत्र महिलांना वर्ज्य राहिलेले नाही. कला, क्रीडा, शिक्षण…सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, आज भारताची संरक्षणमंत्री एक महिला आहे,परराष्ट्र मंत्री एक महिला आहे.\nसर्वच क्षेत्रात उच्च पदांवर महिलांचे प्राबल्य आहे. अगदी गगनाला गवसणी घालण्यातही महिला मागे नाहीत. फायटर प्लेन्सच्या वैमानिक आहेत महिला.\nहे सारे पाहून आठवतात तुकाराम महाराज ‘पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’, असे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले आहे.\n#विविधा : कन्या व्हावी एेसी (भाग २)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 3)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 2)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 1)\nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nनोंद : बोगस पदव्यांची बांडगुळे\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Bahar/Snakes-and-Russell-s-viper-Snakes/", "date_download": "2019-01-16T16:36:20Z", "digest": "sha1:Z4TBDBFAIDB6C6C3LWWRNZKV6VKDCFUG", "length": 10232, "nlines": 58, "source_domain": "pudhari.news", "title": " सर्प आणि घाेणस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Bahar › सर्प आणि घाेणस\nप्रा. सुहास द. बारटक्के\nसमोर आभाळ काळंकुट्ट झालेलं. वाराही जोरात वाहू लागला. अचानक ढगांतून वीज चमकली आणि सुरू झाला तो विजांचा लखलखाट त्या लखलखणार्‍या प्रकाशातून एक आकृती माझ्यासमोर अवतरली. डोळे फाडफाडून मी पाहत होतो... तेच ते निळ्या रंगाचं देखणं रूप... कमरेला व्याघ्रचर्म, हातात डमरू अन् त्रिशूळ... केसांच्या बुचड्याभोवती रुद्राक्षांची माळ... गळ्यातही रुद्राक्ष बाकी कंठ निळाच मोकळा मोकळा...\nनतमस्तक होत मी त्या निळसर मजबूत पायांवर लोटांगण घालत म्हणालो-\n‘होय... माझ्या सेवकांनाच पाठवणार होतो; पण म्हटलं मामला गंभीर आहे, स्वतःच जावं.’\n काय झालं भोलेनाथ महाराज\n‘सगळं करून सवरून काय झालं विचारतोस\n‘छे छे, देवाधिदेवा, मी काय केलं\n‘त्या राजकारण्यांना सल्‍ले कोण देतं\n‘सगळेच सल्‍ले मी नाही देत देवा, काही ठराविक राजकारणी माझे मित्र आहेत, ते विचारतात केव्हातरी, काहीतरी बस्स तेवढंच\n‘भलत्यासलत्या आयडिया तुझ्याच डोक्यातून निघतात म्हणे.’\n आणि देवा, तुमचा गळा असा मोकळा मोकळा का दिसतो\n‘ते तुझंच कर्तृत्व... काय असतं माझ्या गळ्यात\n‘गळ्यात सर्पाची माळ... डोक्यावर नागाची फणा...’\n‘तीच गायब केलीयस ना तू\n‘काय, मी काय केलं\n‘राजकारण्यांच्या सभेत साप सोडण्याची आयडिया कुणाची, पांडुरंगाच्या यात्रेत साप सोडण्याची आयडिया कुणाची, पांडुरंगाच्या यात्रेत साप सोडण्याची आयडिया कुणाची, दुसर्‍यानं भरपूर गर्दी जमवली की, ती उधळण्यासाठी, सभा उधळण्यासाठी तिथं व्यासपीठावर साप सोडायची आयडिया कुणाची, दुसर्‍यानं भरपूर गर्दी जमवली की, ती उधळण्यासाठी, सभा उधळण्यासाठी तिथं व्यासपीठावर साप सोडायची आयडिया कुणाची, बोल कुणाचं हे डोकं, बोल कुणाचं हे डोकं\n‘माझं नाही देवा, देवाशपथ सांगतो.’\n‘म्हणजे पुन्हा माझंच नाव घेऊन खोटं बोलतोस त्या राजकारण्यांसारखं देवाशपथ सांगेन, ईश्‍वराला स्मरून शपथ घेतो की, असं म्हणायचं आणि पुढे सगळं खोटंच\n‘तसं नाही देवा, खोट्याचं खरं आणि खर्‍याचं खोटं राजकारणात करावंच लागतं, असं म्हणतात.’\n‘तोच तर नीचपणा आहे ना तुमचा कुठं फेडाल ही पापं कुठं फेडाल ही पापं थांब मी आता रेड्यासह यमालाच पाठवून देतो.’\n‘नको नको देवा, तुम्ही तर साक्षात अल्पायुषी मानवाला दीर्घायुषी करणारे देव, तुम्हीच असे कोपलात तर समस्त राजकारण्यांनी जावं कुठं\n नरकात... इतकं गलिच्छ राजकारण केल्यावर दुसरं काय मिळणार सभा उधळण्याचं नवं तंत्र- सभेत साप सोडणे- हे सापडल्यापासून प्रत्येक पक्षाचा जो तो उठतो तो साप पकडून जवळ बाळगतो, आज या पार्टीचा कोब्रा, उद्या त्या पार्टीची मण्यार सभा उधळण्याचं नवं तंत्र- सभेत साप सोडणे- हे सापडल्यापासून प्रत्येक पक्षाचा जो तो उठतो तो साप पकडून जवळ बाळगतो, आज या पार्टीचा कोब्रा, उद्या त्या पार्टीची मण्यार एकमेकांच्या सभा उधळण्यासाठी सापांना एवढी मागणी आलीय की, माझ्या गळ्यातला सापही त्या ड्युटीकरिता गेल्यामुळं माझ्या गळ्यातून गायब व्हावा एकमेकांच्या सभा उधळण्यासाठी सापांना एवढी मागणी आलीय की, माझ्या गळ्यातला सापही त्या ड्युटीकरिता गेल्यामुळं माझ्या गळ्यातून गायब व्हावा\n एवढं हे प्रकरण गळ्याशी आलंय होय तरीच आपण कोपलेले दिसता. अहो, परवा सांगलीत सर्प पकडण्याची मोहीम जोरात सुरू होती. म्हटलं आता श्रावणातली नागपंचमी जवळ येतीय म्हणून असेल, तर दुसर्‍या पार्टीचे लोक पहिल्यावाल्यांच्या घरात सोडण्यासाठी सुस्त ‘घोणस’ नावाचा साप शोधत हिंडत होते. ते तिकडे सर्प सोडायला गेले की, इकडे त्यांच्या घरात घोणस अलगद नेऊन ठेवायचा, म्हणजे ते घरी आले की, हळूहळू हळूहळू खल्‍लास तरीच आपण कोपलेले दिसता. अहो, परवा सांगलीत सर्प पकडण्याची मोहीम जोरात सुरू होती. म्हटलं आता श्रावणातली नागपंचमी जवळ येतीय म्हणून असेल, तर दुसर्‍या पार्टीचे लोक पहिल्यावाल्यांच्या घरात सोडण्यासाठी सुस्त ‘घोणस’ नावाचा साप शोधत हिंडत होते. ते तिकडे सर्प सोडायला गेले की, इकडे त्यांच्या घरात घोणस अलगद नेऊन ठेवायचा, म्हणजे ते घरी आले की, हळूहळू हळूहळू खल्‍लास\n‘इतका विषारी असतो घोणस\n सर्प असतो जहाल विषारी आणि चपळ. त्याच्या जवळ कुणी आलं- छेड काढली- तरच चावतो; पण घोणस घोणस सुस्त, शांत असतो. त्याच्यामुळेच सभेत पळापळ बिलकुल होत नाही; पण त्याच्या अंगावर जेवढ्या लोकांचे पाय पडतील तेवढ्या सगळ्यांनाच तो चावतो. तोही हळुवारपणे; पण माणूस मात्र हळूहळू हळूहळू मरतोच.’\n तुम्हा राजकारण्यांचं डोकं कुठे चालेल सांगता येत नाही, मीही आता सर्पाऐवजी एखादा घोणस सापडतो का पाहतो.’\n‘नको नको देवा, आधीच तुमचा कंठ हलाहल पिऊन निळा झालाय त्यात आणखी विष नको.’\n...तेवढ्यात पुन्हा एकदा वीज चमकली. भगवान डोळ्यांसमोरून गायब होऊ लागले आणि पत्नीचा आवाज कानात घुमला. ‘अहो, उठताय ना सात वाजले तरी ढाराढूर झोपलाय.’\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/health/viral-fever-colds-cough-and-respiratory-problems/amp/", "date_download": "2019-01-16T17:23:39Z", "digest": "sha1:UU3OBEIORBPPYTUENUV2WSLUIIWHGRUU", "length": 7526, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Viral fever, colds, cough and respiratory problems | ‘व्हायरल’चा ताप!, सर्दी, खोकल्यासह श्वसनविकाराचा त्रास | Lokmat.com", "raw_content": "\n, सर्दी, खोकल्यासह श्वसनविकाराचा त्रास\nशहर-उपनगरात पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा आणि अचानक वाढणारे आर्द्रतेचे प्रमाण यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. परिणामी, मुंबईकरांना सर्दी, खोकला आणि श्वसनविकारांचा त्रास जाणवू लागला आहे.\nमुंबई : शहर-उपनगरात पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा आणि अचानक वाढणारे आर्द्रतेचे प्रमाण यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. परिणामी, मुंबईकरांना सर्दी, खोकला आणि श्वसनविकारांचा त्रास जाणवू लागला आहे. हवेची गुणवत्ता घसरली तसेच प्रदूषकांचे प्रमाण वाढल्यामुळे वातावरणात विषाणूंचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे बºयाच मुंबईकरांना ‘व्हायरल’ तापाचीही लागण झाल्याचे दिसून येत आहे. शहर-उपनगरात दुपारी उनाचा कडाका असतो. मध्येच ढग दाटून येतात. सायंकाळी अचानक हवेत गारठा जाणवू लागतो. वातावरणातील अशा विचित्र बदलांमुळे सर्दी, ताप, अंगदुखी, श्वसनविकारांचा त्रास असे आजार वाढत आहेत. कान, नाक व घसा विभागात दाखल होणाºया रुग्णांमध्ये घशात दुखणे, गिळताना त्रास होणे, घशात खवखव, घशात आतून बारीक पुरळ येणे, टॉन्सिलच्या गाठी सुजणे, सर्दीमुळे नाक चोंदणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. शहर-उपनगरात पहाटे असणारा वातावरणातील गारठा आजार पसरविणाºया व्हायरसला पोषक ठरत आहे. बदलत्या वातावरणाचा प्रभाव १२ वर्षांखालील बालकांवर दिसून येत आहे. >उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या वाढत आहे हवेतून पसरणाºया साथीच्या आजारांमुळे दवाखान्यात उपचारासाठी येणाºयांची संख्याही वाढत आहे. प्रामुख्याने ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशांना सर्दी, खोकल्याच्या आजाराचा प्रादुर्भाव लवकर होतो. - डॉ. शुभदा शाह, फिजिशिअन >काळजी घ्या व्हायरस अ‍ॅक्टिव्ह होत असल्याने टॉन्सिलच्या गाठींवर सूज येऊन गिळताना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी खोकताना काळजी घ्या. रुमाल बाळगावा, असे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. अपूर्वा मेहंदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. >उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक, वेदनाशामक घ्या. शिंक आल्यास किंवा खोकताना रुमाल वापरा नाक, छाती भरून आली तर वाफारा घ्या >कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा अतितेलकट, थंड, आंबट टाळा आहार चांगला व वेळेत घ्या\nमुंबई ते उरण दरम्यान कान्होजी आंग्रे बेटापर्यंत फेरी सेवा सुरू होणार, गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन\nचालकाच्या शिकाऊ परवान्याची चाचणी आता टॅबद्वारे\nदीड हजारांची साडी पडली ३८ हजारांना\nमराठा आरक्षण सुनावणीत याचिकाकर्त्याचा चक्क खंडपीठालाच विरोध\nचर्चा फिसकटली, बेस्ट संप सुरूच; तोडग्यासाठी राज्य सरकारची समिती\nवेतनवाढ देण्यास बेस्ट प्रशासन अनुकूल; तरीही संपाची कोंडी फुटेना\nसोशल अ‍ॅप्सचा ‘फास’ दिवसेंदिवस घट्ट होतोय\nपक्षांच्या नव्या ३५ प्रजातींनी माहीमच्या उद्यानाचे सौंदर्य बहरले\n‘मातोश्री’वर विश्वास नाही; बेस्टचा संप सुरूच\nगणित चुकले म्हणून विद्यार्थ्याला काठीने चोपले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Yuva&id=3478", "date_download": "2019-01-16T16:00:29Z", "digest": "sha1:CWH72VWJZPO5TQ7X44LU7YYEXUG5ET72", "length": 31529, "nlines": 124, "source_domain": "beedlive.com", "title": "आमच्या विषयी", "raw_content": "\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाहीविषयक विचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता, अन्याय आणि असमानतेच्या विरुद्ध निरंतर लढा देवून भारताला नागरी हक्क मिळवून दिले. भारतात लोकशाही नांदावी आणि सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा म्हणून त्यांनी अविरत प्रयत्न केले. भारतीय पुढार्‍यांना डॉ. आंबेडकरांच्या कार्याचे महत्त्व आणि योगदान ज्ञात आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून संविधानिक शाश्वती आणि सुरक्षेचे नागरी स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, अस्पृश्यतेचे उच्चाटन आणि स्त्रियांच्या आर्थिक व सामाजिक अधिकाराविषयी त्यांनी आवाज उठविला. डॉ. आंबेडकरांनी आरक्षणप्रणालीचा अंगीकार करून नोकरीत, प्रशासकीय सेवा, शाळा आणि महाविद्यालयात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीला प्रतिनिधित्व मिळवून देवून समान मान्यतादर्शक कृती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ लोकशाही अभिप्रेत नव्हती तर सामाजिक न्यायाच्या तत्वावर आधारीत लोकशाही अभिप्रेत होती. आज सत्ताधारी आणि विरोधक कोणती लोकशाही भारतावर लादत आहेत याचा विचार आपण सर्वांनी करणे आवश्यक आहे.\nसमाजाच्या स्थितीसंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या रानडे, गांधी आणि जीना या ग्रंथात विचारवंत थायरने आपल्या थिओडोर रूझवेल्ट यांच्या लिहिलेल्या चरित्रात नमूद करतात ते असे आहे की, प्रत्येक पंथ, पक्ष किंवा संस्थेत अशी ही एक स्थिती येते की तेव्हा तिची वाढ खुंटते, तिच्या नाड्या थंड पडतात. तिचा तरूणांसमोर आदर्श उरत नाहीत; तिच्या पोक्त पुरूषांना आशेची स्वप्ने दिसत नाहीत. ती केवळ तिच्या भूतकाळावर जगत असते आणि भूतकाळ तसाच चालू राहावा म्हणून ती प्राणपणाने प्रयत्न करीत असते. राजकारणात जेव्हा ही कठोरतेची स्थिती पूर्णत्वास पोहोचते तेव्हा त्याला आपण दूर्दम्य गतानुगतिकवाद असे म्हणतो आणि ही दूर्दम्य गतानुगतिकता ओळखण्याची मुख्य खूण अशी की दृष्टिभंग झाल्यामुळे व जाणीवशून्य झाल्यामुळे याच्या उपचाराची व नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास असमर्थ ठरल्यामुळे, एखाद्या म्हाता-या माणसाने आपले अंग जुन्या आराम खूर्चीत झोकून द्यावे, त्याप्रमाणे असा समाज भूतकाळात फेकल्या जातो. अशीच स्थिती आज भारतीय लोकशाहीची झालेली आहे. ही लोकशाही श्रीमंतांच्या, गुंडप्रवृत्तींच्या आणि भांडवलदारी व्यवस्थेच्या हातात गेलेली आहे. प्रत्येक समाजाला अशा -हासाची आणि विनाशाची शक्यता असलेल्या काळातून मार्ग काढावाच लागतो त्यातून काही वाचतात तर काहींचा विनाश होत, आणि काही मात्र गतानुगतिक बनून -हासाच्या मार्गाला लागतात. असे का घडते काही समाज जगतात याचे कारण काय काही समाज जगतात याचे कारण काय विचारवंत कार्लाईलने याचे उत्तर दिलेले आहे तो आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने लिहितो. बिकट काळ आला तरी त्यात सर्वनाश होतोच असे नाही तर अशा काळाला एक अत्यंत श्रेष्ठ, बुद्धिमान, दूरदर्शी, काळाची गरज ओळखून सत्याची पारख करणारा दूर्दम्य काळात ही मुक्तीचा मार्ग जाणणारा व शौर्याने इतरांना त्या मार्गावर नेणारा महापुरूष लाभला तर सर्व नाशापासून तो समाजाला वाचवू शकतो. तो महापुरूष म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. आजच्या लोकशाहीसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांना डॉ. आंबेडकरांनी उत्तरे दिली आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत केलेल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे, आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीचे रूपही दिले पाहिजे. राजकीय लोकशाही तिला आधारभूत अशी सामाजिक लोकशाही नसल्यास टिकू शकत नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय तिचा अर्थ आहे, स्वातंत्र्य, समता, व बंधुभाव यांनी जीवनाचे सिद्धांत म्हणून मान्य करणारी जीवन प्रणाली. स्वतंत्र्यता, समता व बंधुभाव सिद्धांत म्हणजे एकाच त्रयीची भिन्न भिन्न तत्त्वे मानता येणार नाहीत. २६ जानेवारी १९५० रोजी आपण एका विसंगतीच्या जीवनात प्रवेश करीत आहोत. राजकारणात आपल्या जवळ समता असेल तर आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता. राजकारणात आपण एक मनुष्य, एक मत आणि एक मत, एक किंमत या सिद्धांतास मान्यता देत राहू पण आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनात आपल्या सामाजिक, आर्थिक रचनेमुळे, एक माणूस, एक मूल्य या तत्त्वास आपण नाकारत राहू. आपल्या सामाजिक, आर्थिक जीवनात आपण समता कोठवर नाकारीत राहणार तिचा अर्थ आहे, स्वातंत्र्य, समता, व बंधुभाव यांनी जीवनाचे सिद्धांत म्हणून मान्य करणारी जीवन प्रणाली. स्वतंत्र्यता, समता व बंधुभाव सिद्धांत म्हणजे एकाच त्रयीची भिन्न भिन्न तत्त्वे मानता येणार नाहीत. २६ जानेवारी १९५० रोजी आपण एका विसंगतीच्या जीवनात प्रवेश करीत आहोत. राजकारणात आपल्या जवळ समता असेल तर आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता. राजकारणात आपण एक मनुष्य, एक मत आणि एक मत, एक किंमत या सिद्धांतास मान्यता देत राहू पण आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनात आपल्या सामाजिक, आर्थिक रचनेमुळे, एक माणूस, एक मूल्य या तत्त्वास आपण नाकारत राहू. आपल्या सामाजिक, आर्थिक जीवनात आपण समता कोठवर नाकारीत राहणार दीर्घकाळ आपण ती नाकारत राहिलो तर आपल्या राजकीय लोकशाहीचे नष्टचर्य ओढवेल. शक्य होईल त्याक्षणी आपण ही विसंगती दूर केली पाहिजे. अन्यथा, ह्या प्रतिनिधी सभेने अत्यंत मेहनतीने घडविलेला राजकीय लोकशाहीचा दुमला, विषमतेने ग्रस्त आणि त्रस्त असलेले लोक उद्ध्वस्त करून टाकतील. अशीच परिस्थिती सामाजिक लोकशाहीची सध्या झालेली आहे.\nलोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी डॉ.आंबेडकरांनी पुढील तीन मार्ग सांगितलेले आहेत. लोकशाहीचे अस्तित्व आपणाला टिकवायचे असेल तर, आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. याचा अर्थ असा की, सविनय कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग आपण वज्र्य केले पाहिजेत. सामाजिक व आर्थिक उद्देश साध्य करून घेण्यासाठी जेव्हा सनदशीर मार्गाचा अवलंब करणे यथायोग्य वाटत होते. परंतु सनदशीर मार्गांनी आपले उद्देश साध्य करणे शक्य असताना असनदशीर मार्गाचा जर कोणी अवलंब केला तर ते त्याचे कृत्य यथार्थ वाटणार नाही. हे असनदशीर मार्ग म्हणजे बेबंदशाहीची उगमस्थाने होत. हे मार्ग आपण जेवढ्या लवकर वज्र्य करू तेवढे आपणाला अधिक हितावह होणार आहे. हिंदुस्थानच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्ती महात्मपूजा ही भावना जितकी थैमान घालते तितकी ती जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात घालीत नसते. एखाद्याने धार्मिक बाबतीत भक्ती दाखविली तर ती त्याची जन्ममरणाच्या फे-यातून कायमची मुक्तता करू शकेल. परंतु एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिमहात्मपूजा दाखविली तर ती त्या राजकीय विचार प्रणालीला अधोगतीस नेईल व त्या राजकीय पंथात सर्वाधिकारीपणाची सत्ता प्रस्थापित करील. आपण राजकीय लोकशाही प्रस्थापित करून स्वस्थ बसता कामा नये. तर आपण राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार असेल तरच राजकीय लोकशाहीचे अस्तित्व चिरंजीवी होऊ शकेल, एरवी नाही.भारतीय राज्यघटनेच्या घटना समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना देशातील लोकांना अर्पण केली. ही घटना प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही लोकशाही मूल्ये देणारी आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्याची हमी घटनेने दिलेली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेचे यशापयश हे अंमलबजावणी करणा-या राज्यकत्र्यांवर असेल. खरंतर हा त्यांनी दिलेला इशाराच होता. आज तरी हे मान्यच करावे लागेल.\nआजचा भारत तरूणांचा देश आहे. तरूण हीच खरी देशाची संपत्ती आहे, परंतु भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, विभूतीपूजा, व्यसनाधिनता, शिक्षणाचे बाजारीकरण, बेरोजगारी यासाखे प्रश्न निर्माण झालेले आहेत. भारतीय राज्यघटनेने एक व्यक्ती, एक मूल्य, एक मत अशी तात्त्विक विचारधारा दिलेली असताना आपण आपले मौलिक मतदानाचे स्वातंत्र्य गमावून बसतो अन् आपले प्रश्न वाढवत राहातो. राजकारणी लोकांची भक्तिपूजा करणे हा लोकशाहीतील अडसर आहे. तरीही तरूण सद्सद्विवेक बुद्धीशिवाय जयजयकार करीत राहतात अन आपले व्यक्तिस्वातंत्र्य गमावून बसतात. राजकारणात व्यक्तिपूजा आणि भक्ती केल्यानेच हुकूमशाही निर्माण होत आहे. भारतीय राजकारणामध्ये राजकारणातील संप्रदाय निर्माण होत आहेत. राजकारणात भक्ती वा व्यक्तिपूजा करण्यात येत आहे. त्यामुळे राजकारणात हुकूमशाही सत्ता प्रस्थापित होत आहे आणि हीच हुकूमशाही स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या लोकशाही मूल्यांना नष्ट करून टाकत आहेत. भारत हा व्यक्तीपूजकांचा देश बनताना धर्म आणि राजकारण या क्षेत्रांना व्यापून टाकत आहेत. या व्यक्तीपूजेने अनुयांना अनैतिक आणि राष्ट्राला संकटग्रस्त केलेले आहे. ही विभूती पूजा भारतीय लोकशाहीपुढे आव्हान ठरत आहे.\nभारतीय संविधानाच्या प्रत्येक कलमाच्या अंमलबजावणीसाठी भारतीय तरूणांनी एकत्र येण्याची गरज आहे. कायद्याच्या अधिराज्यासाठी सर्वांनी आग्रह धरल्यास समताधिष्ठित भारतीय तरूणच देशाला महासत्तेकडे आगेकूच करण्यासाठी भारतीय संविधानाच्या आधारे पाठबळ देतील, डॉ. आंबेडकरांनी सरनाम्याचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, शेकडो वर्षाच्या गुलामगिरीनंतर भारतीय स्वातंत्र्य झालेत, भारतीय जनतेने आपल्याकरीता काळानुरूप एक भव्य आणि उदात्त असे संविधान तयार केले. त्या संविधानाचा आधार माणूस आहे. प्रत्येक व्यक्तीला एक मूल्य प्राप्त व्हावे यासाठी प्रत्येक भारतीयाने आपल्या मनात भारतीय संविधानाचा सरनामा आणि त्यातील उदात्त ध्येयवाद कोरून ठेवला पाहिजे. राष्ट्रीय जीवनातील प्रत्येक क्षेत्रात हा सरनामा आम्हाला दीपस्तंभासारखा मार्गदर्शन करीत आहे. प्रत्येक भारतीयाने व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन घटनेतील सरनाम्यानुसार घडविण्यास कटिबद्ध झाल्यास भारतीय लोकशाहीची मुळे येथील भूमीत दृढमूल झाल्याशिवाय राहणार नाहीत. फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र म्हणताना स्त्रियांवरील वाढते अत्याचार, वाढत्या स्त्री-भ्रूणहत्या, सोनईचे हत्याकांड, माण तालुक्यात दलित कुटुंबातील व्यक्तींना झालेली मारहाणया घटना व्यथित करणार्या आहेत. सत्ताधार्यांमध्ये मग्रूरपणा वाढू लागला आहे. आपला सामाजिक अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार हे सारे खपवून घेतले जाईल अशी प्रवृत्ती काहीजणांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत लोकशाहीचे आणि संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी मोठी असून तसा विचार व्यापक प्रमाणावर व्यक्त होणे गरजेचे आहे. आर्थिक मंदी तसेच जागतिकीकरणाच्या नावाखाली शेतकरी तसेच अन्य समाज उद्ध्वस्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. या परिस्थितीवर प्रगत म्हणवणारा महाराष्ट्र मात करू शकला नाही तर ती शोकांतिका ठरेल. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आणि मूल्यांची आठवण प्रकर्षाने होते. परंतु डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेले सामाजिक परिवर्तन अजूनही खर्या अर्थाने झालेले नाही हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी डॉ. आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन परिवर्तनाद्वारे समतेचा लढा लढण्याचा निर्धार व्यक्त व्हायला हवा.\nलोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणार्‍या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील. संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश स्वत:च्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही. इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे, कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.\nप्राचार्य. विठ्ठल बिरू एडके\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाहीविषयक विचार\nमराठी पत्रकारितेचे दिपस्तंभ- बाळशास्त्री जांभेकर\nविद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना\nमुलींनी मोठ्या संख्येने पत्रकारितेत आलं पाहिजे - राही भिडे\nबीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या मुलीने मिळविला ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ चा बहुमान\nबीड येथे पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु\nअजित जोशी यांना ‘पंतप्रधान पुरस्कार’\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लढाई जाती निर्मुलनाची\nपोलिस भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ\nध्येयवादी व्यक्तीमत्वःप्रो डॉ.प्रल्हाद लुलेकर(सर)\nव्यसन हे तरुणाईचे स्टाईल स्टेटमेंट\nयुवकांच्या सक्षमीकरणासाठी १० दिवशीय प्रशिक्षण\nमेंढपाळाचा मुलगा इंजिनीअर झाला\nनव्या दमाचा मी शूर शिपाई...\nहरितक्रांती ते जलक्रांती व्हाया जलयुक्त शिवार योजना\nलोकनेते यशवंतराव ते गोपीनाथराव\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2019/01/blog-post_30.html", "date_download": "2019-01-16T17:28:27Z", "digest": "sha1:N464JWFMELYSXKIPUSYQOAW5HRBOX5EA", "length": 7405, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवल्यात नायलॉन मांजाची होळी .... नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्यावर कारवाईची मागणी - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवल्यात नायलॉन मांजाची होळी .... नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्यावर कारवाईची मागणी\nयेवल्यात नायलॉन मांजाची होळी .... नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्यावर कारवाईची मागणी\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २ जानेवारी, २०१९ | बुधवार, जानेवारी ०२, २०१९\nयेवल्यात नायलॉन मांजाची होळी .... नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्यावर कारवाईची मागणी\nमकर संक्रांत उत्सवाचे काळात येवला शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविल्या जातात. त्यामध्ये सध्या वापर होत असलेला घातक अशा नायलॉन मांजाचा वापर होत असुन त्यामुळे अनेक अपघात घडतात. अशा या घातक मांजावर बंदी घालण्यासाठी येवल्यात शिवसेना व शहरातील नागरिकांच्या वतीने आज ता. २ रोजी शहरातील सराफ बाजार येथे नायलॉन मांजाची होळी करुन आंदोलन केले. मागणी मान्य न झाल्यास १४ जानेवारी रोजी येवला शहर पोलीस ठाणे समोर बेमुदत उपोषणाचा इशारा शिवसेना शहर संघटक धिरज परदेशी यांनी यावेळी दिला.\nयेवला शहरात तीन दिवस चालणार्‍या ह्या संक्रांत उत्सावाचे दरम्यान पतंग उडविणासाठी अधिक उत्तम दर्जाचा दोरा वापरण्यासाठी चढाओढ सुरु असते. सक्रांत उत्सव हा येवल्यात शेकडो वर्षापासुन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. कोणतेही कष्ट न करता नायलॉनचा हा तयार दोरा उपलब्ध झाल्याने नागरीकांकडुन त्याचा वापर होऊ लागला आहे. ह्या घातक व न तुटणार्‍या दोर्‍यामुळे अनेक अपघात घडुन गळ्याला, नाकाला व चेहर्‍यावर दुखापती होण्याची संख्या वाढत असुन पशुपक्ष्यांना देखील आपला जीव गमवावा लागत आहे. ह्या अशा घातक मांजाची विक्री व वापर बंद करण्यासाठी पोलीसांनी तात्काळ कारवाई करुन मांजा विक्री करणारे व वापरणारे अशा दोघांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत शिवसेनेने येथील सराफ बाजार येथे आंदोलन करत नायलॉन मांजाची होळी केली.\nयावेळी अमित अनकाईकर, अल्ताफ शेख, आदम मोमीन, शेरू मोमिन, अल्ताफ शेख, नितीन जाधव, शाकीर शेख, रुपेश घोडके, इब्राहिम सय्यद, सोमनाथ काथवटे, आशिष अनकाईकर, रफिक शेख, मोफीज अत्तार, दीपक काथवटे, विशाल वर्मा, बंडू कोतवाल आदींसह शहरवासीय व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%96%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-01-16T16:19:23Z", "digest": "sha1:SETHTWOHJHLCBAWX2VUCV2CBIO77PVT7", "length": 20722, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निलीमकुमार खैरे - विकिपीडिया", "raw_content": "\nनिलीमकुमार खैरे हे मराठी सर्पतज्ज्ञ, लेखक आहेत. महराष्ट्रात पुण्यामध्ये कात्रज येथे सर्पोद्यान उभारण्यात त्यांचा मोठा वाटा आहेत. खैरे सध्या कात्रज सर्पोद्यानाचे संचालकपद सांभाळत आहेत. महाराष्ट्रात सापांविषयी जागृती वाढवण्यासाठी गावोगावी, शाळा-महाविद्यालयात जाऊन सापांविषयी माहिती देणे, साप कसे ओळखावेत, साप चावल्यावर कोणते उपचार करावेत, साप कसे हाताळावेत यावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिके देऊन त्यांनी सातत्याने काम केले आहे. सापांविषयी जागृतीसाठी त्यांनी पुण्यात ७२ विषारी सापांसोबत ७२ तास हा आव्हानात्मक कार्यक्रम आयोजला होता. या कार्यक्रमात त्यांनी ७२ तास विविध जातींच्या ७२ विषारी सापांसोबत काचेच्या खोलीत राहून दाखवले.\nत्यांनी स्थापलेल्या सर्पोद्यानात अनेक प्रकारांचे विषारी, बिनविषारी साप, तसेच सापांचे शत्रू असलेले जीव आहेत. त्यांनी सर्पोद्यानासोबतच वन्य प्राण्यांचे अनाथालयही चालवले आहे. रस्त्यात अथवा जंगलात सापडलेल्या जखमी वन्य प्राण्यांवर येथे शुश्रूषा व उपचार केले जातात व बरे झाल्यावर त्यांची रवानगी पुन्हा निसर्गात केली जाते.\nसाप: महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मार्च २०१८ रोजी १६:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2018/10/blog-post_50.html", "date_download": "2019-01-16T17:26:45Z", "digest": "sha1:KGSCNPGM2MPS2GYMZXYDNI3WZHIN4OPY", "length": 9893, "nlines": 55, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "पालखेड कालव्याचे आवर्तन मिळण्यासाठी शेतकरी आक्रमक! शेतकरी संघटना - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » पालखेड कालव्याचे आवर्तन मिळण्यासाठी शेतकरी आक्रमक\nपालखेड कालव्याचे आवर्तन मिळण्यासाठी शेतकरी आक्रमक\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८ | सोमवार, ऑक्टोबर २९, २०१८\nपालखेड कालव्याचे आवर्तन मिळण्यासाठी शेतकरी आक्रमक\nयेवला - तहसिल कार्यालयात शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन झाले येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता, पिण्याच्या पाण्याचा व जनावरांना चारा , पालखेड डाव्या कालवा आवर्तन,शेती मालाचे पडलेले भाव या प्रश्नासाठी शेतकरी संघटनेने धरणे धरली .अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढत आहे.\nतालुक्यात 29 गाव आणि 19 वाड्यावर पिण्याच्या पाण्याचे टँकर चालु आहेत. पावसाच्या भरवशावर लावलेले कांदा पिक करपून गेले. रब्बी पिक उभे करू शकत नाही. अशा बिकट परिस्थितीत शेतकरी जगत असताना येवला तालुका दुष्काळी तालुक्याच्या यादीतुन हद्दपार आहे.\nदुसऱ्या बाजूला पालखेड डाव्या कालव्याखाली असलेला शेतकरी हक्काच्या पाण्याची वाट पहात आहे. आक्टोबर महिना संपत आला पण आजपर्यंत कालवा सल्लागार समितीची बैठक नाही, सिंचन; बिगर सिंचनाचे आरक्षण जाहीर न झाल्याने पालखेडचे किती आवर्तन मिळणार किती दिवस चालणार या बाबत निर्णय झाला नसल्याने शेतकरी संभ्रमात पडला असून पंधरा नोव्हेंबर पर्यंत आवर्तन न मिळाल्यास उभी पिक करपून जातील अशा संकटात शेतकरी सापडला असताना प्रशासकीय पातळीवर मात्र शांतता दिसत आहे. आणि शासन दुष्काळी परिस्थिती पहाण्यासाठी विशेष मंत्री महोदय राम शिंदे यांची नियुक्ती करत आहे मग स्थानिक कार्यकर्ते आणि सर्व पक्षीय आंदोलन याची शासन दखल घेणार नाही का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. कोणत्याही परिस्थितीत पंधरा नोव्हेंबर पर्यंत पूर्ण क्षमतेने पालखेडचे आवर्तन द्या, येवला तालुका दुष्काळी घोषित करून तालुक्यातील शेतकरी आणि मजुरांना दुष्काळी सवलती मिळाव्यात या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.\nतहसीलदार रोहिदास वारूळे यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची समिती पहाणी करणार असल्याचे सांगुन आम्ही आमच्या यंत्रणेकडून गावोगावची आणेवारी तयार ठेवली अहे.खरिपाची 83 गावे असून 64 गावात पन्नास टक्क्या पेक्षा कमी आणेवारी आढळून आली तर रब्बीची आणेवारी डिसेंबर अखेर जाहीर होते.पालखेड कालव्याचे आवर्तन देण्याबाबत जिल्हाधिकारी आणि पालखेड प्रशासनाकडे आपल्या मागणी प्रमाणे पाठपुरावा केला जाईल.असे अश्वासन शेतकऱ्यां समोर दिल्यामुळे आजचे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. वरिल मागण्या मान्य न झाल्यास लोक प्रतिनिधी, मंत्री याना गावबंदी मंत्र्यांच्या सभा उधळणे रास्ता रोको सारखी आंदोलन शेतकरी हाती घेतील याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची राहील असा निर्वाणीचा ईशारा देण्यात आला.\nयावेळी संतूपाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, सुभाष सोनवणे, अरूण जाधव, जाफर पठाण, योगेश सोमवंशी, सुरेश जेजूरकर,बाळासाहेब गायकवाड, शिवाजी वाघ, दत्तात्रय गायकवाड, वसंत वाल्हेकर,अनिल संसारे शशिकांत जमधडे, बाजीनाना सोनवणे, भाऊसाहेब चव्हाणके, संजय पगारे, फकिरा निकम,भाऊसाहेब जेजूरकर, बाळासाहेब झांबरे, एकनाथ गायकवाड,विलास काळे, शशिकांत झांबरे सह शेतकरी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/chnadrakat-patil-sit-on-railway-platform-to-sign-on-document-photo-viral/", "date_download": "2019-01-16T16:34:35Z", "digest": "sha1:SJKB3TCXN34DSPEMKZLIDWPBYCC4GWTV", "length": 6652, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आणि चंद्रकांत दादांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवरच मांडली बैठक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआणि चंद्रकांत दादांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवरच मांडली बैठक\nमुंबई: राज्य मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे मंत्री असणारे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे आपल्या साधी राहणीमुळे ओळखले जातात. त्याचं अजून एक नवीन रूप सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. झाल अस कि चंद्रकांत दादा हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रेल्वेने कोल्हापूरला निघाले होते. तेवढ्यात एक अधिकारी काम घेवून आले. त्या अधिकाऱ्याला महत्वाच्या कागदपत्रावर चंद्रकांत पाटील यांची सही हवी होती. मात्र, रेल्वे स्टेशनवर सही कशी घेयची या गोंधळात अधिकारी असतानाच चंद्रकांत दादांनी जवळ पडलेल्या गाठोड्यावरच बैठक मारली.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nगाठोड्यावर बसत त्यांनी सर्व कागदपत्रे वाचून काढली आणि सही केली. चंद्रकांत दादा यांचा गाठोड्यावर बसलेला हाच फोटो सध्या सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र त्यांनी केलेली हि कृती हि ज्याला खरच काम करण्याची इच्छा असते त्याला वेळेच आणि ठिकाणाच बंधन नसत हे दाखवणारी आहे.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर विराटच्या…\nटीम महाराष्ट्र देशा : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने विराट कोहलीचा एक मजेदार…\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल…\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-16T16:29:25Z", "digest": "sha1:7A2PTTOGNZBEXHBDSKHTQKGVGAJDOKMB", "length": 23127, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#दिल्ली वार्ता: तेलंगणची निवडणूक लोकसभेसोबत का नकोय? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#दिल्ली वार्ता: तेलंगणची निवडणूक लोकसभेसोबत का नकोय\nतेलंगणच्या निवडणुकीला आठ महिने शिल्लक असतानाही मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी विधानसभा भंग करण्याची शिफारस केली. यामुळे राज्याच्या तिजोरीला आधी विधानसभा आणि नंतर लोकसभा असा डबल फटका बसणार आहे. विधानसभा भंग करण्यापूर्वी राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. आता निवडणूक आयोग कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.\nतेलंगणची पहिली निवडणूक 2014 मध्ये लोकसभेसोबत झाली होती. तशीच ती आता म्हणजे 2019 मध्येही झाली असती; परंतु चंद्रशेखर राव यांनी विधानसभा भंग करून निवडणुकीला सामोरं जाण्याचा पर्याय निवडला. म्हणजे राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीला (“टीआरएस’) निवडणुकीसाठी सध्याचे वातावरण अनुकूल आहे. कॉंग्रेसला सोडलं तर राज्यात दुसरा कुणी विरोधक नाही. त्यातही कॉंग्रेसचे आमदार आहेत फक्‍त सतरा; तर भाजपचे आमदार एकेरी संख्येत आहे.\nचंद्रशेखर राव हे मोदी यांचे जेडीयूसारखे राजकीय मित्र नाहीत. पण, विरोधकही नाहीत. लोकसभा आणि राज्यसभेत ही बाब अनेकदा दिसून आली आहे. तरीसुद्धा, राव यांना कोणत्याही प्रकारची जोखीम उचलायची नसावी. कारण, तेलंगणची निवडणूक लोकसभेसोबत झाली असती तर केंद्र सरकारच्या विरोधातील नाराजीचा सामना टीआरएसलाही करावा लागला असता. आता निवडणूक आयोगाने ठरवले तर नोव्हेंबरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व मिझोरमसमवेत तेलंगणचीही निवडणूक होऊ शकते.\nविधानसभेचा कार्यकाळ शिल्लक असताना मुदतीआधी ती बरखास्त करणे हा जनतेच्या पैशांचा अपव्यय नाही का हा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित होतो. केसीआर यांनी काहीही कारण दिले असली तरी राजकीय पार्श्वभूमी हेच प्राथमिक कारण आहे.केसीआर यांना केंद्राच्या राजकारणात अधिक रस आहे. स्वतःला केंद्रात महत्त्वाचं स्थान मिळवायचे व राज्याची धुरा मुलगा के. तारका रामाराव यांच्या हाती सोपवायची, असा त्यांचा इरादा आहे.\nमोदी यांची लाट ओसरली आहे. कॉंग्रेसची धुरा राहुल गांधी यांनी आपल्या हाती घेतली आहे. आतापर्यंत त्यांना खूप यश लाभले नसले तरी त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख चढता आहे. केंद्र सरकारवरची नाराजी लक्षात घेता प्रादेशिक पक्षांना चांगले दिवस येतील आणि केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळेल, अशी प्रादेशिक नेत्यांची धारणा झाली आहे. केंद्रात चर्चेत राहायचं असेल तर राज्यातलं राजकारण त्यांच्याभोवती फिरायला हवं, याची जाणीव केसीआर यांना आहे. त्यातूनच हे मुदतपूर्व निवडणुकीचं घोडं पुढे दामटवण्यात आलं आहे. तेलंगणच्या प्रगतीचे दाखले देणाऱ्या होर्डिंगची दिल्लीतली संख्या वाढली आहे.\nकेंद्र आणि राज्याच्या निवडणुका एकत्र झाल्या तर सगळा फोकस नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावरच राहील. राष्ट्रीय महत्त्वाचे मुद्दे चर्चेत राहतील. त्यामुळे निवडणुकांचा सूर आणि अजेंडा राज्यातल्या नेत्यांच्या हातात राहणार नाही. यातून केसीआर यांच्या हाती काहीच लागणार नाही. एवढेच नव्हे तर त्याचा नकारात्मक परिणामही होऊ शकेल. तसंच, चारही राज्यात भाजपला फटका बसला आणि कॉंग्रेसनं चांगली कामगिरी केली तर त्यातून तेलंगणमध्येही कॉंग्रेसला फायदा मिळेल, असे राव यांना वाटते. कारण कॉंग्रेस हा राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष आहे. कॉंग्रेसनंही निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. कोणकोणत्या योजना जाहीर करता येतील यावर चर्चा सुरू आहे.\nकेसीआरना तेलंगणमध्ये त्यांची बाजू भक्कम वाटते. विकास योजनांच्या आधारावर त्यांचा विजय निश्‍चित आहे. “रयत बंधू’ योजनेचा सर्वाधिक फायदा होईल, असं त्यांना वाटतं. कृषी क्षेत्रासाठी ही एक आदर्श योजना असल्याचं अर्थतज्ज्ञांना वाटतं. त्यात थेट पैशांच्या रुपात लाभ मिळत असल्यानं भाव कमी होण्यासही मदत होते. कर्जमाफी आणि मोफत वीज यांच्याबरोबरच या योजनेत प्रत्येक सीझनमध्ये 4000 रुपये, तसंच एकरी एकूण 8000 रुपये प्रतिवर्षी दिले जातात.\nतेलंगणमध्ये जमिनीच्या सगळ्या नोंदी डिजिटल आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत थेट त्यांचा बॅंक खात्यात जमा होते. हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश, मॅट्‌स, ब्लॅंकेट देणारी “राजीव विद्या मिशन’ योजना, दसऱ्याला वाटण्यात येणाऱ्या “बतकम्मा साड्या’ यांच्यामुळे स्थानिक विणकरांना रोजगार मिळू लागला आहे. सरकारनं धनगर आणि यादवांना शेळ्या दिल्या आहेत.\nतेलंगणमध्ये झालेल्या घरांच्या सर्वेक्षणात जातीसह अनेक गोष्टींची नोंद झाली आहे. याचा उपयोग राजकीय कारणांसाठीही केला जातोच. जातीच्या या आकडेवारीचा वापर करून सरकारनं योजना आखल्या. केसीआरनं सगळ्याच्या पुढे जात प्रत्येक जातीला समाज मंदिर बांधण्यासाठी किंवा इतर स्वरुपात मदत केली आहे. कल्याणकारी योजना आखताना केसीआर हे एनटीआर आणि वायएसआर यांच्यासारखा चाणाक्षपणा दाखवतात. राज्य करण्याची त्यांची पद्धतही वेगळी आहे.\nकेसीआर त्यांना हवं त्या पद्धतीनं घोषणा करतात आणि लोकांकडून त्यावर जाहीर मान्यता घेतात. चर्चा करून सामूहिक जबाबदारीनं निर्णय घेण्यावर त्यांचा विश्‍वास नाही. ते सचिवालयातही क्वचितच जातात, फार्म हाऊसमधूनच सरकार चालवतात, अशी टीका त्यांच्यावर होते. त्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. त्यावरून ते टिकेचे धनी होतात. शिवाय, मुलगा, मुलगी आणि पुतण्या यांनाच पुढे आणून घराणेशाही चालवली जात असल्याची टीका झाली, तरी ते त्याला कधीही उत्तर देत नाहीत. त्यांना काही सांगायचं असेल तर ते त्यांना वाटेल तेव्हा थेट लोकांनाच सांगतात.\nकल्याणकारी योजनांचा फायदा होईल असं “टीआरएस’चं म्हणणं आहे. मात्र राज्यावरचा कर्जभारही वाढतो आहे. मार्च 2018 मध्ये सादर करण्यात आलेल्या बजेटनुसार तेलंगणाची आर्थिक तूट ही एक लाख 80 हजार कोटींवर गेली आहे.\nराज्यातल्या 119 जागांपैकी टीआरएसला गेल्यावेळी 65 जागा जिंकता आल्या. वेगवेगळ्या पक्षातून त्यांच्याकडे 25 आमदार आले, त्यामुळे ही संख्या 90 झाली. कॉंग्रेस आणि टीडीपीमधूनही आमदार टीआरएसमध्ये आले. हे स्थलांतर इतकं झालं की तेलंगणामध्ये तेलगू देसम पक्षाचं अस्तित्व केवळ नावापुरतंच उरलं आहे.\nटीआरएसमध्ये एवढे नेते एकगठ्ठा आल्यानं जागावाटपावरून गोंधळ होण्याची शक्‍यता आहे. त्याचे पडसाद आतापासूनच उमटू लागले आहेत. तर दुसरीकडे कॉंग्रेसमध्येही गटबाजी सुरूच आहे. तेलंगणा राज्य झाल्यास टीआरएसच कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा शब्द केसीआर यांनी पाळला नाही. या विभाजनाचा कॉंग्रेसला फायदा झाला नाही. त्याचं सगळं श्रेय टीआरएसलाच मिळालं.\nआंध्र प्रदेशात तर कॉंग्रेसची आणखी वाईट स्थिती झाली आहे. 2014 च्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नाही. तोवर सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला तो मोठाच धक्का होता. तेलंगणामध्ये या पक्षाकडे नेतृत्व नाही. सगळेच नेते झाले आहेत. मुख्यमंत्री पदासाठी दहा दावेदार आहेत. पण टीकाकारांच्या मते, त्यातल्या एकही नेत्याकडे जनमताचा आधार नाही.\n“तेलंगण जन समिती’ हा नवाच पक्ष अजून बाल्यावस्थेत आहे. त्या पक्षाचे नेते कोंडणदराम यांची प्रतिमा चांगली आहे. पण त्यांच्याकडे पक्ष चालवण्याचं कौशल्य आणि साधनं आहेत का, या विषयी शंका आहेत. कमकुवत विरोधक हे केसीआर यांचं सामर्थ्य आहे. त्यांचे विरोधक घरातल्या शीतयुद्धाकडे डोळे लावून बसले आहेत.\nकेटीआरचा उदय होईपर्यंत पक्षात दुसरं स्थान केसीआर यांचा पुतण्या हरिश राव यांच्याकडे होतं. बैठका आयोजित करणं, निवडणुका जिंकणं ही त्यांची जबाबदारी होती. आता ते बदललं आहे. केटीआर यांचं पक्षातलं वजन वाढू लागलं आहे. त्यामुळे हरिश राव कधी बंड करतात, याच्याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे या निवडणुका सोप्या नाहीत, हे नक्‍की.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजीवनगाणे: सूर जुळवून घे…\nदिल्ली वार्ता: भाजपच्या स्वप्नाला सपा-बसपाचा ब्रेक\nवाद: बेजबाबदार सेलिब्रिटी अन्‌ प्रतिमेला धक्‍का\nआपण इतके भाबडे का असतो\nप्रतिक्रिया: हेल्मेट वापरून पाहिल्यावर…\nसाद-पडसाद: आपण आपली “प्रतिज्ञा’च विसरत चाललो आहोत का\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-28-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95/", "date_download": "2019-01-16T16:38:09Z", "digest": "sha1:VYQ7XBZXMZ34VEHRRSOHT6IIXW7Z224R", "length": 8474, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोन दिवसांत 28 मराठा आंदोलकांना जामीन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदोन दिवसांत 28 मराठा आंदोलकांना जामीन\nपुणे- सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलनातील 28 आंदोलकांना दोन दिवसांत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर, चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून, पुणे जिल्हा बार असोसिएशने त्यांच्यातर्फे जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर सत्र न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे.\nएरंडवणा येथील परसिस्टंट येथील मागील गेटची तोडफोड केल्याप्रकरणात डेक्कन पोलिसांनी 9 जणांना अटक करून न्यायालयात हजर केले. या सर्वांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. सय्यद यांनी रविवारी 9 ते 12 वेळेत पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे. तर, कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असलेल्या 8 जणांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर, चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्या जामिनावर सत्र न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, बुधवारी (दि.15 ऑगस्ट) कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असलेल्या 11 जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बचाव पक्षातर्फे पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, ऍड. समीर घाटगे, उपाध्यक्ष ऍड. भूपेंद्र गोसावी, ऍड. हेमंत झंजाड, ऍड. विवेक भरगुडे, ऍड. नितीन झंजाड, ऍड. कुमार पायगुडे, ऍड. सौरभ मोरे, ऍड. सागर गायकवाड, ऍड. भारती जागडे, ऍड. विजय शिंदे यांनी काम पाहिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/solar-water-light-in-five-villages/", "date_download": "2019-01-16T16:05:03Z", "digest": "sha1:HNFUF2ZMXYV6GDZ6D63L63EDDLDYZRMY", "length": 8448, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाच गावांमध्ये सौरदिव्यांचा प्रकाश | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपाच गावांमध्ये सौरदिव्यांचा प्रकाश\nआळेफाटा – बेल्हे- राजुरी (ता. जुन्नर) जिल्हा परिषद गटातील पाच गावांमध्ये सौर दिवे बसविण्यात आले असल्याची माहिती भाजपच्या पुणे जिल्हा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सुनंदा गाडगे यांनी दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष बापट यांच्या जिल्हा नियोजनाच्या विशेष निधीतून या गटातील पारगाव तर्फे आळे, निमगाव सावा, जाधववाडी, रानमळा व सुलतानपूर या पाच गावांमधे हे सौरदिवे नुकतेच बसविण्यात आले आहेत.\nया गावांच्या परिसरामध्ये बिबट्याचे वास्तव्य असल्याने या सौरदिव्यांचा फायदा परिसर प्रकाशमय होण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे सौरदिवा बसविण्यात आला याप्रसंगी सुनंदा गाडगे, उपसरपंच रामदास तट्टू व ग्रामस्थ.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसामान्य नागरिकांना पोलिसांची भीती नाही, तर भरोसा वाटावा – मुख्यमंत्री\nशिवाजीनगर बस स्थानक वाकडेवाडीला स्थलांतरित होणार\nनदी पात्रातील बेकायदा वृक्षतोड थांबवण्याची ग्रीन रिव्होल्युशनची मागणी\nपुणे वाहतूक पोलिसांची अजब ‘कारवाई’ चारचाकी वाहनास आकारला हेल्मेट न वापरण्यासाठी दंड\nभुगावातील वाहतूककोंडीने मुळशीकर हैराण\nरिंगरोडच्या कामाला मिळणार गती : नितीन गडकरींनी दिले कामाच्या सादरीकरणाचे आदेश\nपुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलविरोधात हायकोर्टात याचिका\nअंध विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन विद्यापीठात आंदोलन \n‘नॅचरल्स’ची 10 नवी ‘हेअर अँड ब्यूटी सलोन’\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-senior-lady-asked-for-two-lakhs-of-rupees-to-renew-her-bank-card/", "date_download": "2019-01-16T16:33:53Z", "digest": "sha1:QZAVGHNTJ75T4MGVUKOO7M6QIG7Y7COQ", "length": 6144, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बँक कार्ड रिन्यू करायचे सांगून ज्येष्ठ महिलेला दोन लाखांचा गंडा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबँक कार्ड रिन्यू करायचे सांगून ज्येष्ठ महिलेला दोन लाखांचा गंडा\nपुणे – बँक कार्डची मुदत संपली असून ते रिन्यू करायचे आहे, असे सांगून 63 वर्षांच्या ज्येष्ठ महिलेला एका अज्ञाताने दोन लाखांना लुबाडले आहे. जयलक्ष्मी रामण (वय 63, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केली आहे.\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञाताने रामण यांच्या मोबाईलवर फोन करुन मी बँकेचा मॅनेजर बोलत असून तुमच्या बँक कार्डची मुदत संपली असून ते रिन्यू करावे लागेल, असे सांगून बँक खात्याची सर्व माहिती काढून घेतली व महिलेची दोन लाख रुपयांना फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करत आहेत.\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nकर्नाटक : कर्नाटक राज्यातील कुमारस्वामी सरकारमधील एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी राज्य सरकारचा…\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=57&catid=5", "date_download": "2019-01-16T16:37:11Z", "digest": "sha1:2FQV6AER72FSK52NHLKPA5YQNZGCDNY2", "length": 15588, "nlines": 231, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nFSX - FSX स्टीम संस्करण\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 4\n1 वर्ष 11 महिने पूर्वी #138 by FvS\nमी काही दिवस पूर्वी FSX 747 हवाईदल एक डाउनलोड केले ...\nरणक्षेत्र मी फाल्कन 50 autopilot विभाग, पॅनेल किंवा काय कधी नाव आहे लक्षात ...\nमी इतर विमानाचे देखील thisFalcon50 ऑटोपायलट वापरू शकता आणि काय मी माझ्या इतर विमानाचे कार्य करण्यासाठी हे करा करण्याची गरज कोणालाही माहित नाही ...... \nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 4\n1 वर्ष 11 महिने पूर्वी #139 by FvS\nमी काही दिवस पूर्वी FSX 747 हवाईदल एक डाउनलोड केले ...\nरणक्षेत्र मी फाल्कन 50 autopilot विभाग, पॅनेल किंवा काय कधी नाव आहे लक्षात ...\nमी इतर विमानाचे देखील thisFalcon50 ऑटोपायलट वापरू शकता आणि काय मी माझ्या इतर विमानाचे कार्य करण्यासाठी हे करा करण्याची गरज कोणालाही माहित नाही ...... \nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: Gh0stRider203, luis1245\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 18\n आपण हे करू शकता. मी स्वत: आधी ते पूर्ण केले. तो बराच वेळ झाला आहे पण या आशेने करण्यास मदत करते ...\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: FvS\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 18\nजितक्या लवकर प्रतिसाद नाही btw दु: ख. मी आपले पोस्ट पाहू नाही. माझे वाईट\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: FvS\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 4\n1 वर्ष 11 महिने पूर्वी #174 by FvS\nआभारी आहे उत्तर भरपूर, मी प्रयत्न करणार आहे निराकरण करण्यासाठी ....\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: Gh0stRider203\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 18\n की लेख सर्व उपयुक्त आहे तर lemme मला माहीत आहे. मी म्हणाले, मी आधी ते पूर्ण केले ... पण बराच वेळ झाला आहे मोठ्याने हसणे\nमालक / मुख्य कार्यकारी अधिकारी\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 4\n1 वर्ष 11 महिने पूर्वी - 1 वर्ष 11 महिने पूर्वी #176 by FvS\n की लेख सर्व उपयुक्त आहे तर lemme मला माहीत आहे. मी म्हणाले, मी आधी ते पूर्ण केले ... पण बराच वेळ झाला आहे मोठ्याने हसणे\nमी इतर विमाने मध्ये Falcon50 ऑटोपायलट पॅनल मिळविण्यासाठी व्यवस्थापित, आता मी पूर्ण स्क्रीन मध्ये विमानात उड्डाण करणारे हवाई परिवहन आणि खाली तळाशी थोडे उप-स्क्रीन Falcon50 ऑटोपायलट वापरू शकता ... नेदरलॅंन्ड पासून प्रतिमा संलग्न ..greetings पहा .....\nअंतिम संपादन: 1 वर्ष 11 महिने पूर्वी FvS.\nखालील वापरकर्ता (चे) धन्यवाद म्हणाला: Gh0stRider203\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: फायली जोडण्यासाठी\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nFSX - FSX स्टीम संस्करण\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 2.819 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/samna-editorial-artical-on-gujrat-election-result/", "date_download": "2019-01-16T16:29:22Z", "digest": "sha1:Y2KQQ7QNMJAJWKPLWTDARV4KGGPSTC3D", "length": 17245, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली; सामनामधून भाजपला 'शालजोडे'", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली; सामनामधून भाजपला ‘शालजोडे’\nटीम महाराष्ट्र देशा: गुजरात निवडणुकीत भाजपचा विजय झाला असला तरी कॉंग्रेसने दिलेल्या आव्हानाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. काल निवडणूक निकालांत भाजपने ९९ जागा मिळवत गुजरातची सत्ता शाबूत ठेवली आहे. मात्र दुसरीकडे कॉंग्रेसने देखील मित्रपक्षांसह ८० जागा मिळवत भाजपचे ‘ग्रेसमुक्त भारताचे स्वप्न’ भंगवले आहे. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सामना संपादकीयमधून चांगलेच शालजोडे लगावले आहेत.\n‘देशाच्या पंतप्रधानांनाही शेवटी गुजरातच्या अस्मितेचेच कार्ड खेळावे लागले. ‘आपनो मानस’ म्हणूनच ९९ मतदारसंघांतील जनता मोदी यांच्या मागे उभी राहिली. पण किमान ७७ मतदारसंघांत राहुल गांधी व हार्दिक पटेल जोडीचा जय झाला. गुजरात व हिमाचलात भाजपचा विजय झाला, पण काँग्रेसचाही पराभव झाला नाही व काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण झाले नाही. सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. ‘हम करे सो कायदा’वाल्यांसाठी हा निर्वाणीचा इशारा आहे. गुजरात मॉडेल डळमळले आहे. २०१९ साली ते कोसळून पडू नये हीच सदिच्छा’ म्हणत भाजपला शालजोडे लगावण्यात आले आहेत.\nया भेटीमागे दडलंय काय \nएक तासासाठी का होईना, पण पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा…\nसामना संपादकीय आहे तसा\nगुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला आहे. विजय होणारच होता व जल्लोषाचे ढोल वाजविण्याची तयारी आधीच सुरू झाली होती. पण जल्लोष करावा, बेभान होऊन नाचावे इतका देदीप्यमान विजय भारतीय जनता पक्षास खरोखरच मिळाला आहे काय विजय भाजपचा झाला असला तरी चर्चा मात्र राहुल गांधी यांनी मारलेल्या झेपेचीच आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विजयाबद्दल आम्ही भाजपचे खास अभिनंदन करीत आहोत. त्याचबरोबर एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने जे यश संपादन केले तेसुद्धा महत्त्वाचे आहे. गुजरातेत भाजपला १५० पेक्षा एकही जागा कमी मिळणार नाही असे शेवटपर्यंत छातीठोकपणे सांगितले गेले. पण शंभराचाही आकडा गाठताना दमछाक झाली. किंबहुना शंभरचा आकडा गाठता गाठता भाजपचा घोडा मध्येच थांबतो की काय, अशीही एक वेळ आलीच होती. हिमाचल व गुजरातच्या निकालानंतर १९ राज्यांवर भाजपचा झेंडा फडकला आहे व काँग्रेस फक्त ५ राज्यांत म्हणजे ‘चिमूटभर’ उरली आहे. थोडक्यात, कधीकाळी काँग्रेसचे जे स्थान देशाच्या राजकारणात होते ते आता भाजपने घेतले आहे. गुजरात निवडणुकांच्या निकालांचे काय परिणाम होतील यावर चर्चेची गुऱ्हाळे आता सुरू आहेत. या निकालाचा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर वारे बदलले नाहीत हे खरे, पण वारे मंदावले आहेत विजय भाजपचा झाला असला तरी चर्चा मात्र राहुल गांधी यांनी मारलेल्या झेपेचीच आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विजयाबद्दल आम्ही भाजपचे खास अभिनंदन करीत आहोत. त्याचबरोबर एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने जे यश संपादन केले तेसुद्धा महत्त्वाचे आहे. गुजरातेत भाजपला १५० पेक्षा एकही जागा कमी मिळणार नाही असे शेवटपर्यंत छातीठोकपणे सांगितले गेले. पण शंभराचाही आकडा गाठताना दमछाक झाली. किंबहुना शंभरचा आकडा गाठता गाठता भाजपचा घोडा मध्येच थांबतो की काय, अशीही एक वेळ आलीच होती. हिमाचल व गुजरातच्या निकालानंतर १९ राज्यांवर भाजपचा झेंडा फडकला आहे व काँग्रेस फक्त ५ राज्यांत म्हणजे ‘चिमूटभर’ उरली आहे. थोडक्यात, कधीकाळी काँग्रेसचे जे स्थान देशाच्या राजकारणात होते ते आता भाजपने घेतले आहे. गुजरात निवडणुकांच्या निकालांचे काय परिणाम होतील यावर चर्चेची गुऱ्हाळे आता सुरू आहेत. या निकालाचा अर्थ एका वाक्यात सांगायचा तर वारे बदलले नाहीत हे खरे, पण वारे मंदावले आहेत उसळलेल्या लाटा थंडावल्या आहेत. अत्यंत परखडपणे बोलायचे तर, भाजप नेतृत्वासमोर राहुल गांधी, हार्दिक पटेल वगैरे कोण उसळलेल्या लाटा थंडावल्या आहेत. अत्यंत परखडपणे बोलायचे तर, भाजप नेतृत्वासमोर राहुल गांधी, हार्दिक पटेल वगैरे कोण ही तर माकडेच आहेत अशा\nज्या वल्गना शेवटपर्यंत सुरू होत्या त्या मोडीत निघाल्या आहेत. पुन्हा ज्यांनी या वल्गना केल्या त्यांना काठावर पास होऊनही ‘डिस्टिंक्शन’ मिळवल्याचे उसने अवसान आणावे लागत आहे. हे चित्र केविलवाणे आहे. २०१९ साली काय होणार याची ही नांदी आहे. आमच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. पण ‘घंटा’ वाजवीत असतानाही विजयरथावर स्वार होण्यासाठी जे धडपडत आहेत त्यांनी गुजरात निकालाचा अर्थ समजून घेतलेला दिसत नाही. गुजरातच्या शहरी भागात भाजपचे यश मोठे आहे. सुरतसारख्या ठिकाणी व्यापारीवर्ग मोठा असल्याने नोटाबंदी व जीएसटीचा फटका बसेल असे वाटले होते. तेथेही भाजपचा शत-प्रतिशत विजय झाला. त्यामुळे नोटाबंदी किंवा जीएसटीचा फटका बसला नाही असे सांगायला ते मोकळे आहेत. पण संपूर्ण प्रचारात हे दोन्ही महत्त्वाचे विषय मागे पडले व मोदी यांच्यातर्फे भावनिक व गुजरातच्या अस्मितेवरच प्रचाराची राळ उडवण्यात आली. काही वेळा मोदी व्यासपीठावर रडलेदेखील. २२ वर्षांत गुजरातमध्ये भाजपने ‘विकास’ म्हणजे नक्की काय केले यावर कुणीही बोलायला तयार नव्हते व जाहीर सभांत पंतप्रधान गुजराती जनतेला भावनिक व अस्मितेची आवाहने करीत राहिले. वातावरण संपूर्ण विरोधात जात आहे हे दिसताच पाकिस्तान व हिंदू-मुसलमान हे मुद्दे जोरात प्रचारात आणले गेले. शेवटच्या दिवसांत हे केविलवाणे चित्र ज्यांनी पाहिले त्यांना भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे याची खात्री पटली. राहुल गांधी मंदिरात गेले यावरही भाजपकडून टीका झाली, पण हे\nप्रचाराचे मुद्दे ऊ शकतात काय यावर कुणीच बोलायला तयार नाही. स्वतःच्याच गुजरात राज्यात पंतप्रधान मोदी यांना आव्हान उभे राहिले. पाटीदार समाजाचा तरुण नेता हार्दिक पटेल याने गावागावात जाऊन भाजपचे वस्त्र्ाहरण केले. तेव्हा हार्दिकला ‘नग्न’ दाखविणारी सीडी भाजपने समोर आणली. प्रचाराची पातळी इतक्या खालच्या पातळीवर जाणे हा लोकशाहीला धोका आहे. तरीही हार्दिकच्या सभांना शेवटपर्यंत प्रचंड गर्दी होत राहिली. हार्दिक पटेल व त्याचे साथीदार मजबुतीने काँग्रेसबरोबर उभे राहिले. राहुल गांधी यांनी या सर्व तरुण नेत्यांना बरोबर घेऊन गुजरातचे युद्ध लढले व ते जिंकता जिंकता थोडे मागे पडले, पण आर्थिकदृष्टय़ा, तसेच सत्तेच्या माध्यमातून ‘शक्तिमान’ असलेल्या भाजपला या पोरांनी जेमतेम शंभरीपर्यंत रोखले हा एकप्रकारे विजयच आहे. त्यामुळे विजयाचे ढोल वाजवणाऱयांनी सत्य व परिस्थितीचे भान ठेवले तर बरे होईल. देशाच्या पंतप्रधानांनाही शेवटी गुजरातच्या अस्मितेचेच कार्ड खेळावे लागले. ‘आपना माणस’ म्हणूनच ९९ मतदारसंघांतील जनता मोदी यांच्या मागे उभी राहिली. पण किमान ७७ मतदारसंघांत राहुल गांधी व हार्दिक पटेल जोडीचा जय झाला. गुजरात व हिमाचलात भाजपचा विजय झाला, पण काँग्रेसचाही पराभव झाला नाही व काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण झाले नाही. ‘हम करे सो कायदा’वाल्यांसाठी हा निर्वाणीचा इशारा आहे. गुजरात मॉडेल डळमळले आहे. २०१९ साली ते कोसळून पडू नये हीच सदिच्छा\nया भेटीमागे दडलंय काय \nएक तासासाठी का होईना, पण पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा – शिवसेना\nखंजीर उलटू शकतो हे ध्यानात ठेवा; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा\nभाजपच्या अंतर्गत मामल्यात शिवसेनेला नाक खुपसण्याची गरज नाही – योगी आदित्यनाथ\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nटीम महारष्ट्र देशा : नोटाबंदी नंतर आता नाणेबदली होणार असून केंद्र सरकार आता लवकरच एक रुपयाच्या नाण्यापासून ते १०…\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न…\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-01-16T15:50:46Z", "digest": "sha1:W772EEZXXRK7G2AFDN6KEPZMFEWRBVI7", "length": 10784, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नव्या ट्रेंडच्या राख्यांची सर्वांनाच भुरळ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनव्या ट्रेंडच्या राख्यांची सर्वांनाच भुरळ\nपुणे – भावा-बहिणीच्या अतूट बंधनाचा दिवस म्हणजे रक्षाबंधन अगदी काही दिवसांवर येउन ठेपला आहे. यासाठी बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत. स्थानिक बाजारपेठांबरोबरच तरुणाईची पसंती असलेली ऑनलाईन बाजारपेठही रक्षाबंधनासाठी नव्या ट्रेंडच्या राख्या घेउन तयार आहे. तरुणाईसाठी सद्या स्टाईल, फॅशन महत्वाची असल्याने त्याप्रमानेच सद्या राख्या ही बाजारात उपलब्ध आहेत.\nयंदा सगळ्यात जास्त ‘कूल ट्रेंड’ आहे तो म्हणजे ‘वीर’, ‘भाई’, ‘ब्रो’ लिहिलेल्या आणि धाग्यात गुंफलेल्या राखीचा. अॅक्रेलिक आणि लाकूड या दोन प्रकारांत या राख्या उपलब्ध आहेत. अॅक्रेलिकला सोनेरी रंग असणारी आणि राखीवर कोरलेल्या शब्दाने त्याचं व्यक्तिमत्त्व सांगणारी ‘सोन्याची राखी’ बाजारात मोठया प्रमाणात दिसत आहे. या राख्यांची किंमत साधारण 120 ते 200 च्या घरात असून त्यांचा खपही मोठया प्रमाणावर होतो आहे. ऑनलाईन मार्केट म्हणजे अॅमेझोन, फ्लिपकार्ट किंवा तत्सम साइट्‌सवरही या राख्या उपलब्ध आहेत.\nकस्टमाईज्ड गोष्टी सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी भावांना त्यांच्या नावाची राखी बांधणं बहिणी पसंत करताहेत. नावं वेगवेगळ्या फॉण्ट आणि स्टाइलमध्ये कोरून अॅक्रेलिक, लाकूड किंवा मग धातूवर तयार केलेली ही राखी सगळ्यांनाच भावते आहे. बाजारात अशा राख्यांचं प्रमाण तितकंसं नसलं तरी ऑनलाईन अशा राख्या खास बनवून घेण्याला पसंती मिळते आहे. साधारण 200 ते 250 रुपये किंवा राखीच्या गुणवत्तेच्या आधारावर थोडयाफार कमी-जास्त पैशात अशा राख्या ऑनलाईन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.\nबच्चेकंपनीला कार्टून्स कॅरेक्‍टर्सबद्दल कायम उत्सुकता असते. बच्चेकंपनीची हीच आवड हेरत यंदा मोटू-पतलू, छोटा भीम, बालगणेश, डोरेमॉन, शिनचॅन या कार्टून्स कॅरेक्‍टर्सच्या आणि स्पिनरच्या राख्यांनी आणि बॅंड्‌सनी बाजारपेठा सजल्या आहेत. काही दिवसांवर आलेल्या रक्षाबंधनानिमित्त या राख्यांचा नवा ट्रेंड हिट झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\nसहकाराच्या विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज\nरुक्‍साना इनामदार यांचे नगरसेवक पद रद्द\nकौटुंबीक न्यायालयातील पार्किंग सुरू होणार का \nतळजाई वृक्षतोडीप्रकरण : महापालिका आयुक्तांना नोटीस\nपोलीस आयुक्‍तालयात “रोबोट’चे प्रात्यक्षिक\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-16T16:18:56Z", "digest": "sha1:MEB5YTWVUWMD74BCTMPZP5FBWM7B7734", "length": 9604, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा: रिपाइं अधिवेशनाला हजारो कार्यकर्ते जाणार : अशोक गायकवाड | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा: रिपाइं अधिवेशनाला हजारो कार्यकर्ते जाणार : अशोक गायकवाड\nसातारा – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्या वतीने आयोजित राज्यव्यापी अधिवेशन रविवारी दि.27 मे रोजी पुण्यातील एसएसपीएमएसच्या मैदानावर होणार आहे. अधिवेशनासाठी सातारा जिल्ह्यातूनही दोन हजार कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nअधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइं अध्यक्ष ना.रामदास आठवले, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आदी उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांना उर्जा मिळणार आहे. इंधन दरवाढीबाबत ना. आठवले पंतप्रधानांशी बोलणार आहेत. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांसाठी रिपाइं आंदोलन करतच राहणार आहे, असे सांगून गायकवाड म्हणाले, अधिवेशनानंतर जिल्हा व तालुका कार्यकारणी तसेच युथ संघटनेत मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात येणार आहेत. अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना पदावरून काढण्यात येणार असून त्यांच्या जागी सक्रिय कार्यकर्त्यांनी संधी देण्यात येणार आहे, असे ही गायकवाड यांनी सांगितले. त्यावेळी शरद गायकवाड, अप्पा तुपे, श्रीकांत निकाळजे, सचिन वायदंडे, फारूक पटनी, आयेशी पटनी आदी उपस्थित होते\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीतील गोंधळामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढणार\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nजिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2012/04/blog-post_5459.html", "date_download": "2019-01-16T17:29:34Z", "digest": "sha1:3FASD723L5ODOETX4JDBE4O2GUEPBBIR", "length": 2988, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "बोकटे येथे कालभैरव यात्रा उत्साहात सुरु - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » बोकटे येथे कालभैरव यात्रा उत्साहात सुरु\nबोकटे येथे कालभैरव यात्रा उत्साहात सुरु\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, १६ एप्रिल, २०१२ | सोमवार, एप्रिल १६, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/National/vijay-mallya-rahul-gandhi-arun-jaitley-narendra-narendra-modi/", "date_download": "2019-01-16T16:53:54Z", "digest": "sha1:G35PF2S4KVYZFKQWX3IF4P34MK2X65WE", "length": 4383, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " मोदींच्या परवानगीशिवाय सीबीआयने रिपोर्ट बदलदला हे अविश्वसनीय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › मोदींच्या परवानगीशिवाय सीबीआयने रिपोर्ट बदलदला हे अविश्वसनीय\nमोदींच्या परवानगीशिवाय सीबीआयने रिपोर्ट बदलदला हे अविश्वसनीय\nनवी दिल्‍ली : वृत्तसंस्‍था\nभारताला ९ हजार कोटींचा चुना लावून पळून गेलेला विजय मल्‍ल्‍याने पळून जाण्यापूर्वी आपण अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतल्याचा गौप्यस्‍फोट केला होता. त्यानंतर आता सीबीआयने परस्पर लूक आऊट नोटीसीत बदल करुन मल्याला पळून जाण्यास अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा आरोपदेखील विरोधी पक्ष करत आहेत.\nसीबीआय लूक आऊट नोटीसमधील बदलावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेटली यांच्यावर जोरदार हल्‍ला चढवला. राहुल गांधी यांनी यावेळी मल्‍ल्‍या पळून जाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीच कारणीभूत आहेत. सीबीआय ही थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करते त्यामुळे मोदी यांच्या परवानगीशिवाय मोदी पळून जाऊच शकत नाही. पंतप्रधांनांवर असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यामुळे सर्व भारतीयांचा अपमान झाला असल्याचेही त्यांनी म्‍हटले आहे.\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी या आरोपाचे खंडन केले आहे.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7", "date_download": "2019-01-16T16:47:15Z", "digest": "sha1:WPHAUH65UXY6HF3U652E6QSLIUJA4B5N", "length": 3418, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्मृतीशेषला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख स्मृतीशेष या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:विकिसंज्ञा ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:बार्नस्टार ‎ (← दुवे | संपादन)\nस्मृतीशेष ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:धूळपाटी१७ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2011/05/blog-post_02.html", "date_download": "2019-01-16T17:35:59Z", "digest": "sha1:YIY7J2VQ6IELFWBE72BLTZ5UGB2FCPPN", "length": 3033, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "पाटोदा यात्रेनिमित्त पुजाकरताना मा.पंकजजी भुजबळ - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » पाटोदा यात्रेनिमित्त पुजाकरताना मा.पंकजजी भुजबळ\nपाटोदा यात्रेनिमित्त पुजाकरताना मा.पंकजजी भुजबळ\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २ मे, २०११ | सोमवार, मे ०२, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2013/04/blog-post_10.html", "date_download": "2019-01-16T17:30:06Z", "digest": "sha1:RSXUPSF2DCNO5D3MTMU3KEJ5ALZUWXRB", "length": 5887, "nlines": 50, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "विरोधासाठी विरोध करून सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणऱ्या मनसे व इतर विरोधकांचा रायगड ग्रुप कडून निषेध - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » विरोधासाठी विरोध करून सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणऱ्या मनसे व इतर विरोधकांचा रायगड ग्रुप कडून निषेध\nविरोधासाठी विरोध करून सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणऱ्या मनसे व इतर विरोधकांचा रायगड ग्रुप कडून निषेध\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १० एप्रिल, २०१३ | बुधवार, एप्रिल १०, २०१३\nयेवला- असभ्य रितीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांचा निषेध करणाऱ्या मनसे व इतर विरोधकाचा येवला तालुक्यातील रायगड ग्रुप ने धिक्कार केला आहे. तसे निवेदन रायगड ग्रुपचे संस्थापक माणिकराव शिंदे यांनी शेकडो रायगड ग्रुप च्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत तहसिलदार हरिष सोनार यांना दिले. या वेळी बोलताना माणिकराव शिंदे यांनी सांगीतले कि अजितदादांनी आपल्या बोलण्याबद्दल स्वतः जाहीर व विधीमडळातही माफी मागीतली आहे. तसेच मा.शरद पवार यांनीही माफी मागीतली आहे तरी सुध्दा विरोधक खालच्या पातळीवर जाऊन निषेध व्यक्त करीत आहे. यामुळे सभ्यतेच्या सर्व मर्यादा विरोधक विशेषतः मनसे ओलांडीत आहे . यावेळी खंडेराव जाधव , दामू पा.पवार,माणक शर्मा, रिझवान शेख,सुनिल काबरा,दत्तू दराडे,रंगनाथ भोरकडे,दत्तात्रेय वैद्य,लाला कुक्कर,सुदाम सोनवणे,राजेश कदम,संजय सोमासे , डॉ.संकेत शिंदे, शाहू शिंदे, प्रंशात आरखडे,भागीनाथ उशीर, ईश्वर पवार, सुनिल देशमुख,शाम शिंदे,अमोल शिंदे,अशपाक अन्सारी,प्रविण नेतकर इ सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/53904", "date_download": "2019-01-16T17:10:11Z", "digest": "sha1:4OK2XZXTHBPRNBDT3XTEFIFAWIRHKFVS", "length": 7222, "nlines": 117, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निद्रिस्त महाराष्ट्र पाहून , आज सह्याद्री रडतो आहे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निद्रिस्त महाराष्ट्र पाहून , आज सह्याद्री रडतो आहे\nनिद्रिस्त महाराष्ट्र पाहून , आज सह्याद्री रडतो आहे\nनिद्रिस्त महाराष्ट्र पाहून , आज सह्याद्री रडतो आहे\nस्वैर झाले विचार, मुठ हातातच गळली\nजाज्वल्य इतिहास आपला, आजची पिढी विसरली\nजिथ स्वराज्य स्थापिले, तीच ही सह्याद्री माउली\nस्वाभिमान विसरून कार्टी, गडाकड फिरकली\nदगडावर नाव कोरले, गळ्यात गळे घातले\nइतिहास विसरून आपला, अब्रूस वेशीवर टांगले\nसुशिक्षित म्हणती स्वताला, ज्ञान मात्र शून्य\nबापजाद्याची आठवण नाही, नपुसंक त्यांचे पुण्य\nआई बापाचेच संस्कार नाहीत, लेकरे उद्दाम निपजली\nसांगा त्यांस आपल्या राजाने, स्वराज्यासाठी तलवार उपसली\nइतिहास गर्जून आम्हास, कटू सत्य सांगतोय\nआजही मराठा अवघा, हिरव्या रंगात न्हाहतोय\nलाज नाही मुळीच, ना स्वाभिमानाची चाड उरली\nशिवरायांच नाव घेवून कोणी, भुकेलेली भूक शमवली\nखूप काही आहे लिहिण्यासारखे, आवर आता घालतो आहे\nनिद्रिस्त महाराष्ट्र पाहून , आज सह्याद्री रडतो आहे\n© कवी - गणेश पावले\nकवी - गणेश पावले\nलेखक - गणेश पावले\nयावर चर्चा होणे गरजेचे होते….\nयावर चर्चा होणे गरजेचे होते…. पण नाही झाली\nखरंच छान धागा. चर्चा व्हायला\nखरंच छान धागा. चर्चा व्हायला हवी.\nजाऊ द्या हो ... रडू द्या\nजाऊ द्या हो ... रडू द्या त्याला. एकदा कळले आपले लोकं नाकर्ते आहेत की मग तो पण रडणे थांबवेल. अजुनी तो महाराज आणि इतर मावळे मराठ्यांमध्ये अडकून पडलाय अरे गेले ते दिवस, आता फक्त निवडून यायचे आणि फोर्चुनर उभी करायची आणि आपलं घर किल्ला कसं होईल ते पाहायचं.\nअनिरुद्ध_वैद्य - साहेब वास्तव\nअनिरुद्ध_वैद्य - साहेब वास्तव बोललात… हि वृत्ती महाराष्ट्राला / देशाला पुन्हा पारतंत्र्यात घेवून जायील शंका नाही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/cpm-trolls-australian-cricketer-tom-moody-mistakenly-with-credit-rating-agency-moodys/", "date_download": "2019-01-16T17:19:07Z", "digest": "sha1:6TGBWGB2QJJGG5BYK2AD524L4IPVJZAA", "length": 7834, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मूडीजने केलेले भारतीय अर्थव्यवस्थेच कौतुक टॉम मुडी यांच्यासाठी ठरले डोकेदुखी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमूडीजने केलेले भारतीय अर्थव्यवस्थेच कौतुक टॉम मुडी यांच्यासाठी ठरले डोकेदुखी\nमूडीज ऐवजी टॉम मुडी झाले ट्रोल ; माकपच्या कार्यकर्त्यांचा प्रताप\nमुंबई : पंतप्रधान मोदींचा विरोध करण्याच्या नादात मोदी विरोधकांकडून सोशल मिडीयावर ‘मूडीज’ ऐवजी अनेकांनी चक्क माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्यावर तोंडसुख घेतल्याचं समोर आलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सी ‘मूडीज’ने भारतीय अर्थव्यवस्थेचं केलेलं कौतुक विरोधकांना रुचलं नाही. त्यामुळे ‘मूडीज’वर टीका करण्याच्या नादात हे ट्रोलर्स तोंडघशी पडले आहेत.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली…\nएखाद्या देशाच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो, त्यावर मूडीजचं रेटिंग ठरतं. मोदी सरकारने मागील काही काळात अशा प्रकारचे निर्णय घेतले आहेत, असं मूडीजने म्हटलं होतं .मूडीजने केलेलं भारतीय अर्थव्यवस्थेचं तोंडभर कौतुक काही विरोधकांना आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी टीका करण्यासाठी मूडी एजन्सीच्या फेसबुक पेजचा शोध घ्यायला सुरुवात केली.मूडीजचं पेज शोधता शोधता विरोधकांना माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि आयपीएलमधील टीम सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मूडी यांचं पेज सापडलं. त्यामुळे ट्रोलर्सनी डोळेझाकून त्यांच्यावरच टीकेचा भडीमार केला. भारतीय अर्थव्यवस्थेला असं रेटिंग दिल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं थेट टॉम मूडी यांनाच सुनावलं.टीकाकारांमध्ये माकपच्या कार्यकर्त्यांचा मोठ्याप्रमाणावर समावेश असल्याचं समोर आलं आहे.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nटीम महाराष्ट्र देशा : अॅॅडलेड येथे झालेल्या भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने दणदणीत विजय…\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची…\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/i-will-not-panic-sathabhau-khot-new/", "date_download": "2019-01-16T16:32:44Z", "digest": "sha1:AV5SDR3FTJIWMWN2OJ542RAMJFVMFPLB", "length": 11038, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "VIDEO- बांडगुळांना मी घाबरणार नाही- सदाभाऊ खोत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nVIDEO- बांडगुळांना मी घाबरणार नाही- सदाभाऊ खोत\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीका\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या गाडीवर दगडफेक देखील करण्यात आली. माझ्यावर व्यक्तिद्वेषातून हल्ला करण्यात आला असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या बांडगुळांना मी घाबरणार नाही असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानींवर टीका केली आहे.\nदिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ होत असताना, राज्यातील शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच्या विविध कारणांमुळे संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला आहे. शेतकऱ्यांनी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर गाजरं फेकल्याची घटना समोर आली आहे. कुर्डूवाडीजवळील रिधोर गावाजवळ ही घटना घडली आहे. पंढरपूरहून बार्शीकडे जाताना ही घटना घडली. पण दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.\nकाय म्हणाले सदाभाऊ खोत\nमाझ्यावर व्यक्तिद्वेषातून हल्ला करण्यात आला. पाया खालची वाळू सरखल्याने माझ्या गाडीवर हल्ला केला आहे असं खोत म्हणाले. अशा प्रकारच्या कोणत्याही हल्ल्याला मी घाबरणार नाही. मी हल्ल्याचा धिक्कार करतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या बांडगुळांना मी घाबरणार नाही\nरयत क्रांतीकडून राजू शेट्टींच्या कार्यालयाची तोडफोड; पुतळाही जाळला\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nएकेकाळी एकाच काठीने सरकारवर हल्ला करणारे खा राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आज एकमेकां विरोधात उभे ठाकले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असणारा हा संघर्ष आज थेट दगडफेक आणि कार्यालय फोडण्यापर्यंत पोहचला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांची गाडी फोडली, तर याचे प्रत्युत्तर म्हणून रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य शेट्टी यांचे कार्यालय फोडले आहे. तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.\nसदाभाऊ खोत हे सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कुर्डूवाडी येथील टोल नाक्यावरून बार्शीच्या दिशेने जात असताना, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच त्यांच्या गाडीवर शेतातील गाजरे, मक्याची कणसे फेकून मारण्यात आली. यामध्ये सदाभाऊंच्या ताफ्यातील एका गाडीचं नुकसान झालं आहे.\nआता राजू शेट्टींना राज्यात फिरून देणार नाही\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आता स्वाभिमानीचे अध्यक्ष खा राजू शेट्टी यांना राज्यात फिरून देणार नसल्याचा इशारा रयत क्रांती संघटनेकडून देण्यात आला आहे. याचेच पडसाद राज्यभरात दिसून येत असून इस्लामपूर येथे रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालय फोडले. खासदार शेट्टी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे व झेंड्यांचे दहन करण्यात आले आहे\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nठाणे : शिवसेना आणि भाजप हे दोघे गेल्या साडेचार वर्षांपासून केंद्र, राज्य आणि पालिकांमध्ये एकत्र नांदत आहेत. मात्र…\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/yuvasena-president-aaditya-thackeray-comments-on-mumbai-university/", "date_download": "2019-01-16T16:29:33Z", "digest": "sha1:5E4PQY3W2JTACKMHZIX27MUTXIT7SYY3", "length": 7325, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नशीब, डोकलाम विषय संपला, नाहीतर मुंबई विदयापीठ डोकलामचेही कारण देईल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनशीब, डोकलाम विषय संपला, नाहीतर मुंबई विदयापीठ डोकलामचेही कारण देईल\nमुंबई विद्यापीठाच्या ‘तारीख पे तारीख’वर आदित्य ठाकरेंचा निशाना\nमुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी रोज ‘तारीख पे तारीख’ असा खेळ सुरु असल्याच दिसत आहे. निकाल रखडल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागेल आहे. आता तर विद्यापीठाने कारण देण्याचा उच्चांक केला असून बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचं अजब कारण मुंबई हायकोर्टात दिलं आहे. या सर्व गोष्टींवर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केली आहे.\nआदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठवर निशाना साधत ‘नशीब डोकलाम विषय संपला नाहीतर डोकलाम आणि नॉर्थ कोरियाचं कारण देखील उशीर झाला म्हणून देतील’ असे ट्विट करत निशाना साधला\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nनशीब, Doklam चा विषय संपला. नाहीतर doklam आणि North Korea च कारण देखील उशीर झाला म्हणून देतील. #निकाल_बंदी https://t.co/JFRKSCBmY1\nदरम्यान मुंबई विद्यापीठाने निकाल रखडण्यासाठी मुंबईतील पावसावर खापर फोडल्यानंतर आता बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचं मुंबई हायकोर्टात सांगितल आहे. तर याआधी वेगवेगळी कारणे देत सहावेळा निकाल पुढे सरकवला आहे. आता १९ सप्टेंबरपर्यत निकाल जाहीर करू अस सांगण्यात आल आहे.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nसोलापूर ( प्रतिनिधी ) - उजनी धरणावरील स्थानिक मच्छिमार सोमवार २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करमाळा येथील कोंढार…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल…\n‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा’\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hair-dryers/latest-unbranded+hair-dryers-price-list.html", "date_download": "2019-01-16T17:23:49Z", "digest": "sha1:66XUTCTMPB2OCLKJQA3UPGEE65FPNBSX", "length": 11419, "nlines": 265, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या उंब्रन्डेड हेअर ड्रायर्स 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest उंब्रन्डेड हेअर ड्रायर्स Indiaकिंमत\nताज्या उंब्रन्डेड हेअर ड्रायर्सIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये उंब्रन्डेड हेअर ड्रायर्स म्हणून 16 Jan 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 5 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक ऍग्रो सलून प्रो इऑनशीने हँड 7989 हेअर ड्रायर 989 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त उंब्रन्डेड हेअर ड्रायर & अँड ग्रूमिंग गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश हेअर ड्रायर्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nशीर्ष 10उंब्रन्डेड हेअर ड्रायर्स\nसकयलीने वाट 7373 हेअर ड्रायर\nऍग्रो सत्याला एस्सेमतील हँड 6501 हेअर ड्रायर\nऍग्रो सलून प्रो इऑनशीने हँड 7989 हेअर ड्रायर\nऍग्रो सलून सत्याला हँड 9826 हेअर ड्रायर\nसोगो स 3615 स 3615 हेअर ड्रायर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/congress-ncp-alliance-legislative-council-election-maharashtra-113706", "date_download": "2019-01-16T16:36:16Z", "digest": "sha1:YB4BW76J5EELCGXRZOYHBBDAFW47M5IR", "length": 14877, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress NCP alliance in legislative council election maharashtra युतीपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीचेही 'तुझ्या गळा, माझ्या गळा' | eSakal", "raw_content": "\nयुतीपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीचेही 'तुझ्या गळा, माझ्या गळा'\nगुरुवार, 3 मे 2018\nविधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अखेर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली आहे. स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेना भाजपत मात्र \"तुझ्या गळा, माझ्या गळा'चे नाते जुळले आहे. राज्याच्या राजकारणात आगामी युती व आघाडीचे भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधला बेबनाव समोर आल्यानंतर आघाडीचेही सुर जुळले आहेत.\nकऱ्हाड : विधान परिषदेच्या प्रत्येकी तीन जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लढवण्यावर एकमत झाले आहे. त्यानुसार काँग्रेस पक्ष चंद्रपुर, अमरावती, परभणी आणि कोकण, नाशिक आणि बीड-उस्माबाद-लातुर या तीन जिल्ह्यातील एक अशा तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवेल तर लोकसभेसाठी पालघरची जागा काँग्रेस पक्ष आणि गोंदियाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नुतन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.\nप्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या आणि जेष्ठ नेते पी. डी. पाटील समाधीस्थळी आज अभिवादन केले. त्यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, देवराज पाटील, सौ. शालन माळी, मानसिंगराव जगदाळे, राजेश पाटील-वाठारकर आदि उपस्थित होते.\nविधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अखेर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली आहे. स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेना भाजपत मात्र \"तुझ्या गळा, माझ्या गळा'चे नाते जुळले आहे. राज्याच्या राजकारणात आगामी युती व आघाडीचे भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधला बेबनाव समोर आल्यानंतर आघाडीचेही सुर जुळले आहेत.\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे कोणत्याही निवडणुकीत भाजपसोबत युती करणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, विधान परिषदेच्या सहा जागांसाठी तीन जागांवर उमेदवार उभे करत कोणत्याही जाहीर घोषणेशिवाय भाजपसोबत युतीचा छुपा समझोता केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शिवसेना-भाजपमध्ये कितीही संघर्षाचे वातावरण पेटलेले असले तरी, सत्तेच्या व्यासपीठावर मात्र युती धर्माची पाठराखण केली जात असल्याचे मानले जाते. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांतही युती अभेद्य राहण्याची हे चिन्हे असल्याचे जाणकार मानतात. काँग्रेसकडे असलेल्या लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीने काँग्रेसला विचारात न घेता उमेदवार उतरवला होता. अखेर याठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.\n'मोदींनी मला मंदिर प्रवेशापासून रोखले'\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मनाभस्वामी मंदिरात जाण्यापासून मला रोखले, असा आरोप काँग्रेस नेता व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी...\nकाँग्रेसचे 'अमित शहा' कर्नाटकमध्ये सरकार वाचविणार\nबंगळूर : भाजपने कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसलेली असताना काँग्रेसमधील अमित शहा अशी ओळख असलेले किंगमेकर डी. शिवकुमार कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार...\nकर्नाटकमधील कुरघोडीचा मुंबईत ‘ड्रामा’...\nमुंबई - कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कमळ’चे राजकीय नाट्य मुंबईत आकाराला येत असताना एका भाजपच्या उत्साही...\nफैजलच्या राजकारण प्रवेशाचे गूढ\nआगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘आयएएस’चा राजीनामा देऊन शाह फैजल या काश्‍मिरी तरुणाने राजकारणात प्रवेश केला आहे. त्याच्या राजकीय वाटचालीविषयी मोठी...\nराम मंदिरावर संसदेत चर्चा घडवून आणावी : इंद्रेश कुमार\nपुणे : अयोध्येतील राम जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्याबाबत केंद्र सरकारने अध्यादेश काढावा. तसेच राम मंदिराच्या मुद्यावर संसदेत चर्चा...\nकर्नाटक सरकार संकटात; दोन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा\nनवी दिल्ली- कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार हादरले असून दोन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठींबा काढून घेतला आहे. त्यामुळे सरकारला मोठा हादरा बसला असून दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Marathwada/Farming-disputes-one-person-murder-in-Hingoli/", "date_download": "2019-01-16T15:54:42Z", "digest": "sha1:JJY4GHUUACJWID2ZZSJT64ALRUFENDWE", "length": 5501, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर\nशेतीच्या वादातून एकाचा भरदिवसा खून\nशेतीच्या वादातून सवड येथील शेतकर्‍यावर एकाने भर दिवसा हिंगोली तहसील कार्यालयाच्या आवारात कत्तीचे वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. नारायण राऊत (वय 50, रा.सवड ता.हिंगोली) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आज, बुधवार (13 जून) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मयत शेतकरी जीवाच्या आकांताने मदतीची याचना करीत असतांना कोणीही त्याच्या मदतीला धावून आले नाही.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की, नारायण सिताराम राऊत याचा रंगनाथ मोडे (वय 22, रा. पहेणी ता.हिंगोली) यांच्याशी शेतीचा वाद होता. आज, बुधवार (दि.13 जून) हिंगोली येथील तहसील कार्यालयात याबाबत सुनावणी होती. यासुनावणीसाठी मोडे आणि राऊत तहसील कार्यालयाच्या आवारात हजर होते. याचवेळी रंगनाथ मोडे याने नारायण राऊत यांच्यावर कत्तीने हल्ला करत त्यांच्यावर सपासप वार केले. यावेळी राऊत हे मदतीसाठी थेट तहसील कार्यालयात घुसले. मात्र या हल्यात राऊत यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात ते खाली कोसळले.\nतहसीलच्या कर्मचार्‍यांनी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांना याघटनेची माहिती देताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नारायण राऊत यांना शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र राऊत यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची उशिरापर्यंत हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र आरोपी रंगनाथ मोडे हा स्वतःहून हिंगोली पोलिसांसमोर हजर झाला.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Thackeray-movie-first-song-Release/", "date_download": "2019-01-16T15:55:38Z", "digest": "sha1:OX7WDXEHZXB66RCYBFTQKUXHRFYDB3EF", "length": 7749, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे\nआया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील पहिले गाणे आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे वांद्रे येथील एका कार्यक्रमात रिलीज करण्यात आले.\nमराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या संगीत दिग्दर्शनाने राज्य गाजवणारी जोडगोळी रोहन-रोहन यांनी ही गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. दोन्ही भाषेतील या गाण्यांमध्ये ठाकरी टच आहे. चित्रपटाचा ट्रेलर जितक्या दणक्यात लाँच झाला, तितक्याच दणक्यात म्युझिकही लाँच करण्यात आले. या गाण्यांच्या लाँचिंगमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सिनेमातील कलाकर नवाजुद्दीन सिद्दिकी, अमृता राव यांच्यासह इतर मंडळींनीही हाजेरी लावली होती.\nआया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे हे गाणे ऐकताच सिनेमा पाहणार्‍यांचा उत्साह नक्कीच वाढेल अशाच प्रकारचे संगीत आणि आवाज या गाण्याला मिळाला आहे. आपला आवाज आणि विशिष्ट शैली यामुळे करोडो लोकांच्या मनावर राज्य करून त्याचे मानबिंदू ठरणार्‍या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावरील ठाकरे चित्रपटात बाळासाहेबांना समर्पित केलेली गाणी जगभर गरजण्यास सज्ज झालेली आहेत.\nठाकरे सिनेमातील आला रे आला हे गाणे पद्मश्री सुनील जोगी लिखित आणि नकाश अजीझ यांच्या आवाजातील गाणे म्हणजे बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वाप्रमाणे उत्साहवर्धक आहे. तर साहेब तू हे गाणे मनोज यादव यांच्या लेखणीतून अवतरलेले आणि सुखविंदर सिंग यांच्या मधूर स्वरांनी सजलेले गाणे काळजाला भिडेल अशाच पद्धतीने ते संगीतबद्ध करण्यात आले आहे.\nगाण्याच्या मेकिंगचा अनुभव सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सगळ्यांप्रमाणे मी देखील हे गाणे ऐकायला उपस्थित आहे. रेकॉर्डिंगच्या वेळी जेव्हा मला गाणे ऐकवण्यात आले, तेव्हा मला या गाण्यावर ठेका धरावसा वाटला. मात्र मला थोडे भान ठेवावे लागत असल्याने मी तस करु शकलो नाही.\nमीनाताईंचे व्हिडीओ किंवा साहित्य उपलब्ध नसल्याने त्यांची भूमिका साकारणे आव्हानात्मक होते. मी साहेबांच्या सर्व मुलाखती ऐकल्या पण कुठेच मीनाताईंविषयी माहिती मिळाली नाही. मग साहेबांच्या बहिणीने दिलेल्या मुलाखतीतून जी माहिती मिळाली त्याचा मला ही भूमिका साकारताना उपयोग झाला असल्याचे अमृता राव हिने सांगितले.\nहिंदी ‘ठाकरे’ सेन्सॉरमधून सुटला\nठाकरे हिंदी चित्रपट सेन्सॉरमधून सुटला आहे. थोडी आम्हीही धार लावली, पण सुटला. उद्या मराठी चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे जाणार आहे. हा चित्रपट पक्षाचा प्रचार करण्यासाठी निर्माण केला नसल्याची प्रतिक्रिया खासदार आणि निर्माते संजय राऊत यांनी दिली. या चित्रपटातून शिवसेनाप्रमुखांच्या उत्तुंग व्यक्‍तिमत्वाचे दर्शन घडेल, असे राऊत म्हणाले.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/National/bjp-go-back-poster-in-kolkata-ahead-of-rally-of-bjp-president-amit-shah/", "date_download": "2019-01-16T16:02:26Z", "digest": "sha1:CW5WQW5B7LZVIQGRQV3ULIWNBHUUDX6P", "length": 7049, "nlines": 39, "source_domain": "pudhari.news", "title": " ममता आणि अमित शहांच्या 'शाब्दिक' युद्धानंतर आता 'पोस्टरबाजी'ने बंगाल तापला..! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › ममता आणि अमित शहांच्या 'शाब्दिक' युद्धानंतर आता 'पोस्टरबाजी'ने बंगाल तापला..\nममता आणि अमित शहांच्या 'शाब्दिक' युद्धानंतर आता 'पोस्टरबाजी'ने बंगाल तापला..\nकोलकाता : पुढारी ऑनलाईन\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना खिंडीत पकडण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी चांगलीच कंबर कसली आहे. त्याला आगामी लोकसभेतील निवडणुकीची झालर सुद्धा आहे. त्या पार्श्वभूमीवर आज बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड असलेल्या कोलकातामध्ये भाजप अध्यक्ष अमित शहांची तोफ धडाडणार आहे.\nआज होत असलेल्या रॅलीला परवानगी देण्यापासूनच वातावरण तापले. कोलकातामध्ये अमित शहांच्या रॅलीच्या अगोदर तृणमुल काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या पोस्टरबाजीने अधिकच भर पडली आहे. बंगाल विरोधी भाजप परत जा अशा आशयाचे पोस्टर दिसून येत आहेत. भाजपने केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह व बंगालच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून रॅलीच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती केली आहे.\nराष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात तृणमुल काँग्रेसकडूनही आज रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तृणमुलकडून कोलकाताला रॅलीमधून वगळण्यात आलय. ममतांना बंगालमध्ये घेरण्यासाठी भाजप राष्ट्रीय पातळीवरील नेतेही आघाडीवर आहेत. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षा पुनम महाजन यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून ममतांवर टीका केली. राष्ट्रीय नागरिक नोंदणीवर ममता दीदी २०० ५ मध्ये एक बोलतात, नंतर २०१८ मध्ये वेगळचं काही बोलतात, या यु टर्नमुळेच व बंगालमधील युवकासाठी रॅली करत असल्याची टीका पुनम यांनी केली. भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनीसुद्धा ट्विटरवरून ममता यांच्यावर टीका करत अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला.\nममता सरकार की कूटनीति तथा बंगाल के लोगों के ऊपर हो रहे अत्याचार का विरोध करने श्री @AmitShah जी आज मेयो रोड, कोलकाता में आयोजित सभा को संबोधित करेंगे मैं आशा करता हूँ बंगाल के रहने वाले बड़ी तादाद में इस रैली में शामिल होंगे और @Bjp4Bengal का साथ देंगे मैं आशा करता हूँ बंगाल के रहने वाले बड़ी तादाद में इस रैली में शामिल होंगे और @Bjp4Bengal का साथ देंगे\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A5%8B.html", "date_download": "2019-01-16T16:07:29Z", "digest": "sha1:Y3STJI6ERNQSAY3UVCZ26UXGHVIHVBGA", "length": 23835, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | कॉंग्रेसमुळेच लोकशाही धोक्यात : व्यंकय्या नायडू", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » कॉंग्रेसमुळेच लोकशाही धोक्यात : व्यंकय्या नायडू\nकॉंग्रेसमुळेच लोकशाही धोक्यात : व्यंकय्या नायडू\nनवी दिल्ली, [९ डिसेंबर] – कॉंग्रेसच्या असंसदीय भूमिकेमुळेच लोकशाही धोक्यात आली आहे, असा आरोप संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज बुधवारी संसदभवनात आयोजित पत्रपरिषदेत केला. नॅशनल हेरॉल्डच्या मुद्यावरून संसदेत गोंधळ घालण्याच्या कॉंग्रेसच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवताना नायडू म्हणाले की, सभागृहात कामकाज व्हावे, आपण कामकाजात सहभागी व्हावे, अशी बहुतांश सदस्यांची इच्छा आहे, पण कॉंग्रेसचे १५ ते २० सदस्य सभागृहात गोंधळ घालून कामकाज ठप्प पाडत आहे. विशेष म्हणजे हेच लोक आमच्यावर हुकूमशाहीचा आरोप करतात. तुम्ही सभागृहाचे कामकाज चालू देत नाही आणि तुम्हाला काय पाहिजे, ते सांगतही नाही.\nतुम्ही फक्त सभागृहाचे कामकाज ठप्प पाडत नाही तर देशातील विकास प्रक्रिया ठप्प पाडत असल्याचा आरोप करत नायडू म्हणाले की, ‘न्याय दो’च्या घोषणा सभागृहात दिल्या जातात, पण न्याय न्यायपालिकेत मिळतो, तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर न्यायपालिकेसमोर जावे लागेल. सभागृहात तुम्हाला एखादा मुद्दा उपस्थित करायचा असेल तर नोटीस द्यावी लागते. पण, त्याचेही भान कॉंग्रेसच्या नेत्यांना उरले नाही, असेही ते म्हणाले.\nगुलाम नबी आझाद यांनी देशातील लोकशाहीला धोका असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तिच्याशी मी सहमत आहे. लोकशाही अन्य कोणामुळे नाही तर कॉंग्रेसमुळेच धोक्यात आली आहे. कॉंग्रेसवाले आपला पराभव अद्याप पचवू शकले नाही. लोकांनी दिलेला जनादेश मान्य करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे ते लोकांशीच बदला घेत आहेत. देशातील विकास प्रक्रिया ठप्प पाडत आहे, असा आरोप नायडू यांनी केला.\nआपणच सभागृहात गोंधळ घालायचा आणि सभागृहातील वातावरण सुरळीत नाही, असा कांगावा करायचा हा कॉंग्रेसचा दुटप्पीपणा आहे, असा आरोप करत नायडू म्हणाले की, तुमची काही समस्या असेल तर तुम्ही ती सभागृहात मांडा. तुम्हाला न्याय निश्‍चितपणे मिळेल.\nजीएसटीला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे, याकडे लक्ष वेधत नायडू म्हणाले की, जीएसटी हे घटनादुरुस्ती विधेयक आहे, त्यामुळे ते संसदेच्या संयुक्त अधिवेशनात मांडता येत नाही. कारण विविध राज्यांच्या विधानसभांचीही त्याला मान्यता घ्यावी लागते. त्यामुळे जास्तीत जास्त सहमतीने ते पारित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यावेळी संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी उपस्थित होते.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nविधान परिषदेत अवघ्या १७ मिनिटांचेच कामकाज\nकर्जमाफीची मागणी विरोधकांनी रेटली • सरकारची चर्चेची तयारी • गोंधळ, नारेबाजीत दोनदा कामकाज तहकूब नागपूर, [९ डिसेंबर] - विदर्भातील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rs-129-crore-loss-nashik-district-bank-12064?tid=124", "date_download": "2019-01-16T17:48:22Z", "digest": "sha1:S4P7HTCZUVNCOURSPFEXGPU433KP6Q7P", "length": 17434, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rs. 129 crore loss to Nashik district bank | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्हा बँकेला १२९ कोटींचा तोटा\nनाशिक जिल्हा बँकेला १२९ कोटींचा तोटा\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nनाशिक : वसुलीस मिळणारा अल्प प्रतिसाद आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळे आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दोन वर्षांत एकूण १२९ कोटी ४९ लाख ९४हजार रुपयांचा तोटा झाला अाहे. ५०३ कोटींच्या ठेवीही घटल्या आहेत. बँकेचा २०१७-१८ चा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून, त्यातून ही बाब उजेडात आली आहे.\nनाशिक : वसुलीस मिळणारा अल्प प्रतिसाद आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळे आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला दोन वर्षांत एकूण १२९ कोटी ४९ लाख ९४हजार रुपयांचा तोटा झाला अाहे. ५०३ कोटींच्या ठेवीही घटल्या आहेत. बँकेचा २०१७-१८ चा वार्षिक अहवाल सादर करण्यात आला असून, त्यातून ही बाब उजेडात आली आहे.\nअध्यक्षपदाच्या खुर्चीत बसल्यापासून केदार आहेर यांनी बँकेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी प्रामुख्याने वसुलीवर भर देण्यात आला आहे. बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तरीही २५०९ कोटी ३७ लाख ४५ हजार रुपये थकबाकीपैकी ५०३ कोटी ३५ लाख ३१ हजार रुपये वसूल करण्यात बँकेला यश आले आहे. दुसरीकडे गेल्या वर्षापासून बँक तोट्यात असून, त्यातून बाहेर निघण्यास ती चाचपडत आहे.\n२०१७ -१८ मध्ये बँकेला नऊ कोटी तीन लाख २१ हजार रुपये तोटा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मागील तोटा १२० कोटी ४९ लाख ९४ हजार रुपये इतका होता. म्हणजे, सद्यःस्थिती एकूण तोटा १२९ कोटी ५३ लाख १५ हजार रुपयांच्या घरात आहे. गेल्यावर्षी एनपीएसाठी ६७ कोटी ८९ लाख ७९ रुपयांच्या तरतुदी कराव्या लागल्या असल्यानेच तोटा झाल्याचे कारण अहवालात नमूद केले आहे. प्रत्यक्षात मात्र कर्जवाटप करताना बँकेच्या तिजोरीचा विचार करण्यात आला नाही.\nसन २०१६-१९ मध्ये १७२० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते.\nकर्जमाफीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने त्यांनी कर्ज भरण्यास प्रतिसाद दिला नाही. शिवाय बँकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय बँकेने घेतला. याशिवाय अन्य कारणेही तोट्यामागे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.\nदुसरीकडे बँकेच्या ठेवींमध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ३१ मार्च २०१६ अखेर ३३५८.४३ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. याच ठेवी मार्च २०१७ अखेर ३१२१ .०६ कोटी रुपये, तर मार्च २०१८ अखेर २६१७.५३ कोटी रुपयांवर आल्या. यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या १५२.३२ कोटी रुपयांच्या ठेवी ३.८८ कोटी रुपयांवर आल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेत जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा निधी अडकून पडला. त्यानंतर बँकेतून ठेवी काढून घेऊन त्या राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवण्यात आल्या. वैयक्तिक ठेवीही २२५६.७८ कोटी रुपयांवरून १७९०.४३ कोटी रुपयांवर आल्या. सहकारी संस्थांच्या ठेवी मात्र १४.३३ कोटी रुपयांनी वाढल्या असून, त्या ८२३ .२२ कोटी रुपयांवर पोचल्या आहेत. नोटाबंदीनंतर बँकेतून पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांचा विश्‍वास डळमळीत झाल्यानेच ठेवींचे प्रमाण घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nनोटाबंदी सामना face तोटा कर्ज कर्जमाफी २०१८ 2018\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा...कॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील...\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\nबुलडाण्याचा ३५१ कोटींचा प्रारूप आराखडा...बुलडाणा : सन २०१९-२० साठी जिल्हा नियोजन...\nगडचिरोलीत विक्रमी ८० कोटी रुपयांची धान...गडचिरोली ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...\nसेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार :...वाशीम : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या...\n'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...\nशेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...\nसूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nशेतकऱ्यांना तूर खरेदी केंद्रांची...सांगली : जत तालुक्यातील तूर बाजारात आली तरी...\nजाम प्रकल्पात केवळ १४ टक्‍के साठानागपूर : कोंढाळी व काटोल शहराला पाणीपुरवठा...\nभावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...\nसाताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी...सातारा : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी...\nन घेतलेल्या कर्जाच्या ३८० शेतकऱ्यांना...उमरखेड, यवतमाळ : कोणतेही कर्ज न घेतलेल्या तालुक्‍...\nसोसायट्यांच्या बळकटीकरणातूनच गावांचा...सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे कर्ज...\nजुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-16T17:18:14Z", "digest": "sha1:7BSR4FI5RG7QMOL665XPUXXDLWMMPNGS", "length": 7699, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दगडवाडीत श्री नंदिकेश्‍वराची यात्रा उत्साहात | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदगडवाडीत श्री नंदिकेश्‍वराची यात्रा उत्साहात\nनिमसाखर- दगडवाडी (ता. इंदापूर) येथील श्री नंदिकेश्‍वराचे पुणे व सोलापूर जिल्ह्यातील हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. कळंब-बावडा या रस्त्यालगत दगडवाडी हद्दीतील पुरातन हेमाडपंथी असलेले हे श्री नंदिकेश्‍वर देवस्थानचे मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे. नीरा नदी किनारी आणि परिसरातील वृक्षामुळे डोळ्यांचे पारणे फेडणारे असे निर्सगरम्य वातावरण असल्याने भाविकांनी दर्शनासोबतच पर्यटनाचाही आनंद लुटला. दरम्यान, आज (सोमवार) यात्रा होती त्यामुळे आदल्यादिवशी मंदिरात रात्री आकर्षक अशी फुलांची सजावट केली होती. याचबरोबर कळंब – बावडा रस्त्यापासून मंदिर भाग व मंदिरावरती विद्युत रोषणाई केल्याने या परिसराच्या सौंर्यात आणखीनच भर पडली होती. तर पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी केली होती. यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचितप्रकार टाळण्यासाठी वालचंदनगर पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-16T15:52:38Z", "digest": "sha1:GLURQERFLGEDDHAXT66BXWNKQIAWSUOH", "length": 10970, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाघेश्वर मंदिराची पर्यटन स्थळाकडे वाटचाल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवाघेश्वर मंदिराची पर्यटन स्थळाकडे वाटचाल\nवाघोली (ता. हवेली)- येथील वाघोली विकास प्रतिष्ठानने ग्रामस्थ, भक्तगण आणि लोकप्रतिनिधींच्या साह्याने वाघेश्वर मंदिर परिसराचा कायापालट करून दाखवला आहे. वाघोली विकास प्रतिष्ठानचे रामदास दाभाडे, बाळासाहेब जगताप, शिवदास उबाळे, पंढरीनाथ कटके, बाळासाहेब सातव, वसंत जाधवराव, सर्जेराव वाघमारे, दत्तात्रय कटके, राजेंद्र पायगुडे, सुनील कावडे, डॉ. स्मिता कोलते, वंदना थोरात, प्रियांका काळे आदी संचालक मंडळ आणि वाघेश्वर मंदिर यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. कै. नानासाहेब भगवंतराव सातव पाटील यांच्या स्मरणार्थ बापूसाहेब नानासाहेब सातव पाटील, वाल्मिक नानासाहेब सातव पाटील, राजेंद्र नानासाहेब सातव पाटील, आनंदराव नानासाहेब सातव पाटील यांच्याकडून 10 लाख रुपयांचे महाप्रवेशद्वार वाघेश्वर चरणी अर्पण करण्यात आले आहे. वाघेश्वर मंदिर परिसरात संपत गाडे यांच्याकडून 6 लाख रुपये किमतीची 21 फुट उंचीची घडीव दगडातील नवीन दीपमाळ अर्पण केल्याने ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्यास मोलाची मदत झाली आहे. याशिवाय वाघेश्वर स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी 24 लाख 61 हजार रुपये ग्रामनिधी ग्रामपंचायत वाघोली यांनी उपलब्ध केला, तर स्मशानभूमी आरसी शेड बांधकाम करण्यासाठी 5 लाख 97 हजार रुपयांचा निधीची तरतूद ग्रामपंचायत वाघोलीच्या वतीने करण्यात आली.स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी तत्कालीन आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून 6 लाख 83 हजार आणि वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने वाघेश्वर मंदिर सुधारणा करणेकामी 99 लाख 76 हजारांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मंदिर परिसर निसर्गरम्य आणि आकर्षक होण्यासाठी या निधीची मोलाची मदत झाली आहे.\nमंदिर परिसरात होत असलेल्या विकासकामांना नागरिकांकडून मोलाची साथ लाभली असल्यानेच नागरिकांनी देणगी दिली आहे, तसेच काहींनी सोने दान केले आहे. यामुळे सोन्यासारखी माणसे मंदिर परिसर विकासात हातभार लावत असल्याचा आनंद होत आहे, त्यामुळेच मंदिराला नवीन सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे. या परिसरात भाविकभक्त, तसेच आबाल वृद्धांसाठी नाना-नानी पार्कची उभारणी करण्यात आली आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. माणसे कितीही मोठी झाली तरी त्यांची श्रद्धास्थाने त्यांच्या कायम स्मरणात राहतात. आज वाघोलीचा नावलौकिक वाढवणारी माणसे वाघोलीच्या, वाघेश्वरच्या मंदिर परिसर विकसित करण्यासाठी हातभार लावत आहेत, तेव्हा मनस्वी आनंद होतो आणि अभिमान वाटतो. धार्मिक स्थळाबरोबरच पर्यटन स्थळ अशी वाघेश्‍वरची ओळख व्हावी, हीच येथील सर्वांची अपेक्षा आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Who-will-stop-the-food-waste/", "date_download": "2019-01-16T16:16:32Z", "digest": "sha1:I6MXGRLE7RA7U3TTASUO6UZGN5EEXQIH", "length": 7724, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अन्नाची नासाडी रोखणार कोण? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › अन्नाची नासाडी रोखणार कोण\nअन्नाची नासाडी रोखणार कोण\nनोव्हेंबर महिन्यापासूनच मंगलकार्यांची धामधूम आणि यात्रा मोसमाला सुरुवात झाली आहे. यात्रा आणि मंगलकार्यात जेवणावळींना उधाण येते. मात्र या काळात होणारी अन्नाची नासाडी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे अन्नाची नासाडी रोखण्यासाठी व्यापक प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.\nपुरातन कालापासून आपल्या देशात भोजन व्यवस्थेला आणि सेवेला महत्वाचे स्थान आहे. अन्न- पाण्याविना माणसाचे जीवन अशक्य आहे. त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही जेवणाला सुरूवात करण्यापूर्वी प्रार्थना केली जाते. जर्मनीसारख्या देशात अन्नाची नासाडी हा गुन्हा मानला जातो. आपल्या देशात गरिबीचे प्रमाण मोठे आहे. अनेकांना एकवेळच्या जेवणासाठी झगडावे लागते. असे असतानाही मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होत असते.\nबेळगाव शहरात सुमारे 290 छोटी-मोठी हॉटेल आहेत. यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी खानावळींचा समावेश आहे. मोठ्या हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांबाबत नियोजन केले जात असले तरीही अन्य हॉटेल आणि फराळाच्या स्टॉलवर अन्नाची नासाडी मोठ्याप्रमाणात होत असतेे. अनेकवेळा हॉटेल, खानावळींच्या परिसरातील कचराकुंडात मोठ्याप्रमाणात अन्न टाकून देण्यात आलेले दिसून येते.\nसर्वसाधारण नोव्हेंबर महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत लग्नसराईचा हंगाम असतो. याच दरम्यान गावोगावच्या यात्राही भरु लागतात. लग्नसराईच्या काळात मंगलकार्यालय परिसरात फेरफटका मारल्यास मोठ्या प्रमाणात अन्न टाकून देण्यात आलेले दिसून येते. यात्रा भरलेल्या गावांतूनही अन्नाची नासाडी झालेली पाहावयास मिळते.\nबेळगाव शहर परिसरात 90 हून अधिक छोटी-मोठी मंगल कार्यालये आहेत. या मंगल कार्यालयांमधून वर्षभर विविध समारंभ सुरू असतात. समारंभाच्या निमित्ताने जेवणावळी आयोजित केल्या जातात. जमिनीवरील पंक्ती कालबाह्य ठरल्या आहेत. बुफे पद्धत सर्वत्र रुढ झाली आहे. मंगलकार्यालयांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या समारंभामधून जेवणाच्या मेनूलाही मोठी प्रतिष्ठा मिळू लागली आहे. मात्र, यातील बर्‍याच अन्नाची नासाडी होऊ लागलेली दिसत असते.\nविविध समारंभांच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणार्‍या डिनर पार्टीतही होणारी अन्नाची नासाडी सर्वांच्या नजरेत भरत असते. मंगलकार्ये, यात्रा आणि पार्ट्यामध्ये अनेक मान्यवर सहभागी होत असतात. सेवाभावी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचीही भोजनावळींच्या ठिकाणी उपस्थिती असते. मात्र, अन्नाची नासाडी रोखण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाहीत. बेळगावातील सामाजिक संघटनांनी अन्नाची नासाडी रोखण्यासाठी उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/The-mental-pressure-caused-by-the-police-department-by-the-government/", "date_download": "2019-01-16T16:16:07Z", "digest": "sha1:DUK36QBIASIK2ZFLBKS3CB7DZUO2SCCR", "length": 5524, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसांकडून मानसिक दबावाचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › पोलिसांकडून मानसिक दबावाचा प्रयत्न\nपोलिसांकडून मानसिक दबावाचा प्रयत्न\nसरकारविरोधात आवाज उठवत असल्यानेच सरकारकडून आपल्यावर पोलिस खात्यामार्फत मानसिक दबाव टाकला जात आहे, अशी टीका महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी येथील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.\nकुतिन्हो म्हणाल्या की, नेत्रावळी सांगे येथील विनयभंग झालेल्या अल्पवयीन मुलीची ओळख सार्वजनिक केल्याचा खोटा आरोप करून पोलिस खात्याकडून सुमारे 15 फोन करून आपल्यावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. काँग्रेसच्या प्रदेश महिला अध्यक्षपद स्वीकारल्यापासून मागील एक वर्षापासून महिलांना भेडसावणार्‍या विविध समस्या सोडवण्यासाठी सरकारच्या धोरणांविरोधात आपण व महिला काँग्रेसच्या अन्य सदस्य आवाज उठवत आहोत. कायमस्वरूपी नोकरीसाठी लढा देणार्‍या पॅरा शिक्षकांना पाठिंबा दिल्याने जवळपास सात महिन्यांनंतर सरकारने आपल्या विरोधात एफआयआर नोंदवला.\nनेत्रावळी सांगे येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा झारखंड येथील एका युवकाने विनयभंग केला. या घटनेनंतर पीडित व तिच्या कुटुंबीयांची आपण व महिला काँग्रेसच्या अन्य सदस्यांनी तिच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. आपण पीडितेची ओळख सार्वजनिक केल्याचा भाजपकडून खोटा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान गुन्हा अन्वेषण विभाग व वेगवेगळ्या पोलिस स्थानकांतून आपल्याला 15 फोन करण्यात आले. पीडितेची ओळख जाहीर का केली, असे प्रश्‍न करण्यात आले. सदर प्रकार हा आपली सतावणूक असल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-Railway-Station-is-included-in-the-category-A/", "date_download": "2019-01-16T16:46:57Z", "digest": "sha1:UZN66HNZOTIWLTCW5POADVOGDE2JXSJ2", "length": 4452, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर रेल्वेस्थानक ‘अ’ श्रेणीत समावेश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर रेल्वेस्थानक ‘अ’ श्रेणीत समावेश\nकोल्हापूर रेल्वेस्थानक ‘अ’ श्रेणीत समावेश\nनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा\nदेशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांचा अहवाल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी जाहीर केला. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील 26 रेल्वे स्थानकांचा समावेश ‘अ’ श्रेणीत झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण 36 रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाने सातवा क्रमांक पटकावला. देशातील पहिल्या 10 स्थानकांमध्ये त्यांना स्थान मिळाले आहे.\nगुणांकनात सुधारणा झालेल्या रेल्वे स्थानकांच्या श्रेणीमध्ये मुंबईच्या सीएसटी स्थानकाने नवव्या, तर दादर रेल्वे स्थानकाने 11 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. देशातील एकूण 332 रेल्वे स्थानकांची निवड ‘अ’ श्रेणीमध्ये करण्यात आली असून, महाराष्ट्रातील 26 रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे.\nया श्रेणीत राज्यातील अकोला, नाशिक रोड, दौंड, बल्लारशाह, अमरावती, वर्धा, भुसावळ, शेगाव, कोल्हापूर, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, नांदेड, कुर्डुवाडी, जालना, जळगाव, गोंदिया, मिरज, सांगली, लातूर, शिर्डी, चंद्रपूर, पनवेल, लोणावळा, परभणी, कोपरगाव, औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपासासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/nashik-police-sub-inspector-nivant-jadhav-bribe-case-against-state-government-order-to-take-action/", "date_download": "2019-01-16T16:12:21Z", "digest": "sha1:ZVDFXOMY3NTHSBTHDLGSGLDB7634LED6", "length": 6871, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाचखोर उपनिरीक्षक निवांतचा मुद्दा विधानपरिषदेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › लाचखोर उपनिरीक्षक निवांतचा मुद्दा विधानपरिषदेत\nलाचखोर उपनिरीक्षक निवांतचा मुद्दा विधानपरिषदेत\nनाशिक : विशेष प्रतिनिधी\nआर्थिक गुन्हे शाखेतील निलंबित पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधवने तक्रारदार महिलेला अवमानकारक वागणूक दिली होती. त्याबाबत शिवसेना प्रवक्त्या आमदार निलम गोर्‍हे यांनी विधानपरिषदेत प्रश्‍न मांडला .त्यावर राज्य शासनाने याप्रकरणी दोषी असणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.\n17 नोव्हेंबर 2017 रोजी लाचलुचपत प्रतीबंधक विभागाने पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधवला लाच घेतांना रंगेहात पकडले होते. त्यांच्या विरोधात एका महिलेने तिच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार नाशिक पोलिस आयुक्तालयात लेखी केली होती. मात्र कोणतीही कारवाई न करता व तिला आणि तिच्या पतीला 12 ऑगस्ट 2016 रोजी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली त्यावेळी तपास अधिकारी म्हणून असलेले एन.जे.जाधव तसेच त्यांचे वरिष्ठ या दोघांनी पैशाची मागणी केल्याचा आरोप सदर महिलेने केला होता.या मागणीनुसार महिला आणि त्यांच्या भावाने दिलेले दोन लाख रुपये अजित पवार नामक व्यक्तीसह जाधव यांनी स्विकारले तर उर्वरित पैशाकरिता सतत मानसिक छळ करण्यात आल्याचे महिलेचे म्हणणे आहे. याबाबतची लेखी तक्रार तत्कालीन पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे आणि विद्यमान पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी महिलेसमोर फेटाळून लावल्याचाही आरोप या महिलेने केला होता. याबाबत आ.गोर्‍हे यांनी अशा प्रकारच्या घटनांसंदर्भात निगराणी करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच प्रकरणामध्ये उच्चस्तरीय महिला अधिका-यांची नियुक्ती करून वरील प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही आमदार गोर्‍हे यांनी केली आहे.\nलाचखोर उपनिरीक्षक निवांतचा मुद्दा विधानपरिषदेत\nनाशिकमध्ये १३९ रिक्षांसह बेशिस्त चालक ताब्यात\nनाशिक : मृत अर्भक आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनात (व्‍हिडिओ)\nबेकायदेशीर शस्त्रसाठ्याप्रकरणी पाचवा संशयित ताब्यात\nनाशिक : हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून एकावर गोळीबार\nनाशिकमध्ये चिंधीचोरांचा 'डस्‍टबीन'वरही डल्‍ला\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BF.html", "date_download": "2019-01-16T16:08:04Z", "digest": "sha1:EGAYV4EWRXANEESMGLTJZIU3CWEWEJ2Z", "length": 21565, "nlines": 286, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | हाफिजने सुरू केला भारतविरोधी सायबर सेल", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » हाफिजने सुरू केला भारतविरोधी सायबर सेल\nहाफिजने सुरू केला भारतविरोधी सायबर सेल\nलाहोर, [२८ डिसेंबर] – २५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरला आश्‍चर्यकारक भेट देऊन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली आणि शरीफांनीही मोदी यांचे भव्य स्वागत केले. यामुळे तीळपापड झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदने भारताविरोधात चोवीसही तास सक्रिय राहणारा सायबर सेल सुरू केला आहे.\nगुप्तचर यंत्रणांनी याबाबतची माहिती दिली आहे. हाफिजने या सायबल सेलला जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचे नाव दिले असून, याच सेलच्या माध्यमातून भारतविरोधी कारवाया आणि हल्ल्यांची रूपरेषा तयार करण्यात येणार आहे.\nविशेष म्हणजे, २५ डिसेंबरला मोदी यांनी नवाज शरीफांच्या विनंतीला मान देऊन लाहोरला भेट दिली होती आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे २७ डिसेंबरला हा सायबर सेल सुरू करण्यात आला. भारतविरोधी कारवायांसाठी अतिरेक्यांची भरती करण्याकरिताही या सायबल सेलचा वापर करण्यात येणार असल्याचेही गुप्तचर सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, जमातचेच रूप असलेल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेनेही एक महिन्यापूर्वी भारतविरोधी कारवायांसाठी एक मोबाईल ऍप सुरू केला होता. जम्मू-काश्मिरातील आपल्या अतिरेक्यांशी संपर्क साधण्यासाठी या ऍपचा वापर होत असल्याचे सूत्रांचे मत आहे.\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nतीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल\nबांगलादेशात तीन लाख रोहिंग्यांनी आश्रय घेतला : युनो\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (983 of 2458 articles)\nस्मृती इराणींना संबोधले मोदींची दुसरी पत्नी\n=कॉंगे्रसने ओलांडली टीकेची खालची पातळी= गुवाहाटी, [२८ डिसेंबर] - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T16:58:08Z", "digest": "sha1:Z3TIRVNNE544K5CZA3E7ZMCYTEZMSDSG", "length": 7728, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिरसवडीच्या सरपंचपदी लता गावडे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशिरसवडीच्या सरपंचपदी लता गावडे\nवाघोली – शिरसवडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लता ज्ञानेश्वर गावडे यांची निवड झाली. सरपंचपदासाठी सुरेखा खेडेकर, देवीश्री नागवडे, लता गावडे यांनी अर्ज सादर केले होते. ही निवडणूक लता गावडे आणि सुरेखा खेडेकर यांच्यात झाली. यात गावडे यांना 5, तर सुरेखा खेडेकर यांना 3 मते मिळाली. लता गावडे या पंचवार्षिक निवडणुकीतील तिसऱ्या महिला सरपंच आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी किशोर शिंगोटे यांनी कामकाज पाहिले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक माणिकराव गोते, माजी सरपंच संदीप गोते, उपसरपंच बाळासाहेब गावडे, सतीश नागवडे, माजी सरपंच दीप्ती नागवडे, प्रमोद गोते, हवेली तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य प्रमोद गावडे, किरण शिंदे, किशोर शिंदे, माजी सरपंच मनीषा चितळकर, रमेश कदम, संतोष गोते, अंकुश गोते, मधुकर नागवडे, महादेव चितळकर, दौलत चितळकर, नितीन गावडे, राजू गोते, संजय मुरकुटे, दत्तात्रय मुरकुटे, देविदास निकाळजे उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-shiv-sena-wins-one-seat-in-local-body-elections-of-uttar-pradesh/", "date_download": "2019-01-16T16:27:54Z", "digest": "sha1:4H7BJ6H7PYPMLL7KI3H5UXJJSVXALZPL", "length": 6568, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेनेचा भगवा उत्तर प्रदेशात ; सेनेने खाते उघडले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशिवसेनेचा भगवा उत्तर प्रदेशात ; सेनेने खाते उघडले\nटीम महाराष्ट्र देशा – उत्तर प्रदेशमध्ये आज, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपने बाजी मारली असली, तरी शिवसेनेने या निवडणुकांमध्ये खाते उघडले आहे. अलाहाबादमध्ये शिवसेनेचा एक उमेदवार निवडून आला आहे. शिवसनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीच ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.\nशिवसेना उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये काही महापालिकांमध्ये रिंगणात उतरली होती. त्यात अलाहाबादमध्ये वॉर्ड क्रमांक ४० मधून त्यांचे दीपेश यादव विजय झाले आहेत. उत्तर भारतातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये शिवसेनेने असा विजय मिळविण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nशिव सेनेचा भगवा उत्तर प्रदेशात\nशिव सेनेचे दीपेश यादव इलाहाबाद, वॉर्ड नं. ४० येथून विजयी\nसभी मतदाताओं को धन्यवाद \nकाम करेंगे, दिल जीतेंगे\nही एक सुरवात आहे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nटीम महारष्ट्र देशा : नोटाबंदी नंतर आता नाणेबदली होणार असून केंद्र सरकार आता लवकरच एक रुपयाच्या नाण्यापासून ते १०…\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A5%8D.html", "date_download": "2019-01-16T16:07:22Z", "digest": "sha1:K2GKWWHZOUICSYMCHBANBK6WJ6YJY4V7", "length": 21741, "nlines": 287, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | व्याजदरातील कपात मागे घ्या: भामसंची मागणी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » व्याजदरातील कपात मागे घ्या: भामसंची मागणी\nव्याजदरातील कपात मागे घ्या: भामसंची मागणी\nनवी दिल्ली, [१९ मार्च] – पीपीएफ आणि किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवर मिळणार्‍या उत्पन्नाच्या व्याजदरात कपात करण्याच्या आपल्या निर्णयावर नरेंद्र मोदी सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे.\nसरकारच्या या निर्णयामुळे अल्पबचत करणार्‍या मध्यमवर्गाची निराशा झाली आहे, याकडे लक्ष वेधत भामसंचे महामंत्री विरजेश उपाध्याय म्हणाले की, यामुळे बँकातील बचतीवरही परिणाम होईल. कमी व्याज मिळणार असेल, तर मध्यमवर्गीय आपला पैसा बँकेत का ठेवेल. मध्यमवर्गाने बँकेत पैसे ठेवणे बंद केले, तर आधीच खराब असलेली बँकांची स्थिती आणखी खराब झाल्याशिवाय राहणार नाही.\nसरकारने पीपीएफ, सुकन्या योजना, एनएससी, किसान विकास पत्र, एफडी आणि वरिष्ठ नागरिक बचत योजनेच्या व्याजदरात कपात केली आहे. या निर्णयाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनधन योजनेलाही बसेल, असे सांगताना उपाध्याय म्हणाले की, सरकारचा हा निर्णय परस्परविरोधी आहे. बाजार आधारित अर्थव्यवस्था आमच्या देशासाठी ठीक नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेत दूरगामी परिवर्तनाची गरज आहे.\nबाजार दराच्या बरोबरीत आणण्यासाठी लघुबचतीच्या व्याजदरात कपात करण्यात आल्याचा सरकारचा दावा समर्थनीय नाही, त्यामुळे अल्पबचत करणार्‍या देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना लक्षात घेता सरकारने व्याजदरात कपातीच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी उपाध्याय यांनी केली आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nविश्‍वासमत हरलो, तर राजीनामा: रावत\n=बंडखोरांनी माफी मागावी= देहराडून, [१९ मार्च] - माझ्याकडे अजूनही बहुमत आहे आणि माझ्या सरकारला कुठलाही धोका नाही. तथापि, मी राज्य ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/61928", "date_download": "2019-01-16T17:23:17Z", "digest": "sha1:XF3XH2GFM7NRJKZUXLGD2YX3LMBSCS7T", "length": 23644, "nlines": 288, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सारेगमप - लि'ल चँप्स (झी टीव्ही) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सारेगमप - लि'ल चँप्स (झी टीव्ही)\nसारेगमप - लि'ल चँप्स (झी टीव्ही)\nयंदाचे झीटीव्हीवर चालू झालेले सारेगमप लिटल चँप्स मधले स्पर्धक खूपच दमदार वाटतात. सध्या टॉप १४ ची निवड चालू आहे. अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास खूप धमाल आणणार असे वाटतेय.\nतुम्ही पाहताय की नाही हिमेसभाय परिक्षक म्हणून आहेत म्हणून सुरुवातीला पाहण्यात उत्साह नव्हता पण आता त्याचे एपिसोड चुकवावेसे वाटत नाहीत.\nया स्पर्धेबद्दल इथे चर्चा करू या.\n४) सोनाक्षी कर (सोनाक्षी याआधी सोनीच्या इंडियन आयडॉल ज्युनिअरमध्ये होती.)\n६) जस्सू खान मिर\nउपग्रह वाहिनी-नेट्फ्लिक्स-अ‍ॅमेझॉन - इतर\nतुम्ही पाहताय की >>>>हो,मधे\nतुम्ही पाहताय की >>>>हो,मधे मधे पहातो आम्ही....कलर्स वरचा राइसिन्ग स्टार्स पण याच वेळी लागतो ना,म्हणून.... रियॅलिटी शो खूपच आवडतात... सिन्गिग शो तर पहातेच...\nयातले काही स्पर्धक 'द वॉइस इन्डिया' मधे पण आले होते...\nकार्तिकी गायकवाड ही (आळन्दिची\nकार्तिकी गायकवाड ही (आळन्दिची) रायजिन्ग स्टार्स मधे आहे...\nहिमेसभाय परिक्षक असला की मला\nहिमेसभाय परिक्षक असला की मला तो कार्यक्रम बघायची इच्छाच होत नाही.\nsony idol मधले स्पर्धक\nsony idol मधले स्पर्धक मागच्या वेळी फार चांगले होते. मला ओडिशन्स बघायला फार आवडतात.\nकावेरी, हो. आम्ही इकडे\nकावेरी, हो. आम्ही इकडे जाहिरात आली की रायझिंग स्टार्स कडे वळतो. (तिकडे शंकर महादेवन, मोनाली आणि कोण ते सरदारजी आहेत ना) आपली कार्तिकीही तिथे आहे हे माहीत नव्हते.\nनिधी, हो. माझेही तसे होते. पण मुलांच्या गाण्यासाठी बघायला लागलो. जावेद अलीची हजेरीही जमेची बाजू आहे. ज्युरींची मोठीच फौज तैनात आहे इथे. ज्युरींमध्ये वैशाली माडे पण आहे का\nकोण ते सरदारजी आहेत ना\nकोण ते सरदारजी आहेत ना>>>अहो,ते दिलजीत पाजी आहेत....\nआणि,कार्तिकी आहे त्यात.... टॉप १६मधे सिलेक्ट होउदेत आता...\nबर झाल हा धागा काढला...इथे लिहित जाउ आता...\nते indian idol पहायला नाही मिळत...बाकीचे पहाते...\nदुसर्या शो मधिल लिहिल तर चालेल ना\nवेळा आणि वार सांगा, रायझिंग\nवेळा आणि वार सांगा, रायझिंग स्टार्स आणि लिटल चॅम्प्सचे.\nएकदा टिव्ही साफ करुन सुरु करतोच आता.\n१)रायझिंग स्टार्स(colors):- रात्री ९:००वाजता,\n२)आणि लिटल चॅम्प्स(Z tv):- सेम टाइम(९ वा.),\n३) द वॉइस इन्डिया(& tv):- ९वा.\nचारही शनी आणि रवी.....पाहू शकता....\nया सर्वांपेक्षा स्टार वरचा\nया सर्वांपेक्षा स्टार वरचा \"दिल है हिंदूस्तानी\" नामक कार्यक्रम फार उजवा ठरत आहे. नुसते गाणे यापेक्षा त्यात वाद्यांचा सुध्दा समावेश आहे.\nधन्यवाद कावेरि आणि दीपस्त.\nधन्यवाद कावेरि आणि दीपस्त.\nदिपस्तजी आम्ही स्टार प्लस\nदिपस्तजी आम्ही स्टार प्लस नाही पहात...\nआता पहानार...त्यातले परिक्श्क माहीती आहेत,\nआज रात्री पहा हं...\nआज रात्री पहा हं...\nआणि काय वाटलं,ते इथे लिहा....\nमी रायजिन्ग स्टार्स्,सारेगमप पहाणार.जमल तर मधे मधे द वॉइस पण पाहीन...\nपण गजानन जी,दुसर्या शो मधिल\nपण गजानन जी,दुसर्या शो मधिल लिहिल तर चालेल ना\nहो, चालेल की. माझी काही हरकत\nहो, चालेल की. माझी काही हरकत नाही.\n'जी' नाही म्हणालात तरी चालेल.\n६) जस्सू खान मिर\nसोनाक्षी याआधी सोनीच्या इंडियन आयडॉल ज्युनिअरमध्ये होती. त्या पर्वात माझ्या आवडत्या स्पर्धकांपैकी ती एक होती.\nतान्या आणि अदनान यांच्यात खरी\nतान्या आणि अदनान यांच्यात खरी चुरस आहे\nच्र्प्स, आॅफिशीयल लिंक शोधून\nच्र्प्स, आॅफिशीयल लिंक शोधून टाकतो.\nदीपस्त, आजचा भाग भारी होता. राजश्री आणि श्रेयन कमाल गायले\nध्रुन टिक्कु आणि शन्मुखप्रिया\nध्रुन टिक्कु आणि शन्मुखप्रिया ला पण आधी कुठेतरी बघितलं आहे.\nअरे वा.. गेले दोन्ही रविवार\nअरे वा.. गेले दोन्ही रविवार 'लिटिल champs' आणि 'रायजिंग स्टार्स' वर मनसोक्त उधळले. इन फॅक्ट, नवरा आणि मी एकमेकांच्या उरावर बसलेलो असतो रविवारी.. त्याला 'रायजिंग..' बघायचे असते आणि मला 'सारेगमप..'.\nअतिशय थक्क करतील असं गातात लहान मुलं. मी तर हिप्नोटाईझ झाले आहे. मला तान्या तिवारी, सायमन सेवा, अदनान हुसेन आणि ती एक लतादीदींचीच गाणी म्हणते ती खूप आवडते. काल तिने 'इन आखों कि मस्ती कें' म्हटलं ती, आणि अजून एक जिच्या शाळेचा युनिफॉर्मच साडी आहे ती बंगाली मुलगी. तो कोण 5 वर्षाचा छोटा मुलगा आहे त्याला उगाच ठेवले आहे असे वाटते.\nसंपादनः 'दिल हैं हिंदुस्तानी' बघायचा प्रयत्न केला. पण त्यात मी जरा जास्तच उथळपणा बघितला. फॉरेनर मुली मुद्दाम छोटे कपडे घालून आल्या होत्या, जजेस स्पर्धकांसोबत फ्लर्टींग करतात, शाल्मली काही काही गायकांचं इतकं कौतुक करते कि बस्स.. पण मी जेव्हा जेव्हा तिने असे कौतुक करताना बघितले, ते गायक मला अजिबात डिझर्विंग वाटले नाहीत. किती ओव्हर कौतुक करतेय असं वाटलं. ओव्हरॉल संगीताच्या स्पर्धेपेक्षा उथळपणा बघून कंटाळून बघणे सोडून दिले.\nया धाग्यावर मी नेहेमी असणार आता. तान्या चं 'नमक इस्क का' ऐकून रेखा भारद्वाज यांच्या अंगावर पण काटा आला असेल हे नक्की.\nजिच्या शाळेचा युनिफॉर्मच साडी\nजिच्या शाळेचा युनिफॉर्मच साडी आहे ती बंगाली मुलगी <<< ती राजश्री बाग.\nलताची गाणी म्हणणारी म्हणजे रिया बिसवास का\nया दोन्ही मुली आणि ध्रून, जस्सू आणि अदनान हे स्पर्धक माझ्या आवडत्या यादीत. रियाच्या शैलीत लताचे 'बेताब दिल की' हे मदन मोहनचं गाणं आणि राजश्रीच्या आवाजात 'या चिमण्यांनो परत फिरा रे' हे खळ्यांचं गाणं ऐकायला मिळावं ही माझी इच्छा आहे.\n'व्हॉइस ऑफ इंडिया' बघायचा\n'व्हॉइस ऑफ इंडिया' बघायचा प्रयत्न केला. पण त्यात मी जरा जास्तच उथळपणा बघितला. फॉरेनर मुली मुद्दाम छोटे कपडे घालून आल्या होत्या, फ्लर्टींग करतात जजेस स्पर्धकांसोबत, शाल्मली काही काही गायकांचं इतकं कौतुक करते कि बस्स.. पण मी जेव्हा जेव्हा तिने असे कौतुक करताना बघितले, ते अजिबात डिझरविंग नाही वाटले. ओव्हरॉल संगीताच्या स्पर्धेपेक्षा उथळपणा बघून कंटाळून बघणे सोडून दिले.>>> voice of indiaमध्ये की राइझिंग स्टार मध्ये VOIमधे असे काही नाहीये/नव्हते. काल संपले पणVOI\nरायझिंग स्टार मध्ये इतका\nVOI आणि रायझिंग स्टार मध्ये इतका चकचकाट आणि झगमगाट असतो की त्यात गाणे आणि कलाकार दुय्यम वाटू लागतात.\nसॉरी प्राची, मला 'दिल हैं\nसॉरी प्राची, मला 'दिल हैं हिंदुस्तानी' म्हणायचे होते. माझी पोस्ट संपादीत केली. भंपक शो झाला तो एकदम.\nव्हॉईस ऑफ इंडिया पाहिलेच नाही मी बहुतेक.\nसारेगम... पहात होते मधून मधुण खुप छान म्हणतात छोटीशी मुले...\n२)नेहा कक्कर ही कोण\n२)नेहा कक्कर ही कोण\nहिंदी फिल्मी गाण्यांच्या एका कार्यक्रमात \"कक्कर\" नावाचीच कुणी सुंदरि सुत्रसंचालन करते.\nतिचीच बहिण वगैरे तर नाही\nनेहा हि गायिका आहे, आणी हो\nनेहा हि गायिका आहे, आणी हो तिची भावंड पण आहेत... तुम्ही म्हण्ताय ती मे बि तिची बहीन असेल...\nगजाननजी तो जस्सू खान काय\nगजाननजी तो जस्सू खान काय जबरी गायला ना,आवाज बसला होता त्याचा पण गाताना अजिबात जानवलं नाही ते...\nती रीया बिस्वास किती क्युट आहे,छान गाते..\nआणि तो जाडू कोन आहे बरं किशोर कुमारची गाणी म्हनतो तो...\nरायजिन्ग स्टार्स टॉप १६ :\nरायजिन्ग स्टार्स टॉप १६ :\nमला अमेय दाते आवडतो.. अमेय आणि मोनाली indian idol मधे होते,त्यावेळी तो टॉप ५ मधे पोहोचला होता तर मोनाली टॉप ६ मधे पण नव्हती...पण आज ती टॉप गायिकांमधे गणली जाते आणि अमेय च अजून करियर स्टार्ट पण नाही झालं खुप वाईट वाटत त्याच...\nती मैथीली खतरनाक क्लासिकल गाते.\nओके कावेरी, आज संध्याकाळी\nओके कावेरी, आज संध्याकाळी टीव्हीवरचा (बहुधा सोनी) तो शो, त्याचे नाव, तिचे नाव असे लिहुन आणतो.\n(माझी मेमरी (स्मृति) अतिशय कच्ची आहे साध्या साध्या गोष्टी, नावे, ठिकाणे, व्यक्ति लक्षात रहात नाहीत)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी-नेट्फ्लिक्स-अ‍ॅमेझॉन - इतर\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Vicharshalaka&id=3324&news=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%20.html", "date_download": "2019-01-16T16:05:13Z", "digest": "sha1:AXXG5NMQW5FO2SOSLXUXX6B7WRHIZCO4", "length": 17075, "nlines": 123, "source_domain": "beedlive.com", "title": "कारगील विजय दिवस .html", "raw_content": "\nकारगिलच्या लढाईतून भारतीय सैन्याने मिळविलेला विजय दिवस आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. यानिमित्ताने बीड येथे मंगळवार २६ जुलै रोजी सैनिकांप्रती अभिवादन करण्यासाठी समारोहाचे आयोजन केले आहे. या विजय दिवस समारोह निमित्ताने ही माहिती...\nप्रमाणात घुसखोरी करत बर्फामुळे भारतीय सिमेवरील अनेक चौक्या च इतर प्रदेशावर कब्जा केला होता. तो भारतीय सेनेच्या निदर्शनात येताच त्यांना पिटाळून लावण्याची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली . त्या मोहीमे सर्वात निकराचा आणि महत्वाचा पाडाव म्हणजे कारगीलची लढाई होय. देशाच्या रक्षणासाठी सैनिकांनी केलेल्या बलिदानाचे ते जीवंत उदाहरण आजच्या पिढीसमोर आहे.\nया लढाई मध्ये महत्वाचा भाग म्हणजे ०६ मे ते २६ जूलै ९९ या काळात भारतीस सेनेने आपल्या शौर्याची पराकाष्टा केली आणि अति विपरीत परिस्थितीत म्हणजे शत्रु उंच टेकडीवर आणि आपण त्यांच्या समोर दरीमध्ये त्यांच्याकडे रक्षा सामुग्री पुरविण्याचे मार्ग व इतर सामान सुव्यवस्थित असे असताना आपल्या सैनिकांनी १०० टक्के आपला भु-भाग अतिरेक्यांच्या ताब्यातुन मुक्त केला. तो ऐतिहासिक क्षण आपल्या सर्व भारतीयांच्या अंगावर शहारे आणणारा आहे. या कामात भारतीस सेनेचे जवळ जवळ ४८० जवान/अधिकारी तर ६० वायुसैनिकांना आपल्या जिवाचे बलिदान करावे लागले व १५०० वर जखमी झाले.\tया भारत मातेच्या वीर सुपुत्रामध्ये महाराष्टाचे ७ जण तर बीड जिल्हयाचा म्हणजे वडझरी ता. पाटोदा येथील सुपुत्र वीर शिपाई सुभाष सानप १८ गढवाल रायफलचे यांनी महान योगदान देऊन बीड जिल्हयाची परंपरा राखत शहीद झाले. या सर्व वीर सुपुत्राचे स्मरण करुन त्यांना मानाची मानवंदाना देण्याच्या दष्टीने विजय दिवसाचे आयोजन केले आहे.\nआपल्या बीड जिल्हयातील ज्या शुर वीरांनी १९४७ च्या नंतरच्या वेगवेगळया चकमकीत लढयामध्ये किंवा सिमेवर भारत मातेचे रक्षण करताना स्वत च्या जिवाचे बलीदान करुन आपल्या मातेच्या पदरालाही दुष्टात्मा शत्रुचा स्पर्श होऊ दिला नाही अशा त्या ज्ञात अज्ञात भूमी पुत्राना अभिवादन करण्यासाठी व त्यांच्या कुटूंबिायांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने शासनतर्फे सर्व वीरमाता, वीर पत्नी यांचा ताम्रपट देऊन जूलै २००२ मध्ये सन्मान करण्यात आला. १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेले स्वांतत्र यांची गौरव गाथा महान आहे. त्यासाठी अनेकांनी बलीदान दिले. हाल अपेष्ठा सहन केल्या अनेक संसार (कुटूंब) उध्वस्त झाले तर अनेक कळया फुलण्याच्या अगोदरच कुस्करण्यात आल्या अशा त्या स्वातंत्र्य वीरांना पण शतश नमन करुन त्यांच्या या बलीदानाची परंपरा अबाधित राखुन त्यांनी अपार कष्टाने मिळविलेले स्वातंत्र अखंड ठेवण्याचे कार्य आपल्या भारत मातेचे सैनिक सुपूत्र करीत आहेत आणि करीत राहतील. यांत देशसेवेसाठी बलिदान करणा-यांचा वाटा सिंहाचा आहे . याचा अथर् इतर सैनिक प्राण पणाने लढून-देशसेवा केली आणि प्राणाची बाजी लावून यश मिळविले आणि त्या फळाचा आस्वाद घेणेसाठी त्या परम पित्या परमेश्वराने त्यांच्या जिवाचे अशा विपरीत परिस्थितीत रक्षण केले जे आज जिवंत आहेत त्यांचे कार्यही तितकेच महत्वाचे आहे. त्याच्या त्या वीरश्रीलाही मी तीतक्याच आदराने मानवंदाना करतो.\nअति साहसाने बलीदानाने मिळविलेले स्वतंत्र टिकवून ठेवण्याचे काम आज भारतीय सैनिक करीत असून, जिंकलेल / परत मिळविलेले प्रदेश ताब्यात ठेवणे पण अति महत्वाचे - विशिष्ट अटकेपार जाऊनही आज तसे काम आहे.\tअसे अनेक ज्ञात व अज्ञात वीर असतील जे समोर आले त्यांचा गौरव होतो ते एखादया धार्मीक स्थळाच्या मुकुटा प्रमाणे चमकतात पण त्यांना मुकूटा पर्यंत पोहचण्यास अनेक वीरश्री पायात अ आणि आधार स्तंभात भिंतीत आहेत त्यांचे महत्व ते खालच्या ठिकाणी आहेत म्हणून यत्कींचतही कमी होत नाहीत, उलट व्दिगुणीत होते कारण त्या शोभायमान मुकूटमण्यासाठी स्वत च्या स्वार्थाचा त्याग करुन त्यांना वाट करुन दिली.\nशासनातर्फे प्रदान करण्यात आलेल्या ताम्रपटामध्ये पैसा नाही नौकरी नाही परंतु असंख्य देशबांधवाचे प्रेम यामध्ये ओतप्रत भरलेले आहे.या मधील तिरंगी झेंडयावरील मान चिन्ह प्रदर्शित करीत आहे की आम्ही सर्व भारतवंशीय त्या दु खाच्या प्रसंगी आपल्या दु खात सहभागी होतो. आजही आपल्या अडीअडचणीचे वेळी आपल्या पाठीशी आहोत आणि भविष्यात ही आपल्या हाकेला मान देऊन तात्काळ हजर राहण्याची ग्वाही देत आहोत. लाल व तांबट रंग आपण सांडलेल्या रक्ताची ग्वाही देत आहे आणि त्यांची जाणीव धरुन कृतज्ञता म्हणून आपल्या सर्वाच्या उन्नतीसाठी कुशलतेसाठी आमच्या जीवातला जीव प्राणातला प्राण वेळेतला वेळ काढून अखंड अविरत प्रयत्न चालु ठेऊ. अशी ग्वाही दिली जात आहे. त्या मान चिन्हावर तिन्ही सेनेचे प्रति म्हणजे सर्व सैनिक मग ते थल सेना, सैसेना, वायुसेना किंवा अर्धसैनिक बल असे आम्ही आपले मित्र बंधु आणि पाठीराखे आहात. त्या मागचा तिरंगा सळसळत्या वा-यात डौलदार फड फडणारा तिरंगा म्हणजे संपूर्ण अखंड भारत आणि स्वतंत्र भारतातील प्रत्येक तडफदार तरुण सळसळणा-या रक्तांची ग्वाही देऊन सांगाते कि त्या मातेची आण राखणा-या शुर वीरांनो बंधुनो या मातेची काळजी आम्ही घेतो. आम्ही आपल्या पाठीशी ठाम पणे आहेत निश्चिंत रहा. असा संदेशच जणू आम जनता सैनिकांना देत आहे. सेना कितीही ताकदवर असो जनतेच्या पाठींब्याशिवाय विजयश्री मिळवणे कठीण, आम्ही सर्वजण निश्चितीच आपल्या पाठीशी आहोत. आपण सदैव आपल्या देशाचे प्राणपणाने संरक्षण करावे. आम जनतेच्या, भारतीयांच्या सदिच्छा आपल्या पाठिशी आहेत.... जय हिंद...\nपंतप्रधान मोदीचे संयुक्त राष्ट्राला खडे बोल\nमहाराष्ट्रात चालेल अमित शहांची जादू\nमतदारांनी मतदान केलेच पाहिजे\nउमेदवाराच्या जाहिरात खर्चावर ’ एमसीएमसी’ ची नजर\nनवीन वर्षाचा संकल्प : रस्ते सुरक्षेला देऊ महत्त्व\nदोन'भावी' पंतप्रधानाचे 'यू टर्न'\nखरंच आपण स्वतंत्र झालो का\nसमाजव्यवस्थेला पंगू करणारे अन्नसुरक्षा विधेयक\nबीघडत चाललेले सामाजीक वातावरण\nजसे शिक्षक तसेच विद्यार्थी\nमहिलांची प्रतिष्ठा आणि पुरुषी मानसिकता\n‘आधार’ ला हवाय गतीचा आधार जिल्ह्यात केवळ ५ टक्के नोंदणी\nहैद्राबाद बॉम्बस्फोट आणि प्रश्न\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0.html", "date_download": "2019-01-16T16:02:38Z", "digest": "sha1:AMROWCK56WUZVXNQM73J7HQRGJR7POQ7", "length": 22605, "nlines": 290, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अफजलचा वाढदिवस", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अफजलचा वाढदिवस\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठात अफजलचा वाढदिवस\nनवी दिल्ली, [११ फेब्रुवारी] – काश्मीरच्या स्वातंत्र्यापर्यंत लढू, असे म्हणत ‘हमें चाहिये आझादी, हर हाल में चाहिये आझादी, भारत की बर्बादी’, अशा घोषणाबाजी पाकिस्तानात नाही तर भारतातच देण्यात आल्याने येथे खळबळ उडाली आहे. देशात नेहमी चर्चेत असलेले नामांकित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात या भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या, हे विशेष.\nसंसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफजल गुरू याच्या फाशीला एकवर्ष पूर्ण होत असल्याने त्याच्या फाशीचा विरोध म्हणून भारत विरोधी घोषणाबाजी जेएनयू कॅम्पसमध्ये करण्यात आली. कल्चरल इव्हिनिंगच्या नावाने कार्यक्रमाची परवानगी मागून ९ फेब्रुवारीला अफझल गुरूच्या समर्थनार्थ आणि भारतविरोधी नारे लावणे हा चिंतेचा विषय आहे. विद्यार्थ्यांच्या या घोषणेवर सर्व स्तरातून टीका होत आहे.\nयावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या संघटनांमध्ये वादही झाला. दरम्यान, याप्रकरणाची आता पोलिस चौकशी सुरू असून व्हिडीओ फुटेज तपासण्यात येत असल्याचे समजते.\nकृत्य देशद्रोही : कॉंग्रेस\nअतिरेक्याचा वाढदिवस साजरा करणार्‍याना देशद्रोही ठरवित कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी आज गुरुवारी येथे केली. येथील पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.\nजेएनयुसह प्रेस क्लब ऑफ इंडियात कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर दिल्ली पोलिसांना नियंत्रणात ठेवणार्‍या मोदी सरकारने कडक कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.\nजे लोक अतिरेक्याचा वाढदिवस साजरा करतात, ते देशद्रोही आहेत, असे कॉंग्रेस मानते, असे सांगून ते पुढे म्हणाले की, आमच्या पक्षाने अतिरेक्यांच्या विरोधात कडक कारवाई केली असून आपले अनेक नेते व कार्यकर्ते गमावले आहेत. त्यामुळे राष्ट्रभक्तीबाबत आम्हाला कोणी ज्ञान शिकवू नये.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (833 of 2453 articles)\nमृत्यूशी झुंज संपली हनुमंतप्पाचे निधन\nनवी दिल्ली, [११ फेब्रुवारी] - दब गया जिस्म हिम तले पर बची रही जान ए हिंद के वीर तुझपे सौ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://vidyarthimitra.org/news/Apply-for-reservation-for-Maratha-community-under-the-post-of-MPSC-2019", "date_download": "2019-01-16T17:47:29Z", "digest": "sha1:3UXPH3DKQPSNWNFNG2GNJMMEJQWD7DID", "length": 11625, "nlines": 221, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू", "raw_content": "\n\"एमपीएससी'च्या पदभरतीत मराठा समाजासाठी आरक्षण लागू\nराज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पदभरतीमध्ये देखील मराठा समाजातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवल्याचे दिसून येते. लोकसेवा आयोगाने नुकतीच 342 पदांची मेगाभरती जाहीर केली असून यात सामाजिक आणि शैक्षणिक मागसवर्गासाठी राखीव जागा जाहीर केल्या आहेत.\nराज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गात नुकतेच 16 टक्के आरक्षण लागू केले आहे. लोकसेवा आयोगाच्या मेगाभरतीतही मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्यात येतील, असे यापूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार आता आयोगाने पदभरतीत सामाजिक आणि आर्थिक मागसवर्गात राखीव जागा नमूद केल्या आहेत. आयोगामार्फत \"राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019' 17 फेब्रुवारीला राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सरकारच्या विविध विभागांतर्गत एकूण 342 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे.\n\"\"सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी राज्य सरकारने आरक्षण जाहीर केले आहे. राज्य सरकारने केलेल्या मागणीनुसार लोकसेवा आयोगाने केवळ पदांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागसवर्गासाठी राखीव जागा जाहीर केल्या आहेत.''\n- सुनील औताडे, उपसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग\n\"मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा फायदा मुलींपेक्षा मुलांना अधिक होणार आहे. मुलांना राखीव जागा आणि खुल्या गटातूनही पदभरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र मराठा समाजातील मुलींना केवळ राखीव जागांवरूनच अर्ज करता येणार आहे.''\n- किरण निंभोरे, विद्यार्थी\n\"राज्य सेवा आयोगातील मुलींच्या समांतर आरक्षणाचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे मराठा समाजाला आयोगाच्या पदभरतीत राखीव जागा दिल्या असल्या तरीही त्याचा फारसा फायदा मुलींना होणार नाही. मराठा समाजातील मुलींना केवळ राखीव जागेसाठी अर्ज करता येईल. खरंतर याबाबत मुलींमध्ये संदिग्धता आहे. त्यामुळे राज्य सरकारने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना काढणे अपेक्षित आहे.''\n- सुरेखा भणगे, विद्यार्थिनी\nपद : एकूण जागा : सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी जागा\nउपजिल्हाधिकारी : 40 : 4\nपोलिस उप अधीक्षक/सहाय्यक पोलिस आयुक्त : 34 : 3\nसहाय्यक संचालक (वित्त व लेखा सेवा) :16 : 1\nतहसीलदार : 77 : 6\nउपशिक्षणाधिकारी (राज्य शिक्षण सेवा) : 25 : 2\nकक्ष अधिकारी : 16 : 1\nसहायक गट विकास : 11 : 1\nनायब तहसीलदार : 113 : 8\n\"राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019'\nOfficial Advt. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra)\nहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा.\nअकरावी प्रवेशासाठी खेळाडूंना कोटा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-pump-power-supply-connection-pending-buldhana-maharashtra-7521", "date_download": "2019-01-16T17:37:40Z", "digest": "sha1:SIVB6Z327WRXIDHZONZTVT6GEVER2MDD", "length": 16833, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, water pump power supply connection pending, buldhana, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुलडाण्यातील सात हजारांवर कृषिपंपांची वीज जोडणी प्रलंबित\nबुलडाण्यातील सात हजारांवर कृषिपंपांची वीज जोडणी प्रलंबित\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nबुलडाणा ः जिल्ह्यात सद्यःस्थितीत सात हजारांपेक्षा अधिक कृषिपंपांच्या वीजजोडण्या प्रलंबित आहेत. मागील दोन वर्षांतील जोडण्यांची संख्याच सहा हजारांवर असून या प्रलंबित असलेल्या जोडण्या मे २०१८ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे आश्‍वासन महावितरणकडून देण्यात आले आहे.\nबुलडाणा ः जिल्ह्यात सद्यःस्थितीत सात हजारांपेक्षा अधिक कृषिपंपांच्या वीजजोडण्या प्रलंबित आहेत. मागील दोन वर्षांतील जोडण्यांची संख्याच सहा हजारांवर असून या प्रलंबित असलेल्या जोडण्या मे २०१८ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे आश्‍वासन महावितरणकडून देण्यात आले आहे.\nनुकत्याच झालेल्या खरीप नियोजन बैठकीत महावितरणकडून दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०१६ अखेर ९०४ आणि २०१६-१७ मध्ये पैशांचा भरणा केले ५१७२ अशा सुमारे सहा हजारांवर अर्जदारांना कृषिपंपांसाठी वीजजोडणी देऊ असे सांगण्यात आले आहे. नवीन वीजजोडण्या देण्यासाठी ७२ कोटी रुपयांची मागणी प्रस्तावित करण्यात आली आहे.\nया जिल्ह्यात बुलडाणा, खामगाव, मलकापूर उपविभाग असून मार्च २०१८ अखेर वीजजोडणीसाठी पैशांचा भरणा केलेले बुलडाणा उपविभागातील २४९२, खामगाव उपविभागातील ३१४१ आणि मलकापूरमधील १४२४ शेतकरी आहेत. एकूण बुलडाणा जिल्ह्यात सध्या कृषिपंप वीजजोडणीसाठीचे सात हजार ५७ अर्ज प्रलंबित आहे. त्यामध्ये मार्च २०१६ पर्यंतचे ९०४ आणि गेल्या वर्षातील ५१७२ अर्ज प्रलंबित आहेत.\nमहावितरणने गेल्या वर्षभरात या जिल्ह्यात दोन हजार ९४२ कृषिपंपांना वीजजोडण्या दिल्या आहेत. आता प्रलंबित असलेल्यांची संख्या सात हजारांवर असून, हा आकडा कसा पूर्ण करणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मुळात गेल्या वर्षभरात जवळपास तीन हजार जोडण्या दिल्या गेल्या तर आता मागील दोन वर्षांतील जोडण्या येत्या मे २०१८ अखेर देण्याचे नियोजन असल्याचे कंपनीने सांगितले. एवढ्या जोडण्या कशा जोडल्या जातील हा प्रश्‍न आहे.\nहंगामाच्या पूर्वी शेतकऱ्यांना वीजजोडण्या मिळाल्या तर सिंचनासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु विविध अडचणींमुळे दरवर्षी जोडण्या देण्याचे प्रमाणात घट दिसून येत आहे. दिलेल्या आश्‍वासनानुसार वीजजोडण्या दिल्या जात नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. जोडण्या करण्यासाठी वीज कंपनीला कोट्यवधीचा निधी हवा आहे. या निधीची वेळेवर उपलब्धता होणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. हा निधी मिळाल्यानंतर ही कामे वेग घेऊ शकतात.\nतालुकानिहाय प्रलंबित असलेले अर्ज\nवीज खामगाव मलकापूर सिंचन बुलडाणा\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\n'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...\nशेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...\nअकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nसूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...\nभावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...\nसाताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी...सातारा : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी...\nजुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद...\nहिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...\nगादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...\nबायोलेजिक्स औषधांची परिणामकारकता वाढणारयेल विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेल्या...\nहवामान बदलाचा युरोपियन देशांना फटकायुरोपमध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अन्य सीमावर्ती...\nबार्शीटाकळीत कांदा बियाणे उगवेना अकोला : पेरणी केल्यानंतर महिना उलटूनही ‘महाबीज’चे...\nमुख्यमंत्र्यांच्या ‘लोकसंवाद’...अकोला : शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचल्यानंतर...\nउन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी उदासीनजळगाव : खानदेशात उन्हाळ, रांगडा कांदा...\nवर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा...वर्धा : या हंगामातील नवीन तूर मळणीला सुरवात...\nकृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब...परभणी ः दुष्काळी स्थितीत फळबागा वाचविण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T16:42:23Z", "digest": "sha1:NGCOFOI6QUS4TZF2QVG2WRW7I5T3QVI3", "length": 10479, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आपणास हे माहीत आहे का ? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआपणास हे माहीत आहे का \n– प्रवासी गाड्यांच्या विक्रीत मारुती कंपनीने मोठा वाटा मिळविला असून एप्रिल ते जून या तीन महिन्यात या कंपनीने ४ लाख ५८ हजार ९६७ गाड्यांची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या याच तीन महिन्यांतील विक्रीपेक्षा २४.९३ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी या काळात मारुतीने ३ लाख ६७ हजार ३८६ गाड्यांची विक्री केली होती.\n– भारतातील सर्वाधिक मौल्यवान ब्रँड ‘टाटा’ कंपनी असून त्याची किंमत सध्या १४.२ अब्ज डॉलर इतकी आहे. २०१८ मध्ये त्याच्या मूल्यात ९ टक्के वाढ झाली आहे. टाटानंतर एअरटेल, इन्फोसिस, एलआयसी आणि एचसीएल या कंपन्याचा नंबर लागतो.\n– इन्फोसिसचे एक संस्थापक आणि माजी सीईओ एस. डी. शिबुलाल यांच्या कुटुंबीयांनी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात इन्फोसिसचे १६ लाख शेअर्स विकले आहेत. कंपनीच्या पेड अप भांडवलाच्या तुलनेत हे शेअर्स ०.०७४ टक्के होते. पण त्यांची किंमत होते अंदाजे १४ हजार कोटी रुपये \n– जपानची सॉफ्ट बँक भारतातील चांगल्या उद्योगांना कर्ज देते आणि प्रचंड नफा कमवते. तिने फ्लिपकार्ट कंपनीलाही सुमारे १४ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. अमेरिकेची वॉलमार्ट कंपनीने अलीकडेच फ्लिपकार्ट कंपनी विकत घेतली, त्यावेळी सॉफ्ट बँकने आपले शेअर विकले आणि दोन वर्षात त्यातून तब्बल ६० टक्के नफा मिळविला.\n– ‘ट्रेन १८’ या संपूर्ण भारतीय बनावटीच्या रेल्वेची चाचणी या सप्टेंबरमध्ये होत असून या प्रकारच्या गाड्या प्रतितास १६० किलोमीटर या वेगाने धावणार आहेत. Research Design and Standards Organization (RDSO) या संस्थेने चाचणीत या रेल्वेला पास केल्यानंतर ती वापरात येईल. चेन्नईच्या इंट्रीगल कोच फॅक्ट्ररीमध्ये मेक इन इंडियाअंतर्गत या रेल्वेची निर्मिती होत असून ती इलेक्ट्रिकवर चालेल तसेच ती मेट्रोप्रमाणे असेल म्हणजे तिला स्वतंत्र इंजिन नसेल. सुरूवातीस अशा सहा गाड्या तयार होत असून त्यातील दोन स्लीपर कोच असतील. सध्याच्या काही शताब्दी गाड्यांची जागा त्या घेतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोट्यधीश होण्याचा मॅकेंन्झी फंडा\nडोळे, कान उघडे ठेवा व जे तुम्हांस समजतं तेच खरेदी करा…(भाग-२)\n२०१९ चे आर्थिक कॅलेंडर (भाग-२)\nडोळे, कान उघडे ठेवा व जे तुम्हांस समजतं तेच खरेदी करा…(भाग-१)\n२०१९ चे आर्थिक कॅलेंडर (भाग-१)\nअर्थकारणातील वर्तन आणि गुंतवणुकीचे मानसशास्त्र (भाग-२)\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-5/", "date_download": "2019-01-16T15:52:23Z", "digest": "sha1:4OGFTOJWLQWERPWUR2KTPDF3I4GDRZVZ", "length": 13617, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महसूल शंका समाधान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमामलेदार न्यायालय अधिनियम, 1906, कलम 5 अन्वये दावा दाखल झाल्यानंतर कोणती खात्री करणे आवश्‍यक आहे\nसमाधान : मामलेदार न्यायालय अधिनियम, 1906, कलम 5 अन्वये तहसीलदार यांना फक्त वहिवाटीच्या रस्त्यास झालेला अडथळा दूर करण्याचा आदेश देण्याचे अधिकार आहेत, त्यासाठी खालील बाबी तपासणे आवश्‍यक आहे.\n1. अडविण्यात आलेला रस्ता पूर्वी खरोखरच अस्तित्वात होता काय\n2. असल्यास तो वापरात/वहिवाटीत होता काय\n3. असल्यास अडविण्यात आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत दावा दाखल करण्यात आला आहे काय उपरोक्त प्रश्नांची उत्तरे होकारात्मक असतील तर अडथळा दूर करण्याचे आदेश देता येतात. तथापि, एखादा रस्ता वापरण्याचा अधिकार एखाद्यास आहे किंवा नाही, हे ठरविण्याचे अधिकार मात्र तहसीलदार यांना नाहीत, ते दिवाणी न्यायालयाचे आहेत.\n‘कोटवार बुक’ म्हाणजे काय\nसमाधान : स्वातंत्रपूर्व काळात ग्रामपंचायत नव्हती, मुसाफीर नोंदवही व जन्मनोंद वही ही पोलीस पाटील यांचेकडे असायची. ज्या नोंदवहीत पोलीस पाटील जन्म, उपजत मृत्यू व मृत्यूची नोंद आणि मृत्यूच्या कारणांची नोंद करीत होते त्या नोंद वहीला ‘कोटवार बुक’ (नोंदवही) असे संबोधतात. मामलेदार यांचेकडून सदर नोंदवहीची तपासणी केली जात होती. ही शासनाची अधीकृत नोंदवही होती.\n‘खसरा नोंदवही’ म्हणजे काय\nसमाधान : पूर्वी प्रत्येक सर्वेनंबरच्या नकाशाचे रेखाचित्र होते. त्या सर्वेनंबरच्या पानांची एक नोंदवही होती. त्या नोंदवहीला ‘खसरा बुक’ (नोंदवही) असे म्हणतात.\nज्या गावात CTS लागू होऊन ‘प्रॉपर्टी कार्ड ‘ सुरू करण्यात आलेली आहेत, अशा गावातील सात-बारा बंद करण्याची प्रक्रिया कशी असावी\nसमाधान : ज्या गावात CTS लागू होऊन ‘प्रॉपर्टी कार्ड’ सुरू करण्यात आलेली आहेत, अशा गावातील सात-बारा बंद करण्याचे शासनाचे आदेश आहेत. अशी दुहेरी व्यवस्था सुरू ठेवणे अडचणीचे तर असतेच पण त्यामुळे अशा जागांची खरेदी विक्री करताना काही वेळा मालकी हक्कासंदर्भात जटील स्वरूपाच्या गुंतागुंती देखील निर्माण होण्याची शक्‍यता असते. त्यासाठी तहसील कार्यालय व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांनी संयुक्तपणे मेळ घेऊन प्रॉपर्टी कार्ड लागू झालेल्या मिळकतींची प्रत भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावी. त्यानंतर त्याबाबत एकच फेरफार नोंदवून संबंधित मिळकतींचे सात-बारा बंद करण्याची कार्यवाही करावी.\nन्यायालयाकडून वारस दाखला मिळविण्याची प्रक्रिया कशी असते\nसमाधान : मृत्युपत्र न करता मयत झालेल्या व्यक्तीचा कायदेशीर वारस कोण किंवा सात किंवा अधिक वर्षे परागंदा असलेल्या व्यक्तीचा कायदेशीर वारस कोण याबाबत संभ्रम असल्यास दिवाणी न्याययालयाकडून वारस दाखला (Succession Certificate) मिळवावा लागतो.\nयासाठी मयत व्यक्तीच्या कायदेशीर वारसाने संबंधित दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा. दाव्यात, दावा करणाऱ्याचे नाव, पत्ता, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मयत व्यक्तीशी असलेले नाते, मयत व्यक्तीचे अन्य वारस आणि त्यांचे पत्ते, पॅन कार्डस्‌, रेशन कार्ड, वंशावळ, मयताचा मृत्यू दाखला आणि मयत व्यक्तीच्या नावावर असलेली सर्व स्थावर व जंगम मालमत्ता यांचा तपशील नमूद असावा.\nअर्जावर कोर्ट फी अधिनियम, 1870 अन्वये आवश्‍यक ती कोर्ट फी अदा करावी. दावा दाखल झाल्यानंतर, न्यायालय 45 दिवस मुदतीची नोटीस वर्तमानपत्रात प्रसिध्द करते. जर त्याबाबत कोणाचीही तक्रार प्राप्त झाली नाही, तर वादीच्या नावे वारस दाखला दिला जातो. या सर्व प्रक्रियेला अंदाजे 5 ते 7 महिन्यांचा कालावधी लागतो.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nक्रेडिट कार्ड बंद करायचंय\n‘एलआयसी’ला व्याजासह दोन लाखांचा दंड\nधरण सुरक्षेसाठी नवा कायदा (भाग-२)\nक्रेडिट कार्ड बंद करायचंय\nसेक्‍स्टॉर्शन आणि कायदे (भाग-२)\nधरण सुरक्षेसाठी नवा कायदा (भाग-१)\nसेक्‍स्टॉर्शन आणि कायदे (भाग-१)\n23 गावांचा “सिटी सर्व्हे’ अजूनही नाही\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-36-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T15:50:28Z", "digest": "sha1:VLAWTHBXJWRJ5KKIOKKFY76HPCVBPGI6", "length": 11342, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मनजित सिंगला 36 वर्षांनंतर सुवर्ण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमनजित सिंगला 36 वर्षांनंतर सुवर्ण\nपुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत जिन्सन जॉन्सनला रौप्यपदक\nजकार्ता: नोकरी नसल्याने बेकारीशी झुंज देणारा भारताचा युवा धावपटू मनजित सिंगने पुरुषांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घालताना आशियाई क्रीडास्पर्धेचा 10वा दिवस गाजविला. तसेच जिन्सन जॉन्सनने याच शर्यतीत रौप्यपदक जिंकताना भारताला दुहेरी यश मिळवून दिले. भारताने 36 वर्षांनंतर या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले आहे. तेजिंदर पाल आणि नीजर चोप्रानंतर भारताचे ऍथलेटिक्‍समधील हे तिसरे सुवर्ण ठरले आहे.\nमनजित सिंग आणि जिन्सन जॉन्सन यांनी या शर्यतीवरील भारतीय धावपटूंचे वर्चस्व सुरुवातीपासून अखेरपर्यंत कायम राखले. मनजित सिंगने एक मिनिट 46.15 सेकंदांत अंतिम रेषा ओलांडताना सुवर्णपदकाची कमाई केली. तर जिन्सनने एक मिनिट 46.35 सेकंदांत दुसऱ्या क्रमांकाने अंतिम रेषा पार करताना रौप्यपदकाची निश्‍चिती केली. कतारच्या अब्दल्ला अबूबाकरने एक मिनिट 46.38 सेकंदांत कांस्यपदक मिळविले.\nभारताने 1982 नंतर या पकारांत पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकले आहे. त्या वेळी चार्ल्स बोरोमेवने भारताला सोनेरी यश मिळवून दिले होते. तसेच या शर्यतीत सुवर्ण व रौप्ययपदक मिळविण्याची भारताची 1951 नंतर ही पहिलीच वेळ ठरली. त्या वेळी रणजित सिंग व कुलवंत सिंग यांनी ही कामगिरी केली होती.\nमिश्र रीले संघाला रौप्यपदक\nमिश्र सांघिक 4 बाय 400 मीटर रीले शर्यतीत भारतीय संघाने रौप्यपदकाची कमाई करीत ऍथलेटिक्‍समधील भारताची आगेकूच कायम राखली. या शर्यतीचा आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघात महंमद अनास, राजीव अरोकिया, पूवाम्मा माचेट्टिरा आणि हिमा दास या धावपटूंचा समावेश होता. भारतीय रीले संघाने 3 मिनिटे 15.71 सेकंद वेळ देताना दुसऱ्या क्रमांकासह रौप्यपदकाची निश्‍चिती केली. दरम्यान महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत भारताची सुरिया लोगानाथन पाचव्या, तर संजीवनी जाधव सातव्या क्रमांकावर राहिली. तर महिलांच्या भालाफेकीत भारताच्या अन्नू राणीने 53.93 मीटर फेकीसह सहाव्या क्रमांकाची निश्‍चिती केली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबार्सिलोनाचा इबारवर 3-0ने विजय ; मेस्सीचे ला लिगा मध्ये 400 गोल\nऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा: फेडरर, नदाल यांची विजयी सलामी\nमोहम्मद सिराजच्या नावावर पदार्पणातच “नकोसा’ विक्रम\nखार जिमखानाने केले हार्दिक पांड्याचे सदस्यत्व रद्द\nकोकणे स्टार्स संघाला विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्स: जलतरणात केनिशा गुप्ता व अपेक्षा फर्नांडिस यांचे सोनेरी यश\nटेमघर एमटीबी चॅलेंज स्पर्धा: पुण्याच्या विठ्ठल भोसले, बंगळूरच्या शशांक सीके यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे: कबड्डीमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश\nपीवायसी आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा: सिंहगड स्प्रिंगडेल, शिक्षण प्रसारक मंडळी यांना विजेतेपद\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathibol.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-01-16T16:08:34Z", "digest": "sha1:CVPL4BU4W2R43NZVXJ2WY3XGFROKENVG", "length": 5228, "nlines": 62, "source_domain": "marathibol.com", "title": "मराठी कोडी Archives - MarathiBol.com", "raw_content": "\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस\nपुणेरी / पुणेकर मेसेजस\nमराठी कविता आणि गाणी\nमराठी विनोद / जोक्स\nमराठी BF GF जोक्स\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद\nमराठी नवरा बायको जोक्स\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद\nMarathi Riddle/मराठी कोडी: आज एक गमतीशीर भाषिक कोडे पाठवीत आहे\nआज एक गमतीशीर भाषिक कोडे पाठवीत आहे. तुमच्याकडून त्याचे उत्तर मिळेल ही खात्री आहे . ते कोडे असे आहे………. एक राजकुमारी तिच्या काही मैत्रिणीं सोबत बागेत फिरायला गेली असताना समोरून एक राजकुमार येतो आणि राजकुमारीवर मोहीत होऊन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, कसा दिसतोय मी तेव्हा राजकुमारी उत्तर देते, मेघनाद रिपुतात वधी ज्या नराला तेव्हा राजकुमारी उत्तर देते, मेघनाद रिपुतात वधी ज्या नराला\nMarathi Riddle/मराठी कोडी: मराठीप्रेमीकांनो म्हणी पूर्ण करा \nमराठीप्रेमीकांनो म्हणी पूर्ण करा उदा. अ ते मा — अति तेथे माती. १. दे दे दं २. चो म चां ३. व ते वां ४. पु पा मा स ५. ए ना ध भा चिं ६. आ बि ना ७. अ ना गा पा ध ८. उं मां सा ९. झा मु स ला […]\nमराठी कोडी: एका माणसाचे चार अक्षरी नाव काय\nबघुया कोण हुशार आहे जो कोणी उत्तर देईल ती व्यक्ती खरोखर कॉपी करुन पास झालेली नसेल……. सर्वांना …. Best of luck   हुशार कोण  एका माणसाचे चार अक्षरी नाव काय ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव तिसरे व चौथे अक्षर म्हणजे […]\nइवेंट आणी प्रमोशन (3)\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो (86)\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस (10)\nपुणेरी / पुणेकर मेसेजस (29)\nमराठी कविता आणि गाणी (36)\nमराठी चांगली मेसेजस (103)\nशुभ सकल मेसेजस (86)\nमराठी विनोद / जोक्स (349)\nखेल आणि खेलाडू विनोद (4)\nमराठी BF GF जोक्स (28)\nमराठी अडल्ट जोक्स (53)\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स (34)\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद (17)\nमराठी दारू विनोद (37)\nमराठी नवरा बायको जोक्स (58)\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद (24)\nगमत जमत विदीओस् (4)\nमराठी भक्ति गीत (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowonajani-amaravati-6940", "date_download": "2019-01-16T17:37:03Z", "digest": "sha1:Z6D2OA2H465YAKKZFDOE7JVRGMVFLWES", "length": 26258, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon,ajani, amaravati | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुग्धव्यवसायाच्या आधारे अजनी सहकारातून समृद्धीकडे\nदुग्धव्यवसायाच्या आधारे अजनी सहकारातून समृद्धीकडे\nदुग्धव्यवसायाच्या आधारे अजनी सहकारातून समृद्धीकडे\nगुरुवार, 29 मार्च 2018\nमहिला समूहांनी केली क्रांती\nदुग्धव्यवसायात महिला समूहांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. गावातील चार महिला समूहांच्या\nमाध्यमातून २०० लिटर दूध संकलन होते. त्याचा पुरवठा कामधेनू डेअरीला होतो. धनश्री महिला गटाच्या सा.िरका आडे, अर्चना आडे, अहिल्या महिला गटाच्या स्मिता आडे, नीलिमा आडे, शेतकरी महिला समूहाच्या कल्पना आडे यांच्यासह रिध्दीसिध्दी महिला गटाच्या वैशाली आडे यांनी या व्यवसायाची प्रेरणा घेत त्याचा विस्तार केला.\nदुग्धव्यवसायाचा आधार घेत सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करण्यात अमरावती जिल्ह्यातील अजनी गावाने आघाडी घेतली आहे. महिला स्वयंसाह्यता समूहाची चळवळ गावात गतिमान झाली. जनावरांच्या खरेदीपासून ते गोठा व्यवस्थापन व संकलनापर्यंत महिलांनी जबाबदारी घेतली. दूध संघाच्या माध्यमातून गावातील दुग्धचळवळ अधिक सक्षम झाली. ‘घर तेथे गाय’ या संकल्पनेतून आज गावचे एकत्रित दूध संकलन ७०० लिटरपेक्षा अधिक पुढे गेले आहे.\nअमरावती शहरापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर आडवळणावर अजनी गाव वसले आहे. सुमारे सहाशे लोकवस्तीच्या या गावात आज घरटी गाय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शेती एवढाच पूरक व्यवसायासाठी पुढाकार घेणाऱ्या या गावाने दुग्धव्यवसायातून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल केली आहे. अर्जुन किसन बावळे, गंगाधर किसन शिंगणे, गणेश दादाराव आडे यांनी सुमारे तीस वर्षांपूर्वी गावात धवलक्रांतीची बिजे रोवली. त्या वेळी मुऱ्हा, गावरान म्हशी यांचे संगोपन ते करायचे. उत्पादित दुधाची विक्री राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लोणी येथील हॉटेल व्यावसायिकांना केली जायची. शिल्लक दुधापासून लोणी, पनीर असे प्रक्रियाजन्य पदार्थ तयार करून त्यांची विक्री साधली जायची.\nअजनी गावात दुग्धोत्पादनाला असलेले सकारात्मक वातावरण पाहता दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) गावातील इच्छुक शेतकऱ्यांना गाय खरेदीसाठी पंधरा हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. साधारण पंधरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. सुमारे ५० गायींसाठी हे अनुदान होते. गायींचे संगोपन शेतकऱ्यांकडून उत्तमरीत्या झाले. त्यामुळे केव्हीकेकडून पुन्हा अनुदानाचा लाभ देण्यात आला. या माध्यमातून गावातील दुधाचे संकलन २५० लिटरपर्यंत पोचले. गावातील लाभार्थ्यांकडून दूधसंकलन करून त्याचा शासकीय दुग्ध योजनेला पुरवठा व्हायचा.\nकृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पांतर्गत गावातील चार स्वयंसाह्यता समूहांना कर्जपुरवठा करण्यात आला. यात अडीच लाखांपासून चार लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाह्य होते. समूहांनी त्यांच्याकडील निधी जोडत गायींची खरेदी केली. यातील धनश्री महिला स्वयंसाह्यता समूहाकडे ११, अहिल्याबाई महिला स्वयंसाह्यता समूह ९, शेतकरी महिला स्वयंसाह्यता समूह १२, रिध्दीसिध्दी महिला स्वयंसाह्यता समूह ९ अशा प्रकारे जनावरांची संख्या आहे. कर्ज परतफेड पाहता धनश्री व अहिल्याबाई महिला समूहांना पुन्हा नव्याने कर्ज देण्यात आले. प्रत्येकी दोन लाख ४० हजार रुपयांच्या कर्जाचा लाभ त्यांना मिळाला. अनुक्रमे ९ व ७ गायींची खरेदी त्यांनी केली. जनावरांचे व्यवस्थापन, दूध काढणे व अन्य व्यवस्थापन समूहातील महिला सदस्यांद्वारेच होते. दूध विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून कर्जाची परतफेड नियमितपणे करण्यावर भर राहतो.\nगावातील अर्जुन बावळे यांनी वीस वर्षांपूर्वी कामधेनू सहकारी डेअरी संघाची उभारणी केली. त्या माध्यमातून सायकलवरून तालुका किंवा अमरावती या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हशीचे दूध पोचविले जात होते. आज बावळे हयात नाहीत. त्यांचा मुलगा प्रभुचंद यांच्याकडे संघाचे अध्यक्षपद आहे. पंकज शिंगणे सचिव आहेत. संघात गावातील अकरा जणांचा समावेश आहे. सद्या संघातील काही सदस्यांकडील दोन ते तीन, तर काही सदस्यांकडील १० याप्रमाणे प्रकल्पातून एकूण सुमारे ९९ गायींचे संगोपन होते. दोन्ही वेळचे मिळून सरासरी ५०० लिटर दूध उपलब्ध होते. त्यासोबतच गावातील महिला समूहांव्दारे संगोपन होणाऱ्या जनावरांपासून मिळणाऱ्या २०० लिटर दुधाचे संकलनही हा संघ करतो.\nकामधेनू सहकारी दूध संघाचा ६० बाय ३० फूट क्षेत्रफळ आकाराचा गोठा आहे. सुमारे ७० ते ८० लाख रुपयांचा खर्च त्यासाठी आला. चारा साठवणुकीसाठी ६० बाय ५० फूट क्षेत्रफळाची दोन गोदामे आहेत. ढेप साठवणुकीसाठीही एक गोदाम उभारले आहे. पाचशे लिटर क्षमतेचे दोन फ्रिजर आहेत. बावळे यांच्या जागेवरच हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. चार एकरांवर हिरव्या चाऱ्याची लागवड आहे. कुटार, तसेच ढेप बाजारातून गरजेनुसार विकत घेतले जाते.\nसहकारी संघाव्दारे संकलित होणाऱ्या सुमारे ७०० लिटर दुधापैकी अमरावती येथील खासगी डेअरीला ३५० ते ४०० लिटर दुधाचा पुरवठा होतो. उर्वरित दूध ‘मदर डेअरी’ कंपनीला पुरवले जाते. पूर्वी शासकीय दुग्ध योजनेला हे दूध दिले जात होते. खासगी डेअरी व्यावसायिकांद्वारे फॅटनुसार २१ ते २२ रुपये प्रतिलिटर दराने दुधाची खरेदी होते. गावात वीजपुरवठा पूर्णवेळ राहत नाही. त्यामुळे शीतकरण उपकरणांसाठी ‘जनरेटर’ची सोय करावी लागते. त्यासाठी प्रतितासाला चार लिटर डिझेलची आवश्‍यकता राहते. विक्री केलेल्या दुधापोटी धनादेशाद्वारे संघाला पैसे मिळतात.\nकृषी समृद्धी प्रकल्पाने दिले बळ\nदुग्ध व्यवसायाच्या क्षेत्रात आघाडी घेतल्याने अजनी गावाची अोळख पंचक्रोशीत झाली. परिणामी, कृषी समृद्धी प्रकल्पांतर्गत गावाची निवड करण्यात आली. खासगी संस्थेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून निवड करण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून धनश्री आणि अहिल्याबाई महिला समूहाने दुग्धोत्पादनात पुढाकार घेतला. गाईंचा विमा आणि टॅ.िगंगदेखील करण्यात आले. कर्जाची परतफेडदेखील महिलांनी नियमितपणे केली. या समूहांनी बडनेरा बाजारातून गायींची खरेदी केली होती. सुरवातीला जर्सी व आता गीर गायींच्या संगोपनाकडे हे समूह वळले आहेत. आजमितीस समूहातील अनेक सदस्यांकडे देशी गायी आहेत. एकोणीस ते वीस रुपये प्र.ितलिटर दराने दूध खरेदी होते. दर आठवड्याला दुधाचे पैसे ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून थेट समूहाच्या बॅंक खात्यात टाकले जातात.\nसमूहातील प्रत्येक सदस्य मिळणाऱ्या शेणाचा वापर आपल्या शेतात खत म्हणून करतो. त्यामुळे या भागातील जमिनींची सुपिकता वाढण्यास मदत होत आहे. काही शेतकऱ्यांनी कंपोस्ट खतही तयार केले आहे. त्या माध्यमातून सें.िद्रय भाजीपाला व अन्य शेतमालाचे उत्पादन होते.\nसचिव, कामधेनू सहकारी दूग्ध उत्पादक संघ, अजनी\nमहिला women व्यवसाय profession दूध अमरावती शेती पुढाकार initiatives विकास\nगावांतील प्रत्येक घरासमोर अशी दुधाळ जनावरे दिसतात.\nकामधेनू’ संघाच्या माध्यमातून सुमारे ९९ गायींचे संगोपन होते.\nसहकारी संघाद्वारे दूध अमरावती शहरात वाहनाने पोचविले जाते.\nस्वयंसहायता समूहातील महिलांमध्ये संवाद रंगतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्यही फुलते.\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nचंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...\nप्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...\nपणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...\nसावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...\nशेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nवाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...\nकोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...\nशेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...\nऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...\nकिमान तापमानात हळूहळू वाढपुणे ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...\nरोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...\nसर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/7381-man-chimb-pavasali-zadat-rang-ole-%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%93%E0%A4%B2", "date_download": "2019-01-16T17:35:09Z", "digest": "sha1:K4YTEZZ33QZBMSURLEIGBBW2BX2PBIWK", "length": 2976, "nlines": 53, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Man Chimb Pavasali Zadat Rang Ole / मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nमन चिंब पावसाळी झाडात रंग ओले\nघनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले\nपाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी\nशिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी\nघरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा\nगात्रात कापणारा ओला फिका पिसारा\nया सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे\nआकाश पांघरोनी मन दूरदूर जावे\nरानात एककल्ली सुनसान सांजवेळी\nडोळ्यांत गलबताच्या मनमोर रम्य गावी\nकेसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना\nराजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे\nमन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले\nत्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले\nman chimb pavsali - ajinthaना. धो. महानोरांचे एक अप्रतिम गाणे . पावसाळी निसर्ग अक्षरश: डोळ्यासमोर उभा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8", "date_download": "2019-01-16T15:56:49Z", "digest": "sha1:U7IEBLM5ZCF5UUKQELSCBT4ZYDUZAOO2", "length": 6457, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नॉयश्वानस्टाइन - विकिपीडिया", "raw_content": "\nन्वाईश्वानस्टाइन हे जर्मनीतील बायर्न राज्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. हे स्थळ जर्मनी व ऑस्ट्रिया यांच्या सीमेलगत असून आल्प्स पर्वताच्या पायथ्याच्या डोंगररांगामध्ये स्थित आहे. ही जागा केवळ एकच कारणा साठि प्रसिद्ध आहे ते म्हणजे येथील राजवाडा. १८८९ सालि हा राजवाडा बव्हेरियाचा राजा लुडविग याने महान जर्मन संगीतकार रिचर्ड वागनर याला सन्मानित करण्यासाठि तसेच विश्रामस्थळ म्हणून बांधण्यात आला. परंतु राजा लुडविग चे हा राजवाडा बांधुन पुर्ण होण्या आगोदरच निधन झाले त्यामुळे या राजवाड्याचा खरा खुरा राजवाडा म्हणून कधिच वापर झाला नाहि. परंतु या राजवाड्याचे स्थापत्या सर्वांना आकर्षित करते. काहिंच्या मते आधुनिक काळातिल बांधलेला हा परि-महल आहे. या राजवाड्याला गेल्या वर्षी इंटरनेट वर झालेल्या जागतिक आश्चर्यांच्या यादित याला जर्मनी तर्फे नामांकन मिळाले होते.\nन्वाईश्वानस्टाइन हि जागा केवळ राजवाड्यापुरती मर्यादित आहे. येथे पोहोचायचे झाल्यास प्रथम फ्युसन अथवा श्वांगाउ येथे प्रथम यावे लागते. राजवाड्याच्या पायथ्याशी ह्योहेनश्वांगाउ हे छोटेसे गाव आहे येथुन राजवाड्याकडे पायी अथवा बग्गी तसेच बसने जाण्यासाठि पर्याय आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/karishma-khardikar-tops-block-level-badminton-tournament-109283", "date_download": "2019-01-16T17:08:18Z", "digest": "sha1:B4RBQRM5N53QDNYRX2355QFS7XQ3KPZH", "length": 13912, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Karishma Khardikar tops in Block Level Badminton tournament ब्लॉक लेवल बॅडमिंटन स्पर्धेत करिष्मा खर्डीकर अव्वल | eSakal", "raw_content": "\nब्लॉक लेवल बॅडमिंटन स्पर्धेत करिष्मा खर्डीकर अव्वल\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nडोंबिवली - नेहरू युवा केंद्र ठाणे व महाराष्ट्र युवा केंद्र कल्याणच्या वतीने जिल्हास्तरीय ब्लॉक लेवल बॅडमिंटन स्पर्धा के. एम. अग्रवाल महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत डोंबिवलीतील करिष्मा खर्डीकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.\nस्पर्धेच्या अंतिम सामन्यात करिष्माने निशिता ठक्करला 21-18 असे शेवटच्या सेटमध्ये हरवत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील 80 खेळाडू सहभागी झाले होते.\nडोंबिवली - नेहरू युवा केंद्र ठाणे व महाराष्ट्र युवा केंद्र कल्याणच्या वतीने जिल्हास्तरीय ब्लॉक लेवल बॅडमिंटन स्पर्धा के. एम. अग्रवाल महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत डोंबिवलीतील करिष्मा खर्डीकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.\nस्पर्धेच्या अंतिम सामन्यात करिष्माने निशिता ठक्करला 21-18 असे शेवटच्या सेटमध्ये हरवत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथील 80 खेळाडू सहभागी झाले होते.\nयापूर्वी करिष्माने अनेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे करिष्मा खर्डीकरने दहावीची परीक्षा सुरु झाल्याने सराव एक महिना बंद असतानाही काही दिवसाच्या सरावाच्या जोरावर या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. करिष्माने वयाच्या 9 व्या वर्षी खेळायला सुरुवात केली. करिष्मा सध्या मुंबई येथे गुरुकुल अकादमीमध्ये बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत असून, आजपर्यत तिने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. करिष्मा सायना नेहवालला आपला आदर्श मानते आणि यापुढे असाच उत्कृष्ठ खेळ करत देशाचे प्रतिनिधित्व करायचे तिचे मुख्य ध्येय आहे.\nकल्याण येथील पार पडलेल्या स्पर्धेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करिष्माला पारितोषिक सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. करिष्माला मुंबई येथे जिल्हास्तरीय स्पर्धेत सलग दोन वर्ष, अंधेरी येथील मनोरा बॅडमिंटन स्पर्धेत 15 वर्षाखालील गटात आणि वरळी येथील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. एकता कल्चरल पुरस्कार, जीवन विद्या मिशनतर्फे पुरस्कार, कांचनगौरी महिला पतपेढी तर्फे भरारी खेळरत्न पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले आहे.\n56 इंच छाती आलोक वर्मांसमोर का घाबरली\nकल्याण - मोदी सरकारच्या राजवटीत देशात अराजकता माजली असून, सर्व स्तरावर नागरिक हैराण झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध संविधान अशी...\nसाहित्य महामंडळ आता मराठवाड्याकडे\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी (यवतमाळ) : साहित्य संमेलनाच्या स्वरूपातील बदलांपासून संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक बंद करण्यापर्यंत अनेक...\nशिवसेना-भाजपा युतीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची जाहीर सभा\nकल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका हद्द म्हटले की, शिवसेना भाजपा युतीचा बालेकिल्ला समजला जातो , लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर भाजपा , शिवसेना...\nखासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना नागरिकांची पसंती\nकल्याण - कल्याण डोंबिवली सहित आजूबाजूच्या शहरात वाढती वाहनाची संख्या, वेळोवेळी इंधन दरवाढ, वाहतूक कोंडी, महागाई, यामुळे वाहन खरेदीवर परिणाम झाला...\nकल्याणचे नाराज नगरसेवक स्थायी समिती सभेत गैरहजर\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापतिपद डोंबिवलीच्या पदरात पडल्याने नाराज झालेले कल्याणमधील दोघे नगरसेवक बुधवारी स्थायी...\nमहानगरपालिका परिवहन उपक्रमातील राजकारणावर आळा घालणे आवश्यक\nकल्याण - गेल्या 30 ते 32 वर्ष भारतीय जनता पक्षात सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना पक्षाने माझ्यावर विश्वस ठेवून परिवहन समिती सदस्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/traffic-due-work-road-used-optional-way-kalyan-113949", "date_download": "2019-01-16T17:00:59Z", "digest": "sha1:HML4U24ONJODT3AYPOIB3C66IAG4UXDU", "length": 16702, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "traffic due to work on road used optional way in kalyan कल्याण - रस्त्यांच्या कामांमुळे वाहतूककोंडी, पर्यायी मार्ग वापरण्याचा आदेश | eSakal", "raw_content": "\nकल्याण - रस्त्यांच्या कामांमुळे वाहतूककोंडी, पर्यायी मार्ग वापरण्याचा आदेश\nशुक्रवार, 4 मे 2018\nकल्याण : डोंबिवलीमधील स्टार कॉलनी जवळील धोकादायक पूल तोडून नव्याने पूल बनविण्याच्या कामाला एक महिना, तर कल्याण पूर्व मधील रस्ते बनविण्याच्या कामाला पंधरा दिवस लागणार असल्याने त्या भागात वाहनांना प्रवेश बंदी केली असून पर्यायी मार्ग वाहतूक विभागाने जाहीर केले आहेत. त्या मार्गाने इच्छित ठिकाणी जाण्याचे आवाहन कल्याण पूर्व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांनी केले आहे.\nकल्याण : डोंबिवलीमधील स्टार कॉलनी जवळील धोकादायक पूल तोडून नव्याने पूल बनविण्याच्या कामाला एक महिना, तर कल्याण पूर्व मधील रस्ते बनविण्याच्या कामाला पंधरा दिवस लागणार असल्याने त्या भागात वाहनांना प्रवेश बंदी केली असून पर्यायी मार्ग वाहतूक विभागाने जाहीर केले आहेत. त्या मार्गाने इच्छित ठिकाणी जाण्याचे आवाहन कल्याण पूर्व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांनी केले आहे.\nकल्याण पूर्व कोळशेवाडी वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या डोंबिवली पूर्व सागाव मानपाडा रस्त्यावरील स्टार कॉलनी येथील नाल्यावरील जुना पूल धोकादायक झाल्याने तो तोडून नव्याने बांधण्याचे काम गुरुवार ता 3 मे पासून सार्वजनिक बांधकाम ठाणे विभागाने सुरू केले असून हे काम पूर्ण होण्यास एक महिना कालावधी लागू शकतो त्यामुळे त्या परिसरात वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून ते काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्ग - ट्रक, टेम्पो, बसेस इत्यादी चारचाकी या त्यापेक्षा जास्त चाके असलेली वाहने, शनी मंदिरा समोरून भोपर देसले पाडा नांदवली मार्गे इच्छित स्थळी जातील.\nहलकी वाहने सागाव साईबाबा मंदिर येथून डावे वळण घेवुन हनुमान मंदिर पी अँड कॉलनी गांधी नगर जकात नाका डोंबिवली स्टेशन मार्गे कल्याणच्या दिशेने इच्छित स्थळी जातील.\nडोंबिवली स्टेशन कडून मानपाडा रोड ने मानपाडा चौकाचे येणारी वाहने जकात नाक्याच्या अगोदर असलेल्या नाक्यावर डावे वळण घेवून आईस फेक्ट्रिरी अभिनव विद्या मंदिर समोरून डी एन एस चौक कल्याण शिळ रोडने अथवा एम आय डी सी परिसरातून इच्छित स्थळी जातील.\nशिळ कल्याण मार्गावरून मानपाडा रोडने मानपाडा चौक मार्गे डोंबिवली स्टेशन दिशेने येणाऱ्या कल्याण, डोंबिवली मनपा, नवी मुंबई मनपाच्या बसेसना मानपाडा चौकात व चार रस्ता येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.\nबसेस शिळ रोडने सुयोग जक्शन येथे डावे वळण घेऊन पेंढारकर कॉलेज घारडा सर्कल टिळक चौक मार्गे डोंबिवली स्टेशन ये जा करतील. मानपाडा रोडवरील साईबाबा मंदिर, सांगाव चौक मार्गे पी अँड कॉलनीच्या दिशेने जाणारा रस्ता सांगाव चौक ते बाळाराम दर्शन बिल्डिंग पर्यंत अरुंद असल्याने पी एन टी कॉलनी कडे जाणेस एक दिशा मार्ग करण्यात आला असून उलट दिशेने येणारी वाहने पी अँड कॉलनी कडून मानपाडा दिशेने पुढे जकात नाका नांदवली टेकडी रोडने शनि मंदिर रोडने इच्छित स्थळी जातील.\nकल्याण पूर्व मधील नेतवली नाका ते चक्की नाका या परिसरात सिमेंट रस्ता आणि नाला बांधण्याचे काम हाती घेतल्याने वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आले असून हे काम 15 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता पाहता कल्याण पश्चिम पूर्वेला पत्रीपूल मार्गे नेतवली नाका ऐवजी सूचक नाका मार्गे पुढे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nरस्ते आणि पुलाचे काम पाहता पर्यायी मार्ग जाहीर केले असून त्याचा वापर करावा , आणि शिस्तीचे पालन करून वाहतूक विभागाला सहकार्य कोळशेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांनी केले आहे .\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\n'या' शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या: जयंत पाटील\nमुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे...\nभाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानात सापडला शस्त्रास्त्रांचा साठा\nडोंबिवली : डोंबिवलीतील मानपाडा रोड परिसरात फॅशनेबल वस्तूंच्या नावाखाली शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून तब्बल 170...\nकल्याणमध्ये समाजकंटकानी 7 दुचाकी पेटविल्या\nकल्याण - ठाण्यामध्ये दुचाकी जळीतकांड गाजत असताना कल्याण पूर्व मधील चक्कीनाका हाजीमलंग रस्त्यावरील आडवली ढोकली परिसरात गणेश चौकातील श्री. साई...\nपरिघावरील तरुणाईला प्रवाहात आणा\nपस्तीशीच्या खाली असणाऱ्या निम्म्याहून अधिक युवक लोकसंख्येचे ‘उत्पादक मानवी संसाधनात’ रूपांतर करणे हे नजीकच्या भविष्यातील मोठे आव्हान आहे. त्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/if-the-best-of-best-is-choked-by-oppression-then-it-will-fall-in-the-price/01102026", "date_download": "2019-01-16T16:09:15Z", "digest": "sha1:CLF72627NCDMB3KFQEWEJN2ZQG5G324Y", "length": 10760, "nlines": 72, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "‘बेस्ट’चा संप दडपशाहीने चिरडाल तर महागात पडेल!: विखे पाटील – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\n‘बेस्ट’चा संप दडपशाहीने चिरडाल तर महागात पडेल\nमुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता दडपशाही करून ‘बेस्ट’चा संप चिरडण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे. पण असे कोणतेही पाऊल उचलल्यास त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, हे सरकारने आणि महापालिकेने लक्षात ठेवावा, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.\nमुंबईतील काँग्रेसप्रणीत कामगार संघटना ‘बेस्ट एम्प्लॉईज युनियन’चे नितीन भाऊराव पाटील यांच्याकडून संपाची स्थिती जाणून घेतल्यानंतर विखे पाटील यांनी सरकार आणि महापालिकेवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘बेस्ट’चे महापालिकेत विलिनीकरण करणे, वेतन करार लागू करणे, २००७ मध्ये रूजू झालेल्या १४ हजार ५०० कर्मचाऱ्यांना किमान वेतन देणे आदी सर्व मागण्या महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने अगोदरच मान्य केलेल्या आहेत.\nपण त्याची अंमलबजावणी होत नसल्याने हतबल झालेल्या ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना नाईलाजाने संपाचे हत्यार उपसावे लागले आहे. मात्र आपला शब्द पाळून या मागण्या मान्य करण्याऐवजी शिवसेना कर्मचाऱ्यांना त्यांच्या सदनिका काढण्याच्या धमक्या देत असेल तर याला लोकशाही म्हणायचे का असा सवालही विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला.\nमागील तीन दिवस मुंबईत ‘बेस्ट’चा संप सुरू आहे आणि शिवसेनेची मुंबई महापालिका व भाजपचे राज्य सरकार आंदोलनकर्त्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यात साफ अपयशी ठरले आहे. रोज लाखो मुंबईकरांना प्रचंड त्रास होतो आहे. मुंबई ठप्प पडते की काय, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या नावाखाली उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. पण मुंबई महापालिका शिवसेनेकडे आहे, राज्य सरकारमध्ये ते सहभागी आहे, तरीही ते बेस्टच्या कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. असे असताना राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या वल्गना ते कोणत्या तोंडाने करतात असाही बोचरा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.\nश्रीदेवी के रोल में नजर आएंगी प्रिया प्रकाश वारियर\nकश्मीरी बॉयफ्रेंड को बंगाली सिखाती दिखीं सुष्मिता सेन, इंस्टाग्राम पर शेयर किया वीडियो\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nएमपी के मुख्यमंत्री कमलनाथ ने करीबी राजेन्द्र कुमार मिगलानी की सलाहकार और भूपेंद्र गुप्ता की ओएसडी पद पर की नियुक्ति\nफुटपाथ दुकानदारों के खिलाफ कार्रवाई रोकने की मांग\nनागपूर तात्याटोपे नगर येथे व्रुध्द बहीण भावाचा संशयास्पद म्रुत्यु\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nएमपी के मुख्यमंत्री कमलनाथ ने करीबी राजेन्द्र कुमार मिगलानी की सलाहकार और भूपेंद्र गुप्ता की ओएसडी पद पर की नियुक्ति\nफुटपाथ दुकानदारों के खिलाफ कार्रवाई रोकने की मांग\nबनातवाला अंग्रेजी शाला शिफ्टिंग मामले को लेकर आपस में भिड़े नगरसेवक\nखासदार क्रीड़ा महोत्सव में कैरम स्पर्धा का पहला राउंड सम्पन्न\nघर उठा कर तो देखो……… समस्या से महरूम हो जाओंगे\nवृद्ध भाई-बहन की लाश बरामद होने से मची सनसनी\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nमहा मेट्रो आणि नागपूर महानगर पालिका दरम्यान सामंजस्य करार\nलेझिंम,ढोल ताशा आणि पुष्पवर्षावाच्या जल्लोषात नागपूरकराद्वारे माझी मेट्रोचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6/", "date_download": "2019-01-16T16:40:18Z", "digest": "sha1:N6RASNZTS5R44MK6V2FHR2ZBTNTQIPG5", "length": 7388, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डॉ. सुनील साठे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nडॉ. सुनील साठे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार\nकामशेत – चिखलसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पदवीधर शिक्षक रेव्ह. डॉ. सुनील साठे यांना महनेदान फेलोशिप चर्च, देहूरोड या चर्चचे पास्टर विकास जावळे यांच्याकडून शिक्षण व सामाजिक क्षेत्रात प्रभावी, उल्लेखनीय तसेच समाज प्रबोधनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल चर्चतर्फे रेव्ह. डॉ. सुनील साठे यांना शाल, स्मृतीचिन्ह देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.\nतसेच त्यांच्या समाजसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यात आली. रेव्ह. डॉ.सुनील साठे यांनी चर्चने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन केलेल्या सन्मानाबद्दल चर्चचे पास्टर विकास जावळे व चर्च कमिटी यांचे आभार मानले. या वेळी रेणुका जावळे, रंजना साठे, सिद्धार्थ जावळे, सुहास जावळे, शिल्पा वाघमारे, भाऊ वाघमारे, सुपेकर सिस्टर आदी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Yuva&id=3371&news=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE.html&start=61", "date_download": "2019-01-16T16:37:52Z", "digest": "sha1:KV6OSVQPNDKERG2XE37T7BB2PO3NL57Y", "length": 15633, "nlines": 132, "source_domain": "beedlive.com", "title": "विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना.html", "raw_content": "\nविद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना\nसामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी अनेकविध विकास तसेच कल्याणकारी योजना राबविल्या जात असून या योजनांद्वारे दुर्बल तसेच वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या प्रमुख योजनांमध्ये केंद्र आणि राज्य पुरस्कृत पुस्तक पेढी ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी १२ लाखाचा नियतव्यय मंजूर आहे.\nअनुसूचित जाती विद्यार्थ्यासाठी राबविल्या जाणाऱ्या केंद्र राज्य पुरस्कृत पुस्तक पेढी या योजनेच्या (इेज्ञ इरपज्ञ) अटी व शर्तीमध्ये विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन, कृषी व तंत्रनिकेतन व्यावसायिक शिक्षण घेणारा असणे आवश्यक आहे. विद्यार्थी अनुसूचित जातीमधील असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. २ लाखाचा आत असणे आवश्यक आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन, कृषी व तंत्रनिकेतन अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील व शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना एक पुस्तक संच देण्यात येतो. ही पुस्तके वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन, कृषी व तंत्रनिकेतन व्यावसायिक महाविद्यालयांना देण्यात येतात.\nअनुसूचित जाती विद्यार्थ्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविली जाणारी विद्यार्थ्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना (ऋीशशडहळ)ि ही एक महत्वाची योजना असून या योजनेसाठी यंदा साडेनऊ कोटीचा नियतव्यय मंजूर आहे. या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कनिष्ठ, वरिष्ठ व्यावसायिक अभ्यासक्रमातील अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेचा लाभ देण्यात येतो. अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादेचे बंधन नाही.\nविद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. तसेच व्यावसायिक महाविद्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवेश हा केंद्रभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे होणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयांची फी शिवाजी विद्यापीठाने ठरवून दिल्याप्रमाणे देण्यात येते. व्यावसायिक महाविद्यालयांची फी शिक्षण शुल्क समितीने ठरवून दिल्याप्रमाणे देण्यात येत आहे.\nव्यावसायिक पाठ्यक्रमांक शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजनाही राबविली जाणार असून या योजनेसाठी यंदा १२ लाखाचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. ही योजना अनुसूचित जाती विद्यार्थ्यासाठी राबविली जात असून योजनेच्या अटी व शर्तीमध्ये व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विमाप्र या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना ही सन २०१४-१५ पासून ऑनलाईन करण्यात आलेली आहे.\nअटी व शर्ती खालीलप्रमाणे\nविद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्तीधारक असावा.\nव्यावसायिक पाठ्यक्रमांक शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम त्यांच्या महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे.\nतथापि त्याठिकाणी जर जागा उपलब्ध नसेल तर संबंधित वसतिगृहाच्या अधीक्षकाकडून लेखी प्रमाणपत्र घ्यावे. त्यानंतर शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जाईल.\nजातीचा दाखला आवश्यक आहे.\nअनुत्तीर्ण विद्यार्थी त्या वर्षापुरता या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरेल.\nस्थानिक विद्यार्थी किंवा स्वत:च्या घरी राहणारा विद्यार्थी या योजनांतर्गत लाभ घेण्यास पात्र असणार नाही.\nहा विद्यार्थी शासकीय वसतिगृहात राहतो किंवा कॉलेजच्या वसतिगृहामध्ये राहतो तसेच सदर विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत का याची खातरजमा संबंधीत कॉलेजचे प्राचार्य व शिष्यवृत्तीचे काम पाहणाऱ्या लिपीक यांनी करावी.\nतसेच त्यानंतरचा ऑनलाईन अर्ज समाजकल्याण विभागाला वर्ग करावा. कॉलेजच्या वसतिगृहात न राहणारे स्थानिक विद्यार्थी व स्वत:च्या घरी राहणारा विद्यार्थी यांचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लिपीक व कॉलेजच्या प्राचार्य यांच्यावर राहील.\nया योजनेच्या लाभाच्या स्वरुपामध्ये डी.एङ, बी.एड, कृषी व पशुवैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशित शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना एक महिन्यासाठी रक्कम रुपये ५०० प्रमाणे १० महिन्यांसाठी रक्कम रुपये ५ हजार व इंजिनिअरींग, वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशित शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना एक महिन्यासाठी रक्कम रुपये ७०० प्रमाणे १० महिन्यांसाठी रक्कम रुपये सात हजार आहे.\nअधिक माहितीसाठी जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याशी संपर्क साधावा.\nकोकण विभाग, नवी मुंबई.\nबहुजनाचे उद्धारक डॉ बाबासाहेब आंबेडकर\nसाज’ एक प्रयोग दुष्काळाशी सामना करण्याचा\nधाडसी रणरागिणीचा प्रथम स्मृतिदिन : २२ मार्च २०१३\nमी सावित्री . . .\nसंघर्षशिल युवा नेतृत्त्व - रमेश पोकळे\nसिंघम जिल्हाधिकारी बीडमध्ये दाखल\nयुवकांनी समाज व देशसेवेसाठी पुढाकार घ्यावा -- राज्यपाल\nपरिश्रमाला फुटले यशाचे पंख\nमहान महिलेच्या कर्तुत्वाला त्रिवार सलाम\nअंबाजोगाईचा विरेश निर्मळे बनला नेव्ही ऑफिसर..\nमध विक्री व्यवसायातून बेरोजगारीवर मात\nजोपासलेल्या छंदातून मिळाला स्वयंरोजगार..\n१२ डिसेंबरपासून पत्रकारांचे आमरण उपोषण\nकेंद्रेंकर साहेब एकदा परळीत या हो.........\nग्रामपांचायतींचा उदय आणि विकास\nलोकसेवा आयोगाच्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathibol.com/category/marathi-forwards/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%87/", "date_download": "2019-01-16T17:05:12Z", "digest": "sha1:2SI2PS2XHXBCW5XOM7U6JJ5Q7AKE7A5A", "length": 4722, "nlines": 75, "source_domain": "marathibol.com", "title": "परिवार व नातेवाईक मेसेजेस Archives - MarathiBol.com", "raw_content": "\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस\nपुणेरी / पुणेकर मेसेजस\nमराठी कविता आणि गाणी\nमराठी विनोद / जोक्स\nमराठी BF GF जोक्स\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद\nमराठी नवरा बायको जोक्स\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस\nमकर संक्रांत: चला उडवु पतंग\nमकर संक्रांत: चला उडवु पतंग\nमकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा\nमकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा\nनूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nनूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nनाही जमणार… लेकाचा फोन. सातासमुद्रापल्याड गेलेला तो.\nसेल्फीश…. नाही जमणार… लेकाचा फोन. सातासमुद्रापल्याड गेलेला तो. बहुधा कायमचाच. या गणपतीतही येता नाही येणार,असं म्हणाला. माई थोड्या खट्टू झाल्या खर्या.. क्षणभरच. विपश्यनेचा हा एक फायदा. पूर्वीसारखं कशातही गुंतून पडत नाहीत त्या. नाही तर नाही… अंतर पडलंय खरं.. प्रेम कमी नाही झालं , पण… ओढ मात्र कमी झालीय. पूर्वी नातवासाठी जीव तुटायचा माईंचा. आता नाही. […]\nइवेंट आणी प्रमोशन (3)\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो (86)\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस (10)\nपुणेरी / पुणेकर मेसेजस (29)\nमराठी कविता आणि गाणी (36)\nमराठी चांगली मेसेजस (103)\nशुभ सकल मेसेजस (86)\nमराठी विनोद / जोक्स (349)\nखेल आणि खेलाडू विनोद (4)\nमराठी BF GF जोक्स (28)\nमराठी अडल्ट जोक्स (53)\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स (34)\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद (17)\nमराठी दारू विनोद (37)\nमराठी नवरा बायको जोक्स (58)\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद (24)\nगमत जमत विदीओस् (4)\nमराठी भक्ति गीत (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ncp-mlas-sons-debt-of-one-and-a-half-crore-in-the-name-of-farmers/", "date_download": "2019-01-16T17:00:08Z", "digest": "sha1:KKBJNP2N6QECO46ND3APVRS33NA4PFJA", "length": 9747, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पुत्रांचं साडे तेरा कोटींचं कर्ज! शेतकऱ्यांच्या नावावर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पुत्रांचं साडे तेरा कोटींचं कर्ज\nअधिकाऱ्यांनी आमदार पुत्रांवर मेहरबानी दाखवली का \nपंढरपूर: माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन मुलांसह दोघांनी साडे तेरा कोटी रुपयाचं कर्ज तर घेतले. मात्र त्याचा बोजा स्वताच्या सातबाऱ्यावर चढवण्याऐवजी अधिकाऱ्यांनी दोन शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर चढवल्याचा प्रकार घडला आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात बँक घोटाळे ताजे असतांनाच दुसरीकडे प्रशासन व अधिकारी अजूनही गंभीर नाहीत.\nआमदार पुत्रांसह दोघांनी साडे तेरा कोटी रुपयाचं वैयक्तिक कर्ज घेतलं. मात्र प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे हि रक्कम अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर चढवली. ही रक्कमही थोडी थिडकी नव्हती, तर तब्बल साडे तेरा कोटींची होती. एवढी मोठी कर्जाची रक्कम ऐकून शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.\nयाबाबत तहसील कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालयातून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. पुरते हादरलेल्या या दोन शेतकरी कुटुंबाने अखेर माध्यमांशी संपर्क साधल्यावर अधिकाऱ्यांनी आपल्याकडून चूक झाल्याची कबुली दिली. मात्र या प्रकरणात अधिकाऱ्यांनी आमदार पुत्रांवर मेहरबानी दाखवली का किंवा अधिकारी आणि आमदार पुत्रांमध्ये काही मिलीभगत होती का किंवा अधिकारी आणि आमदार पुत्रांमध्ये काही मिलीभगत होती का असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nदरम्यान, आमदार पुत्र रणजित शिंदे म्हणाले, आमच्या नावचं कर्ज दुसऱ्याच्या नावावर चढवल्याची माहिती नुकतीच मिळाली, आपला याच्याशी काहीही संबंध नाही\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्या दोन मुलांसह आणखी दोघांनी टेंभूर्णी येथील कोटक महिंद्रा बँकेकडून साडे तेरा कोटी रुपयाचं कर्ज घेतले होते. यामध्ये आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित आणि विक्रम शिंदे यांच्यासह अनिल वीर आणि संतोष मराठे यांचा सहभाग होता. शासनाने आमदार पुत्रांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढण्याच्या ऐवजी माढ्यातील शालनाबाई घोलप आणि विजय मासाळ या दोन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर हा साडे तेरा कोटी रुपयाचा बोजा चढवला. शेतकरी घोलप यांचे पुत्र शरद हे आपल्या घराच्या बांधकामासाठी गृहकर्ज मागायला गेल्यावर त्यांना या साडे तेरा कोटींच्या उताऱ्यावरील बोजामुळे कर्ज नाकारण्यात आले. तेव्हा हा सदर प्रकार समोर आला.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\n‘भूजबळ-आव्हाडांना मारण्याचा सरकारचा कट आहे का \nटीम महाराष्ट्र देशा : 'सूरक्षा व्यवस्था कमी करून सरकारचा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व जितेंद्र आव्हाड मारण्याचा…\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/highest-votes-indus-badminton-competition-commission-47780", "date_download": "2019-01-16T17:02:03Z", "digest": "sha1:SGEB6B476AVTMHRJZSJWETLIEC4S2EQX", "length": 11521, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "With the highest votes, the Indus Badminton Competition Commission सर्वाधिक मतांसह सिंधू बॅडमिंटनपटू आयोगावर | eSakal", "raw_content": "\nसर्वाधिक मतांसह सिंधू बॅडमिंटनपटू आयोगावर\nगुरुवार, 25 मे 2017\nनवी दिल्ली - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिची जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या खेळाडू आयोगावर सर्वाधिक मतांनी निवड झाली. तिला १२९ मते मिळाली. जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानावर असलेल्या जर्मनीच्या मार्क झ्वीब्लर याला १०८, तर स्कॉटलंडच्या कर्स्टी गिल्मूरला १०३ मते मिळाली. ही नियुक्ती चार वर्षांसाठी असेल. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुदीरामन करंडक स्पर्धेदरम्यान मतदान झाले. १८३ जणांनी मतदान केले. सध्या या आयोगावर शिंतारो इकेदा, कोएन रीडर आणि भारताची साईना नेहवाल हे खेळाडू आहेत.\nनवी दिल्ली - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिची जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या खेळाडू आयोगावर सर्वाधिक मतांनी निवड झाली. तिला १२९ मते मिळाली. जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानावर असलेल्या जर्मनीच्या मार्क झ्वीब्लर याला १०८, तर स्कॉटलंडच्या कर्स्टी गिल्मूरला १०३ मते मिळाली. ही नियुक्ती चार वर्षांसाठी असेल. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सुदीरामन करंडक स्पर्धेदरम्यान मतदान झाले. १८३ जणांनी मतदान केले. सध्या या आयोगावर शिंतारो इकेदा, कोएन रीडर आणि भारताची साईना नेहवाल हे खेळाडू आहेत.\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nमला दिल्लीत जायचंय; 'या' मतदार संघातून लढणार- जानकर\nनगर- मी दिल्लीत काम करण्यास इच्छुक असून, बारामती लोकसभा मतदार संघातूनच आपण निवडणुक लढवणार असल्याचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज (ता.16)...\n‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nउन्हेरे गरम पाण्याच्या कुंडांवर सोई सुविधांचा अभाव\nपाली - सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील गरमपाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. परंतू येथील स्वच्छता गृहाची पुरती दुरवस्था झाली आहे. बाहेरील कुंडावर स्थान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mufflers/expensive-mufflers-price-list.html", "date_download": "2019-01-16T16:42:35Z", "digest": "sha1:VZ3NQRK2DPM25XTVYUN3MORTFOHET3DB", "length": 17185, "nlines": 442, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग मुफलर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive मुफलर्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 2,445 पर्यंत ह्या 16 Jan 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग मुफलर्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग मफलर India मध्ये ओरोसिल्बेर स्त्रीपीडा में s मफलर SKUPDe2Rr1 Rs. 1,269 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी मुफलर्स < / strong>\n2 मुफलर्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 1,467. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 2,445 येथे आपल्याला गुफ्फा सॉलिड में s मफलर SKUPDe2Khj उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 452 उत्पादने\nगुफ्फा सॉलिड में s मफलर\nआवरू ग्रीन लीगत पिंक & औरंगे मुफलर्स कॉम्बो\nजिओ प्रिंटेड में s मफलर\nजिओ सॉलिड में s मफलर\nओरोसिल्बेर चेकेरेड में s मफलर\nओरोसिल्बेर स्त्रीपीडा में स मफलर\nओरोसिल्बेर स्त्रीपीडा में s मफलर\nओरोसिल्बेर चेकेरेड में s मफलर\nओरोसिल्बेर स्त्रीपीडा में s मफलर\nओरोसिल्बेर स्त्रीपीडा में s मफलर\nओरोसिल्बेर चेकेरेड में s मफलर\nओरोसिल्बेर वूलन में मफलर\nओरोसिल्बेर ब्लॅक रॉयल स्त्रीपीडा मफलर\nओरोसिल्बेर स्त्रीपीडा में s मफलर\nजिओ प्रिंटेड में s मफलर\nशॉपरप्लेसिस सॉलिड में s मफलर\nशॉल E काश्मीर ग्राफिक प्रिंट में s मफलर\nसाक्षी इंटरनॅशनल प्रिंटेड में s मफलर\nओरोसिल्बेर स्त्रीपीडा में s मफलर\nसाक्षी इंटरनॅशनल मरून प्रिंटेड उल सिल्क मफलर\nसाक्षी इंटरनॅशनल पिंक अँड व्हाईट प्रिंटेड उल सिल्क मफलर\nओरोसिल्बेर ब्लॅक & ग्रीन रद्दीत स्त्रीपीडा मफलर\nओरोसिल्बेर ओथेरस में मफलर\nओरोसिल्बेर ब्लॅक & ग्रे एलिट पट्टेर्नड मफलर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/nets/expensive-nets-price-list.html", "date_download": "2019-01-16T16:52:19Z", "digest": "sha1:DG5BSFVTSCR77P6RRTYJ27OJM4TXNQKQ", "length": 11902, "nlines": 268, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग नेट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive नेट्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 3,506 पर्यंत ह्या 16 Jan 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग नेट्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग नेट India मध्ये कॉस्को वोळलीबॉल कॉटन नेट Rs. 892 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी नेट्स < / strong>\n1 नेट्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 2,103. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 3,506 येथे आपल्याला निविदा झ झं००३ फुटबॉल नेट उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 9 उत्पादने\nनिविदा झ झं००३ फुटबॉल नेट\nअरटेनगो कंपेटिशन बॅडमिंटन नेट\nकॉस्को नायलॉन वोळलीबॉल नेट\nकॉस्को वोळलीबॉल कॉटन नेट\nकॉस्को वोळलीबॉल नेट नायलॉन ट्विस्टेड\nविनेक्स बास्केटबॉल नेट 5 मम पॅक ऑफ 5\nकॉस्को कॉटन बॅडमिंटन नेट\nकिपस्त पोळ्यामिडे बास्केटबॉल नेट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/presentation-remotes/expensive-presentation-remotes-price-list.html", "date_download": "2019-01-16T17:10:35Z", "digest": "sha1:YEI5SIXUXYJ6NNMDDIEAIPKZZJGTK7V3", "length": 11581, "nlines": 238, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग प्रेसेंटेशन रेमोटेस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive प्रेसेंटेशन रेमोटेस Indiaकिंमत\nExpensive प्रेसेंटेशन रेमोटेस India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 3,290 पर्यंत ह्या 16 Jan 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग प्रेसेंटेशन रेमोटेस. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग लेसर पॉईंटर India मध्ये जेनीस मीडिया पॉईंटर 100 वायरलेस प्रेसेंटर Rs. 2,295 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी प्रेसेंटेशन रेमोटेस < / strong>\n4 प्रेसेंटेशन रेमोटेस रुपये अधिक उपलब्ध आहेत. 1,974. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 3,290 येथे आपल्याला लॉगीतेचं प्रेसेंटेशन रिमोट ह्र४०० लेसर प्रेसेंटर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 4 उत्पादने\nशीर्ष 10 प्रेसेंटेशन रेमोटेस\nलॉगीतेचं प्रेसेंटेशन रिमोट ह्र४०० लेसर प्रेसेंटर\nआबाल ट्रॅकबॉल प्रेसेंटर कॉर्डलेस 2 4 गज\nटरगूस टरगूस लेसर प्रेसेंटेशन रिमोट अम्प१३अप लेसर प्रेसेंटर\nजेनीस मीडिया पॉईंटर 100 वायरलेस प्रेसेंटर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Vicharshalaka&id=2115&news=%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8%20%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%20:%20%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%20.html", "date_download": "2019-01-16T16:49:39Z", "digest": "sha1:Y2XIIKVPQSM5Y54J6J5542ACSURLJV4Q", "length": 20602, "nlines": 130, "source_domain": "beedlive.com", "title": "नवीन वर्षाचा संकल्प : रस्ते सुरक्षेला देऊ महत्त्व .html", "raw_content": "\nनवीन वर्षाचा संकल्प : रस्ते सुरक्षेला देऊ महत्त्व\nशहरांची वाढती लोकसंख्या, नागरी वसाहतींची हदवाढ, झपाटयाने होत असलेले औद्योगिकीरण यामुळे रस्ते वाहतुकीच्या प्रमाणात झालेली वाढ. तसेच अरुंद व नादुरुस्त रस्ते अशिक्षित व व्यसनाधीन वाहनचालक यांच्या मुळे रस्ते अपघांचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढल्याचे दिसून येत आहे. वाहनातून प्रवास करताना निर्धारीत ठिकाणी सुरक्षित पोहचण्यासाठी वाहन चालकांनी वाहन चालविण्याचे नियम व कायद्याचे पालन केल्यास रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.\nनियम आणि कायद्याचे पालन करुन वाहन चालविल्यास दरवर्षी रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या हजारो निष्पाप नागरिकांचे प्राण वाचू शकतील. काही अपघातांमध्ये कुटुंबातील कर्ती व्यक्तीच मृत्युमुखी पडल्याने त्याचे संपुर्ण कुटुंबच उध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणे वाचनात येतात. त्याकडे एक बातमी म्हणून पाहून दुर्लक्ष न करता, त्यावर गंभीरपणे विचार केल्यास या अपघातांच्या भीषणेसोबतच अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या वेदनांची प्रचिती आपणांस येऊ शकेल.\nशासनाने मोटार अपघात टाळण्यासाठी नियम व कायदे केले असून या कायद्यांचे पालन सर्वांनी केले पाहिजे. नियम व कायद्याची अंमलबजावणी संबंधित यंत्रणेकडून होत असली तरी लोकांमधून प्रतिसाद मिळाल्याशिवाय यामध्ये गतीमानता शक्य होणार नाही. अपघात रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असून अपघात टाळण्यासाठी रस्त्यांवरील सूचनांचे पालन वाहनचालकांबरोबरच नागरिकांनही करावे.\nरस्ते वाहतुकीबाबत जनजागृती होण्यासाठी शासनाच्या गृह विभागाच्या परिवहन खात्यामार्फत दिनांक ३ जानेवारी ते दिनांक १७ जानेवारी २०१४ या कालावधी रस्ता सुरक्षा अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे. तसेच या अभियानाअंतर्गत जिल्हयातील विविध शासकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती येथे थोडक्यात देत आहे आहोत . . . . .\nपरिवहन, महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलीस विभागामार्फत अभियान कालावधीमध्ये महत्त्वाच्या चौकांच्या ठिकाणी सभा घेऊन वाहन चालकांना मोटार वाहन कायदा व वाहन सुरक्षित चालविण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर लावणे, वाहनांवर स्टीकर लावणे, वाहन चालकांसाठी प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित करुन त्यामध्ये वाहन चालकांसोबतच नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना वाहतूकीचे नियम आणि कायद्यांबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे, विशेष मोहिमेअंतर्गत परिणामकारकरित्या केसेस करणे, मद्यपी चालकांवर व ओव्हरलोड वाहनांवर कारवाई करणे यासोबतच महामार्गावर नजीकची रुग्णालये, रुग्णवाहिका, क्रेन सर्विस, पोलीस ठाणे व त्यांची हद्द आणि दूरध्वनी क्रमांक असलेले बोर्ड लावण्यात येणार आहे. तसेच मोटार वाहन अपघात दाव्यांची माहिती पुस्तिका वितरित करणे, व्याख्यान, वाहतूक उद्यानास भेट, निबंध स्पर्धा आणि घोषवाक्य स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे.\nवाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने व अन्य कारणांमुळे नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने अपघात प्रवण क्षेत्राची माहिती घेऊन तेथे दुरुस्ती करणे व रस्त्यांच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात येणार आहेत. तसेच आवश्यक त्या ठिकाण सिग्नल, साईन बोर्ड आणि माहितीचे फलक लावण्याबरोबरच दुभाजकांची रंगरंगोटी, त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे, महत्त्वाच्या जंक्शनवर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत.\nशिक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्हयातील सर्व महाविद्यालये व शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थीनी व कर्मचाऱ्यांना वाहतुकीचे नियम व सुरक्षितता याबाबत माहिती होण्यासाठी चर्चासत्र, व्याख्यानमाला, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याबरोबरच रस्ता सुरक्षा विषयाचा पाठ्यक्रमात समावेश करणे तसेच एनसीसी आणि एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.\nसार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा व तालुकाच्या ठिकाणी, मोठे तपासणी नाके, बाजार आगारांच्या ठिकाणी वाहनचालकांची आरोग्य व नेत्रतपासणी करण्यात येणार असून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी डॉक्टर्स स्टाफसह सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणे व तयार ठेवणे. तसेच रुग्णालये व रुग्णवाहिकांच्या माहितीचे साईन बोर्ड लावण्यात येणार आहेत. तसेच ‘गोल्डन अवर’ म्हणजे अपघातातील जखमींना सुरुवातीच्या पहिल्या तासात वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी डॉक्टरांची आपत्कालीन टिम सुसज्ज रुग्णवाहिकेसोबत तयार ठेवण्यात येणार आहेत. तसेच अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळण्याच्या दृष्टीकोनातून वाहतूक पोलीसांना प्रथमोपचारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.\nया अभियानामध्ये मालवाहतुकदार संघटनांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्यांच्या सहकार्याने वाहन चालकांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे. वाहनांवर रिफ्लेक्टर लावणे. माहितीपुस्तिकेचे प्रकाशन व वाटप करणे.जनजागृतीपर परिसंवाद यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.\nया अभियानामध्ये शहरी भागात नगरपालिकांच्या माध्यमातून रस्त्यांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा अद्ययावत ठेवणे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखणे, पदाचाऱ्यासांठी फुटपाथ, फुटओव्हर, पुल आणि भुयारी मार्गांचे बांधकाम करणे. अपघात प्रवण क्षेत्रे शोधून तेथे दुरस्ती व उपाययोजना करण्यासोबचत जनजागृतीसाठी परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.\nशासन राज्यभरामध्ये विविध कल्याणकारी योजना राबवित असते या योजनांची माहिती लेख, बातम्या, लघुपट, आकाशवाणी व दूरदर्शच्या माध्यमातून माहिती व जनसंपर्क महासंचालनायामार्फत आणि त्यांच्या अधिनस्त असलेल्या विभागीय आणि जिल्हा महिती कार्यालयांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविल्या जातात. रस्ते सुरक्षा अभियानाध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत रस्ते सुरक्षिततेबाबत पुस्तिका, भित्तीपत्रके प्रकाशित करणे. महत्त्वाच्या ठिकाणी माहितीचे व घोषवाक्यांचे फलक लावणे आदी उपक्रमांच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदविणार आहे.\nवाहन चालकांसोबत नागरिक, विद्यार्थी यांच्यामध्ये रस्ते सुरक्षेबाबत जाणीव जागृती झाल्यास दरवर्षी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असून अपघातांमुळे जिवितहानी, वाहनांचे नुकसान,राष्ट्रीय संपत्तीची हानी टाळता येईल. तसेच याकामी समाजातील सर्व घटकांनी सहभाग नोंदवून वाहतुक नियमांचे पालन केल्यास अपघातांमुळे शासन यंत्रणांवर येणार ताण व अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल. चला या अभियान व नवीन वर्षाच्या निमित्ताने समाज जागृती करुन वाहतुकीचे नियम आणि कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी ‘रस्ते सुरक्षेला महत्त्व देऊ’ हा संकल्प आपण सर्व घेऊ \nपंतप्रधान मोदीचे संयुक्त राष्ट्राला खडे बोल\nमहाराष्ट्रात चालेल अमित शहांची जादू\nमतदारांनी मतदान केलेच पाहिजे\nउमेदवाराच्या जाहिरात खर्चावर ’ एमसीएमसी’ ची नजर\nनवीन वर्षाचा संकल्प : रस्ते सुरक्षेला देऊ महत्त्व\nदोन'भावी' पंतप्रधानाचे 'यू टर्न'\nखरंच आपण स्वतंत्र झालो का\nसमाजव्यवस्थेला पंगू करणारे अन्नसुरक्षा विधेयक\nबीघडत चाललेले सामाजीक वातावरण\nजसे शिक्षक तसेच विद्यार्थी\nमहिलांची प्रतिष्ठा आणि पुरुषी मानसिकता\n‘आधार’ ला हवाय गतीचा आधार जिल्ह्यात केवळ ५ टक्के नोंदणी\nहैद्राबाद बॉम्बस्फोट आणि प्रश्न\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Nashik/ekanath-khadase-and-chagan-bhujbal-relation-declare-in-only-few-days-said-anjali-damaniya/", "date_download": "2019-01-16T16:16:30Z", "digest": "sha1:JPC7YERSCNUN4YYVDTPI2PIAAW5M45SI", "length": 7856, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " खडसे, भुजबळ संबंध ३ दिवसात जाहीर करणार : अंजली दमानिया | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › खडसे, भुजबळ संबंध ३ दिवसात जाहीर करणार : अंजली दमानिया\nखडसे, भुजबळ संबंध ३ दिवसात जाहीर करणार : अंजली दमानिया\nछगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांच्यातील संबंध आपण तीन ते चार दिवसात जाहीर करणार असल्याचा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी आज (सोमवार दि.16) केला. दुपारी रावेर न्यायालयातील कामकाज झाल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.\nत्या म्हणाल्या की, खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी माझ्यावर 22 ठिकाणी खटले दाखल केले आहेत. मात्र एकही खटला खडसे यांनी दाखल केलेला नाही. हे सर्व खटले कार्यकर्त्यांनी दाखल केले आहेत. कारण त्यांनी जर खटला दाखल केला असता तर त्यांना मी जेरीस आणले असते. या खटल्याप्रकरणी आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याबाबत संबंधितांना नोटीसादेखील पोहच झाल्या आहेत. आपणास न्याय मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कल्पना इनामदार यांनी भुजबळ यांच्या केसमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ऑफर दिल्याचाही गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.\nत्या म्हणाल्या की, येत्या तीन ते चार दिवसात भुजबळ व खडसे यांचे संबंध आपण जाहीर करू. आपल्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी खडसे यांनी केली आहे. मात्र सीबीआयच काय यापेक्षा मोठी चौकशी त्यांची होईल व खडसे यांनाच शिक्षा भोगावी लागेल. खडसेंविरुद्ध हा लढा जून 2016पासून सुरू असून गव्हर्नरांच्याकडे आपण तक्रारी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी कल्पना ईनामदार यांनी केलेल्या आरोपाबद्दल विचाराले असता अंजली दमानिया म्हणाल्या की, कल्पना ईनामदार ह्या 2 डिसेंबर 2014 रोजी आपल्या घरी आल्या होत्या. भुजबळ यांच्या केसमधून बाहेर पडा तुम्हाला हवे ते पोहोचवू अशी ऑफर त्यांनी दिली होती. याच दिवशी एका खासगी वाहिनीवर इनामदार यांना आपण उघडे पाडल्याने त्यांनी आपल्यावर निरर्थक आरोप केल्याचे दमानिया म्हणाल्या. अण्णांच्या कोअर कमिटीतील या व्यक्तीबाबत आपण अण्णांना सर्व माहिती दिल्याचे ही त्यांनी सांगितले.\nमाजी मंत्री खडसे यांच्या बदनामी प्रकरणी दाखल असलेल्या खटल्याच्या तारखांना अनुपस्थित राहत असलेल्या अजंली दमानिया यांना सांताक्रुझ पोलिसांनी अटक वॉरंट बजावले होते. याप्रकरणी आज दमानिया रावेर न्यायालयात हजर झाल्या असता त्यांनी न्या.डी.जी. मालवीय यांच्याकडे आपली बाजू मांडली. यावेळी तक्राराकर्त्यांचे वकील अ‍ॅड.चंद्रजीत पाटील यांनी बाजू मांडतांना सांगितले की, दमानिया ह्या वारंवार गैरहजर राहतात. त्यामुळे त्यांना पीआर बॉण्ड सोडू नये त्यांचे अटक वॉरट रद्द करू नये अशी विनंती न्यायालया केली. न्यायालयाने दोघांचे म्हणणे ऐकून दमानिया यानां 300 रूपयांचा दंड करून 15 हजारांच्या पीआर बॉण्डवर त्यांची सुटका केली.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/11858", "date_download": "2019-01-16T17:33:39Z", "digest": "sha1:Z4W2HAE56HWYQXZM3U6XSNIILFTLZM6C", "length": 24568, "nlines": 189, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, Gavan, Tasgaon, Sangali | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराजापुरी हळदीची नैसर्गिक शेती विषमुक्त हळद पावडर निर्मिती\nराजापुरी हळदीची नैसर्गिक शेती विषमुक्त हळद पावडर निर्मिती\nमंगळवार, 4 सप्टेंबर 2018\nगव्हाण (जि. सांगली) येथील नानासाहेब पाटील अनेक वर्षांपासून देशी राजापुरी हळदीची शेती करतात. आता संपूर्ण १०० टक्के नैसर्गिक पद्धतीने हळदीची शेती करून नैसर्गिक पद्धतीची हळद त्यांनी तयार केली आहे. ग्राहकांना विषमुक्त व सकस अन्न देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. ‘सोशल मीडियासह शेतकरी गटांच्या माध्यमातून त्यांनी या हळदीला मार्केट मिळवण्यास सुरवात केली आहे.\nगव्हाण (जि. सांगली) येथील नानासाहेब पाटील अनेक वर्षांपासून देशी राजापुरी हळदीची शेती करतात. आता संपूर्ण १०० टक्के नैसर्गिक पद्धतीने हळदीची शेती करून नैसर्गिक पद्धतीची हळद त्यांनी तयार केली आहे. ग्राहकांना विषमुक्त व सकस अन्न देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. ‘सोशल मीडियासह शेतकरी गटांच्या माध्यमातून त्यांनी या हळदीला मार्केट मिळवण्यास सुरवात केली आहे.\nसांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका द्राक्षाचा पट्टा म्हणून प्रचलित आहे. दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन आणि बेदाणा निर्मितीत इथल्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. तालुक्यातील गव्हाण येथील नानासाहेब भीमराव पाटील यांची सुमारे अडीच एकर बागायती तर चार एकर जिरायती शेती आहे.\nआर्थिक सक्षमतेची शेती पद्धती\nनानासाहेबांच्या एकत्रित कुटुंबात सुमारे दोन ते अडीच एकरांवर हळदीचे क्षेत्र पूर्वीपासून असायचे. आजोबांपासून राजापुरी हळदीची लागवड व्हायची. पानमळाही होता. हळदीतून वर्षातून तर पानमळ्यातून वर्षभर पैसा मिळत राहायचा. द्राक्षबागही होती. या शेती पद्धतीमुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सक्षम होण्यास मदत व्हायची. जोडीला कुक्कुटपालनही केले जायचे. घरातील प्रत्येक सदस्याला विभागून जबाबदारी देण्यात आली होती.\nनानासाहेबांकडे पोल्ट्रीची जबाबदारी होती. सुमारे १० हजार पक्षी होते. व्यवस्थापन नेटकेपणाने सुरू होते. सन २००५-०६ च्या दरम्यान राज्यात बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव झाला. दरम्यानच्या काळात अंड्याची विक्री कमी झाली. मागणीही कमी झाली. व्यवसाय तोट्यात जाऊ लागला. तो सावरणे कठीण झाल्याने बंद करावा लागला. सन २०१४ पर्यंत एकत्र कुटुंब पद्धतीनेच शेती केली जायची. त्यानंतर वाटण्या झाल्या.\nशेतीच्या विभागणीनंतर हळदीचे क्षेत्र कमी झाले. मग १० गुंठे ते अर्धा एकरांपर्यंतच हळदीचे क्षेत्र ठेवण्यास सुरवात केली. यापूर्वी शेतीपेक्षा पोल्ट्री व्यवसायातीलच मुख्य अनुभव असल्याने धोका पत्करण्यापेक्षा कमी क्षेत्रात पिकांचे नियोजन सुरू केले. पिकांचा व बाजारपेठेचा अभ्यास केला. काहीवेळा हळदीला अपेक्षित दर मिळाले नाहीत. त्यात नुकसानही आले. पण न खचता मार्ग काढणे सुरूच ठेवले.\nमधल्या काळात नैसर्गिक शेतीची माहिती मिळाली. तसे पूर्वीही हळदीला रासायनिक निविष्ठांचा वापर कमीच व्हायचा. त्यातच मित्रांनी नैसर्गिक शेती करण्याचा सल्ला दिला. या पद्धतीने उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ व दर कसे राहतात याची माहिती घेण्यास सुरवात केली. त्यानुसार कवठेमहांकाळ तालुक्‍यातील (जि. सांगली) नैसर्गिक शेती करणाऱ्या गटांशी संपर्क केला. नानासाहेबांनी त्यानंतर हळदीच्या नैसर्गिक शेतीला सुरवात केली. पुढचे पाऊल म्हणून हळकुंड बाजारपेठेत विक्री न करता त्याची पावडर तयार केली तर उत्पन्नात किती वाढ होऊन याची चाचपणी सुरू केली. मित्र, नातेवाईक यांच्यासोबत चर्चा केली. बाजारपेठेत सेंद्रिय मालाला मागणी आहे असे समजले. त्यादृष्टीने शेतीतील व्यवस्थापन ठेवले.\nसुमारे वीस गुंठ्यात हळदीची लागवड\nउत्पादन- सुमारे ५०० किलो (सुकवलेले)\nदेशी राजापुरी हळद बेण्याचा वापर\nघरच्याच बियाण्याचा होतो वापर\nबीजामृतामध्ये बुडवून अक्षय तृतीयेच्या दरम्यान लागवड\nदशपर्णी अर्क, जीवामृत यांचा वापर\nशेतातून हळद काढणी केल्यानंतर न शिजवता काप केले जातात.\nते सावलीत सुकवण्यात येतात.\nसांगली येथील हळद मिलमधून सहा रुपये प्रति किलो दराप्रमाणे त्याची पावडर तयार करून घेतली जाते.\nहळद पावडर तयार झाली. आता विक्री व्यवस्था उभारणे मोठे आव्हानात्मक होते. सुरवातीला मित्र, पाहुणे यांना विक्री सुरू केली. त्यांच्याकडून पावडरीच्या गुणवत्तेविषयी उत्तम प्रतिक्रिया आल्या. आत्मविश्वास वाढला. त्यानंतर परिसरातील लहान- मोठी कृषी प्रदर्शने पाहून त्याठिकाणी विक्री सुरू केली. आज ‘सोशल मीडिया’ हे प्रभावी माध्यम झाले आहे. त्यामुळे ‘फेसबुक’, ‘व्हॉटसअॅप’ यांचा आधार घेत हळद पावडरीचा प्रसार सुरू केला.\nनानासाहेब गावातील श्री सेवा नैसर्गिक शेती समूहाचे सचिव आहेत. हा गट नैसर्गिक शेतीत सक्रिय आहे. त्याचबरोबर कवठेमहांकाळ येथील श्री स्वामी समर्थ बचत गटाशीही तो जोडला आहे. त्यामुळे त्यांचाही हळद पावडर विक्रीसाठी उपयोग झाला. कवठेमहांकाळ येथेही समूहाने भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले आहे. याठिकाणी हळद पावडर विक्रीस ठेवली आहे. परिसरातील हॉटेल व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांनाही हळद पुरवण्यात येत आहे.\nपावडर विक्री, दर व पॅकिंग\nमागील वर्षी- उत्पादन- ५०० किलो\nयंदाचे उत्पादन- आत्तापर्यंत- ३०० किलो\nमागील वर्षी १५० रुपये प्रति किलो दर ठेवला होता. यंदा तो २५० रुपये निश्चित केला आहे.\nयंदा या दराने ८० किलो विक्री झाली आहे.\nइस्लामपूर येथील प्रदर्शनात मागील वर्षी ५० किलो हळदीची २०० रुपये दराने विक्री केली.\n१०० व २०० ग्रॅम- बरणी पॅकिंग\n२५० ग्रॅम ते अर्धा किलो- प्लॅस्टिक पाऊच\nहळदीव्यतिरिक्त नानासाहेबांची एक एकर द्राक्षबागही आहे. त्यांना शेतीसह हळदीचे काप करणे, पारवड पॅकिंग आदी कामांत पत्नी सौ. संगीता यांची मोठी मदत होते.\nरसायनांच्या अतिवापराने मानवी आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. प्रतिकार शक्ती घटू लागली आहे. ग्राहकांना सकस, आरोग्यदायी अन्न पुरवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीनेच शेती करतो आहे. कृषी विभागाच्या सेंद्रिय शेती योजनेचा फायदाही मिळत आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीकडे वळणे महत्त्वाचे आहे.\nसंपकर् ः नानासाहेब पाटील, ९२८४६९५९६९\nहळद शेती सांगली तासगाव द्राक्ष बागायत\nपावडर निर्मितीसाठी हळदीचे काप करण्याचे काम सुरू असताना.\nहळदीचे काप सावलीत सुकवले जातात.\nनानासाहेबांनी तयार केलेली हळद पावडर.\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nचंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...\nप्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...\nपणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...\nसावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...\nशेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nवाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...\nकोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...\nशेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...\nऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...\nकिमान तापमानात हळूहळू वाढपुणे ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...\nरोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...\nसर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/irfan-pathan-blessed-with-a-baby-boy/", "date_download": "2019-01-16T16:34:31Z", "digest": "sha1:DKNAEJSR6RYHVJRXFZJ57S7T525UHHBJ", "length": 5558, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "क्रिकेटर इरफान पठाण झाला बाबा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nक्रिकेटर इरफान पठाण झाला बाबा\nटीम इंडियाचा ऑलराउंडर क्रिकेटर इरफान पठाणच्या घरी नवा पाहुणा आला आहे. इरफानची पत्नी सफा बेगने एका मुलाला जन्म दिला आहे. मंगळवारी सोशल मीडियावर इरफानने बाबा झाल्याचे ट्विट करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ‘इस एहसास को बयाँ करना मुश्किल है… इस मे एक बेहतरीन सी कशिश है.. आम्हाला गोंडस मुलगा झाला’ असे ट्विट इरफानने केले आहे.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nइरफान आणि सफाची भेट दुबईमध्ये झाली होती. मग दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फेब्रुवारी 2016 मध्ये त्यांनी निकाह केला.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना मिळाला खरा…\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nसोलापूर - सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड येथे तिसरे तीन दिवसीय आदिवासी धनगर साहित्य संमेलन आयोजित…\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास…\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/results-hsc-result-specified-date-113272", "date_download": "2019-01-16T16:49:36Z", "digest": "sha1:7LN6QTC2POLQAQRLEIV2XCOXGU4OG6QJ", "length": 11041, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "The results of HSC result at the specified date बारावीचा निकाल ठराविक तारखेलाच | eSakal", "raw_content": "\nबारावीचा निकाल ठराविक तारखेलाच\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nनवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा 25 एप्रिलला झाली असली तरी त्यामुळे परीक्षेच्या निकालास विलंब होणार नाही, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. उत्तरपत्रिका तपासण्याचे काम अत्यंत वेगाने सुरू असून, या कामासाठी अधिक शिक्षकांना पाठविण्याची सूचना शाळांना केली असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. पेपरफुटीमुळे बारावीच्या अर्थशास्त्राची परीक्षा पुन्हा घेण्यात आली.\nनवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा 25 एप्रिलला झाली असली तरी त्यामुळे परीक्षेच्या निकालास विलंब होणार नाही, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. उत्तरपत्रिका तपासण्याचे काम अत्यंत वेगाने सुरू असून, या कामासाठी अधिक शिक्षकांना पाठविण्याची सूचना शाळांना केली असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. पेपरफुटीमुळे बारावीच्या अर्थशास्त्राची परीक्षा पुन्हा घेण्यात आली.\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nघराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय\nउमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nमुलीच्या छेडखानीस विरोध केल्याने आईसह पाहुणे मंडळीसही मारहाण\nजळगाव - तालुक्‍यातील शहापूर येथील तरुणीच्या छेडखानीला विरोध केल्याचा राग येऊन या तरुणीसह तिच्या आईला व घरी आलेल्या पाहुण्यांनाही बेदम मारहाण...\nशिक्षणाचा खर्च परत मिळण्यासाठी वडिलांनी खेचले मुलाला कोर्टात\nमुंबई - पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च परत मागितला आहे. त्यासाठी त्यांनी मुलाला न्यायालयातही खेचले. असे...\nसैनिकी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी समिती\nसोलापूर - राज्यातील खासगी अनुदानित सैनिकी शाळांसाठी स्वतंत्र नियमावली तयार केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/26-pakistani-nationals-go-missing-mumbai-44944", "date_download": "2019-01-16T16:55:41Z", "digest": "sha1:SNX3JC2EBSW467A2BUEMYV5NWG7X4KRP", "length": 11132, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "26 Pakistani nationals go missing in Mumbai मुंबईत आलेले 26 पाकिस्तानी गेले कुठे? | eSakal", "raw_content": "\nमुंबईत आलेले 26 पाकिस्तानी गेले कुठे\nशनिवार, 13 मे 2017\nनियमानुसार परदेशातून नागरिक भारतात वास्तव्यास आल्यास 24 तासांच्या आत त्याला सी फॉर्म भरणे आवश्यक असते. त्याला राहत असलेल्या ठिकाणाबद्दल माहिती भरणे बंधनकारक असते.\nमुंबई - मुंबईत वास्तव्यास असलेले 26 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याने सुरक्षा यंत्रणांकडून अलर्ट घोषित करण्यात आला आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाडून (एटीएस) शोध घेण्यात येत आहे. भारतात आल्यानंतर आवश्यक असणारा सी फॉर्म भरण्यासाठी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, एकही पाकिस्तानी नागरिकाने योग्य ती माहिती दिलेली नाही. गेल्या आठवड्यापासून ते बेपत्ता आहेत.\nनियमानुसार परदेशातून नागरिक भारतात वास्तव्यास आल्यास 24 तासांच्या आत त्याला सी फॉर्म भरणे आवश्यक असते. त्याला राहत असलेल्या ठिकाणाबद्दल माहिती भरणे बंधनकारक असते. याबाबतचे वृत्त ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयावर ताशेरे ओढण्यात आले.\nअन् बालेवाडीत जय महाराष्ट्रचा गजर\nपुणे - खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केटबॉल स्पर्धेत 21 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 80-74 असा सहा गुणांनी पराभव करुन...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/6283-mrunal-dusanis-and-shashank-ketkar-pair-up-for-first-time-in-serial-he-mann-baavre", "date_download": "2019-01-16T17:26:18Z", "digest": "sha1:HLBHW7GYV52GICVJ7VS3ZKZOXXAOFYJP", "length": 9424, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "“हे मन बावरे” मालिकेमधून मृणाल दुसानिस - शशांक केतकरची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n“हे मन बावरे” मालिकेमधून मृणाल दुसानिस - शशांक केतकरची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला\nPrevious Article उत्सव गणरायाचा.. महोत्सव हास्यजत्रेचा - गणेशोत्सवानिमित्त फुलली सोनी मराठीची हास्यजत्रा\nNext Article ‘विठुमाऊली’ मालिकेत अवतरणार गणपती बाप्पा\nकलर्स मराठीवरील अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेतील जुई म्हणून मृणाल दुसानिसला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मृणालचा गोड चेहरा, हास्य आणि अभिनय यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली. आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज आहे. कलर्स मराठीवरीलच “हे मन बावरे” या मालिकेतून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. “हे मन बावरे” मालिका ९ ऑक्टोबरपासून कलर्स मराठीवर सुरु होत आहे.\nपाहा फोटोज - 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेमध्ये रंगणार संयु आणि मिलिंदचा लग्नसोहळा\n'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेमध्ये शशांक आणि शर्मिष्ठाची जमली गट्टी \n'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेमध्ये अनुने घेतला धाडसी निर्णय\nसुखाच्या सरींनी... हे मन बावरे ९ ऑक्टोबर पासून कलर्स मराठीवर\nमालिकेमध्ये बिग बॉस मराठीमधील शर्मिष्ठा राउत देखील असणार आहे. शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. या दोघांना पहिल्यांदाच एकत्र काम करताना बघणे प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.\nप्रेम मिळता बहरून जाते, सुखाच्या सरीने काहूर होते, हे मन बाबरे... घेऊन येत आहोत नवी मालिका 9 ऑक्टोबरपासून #ColorsMarathi वर.@dusanismrunal @shashank_ketkar #SharmisthaRaut pic.twitter.com/wLdKqXsr5E\nमालिकेची कथा काय असेल मालिकेमध्ये अजून कुठले कलाकार असतील मालिकेमध्ये अजून कुठले कलाकार असतील हे सगळे गुलदसत्यातच आहे. तेंव्हा बघायला विसरू नका “हे मन बावरे” ९ ऑक्टोबरपासून फक्त कलर्स मराठीवर.\nPrevious Article उत्सव गणरायाचा.. महोत्सव हास्यजत्रेचा - गणेशोत्सवानिमित्त फुलली सोनी मराठीची हास्यजत्रा\nNext Article ‘विठुमाऊली’ मालिकेत अवतरणार गणपती बाप्पा\n“हे मन बावरे” मालिकेमधून मृणाल दुसानिस - शशांक केतकरची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला\nआठवडाभर आधीच साजरा होणार 'शिमगा' - १५ मार्च रोजी होणार प्रदर्शित\nअतरंगी व्यक्तीची गोष्ट सांगणाऱ्या \"टल्ली\" चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\n‘व्हॉट्सॲप लव’ नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nवैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या ‘रेडीमिक्स’ चा टिझर\nया मराठी सिनेमात आली ‘साइज झिरो’ हिरोईन \nझी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\nआठवडाभर आधीच साजरा होणार 'शिमगा' - १५ मार्च रोजी होणार प्रदर्शित\nअतरंगी व्यक्तीची गोष्ट सांगणाऱ्या \"टल्ली\" चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\n‘व्हॉट्सॲप लव’ नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nवैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या ‘रेडीमिक्स’ चा टिझर\nया मराठी सिनेमात आली ‘साइज झिरो’ हिरोईन \nझी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-pmrda-bhavan-work-52207", "date_download": "2019-01-16T17:16:39Z", "digest": "sha1:YXYKNTKC5FK2KUQM6MHW2JVHQTTDQFG3", "length": 13455, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pmrda bhavan work 'पीएमआरडीए भवना'च्या कामाला गती | eSakal", "raw_content": "\n'पीएमआरडीए भवना'च्या कामाला गती\nमंगळवार, 13 जून 2017\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएसाठी जिल्हा प्रशासनाने येरवडा येथील 5 हजार 510 चौ. मी. जागेचे हस्तांतर केले आहे. त्या ठिकाणी भव्य \"पीएमआरडीए भवन' बांधण्यात येणार असून, त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी या जागेची पाहणी केली.\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएसाठी जिल्हा प्रशासनाने येरवडा येथील 5 हजार 510 चौ. मी. जागेचे हस्तांतर केले आहे. त्या ठिकाणी भव्य \"पीएमआरडीए भवन' बांधण्यात येणार असून, त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी या जागेची पाहणी केली.\nसध्या औंध येथील बडोदेराजे सयाजीराव गायकवाड संकुल येथे पीएमआरडीएचे मुख्य कार्यालय 2015 पासून कार्यरत आहे. तसेच पाषाण येथे बांधकाम परवानगी विभागाचे कार्यालय देखील सुरू आहे. भविष्यातील आकृतिबंधानुसार अधिकारी व कर्मचारी वर्ग वाढणार आहे. प्रशासकीय गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र मध्यवर्ती कार्यालयाची तरतूद पीएमआरडीएच्या अर्थसंकल्पात केली आहे. त्यानुसार, येरवडा येथील सर्व्हे क्रमांक 191 मधील 5 हजार 510 चौ. मी. जागेचा ताबा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. गोल्फ क्‍लब रस्त्यावरील विक्रीकर विभागाच्या शेजारी नवीन पीएमआरडीए भवन बांधण्यात येणार आहे. या जागेची पाहणी आज करण्यात आली. या वेळी पीएमआरडीएचे मुख्य अभियंता सुनील वांढेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विद्युत वरखेडकर, कार्यकारी अभियंता एस. बी. देवढे, तहसीलदार अर्चना तांबे आणि सल्लागार लोकेश उपस्थित होते.\n'नियोजित पीएमआरडीए भवनाचे नकाशे तयार करण्यासाठी आणि बांधकाम नियोजनासाठी सल्लागाराची नेमणूकदेखील करण्यात आली आहे. नियोजनानुसार पीएमआरडीए भवन बारा मजली प्रशस्त असणार आहे. दुमजली पार्किंग व्यवस्था त्यामध्ये असणार आहे. त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरवात केली जाईल,''अशी माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nपुणे जिल्हा बॅंक अजूनही देशात पहिल्या क्रमांकावर\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी बॅंक अजूनही...\nमंचर - आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी भागातील रुग्णांना वेळेत दवाखान्यात नेण्यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कॉम्प्टीटर फाउंडेशन पुणे व आदिम...\nपिंपरी-चिंचवड पालिकेचा महसूल घटला\nपिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी...\nपुणे - पुणे महापालिका आणि स्मार्ट सिटीचे प्रशासन यांच्यात विसंवाद असल्यामुळे शहरातील ११५ ठिकाणे वाय-फाययुक्त करण्याच्या प्रयत्नांना हरताळ फासला गेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Tourism-Minister-Raval-Land-dispute/", "date_download": "2019-01-16T16:12:34Z", "digest": "sha1:6HNY4UNBHLA5FBLYVYIIJHORVK5IHQKV", "length": 6057, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्यटन मंत्री रावल जमिनीच्या वादात! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पर्यटन मंत्री रावल जमिनीच्या वादात\nपर्यटन मंत्री रावल जमिनीच्या वादात\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nपुणे येथील एमआयडीसीमधील जमीन खरेदी प्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ याच पक्षाचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल हेसुध्दा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. रावल हे भूमाफिया असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला असून खडसेंप्रमाणे त्यांचीही मत्रीमंडळातुन हकालपट्टी करा, अशी मागणीही केली आहे.\nराष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हे आरोप केले आहेत. ते म्हणाले, रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह अनेक शेतकर्‍याच्या जमीनी कवडीमोल दराने बळकाविल्या आहेत. धुळे येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत धरुन त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा.\n2006 मध्ये बहाणे गावामध्ये पंचरत्ना रावल या नावाने 4 हेक्टर जमीन खरेदी केली. त्या जमीनीवर 1 कोटी रुपयांचा मोबदला घेतला असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. नोटीफिकेशन निघाल्यानंतर जमीन खरेदी करता येत नाही. तरीही रावल यांनी 20 एप्रिल 2012 रोजी 1.76 हेक्टर जमीन 2 लाख 83 हजार रुपयांना खरेदी केली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि त्यांच्या चार भावांची 27 एकर जमीन बळकावली आहे.रावल यांच्याबाबत लेखी तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत परंतु मुख्यमंत्री त्यांची पाठराखण करत आहेत शिवाय एसीबीवरही कारवाई न करण्याबाबत दबाव आणत आहेत, असाही आरोप मलिक यांनी केला.\nशिंदखेडामधील औष्णिक प्रकल्पाचे भूसंपादन हे 2009 मध्ये करण्यात आले. त्यावेळी काही शेतकर्‍यांनी विरोध केला तर काहींनी पाठिंबा दिला. त्यामध्ये धर्मा पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. योग्य मोबदला मिळाला नसल्यानेच धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली मात्र ही आत्महत्या नसून ती हत्या असल्याचे मलिक म्हणाले.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/small-girl-save-life-foe-her-brother-in-sangli/", "date_download": "2019-01-16T17:00:03Z", "digest": "sha1:T5Q6T7MI3KUNNE6MWXGSLGFZL65WFOBZ", "length": 4478, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वसगडेत चिमुकलीने वाचवले भावाचे प्राण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › वसगडेत चिमुकलीने वाचवले भावाचे प्राण\nवसगडेत चिमुकलीने वाचवले भावाचे प्राण\nवसगडे (ता. पलूस) येथील स्नेहल सुनील शिरोटे या चार वषार्र्च्या चिमुकलीने आपल्या सुजल या दोन वर्षाच्या भावाचे प्राण वाचवले. ही घटना रविवारी घडली. सकाळी आठची वेळ होती. शिरोटे कुटुंबातील सर्वजण घरातील कामात व्यस्त होते. स्नेहल व सुजल दोघेजण अंगणात खेळत होते. दोन वर्षाचा सुजल खेळत- खेळत बाहेर असणार्‍या पाण्याने भरलेल्या टाकी ( 500 लिटर) च्या कठड्यावर उभा राहून पाण्यात पाहत होता.\nस्नेहलला धोका कळला. ती धावत भावाजवळ पोहोचली. सुजल तोल जाऊन पाण्यात पडत होता. क्षणाचाही विलंब न लावता स्नेहलने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. तिच्या हाती सुजलचा पाय सापडला. मात्र तोंड पाण्यात गेल्याने सुजल गटांगळ्या खात होता.\nस्नेहल मोठ्याने ओरडली. या आवाजाने घरातील सर्वजण धावत बाहेर आले.काळजाचा ठोका चुकवणारे द‍ृष्य समोर घडत होते. सुजलला बाहेर काढण्यात आले. आणखी काही सेकंदांचा वेळ गेला असता तर अनर्थ घडला असता. मुलीचे कौतुक करणारे वडील पाहून सर्वांचे डोळे पाणावले. स्नेहलने प्रसंगावधान राखत धाडसाने भावाचे प्राण वाचवल्याने तिचे परिसरात कौतुक होत आहे.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Complete-the-railway-works-from-time-to-time-says-Udayanraje-Bhosale/", "date_download": "2019-01-16T16:36:31Z", "digest": "sha1:IKDW4VZDMD2I5XJKLRIBWULV3CQ3A5GY", "length": 8042, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेल्वेची कामे वेळच्यावेळी पूर्ण करा : उदयनराजे भोसले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › रेल्वेची कामे वेळच्यावेळी पूर्ण करा : उदयनराजे भोसले\nरेल्वेची कामे वेळच्यावेळी पूर्ण करा : उदयनराजे भोसले\nमराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा या ऐतिहासिक भुमीवरील सातारा रेल्वेस्टेशन हे हिस्टॉरिक रेल्वेस्टेशन म्हणून विकसित करण्यासह सातारा लोकसभा मतदार संघातील विविध कामांचा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी रेल्वेच्या अधिका-यांसमवेत आढावा घेतला. त्याचबरोबर ही सर्व कामे वेळच्या वेळी पूर्ण झाली पाहिजे, त्यामुळे लोकांचे हित साधले जाणार आहे, अशी आग्रही भुमिका मांडली.\nरेल्वेच्या पुणे आणि सोलापूर विभागीय कार्यालयांतर्गात येणा-या रेल्वे प्रश्‍नांबाबत रेल्वेच्या महाप्रबंधकांनी डिआरएम ऑफिस पुणे येथे घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा. अनिल शिरोळे, खा. वंदना चव्हाण, खा.आढळराव पाटील, खा.संजयकाका पाटील, खा.विजयसिंह मोहिते पाटील, खा. शरद बनसोडे, खा. सदाभाऊ लोखंडे, सेन्ट्रल रेल्वेचे महाप्रबंधक एस. एम. शर्मा, पुणे डिआरएम देवूस्कर, मुख्याधिकारी तिवारी, गुप्ता, वाणिज्य अधिकारी कृष्णा पाटील यांच्यासह अशोक सावंत, काका धुमाळ, माजी नगरसेवक संजय शिंदे, संग्राम बर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.\nखा. उदयनराजे भोसले यांनी पुणे ते मिरज या लोहमार्गावर सध्या एकच रेल्वे मार्ग आहे, त्याचे दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरता ज्यांची जमीन जाणार आहे त्यांना मोबदला देण्याची मागणी केली. याशिवाय लोणंदच्या औद्योगिक वसाहतीलगत रेल्वे गुडस् शेड उभारणे, रेल्वेच्या मालाची चढ-उतार करण्यासाठी, कायद्याने मान्यता असलेल्या रजिस्टर माथाडी बोर्डातील माथाडी कामगारच असेल पाहीजेत, बहिस्थ व्यक्तींचे तेथे चोचले पुरवले जावू नयेत, कराड-सातारा-पुणे डेली शटल सेवा सुरु करावी, पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, तसेच या मार्गावर गतीमान रेल्वे वाहतुकीसाठी दुहेरी लोहमार्ग उभारणे, कराड-चिपळुण नवीन लोहमार्ग यासह वाठारस्टेशन, रहिमतपूर, मसूर येथे रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी ओव्हरब्रीज उभारणेच्या आदींबाबतच्या मागण्या त्यांनी बैठकीत लावून धरल्या. सातारा रेल्वेस्टेशनचा विकास हिस्टॉरिक रेल्वेस्टेशन म्हणून करणेबाबत आम्ही तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांच्यासमवेत तसेच विद्यमान रेल्वे मंत्री ना. पियुष गोयल यांच्याबरोबर चर्चा केली आहे. त्याकरता सातारा रेल्वेस्टेशनचा हिस्टॉरिक रेल्वेस्टेशन म्हणून विकास करण्याबाबत जरुर तो प्रस्ताव तयार करुन, सादर करण्याचेही खा. उदयनराजेंनी सुचित केले. खा. उदयनराजे भोसले यांनी नेहमीच भारतीय रेल्वे खात्याला मौलिक सूचना केल्या आहेत. त्यांच्या सूचनांचा आदर केला जावून, रेल्वेची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिक भर दिला जाईल, असे रेल्वेचे जनरल मॅनेजर शर्मा यांनी यावेळी नमूद केले.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/sensex-surges-over-550-points-after-rbi-cuts-inflation-forecast-107764", "date_download": "2019-01-16T16:41:09Z", "digest": "sha1:XBPCARO5OKYHG27MRJRWDVKXRNQSNJSI", "length": 12273, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sensex Surges Over 550 Points After RBI Cuts Inflation Forecast शेअर बाजारात पुन्हा तेजीचे वारे | eSakal", "raw_content": "\nशेअर बाजारात पुन्हा तेजीचे वारे\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nजागतिक बाजारातून मिळणारे सकारात्मक संकेत आणि रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली.\nमुंबई: जागतिक बाजारातून मिळणारे सकारात्मक संकेत आणि रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. आरबीआयने रेपो दर 6 टक्‍क्‍यांवर तर रिव्हर्स रेपो दर देखील 5.75 टक्क्यांवर कायम ठेवला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 577.73 अंशांनी वधारून 33 हजार 596.80 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 196.75 अंशांची वाढ झाली. निफ्टी 10 हजार 325.15 पातळीवर व्यवहार करत स्थिरावला.\nनिफ्टीने आज 10 हजार 300 अंशांची महत्त्वपूर्ण पातळी गाठली. तर सेन्सेक्सने 33 हजार 600 अंशांची पातळी गाठली. शेअर बाजारात आज गुंतवणूकदरांमध्ये खरेदीचा उत्साह होता. क्षेत्रीय पातळीवर ऑटो, मेटल, रिअल्टी, कॅपिटल गुड्स आणि ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली. बँक निफ्टी 2.6 टक्क्यांच्या वाढीसह 24,760 पातळीवर बंद झाला. निफ्टी मेटल निर्देशांक 4 टक्क्यांनी वधारला होता.\nआज मुंबई शेअर बाजारात हिंडाल्को, वेदांता, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स डीव्हीआर, इंडियाबुल्स हौसिंग, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचे शेअर्स प्रत्येकी 3.4 ते 6.6 टक्क्यांनी वधारले होते. मात्र आज सिप्ला (1.7 टक्के) आणि भारती एअरटेलच्या (0.3 टक्के) शेअर्समध्ये घसरण झाली.\nनागा साधूंच्या शाही स्नानाने कुंभमेळा सुरू\nप्रयागराज : मकर संक्रातीच्या पर्वावर विविध आखाड्यांतील नागा साधूंच्या शाही स्नानाबरोबरच मंगळवारपासून कुंभमेळ्यास प्रारंभ झाला. कडाक्‍याच्या...\n...अन् नाना पाटेकरांनी मारली समृध्दी जाधवांना मिठी\nकऱ्हाड - स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील बलशाली भारत घडवण्यासाठी कोल्हापुर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत...\n'व्हर्जिन मुली सीलबंद बाटलीप्रमाणे'\nकोलकताः कुमारी वधू का नाही व्हर्जिन मुली सीलबंद बाटलीप्रमाणे असतात, असा वादग्रस्त मजकूर जाधवपूर विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने फेसबुकवर पोस्ट केला...\nबेस्ट प्रवाशांना १५ कोटींचा फटका\nमुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल तर झालेच; पण त्यांची आर्थिक कोंडीही झाली. तीन दिवसांत त्यांना रिक्षा,...\n'टीसीएस'चा नफा 8 हजार 105 कोटींवर\nमुंबई: देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 8 हजार 105 कोटी रुपयांचा निव्वळ...\nयेस बँकेकडून एमडी आणि सीईओ पदाचा उमेदवार निश्चित\nमुंबई: खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या येस बँकेने व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Vishwasanchar/Watch-Exclusive-Video-Pilot-Lands-Helicopter-on-Its-Nose-to-Rescue-Skier/", "date_download": "2019-01-16T17:12:33Z", "digest": "sha1:OHN7KXPVRAM477PYF6QZYPY53U243IQN", "length": 3589, "nlines": 29, "source_domain": "pudhari.news", "title": " हे आश्चर्यकारक लँडिंग पाहिले का?(Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vishwasanchar › हे आश्चर्यकारक लँडिंग पाहिले का\nहे आश्चर्यकारक लँडिंग पाहिले का\nनवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन\nअनेकवेळा विमानाच्या तांत्रिक बिघाड झाला असता प्रवशांच्या बचावासाठी तत्परतेने वैमानिक विमान पाण्यात लँडिग केल्याच्या घटना पाहिल्या आहेत. पण एका वैमानिकाने पर्वतावर अडकलेल्या व्यक्तीसाठी नामी शक्कल लढवली. त्याने त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पुढच्या टोकावर लँडिग केले. त्याच्या या आर्श्चकारक लँडिगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हयरल होत आहे.\nपूर्व फ्रान्समधील आल्प्स पर्वतावर १९ वर्षाचा ट्रेकर जखमी झाला. ती माहिती पोलिसांना कळविण्यात आली. त्याला वाचवण्यासाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. बर्फाळ डोंगरावर पोहचताच वैमानिकाने जखमी ट्रेकरला घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टर पुढच्या टोकावर लँडिग केले.\nआल्प्स पर्वत ७.४०० पार केल्यानंतर एका अनुभवी ट्रेकरच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यावेळी गाईडने मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधला.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A7/", "date_download": "2019-01-16T16:51:41Z", "digest": "sha1:WYCLRGIEPI4FCQ2NNBYJ7W4BCIIUEAUQ", "length": 9801, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विद्यार्थ्याच्या कारने धडक दिलेल्या वॉचमनचा मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nविद्यार्थ्याच्या कारने धडक दिलेल्या वॉचमनचा मृत्यू\nवाघोली-कॉलेज कॅम्पस परिसरात विद्यार्थ्याने भरधाव व निष्काळजीपणे कार चालवून कॉलेजच्या वॉचमनला धडक देऊन गंभीर जखमी केल्याने वॉचमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात सौरभ वारघडे या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल असून पोलिसांनी त्यास अद्यापही अटक केली नाही.\nउत्तम कैलास खंडागळे असे उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या वॉचमनचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ वारघडे हा विद्यार्थी गुरुवारी जेएसपीएम कॉलेज कॅम्पसमध्ये त्याच्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगाने, निष्काळजीपणाने चालवत होता. यामध्ये त्याने कॅम्पसच्या मागील बाजूस एमबीए गेटजवळ ऑनड्युटी असणाऱ्या वॉचमन उत्तम खंडागळे याला जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले. अपघातानंतर खंडागळे यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर कारचालक विद्यार्थी सौरभ वारघडे या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गंभीर जखमी झाल्याने वॉचमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघात केलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.\nअपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वॉचमनचा मृत्यू झाल्याने 304 वाढीव कलम लावून वारघडे याला अटक करण्यात येईल. त्याचे लायसन्स व इतर कागदपत्रे तपासून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कॉलेज कॅम्पस परिसरात विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीबाबत बैठक घेऊन योग्य त्या सूचना केल्या जातील.\n-सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबारामतीत लुटमार करणारे दोघे जेरबंद\nराज्यात 461 लाख टन उसाचे गाळप\n‘एफआरपी’ची देणी दोनशे कोटींवर\nअजित पवारांना ‘दिल्ली’चे वेध \nशिरुर पश्‍चिम भागात शेकोट्या पेटल्या\nचाकणमध्ये 20 घरमालकांवर गुन्हा\nआळंदीत मतदारांकडूनच ईव्हीएम यंत्राची खातरजमा\nदोनशे शिक्षक व सव्वाशे कर्मचाऱ्यांना 20 टक्‍के अनुदान\nयुतीच्या वळणावर ते गिअर बदलणार : निलम गोऱ्हे\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.exchange-rates.org/converter/USD/SGD/1", "date_download": "2019-01-16T17:10:28Z", "digest": "sha1:VY3F733XBHGRUZM6ELHZ2R5LTG724V77", "length": 8042, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "अमेरिकन डॉलरमधून सिंगापूर डॉलरमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअमेरिकन डॉलरमधून सिंगापूर डॉलरमध्ये रूपांतरण\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VEF)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%97%E0%A4%9F_%E0%A4%B9", "date_download": "2019-01-16T16:34:23Z", "digest": "sha1:Y6YE7MY7D2D5N4DAVAU56AKAQYDM7X5N", "length": 19896, "nlines": 510, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१० फिफा विश्वचषक गट ह - विकिपीडिया", "raw_content": "२०१० फिफा विश्वचषक गट ह\nमुख्य पान: २०१० फिफा विश्वचषक\nह गटाचा विजेता संघ गट ग गटाच्या उपविजेत्या संघासोबत सामना खेळेल. ह गटाचा उपविजेता संघ गट ग गटाच्या विजेत्या संघासोबत सामना खेळेल.\n१ होन्डुरास वि चिली\n२ स्पेन वि स्वित्झर्लंड\n३ चिली वि स्वित्झर्लंड\n४ स्पेन वि होन्डुरास\n५ चिली वि स्पेन\n६ स्वित्झर्लंड वि होन्डुरास\n७ संदर्भ आणि नोंदी\nस्पेन ३ २ ० १ ४ २ +२ ६\nचिली ३ २ ० १ ३ २ +१ ६\nस्वित्झर्लंड ३ १ १ १ १ १ ० ४\nहोन्डुरास ३ ० १ २ ० ३ −३ १\nसर्व वेळा स्थानिक (यूटीसी+२)\nपंच: एडी मैलेट (सेशेल्स)[१]\nमिड. ८ पालासियोस ३३'\nमिड. २० ग्वेव्हारा (c) ६६'\nAM ७ नुन्येझ ७८'\nफॉर. ९ पाव्होन ६०'\nफॉर. १२ वेलकम ६०'\nमिड. ६ थॉमस ६६'\nफॉर. १५ वॉ मार्टिनेझ ७८'\nगोर. १ ब्राव्हो (c)\nडिफे. ८ व्हिदाल ८१'\nमिड. २० मिलार ५२'\nमिड. ६ कार्मोना ४'\nमिड. १४ फर्नान्देझ १९'\nRF ७ ॲ सांचेझ\nफॉर. १० वाल्दिव्हिया ८७'\nडिफे. १८ हारा ५२'\nडिफे. ५ पाब्लो काँत्रेरास ८१'\nफॉर. ११ मार्क गॉन्झालेझ ८७'\nमोझेस मभिंदा मैदान, दर्बान\nडिफे. ३ जरार्ड पिके\nमिड. ६ आंद्रेस इनिएस्ता ७७'\nफॉर. ७ डेव्हिड व्हिया\nफॉर. ९ फेर्नान्दो तोरेस ६१'\nमिड. २२ हेसुस नावास ६२'\nनेल्सन मंडेला बे मैदान, पोर्ट एलिझाबेथ\nगोर. १ क्लॉदियो ब्राव्हो (c)\nफॉर. १५ ज्याँ बोसेजू\nफॉर. १० होर्हे वाल्दिविया ९०+२' ४६'\nमिड. ११ मार्क गॉन्झालेझ ४६'\nइलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग\nडिफे. ३ जरार्ड पिके\nमिड. २२ हेसुस नावास\nफॉर. ९ फेर्नान्दो तोरेस ७०'\nफॉर. ७ डेव्हिड व्हिया\nमिलार ४७' Report व्हिया २४'\nलॉफ्टस व्हेर्सफेल्ड मैदान, प्रेटोरिया\nपंच: मार्को रोद्रिगेझ (मेक्सिको)\nGK 1 ब्राव्हो (c)\nCB 3 पॉन्से 19'\nDM 13 एस्त्रादा किंतेरोस 21', 37'\nCM 11 गॉन्झालेझ 46'\nAM 10 वाल्दिव्हिया 46'\nCF 7 सांचेझ 65'\nFW 16 ओरेयाना 65'\nCB 3 जरार्ड पिके\nSS 6 आंद्रेस इनिएस्ता\nLF 7 डेव्हिड व्हिया\nCF 9 फेर्नान्दो तोरेस 55'\nफ्री स्टेट मैदान, ब्लूमफॉन्टेन\nपंच: हेक्तोर बाल्दासी (आर्जेन्टिना)\nCB 5 फोन बेर्गेन\nहोजे मनुएल सिल्वा कार्डिनल (पोर्तुगाल)\nगट अ · गट ब · गट क · गट ड · गट इ · गट फ · गट ग · गट ह · बाद फेरी · अंतिम सामना\nपात्रता · सीडींग · संघ · कार्यक्रम · शिस्तभंग · अधिकारी · विक्रम · Broadcasting · प्रायोजक\n२०१० फिफा विश्वचषक संघ\nब्राझील · घाना · आर्जेन्टिना · पेराग्वे\n१६ संघांची फेरीतुन बाद\nइंग्लंड · दक्षिण कोरिया · मेक्सिको · अमेरिका · स्लोव्हाकिया · चिली · जपान · पोर्तुगाल\nअल्जीरिया · ऑस्ट्रेलिया · कामेरून · कोत द'ईवोआर · डेन्मार्क · फ्रान्स · ग्रीस · होन्डुरास · इटली · उत्तर कोरिया · न्यूझीलंड · नायजेरिया · सर्बिया · स्लोव्हेनिया · दक्षिण आफ्रिका · स्वित्झर्लंड\nफ्रान्स · मेक्सिको · दक्षिण आफ्रिका · उरुग्वे\nअल्जीरिया · इंग्लंड · स्लोव्हेनिया · अमेरिका\nकामेरून · डेन्मार्क · जपान · नेदरलँड्स\nब्राझील · कोत द'ईवोआर · उत्तर कोरिया · पोर्तुगाल\nआर्जेन्टिना · ग्रीस · दक्षिण कोरिया · नायजेरिया\nऑस्ट्रेलिया · जर्मनी · घाना · सर्बिया\nइटली · न्यूझीलंड · पेराग्वे · स्लोव्हाकिया\nचिली · होन्डुरास · स्पेन · स्वित्झर्लंड\n२०१० फिफा विश्वचषक सामने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/19626?page=6", "date_download": "2019-01-16T16:34:52Z", "digest": "sha1:O57TBQLJJ2FHHJK2HXAEM4765IXGFZ3C", "length": 3235, "nlines": 85, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१० | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१०\nप्रकाशचित्र स्पर्धा क्र. १ : 'विरूद्ध' स्पर्धा नियम लेखनाचा धागा\nनरूमामाचा गणपती : सई केसकर लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/baby-powder/expensive-pigeon+baby-powder-price-list.html", "date_download": "2019-01-16T16:32:48Z", "digest": "sha1:CHNHXBNU2MIWHHGR4O4Q6QRHRSGLAYBU", "length": 10865, "nlines": 238, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग पिजन बेबी पावडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive पिजन बेबी पावडर Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 475 पर्यंत ह्या 16 Jan 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग बेबी पावडर. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग पिजन बेबी पावडर India मध्ये पिजन बेबी पावडर Rs. 450 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी पिजन बेबी पावडर < / strong>\n2 पिजन बेबी पावडर रुपये अधिक उपलब्ध आहेत. 285. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 475 येथे आपल्याला पिजन बेबी पावडर ४५०ग्म उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10पिजन बेबी पावडर\nपिजन बेबी पावडर ४५०ग्म\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/sunscreen/top-10-lotus+sunscreen-price-list.html", "date_download": "2019-01-16T16:34:28Z", "digest": "sha1:H3CCDNEEXFNKW7YPDAZWCK5O5DKZUCFT", "length": 11377, "nlines": 250, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 लोटस सुन्स्क्रीन | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 लोटस सुन्स्क्रीन Indiaकिंमत\nशीर्ष 10 लोटस सुन्स्क्रीन\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 लोटस सुन्स्क्रीन म्हणून 16 Jan 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग लोटस सुन्स्क्रीन India मध्ये लोटस हेरंबल्स सफाई सून अँटी अगेइंग अँटी टॅन अल्ट्रा सून ब्लॉक सर्पफ 100 प Rs. 715 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nलोटस हेरंबल्स कॉलजेन्शिएल्ड सुंब्लॉक सर्पफ 90\nलोटस हेरंबल्स सफाई सून 3 इन 1 मते लुक दैली सुंब्लॉक सर्पफ 40\nलोटस हेरंबल्स दैली मल्टि फुंकशन सुंब्लॉक सर्पफ 70\nलोटस हेरंबल्स सफाई सून स्किन लिघटेनिंग अँटी टॅन सुंब्लॉक सर्पफ 30\nलोटस हेरंबल्स सफाई सून अँटी अगेइंग अँटी टॅन अल्ट्रा सून ब्लॉक सर्पफ 100 प\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/No-Behind-the-fasting-with-vikhe-mediation/", "date_download": "2019-01-16T16:16:00Z", "digest": "sha1:EQVAXUSE2KCPO7LJ6ZDJS6LS6YQKECPQ", "length": 6773, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ना. विखे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ना. विखे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे\nना. विखे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे\nराज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मध्यस्थीनंतर गेल्या तीन दिवसांपासून कुकडी कार्यालयासमोर पाणी चोरी रोखण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले. महसूल व पोलिस यंत्रणेस सोबत घेऊन येत्या 21 जून रोजी कारवाई करण्याचे लेखी आश्‍वासन पाटबंधारे विभागाकडून देण्यात आले.\nगेल्या तीन दिवसांपासून पारनेर तसेच शिरूर (जि. पुणे) जिल्ह्यातील टाकळी हाजी येथील शेतकरी मोठ्या संख्येने पाणी चोरी रोखण्याच्या मागणीसाठी कुकडी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. निर्णय न झाल्यास आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला होता. पंधरा दिवसांपूर्वी याच मागणीसाठी शेतकर्‍यांनी तब्बल 31 तास बैठा सत्याग्रह केला होता. त्यावेळी 44 एस. के. एफ. वरील अनधिकृत पाईप काढण्यात येतील, असे लेखी आश्‍वासन कार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे यांनी दिले होते. परंतु शेतकरी आंदोलनाचे कारण पुढे करून पारनेरचे पोलिस संरक्षण देत नाहीत, हे कारण पुढे करून त्यावेळी कार्यवाही कारण्यात आली नव्हती. त्यानंतर याच मागणीसाठी शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.\nपाणीचोरीस पाठबळ देणारे अधिकारी दोन दिवसांनंतरही दाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सचिन वराळ यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्याकडे त्याबाबत गार्‍हाणे मांडले. विखे यांनी तत्काळ संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क करून आंदोलकांचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे लेखी अश्‍वासन द्यावे व वेळेत आश्‍वासनपूर्ती करण्याच्याही सूचना दिल्या. या कारवाईसाठी जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांशी चर्चा करण्यात येईल, असेही विखे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना आश्‍वासित केले.पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी महसूल तसेच पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर शाखाधिकारी मधुकर दिघे यांनी आंदोलकांना लेखी देत येत्या 21 जून रोजी पाणीचोरीविरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. उपोषणकर्ते मंगेश वराळ, सचिन वराळ यांना मौलाना आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष सजीद तांबोळी व त्यांच्या सहकार्‍यांनी क्षीरखुर्मा देऊन उपोषण मागे घेण्यात आले..\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Adv-Shantaram-Naik/", "date_download": "2019-01-16T16:11:04Z", "digest": "sha1:CBBD73WQWCFX646WIZP5XX2KUX2GRC4W", "length": 6473, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " त्रिसदस्यीय समिती घटनाबाह्य शांताराम नाईक यांची टीका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › त्रिसदस्यीय समिती घटनाबाह्य शांताराम नाईक यांची टीका\nत्रिसदस्यीय समिती घटनाबाह्य शांताराम नाईक यांची टीका\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांच्या गैरहजेरीत निर्णय घेण्यासाठी नेमलेली मंत्र्यांची त्रिसदस्यीय समिती म्हणजे राज्याला तीन मुख्यमंत्री का, असा प्रश्‍न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शांताराम नाईक यांनी पणजीत पत्रकार परिषदेत केला. पर्यायी व्यवस्था म्हणून समिती स्थापणे हा प्रशासकीय घोटाळा असून अशा प्रकारची तरतूद घटनेत नसल्याने ही कृती घटनाबाह्य आहे, अशी टीकाही त्यांनी केली.\nअ‍ॅड. नाईक म्हणाले, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मुंबई येथे उपचारासाठी जात असल्याने मंत्री फ्रान्सिस डिसोझा, सुदिन ढवळीकर व विजय सरदेसाई या तीन मंत्र्यांची समिती स्थापन करून त्यांना 5 कोटी रुपयांपर्यंतची कामे मंजूर करण्याचे अधिकार बहाल केले आहेत. प्रत्यक्षात अशा प्रकारची समिती स्थापन करण्याची घटनेत कुठलीही तरतूद नाही. तीन मंत्र्यांची समिती म्हणजे राज्याला आता तीन मुख्यमंत्री असतील का या समितीकडे फाईली मंजुरीसाठी कशा प्रकारे जातील या समितीकडे फाईली मंजुरीसाठी कशा प्रकारे जातील, सदर समिती कुठल्या निकषांवर 5 कोटी रुपयांपर्यंतची कामे मंजूर करेल, याचा तपशील देण्यात आलेला नाही. त्यामुळे ही तीन मंत्र्यांची समिती म्हणजे एक घोटाळाच आहे.\nराज्यातील प्रशासकीय निर्णय मुख्यमंत्री पर्रीकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे घेतील, असे सांगितले जाते. प्रशासकीय कामांसंदर्भातील फाईल मुख्यमंत्री पर्रीकर कशा सही करतील. कुठल्या आधारे प्रशासकीय निर्णय घेतले जातील हेदेखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. राज्य प्रशासन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे चालवण्याचा प्रकारही घटनेत नाही, असेही नाईक म्हणाले.\nभाजपप्रणित सरकारने समान किमान कार्यक्रमाव्दारे विविध आश्‍वासने दिली होती. यापैकी माडाला राज्य वृक्षाचा दर्जा देण्याचे आश्‍वासन वगळता एकाही आश्‍वासनाची पूर्तता झालेली नाही. सध्याची राज्य प्रशासनातील स्थिती पाहता किमान समान कार्यक्रमाचे पुढे काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे, असेही ते म्हणाले.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/IFFI-will-conclude-today/", "date_download": "2019-01-16T16:12:17Z", "digest": "sha1:ZYRMAFLUUJ4P7JI4WFRENVOOXNL55QFR", "length": 5802, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इफ्फी’चा आज होणार समारोप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › इफ्फी’चा आज होणार समारोप\nइफ्फी’चा आज होणार समारोप\nलोकप्रिय बॉलीवूड अभिनेता दबंग सलमान खान यांच्या उपस्थितीत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता होणार्‍या रंगारंग सोहळ्यात इफ्फीचा समारोप होणार आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफ यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणार आहे. कॅनडाचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते एटम इगोयन यांना जीवनगौरव तर महानायक अमिताभ बच्चन यांना ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.\nसमारोप सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हे नृत्य सादरीकरण करणार आहेत. समारोप सोहळ्यानंतर पाब्लो सिजर यांचा ‘थिंकिंग ऑफ हिम’ समारोपाचा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.\nआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा 82 देशांतील 195 चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. त्यात 10 वर्ल्ड प्रीमियर, 10 आशियाई चित्रपटांचा प्रीमियर आणि 64 भारतीय प्रीमियरचा समावेश होता.\nचित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरलेल्या 15 चित्रपटांपैकी सुवर्ण मयूर प्राप्त चित्रपटाची घोषणा समारोप सोहळ्यात केली जाणार आहे. स्पर्धेत उतरलेल्या चित्रपटांमध्ये‘कच्चा लिंबू’ या एका मराठी चित्रपटाचा देखील समावेश आहे. युनेस्को गांधी मेडल पुरस्कारासाठी 9 चित्रपटांमध्ये लढत झाली आहे. इफ्फीत नवोदित सर्वोकृष्ट सिने दिग्दर्शकाला पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.\nपरराज्यांत जाणार्‍या मासळीवर शुल्क : मत्स्योद्योगमंत्री\nनिवृत्त मुख्य सचिव डॉ. जे. सी. आल्मेदा यांचे निधन\nहॉस्पिसियोत प्रसूत महिलांवर जमिनीवर झोपण्याची वेळ\n‘दिव्यांग’ना पेन्शन देणारे गोवा पहिले राज्य\nपर्यटन क्षेत्रात गोव्याच्या स्थानात घसरण\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Three-murderers-and-deadly-attacks-resulted-in-crime-increase/", "date_download": "2019-01-16T16:28:26Z", "digest": "sha1:KRVRDPU7GKGYKAUZCKALBQ27JYNP66DC", "length": 8348, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भांडुपमध्ये गँगवॉर भडकणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडुपमध्ये गँगवॉर भडकणार\nमुंबई : अवधूत खराडे\nगेल्या आठवड्यात घडलेली तीन हत्याकांडे आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमुळे भांडुपमधील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. भांडूप पोलीस याला जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. येत्या काळात गँगवार भडकणार असल्याने काही गँगस्टर्स भूमिगत झाले आहेत. गुन्हे शाखेच्या एका पथकाने एका बड्या गँगस्टरला हत्यार सापडल्याच्या गुन्ह्यात अटक करुन काही महिने जेलबंद राहण्याची ऑफरही दिली आहे.\nकुमार पिल्लई टोळीसाठी काम करत असलेल्या संतोष चव्हाण उर्फ काण्या संत्याचा अमित भोगले याने काटा काढला. गँगस्टर अनिल पांडे याचीही हत्या करण्यात आली. आता भोगले आणि गँगस्टर मयुर शिंदे यांचेच वर्चस्व भांडूपमध्ये आहे. काण्या संत्याच्या हत्येप्रकरणी भोगलेसह त्याच्या साथिदारावर भांडूप वेळेत आरोपपत्र दाखल न केल्याने ते जामिनावर आहेत.\nकाण्या संत्याच्या हत्येवेळी सोबत असलेले विजय बाबर उर्फ विज्या, आदित्य क्षिरसागर उर्फ शिर्‍या, मिलिंद कांदे उर्फ कांद्या, स्वप्नील पालांडे उर्फ सोन्या हे वेगळे झाल्याने भोगलेसोबत फक्त राकेश राऊत आणि नवीन पोरं आहेत. मयुर शिंदेची सिद्धेश तावडे उर्फ ताऊ आणि सागर जाधव यांनी साथ सोडली आहे. शिंदे याच्यावर एक आमदार आणि भाजपच्या राज्यमंत्र्याचा हात असला तरी त्याचा नातेवाईक राहूल माधव उर्फ मुन्ना, आशीष घोडगे उर्फ आशा आणि ठाण्यातील काही पोरं त्याच्यासोबत उरली आहेत.\nभोगलेपासून वेगळा झालेला विज्या स्वतंत्रपणे कारवाया करतो. सोन्या पालांडे याने भांडूप सोडले आहे. त्याच्या भावाने नुकतीच पश्‍चिम उपनगरात एकाची हत्या केली होती. काण्या संत्या टोळीचा हड्डी आणि निशांत मांजरेकर यांची परिसरात दहशत आहे. तर अजय गुरव हा बड्या कंपनीसाठी अंबरनाथमध्ये केलेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यात गजाआड आहे. तसेच पांडेचा साथिदार गुज्जी हा शिवडीतील गोळीबाराप्रकरणी जेलबंद असून सुभाष भांडे जामिनावर सुटून भांडूपमध्ये परतला आहे.\nकाण्या संत्या आणि पांडेच्या हत्येनंतर दोघांच्याही साथिदारांनी भोगले, तसेच शिंदेची हत्या करण्याचे प्रयत्न केले. आता या दोघांपासून वेगळे झालेले काही जण एकत्र आहेत. काहीजण एकमेकांच्या संपर्कात स्वतंत्रपणे गुन्हेगारी कारवाया करत आहेत. बांधकामाधीन इमारतीना सुरक्षा देणे, खडी, रेती, सिमेंट, कामगार पुरविणे, तसेच परिसरात चालणारी अनधिकृत बांधकामे, जुगाराचे अड्डे, क्‍लब चालविणार्‍यांकडून हप्ते, खंडण्या गोळा करण्याचे काम हे सक्रीय गुन्हेगार करत आहेत.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-Teacher-s-death/", "date_download": "2019-01-16T17:08:07Z", "digest": "sha1:CJLSXCOIV3NUIOP3YYMPAD26RMCPMZXF", "length": 6310, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मारहाणीत जखमी शिक्षकाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मारहाणीत जखमी शिक्षकाचा मृत्यू\nमारहाणीत जखमी शिक्षकाचा मृत्यू\nशहरातील शास्त्री चौकात दि. 26 डिसेंबररोजी रात्री मारहाणीत जखमी झालेल्या शिक्षकाचा गुरुवारी मृत्यू झाला. सुनील आण्णासाहेब आंबी (वय 42, रा. विश्‍वविजय चौक, गावभाग, सांगली) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात अज्ञात सात ते आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुधीर आण्णासाहेब आंबी (वय 48) यांनी फिर्याद दिली आहे. आंबी कुटुंबासमवेत गावभागातील विश्‍वविजय चौकात राहतात. विश्रामबाग येथील एका शाळेत ते शिक्षक म्हणून काम करीत होते. दि. 26 डिसेंबररोजी रात्री साडेअकराच्या सुमारास सुनील आंबी यांना अज्ञातांनी मोबाईलवर फोन करून चर्चा करायची असल्याचे सांगून शास्त्री चौकात बोलावून घेतले.\nसुनील तेथे आल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांना आडबाजूला नेले. तेथे चर्चा न करता लोखंडी रॉड, काठीने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून पुन्हा त्यांना डोक्यात, पाठीवर, हातावर, पायावर बेदम मारहाण केली. यामध्ये डोक्यात वर्मी घाव बसल्याने ते तेथेच कोसळले. त्यानंतर हल्लेखोर निघून गेले.\nत्यानंतर रात्री उशिरा त्यांना बेशुद्धावस्थेत सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने नातेवाईकांनी त्यांना कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशीरा सांगलीत अंत्यसंस्कार करण्यात आले.\nएका व्यक्तीविरोधात संशय् शुक्रवारी रात्री उशिरा त्यांचे बंधू सुधीर आंबी यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात सात ते आठजणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबियांनी एका व्यक्तीविरोधात संशय व्यक्त केला असून याचा गतीने तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी सांगितले.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2013/12/150.html", "date_download": "2019-01-16T17:33:08Z", "digest": "sha1:ZRGOS6XIQT7UWRMRVLEAFW6DXKLISTGD", "length": 8748, "nlines": 58, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "कृषिमंत्री शरद पवार यांचा शेतक-यांना दिलासा.....कांद्याचे निर्यातमूल्य 150 डॉलर प्रति मे.टन केले. - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » कृषिमंत्री शरद पवार यांचा शेतक-यांना दिलासा.....कांद्याचे निर्यातमूल्य 150 डॉलर प्रति मे.टन केले.\nकृषिमंत्री शरद पवार यांचा शेतक-यांना दिलासा.....कांद्याचे निर्यातमूल्य 150 डॉलर प्रति मे.टन केले.\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २५ डिसेंबर, २०१३ | बुधवार, डिसेंबर २५, २०१३\nशरद पवारांचा शेतकऱ्यांना दिलासा..........\nकांद्याचे निर्यातमूल्य 150 डॉलर प्रति मे.टन केल्याची खा. समीर भुजबळ यांची माहिती\nनाशिक : कांद्याचे निर्यात मूल्य 150 डॉलर प्रति मे.टन करण्याचा निर्णय केंद्रिय कृषीमंत्री ना. शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी घेण्यात आला असून उद्या त्याची अधिसूचना काढण्यात येणार आहे अशी माहिती ना.पवार यांनी दिल्याचे खा. समीर भुजबळ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये\nकळविले आहे. काल दि. 24 रोजी नाशिक येथे राष्ट्रवादी भवन उद्घाटन सोहळ्यामध्ये ना. पवार\nयांनी कांद्याचे निर्यात मूल्य शुन्यावर आणण्याचा प्रयत्न करू असा शब्द नाशिककरांना दिला होता. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ना. पवार आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून विशेष विमानाने आज 25 डिसेंबर रोजी दुपारी मनमाडचा कार्यक्रम आटोपुन ओझर विमानतळावरून दिल्लीला गेले. नाताळची सुट्टी\nअसतानाही त्यांचे दिल्ली येथील निवासस्थानी वाणिज्यमंत्री आनंद शर्मा व संबंधीत सर्व अधिकार्‍यांची विशेष बैठक बोलावून उपरोक्त निर्णय त्यांनी घेतल्याची माहितीही या पत्रकान्वये दिली आहे.\nआंतरराष्ट्रीय बाजारात भारताबरोबरच पाकिस्तान आणि इराण हे दोन देश प्रामुख्याने कांदा निर्यातदार आहेत, त्यापैकी पाकिस्तानचे निर्यातमूल्य सुमारे 250 डॉलर प्रति मे.टन तर इराणचे 275 डॉलर प्रति मे.टन इतके आहे. त्या तुलनेत भारताचा 150 डॉलर प्रति मे.टन हा दर सर्वात कमी असल्याने त्याचा मोठ्याप्रमाणावर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना फायदा होईल. त्याचबरोबर पुढच्या आठ दिवसामध्ये पुन्हा उपरोक्त निर्णयाचा शेतकरी व भारतीय ग्राहक यांच्या संदर्भात आढावा घेऊन आवश्यक फेरबदल करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.\nकांद्याचे निर्यातमूल्य 1150 डॉलर प्रति मे.टन वरून टप्याटप्याने या निर्यात मूल्यावरून वेळोवेळी एकंदरीत परिस्थिती पाहुन 850 डॉलर पर्यत कमी केला होता.तरीही याबाबत सातत्याने हे निर्यात मूल्य आणखी कमी करावे याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भुजबळ साहेब यांचेकडे जिल्ह्यातील सर्व बाजार कमिट्यांमार्फत\nसर्व शेतकरी सातत्याने करीत होते. त्यामुळे ना. पवार साहेबांनी हे निर्यात मूल्य 350 डॉलपर्यंत कमी केले होते. परंतु, हे देखील निर्यातमुल्य अजून कमी करावे अशी सातत्याने मागणी होती त्या पार्श्‍वभूमीवर ना. पवार साहेबांनी हा तातडीचा निर्णय घेऊन 150 डॉलर प्रति मे.टन निर्यात मूल्य केले आहे.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-greenhouse-subsidy-scam-106902", "date_download": "2019-01-16T17:08:02Z", "digest": "sha1:ZGV7FUF5NQSFVOINB7WUYER2NPBP6NFK", "length": 15665, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Greenhouse Subsidy Scam जयंतरावांनी कौतुक केलं अन्‌ विधानसभेतून चौकशी लावली | eSakal", "raw_content": "\nजयंतरावांनी कौतुक केलं अन्‌ विधानसभेतून चौकशी लावली\nसोमवार, 2 एप्रिल 2018\nसांगली - आष्टा येथील शेतकरी तानाजी चव्हाण यांच्या नावे हरितगृह अनुदान घोटाळा झाल्याच्या आरोपाचा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रत्यक्ष हरितगृहात जाऊन पंचनामा केला.\nसांगली - आष्टा येथील शेतकरी तानाजी चव्हाण यांच्या नावे हरितगृह अनुदान घोटाळा झाल्याच्या आरोपाचा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रत्यक्ष हरितगृहात जाऊन पंचनामा केला.\nराष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी हरितगृहाला भेट देऊन कौतुक केले आणि दोन दिवसांनी त्यांनीच विधानसभेत घोटाळ्यावर हल्लाबोल केला, ही बाब सदाभाऊंनी समोर आणली. दरम्यान, या प्रकरणात कुठलाही घोटाळा झाल्याचे कागदोपत्री आढळले नाही, असे स्पष्ट करत सदाभाऊंनी चव्हाण यांना क्‍लीन चिट दिली. उल्लेखनीय शेती कार्याबद्दल त्यांचा सत्कार केला. या प्रकरणात जयंत पाटील यांच्या भूमिकेवर मात्र सदाभाऊंनी बोट ठेवले. तर संबंधित शेतकऱ्यांनी ‘२५ मार्चला जयंतराव आले होते अन्‌ २७ ला विधानसभेत घोटाळ्यावर बोलले. ते आम्हाला कार्यकर्ते मानतात, त्यामुळे त्याचे आश्‍चर्य वाटले’, अशी कबुली दिली.\nकृषी अनुदानावरील प्रत्येक आरोपाची शहानिशा होणारच. मात्र एका शेतीनिष्ठ कुटुंबाला नाहक बदनामी सहन करावी लागली. शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांचा गौरव सोडून विधानसभेत अपमान करणे दुर्दैव आहे.\n- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री\nबळीराजा संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी हरितगृह घोटाळ्याची तक्रार केली होती. त्याची चौकशीही सुरू आहे. आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत तर आमदार धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत तो मुद्दा उपस्थित केला होता. त्याची निष्पक्ष चौकशी करा, अशी मागणी करत सदाभाऊंची कोंडी केली. त्याला विधानसभेत उत्तर देताना सदाभाऊंनी मी स्वतः हरितगृहात जाऊन चौकशी करेन, असे सांगितले. त्यानुसार ते आष्ट्यात गेले. संबंधित शेतकऱ्यांकडून अनुदान व हरितगृह उभारणी, विकासाची माहिती घेतली. तानाजी चव्हाण, शांताबाई चव्हाण, अमरसिंह चव्हाण, दीपाली चव्हाण, भगतसिंह चव्हाण, रेखाताई चव्हाण, दिग्विजय चव्हाण अशा एकाच कुटुंबातील सदस्यांच्या नावे अनुदान घेऊन ८१ लाखांचा घोटाळा कला, त्यांनी हरितगृह उभारलेच नाही, असा आरोप होता. त्याची शहानिशा करत सदाभाऊंनी आरोपाचे खंडन केले.\nशेतकरी चव्हाण २०१२-१३ आणि २०१३-१४ मध्ये मिळालेले अनुदान, प्रत्येकाचा वेगळा सातबारा उतारा आणि त्यानुसार झालेली हरितगृह उभारणी याची माहिती व कागदपत्रे सादर केली. नाहक बदनामी होत असल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली.\nश्री. चव्हाण म्हणाले, ‘‘जयंत पाटील यांना आमची फूलशेती प्रचंड आवडली. त्यांनी तोंडभरून कौतुक केले. भविष्यात शरद पवार साहेबांना इथे येऊन येतो, असेही सांगितले. पण दोन दिवसांत आमच्या नावे घोटाळा झाल्याची माहिती विधानसभेत दिली. याचे आश्‍चर्य वाटले. गैरसमजातून हा प्रकार झाला असावा, असे आम्हाला वाटते.’’\nइस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रसाद पाटील, वैभव शिंदे, कृषी अधीक्षक राजेंद्र साबळे, उमेश पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ उपस्थित होते.\nसुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त\nपाली - सुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहे. त्यामध्ये कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक लिपीक व वाहन चालक अशा विविध जागांचा समावेश आहे...\n...तर कृषी महोत्सव उधळून लावू\nइस्लामपूर - वाळवा तालुक्यातील हरितगृह शेतकर्‍यांचे गेले सव्वा वर्षापासून सुमारे 4 कोटी रुपये अनुदान शासनाने दिलेले नाही. याचा निषेध म्हणून...\n‘एफआरपीप्रमाणे पैसे मिळणार कधी\nसातारा - जिल्ह्यातील साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर द्यावाच लागेल, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईल, असे सांगताना शेतकऱ्याला पैसे कधी मिळतील...\nमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड\nमुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज (गुरुवार) पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाला. उड्डाणापूर्वीच बिघाड उघड झाल्याने पुढील...\nनववर्षाचा आरोग्यदायी संकल्प करूया, सायकल चालवूया...\nइस्लामपूर : 1 जानेवारीला इस्लामपुरात आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देत शहरात भव्य सायकल रॅली निघणार आहे. दैनिक सकाळ आणि जायंट्स...\nसदाभाऊ खोतांच्या गाडीवर फेकले टोमॅटो\nपरभणी : भाजीपाल्याचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत आलेला असताना मंत्री केवळ पोकळ भाषा करीत असल्याचा आरोप करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने परभणीत बुधवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/12280", "date_download": "2019-01-16T16:30:20Z", "digest": "sha1:2ZXSRWPPEIZI4JT6PITKNRKHGR7KW34M", "length": 4003, "nlines": 82, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वऱ्हाडी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वऱ्हाडी\nवऱ्हाडी बोली भाषेत लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न.......\nवारे देवा तुया न्याय बडा न्यारा\nगरीब तुले टोचे अन पैसेवाला प्यारा\nगरीबाले खायले अन्न नाही पुरे\nअन थो आपली तिजोरी सोन्यानं भरे\nगरीबाच पोरगं शेतामंदी राबे\nश्रीमंताच पोर पाय एसी मंदी झोपे\nगरीबाची झोळी.. दिली गड्डे करून\nअन पैसेवाल्यापाशी झोळ्याच झोळ्या भरून\nगरीब बिच्चारा काट्यात बिना पायताणं फिरे\nपैसेवाल्याच्या गळ्यात सोनसाखळी अन हिरे\nदेवा तुले असा लय पुळका त्याईचा\nगरीबांकडं लक्ष द्यायले वेळ न्हाई जरासा\nत्यायले दे भरून मले न्हाई वाद\nपण इकडे बी मरेपर्यंत पाहू नको वाट\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/women-entrepreneurs-get-energy-from-the-presence-of-damini/01102111", "date_download": "2019-01-16T16:29:54Z", "digest": "sha1:LZYLTXUBQAPY6BYBASX3GKP5I7ZHOWVX", "length": 15541, "nlines": 79, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "‘दामिनीं’च्या उपस्थितीने महिला उद्योजिकांना मिळाली ऊर्जा – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\n‘दामिनीं’च्या उपस्थितीने महिला उद्योजिकांना मिळाली ऊर्जा\nमहिला उद्योजिका मेळावा : हास्य कवी संमेलनाने केले लोटपोट\nनागपूर : नागपूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती व समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या पाचव्या दिवशी उद्घाटन कार्यक्रमात पोलिसांच्या दामिनी पथकाची उपस्थिती लक्षणीय ठरली. त्यांच्या उपस्थितीने उद्योजिका म्हणून मेळाव्यात सहभागी झालेल्या महिलांना नवी ऊर्जा मिळाली. सर्व उद्योजिकांच्या वतीने दामिनी पथकातील सर्व महिला पोलिसांचा सत्कार करण्यात आला.\nपाचव्या दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी मंचावर महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, उपसभापती विशाखा मोहोड, सदस्या दिव्या धुरडे, सरिता कावरे, मंगळवारी झोन सभापती संगीता गिऱ्हे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नगरसेविका मनिषा कोठे, सुमेधा देशपांडे, जयश्री वाडीभस्मे, नगरसेवक संदीप गवई, श्री. हेहाऊ उपस्थित होते.\nयावेळी बोलताना पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर म्हणाल्या, महिला उद्योजिका मेळावा महिलांना स्वत्वाची जाणीव करून देणारा आहे. या निमित्ताने स्त्री घराबाहेर पडली आणि आत्मनिर्भर झाली. नागपूर महानगरपालिकेने मेळाव्याच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले याचा अभिमान आहे. पोलिसांचे दामिनी पथक महिलांना मदत देण्यासाठी २४ तास तत्पर असते. दामिनी पथकातील महिला पोलिस घरची जबाबदारी आणि समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडतात. या महिला पोलिसांचा सत्कार करून त्यांच्याही कार्याला प्रोत्साहित केले. याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. तत्पुर्वी मशाल प्रज्वलित करून महिला सुरक्षेचा संदेश ‘बलून’च्या माध्यमातून आकाशात सोडला. महिला व बालकल्याण समितीच्या कार्यावर प्रकाश टाकणारी चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. संचालन रेखा दंडीगे-गिवे यांनी केले तर आभार संगीता खोब्रागडे यांनी मानले.\nपाचव्या दिवशी महिला उद्योजिकांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये ज्ञानवर्धिनी पुरस्कार प्राप्त डॉ. रमा मसराम, मंजिरी टेक्सटाईलच्या मंजिरी आरडे, राज्य परिवहन मंडळात कार्यरत आणि भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय सचिव नीता चौबे, शिक्षिका असूनही कॅटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, कापडी बॅगची निर्मिती करणाऱ्या दीपाली बापट, ग्रामीण महिला पतसंस्थेच्या संचालिका रश्मी पोफळी यांचा समावेश होता.\nकार्यक्रमाला मंचावर उपस्थित असलेल्या दामिनी पथकाच्या महिला पोलिस तृप्ती सहारे, करिष्मा बांते, सोनाली राऊत, मिथिला धवड, तृप्ती देशमुख, कविता पाटील, सीमा टेकाम, ज्वाला मेश्राम, भारती माडे, पूजा लोंढे, गीता शेख, रेखा हरिणखेडे यांचे उपस्थित सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले.\nहास्य कवी संमेलनाने आणली रंगत\nमनोरंजन कार्यक्रमाच्या मालिकेत गुरूवारी हास्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कवी सुनील सावरा (मुंबई), किरण जोशी (अमरावती), कपिल जैन (यवतमाळ), अनिल मालोकर (नागपूर), सरिता सरोज (गोंदिया) यांनी हास्य, वीर, श्रृंगार रसातील कवितांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. कवी संमेलनाचे संचालन किरण जोशी यांनी केले. त्यांनीही आपल्या अनोख्या शैलीतून आणि कवितांनी रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले.\nशुक्रवारी (ता. ११) दुपारी २ वाजता महिलांकरिता पतंग स्पर्धा आणि सायंकाळी ५.३० वाजता प्रख्यात रॉक स्टार पल्लवी दाभोळकर यांचा संगीत कार्यक्रम होईल. तत्पुर्वी सायंकाळी ५ वाजता एसिएटीक बिग कॅट सोसायटी यांच्या वतीने वनराई फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर एलाईट यांच्या सहयोगाने वन्यजीवावर आधारित ‘मछली-द वर्ल्ड्स मोस्ट फेमस टायगर’ आणि ‘क्लॅश ऑफ टायगर्स’ या दोन शॉर्ट फिल्मचे विशेष स्क्रिनींग आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शित सुब्बया नाल्ला मुत्थू यांचा सत्कार येईल. यावेळी महापौर नंदा जिचकार, एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक एन. रामबाबू उपस्थित राहतील. वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी अध्यक्षस्थानी राहतील. रोटरीचे किशोर केडिया, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, क्रिकेटर प्रशांत वैद्य, सुब्रतो बॅनर्जी उपस्थित राहतील.\nश्रीदेवी के रोल में नजर आएंगी प्रिया प्रकाश वारियर\nकश्मीरी बॉयफ्रेंड को बंगाली सिखाती दिखीं सुष्मिता सेन, इंस्टाग्राम पर शेयर किया वीडियो\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nनायलॉन मांजे में उलझे दो पक्षियों को आप की टीम ने दिया जीवनदान\nएमपी के मुख्यमंत्री कमलनाथ ने करीबी राजेन्द्र कुमार मिगलानी की सलाहकार और भूपेंद्र गुप्ता की ओएसडी पद पर की नियुक्ति\nनागपूर तात्याटोपे नगर येथे व्रुध्द बहीण भावाचा संशयास्पद म्रुत्यु\nनायलॉन मांजे में उलझे दो पक्षियों को आप की टीम ने दिया जीवनदान\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nएमपी के मुख्यमंत्री कमलनाथ ने करीबी राजेन्द्र कुमार मिगलानी की सलाहकार और भूपेंद्र गुप्ता की ओएसडी पद पर की नियुक्ति\nफुटपाथ दुकानदारों के खिलाफ कार्रवाई रोकने की मांग\nबनातवाला अंग्रेजी शाला शिफ्टिंग मामले को लेकर आपस में भिड़े नगरसेवक\nखासदार क्रीड़ा महोत्सव में कैरम स्पर्धा का पहला राउंड सम्पन्न\nघर उठा कर तो देखो……… समस्या से महरूम हो जाओंगे\nवृद्ध भाई-बहन की लाश बरामद होने से मची सनसनी\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nमहा मेट्रो आणि नागपूर महानगर पालिका दरम्यान सामंजस्य करार\nलेझिंम,ढोल ताशा आणि पुष्पवर्षावाच्या जल्लोषात नागपूरकराद्वारे माझी मेट्रोचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Jalna/Ambedkar-youth-should-not-bow-down-to-Naxalism/", "date_download": "2019-01-16T15:58:44Z", "digest": "sha1:ISPTFH6DFVTJCZF6K5CXOAUY3UV323Z4", "length": 7621, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " आंबेडकरी तरुणांनी नक्षलवादाकडे झुकू नये | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › आंबेडकरी तरुणांनी नक्षलवादाकडे झुकू नये\nआंबेडकरी तरुणांनी नक्षलवादाकडे झुकू नये\nनक्षलवादी हे आंबेडकरी असू शकत नाही. आंबेडकरी तरुणांनी नक्षलवादाकडे झुकू नये, असे मत सामाजिक केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केले.\nयावेळी आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकीचे पत्र पाठविण्यात आले आहे. या प्रकारात विरोधी पक्षाने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे होते. मात्र विरोधकांनी या घटनेचेही राजकारण केले. विरोधकांना राजकारणासाठी इंधनवाढ, नोटबंदी, जीएसटीसह इतर विषय होते. मात्र विरोधक चुकीच्या पद्धतीने राजकारण करीत आहेत. भीमा कोरेगाव दंगल व एल्गार परिषदेचा संबध नाही. भीमा कोरेगाव प्रकरणात कायदा सर्वात मोठा आहे.\nसंभाजी भिडे यांच्याबाबत आठवले म्हणाले की, ते संविधानाच्या विरोधात बोलत असल्याने त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. आंबा खाल्ल्याने मुलगा होतो, असे सांगून ते अंधश्रद्धा पसरवीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. जालना जिल्हाधिकारीपदाबाबत आठवले म्हणाले की, दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारीपदाचा जो गोंधळ सुरू होता तो कशामुळे झाला हे मला माहिती नाही. मात्र अधिकार्‍यांना कामाचे स्वातंत्र्य मिळावयास हवे. अधिकार्‍यांनीही लोकप्रतिनिधींची कामे करणे गरजेचे आहे. दोघांमध्ये सुसंवाद असल्यानंतरच विकासाचे व जनतेचे प्रश्‍न मार्गी लागणार आहे. काँग्रेस व भाजपच्या काळातही दलित अत्याचार सुरूच आहे. दलित अत्याचार प्रकरणात तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. दलित अत्याचार करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, असेही आठवले म्हणाले.\nमागासवर्गीय महामंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यात 500 ते 1000 लोकांना कर्ज मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी या महामंडळास बजेट वाढवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे, ते म्हणाले. पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पार्टीचे अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, गणेश रत्नपारखे, सतीश वाहुळे, गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nशिवसेना युतीतून बाहेर पडल्यास नुकसान : महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत शिवसेनेशी युती व्हावी, अशी आपली इच्छा आहे. त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहे. ते लवकरच या विषयावर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहेत. रिपब्लिकन पक्ष शिवसेना व भाजपसोबत राहून निवडणूक लढविल्यास फायदा होणार आहे. मात्र शिवसेना युतीतून बाहेर पडल्यास त्यांचे नुकसान होईल, असे भाकितही आठवले यांनी वर्तविले.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95/", "date_download": "2019-01-16T16:41:17Z", "digest": "sha1:S5UKRMR76O3IUET3YVYAPP44DCU643UW", "length": 8542, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राहाता तालुक्‍यातील शेतकऱ्यांना साडेदहा कोटींचा पीक विमा मंजूर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराहाता तालुक्‍यातील शेतकऱ्यांना साडेदहा कोटींचा पीक विमा मंजूर\nराहाता – विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राहाता तालुक्‍यातील शेतकऱ्यांना 10 कोटी 52 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे.\nतालुक्‍यातील पेरू पिकासाठी 215 शेतकऱ्यांनी 367 हेक्‍टर क्षेत्राचा पीक विमा भरला होता. डाळिंब पिकासाठी 2 हजार 390 शेतकरी लाभार्थी असून, त्यांनी 1 हजार 923 हेक्‍टरचा पीक विमा भरला होता. चिकू पिकासाठी 23 शेतकऱ्यांनी 20 हेक्‍टरचा पीक विमा भरला होता. या सर्व पिकांसाठी 44 लाख 74 हजार 600 रुपये मंजूर झाले आहेत. डॉ. विखे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे 794 शेतकऱ्यांचे 3 कोटी 98 लाख रुपये पीक विम्याचे पैसे लाभार्थ्यांच्या राष्ट्रीयीकृत बॅंक खात्यात वर्ग झाले आहे. उर्वरित 1 हजार 833 शेतकऱ्यांचे 6 कोटी 54 लाख जिल्हा बॅंकेत लवकरच वर्ग होणार असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचाळीत सडत असलेल्या कांद्यामुळे शेतकरी संकटात\nन्यायालयाच्या स्थलांतरासाठी 66 लाख मंजुर : आ. कोल्हे\nनिमगाव वाघात 17 जानेवारीला कबड्डी स्पर्धा\n13 कोटी वृक्षलागवडीच्या खर्चाचा हिशोब जनतेला द्यावा – पवळे\nपार्किंग शुल्क बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा\nविजपुरवठ्यासाठी प्रहार जनशक्तीचे तहसीलदारांना निवेदन\nडॉक्‍टर भासवून लग्न करून युवतीची फसवणूक\nदुुचाकीच्या धडकेत गरोदर महिलेसह युवक गंभीर जखमी\nसरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक – गडाख\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%B3", "date_download": "2019-01-16T16:40:49Z", "digest": "sha1:HZOKMY2K2XTJGBSR4BYS6DSO3ZZDE25A", "length": 4364, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धूळ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसाधारण‌‌तः ५०० मायक्रोमीटर इतक्या जाडीच्या हवेतील घनकणांना धूळ म्हणतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/raju-shetty-political-attack-narendra-modi-46990", "date_download": "2019-01-16T17:03:22Z", "digest": "sha1:Y2BNRRONAVHKS4D3Y7UMG3WJAKUZCH7Q", "length": 16980, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "raju shetty political attack on narendra modi पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना फसविलेः राजू शेट्टी | eSakal", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना फसविलेः राजू शेट्टी\nसोमवार, 22 मे 2017\nपुणेः सत्तेत येण्यापूर्वी लोकसभेच्या निवडणूक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी \"आम्हाला सत्ता द्या, शेतकऱ्यांचा प्रश्न चुटकीसरशी सोडवू, त्यांच्या मालास हमी भाव देऊ आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू,' अशी आश्वासने दिली होती. आजपर्यंत त्या प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला नसून त्यांनी शेतकऱ्यांना फसविले आहे, अशी घणाघाती टीका खासदार राजू शेट्टी यांनी आज (सोमवार) केली.\nपुणेः सत्तेत येण्यापूर्वी लोकसभेच्या निवडणूक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी \"आम्हाला सत्ता द्या, शेतकऱ्यांचा प्रश्न चुटकीसरशी सोडवू, त्यांच्या मालास हमी भाव देऊ आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू,' अशी आश्वासने दिली होती. आजपर्यंत त्या प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला नसून त्यांनी शेतकऱ्यांना फसविले आहे, अशी घणाघाती टीका खासदार राजू शेट्टी यांनी आज (सोमवार) केली.\nमहात्मा फुले वाडा ते मुंबई राजभवन असा 22 ते 30 मे दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"आत्मक्‍लेष' यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरवात आज महात्मा फुले वाडा राष्ट्रीय स्मारक येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. खासदार राजू शेट्टी यांच्यासमवेत तृतीयपंथीयांच्या नेत्या लक्ष्मी त्रिपाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nयावेळी खासदार शेट्टी म्हणाले, \"स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करा अशा विविध मागण्यांसाठी पुण्यापासून आत्मक्‍लेष यात्रेला सुरवात झाली आहे. भविष्यात राज्यव्यापी जनआंदोलन उभारले जाणार असून येत्या 30 मे रोजी राज्यपाल विद्यासागर राव यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाणार आहे. कर्जमाफीसोबत सातबारा कोरा करणे आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नाही. या आत्मक्‍लेष यात्रेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असून देखील त्यांनी अद्याप संपर्क साधलेला नाही. यातून या सरकारची संवेदनशून्य मानसिकता दिसून येत आहे,'' अशा शब्दात त्यांनी राज्यसरकारवर देखील निशाणा साधला.\nतृतीय पंथी लक्ष्मी त्रिपाठी म्हणाल, \"देशातील शेतकरी समाधानी नसून, त्यावर हे सरकार काही करताना दिसत नाही. तसेच निवडणुकीपूर्वी अच्छे दिन येणार हे पंतप्रधानांनी जनतेला सांगितले होते. \"अच्छे दिन आले पण ते फक्त अदानी आणि अंबानी यांनाच आले. शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी आम्ही कायम शेट्टी यांच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nया यात्रेमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले देखील सहभागी झाले आहेत. त्यांच्यावतीने आशिष पाटील म्हणाला, माझ्या वडिलांनी शेतीसाठी काढलेल्या कर्जामुळे तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या केली. मात्र, तुम्ही आत्महत्या करू नका. व्यसन करू नका,'' असे आवाहन त्याने उपस्थितांना केले.\nसदाभाऊ खोत यांच्या भाजपप्रवेशावर बोलणे टाळले \nआत्मक्‍लेष यात्रेची सुरवात महात्मा फुले वाडा स्मारक येथील पुतळ्यांना अभिवादन करून करण्यात आली. या यात्रेमध्ये राज्यमंत्री मंडळातील राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सहभागाबद्दल तसेच कथित भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाबाबत विचारले असता, खासदार राजू शेट्टी म्हणाले, \"लाखोंच्या संख्येने शेतकरी, कार्यकर्ते, विविध संघटना सहभागी झाले आहेत. त्यांना सोबत घेऊन ही यात्रा पूर्ण करणार,' असे सांगत सदाभाऊंविषयी बोलणे त्यांनी टाळले.\n...अन्यथा तुमच्याशिवाय; दानवेंचा सेनेला अप्रत्यक्ष इशारा\nबारामती शहर : आलात तर तुमच्यासह...अन्यथा तुमच्याशिवायही...असा थेट इशाराच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेचा नामोल्लेख टाळून...\nआमचे सरकार आल्यास अंगणवाडी सेविकांचे पगार वाढविणार : सुळे\nबारामती शहर : आगामी निवडणुकीत आमच्या विचारांचे सरकार आले तर अंगणवाडी व आशा सेविकांच्या पगारात भरीव वाढ करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेण्यासाठी मी...\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nतेलगू देसमला गोव्यात स्वारस्य\nमडगाव- देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन....\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/scanners/latest-scanners-price-list.html", "date_download": "2019-01-16T16:45:26Z", "digest": "sha1:FSE4AJMTBAAVXJMK7YIWOI3EEMLQ7YYU", "length": 17567, "nlines": 470, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या श्चान्नेर्स 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये श्चान्नेर्स म्हणून 16 Jan 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 87 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक कॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर 7,999 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त स्कॅनर गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश श्चान्नेर्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 87 उत्पादने\nकॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर\nहँ सचंजेत 8270 डोकमेण्ट फ्लॅटबंद स्कॅनर\n- डफ सपोर्ट Yes\nफुजीतसु सँ११२५ सचांपार्टनर स्कॅनर\nकॅनन दर म१४० ईमागेफॉर्मूला स्कॅनर\nहँ सचंजेत प्रो 2500 फँ१ फ्लॅटबंद स्कॅनर ल२७४७या\n- डफ सपोर्ट Yes\nकॅनन शीतफेड म१०६० स्कॅनर\n- उब सपोर्ट USB 2.0\n- डफ सपोर्ट Yes\nएप्सन वोर्कफोर्स गट 1500 डोकमेण्ट ईमागे शीत फेड स्कॅनर\n- उब सपोर्ट Yes\n- डफ सपोर्ट Yes\nहँ सचंजेत ३०००स२ डोकमेण्ट स्कॅनर\n- उब सपोर्ट NA\n- डफ सपोर्ट Yes\nब्रॉथेर एड्स ११००व हिंग स्पीड 2 सीडेड डोकमेण्ट स्कॅनर\n- उब सपोर्ट NA\n- डफ सपोर्ट Yes\nकोडॅक इ३४५० स्कॅनर ब्लॅक\n- उब सपोर्ट USB 2.0\n- डफ सपोर्ट Yes\nडाक स्कॅन इ३२५० स्कॅनर ब्लॅक\n- उब सपोर्ट 2.0\n- डफ सपोर्ट Yes\nकॅनन डेस्कजेत कॅ२२५ स्कॅनर ब्लॅक\n- डफ सपोर्ट Yes\nअविसिओन फ १३०१स स्कॅनर ब्लॅक & व्हाईट\nअविसिओन फट ११०९ह स्कॅनर व्हाईट\nअविसिओन बट ०९११स स्कॅनर व्हाईट\nकोडॅक इ३४०० स्कॅनर ब्लॅक\n- डफ सपोर्ट Yes\nकोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅक\n- डफ सपोर्ट No\nकोडॅक इ२८२० स्कॅनर ब्लॅक\n- डफ सपोर्ट Yes\nकोडॅक इ२६२० स्कॅनर ब्लॅक\n- डफ सपोर्ट Yes\nकोडॅक इ११८० स्कॅनर ब्लॅक\n- डफ सपोर्ट Yes\nकोडॅक इ३००० स्कॅनर ब्लॅक\n- डफ सपोर्ट Yes\nकोडॅक इ११५० स्कॅनर ब्लॅक\n- डफ सपोर्ट Yes\nकोडॅक इ९४० स्कॅनर ब्लॅक\n- डफ सपोर्ट Yes\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bangladesh-highest-importer-cotton-india-7624", "date_download": "2019-01-16T17:45:58Z", "digest": "sha1:DEENTKYV5AHWCKWUUX7WEGQQ34FNJBUU", "length": 23133, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Bangladesh highest importer of cotton from India | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभारतीय कापसाची सर्वाधिक आयात बांगलादेशकडून\nभारतीय कापसाची सर्वाधिक आयात बांगलादेशकडून\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nजळगाव : भारतीय कापसाचा (गाठी) मोठा खरेदीदार म्हणून छोटासा बांगलादेश पुढे आला आहे. तेथे भारतातून आतापर्यंत सुमारे २१ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्यात झाली असून, भारतीय कापसाचा मोठा आयातदार म्हणून बांगलादेशने जागा घेतली आहे. याच वेळी चीनच्या तुलनेत भारतातून अधिक कापूस आयात करणारा देश म्हणूनही बांगलादेश समोर आल्याची माहिती जाणकार व सूत निर्यातदारांनी दिली आहे.\nजळगाव : भारतीय कापसाचा (गाठी) मोठा खरेदीदार म्हणून छोटासा बांगलादेश पुढे आला आहे. तेथे भारतातून आतापर्यंत सुमारे २१ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्यात झाली असून, भारतीय कापसाचा मोठा आयातदार म्हणून बांगलादेशने जागा घेतली आहे. याच वेळी चीनच्या तुलनेत भारतातून अधिक कापूस आयात करणारा देश म्हणूनही बांगलादेश समोर आल्याची माहिती जाणकार व सूत निर्यातदारांनी दिली आहे.\nपूर्वी चीन भारतातून कापसाची दरवर्षी सुमारे १७ ते १८ लाख गाठींची आयात करायचा. परंतु, मागील दोन वर्षे चीनने सूत आयातीवर भर देत रुई किंवा कापसाची आयात कमी केली आहे. चीनमध्ये दोन हंगामांत सुमारे १९ लाख गाठींची निर्यात भारतातून झाली. तर बांगलादेशने दोन हंगामात सुमारे ३६ लाख गाठींची आयात केली. बांगलादेशला निर्यातीवर निर्बंध नाहीत. जहाजाने कलकत्ता व इतर बंदरावरून बांगलादेशातील चिटगाव येथे कापूस पाठविला जातो. तर कलकत्ताजवळील बेनपोल येथून रस्त्याच्या मार्गाने कापसाची वाहतूक बांगलादेशात होत आहे. बांगलादेशला भारत जवळ असल्याने वाहतुकीवर खर्चही कमी होत असल्याचे सांगण्यात आले.\nबांगलादेशात कापसाचे सुमारे आठ लाख गाठींचेही उत्पादन दरवर्षी होत नाही. जगातील कापूस उत्पादनासंबंधीच्या मुद्यावर बांगलादेशला गृहीतही धरले जात नाही. असे असले तरी बांगलादेशची कापूस उत्पादकता भारतापेक्षा अधिक म्हणजेच हेक्‍टरी ६५० किलो रुईपर्यंत आहे. आपल्या सूतगिरण्यांना लागणाऱ्या ९० टक्के रुईची आयात बांगलादेशला करावी लागते. त्यासाठी बांदलादेश अलीकडे भारताला पसंती देऊ लागला आहे, अशी माहिती खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरविंद जैन यांनी दिली.\n३५ टक्के परकीय गुंतवणूक\nबांगलादेशात सुमारे ८५ सूतगिरण्या आहेत. पॉवरलूममधील गारमेंट व प्रोसेसिंग उद्योग तेथे अधिक आहे. भारतातील भिवंडी व मालेगावसारखे पॉवरलूमचे क्षेत्र बांगलादेशातील ढाका, नारायणगंज आदी भागात आहेत. तेथील कापड व सूतगिरण्या या वस्त्रोद्योगात सुमारे ३५ टक्के परकीय गुंतवणूक आहे. कारण आयात व निर्यातीसंबंधी शुल्क लागत नाही. तसेच गरीब देश म्हणून बांगलादेशचा कापड युरोपीयन युनियन व अमेरिकेतून खरेदी केले जाते. चीनने बांगलादेशातील वस्त्रोद्योगात मोठी गुंतवणूक केली आहे. यासोबत भारतीय कापड उद्योजकही बांगलादेशात आपला व्यवसाय चालवू लागले आहेत. प्रदूषणाच्या मुद्यापासूनही तेथील पॉवरलूमचे क्षेत्र दूर आहे. यामुळे बांगलादेशात वस्त्रोद्योग सर्वाधिक रोजगार उपलब्ध करणारे क्षेत्र म्हणूनही समोर आल्याची माहिती मिळाली. सध्या अमेरिका व चीनचे व्यापार युद्ध सुरू असले तरी अमेरिकेतून बांगलादेशातील चीनची मोठी गुंतवणूक असलेल्या वस्त्रोद्योगाला रुईचा पुरवठा सुरू आहे. अमेरिकेतूनही दरवर्षी बांगलादेश सुमारे २५ ते २८ लाख गाठींची आयात करतो. बांगलादेश व भारतीय वस्त्रोद्योगातील आयात निर्यात, व्यापारविषयक संबंध व इतर बाबी लक्षात घेता भारताने बांगलादेशात पश्‍चिम बंगालमधून रेल्वेचे जाळेही तयार करायला सुरवात केल्याचा दावा जाणकारांनी केला आहे.\nपाकिस्तानच्या तुलनेत मजबूत टाका\nवस्त्रोद्योगामुळे बांगलादेशाला रोजगार जसा मिळाला, तसा तेथील अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार असून, पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशी अर्थव्यवस्था मजबूत आहे. पाकिस्तानमध्येही रुपया हे चलन आहे. सध्या पाकिस्तानला एक यूएस डॉलर १०५ रुपयांना पडतो. तर बांगलादेशचे चलन टाका असून, त्यांना एक डॉलर सुमारे ८५ पैशांना पडतो. भारताला एक डॉलर सध्या ६५.३१ पैशांना मिळत आहे. अर्थातच पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशची अर्थव्यवस्था मजबूत असल्याची माहिती लोणखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे कार्यकारी संचालक राजाराम दुल्लभ पाटील यांनी दिली.\nबांगलादेशला भारतातून झालेली कापूस निर्यात\n(एक गाठ १७० किलो रुई)\n२०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८ (एप्रिलपर्यंत)\n१६ लाख गाठी १८ लाख गाठी २१ लाख गाठी (वाढ शक्‍य)\nभारतातून या हंगामातील अपेक्षित निर्यात सुमारे ६५ ते ६७ लाख गाठी\nबांगलादेशच्या वस्त्रोद्योगातील दर हंगामातील गरज ६५ ते ६७ लाख गाठी\nप्रमुख आशियाई देशांचे सूत उत्पादन\nबांगलादेश आपल्याकडून कापूस किंवा रुईची आयात करतो. तेथे रुईपासून सूत व नंतर कापडनिर्मिती चीन, भारताच्या तुलनेत स्वस्त पडते. वीजही तेथे भारताच्या तुलनेत स्वस्त दरात वस्त्रोद्योगाला मिळते. ड्युटी फ्री असे धोरण भारताने बांगलादेशबाबात स्वीकारल्याने बांगलादेशचे तयार कपडे (गारमेंट) अधिक प्रमाणात भारतीय बाजारात येतात. कापूस उत्पादनात बांगलादेश गृहीतही धरला जात नाही, परंतु वस्त्रोद्योगासंबंधी बांगलादेश एका दशकात पुढे गेला आहे. भारतीय उद्योजकांनी तेथे मोठी गुंतवणूक मागील पाच- सहा वर्षांत केली आहे. तेथील वस्त्रोद्योगाची आम्ही उत्सुकतेपोटी पाहणी मागील वर्षी केली आहे.\n- दीपकभाई पाटील, अध्यक्ष,\nलोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी,\nलोणखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार)\nभारत बांगलादेश कापूस चीन खानदेश जैन भिवंडी गुंतवणूक व्यवसाय profession प्रदूषण अमेरिका व्यापार\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nमका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...\nअर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...\nकापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...\nसातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...\nहळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...\nहळदीच्या स्थानिक, निर्यात मागणीत वाढया सप्ताहात नाताळच्या सुटीमुळे आंतरराष्ट्रीय...\nग्राहकाला आधारसक्ती केल्यास 1 कोटींचा...नवी दिल्ली: दूरसंचार कंपन्यांकडून मोबाइल फोन...\nयुरियाची आयात ४२ लाख टनांवरनवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील...\nमका, हळद वगळता इतर शेतमालाच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस व...\nकांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...\nकापसाचा लांबवरचा कल वाढताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस...\nकापूस, हरभऱ्याची मागणी वाढतीया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...\nदेशात ३४० लाख कापूस गाठी उत्पादनाचा...जळगाव : देशात सप्टेंबरच्या पावसासंबंधी अनियमितता...\nद्राक्षाच्या तिहेरी विक्री व्यवस्थापनात...मालगाव (जि. सांगली) येथील संजय भीमराव बरगाले...\nवायदे बाजार : सोयाबीन, कापसाचा लांबवरचा...या सप्ताहात सोयाबीन, हळद, साखर व गवार बी यांचे...\nवाढताहेत लिंबू निर्यातीच्या संधी जागतिक लिंबू बाजारपेठेचा आढावा फ्रेंच मोटार...\nसाखरेचा कल घसरताया सप्ताहात कापूस, सोयाबीन, हळद, साखर व गवार बी...\nकापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...\nहळद वगळता सर्व शेतमालाचे भाव तेजीतया सप्ताहात साखर, सोयबीन व हळद वगळता सर्व पिकांचे...\nकापूस कोंडी टाळण्यासाठी मिशन मोडवर काम...भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा कापूस उत्पादक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nbwegro.com/mr/about-us/", "date_download": "2019-01-16T16:23:43Z", "digest": "sha1:YECKQA3AVVNPZAODNHBPZHD2QCS4725C", "length": 6809, "nlines": 185, "source_domain": "www.nbwegro.com", "title": "आमच्या विषयी - निंग्बो Wegro मुले उत्पादने कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nWE02 घोडदळ आणि मिठी\nWE01 पराक्रमी ECE सीईआरटी\nबाळ कार आसन रचना आणि अभियांत्रिकी कार प्रवास सुरक्षित मुलांना ठेवण्यासाठी एक दृष्टी अग्रेषित आले आहे पारंगत समविचारी लोकांचा एक गट.\nएक नवीन संकल्पना बाहेर आला तेव्हा, आधी हे लक्षात आले, आम्ही काय करणार चौकशी, संशोधन, आणि संकल्पना सिद्ध करण्यासाठी प्रायोगिक क्रॅश चाचण्या भरपूर एक सुरक्षित आहे. मग संघाने सर्वाधिक सुरक्षा मानके अंतर्गत उत्पादनात ही संकल्पना साकार करण्यासाठी डिझाइन उपाय निश्चित आहे.\nउत्पादन मंजूर आणि सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे, तेव्हा, उत्पादन आणि पुरवठा साखळी सुरक्षा आसन की घटक आहेत. Wegro, आम्ही आपली खात्री आहे की आपण उत्पादन प्रत्येक आसन प्रारंभिक रचना आवश्यकता पोहोचते करण्यासाठी कडक पुरवठादार & दर्जा व्यवस्थापन अवलंब.\nWegro एक असू, विश्वसनीय जबाबदार आणि प्रतिष्ठित बाल सुरक्षा कार जागा पुरवठादार करण्यास वचनबद्ध आहे\nलोक - आम्ही म्हणतो, \"टीम सदस्य\" नाही \"कर्मचारी\". आम्ही महत्वाचे आहे आणि एक स्पर्धात्मक फायदा म्हणून आमचा कार्यसंघ सदस्य समर्थन. आम्ही आकर्षित करण्यासाठी, विकसित, ठेवू शकता आणि काळजी आणि भागीदार म्हणून एकत्र काम कोण आम्ही शोधू शकता सर्वात हुशार लोक करतील प्रयत्न करतो.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nNo.29, लेन 321 टॉंग आपले रोड, हॉंगकॉंग उग्र वास औद्योगिक पार्क क, Jiangbei जिल्हा, निँगबॉ शहर, 315033, पीआरसी.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://store.dadabhagwan.org/fault-is-of-the-sufferer-in-marathi", "date_download": "2019-01-16T16:12:44Z", "digest": "sha1:YPCRRDRFEF7I6UM5XFKXD43MB6YCG267", "length": 3320, "nlines": 47, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "Buy Books Online |Spiritual books in Marathi | Book on fault is of the sufferer | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nभोगते त्याची चुक (Marathi)\n\"जो भोगतो त्याची चूक\". प्रस्तुत संकलनात दादाश्रींनी \"भोगतो त्याची चूक\" चे विज्ञान प्रकट केले आहे. हे प्रयोगात आणल्याने आपल्या जीवनातील सर्व गुंतागुंती सोडवल्या जातील, असे हे अनमोल सूत्र आहे.\nजो दुःख भोगतो त्याची चूक आणि जो सुख भोगतो ते त्याचे इनाम असते. पण भ्रांतीचा कायदा निमित्तास पकडतो. भगवंताचा कायदा हा खरा (रियल) कायदा, तो ज्याची चूक असेल त्यालाच पकडतो. तो कायदा तंतोतंत (अ‍ॅक्झॅक्ट) आहे. व त्यात कोणी परिवर्तन करू शकणार असा नाहीच. जगात असा कुठलाच कायदा नाही जो कोणाला भोगयेला लावेल (दुःख देईल). जेंव्हा कधी आपल्याला आपल्या चुकीशिवाय भोगावे लागते, तेंव्हा हृदयास वेदना होतात आणि ते विचारत असतो - माझा काय अपराध आहे मी काय चूक केली आहे मी काय चूक केली आहे चूक कोणाची आहे चोराची की ज्याचे चोरीला गेले त्याची ह्या दोघांपैकी कोण भोगत आहे ह्या दोघांपैकी कोण भोगत आहे \"जो भोगतो त्याची चूक\". प्रस्तुत संकलनात दादाश्रींनी \"भोगतो त्याची चूक\" चे विज्ञान प्रकट केले आहे. हे प्रयोगात आणल्याने आपल्या जीवनातील सर्व गुंतागुंती सोडवल्या जातील, असे हे अनमोल सूत्र आहे.\nजे घडले तोच न्याय (Marathi)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/mhorkya-film-win-national-awards-109754", "date_download": "2019-01-16T16:38:25Z", "digest": "sha1:HJJYSZ43RCJKMGUXQ2CATNSTJKHOUY54", "length": 15388, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mhorkya film win National Awards बार्शीचा ‘म्होरक्या’ दिल्लीत; चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nबार्शीचा ‘म्होरक्या’ दिल्लीत; चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने धन्य झाल्यासारखं वाटतयं. आमच्या मेहनतीला यश मिळाले आहे. आमची सर्व टीम खुश आहे. पुढील काम करण्यासाठी उत्साह वाटला आहे.\nबार्शी : ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ग्रामीण भागातील वास्तव गोष्टीवर भाष्य करणाऱ्या बार्शीच्या अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ या चित्रपटाला विशेष उल्लेखनीय कामगगिरी व उत्कृष्ट बालचित्रपट गटात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने बार्शीचा झेंडा दिल्लीत फडकला आहे.\nचित्रपटाचे दिग्दर्शक अमर देवकर हे मूळचे बार्शी जि. सोलापूर येथील रहिवाशी. त्यांना पुणे विद्यापीठात ललित केंद्रात प्रवेश मिळाला नाही म्हणून मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी ६ वर्षात ८२ लघुपट पूर्ण केले. चित्रपटाशी संबंधित सर्व विभागात काम करुन अनुभव घेतल्यानंतर ‘म्होरक्या’ हा चित्रपट करण्याचे ठरविले. त्यासाठी दोन एकर जमीनही विकली. कल्पनाच्या जगात जगण्यापेक्षा आपल्या सभोवताली जे घडते ते पाहणे प्रेक्षकांना आवडते याचा विचार करुन ग्रामीण वास्तव व प्रामाणिकपणावर आधारित व ग्रामीण भागाच्या समस्या मंडण्याण्यासाठी ‘म्होरक्या’ची निर्माती केल्याचे सांगितले.\nमानवी संवेदना चित्राच्या माध्यमातून प्रभावी व मनोरंजकपणे मांडणे हे चित्रपटाची ताकद आहे. यामध्ये ग्रामीण भागातील एका १४ वर्षाच्या मुलाची कथा आहे. गावात मेंढ्या राखणारा हा मुलगा शाळेसमोरुन जातो तेव्हा २६ जानेवारीनिमित्त एका मुलाच्या नेतृत्वाखाली २५ मुलांचे संचलन सुरु असते. त्या नेतृत्व करणाऱ्या मुलाच्या चित्रपटातील नायक स्वत:ला आणि मुलांच्या ठिकाणी मेंढ्यांना पाहत जातो. त्यातूनच भारतीय लोकशाहीच्या विविध क्षेत्रातील नेतृत्वाच्या तत्त्वज्ञानावर भाष्य केले आहे.\nया चित्रपटात रमण देवकर, अमर देवकर, रामचंद्र धुमाळ, सुरेखा गव्हाणे, अनिल कांबळे, ऐश्वर्या कांबळे, यशराज कऱ्हाडे यांच्या भूमिका आहेत. कल्याण पडळ व युवराज सरवदे हे निर्माते असून अमर देवकर हे सहनिर्माते आहेत. कथा आणि दिग्दर्शन अमर देवकर यांचे असून निलेश रसाळ यांनी संपादन केले आहे. गिरीश जांभळीकर यांची फोटोग्राफी, संगीत आदित्य बेडेकर यांचे आहे तर कार्यकारी निर्माता म्हणून उमेश मालन आणि अभय चव्हाण यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पडली आहे. प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून शुभम गोणेकर यांनी काम पाहिले आहे.\nया चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होवून २ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र तो रिलीज करताना आर्थिक अडचणी येत आहेत. आम्हाला प्रेझेंटेटर भेटला नाही. आम्ही त्याच्या शोधात आहोत. निर्मात्यांनी विश्वास ठेवल्यामुळे चित्रपट पूर्ण झाला. आता राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आम्ही हा चित्रपट लवकरच प्रदर्शित करु असा विश्वास म्होरक्याच्या टीम ने व्यक्त केला आहे.\nराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने धन्य झाल्यासारखं वाटतयं. आमच्या मेहनतीला यश मिळाले आहे. आमची सर्व टीम खुश आहे. पुढील काम करण्यासाठी उत्साह वाटला आहे.\n‘दिठी’, ‘धप्पा’ आणि ‘खटला-बिटला’चे किस्से\nपुणे - ‘आजूबाजूला असणारे, घडणारे विषय घेऊनच मी चित्रपट करतो. मग त्या विषयांमध्ये थोडा नर्मविनोदीपणा आणण्याचा प्रयत्न करतो,’ असे दिग्दर्शक परेश मोकाशी...\nनिर्भीड पत्रकारितेला पाठबळ द्या - वरदराजन\nपुणे - ‘‘जनतेला सत्य समजले पाहिजे. सत्य जाणून घेण्यासाठी निर्भीड पत्रकारितेमागे पाठबळ उभे करणे आवश्‍यक आहे,’’ असे मत ‘द वायर’चे संस्थापक संपादक...\nअभिनेते प्रकाश राज लोकसभा निवडणूक लढविणार\nचेन्नई : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य करणारे प्रकाश राज यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे...\nगजेंद्रचा \"डीअर मॉली' ऑस्करच्या स्क्रिनिंगसाठी\nमुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांचा \"डीअर मॉली' हा चित्रपट ऑस्करच्या...\n'व्हिलेज रॉकस्टार्स' ऑस्करमधून बाहेर\nमुंबई - भारताकडून परदेशी भाषांतील चित्रपटांच्या श्रेणीत पाठवला गेलेला \"व्हिलेज रॉकस्टार्स' हा...\nशेतकऱ्यांनो, बाजारू शेती नको\nनागपूर : आंतरपीक आणि मिश्रपीक पद्धतीमध्ये समन्वय साधून नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणारे अनंत भोयर यांचा नुकताच पाच लाखांचा \"धरतीमित्र' या राष्ट्रीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6,_%E0%A4%93%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2019-01-16T15:57:28Z", "digest": "sha1:HXEOWT53UGEZUC4MW62XFFBWXPKVUBS5", "length": 5100, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चौथा मेहमेद, ओस्मानी सम्राट - विकिपीडिया", "raw_content": "चौथा मेहमेद, ओस्मानी सम्राट\nमहमद चौथा (ऑट्टोमन तुर्की भाषा:رابع महमद-इ रबी) (जानेवारी २, इ.स. १६४२ - जानेवारी ६, इ.स. १६९३) हा इ.स. १६४८ ते इ.स. १६८७ दरम्यान ऑट्टोमन साम्राज्याचा सम्राट होता.\nवयाच्या सातव्या वर्षी सत्तेवर आलेल्या महमदने आपल्या राज्यकालात सम्राटपदाची बरीचशी सत्ता पंतप्रधानपदाच्या हवाली केली.\nहा अव्हकल (शिकारी) या उपनावानेही ओळखला जायचा.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १६४२ मधील जन्म\nइ.स. १६९३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जानेवारी २०१४ रोजी ०६:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2014/01/blog-post_12.html", "date_download": "2019-01-16T17:25:54Z", "digest": "sha1:4EVXZ2M4QIZRRDOJ4OEP4SASROOK3BIM", "length": 4649, "nlines": 59, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "वर्षापुर्वी लुटलेले दागीने महिलेला परत.......... - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » वर्षापुर्वी लुटलेले दागीने महिलेला परत..........\nवर्षापुर्वी लुटलेले दागीने महिलेला परत..........\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १२ जानेवारी, २०१४ | रविवार, जानेवारी १२, २०१४\nयेवला : शहर पोलीस ठाण्याच्या वतीने गुन्ह्यातील जप्त ५ ग्रॅम ३३0 मिली\nवजनाची सोन्याची गोळी, ५१ ग्रॅम ३३0 मिली वजनाची चांदीची लगड फिर्यादी\nनानूबाई विनायक कांबळे यांना नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या हस्ते परत\nरहाडी येथील कांबळे यांना शहरातून अज्ञात चोरट्यांनी सिन्नर येथे पळवून\nनेवून अंगावरील सोने-चांदीचे दागिने हिसकावून घेऊन पोबारा केला होता. या\nप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अधिक तपास करताना\nगुन्हेगारांना ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला होता. पोलीस अधीक्षक\nयांचे आदेशान्वये रेझिंग डे निमित्ताने सदर मुद्देमाल शहर पोलीस ठाण्यात\nआयोजित कार्यक्रमात कांबळे यांना परत केला.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2018/12/blog-post_63.html", "date_download": "2019-01-16T17:34:17Z", "digest": "sha1:ZBN3KYZNTOIKHS6QLDYKDEZ2ZROX2WTJ", "length": 10925, "nlines": 58, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "सहकारी बँका, पतसंस्थांचे कर्ज माफ करावे प्रहार शेतकरी संघटनेचे महाजन यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » सहकारी बँका, पतसंस्थांचे कर्ज माफ करावे प्रहार शेतकरी संघटनेचे महाजन यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी\nसहकारी बँका, पतसंस्थांचे कर्ज माफ करावे प्रहार शेतकरी संघटनेचे महाजन यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, ३० डिसेंबर, २०१८ | रविवार, डिसेंबर ३०, २०१८\nसहकारी बँका, पतसंस्थांचे कर्ज माफ करावे\nप्रहार शेतकरी संघटनेचे महाजन यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी\nशेतकर्‍यांना नोटबंदीत मातीमोल भावाने शेतमाल विकावा लागला, नंतर राज्यभरातील जिल्हा बँका डबघाईस आल्याने शेतकर्‍यांच्या हालआपेष्टात भर पडली, त्यात दुष्काळाने कहर केला. अशा तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीच तारु शकते. मात्र कर्जमाफी देताना जिल्हा बँकेचे कर्ज माफ करण्याबरोबरच सर्व सहकारी बँका, पतसंस्था यांच्या कडून सातबारा देउन घेतलेले कर्जही शासनाने माफ करावे, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाउ महाजन यांनी केली आहे.\nनोव्हेंबर २०१६ मध्ये अचानक नोटबंदीची घोषणा करण्यात आली. या प्रकाराने लाखो व्यावसायिक रस्त्यावर आले. अनेकांना व्यावसाय बंद करावे लागले. नोटबंदीचा मोठा फटका शेतकर्‍यांनाही बसला. काही शेतकर्‍यांचा शेतमाल बाजार समित्यांमध्ये विकलाच गेला नाही. तर अनेकांना फुकट वाटावा लागला होता. त्यानंतर शेतकर्‍यांच्या मागे मोठे शुक्लकाष्ठ लागले. जिल्हा बँकेच्या गावोगावच्या शाखांमध्ये असणारी थोडी फार पुजी काढण्यासाठी रांगा लाउनही रिकाम्या हाती परतावे लागत होते. आजही जिल्हा बँकांच्या शाखांमध्ये शेतकरी दररोज हेलपाटे मारत आहेत. मात्र जिल्हा बँकेच्या शाखेतील खात्यावर कितीही शिल्लक असली तरीही दोन हजार ते पाच हजार रुपये देउन बोळवण केली जात आहे. कर्जमाफीचे गाजर दाखवण्यात आले असले तरी कुणाच्याही खाती दमडीही जमा झालेली दिसत नाही. पहिलीच थकबाकी अजूनही सरसकट, तत्वत:, निकषात अडकल्याने शेतकर्‍यांना कर्जासाठी जिल्हा बँकासह सरकारी व इतर सहकारी बँकाचेही दरवाजे बंद झाले आहे. पुन्हा शेतकरी शेतीसाठी कर्ज काढायला गेल्यावर राज्यातील अनेक जिल्हा बँकामध्ये खडखडाट असल्याने शेतकर्‍यांना कर्ज मिळालेच नाही.\nशेेतीसाठी भांडवल आवश्यक असल्याने शेतकर्‍यांनी वेगवेगळे पर्याय वापरुन शेतीसाठी भांडवल उभे केले. काही शेतकर्‍यांनी सावकारांकडून तर काही शेतकर्‍यांनी सहकारी नागरी बँका, सहकारी पतसंस्था यांच्याकडे आपल्या जमिनीचे सातबारा उतारे नजर गहाण ठेउन कर्ज काढले आहे. याची माहिती सहकार मंत्री व मुख्यमंत्री यांनाही आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या वेळी कर्जमाफी देताना विदर्भातील ज्या शेतकर्‍यांनी सावकारांकडून कर्ज घेतले आहे, अशा सर्व शेेतकर्‍यांचे कर्ज उदार अंतकरणाने माफ केले आहे. त्याच धरतीवर यंदा सहकारी बँका, सहकारी पतसंस्था यांचेकडील शेतकर्‍यांनी काढलेल्या कर्जाची माहिती मागउन शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणीही महाजन यांनी मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या पत्रात केली आहे.\nशेतकर्‍यांना दिलासा द्यावा : बनकर\nराज्यातील अनेक सहकारी बँका, पतसंस्थांकडे शेतकर्‍यांनी आपल्या जमिनींचे सातबारा उतारे नजर गहाण ठेउन कर्ज काढले आहे. या सहकारी बँका, पतसंस्थांकडचे शेतकर्‍यांचे कर्ज थकबाकीत गेले आहे. अशा थकबाकीदार शेतकर्‍यांना बँका, पतसंस्था यांनी वसूलीच्या नोटीसा पाठविल्या आहेत. कांदा मातीमोल भावात विकला जात आहे. त्यात आता शासनाने मका आयातीलाही परवानगी दिली आहे. त्यामुळे मकाचे भाव दोनशे रुपयांनी खाली आले आहेत. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांचे बँका व पतसंस्थांचे कर्ज माफ करुन दिलासा द्यावा.\n- अंबादास बनकर, माजी अध्यक्ष नासिक जिल्हा मध्यवर्ती बँक\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gram-repurchase-closed-three-days-8378", "date_download": "2019-01-16T17:44:58Z", "digest": "sha1:K47IQJV4BRYWA4I3E2SSTOXJN5NU4ZOX", "length": 13909, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Gram repurchase closed from three days | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतिसऱ्या दिवशीही हरभरा खरेदी बंद\nतिसऱ्या दिवशीही हरभरा खरेदी बंद\nशुक्रवार, 18 मे 2018\nजालना - मागील तीन दिवसांपासून बारदाना नसल्याने आणि वखार महामंडळाच्या गोदाम पूर्ण भरल्याने नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र बंद आहे. नाफेडने गतवर्षी खरेदी केलेली तूर वखार महामंडळाच्या गोदामामध्ये आजही पडून आहे. त्यामुळे नव्याने खरेदी केलेला हरभरा ठेवण्यास वखार महामंडळाच्या गोदमामध्ये जगाच नाही. त्यात खरेदी केंद्रावर खरेदी केलेला हरभऱ्याच्या साठवणुकीसाठी नाफेडकडे पर्यायी सोय उपलब्ध नाही.\nजालना - मागील तीन दिवसांपासून बारदाना नसल्याने आणि वखार महामंडळाच्या गोदाम पूर्ण भरल्याने नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र बंद आहे. नाफेडने गतवर्षी खरेदी केलेली तूर वखार महामंडळाच्या गोदामामध्ये आजही पडून आहे. त्यामुळे नव्याने खरेदी केलेला हरभरा ठेवण्यास वखार महामंडळाच्या गोदमामध्ये जगाच नाही. त्यात खरेदी केंद्रावर खरेदी केलेला हरभऱ्याच्या साठवणुकीसाठी नाफेडकडे पर्यायी सोय उपलब्ध नाही.\nदरम्यान, मागील तीन दिवसांपासून जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून बारदाना उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे सलग तीन दिवसांपासून हरभरा खरेदी केंद्र बंद आहे. आता थेट सोमवारी (ता.21) हरभरा खरेदी केंद्र सुरु होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात ता.29 मेपसुन हरभरा खरेदी केंद्र बंद होणार आहे, त्यामुळे नाफेडकडे ऑनलाइन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\n'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...\nशेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...\nअकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nसूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...\nभावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...\nसाताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी...सातारा : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी...\nजुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद...\nहिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...\nगादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...\nबायोलेजिक्स औषधांची परिणामकारकता वाढणारयेल विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेल्या...\nहवामान बदलाचा युरोपियन देशांना फटकायुरोपमध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अन्य सीमावर्ती...\nबार्शीटाकळीत कांदा बियाणे उगवेना अकोला : पेरणी केल्यानंतर महिना उलटूनही ‘महाबीज’चे...\nमुख्यमंत्र्यांच्या ‘लोकसंवाद’...अकोला : शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचल्यानंतर...\nउन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी उदासीनजळगाव : खानदेशात उन्हाळ, रांगडा कांदा...\nवर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा...वर्धा : या हंगामातील नवीन तूर मळणीला सुरवात...\nकृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब...परभणी ः दुष्काळी स्थितीत फळबागा वाचविण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.com/2012/08/blog-post_26.html", "date_download": "2019-01-16T17:22:53Z", "digest": "sha1:3NWST3M6TISKEYIX2Y6LZSCXDRLT47CC", "length": 12780, "nlines": 192, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.com", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: चामर लेणी / चांभार लेणी", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरेकडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहेत, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असेही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा नाशिक-दिंडोरी रस्त्यावर ही लेणी आहेत. हे दोन्ही रस्ते गुजरात कडे जाण्याचे मार्ग आहेत. नाशिक शहरातून ह्या चामर लेणी टेकडीचे सहज दर्शन होते. टेकडीच्या पायथ्यास म्हसरूळ गावी श्री पारसनाथ मंदिर १९४२ साली बांधले आहे. या लेण्यांना तीर्थराज गजपंथ असेही संबोधले जाते. पायथ्यापाशीच क्षेमेंद्र किर्ती यांची समाधीही आहे. ही लेणी साधारणत: ४०० फूट उंचीवर आहेत व वरती जाण्यासाठी ४३५ पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्या चढून गेल्यावर इंद्र व अंबिका देवीच्या मूर्त्या प्रथम दर्शनी पडतात. पुढे साडे तीन फुट उंचीची परसनाथाची मूर्ती आहे. ही लेणी अकराव्या शतकात बांधली असून जैनांच्या पवित्र तिर्थांपैकी एक आहेत. इथे अनेक जैन संतांचे श्वेत चरण पाहायला मिळतात.\nयाच टेकडीवर चांभार लेणी नावाच्या लेण्याही अस्तित्वात आहेत. मुख्य मंदिरात भगवान महावीरांची भव्य मूर्ती पाहावयास मिळते. या टेकडीवरून संपूर्ण नाशिकचे दर्शनही घेता येते. दिंडोरी की पेठ रोडवरून येथे यायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर नाशिक-पेठ रस्त्यावरूनच इथे यायला मुख्य रस्ता आहे. निमाणी बस स्थानकावरून बोरगड बस इथे येते. शिवाय तिवली फाटा येथे येणारी बसही ’गजपंथ’ वरूनच जाते. आमचा प्रवास हा रामशेज किल्ल्यावरून येथवर पायीच झाला होता. चामर लेणींच्या मागेच रामशेज किल्ला नज़रेस पडतो. इथुन पायी अंतर सात-आठ किलोमीटर असावे. एकाच दिवसांत दोन्ही ठिकाणी भेटी देता येतात.\nमहावीरांची चार दिंशांची मुख असणारी मू्र्ती\nलेबल्स चामर लेणी, जैन, टेकडी, नाशिक शहर, मंदीर, लेणी\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nचामर लेणी / चांभार लेणी\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमशीन लर्निंग: नव्या युगाची नांदी - मानवी आकलनक्षमता संगणकाला प्रदान करण्याच्या संकल्पनेतून संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेचा उगम झाला. यायचं पुढचा टप्पा म्हणजे 'मशीन लर्निंग' होय. शक्यता आणि संभ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Aurangabad/Land-transfer-transfer-industry/", "date_download": "2019-01-16T16:21:32Z", "digest": "sha1:6DVFSU7NWS6MCCV2X5ALKTKIOSLIMNRU", "length": 7141, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " भूखंड हस्तांतरणाचे ‘उद्योग’ तेजीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › भूखंड हस्तांतरणाचे ‘उद्योग’ तेजीत\nभूखंड हस्तांतरणाचे ‘उद्योग’ तेजीत\nऔरंगाबाद : संजय देशपांडे\nऔद्योगिक वसाहतींमध्ये अनेक भूखंड घेऊन ते हस्तांतरित करण्याचे ‘उद्योग’ सुरू आहेत. हे उद्योग लक्षात आणून दिल्यानंतरही सुजाता राऊत या महिला उद्योजिकेला चिकलठाणा वसाहतीत भूखंड द्यावा, अशी शिफारस परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीदेखील त्यास मान्यता दिली. ई-निविदा प्रक्रिया डावलून मंत्र्यांच्या आदेशानुसार घेण्यात आलेला हा निर्णय वादग्रस्त ठरला आहे.\nचिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील पी-13 या 4,812 चौ.मी. क्षेत्राच्या भूखंडातून अतिउच्चदाबाची वीज वाहिनी गेली आहे. या जागेच्या बाजूला 350 चौ.मी.चा भूखंड वाटप करता येऊ शकतो, असे अभिप्राय देण्यात आले होते. ए. ए. चौधरी यांनी या भूखंडासाठी 2005 या वर्षी अर्ज केला, मात्र भूखंड वाटपाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचे सांगून त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आला. त्यानंतर सुजाता राऊत यांनी या भूखंडासाठी अर्ज केला. महिला उद्योजिका असल्याने त्यांना भूखंड देण्याची शिफारस परिवहनमंत्री रावते यांनी उद्योगमंत्री देसाई यांच्याकडे केली. राऊत यांना भूखंड देणे अयोग्य असल्याचा अभिप्राय प्रादेशिक अधिकार्‍यांनी दिला, मात्र हा भूखंड हस्तांतरित होणार नाही, अशी अट टाकून राऊत यांना 2016 मध्ये वाटप करण्यात आला.\nखंडपीठाचे ‘जैसे थे’चे आदेश, प्रतिवादींना नोटीस\nसुजाता राऊत यांना 350 चौ.मी.च्या भूखंडाचे बेकायदा वाटप केल्याप्रकरणी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे तसेच ‘जैसे थे’चे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. ए. एम. ढवळे यांनी दिले. निविदा न काढता करण्यात आलेले भूखंड वाटप रद्द करण्यात यावे, त्यावर होत असलेले बांधकाम रोखण्यात यावे अशी विनंती या संदर्भात दाखल याचिकेत करण्यात आली. या प्रकरणात उद्योगमंत्री, उद्योग सचिव, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी आणि सुजाता राऊत यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. राज्य शासन आणि मंत्र्यांच्या वतीने अ‍ॅड. विशाल बडाख हजर झाले तर एमआयडीसीच्या वतीने अ‍ॅड. दंडे हजर राहिले. खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस काढून ’जैसे थे’चे आदेश दिले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. कुणाल काळे, अ‍ॅड. देवांग देशमुख यांनी साह्य केले\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2", "date_download": "2019-01-16T15:57:35Z", "digest": "sha1:5WNLH7OZM6OYS7M7GOQSQYNJ2COLOYLR", "length": 4067, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वॉल्टर सॅमुएल - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०६:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://store.dadabhagwan.org/bhavna-sudhare-janmojanm-marathi", "date_download": "2019-01-16T16:49:11Z", "digest": "sha1:XKLERYSGONPJJ6YMMFWASN2SQOQHUSQ2", "length": 4496, "nlines": 58, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "Book on Essence of Religion in Marathi | Buy Books Online | Spiritual books in Marathi | | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nभावना सुधारे जन्मोजन्म (मराठी)\nजीवनव्यवहारात आपण सर्वांना असा अनुभव होत असतो कि जे नाही करायचे ते होऊन जात असते आणि जसे करायचे आहे तसे होत नाही जसेकी आपण निश्चय केला असेल कि , मला कोणालाही दु:ख दयायचे नाही , तरी पण आपल्याकडून दु:ख दिले जाते जसेकी आपण निश्चय केला असेल कि , मला कोणालाही दु:ख दयायचे नाही , तरी पण आपल्याकडून दु:ख दिले जाते कठोरभाषा , टोचणारी भाषा नाही बोलायची , कोणाचा तिरस्कार नाही करायचे , विकारी भाव नाही करायचे .... तरी सुद्धा हे सर्व दोष आपल्याकडून होऊन च जात असतात . आणि तेव्हा मग आपण खूप हताश होतो , खेद होतो कि इतके धर्म केले , धार्मिक क्रिया केली , उपदेश ऐकले आणि त्याप्रमाणे आचरण करायचे निश्चय हि केला तरी देखील तसे होत का नाही कठोरभाषा , टोचणारी भाषा नाही बोलायची , कोणाचा तिरस्कार नाही करायचे , विकारी भाव नाही करायचे .... तरी सुद्धा हे सर्व दोष आपल्याकडून होऊन च जात असतात . आणि तेव्हा मग आपण खूप हताश होतो , खेद होतो कि इतके धर्म केले , धार्मिक क्रिया केली , उपदेश ऐकले आणि त्याप्रमाणे आचरण करायचे निश्चय हि केला तरी देखील तसे होत का नाही ह्याचे रहस्य काय \nपरमपूज्य दादाश्रींनी या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण एका नव्याच रीतीने , अगदी वैज्ञानिक पद्धतीने इथे दिले आहे . दादाश्री सांगतात , वर्तन हे गेल्या जन्मात केलेल्या भावांचे परिणाम आहे , हे परिणाम असे सरळ सरळ बदलता येत नाहीत , त्यासाठी ‘कारण’ बदल करायला हवे , अर्थात नव्याने भाव बदल करावे . आणि त्यासाठी दिली नवकलम रुपी भावना ज्यात दादाश्रींनी सर्व शास्त्रांचे सार समावून घेतले आहे . जन्मोजन्म सुधारणारी हि भावना भावल्यामुळे “भाव “ मुळापासून बदलेल आणि आंतरशांती राहणार . इतकेच नव्हे तर त्याने आपले कितीतरी दोष हि धुतले जातील ज्यात दादाश्रींनी सर्व शास्त्रांचे सार समावून घेतले आहे . जन्मोजन्म सुधारणारी हि भावना भावल्यामुळे “भाव “ मुळापासून बदलेल आणि आंतरशांती राहणार . इतकेच नव्हे तर त्याने आपले कितीतरी दोष हि धुतले जातील दुनियेत कोणा बरोबर वैर रहाणार नाही . सर्वान बरोबर मैत्री होऊन जाईल , एवढी गजबची शक्ती ठेवली आहे दादाश्रींनी ह्या नवकलमा मध्ये दुनियेत कोणा बरोबर वैर रहाणार नाही . सर्वान बरोबर मैत्री होऊन जाईल , एवढी गजबची शक्ती ठेवली आहे दादाश्रींनी ह्या नवकलमा मध्ये किंमत समजली तर काम होऊन जाईल \nजे घडले तोच न्याय (Marathi)\nभोगते त्याची चुक (Marathi)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/detective-search-lies-pnb-112252", "date_download": "2019-01-16T17:05:20Z", "digest": "sha1:I3ZSZUGQSORLT5VEUPDUJVUOBJSXSA4S", "length": 12483, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Detective for the Search for Lies PNB कर्जबुडव्यांच्या शोधासाठी गुप्तहेर | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nनवी दिल्ली - कर्ज गैरव्यवहारामध्ये अडकलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) बेपत्ता कर्जबुडव्यांच्या शोधासाठी गुप्तहेर नेमण्याची पावले उचलली आहेत. यासाठी खासगी गुप्तहेर संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले. ‘पीएनबी’वरील थकीत कर्जांचा बोजा डिसेंबरअखेर ५७ हजार ५१९ कोटी रुपयांवर पोचला आहे.\nनवी दिल्ली - कर्ज गैरव्यवहारामध्ये अडकलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) बेपत्ता कर्जबुडव्यांच्या शोधासाठी गुप्तहेर नेमण्याची पावले उचलली आहेत. यासाठी खासगी गुप्तहेर संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले. ‘पीएनबी’वरील थकीत कर्जांचा बोजा डिसेंबरअखेर ५७ हजार ५१९ कोटी रुपयांवर पोचला आहे.\n‘पीएनबी’ने खासगी गुप्तहेर संस्थांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुक संस्थांना ५ मेपर्यंत अर्ज करण्याची मुदत बॅंकेने दिली आहे. थकीत कर्जांच्या वसुलीसाठी बॅंकेने हे पाऊल उचलले असून, बेपत्ता कर्जबुडव्यांचा शोध या गुप्तहेर संस्था करतील. सर्व थकीत कर्ज खाती या संस्थाकडे दिली जातील आणि कर्जदारांचा शोध घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाईल.\nयाचबरोबर थकीत कर्ज वसुलीसाठी ‘पीएनबी’ने ‘गांधीगिरी’चा अवलंब केला आहे. कर्ज थकीत असलेल्या कर्जदारांने नाव जाहीर करण्याची मोहीम बॅंकेने सुरू केली आहे. यातून दरमहा १५० कोटी रुपयांचे थकीत कर्ज वसूल करण्याचा बॅंकेचा प्रयत्न आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांचा समावेश असलेल्या १३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या गैरव्यवहारात बॅंक अडचणीत सापडली आहे.\nकर्जदाराला शोधण्यासाठी ६० दिवस\nखासगी गुप्तहेर संस्थांना कर्जदाराचा सध्याचा पत्ता, व्यवसाय, उत्पन्न, मालमत्तेचे तपशील हे मिळवून अहवाल सादर करण्यासाठी कमाल ६० दिवसांचा अवधी दिला जाईल. प्रकरण मोठे आणि गुंतागुंतीचे असल्यास ही मुदत वाढवून ९० दिवस करण्यात येणार आहे.\n‘पीएनबी’चे थकीत कर्ज (डिसेंबर 2017 अखेर)\nविविध महामंडळांसाठी ७३६ कोटींचे अनुदान मुंबई - लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध...\nस्थगिती असूनही कर्जाची वसुली\nतारळे - दुष्काळी परिस्थितीमध्ये जाहीर झालेल्या तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. पण प्रत्यक्षात बॅंकांकडून उसाच्या बिलातून...\nआदिवासी उपयोजनेच्या निधीवर सरकारचा डल्ला\n940 कोटी निधी शेतकरी सन्मान योजनेकडे वळवला; खावटी कर्ज माफ मुंबई - आदिवासी उपयोजनेचा 940 कोटी...\nपुणे जिल्हा बॅंक संकटात\nपुणे - राज्य सरकार आज ना उद्या संपूर्ण पीक कर्ज माफ करेल, या अपेक्षेपोटी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पीककर्जाची परतफेड करणेच...\nचार रिक्षा, चार दुचाकी खाक ठाणे - वडिलांच्या नावावर असलेली दुचाकी मागितल्यानंतर काकाने ती...\nमुख्यमंत्र्यांना आवडले शिंगाडे अन्‌ डाळिंब\nअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गोंदियाचे शिंगाडे आणि सोलापूरची डाळिंब नुसतीच आवडली नाही तर चक्क ते चाखण्याची इच्छा झाली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/ransom-demand-made-ramdas-kadams-bungalow-43725", "date_download": "2019-01-16T17:06:00Z", "digest": "sha1:DDR7WFRHNURDLVSNDD22E6K57FWN5QFF", "length": 16567, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ransom demand made by Ramdas Kadam's bungalow रामदास कदम यांच्या बंगल्यावरून दहा लाखांच्या खंडणीचा फोन? | eSakal", "raw_content": "\nरामदास कदम यांच्या बंगल्यावरून दहा लाखांच्या खंडणीचा फोन\nशनिवार, 6 मे 2017\n'सरकारनामा'ने हे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केल्यानंतर स्वत: रामदास कदम यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. सावंत याच्या फोनवरील संवादाचे रेकॉर्डिंग माझ्या हाती लागल्यानंतर मी स्वत:च ही माहिती पोलिस ठाण्याला दिल्याचे ते म्हणाले.\nमुंबई : आपल्या बेताल वक्‍तव्यावरून नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम आता एका नव्या वादात सापडले आहेत. काल (शुक्रवारी) त्यांच्या 'शिवगीरी' या बंगल्यातून वाळू उपसा ठेकेदाराला थेट दहा लाखांच्या खंडणीचा फोन गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. मात्र या प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये यासाठी स्वतः कदम यांनीच खबरदारी घेतली असल्याने यासंदर्भात चौकशीला गेलेल्या मलबार हिल पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनीही आपल्या तोंडावर बोट ठेवले आहे.\nदुसरीकडे या खंडणीच्या प्रकरणाविषयीची माहिती ही पोलिस आयुक्‍त कार्यालयाकडेच विचारावी अशी विनवणी ही स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याकडून करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. कदम यांच्या शिवगीरी या बंगल्यावरून 10 लाखांच्या खंडणीसाठी एका वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदाराला फोन करण्यात आला असून त्या फोनचे रेकॉर्ड झाल्याने याविषयी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यात कदम यांच्या बंगल्यावर राहणाऱ्या त्यांच्या पीएपासून ते इतर अधिकाऱ्यांवरही संशय व्यक्‍त केला जात असला तरी 10 लाखांच्या खंडणीसाठी नेमका फोन केला याविषयीचा छडा लागला नसल्याने स्वतः कदमही संतप्त झाले असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.\nदुसरीकडे पोलिसांच्या चौकशीनंतर स्वतः कदम यांनी अनेकांना फैलावर घेत त्यांची झाडाझडती घेतली असली तरी फोन करणारा अधिकारी की, पीए असा प्रश्‍न मात्र अद्याप सुटला नसल्याने याविषयी रामदास कदम हे या खंडणीच्या प्रकरणावरून अडचणीत सापडण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे खंडणीच्या या गंभीर प्रकरणावरून विरोधकांना कदम यांची कोंडी करण्याची आयती संधी मिळाली असल्याचेही बोलले जात आहे.\nटायपिस्ट महेश सावंत पोलिसांच्या ताब्यात\nपर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या बंगल्यावरून एका वाळू ठेकेदाराला तब्बल दहा लाख रूपयांची मागणी करणारा फोन गेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलिसांनी बंगल्यावरील टायपिस्ट महेश सावंत याला ताब्यात घेतले आहे.\n'सरकारनामा'ने हे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केल्यानंतर स्वत: रामदास कदम यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. सावंत याच्या फोनवरील संवादाचे रेकॉर्डिंग माझ्या हाती लागल्यानंतर मी स्वत:च ही माहिती पोलिस ठाण्याला दिल्याचे ते म्हणाले.\nविशेष म्हणजे, सावंत याने अमरावतीच्या ज्या ठेकेदाराकडे लाखाची मागणी केली, तो ठेकेदार शिवसेनेचा शाखाप्रमुख असल्याचेही आता समोर आले आहे. मलबार हिल पोलिस ठाण्यातील अधिका-यांनीही दुजोरा दिला आहे. पण अधिकृत माहिती ही पोलीस आयुक्‍त कार्यालयाकडेच विचारावी असेही स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिका-यांनी सांगितले.\nदरम्यान, पोलिसांनी काल कदम यांच्या 'शिवगिरी' बंगल्यावर जाऊन चौकशी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकारामुळे रामदास कदमही संतप्त झाले असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे पोलिसांच्या चौकशीनंतर स्वतः कदम यांनी बंगल्यावरील कर्मचा-यांना फैलावर घेत त्यांची झाडाझडती घेतल्याचे या सूत्रांनीसांगितले.\nराजकीय क्षेत्रातील बित्तंबातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\nसंगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू\nयेरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-16T17:19:11Z", "digest": "sha1:7AE667C7O2NKZL6BBDDJAD6CGTNLA35U", "length": 9507, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सरकार मीच चालवणार – कुमारस्वामी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसरकार मीच चालवणार – कुमारस्वामी\nबंगळूरू – कुमारस्वामी यांच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला देशातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी काल हजेरी लावल्यामुळे काल प्रसारमाध्यमांत कुमारस्वामी यांचाच बोलबाला होता. मात्र आज कामकाजाच्या पहिल्या दिवशी त्यांना काही गोष्टींचाही खुलासा करावा लागला आहे. त्यातील मुख्य बाब म्हणजे कुमारस्वामी केवळ चेहरा आहेत. पडद्यामागून त्यांचे पिता व माजी पंतप्रधान देवेगौडाच राज्यसरकार चालवणार असल्याची कुजबुज सुरू झाली आहे. त्याचा आज कुमार यांनी इन्कार केला असून आपणच सरकार चालवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.\nकुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या पूर्वसंध्येला देवेगौडा यांनी राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती व राज्याची आर्थिक व अन्य स्थिती त्यांच्याकडून जाणून घेतली होती. त्या पार्श्‍वभूमीवर कुमारस्वामी जरी मुख्यमंत्री असले तरी सरकार देवेगौडाच चालवणार का, अशा चर्चा सुरू झाल्या. पण आपले काम आपणच करणार असून त्यात कोणी हस्तक्षेप करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझे वडील ज्येष्ठ राजकीय नेता असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा जरूर फायदा करून घेतला जाईल. मात्र प्रशासनात त्यांचा हस्तक्षेप नसेल. मी जनतेत राहणारा मुख्यमंत्री जनतेची नाडी आपल्याला समजते, असा दावाही त्यांनी केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nआजचा तरुण आणि राजकारण\nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nभारतात यापुढेही “एकच’ प्रमाण वेळ\n#Christmas 2018 : ख्रिसमस शॉपिंगसाठी हे आहेत प्रसिद्ध ठिकाण\nकीप इट अप विराट…\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/pune-shreemant-dagdusheth-halwai-ganpati-trust-425677-2/", "date_download": "2019-01-16T16:47:29Z", "digest": "sha1:IUOJW22NSSYDAYMY6AMOWBX44OWMBCYA", "length": 8212, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#फोटो : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने साकारली ‘राजराजेश्वर’ मंदिराची प्रतिकृती | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#फोटो : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने साकारली ‘राजराजेश्वर’ मंदिराची प्रतिकृती\nपुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे भक्तांचे लाडके आराध्य दैवत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने यंदा तामिळनाडू येथील श्री राजराजेश्‍वर मंदिर साकारण्यात आले आहे.\nहे मंदिर सजावटीच्या माध्यमातून भाविकांसमोर आणण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे. यंदा श्री राजराजेश्‍वर मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये मुख्य सभामंडप आणि गाभारा वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. गाभाऱ्यात गणेशपुराणात संदर्भ असलेल्या कळंब, सिध्दटेक, थेऊर आणि रांजणगावच्या गणेशासंबंधी विविध प्रसंग साकारण्यात येत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमंडप, विसर्जन रथांचा “विसर’\nअनधिकृत मंडपांवर कारवाई टाळणे भोवणार\nयंदा ध्वनिप्रदूषण विरहीत गणेशोत्सव\nगणेशोत्सवात पीएमपी उत्पन्नात घट\nपालिकेची लेखी परवानगी दर्शनीय भागात न लावलेले मंडप बेकायदेशीरच\nकर्जत तालुक्‍यात गणेश विसर्जन शांततेत\nजामखेडमध्ये 127 गणेश मंडळांनी दिला गणरायाला निरोप\nढोलताशाच्या गजरात शेवगावात ‘श्री’ ला निरोप\nकोपरगावात आठ तास चालली मिरवणूक\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/The-demand-for-arrested-of-the-killers-of-Puja-Sakat-in-Karjat/", "date_download": "2019-01-16T16:14:28Z", "digest": "sha1:7DVNFFBGUKS3O4MW3XGF72WF3AX7TQBW", "length": 6234, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पूजा सकटच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पूजा सकटच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मागणी\nपूजा सकटच्या मारेकर्‍यांना अटक करण्याची मागणी\nभीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची एकमेव साक्षीदार असलेली पूजा सुरेश सकट हिची हत्या करणार्‍या नराधमांना अटक करावी, या मागणीसाठी काल (दि. 4) कर्जत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदला व्यापारी बांधवांनी पाठिंबा दिला.\nसकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होते. दलित संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार किरण सावंत यांना निवेदन देण्यात आले. विजयालक्ष्मी पवार या विद्यार्थिनीच्या हस्ते निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय भिसे, विकास रंधवे, विनोद पवार, राजेंद्र पवार, सतीश पवार, चंदन भिसे, संजय भैलुमे, दत्ता कदम, लहू लोंढे, मीनाक्षी उकीरडे, शोभा वसंत सकट, पोलिस उपनिरीक्षक सहदेव पालवे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.\nनिवेदनात म्हटले आहे की, भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीची पूजा सकट ही प्रत्यक्ष साक्षिदार होती. या दंगलीत पूजा सकट यांचे हॉटेल व घर दंगेखोरांनी जाळून टाकले. या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विलास वेदपाठक व गणेश वेदपाठक यांना अटक झाली आहे. मात्र इतर 9 जण फरारी आहेत. दोन महिन्यांपूर्वी पूजाचा भाऊ जयदीप याने शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पूजाची हत्या करण्यात आली. या आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.\nयावेळी सचिन घोडके म्हणाले, बहुजन समाजाने आज एकत्र येण्याची गरज आहे. मीनाक्षी उकिरडे यांनी भीमा कोरेगाव दंगलीतील सर्व हल्लेखोरांना ताताडीने अटक झाली पाहिजे. शोभा सकट यांनीही मनोगत व्यक्त केले. भिसे यांनी आभार मानले. आंदोलनास आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे यांनी पाठिंबा दिला.तहसीलदार सावंत निवदेन स्वीकारण्यास लवकर बाहेर न आल्याने आंदोलकांना उन्हात ताटकळत राहावे लागले, याचा सतीश पवार यांनी निषेध केला.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/rpi-ramdas-athawale-political-issue/", "date_download": "2019-01-16T16:14:06Z", "digest": "sha1:MFA42M4XM2LKZFFLZTLIXBR52K2V7ZXW", "length": 4142, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रसंगी मंत्रिपदाचा त्याग : आठवले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रसंगी मंत्रिपदाचा त्याग : आठवले\nरिपब्लिकन ऐक्यासाठी प्रसंगी मंत्रिपदाचा त्याग : आठवले\nसंविधान बचावासाठीच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. पण, कोणीही उठायचे आणि काहीही बोलायचे. तुम्हाला जे करायचे ते करून मोकळे व्हा. ऐक्य काही जाहीर व्यासपीठावरून बोलून होत नसते, त्यासाठी एकत्र यावे लागेल. त्यासाठी मंत्रिपद सोडण्याची माझी तयारी आहे, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.\nकाळाराम मंदिर सत्याग्रहदिनानिमित्त ईदगाह मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ‘मी जय भीम करतो नाशिककरांना, लेकिन मेरे भीम के दुश्मनों को हराना’ या चारोळीने भाषणाची सुरुवात करणार्‍या आठवले यांनी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता टीका केली. मी आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिक आहे. बाबासाहेबांचा हाती घेतलेला निळा झेंडा काहींना आवडत नाही. भाजपात जाण्याआधी साहित्यिक, विचारवंतांशी चर्चा केली होती.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Two-agents-arrested-in-Karad/", "date_download": "2019-01-16T16:15:28Z", "digest": "sha1:ZSECCBTWANQIXI266NGEVLSDRKLPV5O5", "length": 6479, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराडात दोन एजंट गजाआड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराडात दोन एजंट गजाआड\nकराडात दोन एजंट गजाआड\nतत्कालीन रोखपालांनी आरटीओ कार्यालयात आलेली 1600 पुस्तके वाहनातून उतरून घेण्यासाठी घेतलेल्या मदतीवेळीच दोघा एजंटांनी पुस्तके चोरण्याची योजना आखली होती, अशी धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. शैलेंद्र सदानंद नकाते (वय 29, मंगळवार पेठ, कराड) आणि प्रवीण प्रल्हाद साळुंखे (वय 31, रा. कोडोली, ता. कराड) अशी त्या दोघांची नावे असून त्यांना गजाआड करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी आणखी काही संशयित एजंटांची नावे समोर आली आहेत.\nकराडच्या आरटीओ कार्यालयासाठी एका वाहनातून 1600 पावती पुस्तके आणण्यात आली होती. मात्र रोखपालांना ते एकट्याला उतरवणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यावेळी शैलेंद्र नकाते आणि प्रविण साळुंंखे उर्फ पप्पू परीट या दोघांची मदत पुस्तके उतरवण्यासाठी घेण्यात आली होती. मात्र, त्या दोघांनी रोखपाल यांचा विश्‍वासघात करत पुस्तके लंपास करण्याची योजना आखली. तसेच ज्या रूममध्ये पुस्तके ठेवली होती, त्या रूमची खिडकी लॉक न करता कोणाचे लक्ष नसताना ती उघडून पुस्तके लंपास करण्याचा नकाते व साळुंखे याचा डाव होता.\nपुस्तके ठेऊन झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनी लॉक न केलेल्या खिडकीतून नकाते याने गायब झालेली पुस्तके चोरली होती. विशेष म्हणजे यावेळी कोणी पहात नाही ना यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी साळुंंखे याने पार पाडली होती. पुस्तके चोरल्यानंतर साळुंखे व नकाते या दोघांनीही पुस्तके चोरल्याची माहिती अन्य सहकारी एजटांना दिली होती. त्यामुळे अन्य एजंट गरज भासेल, त्यावेळी चोरलेल्या पावती पुस्तकातील पावत्यांचा वापर करत होते, अशी माहिती नकाते व साळुंखे यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीतून समोर आली आहे.\nदरम्यान, एजंट चालकांना कसा गंडा घालत होते आणि कशाप्रकारे एजंटाकडून वाहन धारकांची लूट केली जात होती याबाबतची महत्त्वपूर्ण माहितीही चौकशीतून समोर आली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍याचा निष्काळजीपणाही समोर आला असून खासगी लोकांची मदत पुस्तक उतवरण्यासाठी घेणे योग्य होते का याबाबतची महत्त्वपूर्ण माहितीही चौकशीतून समोर आली आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍याचा निष्काळजीपणाही समोर आला असून खासगी लोकांची मदत पुस्तक उतवरण्यासाठी घेणे योग्य होते का याबाबतही आता संभ्रम निर्माण झाला आहे.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2013/12/blog-post_20.html", "date_download": "2019-01-16T17:25:58Z", "digest": "sha1:ZTT4PS6RLNDTUGJDDYIMH6NRMFEVSTOS", "length": 5062, "nlines": 51, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "गळ्यात कांद्याची माळ ----कांद्याला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव मिळावा या मागणीसाठी - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » गळ्यात कांद्याची माळ ----कांद्याला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव मिळावा या मागणीसाठी\nगळ्यात कांद्याची माळ ----कांद्याला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव मिळावा या मागणीसाठी\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३ | शुक्रवार, डिसेंबर २०, २०१३\nयेवला - कांद्याला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव मिळावा या मागणीसाठी आ.पंकज भुजबळ व आ.जयवंतराव जाधव यांनी विधिमंडळात गळ्यात कांद्याची माळ घालून सभागृहाचे लक्ष वेधले.कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चाइतकेही दाम मिळत नाही.कांद्याच्या दारात नेहमीच चढ उतार होत असते. त्यामुळे कांदा पिकाला राज्य सरकारने तीन हजार रु हमी भाव देवून कांदा खरेदी करावा अशी मागणी आ.पंकज भुजबळ आणि आ.जयवंतराव\nजाधव यांनी केली. कांद्याचे निर्यातमूल्य केंद्राने कमी केल्यामुळे कांद्याची बाजारातील स्थिती सुधारण्यास मदत होईल त्यामुळे आ.जाधव यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. या मागणीची विधानपरिषदेच्या सभापतींनी कृषी आणि पणन मंत्र्यानी तातडीने दाखल घ्यावी असे निर्देश दिले.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9.html", "date_download": "2019-01-16T16:22:42Z", "digest": "sha1:5D3KIGHJQXDLR7GVNELTKFBY722S7OQY", "length": 21933, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | खुशाल तुरुंगात टाका, आम्ही घाबरत नाही", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » खुशाल तुरुंगात टाका, आम्ही घाबरत नाही\nखुशाल तुरुंगात टाका, आम्ही घाबरत नाही\n=सुप्रिया सुळे यांची भूमिका=\nनवी दिल्ली, [१६ मार्च] – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नेते छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन आणि अन्य घोटाळ्यांप्रकरणी करण्यात आलेली अटक राष्ट्रवादीच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. आमच्या पक्षातील प्रत्येकाला तुरुंगात टाका… आम्ही मराठे आहोत, कधीच घाबरणार नाही आणि डगमगणारही नाही, अशी भूमिका या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बुधवारी विशद केली.\nछगन भुजबळ यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे हेदेखील तुरुंगात जातील, असे भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. याच पार्श्‍वभूमीवर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी उपरोक्त वक्तव्य केले.\nकिरीट सोमय्या टीका करतात आणि प्रसारमाध्यमे त्यांची वक्तव्ये उचलून धरतात. टीका करणारी व्यक्ती भारदस्त असायलाच हवी. आम्ही प्रसारमाध्यमांशी सुसंवाद ठेवतो, याचा अर्थ त्यांनी आम्हाला ‘पप्पू’ समजू नये. महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत प्रचंड आदर आहे, असे सुळे यांनी सांगितले.\nसरकारने आम्हाला तुरुंगात डांबले, तरीही आम्ही घाबरणार नाही… आम्ही मराठे आहोत, अन्यायाविरोधात शांत बसणार नाही, आमचा आवाजही कोणी दाबू शकणार नाही. छगन भुजबळ यांच्या हातून चूक झाली की नाही, हे नंतर स्पष्ट होईलच. पण, राष्ट्रवादी कॉंग्रेस छगन भुजबळ आणि समीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n=होळीवरही दुष्काळाचे सावट, कोरडी होळी साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन= मुंबई, [१६ मार्च] - गेल्या दोन वर्षांपासून मान्सूनचा पाऊस अतिशय कमी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/raleganasiddhi-villagers-took-self-determination-decision/", "date_download": "2019-01-16T17:24:24Z", "digest": "sha1:2JM5ZIJ3QN2VSGO4E5USVHB4DVBDRNEE", "length": 7566, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी घेतला आत्मदहनाचा निर्णय", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी घेतला आत्मदहनाचा निर्णय\nग्रामस्थांनी गावात मोठ्या प्रमाणात आणली लाकडे\nराळेगणसिद्धी: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण सातव्या दिवशीही सुरुच आहे. मात्र अण्णांच्या प्रकृतीबाबत आंदोलकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अण्णांनी कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. यामध्ये पुढची रणनिती ठरवण्यात येईल. दरम्यान राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे. गावात मोठ्या प्रमाणात लाकडे आणली जात आहेत. अकरा वाजता ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करणार आहेत.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\nजनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल या मागण्यांसाठी अण्णांचं गेल्या सात दिवसांपासून रामलीलावर उपोषण सुरु आहे. 23 मार्चला म्हणजे शहीद दिनाच्या दिवशी अण्णांनी उपोषणाची सुरुवात केली होती. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप आंदोलनाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन मध्यस्थी करत आहेत, मात्र त्यांच्या शिष्टाईला अद्याप यश आलेलं नाही.\nअण्णा हजारे यांची प्रकृती खालावत असल्यामुळे पारनेर तालुक्यात गुरुवारी सकाळपासून विविध ठिकाणी आंदोलने सुरु करण्यात आली आहेत. सुपा येथे नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आले आहे. जवळे, पानोली, नगर-कल्याण रोडवर टाकळी-ढोकेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nमुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र…\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर…\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड…\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nविराट चे शानदार शतक\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sudhir-mungantivar-speaks-about-shivsena/", "date_download": "2019-01-16T17:10:33Z", "digest": "sha1:KKUWY7FEQNWCKYIPUBPPBSVJY5B3WXFD", "length": 7593, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वाघाला कसं गोंजारायचं हे आपल्याला चांगलच ठाऊक - सुधीर मुनगंटीवार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवाघाला कसं गोंजारायचं हे आपल्याला चांगलच ठाऊक – सुधीर मुनगंटीवार\nटीम महाराष्ट्र देशा : वाघाला कसं गोंजारायचं हे आपल्याला चांगलच ठाऊक असल्याचं उत्तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केल आहे.\nदरम्यान, शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून युती पुन्हा होऊ शकते अशा आशयाचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला होता. वाघाला गोंजारू नका अशी टीका सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून संजय राऊत यांनी केली आहे.तसंच ज्यांना मैत्रीची व्याख्याही माहित नाही ते मैत्री काय करणार अशी टीकाही या अग्रलेखात केली.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nयावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आपण सगळ्यात जास्त वाघ असलेल्या जिल्ह्यातले असून वाघाला कसं गोंजारायच हे आपल्याला चांगलंच माहित आहे. तसंच शिवसेनेच्या नेत्यांशी आपले घरोब्याचे संबध असल्याचही ते म्हणाले . तसंच हे दोन पक्ष एकत्र यावे ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जर सपा बसपासारखे कौरव एकत्र येऊ शकतात ,जे एकामेकाचे तोंडही पाहत नव्हते मग आपण तर पांडव आहोत आपण का एकत्र येऊ शकत नाही असं ते म्हणाले.\nशिवसेना भाजप युतीबद्दल ते अत्यंत सकारात्मक दिसले ,हे दोन पक्ष एकत्र येणं ही जनांची भावना असल्याचंही त्यांनी सांगितलं.तसंच सेनेला धनुष्यबाण भेट देणार असल्याचंही ते म्हणाले.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nसोलापूर ( प्रतिनिधी ) - उजनी धरणावरील स्थानिक मच्छिमार सोमवार २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करमाळा येथील कोंढार…\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nक्रिकेटच्या वाघाला बायकोने केले ‘डॉगी’ ; सोशल मिडीयावर…\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nमहादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढवणार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Youthworld/Dil-Dosti-Duniyadari/", "date_download": "2019-01-16T15:55:06Z", "digest": "sha1:ROQCRNDCWP4PMFTJIFWZCKBJZ4RKX4OD", "length": 8486, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " दिल दोस्ती दुनियादारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Youthworld › दिल दोस्ती दुनियादारी\nरविवारी सर्व तरुणाई ‘फ्रेंडशीप डे’च्या उत्सवात न्हाऊन निघाली. त्यामुळे खर्‍या अर्थान सर्वांचा ‘हॅप्पीवाला सन्डे’ सेलिब्रेट झाला आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये नव्याने पाऊल ठेवलेल्या तरुणाईसाठी हा एक मस्त इव्हेंट होता. त्यांनी तो एन्जॉयही केला. आजकालच्या मुलांना इंटरनेटमुळे ऑर्कूट, फेसबुक, व्टीटर, मॅसेंजर, जी टॉक, व्हाटस्अ‍ॅप या माध्यमांनी जवळ आणलंय. मित्र -मैत्रिणी दूर असले तरी सोशल मीडियातील विविध साधनांमुळे एकमेकांमधील अंतर कमी झाले. फ्रेंडशीपडेच्यानिमित्ताने कित्येक मैत्रीची नाती फ्रेंडशीप बेल्टमध्ये धट्ट बांधली गेली आहेत. म्हणूनच मैत्रीबद्दल कोणीतरी म्हटले आहे की ‘दिल दोस्ती दुनिया दारी’\nया दिल दोस्तीची झलक ‘फ्रेंडशीप डे’मध्ये पहायला मिळाली. माध्यमिक, उच्च माध्यमिकपर्यंत टिकून असलेली मैत्री उच्चशिक्षणाच्या मार्गावर विभक्त होते. नवीन कॅम्पसमध्ये नवीन मैत्री कट्टा तयार होतो. या मैत्रीला मूर्त रुप फ्रेंडशीपच्या बॅण्डमुळे प्राप्त होते. दिवसेंदिवस वाढणारं टेन्शन घालवण्यासाठी फ्रेंडशीपसारखा दुसरा कोणताही चांगला आधार नाही. दशकापूर्वीपासून भारतात आलेलं मैत्रीचं हे जहाज अर्थात फ्रेंडसचं शीप आता मित्र-मैत्रिणींच्या अथांग समुद्रात स्थिरावले आहे.\nमैत्री म्हणजे नवं नातं. नातंं असं की ते जपण्यासाठी आपण जीवाची ही पर्वा नाही करत. ते टिकवण्यासाठी आपल्याला अनेकदा आपल्या आयुष्यात अनेक तडजोडी कराव्या लागतात. पण हे नातं खरचं टिकवायचं असेल तर मैत्रीचा एक नियम पाळला पाहिजे, तो म्हणजे मैत्रीत कोणत्याही अटी, शर्ती नसाव्यात. वयाचं बंधन नसावे. आई असो किंवा बाबा, ताई असो की दादा प्रत्येकाचे मित्र -मैत्रिणी असतातच. पूर्वीच्याकाळात असलेलं आई-वडिल आणि मुलं यांच्यातील अंतरही कमी झालयं. दोघेही मुलांशी मित्रत्वाने वागू नलागले आहेत. तसं वागण्याचा प्रयत्न तरी करत आहेत. याला काही अपवादही असतील. याचा परिणाम चांगलाच दिसत असून दोन पिढ्यांमधील दुरावा म्हणजेच जनरेशन गॅप कमी होत असल्याचेच यातून जाणवत आहे.\nआपल्या हातून काही चूक झाल्यास पाठीवरुन प्रेमाच्या मोरपीसाने हात फिरवणारी आई आणि पुन्हा असं करु नकोस असं म्हणणारे बाबा आपल्याला सांभाळुन घेतात. मुलं सुध्दा लवकर परिपक्व होत आहेत. योग्य-अयोग्य यातील फरकही त्यांना समजू लागलाय. मात्र काही असले तरी सर्व पिढीतील ताण-तणाव कमी झालेले नाहीत. गरिबांना गरिबीचं, श्रीमंतांना श्रीमंतीचं, विद्यार्थ्यांना अभ्यासाचं, नोकरदार वर्गाला कामाचं. ज्याल त्याला ज्याचं त्याचं टेन्शन आहेच. सगळेे ताण तणाव कमी करण्यासाठी, चर्चा करण्यासाठीचं हक्काचं ठिकाण म्हणजे मैत्री किंवा मैत्री कट्टा होय. मनातील अगदी स्पेशल गोष्टीही शेअर करण्यास मुक्त व्यापीठ म्हणजे ही मैत्री गँग असते. वेळ आली तर मैत्रीसाठी काही पण करण्यास तयार असणारे आणि जीवला जीव देणारे मित्र या गँगमध्ये असतात. त्यांच्या मैत्रीला सलाम कराताना म्हणावेच लागेल ‘दिल दोस्ती दुनियादारी’.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2012/03/blog-post_10.html", "date_download": "2019-01-16T17:32:45Z", "digest": "sha1:4TW7ZY6BQNQN27AEQ5SRM4I5MDVKOWL2", "length": 3474, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी मायबोली कर्णबधीर विद्यालयात विद्यार्थांना साहित्य वाटप - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी मायबोली कर्णबधीर विद्यालयात विद्यार्थांना साहित्य वाटप\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी मायबोली कर्णबधीर विद्यालयात विद्यार्थांना साहित्य वाटप\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, १० मार्च, २०१२ | शनिवार, मार्च १०, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://marathibol.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6/marathi-navra-baiko-jokes/", "date_download": "2019-01-16T17:18:25Z", "digest": "sha1:4JQAVFWX35KV4ZT5GZCUICIE6QMEYO7J", "length": 6493, "nlines": 80, "source_domain": "marathibol.com", "title": "मराठी नवरा बायको जोक्स Archives - MarathiBol.com", "raw_content": "\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस\nपुणेरी / पुणेकर मेसेजस\nमराठी कविता आणि गाणी\nमराठी विनोद / जोक्स\nमराठी BF GF जोक्स\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद\nमराठी नवरा बायको जोक्स\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद\nमराठी नवरा बायको जोक्स\nनवरा बायको जोक्स: “मी बारीक झालोय का गं\nपोटावरुन सरकणारी हाफपँट वर ओढत मी म्हणालो.. ” मी बारीक झालोय का गं ही पँट बघ खाली सरकतेय. ” किचनमधून हातात लाटणं घेऊन पत्निश्री बोलली… ” आरशात तोंड बघा बारीक म्हणे… इलॅस्टिकची कॅपेसिटी संपली म्हणून तिने मान टाकलीय.. ”\nमराठी विनोद / जोक्स: एकजन एका म्हाता-याला वीचारतो\n” कस बोलवतोस…या एवढ्या प्रेमाचं गूपीत काय…… . Can’t beat this …..म्हातारं म्हनालं….कसलं प्रेम आन कसलं गूपीत…. 10 वरिस झालं म्हातारीचं नाव विसरून….पन परत विचारायचं धाडसच होत नाही….\nकुरळ्या केस असलेल्या स्त्रियांना सरळ केस हवे असता\nकुरळ्या केस असलेल्या स्त्रियांना सरळ केस हवे असतात सरळ केस असलेल्या स्त्रियांना कुरळे हवे असतात पुरुष बिचारे साधे सरळ असतात.. केस कसेही असेनात का.. ते टिकून रहावेत एवढीच माफक इच्छा असते त्यांची.. \nबायको माहेरी गेल्यावर संपुर्ण पणे बायकोवर अवलंबून असलेल्या\nबायको माहेरी गेल्यावर संपुर्ण पणे बायकोवर अवलंबून असलेल्या गण्याने रात्री गडबडीत फोन करून बायकोला चुकून विचारले…. “कंड़ोम कुठे ठेवले आहेस गं…..\nसोलह सोमवार च्या व्रतचे बरोबर नाही केले की काय होते\nसोलह सोमवार च्या व्रतचे बरोबर नाही केले की काय होते.\nहे प्रभु, माझे जे मित्र घराबाहेर आहेत त्याना सुर्याच्या तापा पासुन वाचव …\nहे प्रभु, माझे जे मित्र घराबाहेर आहेत त्याना सुर्याच्या तापा पासुन, आणि जे मित्र घरात आहेत त्याना बायकोच्या तापा पासुन वाचव …\nइवेंट आणी प्रमोशन (3)\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो (86)\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस (10)\nपुणेरी / पुणेकर मेसेजस (29)\nमराठी कविता आणि गाणी (36)\nमराठी चांगली मेसेजस (103)\nशुभ सकल मेसेजस (86)\nमराठी विनोद / जोक्स (349)\nखेल आणि खेलाडू विनोद (4)\nमराठी BF GF जोक्स (28)\nमराठी अडल्ट जोक्स (53)\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स (34)\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद (17)\nमराठी दारू विनोद (37)\nमराठी नवरा बायको जोक्स (58)\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद (24)\nगमत जमत विदीओस् (4)\nमराठी भक्ति गीत (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE.html", "date_download": "2019-01-16T17:02:12Z", "digest": "sha1:NYILEDMUYSOMTFTOFYIBISKDV2Y4LSHT", "length": 32182, "nlines": 349, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | अर्थसंकल्प : काय महागले, काय स्वस्त ?", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » अर्थसंकल्प : काय महागले, काय स्वस्त \nअर्थसंकल्प : काय महागले, काय स्वस्त \nनवी दिल्ली, [२९ फेब्रुवारी] – सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पातून काही गोष्टी महाग, तर काही स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. आयकरात कोणतीही वाढ न करता सर्व करांमध्ये ०.५ टक्केवाढ केली आहे. त्यामुळे मॉलमध्ये खरेदी असो अथवा हॉटेलमध्ये जेवण आता सर्वच खर्चावर ०.५ टक्के जादा कर द्यावा लागणार आहे. तसेच महाग गाड्या, बिडी वगळता तंबाखूजन्य पदार्थ, चामड्याच्या वस्तू महाग झाल्या आहे. त्याचबरोबर सोने, हिरे, दागिने, ब्रँडेड कपडे महागले आहेत, तर छोटे घर खरेदी करताना आयकरात सूट देण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरावर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डायलेसिसचे यंत्र लावण्यासाठी आयातकर माफ करण्यात आला आहे.\nगाड्या, ब्रँडेड कपडे, लेदर उत्पादने, सोने-हिर्‍यांचे दागिने, तंबाखू-सिगारेट-गुटखा, हॉटेलिंग, विमा पॉलिसी, दगडी कोळसा, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन, सिलबंद पाण्याची बाटली, मोबाईल बिल, सिमेंट, लेदर बुट-चप्पल, केबल सेवा, विमान प्रवास, रेल्वे तिकीट, सिनेमा तिकीट.\nछोट्या घरांसाठी सवलत, दिव्यांगांसाठीचे साहित्य, एलईडी टीव्ही, इलेक्ट्रिक कार, ओव्हन, मोबाईल, टॅबलेट, औषधे, ऍम्बुलन्स सर्व्हिस.\n– आयकराच्या स्लॅबमध्ये कोणातही बदल नाही पण ५ लाखांपर्यंत कमाई असलेल्या नोकरदारांना आयकरामध्ये ३ हजारांपर्यंतची अतिरिक्तसूट.\n– घरभाडे करसवलतीची मर्यादा २४ हजारांवरून ६० हजारांपर्यंत वाढवली.\n– स्टार्ट अप इंडियासाठी लागणार्‍या सर्व परवानग्या एका दिवसात मिळणार\n– रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणांची बँकांकडून अंमलबजावणी व्हावी, यासाठी पतधोरणांना वैधानिक दर्जा, लवकरच आरबीआय कायद्यात दुरुस्ती.\n– खतांची सबसिडी थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचा विचार.\n– येत्या ३ वर्षात सर्व पोस्ट कार्यालयात एटीएम बसवणार\n– बुडित कर्जामुळे गोत्यात आलेल्या बँकांसाठी २५ हजार कोटी रुपये\n– कृषी खात्याचे नाव बदलण्यात आले होते. त्याप्रमाणे निर्गुंतवणूक खात्याचे नाव आता दीपम असे ठेवण्यात येणार आहे.\n– चीटफंड कंपन्यांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी नवा कायदा आणणार.\n– रस्ते आणि रेल्वेच्या विकासासाठी २ लाख १८ हजार कोटी खर्च करणार.\n– वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी तरुण उद्योजकांना संधी देणार.\n– पंतप्रधान जनऔषध योजनेअंतर्गत तीन हजार जेनरिक औषध दुकाने सुरू करणार.\n– वापरात नसलेली देशभरातील १६० विमानतळे पुन्हा सुरू करणार.\n– सार्वजनिक वाहतुकीमध्ये जुने परमीट मोडीत काढणार\n– रस्ते आणि महामार्गांसाठी ५५ हजार कोटी\n– सर्व जिल्ह्यात डायलिसिस केंद्र उभारणार\n– स्किल डेव्हलपमेंट स्कीमसाठी १७०० कोटींची तरतूद.\n– सर्व शिक्षा अभियानांतर्गत आणखी ६२ नवोदय विद्यालये.\n– उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कागदपत्रं उपलब्ध होणार\n– स्टँड अप इंडियासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद\n– घरातील प्रमुख महिलेच्या नावाने एलपीजी कनेक्शन\n– देेशातील १.५ कोटी गरिबांच्या फायद्यासाठी २००० कोटींची तरतूद.\n– प्रत्येक कुटुंबाला १ लाख रुपयांचे विमा कव्हर, ज्येष्ठ नागरिकांना ४० हजार अधिक\n– जेनेरिक मेडिसीन्ससाठी ३ हजार मेडिकल स्टोअर्स उघडणार.\n– सर्व जिल्हा रुग्णालयांमधे नॅशनल डायलिसिस सेंटर्स उघडणार.\n-पीपीपी बेसिसवर पैसा उभा करणार आणि त्याकरता अनेक सबसिडी मिळणार.\n– मनरेगासाठी ३८५०० कोटींची तरतूद, आतापर्यंतची सगळ्यात जास्त.\n– दुग्धव्यवसायासाठी ४ नव्या योजना, डाळ उद्योगासाठी ५०० कोटींची तरतूद.\n– २०१६-१७ या वर्षात कृषी पतपुरवठ्यासाठी ९ लाख कोटींचे टार्गेट.\n– प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी १९ हजार कोटींची तरतूद, ४० टक्के राज्य सरकार आणि ६० टक्के केेंद्र देणार, २.२३ हजार किमीचे रस्ते बांधणार.\n– शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी खास तरदूत.\n– १५ हजार कोटींची शेतकर्‍यांच्या लोनवरील इंटरेस्टपोटी तरतूद.\n– शेतकर्‍यांसाठी सुमारे ३५ हजार कोटींची अतिरिक्त तरतूद.\n– ८.२७ लाख कोटींची ग्रामीण भागांसाठी तरतूद.\n– ८० लाख रुपये प्रत्येक ग्रामपंचायतींना देणार.\n– फेब्रुवारी २०१६ पर्यंत साडेपाच हजार गावांमधे वीजपुरवठा करण्यात आला, १ मे २०१८ पर्यंत १०० टक्के गावांत वीजपुरवठा, त्याकरता डिजिटल लिटरसी मिशन आता ग्रामीण भागांतही आणणार.\n– ८७,७६५ कोटींची ग्रामीण आरोग्य योजनांसाठी तरतूद.\n– १ मे २०१८ पर्यंत सर्व गावांमध्ये वीज पोहोचवण्याचे ध्येय\n– शेती आणि शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी ३५,९८४ कोटींची तरतूद\n– कृषिउत्पादन विक्रीसाठी एकात्मिक शेती बाजार योजना राबविण्याचा सरकारचा प्रयत्न.\n– सॉईल हेल्थ कार्ड प्रकल्पात २०१७ पर्यंत १४ हजार कोटी नव्या शेतकर्‍यांना सामावून घेण्याचा प्रयत्न.\n– पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी १९ हजार कोटी रुपयांची तरतूद.\n– पंतप्रधान शेती सिंचन योजनेत २८.५ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणार.\n– पुढील पाच वर्षात पाच लाख एकर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार\n– आधारकार्डला सरकार घटनात्मक दर्जा देणार.\n– ५ वर्षात शेतकर्‍याचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याचा प्रयत्न.\n– भूजलपातळी वाढवण्यासाठी ६० हजार कोटी.\n– वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार भारताची इकॉनॉमिक ग्रोथ चांगली आहे.\n– जीडीपी ७.६ टक्के एवढा वाढला आहे.\n– महागाई ५.४ टक्के एवढी कमी झाली आहे.\n– परकीय गंगाजळीत चांगलीच वाढ.\n– विदेशी मार्केटमधे मंदी असल्यानं देशातील मार्केटमधे वाढ करण्यावर भर.\n– पंतप्रधान पीक विमा योजनेचा शेतकर्‍यांना मोठा फायदा.\n– शेतकरी आणि शेतीच्या फायद्यात येत्या ५ वर्षांत वाढ कऱणे.\n– नागरी सुविधा आणि नोकर्‍यांमधे वाढ करणार.\n– शिक्षण आणि सुविधांमधे वाढ करणार.\n– लोकांच्या लाईफस्टाईलमधे सुधार करणार.\n– शेतकरी देशाच्या अन्नपुरवठ्याच्या कणा आहे, म्हणून त्यांना आता उत्पन्न सुरक्षा देणार.\n– पाणीपुरवठ्याचा योग्य आणि व्यवस्थित वापर सध्या आवश्यक आहे. देशात केवळ ४६ टक्के शेती सिंचनावर अवलंबून आहे. यात पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत आता २८ टक्क्यांची वाढ केली जाईल.\n– १२ राज्यांमधे एपीएमसी ऍक्टमधे मॉडिफिकेशन करण्यात आले आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nआधार कार्डला मिळणार घटनात्मक दर्जा\nनवी दिल्ली, [२९ फेब्रुवारी] - यंदाच्या अर्थसंकल्पातून आधार कार्डशी संबंधित मोठी घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. यापुढे आधार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/145-crore-pmp-pune-corporation-budget-44510", "date_download": "2019-01-16T16:48:30Z", "digest": "sha1:ONCJ2ZUFVX4XLHFTAAVWUPZZ3L4WEPNF", "length": 13717, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "145 crore for pmp in pune corporation budget पुणे: प्रत्येकाचा 5 लाखांचा विमा, 'PMP'ला 145 कोटी | eSakal", "raw_content": "\nपुणे: प्रत्येकाचा 5 लाखांचा विमा, 'PMP'ला 145 कोटी\nगुरुवार, 11 मे 2017\nमुळा, मुठा नदी सुधारणेसाठी 150 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने हे दिलासादायक ठरेल. तर 'ई गव्हर्नन्स'साठी 45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nपुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी 'पीएमपी'करीता 145 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, महापालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक मिळकत करदात्याचा 5 लाख रुपयांचा अपघाती विमा, तसेच नदी सुधारणा व ई गव्हर्नन्ससाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.\nमहापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आज 2017-18 या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला. एकूण 5 हजार 912 कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी 20 मार्च रोजी 5 हजार 600 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता. मुळा, मुठा नदी सुधारणेसाठी 150 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने हे दिलासादायक ठरेल. तर 'ई गव्हर्नन्स'साठी 45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाचा उतरविण्यात येणार असून, त्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nमहापालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग कॉलेज सुरू करणार असून, त्यासाठी अर्थसंकल्पात 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ससून रुग्णालयाच्या धर्तीवर महापालिका कोथरूड परिसरात 5 कोटी रुपये खर्च करून रुग्णालय उभारणार आहे. दरम्यान, शहरातील कचऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला असताना कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी 78 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.\nकोथरूड शिवसृष्टीसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद आहे. शहरात विविध ठिकाणी योग केंद्र उभारणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. सिंहगड रस्ता ते कर्वेनगर दरम्यान मुठा नदीवर पूल उभारणार असून, त्यासाठी 2 कोटी रुपये एवढ्या अंदाजित खर्चाची तरतूद आहे. तसेच, पुणे विद्यापीठ चौकात ग्रेडसेप्रेटर निर्माण करण्यात येणार आहे.\nवास्तववादी अर्थसंकल्प : मोहोळ\n\"परिवर्तनामुळे वाढलेल्या पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, हा अर्थसंकल्प वास्तववादी आहे. त्याची संपूर्ण अंमलबजावणी होऊ शकते.\"\n- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष स्थायी समिती\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nएकाच अधिकाऱ्याकडे आता सातवा पदभार\nऔरंगाबाद - महापालिकेत अधिकाऱ्यांची वानवा असल्याचे सांगत अनेक अधिकाऱ्यांकडे विविध पदभार दिले जात आहेत; तर दुसरीकडे अनेकांना कामच नसल्याचे चित्र आहे....\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nबेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती\nमुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि...\nस्थायी समितीसाठी इच्छुक नगरसेवकांचे देव पाण्यात\nसोलापूर : महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारीपूर्वी सदस्य निवडणे बंधनकारक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Soneri/upcoming-Marathi-film-readymixfilm-teaser-released/", "date_download": "2019-01-16T17:12:32Z", "digest": "sha1:VLLWE7LFM2B765A2C2TMZWEYA2DW4GW4", "length": 6627, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " सचिन खेडेकरांचा आवाज ‘रेडीमिक्स’ टीझरला! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › सचिन खेडेकरांचा आवाज ‘रेडीमिक्स’ टीझरला\nसचिन खेडेकरांचा आवाज ‘रेडीमिक्स’ टीझरला\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nअमेय विनोद खोपकरचा 'रेडीमिक्स' या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. शेखर ढवळीकर लिखित व जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'रेडीमिक्स'ची पहिली झलकही पाहायला मिळते. आजचा आघाडीचा युथ आयकॉन - अर्थात लव्हरबॉय वैभव तत्ववादी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांच्या मुख्‍य भूमिका या चित्रपटात आहेत. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजातील मोजक्या शब्दातील खुमासदार वर्णन यामुळे ही पहिली झलक रसिकांवर मोहिनी घालत आहे. कलाकारांच्या व्यक्तिरेखा नेमक्या कशा आहेत आणि चित्रपटाचा 'पोत' काय आहे आणि चित्रपटाचा 'पोत' काय आहे हे लक्षवेधी दृकश्राव्य ट्रेलरमध्‍ये दाखवण्‍यात आले आहे.\nनिर्माते प्रशांत घैसास, सुनील वसंत भोसले निर्मित ‘रेडीमिक्स’मध्ये समीर चिटणीस या उमद्या तरुणाची कथा आहे. हा तरुण इंटिरियर डेकोरेटर असतो. त्याच्या आयुष्यात नुपूर ही सुंदर तरुणी येते आणि त्यानंतर त्याचे आयुष्य रोमँटिक वळण घेते. आजचा आघाडीचा युथ आयकॉन - अर्थात लव्हरबॉय वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरे आणि हरहुन्नरी अभिनेत्री नेहा जोशी यांच्या अफलातून अभिनयाचे रसायन नक्कीच प्रफुल्लीत करणारे आहे. जोडीला अभिनेते सुनील तावडे, आनंद इंगळे, नेहा शितोळे, गिरीश परदेसी, आशा पाटील, रमा नाडगौडा, अश्विनी कुलकर्णी, उदय नेने, राजू बावडेकर, आशिष गोखले इत्यादी कलाकारांची अफलातून साथ आहे.\nगुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, अभय इनामदार यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांना अविनाश–विश्वजित यांनी संगीतसाज चढवला आहे. गायिका आर्या आंबेकर, मुग्धा कऱ्हाडे, शिखा जैन, गायक आशिष शर्मा, फराद भिवंडीवाला, विश्वजित जोशी यांनी त्यावर स्वरसाज चढविला आहे. कोरिओग्राफर दिपाली विचारे यांनी नृत्यरचना केली आहे.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nager-minor-girl-rape-case-Accused-berde-guilty/", "date_download": "2019-01-16T17:27:53Z", "digest": "sha1:IAGEFRFOWXH7AW2O26DK3SJHSRG3ANXN", "length": 4889, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 'त्या' अत्याचार प्रकरणातील आरोपी बर्डे दोषी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › 'त्या' अत्याचार प्रकरणातील आरोपी बर्डे दोषी\n'त्या' अत्याचार प्रकरणातील आरोपी बर्डे दोषी\nपावणे तीन वर्षांच्या चिमुरडीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी बाळू गंगाधर बर्डे (रा. राहुरी) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. 3) दोषी ठरवले. मंगळवारी शिक्षेवर अंतिम युक्तिवाद होऊन आरोपीस शिक्षा ठोटावली जाईल.\nडिसेंबर 2016 मध्ये रेल्वे स्टेशन परिसरातून पावणे तीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अनैसर्गिक शारीरिक अत्याचार केला होता. या घटनेमुळे शरीराला आतून गंभीर इजा झाल्याने तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. आरोपीबाबत कोणतीही माहिती नसतानाही कोतवाली पोलिसांनी सखोल तपास करून बाळू गंगाधर पाटील यास संशयित म्हणून अटक केली होती. बर्डे यांच्याविरुद्ध पुरावे मिळाल्यानंतर तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार यांना काम पाहिले. न्यायालयाने शुक्रवारी सायंकाळी आरोपी बर्डे यास अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरविले. मंगळवारी अंतिम युक्तिवाद होऊन आरोपीस शिक्षा ठोठावली जाईल. या प्रकरणात 'पुढारी'ने सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Commissioner-of-the-Unity/", "date_download": "2019-01-16T16:11:10Z", "digest": "sha1:FH7YRZ7CKD2PVMGDWSY5PEOMM5EBJJUF", "length": 17382, "nlines": 43, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयुक्‍तांकडून ठेकेदार, युनिटीची कानउघाडणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › आयुक्‍तांकडून ठेकेदार, युनिटीची कानउघाडणी\nआयुक्‍तांकडून ठेकेदार, युनिटीची कानउघाडणी\nकाळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहरासाठी आणण्यात येणार्‍या थेट पाईपलाईन योजनेच्या कामाबाबत आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी तीव्र नाराजी व्यक्‍त करून ठेकेदार जीकेसी कंपनी आणि सल्‍लागार कंपनी युनिटी यांच्या प्रतिनिधींची चांगलीच कानउघाडणी केली. गेल्या वर्षभरात तुम्ही काय केले अशी विचारणा करीत डॉ. चौधरी यांनी प्रश्‍नांचा भडिमार करून झाडाझडती घेतली. आयुक्‍तांच्या या कडक भूमिकेने ठेकेदार आणि युनिटीचे प्रतिनिधी यांची चांगलीच पंचाईत झाली. कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर 2019 पर्यंत योजना मार्गी लावू, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.\nकेंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी कार्यक्रमांतर्गत 24 डिसेंबर 2013 ला कोल्हापूरसाठी थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली. सुमारे 53 कि. मी. लांबीच्या पाईपलाईनचे काम आहे. जीकेसी या ठेकेदार कंपनीला 24 ऑगस्ट 2014 ला वर्कऑर्डर दिली आहे. या कामासाठीचा कालावधी 22 नोव्हेंबर 2016 ला संपला. कासवाच्या गतीने सुरू असलेल्या थेट पाईपलाईनच्या ठेकेदाराला फेब्रुवारी 2017 मध्ये दीड वर्षासाठी एकदा मुदतवाढ दिली होती. त्याची मुदतही 31 मे 2018 रोजी संपली आहे. आता पुन्हा एकदा मुदतवाढीचा प्रस्ताव दिला आहे. असे असले तरी या योजनेचे आतापर्यंत सरासरी साठ टक्के काम पूर्ण झाले आहे. तब्बल दीड कोटीवर फी घेऊन युनिटी कन्सल्टंट ही कंपनी निवांत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौर सौ. शोभा बोंद्रे, आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी व पदाधिकार्‍यांनी मंगळवारी या योजनेची पाहणी केली. यावेळी पाईपलाईन कामातील अडथळे जॅकवेल आणि\nइंटेकवेल उभारणीत आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे आपण काम वेळेत पूर्ण करू शकलो नसल्याचे ठेकेदाराने आयुक्‍तांच्या निदर्शनास आणून दिले. पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट दिल्यानंतर आयुक्‍तांनी संबंधित ठेकेदारास कामाच्या प्रगतीबाबत विचारणा केली. 80 एमएलडी पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत असून वाळूची उपलब्धता नसल्याने काम रेंगाळले. मात्र, सध्या वाळू उपलब्ध असून काम गतीने करण्याची ग्वाही दिली. या ठिकाणी सुमारे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. तुरंबे येथील पाईपलाइंन कामास भेट दिली. त्या ठिकाणी पाईपलाईन खोदण्यात आलेल्या रस्ता अद्याप केला नसल्याने पदाधिकार्‍यांनी ठेकेदारास धारेवर धरले. एक कि.मि. अंतराच्या या मार्गाचे पावसाळ्यात खडीकरण करुन पावसाळ्यानंतर सिलकोट करुन डांबरीकरण पूर्ण केले जाईल असे सांगण्यात आले. मांगोली, सोळांकुर या ठिकाणी पाहणी करण्यात आली. तेथील पाईपलाईनचे काम का थांबले याबाबत विचारणा केली. काळम्मावाडीधरणानजिकच्या राजापूरवाडी येथील जॅकवेल आणि इंटेकवेल कामाच्या ठिकाणी भेट देण्यात आली. यावेळी आयुक्‍त डॉ. चौधरी आणि महापौर सौ. बोंद्रे यांनी ठेकेदार कंपनीचे राजेंद्र माळी यांच्यासह युनिटीचे राजेंद्र हसबे, महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. एक वर्षात तुम्ही किती काम केले सल्‍लागार कंपनी म्हणून तुम्ही कोणती जबाबदारी पार पाडली. महापालिकेचे अभियंते म्हणून या प्रकलपाच्या कामाच्या टार्गेट तपासणी केली का सल्‍लागार कंपनी म्हणून तुम्ही कोणती जबाबदारी पार पाडली. महापालिकेचे अभियंते म्हणून या प्रकलपाच्या कामाच्या टार्गेट तपासणी केली का इंटेकवेल असो अथवा जॅकवेल असो या कामाची गती वाढविण्यात आली का इंटेकवेल असो अथवा जॅकवेल असो या कामाची गती वाढविण्यात आली का पावसाळ्यापूर्वी ही कामे पुर्ण करण्याचे नियोजन का केले नाही अशी प्रश्‍नांची सरबत्ती करुन सर्वांना चांगलेच धारेवर धरले.\nइंटेकवेलचे काम करण्यासाठी कॉपर डॅम उभारण्यात आला आहे. 446 मिटर या कॉपर डँममध्ये प्लास्टीक शीट घालुन पाणी झिरपू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच त्यातूनही या डॅममध्ये येणारे पाणी उपसा करण्यासाठी 500 ते 600 अश्‍वशक्‍ती क्षमतेचे इंजिन माविण्यात आले आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे ठेकेदारांकडून सांंगण्यात आले. तसेच जॅकवेलसाठी 45 मिटर खोल खुदाई करण्यात अली असून आणखी एक मिटर खुदाई अपेक्षीत आहे. पावसाने उपडीप दिल्यास येथील खुदाईसह पीसीसीचे काम आठदिवसात पुर्ण करण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले. तसेच या ठिकाणी वन्यजिवांचा धोका असून रात्री नउ नंतर काम करणे जिकीरीचे आहे. असे काम करताना वनविभागने कंपनीच्या अधिकार्‍यांना अटक केली हमीपत्र देउन सुटका करुन घेण्यात आल्याचे माळी यांनी सांगितले. यावर डॉ. चौधरी यांनी वन्यजिव समस्या यापूर्वी का सांगितली नाही असा जाब विचारला.\nएकुण 53 किमि पाईपलाईनपैकी 37 किमि. पाईपलाईचे काम पुर्ण झाले आहे. आता विनाअडथळा केवळ चार किमि पाईपलाईन टाकता येते. उर्वरीत ठिकाणी अडचणी आहेत. सोळांकुर येथे एक ते दिड किमि. ठिकपुर्ली येथे 500 मिटर काम प्रलंबित आहे. कपिलेश्‍वर येथे दोन किमी आणि महावितरण कंपनीने पोल आणि केबल शिफ्टींग न केल्याने सहा किमि पाईपलाईन टाकण्यात अडथळा आहे. यापैकी सोळांकुर येथील कामाबाबत आ. सतेज पाटील ए. वाय. पाटील यांच्याशी चर्चा करुन गावकर्‍यांची समजूत काठण्यात येणार आहे. कपिलेश्‍वर येथीलसमस्या सोडविली जाईल असे सांगण्यात आले.\nयुनिटी कंन्स्ल्टंन्सीकडून लोखंडी ब्रिजबाबत पैसे वसूल केले आहेत. आताही डिझाईनबाबत या कंपनीबाबत आक्षेप आहे याची तपासणी करुन आणखी त्रूटी आणि आक्षेत लक्षात घेउन कारवाई केली जाईल. असे आयुक्‍त डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. पहिल्या मूदतवाढीत ठेकेदारास महापालिका प्रशासनाकडून काही नाहरकत मिळालेली नव्हती त्यामुळे पाच हजार रुपये प्रतिदिन दंड आकारला आहे. आताची परिस्थिती वेगळी आहे याबाबत विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल असे चौधरी यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौर्‍यात महापौर सौ. शोभा बोंद्रे, उपहापहापौर महेश सावंत सभागृह नेता दिलीप पोवार, दिपा मगदूम सुरमंजिरी लाटकर, सौ. शोभा कवाळे, डॉ. संदीप नेजदार, राहुल माने, अशोक जाधव, संजय मोहीते उपस्थित होते.\nया योजनेत पाईपलाइंन टाकताना महावितरणचे पोल आणि काही केबल अडव्या येत आहेत. याबाबत महावितरण अधिकार्‍यांशी संपर्क साधला आहे. मात्र काही प्रतिसाद मिळत नसल्याने या कामात अडथळा येत आहे. हे काम सार्वजनिक आहे. शहरवासियांसाठी आहे.त्यामुळे महावितरणसह इतर विभागानी आपआपल्या विभागाची जबाबदारी घेउन योजना मार्गस्थ लावण्यास मदत करावी असे आवाहन आयुक्‍त डॉ. चौधरी यांनी केले.\nपाईपलाईनचे कामाचासाठी 24 ऑगस्ट 2014 ला वर्कऑर्डर दिली आहे. 22 नोव्हेंबर 2016 मूदत संपली आहे. ठेकेदाराला फेब्रुवारी 2017 मध्ये दीड वर्षासाठी प्रथम मूदतवाढ मुदतवाढ दिली होती. त्याची मूदतही 31 मे 2018 रोजी संपली आहे. आता पुन्हा एकदा मूदतवाढीचा प्रस्ताव दिला आहे. प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेा नाही.\nप्रसंगी पोलिस बंदोबस्तात काम करणार\nसोळांकुर येथील ग्रामस्थांनी महापालिकेस शब्द दिला आहे. त्यामुळे तेथे काम सुरू करताना काहीजण अडथळा करीत आहेत. मात्र, याबाबत आ. सतेज पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. त्याद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल यातूनही मार्ग न निघाल्यास प्रसंगी पोलिस बंदोबस्तात काम सुरू केले जाईल, असा इशारा आयुक्‍त डॉ. चौधरी यांनी दिला.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Ambajogai-kagnewadi-accident-two-sister-death/", "date_download": "2019-01-16T16:32:49Z", "digest": "sha1:3B3IKQSDZA5PSIS3ZJYLR7GNRU3VVA2Z", "length": 5906, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कांगणेवाडीजवळ अपघातात दोन सख्ख्या बहिणी ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › कांगणेवाडीजवळ अपघातात दोन सख्ख्या बहिणी ठार\nकांगणेवाडीजवळ अपघातात दोन सख्ख्या बहिणी ठार\nभरधाव वेगातील कंटेनरवाहक ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास परळी तालुक्यातील कांगणेवाडी जवळ झाला.\nपरळी तालुक्यातील जोडवाडी येथील शिक्षक त्रिंबक दराडे हे त्यांची पत्नी विमल (वय ४५) आणि मेहुणी संगीता हनुमंत कांगणे (वय ४०, रा. कांगणेवाडी) यांना घेऊन मोटारसायकलवरून कांगणेवाडीकडे येत होते. कांगणेवाडी पाटीजवळ आले असता भरधाव वेगातील कंटेनरवाहक ट्रकने (एमएच ४४ - ९५५३) त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात ट्रकखाली आल्याने विमल दराडे आणि संगीता कांगणे या दोन सख्ख्या भगिनींचा जागेवरच मृत्यू झाला तर त्रिंबक दराडे हे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रक जागेवर सोडून पळ काढला. घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही भगिनींचे शवविच्छेदन करण्यात आले.\nमहामार्गाच्या कामाच्या संथगतीमुळे वारंवार अपघात\nअहमदपूर ते नगर या महामार्गाचे काम सध्या सुरु आहे. परंतु, अत्यंत संथगतीने काम सुरु असल्याने वाहनधारकांना अरुंद रस्त्यावरून कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. यामुळे या रोडवर वारंवार अपघात होत असून, अनेकांना नाहक जीव गमवावा लागत असल्याची तक्रार या भागातील संतप्त ग्रामस्थ करू लागले आहेत.\nलातुरच्या जिल्हा परिषदेत विद्यार्थ्यांची गांधीगिरी ...\nअनुजचे वक्तव्य नाही तर लोयांच्या मृत्यूची चौकशी महत्वाची\nआरोपी फाशीवर लटकतील तेव्‍हाच न्‍याय : मुंडे\nबीड : शेतीच्या वाटणीवरून सख्ख्या पुतणीचा खून\nलातूरनजीक भीषण अपघातात ७ ठार, १३ जखमी\nलातूर : न्या. लोया मृत्यू चौकशीसाठी वकिलांचा मोर्चा\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Dream-complete-of-silent-deaf-prmila-s-house/", "date_download": "2019-01-16T16:11:32Z", "digest": "sha1:7ANVBTOPSGWGKCKL3RQCQ5JP7BGCKXN5", "length": 6385, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मूकबधिर प्रमिलाचे घराचे स्वप्न पूर्ण; चित्रातून व्यक्त केला आनंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मूकबधिर प्रमिलाचे घराचे स्वप्न पूर्ण; चित्रातून व्यक्त केला आनंद\nमूकबधिर प्रमिलाचे घराचे स्वप्न पूर्ण; चित्रातून व्यक्त केला आनंद\nम्हाडाच्या कोकण मंडळातर्फे शनिवारी वांद्रे पूर्व येथील म्हाडा भवनामध्ये विविध ठिकाणच्या 9 हजार 18 घरांची लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीमध्ये बर्‍याच जणांनी अर्ज भरले होते, मात्र सर्वत्र चर्चा रंगली होती ती प्रमिला दवणे या 28 वर्षीय तरुणीची. प्रमिला ही जन्मापासूनच मूकबधिर आहे. आपल्या स्वप्नातल्या घरासाठी तिने म्हाडाच्या लॉटरीमध्ये अर्ज केला होता आणि तिचे स्वप्न शनिवारी साकार झाले. तिला विरार बोळींज येथील म्हाडाचे घर जाहीर होताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.\nघर मिळाल्यानंतर तिला आपल्या भावना व्यक्त करायच्या होत्या. मात्र मूकबधिर असल्याने तिला आपला आनंद व्यक्त करता येत नव्हता. तिचा हा आनंद तिने आपल्या कलेतून व्यक्त केला. त्यासाठी तिने चित्रकलेचा आधार घेतला. प्रमिलाने तिथल्या तिथे म्हाडा भवनामध्येच चित्र काढून घर लागल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच म्हाडाचेही विशेष आभार मानले. त्यामुळे लॉटरीच्या वेळेस प्रमिलाचेही खूप कौतुक झाले.\nप्रमिला दादरमधील मूकबधिर मुलांच्या शाळेत शिकली. तिने तिथे दहावीपर्यंतचे शिक्षण उत्तम प्रकारे पूर्ण केले. त्यानंतर तिने एसएनडीटी महाविद्यालयातून चित्रकला विषयात पदवी मिळवली. प्रमिला जन्मापासून मूकबधिर असली तरी तिने आणि तिच्या आई-वडिलांनी परिस्थितीसमोर कधी हार मानली नाही.\nप्रमिलाने महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुढे अ‍ॅनिमेशन या विषयावरील एक कोर्स पूर्ण केला आणि वांद्य्रातील दिव्यांगांसाठीच्या अली यावर जंग संस्थेत नोकरी मिळवली. आता प्रमिला आपल्यासारख्याच मुलांना या संस्थेत प्रशिक्षण देत आहे. प्रमिला आणि तिच्या वडिलांना वाटले की आता प्रमिलाचेही हक्काचे घर असावे. त्यामुळे तिने अंध-अपंग कोट्यातून अत्यल्प गटातील विरार-बोळींजमधील घरासाठी पहिल्यांदाच अर्ज केला आणि तिला नशिबाने साथ दिली आणि घर लागले.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/plastic-factory-fire-in-mumbai-ambarnath/", "date_download": "2019-01-16T17:22:38Z", "digest": "sha1:M2IYYB7JTGO6YDDKEIUILOGPWEK2H2KR", "length": 3696, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंबरनाथमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंबरनाथमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग\nअंबरनाथमध्ये प्लास्टिक कंपनीला भीषण आग\nअंबरनाथमध्ये रात्री दहाच्या सुमारास प्लॅस्टिक खुर्च्या तयार करणाऱ्या एक कंपनीला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.\nअंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर महामार्गाशेजारी असलेल्या महावीर सेल्स ही कंपनी आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही आग इतकी भीषण होती की अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला, मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.\nदरम्यान, ही आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही. आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Paper-viral-from-MIT-in-pune/", "date_download": "2019-01-16T17:02:44Z", "digest": "sha1:B3AQENPWGHJGHK3X2PNIVOQ3XXA2WVYC", "length": 4552, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘एमआयटी’तूनच केला पेपर व्हायरल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘एमआयटी’तूनच केला पेपर व्हायरल\n‘एमआयटी’तूनच केला पेपर व्हायरल\nसोशल मीडियावर बुधवारी व्हायरल झालेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी प्रथम वर्षाचा इंजिनिअरिंग मॅकेनिक्सचा पेपर एमआयटी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रातूनच व्हायरल केल्याची कबुली एमआयटीच्याच आदर्श रवींद्रन या विद्यार्थ्याने शनिवारी विद्यापीठाच्या चौकशी पथकासमोर दिली. त्यांतर ‘एमआयटी’ने दिलेल्या तक्रारीनुसार त्यास कोथरुड पोलिसांनी ताब्यात घेतले.\nरवींद्रन मूळचा केरळचा आहे. त्याचे वडील लोणावळ्यात राहतात, तर तो स्वत: पुण्यात खोली भाड्याने घेऊन राहतो. पहिल्या वर्षी अनुत्तीर्ण झाल्याने तो बुधवारी ‘बॅकलॉग’चा पेपर देत होता. तो 15 मिनिटे उशिरा परीक्षा केंद्रावर पोहोचला व शिक्षकांची नजर चुकवून मित्राच्या मोबाइलसह वर्गात पोहोचला. आत जाताच त्याने तातडीने प्रश्नपत्रिका घेतली.\nमोबाईलने प्रश्नपत्रिकेचे छायाचित्रे घेऊन ती व्हायरल करुन त्याने मोबाईल बॅगेत ठेवला. दरम्यान, महाविद्यालयाच्या हलगर्जीपणाबद्दल अहवाल आल्यानंतर कारवाईचा निर्णय घेऊ, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी दिली.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Madan-Patil-memorial-Samadhi-scam/", "date_download": "2019-01-16T16:25:57Z", "digest": "sha1:ZOQJRASE4DYR2WQPZWT6EQR53IAWRW7P", "length": 7807, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मदन पाटील स्मारक, समाधीत घोटाळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मदन पाटील स्मारक, समाधीत घोटाळा\nमदन पाटील स्मारक, समाधीत घोटाळा\nज्या नेत्यांच्या नावे कारभारी, ठेकेदार मोठे झाले, त्यांनी काँग्रेस नेते मदन पाटील यांच्या स्मारक आणि समाधीच्या कामात किमान एक कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. अगदी पुतळ्यातही टक्केवारी घेतली आहे, असा आरोप मनसेचे नेते माजी आमदार नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.\nते म्हणाले, निकृष्ट आणि भ्रष्ट कारभारामुळे मदनभाऊंच्या पुतळ्याची ओळखच हरवली आहे. पुतळा आणि स्मारक उभारणीच्या सर्वच कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. ते म्हणाले, महापालिकेत रस्ते, गटारी, ड्रेनेज, पाणी, घरकुल, औषधे, स्मशानभूमीच्या ठेकेदारीपासून सर्वच कारभारात भ्रष्टाचार सुरू आहे. परंतु ज्यांचे नाव घेऊन राजकारण करतात, त्या नेत्याच्या समाधी आणि स्मारकालाही या लुटारूंनी सोडले नाही. उलट हे लुटीचे दुकान म्हणूनच त्यांनी या कामाकडे पाहिले. या दोन्ही कामांवर प्रत्येकी एक-एक कोटी रुपयांचा खर्च दाखविला. वास्तविक या कामांचा दर्जा आणि त्याची किंमत पाहिली तर किमान एक कोटी रुपये यांनी लुटले असावेत असे दिसून येते.\nशिंदे म्हणाले, मदन पाटील यांचा पुतळा त्यांच्यासारखा झाला नाही आणि दिसत नाही हे जगजाहीर आहे. पण कोणी बोलत नव्हते. पण नगरसेवक सुरेश आवटी यांनीच हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. या पुतळ्यावर 16 लाख रुपयांचा खर्च केला तोही संशयास्पद वाटतो आहे.\nते म्हणाले, नेत्यांचे कारभार्‍यांना खरोखरच नाव करायचे असते तर या स्मारक आणि समाधीवर उधळपट्टी करण्यापेक्षा त्यांनी शहरात अद्ययावत भाजी मंडई उभी केली असती. उद्यान, क्रीडांगणांची अनेक उपनगरांत गरज आहे. ती कामे केली असती तर निदान त्यांचा समाजाला उपयोग झाला असता. पण ते न करता स्मारक, समाधीचे बोगस काम नेत्याच्या नावे खपवून भ्रष्टाचाराबद्दल कोणी बोलणार नाही, असे त्यांना वाटत असावे.\nशिंदे म्हणाले, या कारभाराची आयुक्‍तांनी चौकशी करावी. यातील दोषींवर कारवाई करावी. शिल्पकारामार्फत योग्य त्या पद्धतीने पुतळ्यात दुरुस्ती करावी. शिवाय यापुढे होणारा अनाठायी खर्च रोखून भाजी मंडई उभी करून त्याला मदन पाटील यांचे नाव द्यावे. यावेळी अमर पडळकर, आदित्य पटवर्धन, सुनीता इनामदार, रोहित घुबडे, प्रियानंद कांबळे, चेतन भोसले, स्वप्नील कुंभोजकर, प्राची कुदळे, लीना सावर्डेकर उपस्थित होते.\nमोटारसायकल घसरून अपघातात दोघांचा मृत्यू\nविट्यात टेम्पोखाली सापडून महिलेचा जागीच मृत्यू\nनातेवाईकांना भेटायचा प्रयत्न फसला\nपंचायत राज समितीवरील खर्चाची चौकशी\nघटनास्थळावरील पुरावे केले गोळा\n‘वसंत, यशवंत’ला अभय; बार नाहरकत शुल्क महाग\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/housing-subsidy-But-there-are-no-houses-in-solapur/", "date_download": "2019-01-16T16:49:57Z", "digest": "sha1:DKD756RXP46ZYKOCBCNSMECJX7X6S5CM", "length": 5918, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घरकुल अनुदान लाटले मात्र घरे नाहीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › घरकुल अनुदान लाटले मात्र घरे नाहीत\nघरकुल अनुदान लाटले मात्र घरे नाहीत\nमंगळवेढा : प्रा. सचिन इंगळे\nमहाराष्ट्र शासनाने गोरगरिबांना निवारा मिळावा या उद्देशाने रमाई व प्रधानमंत्री घरकुल योजना सुरू केली. दरम्यान घरकुल योजनेचे अनुदान उचलले जाते. मात्र घरकुले पुर्ण केली जात नसल्याचा प्रकार मंगळवेढा तालुक्यात उघड झाला असून प्रशासन याबाबत हतबल झाल्याने घरकुल धारकाने अनुदान उचलुनही पुर्ण केले नाही. अशा घरकुल धारकांवर पंचायत समिती प्रशासनाने अनुदान परत करा अन्यथा फौजदारी दाखल करण्याचा इशारा दिला आहे.\nमंगळवेढा तालुक्यात सन 2016-17 मध्ये एकुण 1286 घरकुल मंजुर आहेत. यामध्ये प्रधानमंत्री योजनेतील 131 व रमाई योजनेमधील 30 घरकुले अपुर्ण आहेत. एका घरकुलसाठी 1 लाख 10 हजार अनुदान मिळते. पहिला हप्ता 30 हजार, दुसरा हप्ता 30 हजार, तिसरा हप्ता 30 हजार व चौथा हप्ता 20 हजार असे टप्या टप्याने घरकुलाची काम पुर्ण होईल तसा निधी दिला जातो. पंचायत समिती प्रशासनाने ग्रामसेवकामार्फत वारंवार अपुर्ण घरकुल धारकांना घरकुले पुर्ण करण्याचा सुचना देण्यात आल्या. मात्र त्यामध्ये कुठलीही सुधारणा होत नसल्याने आता पंचायत समितीने बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल अशी भुमिका घेतली आहे. आंधळगाव येथील 3 व लक्ष्मी दहिवडी येथील 2 घरकुलधारकांनी काहीच बांधकाम न केल्यामुळे त्यांच्या 7/12 उतार्‍यावर बोजा चढवला आहे.\nअरळी, नंदुर, डिकसळ येथील तिघा घरकुल धारकाकडुन प्रत्येकी 30 हजार रूपये वसुल करण्यात आले आहेत. सन 2017-18 प्रधानमंत्री योजनेत 681 तर रमाई योजनेत 765 घरकुल मंजुर आहेत. अपूर्ण घरकुल धारकांनी 30 जूलैअखेर घरकुल पूर्ण करण्याची सवलत देण्यात आली असुन मुदतीत न झाल्यास अनुदान पंचायत समितीकडे जमा करावे लागणार आहे . जे घरकूल लाभधारक अनुदान जमा करणार नाहीत. त्यांच्यावर फौजदारी दाखल केली जाईल असे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.com/2012/", "date_download": "2019-01-16T17:22:57Z", "digest": "sha1:KQMPWA5AYFZH33SJ7QY2YO3DERNIBUOS", "length": 33269, "nlines": 262, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.com", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: 2012", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nगोदावरीचे उगमस्थान म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ओळखले जाते. इथेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग वसलेले आहे. त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. या विषयी माझ्या या ब्लॉगवर मी आधीच एक पोस्ट केलेली आहेच. परंतु, ब्रम्हगिरीचे इतिहासात गड-किल्ला म्हणून स्थान अधोरेखित केले नव्हते. म्हणूनच ही पोस्ट करत आहे.\nइ.स. १२७१ - १३०८ त्र्यंबकेश्वर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. मोगल इतिहासकार किल्ल्याचा उल्लेख नासिक असा करतात. पुढे किल्ला बहमनी राजवटीकडे गेला. तिथून पुढे तो अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. इ.स. १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. मोगल राजा शाहजान याने ८ हजाराचे घोडदळ हा परिसर जिंकण्यासाठी पाठवले. इ.स. १६३३ मध्ये त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला. इ.स. १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने त्रिंबक किल्ला जिंकून घेतला.\nइ.स. १६८७ मध्ये मोगलांच्या अनेक ठिकाणी आक्रमक हालचाली चालू होत्या. याच सुमारास मोगलांचा अधिकारी मातबर खान याची नासिक येथे नेमणूक झाली. १६८२ च्या सुमारास सुमारास मराठ्यांची फौज गडाच्या भागात गेल्याने खानजहान बहाद्दरचा मुलगा मुझ्झफरखान याला मोगली फौजेत नेमण्यात आले. याने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळून टाकल्या. १६८३ च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा हा मराठा अनामतखानाकडे जाऊन मराठयांना फितुर झाला. त्याच्यावर बादशाही कृपा झाली, तर तो मोगलांना त्रिंबकगड मिळवून देणार होता. या राधो खोपड्याने त्रिंबक किल्ल्याच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा प्रयत्न केला, पण किल्लेदार त्याला वश झाला नाही. तो संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहिला. राधो खोपड्याचे कारस्थान अयशस्वी झाल्यामुळे त्याला मोघलांनी कैद केले. पुढे १६८४ मध्ये नोव्हेंबर महिन्यात अकरमतखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या काही वाडया पुन्हा जाळल्या व तेथील जनावरे हस्तगत केली. १६८२ आणि १६८४ मध्ये मोगलांनी किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला, पण तो फसला. इ.स. १६८८ मध्ये मोगल सरदार मातबरखानाने ऑगस्ट महिन्यात किल्ल्याला वेढा घातला. त्याने औरंगजेबाला पत्र पाठविले आणि त्यात तो म्हणतो, ’‘त्र्यंबकच्या किल्ल्याला मी सहा महिन्यांपासून वेढा घातला होता किल्ल्याभोवती मी चौक्या वसविल्या आहेत. सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये लोकांचे येणे जाणे बंद आहे. किल्ल्यामध्ये रसदेचा एकही दाणा पोहोचणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील’’. [संदर्भ: ट्रेक क्षितीज़.कॉम]\nकिल्ला म्हणावा असे या ठिकाणी फारसे अवशेष दिसून येत नाहीत. गोदावरी व त्र्यंबकेश्वराच्या भाविकांच्या गर्दीमुळे या ठिकाणी बऱ्यापैकी वर्दळ दिसून येते. प्राचीन किल्ला म्हणून या ठिकाणी फार भेटी दिल्या जात नाहीत. तसं पाहिलं तर त्र्यंबक पर्वतांची ही रांग अत्यंत भक्कम कड्यांनी बनलेली आहे. किल्ल्यावरील परिसरही विस्तीर्ण आहे. गडमाथ्यावरून पूर्वेकडे नाशिकचा रामशेज, भोरगड तर पश्चिमेकडे हरिहर किल्ला स्पष्ट दिसून येतो. हरिहर व भास्करगडांची रांग त्र्यंबक उतरून पार करता येते, असे कुठेतरी वाचलं होतं. पण वाट मात्र सापडली नाही. किल्ल्याच्या पायऱ्या ह्या कातळात कोरलेल्या आहेत. येथुन पावसाळ्यात गड चढत जाणं म्हणजे एक प्रकारचे थ्रीलच असते गडमाथ्यावरील पठारावर किल्ल्यातील सैनिकांना राहण्यासाठी ज्या जागा बनविल्या गेल्या होत्या, त्यांचे केवळ अवशेषच पाहायला मिळतात...\nत्र्यंबक वरील गडाचे अवशेष\nसमोर दिसणारा हरिहर किल्ला\nकिल्ल्याच्या मागच्या बाजूस गंगा-गोदावरी मंदिर\nलेबल्स किल्ला, गड, त्र्यंबक गड, त्र्यंबकेश्वर तालुका, नाशिक जिल्हा, ब्रह्मगिरी\nनाशिक व सिन्नर यांना जोडणाऱ्या ’नाशिक-पुणे’ राष्ट्रीय महामार्गावर हा छोटा घाट आहे. नाशिकपासून २२ तर सिन्नरपासून हा ६ किमी अंतरावर आहे.\nलेबल्स घाट, नाशिक जिल्हा, मोहदरी घाट, सिन्नर तालुका\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरेकडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहेत, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असेही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा नाशिक-दिंडोरी रस्त्यावर ही लेणी आहेत. हे दोन्ही रस्ते गुजरात कडे जाण्याचे मार्ग आहेत. नाशिक शहरातून ह्या चामर लेणी टेकडीचे सहज दर्शन होते. टेकडीच्या पायथ्यास म्हसरूळ गावी श्री पारसनाथ मंदिर १९४२ साली बांधले आहे. या लेण्यांना तीर्थराज गजपंथ असेही संबोधले जाते. पायथ्यापाशीच क्षेमेंद्र किर्ती यांची समाधीही आहे. ही लेणी साधारणत: ४०० फूट उंचीवर आहेत व वरती जाण्यासाठी ४३५ पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्या चढून गेल्यावर इंद्र व अंबिका देवीच्या मूर्त्या प्रथम दर्शनी पडतात. पुढे साडे तीन फुट उंचीची परसनाथाची मूर्ती आहे. ही लेणी अकराव्या शतकात बांधली असून जैनांच्या पवित्र तिर्थांपैकी एक आहेत. इथे अनेक जैन संतांचे श्वेत चरण पाहायला मिळतात.\nयाच टेकडीवर चांभार लेणी नावाच्या लेण्याही अस्तित्वात आहेत. मुख्य मंदिरात भगवान महावीरांची भव्य मूर्ती पाहावयास मिळते. या टेकडीवरून संपूर्ण नाशिकचे दर्शनही घेता येते. दिंडोरी की पेठ रोडवरून येथे यायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर नाशिक-पेठ रस्त्यावरूनच इथे यायला मुख्य रस्ता आहे. निमाणी बस स्थानकावरून बोरगड बस इथे येते. शिवाय तिवली फाटा येथे येणारी बसही ’गजपंथ’ वरूनच जाते. आमचा प्रवास हा रामशेज किल्ल्यावरून येथवर पायीच झाला होता. चामर लेणींच्या मागेच रामशेज किल्ला नज़रेस पडतो. इथुन पायी अंतर सात-आठ किलोमीटर असावे. एकाच दिवसांत दोन्ही ठिकाणी भेटी देता येतात.\nमहावीरांची चार दिंशांची मुख असणारी मू्र्ती\nलेबल्स चामर लेणी, जैन, टेकडी, नाशिक शहर, मंदीर, लेणी\nनाशिक जिल्हा हा बहुतांशी सातमाळच्या पर्वतरांगेत येतो. येथील काही तालुक्यांमध्ये डोंगर हा अगदीच विरळा असल्याचे दिसून येते. त्यातीलच एक निफाड तालुका होय. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया मानला जाणारा निफाड हा एक सधन प्रदेश आहे. परंतु, या ठिकाणी डोंगरदऱ्यांची अगदीच वानवा आहे. लोणजाई टेकडी हा एकमेव उंच प्रदेश निफाड तालुक्यात येतो. पहाडांची संख्या कमी असल्यानेच या प्रदेशाला नि-पहाड अर्थात निफाड असे संबोधले जाते, असे येथील रहिवासी सांगतात.\nनिफाड तालुक्यातील नैताळे हे नाशिक-औरंगाबाद मार्गावरील एक छोटे गांव आहे. येथुन सुमारे दोन किलोमीटर अंतरावर लोणजाई टेकडी आहे. नैताळे पासून जवळ असली तरी प्रशासकिय दृष्टीने ती विंचुर या गावाच्या हद्दीत येते. विंचुर हे तालुक्यातील एक मोठे गांव असुन तेही याच महामार्गावर आहे. लोणजाई फारसे उंच नाही. निफाडच्या दृष्टीने ते तसे उंचच मानावे लागेल. या टेकडीवर गेल्यावर आजुबाजुचा पूर्ण सपाट परिसर दिसून येतो. दूरदूर पर्यंत कोणताच पर्वत दिसून येत नाही. त्यामुळे परिसरातुन अनेकजण येथे फिरायला येतात. नैताळे व विंचुर अश्या दोन्ही ठिकाणाहून इथे पोहोचता येते. वरपर्यंत गाडीही जाऊ शकते. टेकडीच्या माथ्यावर लोणजाई देवीचे मंदीर आहे. आधी ते छोटे होते व आता त्याचा जिर्णोद्धार होऊन ते भव्य करण्यात आलेले आहे. दरवर्षी येथे नित्यनेमाने देवीचा उर्सव भरतो. या पहाडावर काही गुंफाही आहेत. पावसाळ्यात छोटीशी सैर करण्यास येथे परिसरातील लोक प्राधान्य देतात. संपूर्ण परिसराचे छान दर्शन या टेकडीवरून होते. एक तासाची हिवाळी वा पावसाळी सफर करण्यासाठी येथे जाण्यास काहीच हरकत नसावी.\nरस्त्यावरून दिसणारी लोणजाई टेकडी\nलोणजाई मंदीर बांधकाम अवस्थेत\nलेबल्स टेकडी, नाशिक जिल्हा, निफाड तालुका, मंदीर, लोणजाई टेकडी\nबगिचा, उद्यान, सर्पोद्यान, मत्स्यालय, प्राणिसंग्रहालय अशी सर्वच मांदियाळी एकाच ठिकाणी असणारी खूप कमी ठिकाणे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील महानगरपालिकांनी त्यासाठी सोयही केलेली आहे. मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या औरंगाबाद शहरात असणारे व महापालिकेने तयार केलेले सिद्धार्थ उद्यान हे एक मोठे ठिकाण आहे. बगिचा, उद्यान, सर्पोद्यान, मत्स्यालय, प्राणिसंग्रहालय अशी सर्वच स्थळे सिद्धार्थ उद्यानात पाहायला मिळतात.\nऔरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला लागूनच महापालिकेने हे उद्यान उभे केले आहे. दोन्हींची भिंत एकच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे या ठिकाणाला पोहोचणे अगदी सोपे आहे. सुट्टीच्या दिवशी इथे मोठी गर्दी पाहायला मिळते. औरंगाबाद शहरातील नागरिक सुट्टी कुटंबासोबत घालवण्यासाठी या उद्यानाला भेट देतात. शिवाय जिल्ह्यातील अनेक शाळांच्या सहलीही इथे भेट देताना दिसत आहेत. उद्यानात प्रवेश केल्याबरोबरच भगवान गौतम बुद्धांची मोठी मूर्ती समोर दृष्टीस पडते. यावरूनच उद्यानाला सिद्धार्थ उद्यान असे नाव का दिले याचे उत्तर मिळते. मूर्तीच्या आजुबाजूच्या परिसरात बागबगिचा फुलविण्यात आला आहे. शिवाय मोठे गवती लॉन्सही आहेत. डाव्या बाजुने गेल्यास प्रथम मत्स्यालय दृष्टीस पडते. अनेक नाना प्रकारचे मासे इथे पाहायला मिळतात. मुख्य उद्यानाबरोबरच मत्स्यालय व प्राणिसंग्रहालयात प्रवेश मिळाविण्यासाठी वेगळी प्रवेश फी द्यावी लागते, हे विशेष सर्पोद्यानासाठी मात्र प्रवेश शुल्क नाही. प्रत्येक सर्पोद्यानात दिसतात तसे सुस्त झालेले साप याही उद्यानात पाहायला मिळाले. पण, विविध प्रकारचे साप पाहून आपली ज्ञानवृद्धी होते, याचेच समाधान मानावे. भारतातील सर्व मुख्य जातीतील साप इथे पाहायला मिळतात. उद्यानात सर्वात शेवटी प्राणिसंग्रहालय आहे. उद्यानातील सर्वात मोठा भाग इथेच व्यापला गेलेला आहे. वाघ, सिंह व बिबट्याबरोबरच अनेक रानटी प्राणी येथे दृष्टीस पडतात. त्यांना मुक्त संचार करता यावा म्हणून पिंजऱ्यांचे क्षेत्रफळ अधिक करण्यात आले आहे.\nऔरंगाबाद शहरात कधी जाणे झाल्यास इथे भेट देण्यास हरकत नसावी.\nलेबल्स उद्यान, औरंगाबाद शहर, प्राणिसंग्रहालय, मत्स्यालय, सर्पोद्यान\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nचामर लेणी / चांभार लेणी\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमशीन लर्निंग: नव्या युगाची नांदी - मानवी आकलनक्षमता संगणकाला प्रदान करण्याच्या संकल्पनेतून संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेचा उगम झाला. यायचं पुढचा टप्पा म्हणजे 'मशीन लर्निंग' होय. शक्यता आणि संभ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Sangli/sangali-Farmers-outbreak-for-FRP-/", "date_download": "2019-01-16T16:12:59Z", "digest": "sha1:BUDEDHJJG72RZQDGOMSR46HDSVVAWZTM", "length": 7125, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘एफआरपी’साठी शेतकर्‍यांचा उद्रेक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘एफआरपी’साठी शेतकर्‍यांचा उद्रेक\nसांगली / बोरगाव : वार्ताहर\nएकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छेडलेल्या आंदोलनास जिल्ह्यात शनिवारी हिंसक वळण लागले. रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथे ‘स्वाभिमानी’च्या संतप्त कार्यकर्त्यांनी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे तसेच घोगाव येथे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे गट कार्यालय पेटविले. जिल्ह्यात विविध ठिकाणी अनेक कारखान्यांच्या कार्यालयांना शेतकर्‍यांनी टाळे ठोकले.\nसाखर कारखान्यांनी एफआरपी एकरकमीच द्यावी, या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी 2300 रुपयांची पहिली उचल जाहीर केली; परंतु सांगली जिल्ह्यातील बहुसंख्य कारखानदार मात्र अद्याप शांत आहेत. काहींनी 2300 रुपयांनी बिले दिली आहेत. यामुळे शेतकर्‍यांत संतापाची लाट उसळली आहे.\nआंदोलनाच्या पहिल्याच दिवशी रेठरेहरणाक्ष येथे आंदोलकांनी कृष्णा कारखान्याचे गट कार्यालय पेटवून दिले. येथे कृष्णा कारखान्याची मालकीची इमारत आहे. तळमजल्यावर खत आणि साखर वाटप विभाग, तर दुसर्‍या मजल्यावर गट कार्यालय आहे.\nशनिवारी पहाटे अज्ञातांनी कार्यालयाच्या पहिल्या मजल्याच्या दाराचे कुलूप तोडून दुसर्‍या मजल्यावर प्रवेश केला. गट कार्यालयाच्या दाराचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञातांनी कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयातील टेबल-खुर्च्या एकत्र केल्या. कार्यालयातील कागदपत्रे टेबलावर ठेवण्यात आली. रॉकेल ओतून ते पेटवून देण्यात आले.\nपहाटे दुसर्‍या मजल्यावरून उठणारे धुराचे लोट नागरिकांच्या नजरेस आले. नागरिक कार्यालयाच्या दिशेेने धावले. त्यांनी आग विझविली. नागरिकांनी आगीची माहिती कर्मचार्‍यांना दिली. त्यानंतर शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, संचालक सुजित मोरे, गट अधिकारी विकास कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. गटाधिकारी विकास कदम यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली.\nक्रांती कारखान्याचे घोगाव (ता. पलूस) येथील गटकार्यालयही पेटवून दिले. ऊस पट्ट्यातील अनेक प्रमुख गावांत कारखान्यांच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले. यामध्ये मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे दत्त इंडिया, मोहनराव शिंदे, शिवशक्ती, कागवाड या कारखान्यांच्या कार्यालयास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत कारखानदारांचा निषेध केला. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. दोन्ही घटनास्थळी संबधित कारखाना पदाधिकार्‍यांनी धाव घेत पाहणी केली.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.com/2012/06/", "date_download": "2019-01-16T17:23:44Z", "digest": "sha1:P3NFFJ665IZMCI552VWBX4JXQN63FXMT", "length": 25518, "nlines": 227, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.com", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: June 2012", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nबगिचा, उद्यान, सर्पोद्यान, मत्स्यालय, प्राणिसंग्रहालय अशी सर्वच मांदियाळी एकाच ठिकाणी असणारी खूप कमी ठिकाणे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील महानगरपालिकांनी त्यासाठी सोयही केलेली आहे. मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या औरंगाबाद शहरात असणारे व महापालिकेने तयार केलेले सिद्धार्थ उद्यान हे एक मोठे ठिकाण आहे. बगिचा, उद्यान, सर्पोद्यान, मत्स्यालय, प्राणिसंग्रहालय अशी सर्वच स्थळे सिद्धार्थ उद्यानात पाहायला मिळतात.\nऔरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला लागूनच महापालिकेने हे उद्यान उभे केले आहे. दोन्हींची भिंत एकच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे या ठिकाणाला पोहोचणे अगदी सोपे आहे. सुट्टीच्या दिवशी इथे मोठी गर्दी पाहायला मिळते. औरंगाबाद शहरातील नागरिक सुट्टी कुटंबासोबत घालवण्यासाठी या उद्यानाला भेट देतात. शिवाय जिल्ह्यातील अनेक शाळांच्या सहलीही इथे भेट देताना दिसत आहेत. उद्यानात प्रवेश केल्याबरोबरच भगवान गौतम बुद्धांची मोठी मूर्ती समोर दृष्टीस पडते. यावरूनच उद्यानाला सिद्धार्थ उद्यान असे नाव का दिले याचे उत्तर मिळते. मूर्तीच्या आजुबाजूच्या परिसरात बागबगिचा फुलविण्यात आला आहे. शिवाय मोठे गवती लॉन्सही आहेत. डाव्या बाजुने गेल्यास प्रथम मत्स्यालय दृष्टीस पडते. अनेक नाना प्रकारचे मासे इथे पाहायला मिळतात. मुख्य उद्यानाबरोबरच मत्स्यालय व प्राणिसंग्रहालयात प्रवेश मिळाविण्यासाठी वेगळी प्रवेश फी द्यावी लागते, हे विशेष सर्पोद्यानासाठी मात्र प्रवेश शुल्क नाही. प्रत्येक सर्पोद्यानात दिसतात तसे सुस्त झालेले साप याही उद्यानात पाहायला मिळाले. पण, विविध प्रकारचे साप पाहून आपली ज्ञानवृद्धी होते, याचेच समाधान मानावे. भारतातील सर्व मुख्य जातीतील साप इथे पाहायला मिळतात. उद्यानात सर्वात शेवटी प्राणिसंग्रहालय आहे. उद्यानातील सर्वात मोठा भाग इथेच व्यापला गेलेला आहे. वाघ, सिंह व बिबट्याबरोबरच अनेक रानटी प्राणी येथे दृष्टीस पडतात. त्यांना मुक्त संचार करता यावा म्हणून पिंजऱ्यांचे क्षेत्रफळ अधिक करण्यात आले आहे.\nऔरंगाबाद शहरात कधी जाणे झाल्यास इथे भेट देण्यास हरकत नसावी.\nलेबल्स उद्यान, औरंगाबाद शहर, प्राणिसंग्रहालय, मत्स्यालय, सर्पोद्यान\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी नाशिकजवळ अंजनेरी येथे झाला होता. अंजनेरी हा गिरीदुर्ग नाशिकपासून २२ किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकमधुन त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंजनेरी गाव वसलेले आहे. बसने जायचे असल्यास खालची अंजनेरी व वरची अंजनेरी असे दोन स्टॉप आहेत. वरची अंजनेरी ही अंजनेरी दुर्गाच्या जवळ लागते.\nहनुमानाच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी त्र्यंबकेश्वरपासून केवळ ५ ते ६ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईकडून येणाऱ्यांसाठी हा रस्ता सोयीचा पडेल. हनुमानाचे जन्मस्थान म्हणून परिचित असले तरी अंजनेरी हे पर्यटकांसाठी एक मेजवानी असणारे स्थळ आहे. इथे एकंदरीत १०८ जैन लेणी आढळून येतात. मूळ अंजनेरी गावापासून गडाकडे जाण्याकरिता एक किलोमीटर पर्यंत गडावर गाडी (दुचाकी व चारचाकी) नेता येते. नवरा-नवरी नावाच्या दोन गडसुळक्यांपासून अंजनेरी दुर्गाकडे रस्ता जातो. त्यासाठी दोन डोंगर पार करून जावे लागते. पहिल्या डोंगरानंतर अंजनीमातेचे छोटेखानी मंदीर दृष्टीस पडते. तिथुन दुसरा डोंगर ओलांडल्यानंतर भव्य पठार आहे. व शेवटी वायुपुत्र हनुमानाचे लहानसे मंदीर दृष्टीस पडते. इथवर येण्याचा मार्ग थोडासा खडतर असल्याने मारूतीचे भव्य मंदीर बांधलेले नसावे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरच अंजनेरी गावात भव्य सिद्ध हनुमान देवस्थानाचे मंदीर बांधलेले आहे. बहुतांश पर्यटक व भाविक ह्या मंदीरात हनुमानाचे दर्शन घेऊनच अंजनेरी गडाच्या दर्शनासाठी पुढे जातात. सिद्ध हनुमान देवस्थानात हनुमानाची ११ फुटी ध्यानमग्न उंच मूर्ती दृष्टीस पडते.\nअंजनेरी पहिल्या पर्वतावर पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक डावीकडे वळते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्याकडे जाते. डावीकडच्या वाटेने वळल्यावर १५ मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. दोन खोल्यांची ही गुहा आहे. इथे १० ते १२ जणांना राहताही येते. गुहेच्या भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली दिसून येतात. समोर असणार्‍या वाटेने बालेकिल्ल्यावर गेल्यावर वीसच मिनिटांत आपण दुसर्‍या अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. हे मंदिर सुद्धा प्रशस्त आहे. किल्ल्याचा घेरा फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावर बाकी काही पाहण्यासारखे काही नाही. अंजनेरी गडाची भव्यता मात्र लक्षात राहुन जाते. समोरच त्र्यंबकेश्वरचा ब्रम्हगिरी पर्वत मनात घर करुन जातो. अंजनेरी गावापासून मंदीरापर्यंतचा प्रवास हा साधारणत: दोन तासांचा आहे. दुर्गभ्रमंती म्हणून जायचे असल्यास अंजनेरीला भेट देण्यास हरकत नसावी.\nअंजनेरी पर्वतावर पावसाळ्यात तयार होणारे तळे\nअंजनेरी: दोन पर्वतांमधील खिंड\nलेबल्स अंजनेरी, जन्मस्थान, त्र्यंबकेश्वर तालुका, नाशिक जिल्हा, पर्वत, पावसाळा, हनुमान\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण्य आहे. नाशिकच्या जीवनवाहिनी असणाऱ्या गोदावरी व कादवा या नदींच्या संगमावर बांधलेले धरण म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. या धरणाच्या बॅकवॉटर परिसरात सतत अनेक पक्षांची रेलचेल असते. शिवाय यात अनेक स्थलांतरीत पक्षांचाही समावेश असतो. निरनिराळ्या पक्षांच्या किलबिलाटात नांदूर-मध्यमेश्वर परिसर सतत गजबजलेला दिसतो. त्यामुळेच नांदूर-मध्यमेश्वर बंधारा अर्थात गोदावरी-कादवा संगम परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. धरणामध्ये डावीकडून येणारी गोदावरी व उजवीकडून वाह्णारी कादवा यांचा सुरेख संगम पाहता येतो. नांदूर-मध्यमेश्वर हे नाव तेथील संगमेश्वर व मध्यमेश्वरच्या प्राचीन मंदिरांमुळे पडले आहे. धरणाच्या बॅकवॉटर परिसरात संगमेश्वर तर धरणाच्या खाली गोदावरी नदी तीरावर मध्यमेश्वरचे मंदिर पाहता येते. पाणी कमी असताना धरणाच्या बांधाऱ्यावरुन विविध पक्षांचे दर्शन करता येते. सँडपायपर्स, किंगफ़िशर, टिटवी यांसारख्या पक्षांची येथे नेहमीच ये-जा असते. पाण्यावर स्थिर राहून अचानक सूर मारणारे किंगफ़िशर्स हे येथील नेहमीचे दृश्य. आपल्या आवाजाने आसमंत भारावून टाकणारा भारद्वाज, धनेश, तांबट व कोतवाल असे विविध पक्षीही येथे पाहायला मिळतात. शिवाय धरणावरुन दिसणारा सुर्यास्त हा नयनरम्य असतो. हा परिसर नाशिकपासून ५० किमीवर आहे. तसेच तो निफ़ाड या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या १३ किमीवर आहे. स्वत:चे वाहन असेल तर या परीसरात पोहचणे खूप सोपे पडते. महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य म्हणून येथे भेट देण्यास काही हरकत नसावी.\nलेबल्स धरण, नांदूर-मध्यमेश्वर, नाशिक जिल्हा, निफाड तालुका\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमशीन लर्निंग: नव्या युगाची नांदी - मानवी आकलनक्षमता संगणकाला प्रदान करण्याच्या संकल्पनेतून संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेचा उगम झाला. यायचं पुढचा टप्पा म्हणजे 'मशीन लर्निंग' होय. शक्यता आणि संभ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Belgaon/Chikungunya-Dengue-khasbagh-Wadgaon-area-in-Belgaum-city-Municipal-health-department-slack/", "date_download": "2019-01-16T15:55:55Z", "digest": "sha1:B3PR7ERNXJ75WPFAEDCJ4CHCJANSGRIW", "length": 7279, "nlines": 40, "source_domain": "pudhari.news", "title": " मनपाला ‘लकवा’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मनपाला ‘लकवा’\nमनपा दरवर्षी शहर स्वच्छतेवर 40 कोटी रुपयांचा अवाढव्य खर्च करते. परंतु, बेळगाव शहरातील खासबाग, वडगाव परिसरात चिकुनगुनिया, डेंग्यूची साथ पसरूनही अद्याप पुरेशी उपाययोजना करण्यात आलेली नाही. मनपाचा आरोग्य विभाग सुस्तच असून, त्यामुळे मनपालाच लकवा मारला आहे, अशी स्थिती उद्भवली आहे. बुधवारी आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनीच डेंग्यू, चिकनगुनियाच्या साथीवरून आरोग्याधिकार्‍यांना धारेवर धरले.\nपावसापूर्वी शहरातील गटारी व नाल्यांची स्वच्छता केली नसल्यामुळेच बेळगाव दक्षिण विभागामध्ये चिकुनगुनिया व डेंग्यूची लागण झालेली आहे. वडगाव, खासबाग, भारतनगर, आनंदनगर, केशवनगर, जुने बेळगाव भागामध्ये दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण चिकुनगुनिया व डेंग्यूने त्रस्त आहेत.\nहे रोग उद्भवू नयेत म्हणून मनपा आरोग्य विभागाने काय केले असा सवाल नगरसेवक रवि धोत्रे यांनी आरोग्य अधिकार्‍यांना केला. डास निर्मूलनासाठी मनपाने गटारी व नाल्यांवर औषध फवारणी केली नसल्यामुळेच हे रोग उद्भवल्याची टीकाही धोत्रे यांनी केली.\nमनपा आरोग्य विभागाने पावसाळ्यापूर्वी गटारी व नाल्यांची साफसफाई केली नसल्यामुळेच शहरात डासांचे प्रमाण वाढीस लागले. त्या कारणामुळेच चिकुनगुनिया व डेंग्यू उद्भवले. यापुढे तरी आरोग्य विभागाने गंभीरतेेने शहर स्वच्छताव डास निर्मूलनाचे काम हाती घ्यावे, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली.\nमनपा आरोग्य विभागातील कामचुकार आरोग्य निरीक्षक व कर्मचार्‍यांच्या बदलीची मागणीही बैठकीमध्ये करण्यात आली.\nआरोग्याधकारी डॉ. शशिधर नाडगौडा स्पष्टीकरण देताना म्हणाले, बेळगाव शहराला 5 ते 6 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. त्यामुळेही पाण्याचा साठा करण्याकडे महिलांचा कल असतो. या साठलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. डास निर्मूलनासाठी वडगाव, खासबाग, आनंदनगर, भारतनगर आदी भागामध्ये फॉगिंगबरोबरच गटारी-नाल्यांवर औषध फवारणी केली जात आहे.\nप्रत्येक स्वच्छता कंत्राटदाराकडे औषध फवारणी करणारे पंप असून त्याद्वारे औषध फवारणी केली जात आहे. मनपाकडे फॉगिंग करण्यासाठी एकूण 6 मशिन्स असून त्याद्वारे फॉगिंग सुरू आहे, असाही दावा आरोग्य निरीक्षकांनी केला.\nबैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष राजू बिर्जे होते. तर महापौर बसाप्पा चिक्कलदिनी आणि उपमहापौर मधुश्री पुजारींसह सारे सदस्य उपस्थित होते.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T15:55:28Z", "digest": "sha1:DTF76OP77MBBA6IITZXUOE5HMAWQP7N5", "length": 10665, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीबीएसई परिक्षेत पहिल्या आलेल्या मुलीवर सामुहिक बलात्कार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसीबीएसई परिक्षेत पहिल्या आलेल्या मुलीवर सामुहिक बलात्कार\nहरियानातील प्रकार; मुलगी बेशुद्धावस्थेत आढळली\nचंदीगड – सीबीएसई परिक्षेत देशात पहिली आलेल्या व त्याबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या एका एकोणिसवर्षीय मुलीवर हरियानात सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. ही मुलगी हरियानातील एका खेड्यात राहते. ती सध्या कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकत असून ती आपल्या शिकवणुकीसाठी जात असताना तीन अज्ञात व्यक्तींनी तिला पळवून नेले आणि त्याच्यावर सामुहिक बलात्कार केला. या प्रकरात ती बेशुद्ध पडली असून ती बेशुद्ध पडेपर्यंत आरोपींकडून तिच्यावर अत्याचार सुरू होते. नंतर या आरोपींनी सदर मुलीला एका बसस्टॅन्डवर सोडून देऊन तेथून पळ काढला. बुधवारी हा प्रकार घडला आहे.\nआरोपींनी या मुलीला तिच्या गावाजवळील शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तीन जणांनी हा प्रकार केल्यानंतर तेथे शेतात काम करणाऱ्या काही जणांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीला आले आहे. हे सर्व आरोपी या मुलीच्या गावचेच आहेत. गावच्या पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यामुळे एका पोलिस ठाण्याहून दुसऱ्या पोलिस ठाण्याकडे धावपळ करण्यात मुलीच्या आईवडिलांची पळापळ झाली.\nदरम्यानच्या काळात सदर आरोपींनी या आईवडिलांना पोलिसांत तक्रार दिली तर ठार मारण्याची धमकी दिल्यानंतर पुन्हा त्यांनी पोलिस तक्रार देण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की या पालकांनी ज्या पोलिसांत ही तक्रार दिली त्या हद्दीत हा प्रकार घडला नव्हता त्यामुळे झिरो एफआयआर नोंदवण्यात आला. नंतर तो गुन्हा संबंधीत पोलिस ठाण्याकडे वर्ग करून तेथे नियमीत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेशात आठवीपर्यंत आता हिंदी भाषा अनिवार्य \nमोदी पुन्हा करू शकतात सर्जिकल स्ट्राईक; पाकिस्तानच्या मंत्र्यांची भीती\nभारतात यापुढेही “एकच’ प्रमाण वेळ\n#Christmas 2018 : ख्रिसमस शॉपिंगसाठी हे आहेत प्रसिद्ध ठिकाण\nकीप इट अप विराट…\nमालमत्ता कर निवडणुकीपूर्वी भरा\nभारताला इस्लामिक देश बनवण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा…- मेघालय हायकोर्ट\nभारताला परराष्ट्र धोरण बदलावे लागणार\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/gionee-s10/", "date_download": "2019-01-16T16:32:48Z", "digest": "sha1:YPFCCEFIEOUCVA7AMJMMTU6LF36OZ2ZS", "length": 8091, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Gionee S10- चार कॅमेर्‍यांनी सज्ज जिओनी एस १०", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nGionee S10- चार कॅमेर्‍यांनी सज्ज जिओनी एस १०\nस्मार्टफोन ड्युअल कॅमेर्‍यांसह येत आहेत. यातील काही मॉडेल्समध्ये मुख्य तर काहींमध्ये फ्रंट बाजूला दोन कॅमेरे दिलेले असतात. जिओनी कंपनीने मात्र आपल्या एस १० या मॉडेलमध्ये मागील बाजूस १६ व ८ मेगापिक्सल्सचे तर समोरच्या बाजूला २० व ८ मेगापिक्सल्स क्षमतेचे दोन कॅमेरे दिले आहेत. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाची छायाचित्रे काढता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. उर्वरित फिचर्सचा विचार करता जिओनी एस १० या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १२८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. मीडियाटेक हेलिओ पी२५ या प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम सहा जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढवण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडपासूनन विकसित करण्यात आलेल्या अमिगो ओएस ४.० या प्रणालीवर चालणारे आहे. हे मॉडेल प्रारंभी चीनमधील ग्राहकांना मिळणार असून ते येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय बाजारपेठेत मिळू शकते.\nमोबाईल स्क्रीनवरील स्क्रॅच आणि उपाय\nशाओमीच्या धमाकेदार ऑफर; फक्त १ रुपयात शाओमीचे प्रोडक्ट\nदरम्यान, जिओनी कंपनीने या मॉडेलसोबतच एस१० बी आणि एस१० सी हे दोन मॉडेल्सदेखील लाँच केले आहेत. यातील एस१० बी या मॉडेलमध्ये मागील बाजूस १३ व ५ तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल्स क्षमतांचे असे एकंदरीत तीन कॅमेरे असतील. यात ५.५ इंच आकाराचा फुल एचडी डिस्प्ले, रॅम चार जीबी तर स्टोअरेज ६४ जीबी तर ३७०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. तर जिओनी एस१० सी या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकाराचा एचडी डिस्प्ले असेल. याची रॅम चार जीबी व स्टोअरेज ३२ जीबी असेल. यात १६ व १३ मेगापिक्सल्सचे रिअर आणि फ्रंट कॅमेरे तर ३१०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल.\nमोबाईल स्क्रीनवरील स्क्रॅच आणि उपाय\nशाओमीच्या धमाकेदार ऑफर; फक्त १ रुपयात शाओमीचे प्रोडक्ट\nZEN Admire Sense- फोर-जी नेटवर्कयुक्त झेन अ‍ॅडमायर सेन्स\nMoto- मोटो G5 आणि G5 प्लस भारतात\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nसिन्नर : ‘मन की बात’चे अब तक छप्पन एपिसोड झाले. मात्र महत्वाच्या, संवेदनशील विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची…\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nसोलापूर विद्यापीठाचा 19 जानेवारीला चौदावा दीक्षांत समारंभ\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathibol.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95/", "date_download": "2019-01-16T16:34:20Z", "digest": "sha1:GFSPWFXLRF7HSYI4NCESKRRXW26SOOKO", "length": 4501, "nlines": 84, "source_domain": "marathibol.com", "title": "नवरा बायको जोक्स: \"मी बारीक झालोय का गं? - MarathiBol.com", "raw_content": "\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस\nपुणेरी / पुणेकर मेसेजस\nमराठी कविता आणि गाणी\nमराठी विनोद / जोक्स\nमराठी BF GF जोक्स\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद\nमराठी नवरा बायको जोक्स\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद\nनवरा बायको जोक्स: “मी बारीक झालोय का गं\nपोटावरुन सरकणारी हाफपँट वर ओढत मी म्हणालो..\n” मी बारीक झालोय का गं\nही पँट बघ खाली सरकतेय. ”\nकिचनमधून हातात लाटणं घेऊन पत्निश्री बोलली…\n” आरशात तोंड बघा\nइलॅस्टिकची कॅपेसिटी संपली म्हणून तिने मान टाकलीय.. ”\nhusband wife marathi jokes navra baiko funny marathi jokes whatsapp marathi navara baiko jokes नवरा बायको नवरा बायको जोक्स मेहुणीला जोक्स मेहुणीला विनोद व्हाटसएप नवरा बायको जोक्स व्हाट्सएप मराठी फरवड व्हाट्सएप मराठी फरवड आडमिन वॉट्सएप व्हाट्सएप मराठी मेसेजेस व्हाट्सएप मराठी विनोद व्हाट्सएप मराठी विनोद जोक्स\nइवेंट आणी प्रमोशन (3)\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो (86)\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस (10)\nपुणेरी / पुणेकर मेसेजस (29)\nमराठी कविता आणि गाणी (36)\nमराठी चांगली मेसेजस (103)\nशुभ सकल मेसेजस (86)\nमराठी विनोद / जोक्स (349)\nखेल आणि खेलाडू विनोद (4)\nमराठी BF GF जोक्स (28)\nमराठी अडल्ट जोक्स (53)\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स (34)\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद (17)\nमराठी दारू विनोद (37)\nमराठी नवरा बायको जोक्स (58)\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद (24)\nगमत जमत विदीओस् (4)\nमराठी भक्ति गीत (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-16T16:26:38Z", "digest": "sha1:TTO7CI7VWE3T77MAFUHNFCRUJ4CREBT4", "length": 10209, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केस विंचरून दाखवाच! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकाळेभोर, मऊ केस हे कोणाही तरुणीच्या अथवा महिलेच्या सौंदर्याला चार चॉंद लावतात. असा केशसंभार मिळवण्यासाठी किती सायास केले जातात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आजकाल तर हेअर ट्रिटमेंटच्या नावाखाली भरमसाठ खर्च करण्याची फॅशनच आली आहे. अशा तरुणींना “एवढ्या पैशात नवीन डोकं आलं असतं’ अशी उपहासात्मक टिप्पणी हमखास ऐकावी लागते. पण तरीही विविध प्रकारच्या प्रक्रिया त्या केसांवर करत राहतात. अलीकडील काळात तर स्ट्रेटनिंग करून घेण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. मात्र स्ट्रेटनिंग न करताही एका मुलीचे केस ‘स्ट्रेट’ राहताहेत…आणि तेही कायमचे\nऐकून आश्‍चर्य वाटलं असेल ना पण ऑस्ट्रेलियातील एका चिमुरडीच्या केसांबाबत हे घडलं आहे. भल्या भल्यांनी तिचे केस विंचरून जागच्या जागी स्थानापन्न करण्याचा आटोकाट प्रयत्न करून पाहिला, पण तिचे केस उभेच पण ऑस्ट्रेलियातील एका चिमुरडीच्या केसांबाबत हे घडलं आहे. भल्या भल्यांनी तिचे केस विंचरून जागच्या जागी स्थानापन्न करण्याचा आटोकाट प्रयत्न करून पाहिला, पण तिचे केस उभेच सात वर्षांच्या या शिलाह जयन नावाच्या मुलीच्या डोक्‍यावर कंगवा फिरवणे ही कठीण बाब आहे. एका दुर्मिळ विकारामुळे तिचे केस असे बनले आहेत. असा विकार जगभरातील केवळ शंभर लोकांना आहे व त्यापैकीच ही मुलगीही आहे. “अनकॉम्बिकल हेअर सिंड्रोम’ असे या विकाराचे नाव. त्यामध्ये केस असामान्य गतीने वाढतात आणि डोक्‍याच्या त्वचेमधून ते अनियंत्रितपणे वाढतच जातात. त्यामुळे ते नेहमी खडेच असतात व ते विंचरता येणे कठीण जाते.\nऑस्ट्रेलियातील मेलबोर्न शहरात राहणाऱ्या या मुलीचे केस जन्मतःच असे नव्हते. ती तीन महिन्यांची होती त्यावेळी तिच्या डोक्‍यावर स्ट्रॉबेरीच्या रंगाचा एक चट्टा दिसून आला. त्यानंतर तिचे केस असे सरळ उभे येऊ लागले. ती चार वर्षांची झाली त्यावेळी तिच्या आईवडिलांनी याबाबत गांभीऱ्याने विचार करणे सुरू केले. शिलाहला आता त्यांनी तू “स्पेशल’ असल्याने तुझे केस असे आहेत असे सांगितले आहे. त्यामुळेच शिलाहलाही आपली ही “हेअरस्टाईल’ मनापासून आवडते\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजगातील पहिला “सोलर हायवे’\n60 वर्षापासूनचे मित्र; निघाले सख्खे भाऊ\nचक्क १२ आठवड्यात 71 किलो वेटलॉस\nकेवळ एका मिनिटात फोडले १२२ नारळ\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/narayan-rane-entere-in-nda/", "date_download": "2019-01-16T16:47:32Z", "digest": "sha1:LMQM77P6EHP7UXKA7WHWIB3WO3O75EVA", "length": 7179, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तर ठरल मग. . . नारायण राणे अखेर एनडीएमध्ये!", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतर ठरल मग. . . नारायण राणे अखेर एनडीएमध्ये\nशिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष\nवेब टीम : नारायण राणे यांनी काही दिवसांपुर्वी स्वत:च्या नवीन ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ची घोषणा केली. त्यानंतर दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी राणेंना एनडीएमध्ये सामील होण्याचं आमंत्रण दिल होतं. अखेर नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एनडीएमध्ये सामील होणारं असल्याची घोषणा आज सिंधुदुर्ग मध्ये पत्रकार परिषेदेत केली आहे.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nकाँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर नारायण राणेंनी १ ऑक्टोबर २०१७ रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. “मुख्यमंत्र्यांनी एनडीएत येण्याचं आमंत्रण दिलं असून माझा निर्णय दोन दिवसात त्यांना कळवणार आहे,” असं नारायण राणेंनी भेटीनंतर सांगितलं. त्यामुळे राणे एनडीएत सामील होण्याबाबतची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर राणेंनी आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. दरम्यान नारायण राणे यांच्या घोषणेनंतर सत्तेतील मित्रपक्ष शिवसेना काय भूमिका घेणार हे पहाव लागणारे.\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे हेच भाजपच्या…\nटीम महाराष्ट्र देशा - जवाहरलाल नेहरू विश्व विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर…\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत…\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5041-ghadge-and-suun-serial-gudipadawa-special", "date_download": "2019-01-16T16:20:35Z", "digest": "sha1:OSL43MW3ROWTSSCEK4G5O2CLFEKJT6JT", "length": 12869, "nlines": 230, "source_domain": "marathicineyug.com", "title": "“घाडगे & सून” मालिकेमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार का नव्या नात्याचा शुभारंभ ? - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n“घाडगे & सून” मालिकेमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार का नव्या नात्याचा शुभारंभ \nPrevious Article स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' मध्ये अक्षर कोठारीचा रांगडा लूक\nNext Article कलर्स मराठीवरील “राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेचे १०० भाग पूर्ण \nकलर्स मराठी वरील “घाडगे & सून” मालिकेमध्ये प्रत्येकच सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची प्रथा आहे. मग दिवाळी असो वा होळी – रंगपंचमी असो. आता घाडगे सदन मध्ये तयारी सुरु झाली आहे ती गुढीपाडवाची. अक्षय आणि अमृताचा लग्नानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा असल्याने घाडगे परिवार हा सण मोठ्या उत्साहात साजरा करणार यात शंका नाही. गुढी म्हणजे आनंदाचं प्रतिक. या दिवशी शुभकार्याचा प्रारंभ करण्याची प्रथा आहे. आपल्या कुटुंबांचे सर्व संकटापासून संरक्षण करण्यासाठी गुढी भारली जाते. अक्षय आणि अमृता यावर्षी गुढी उभारणार असून माई स्वत: श्रीखंड, पुरणाची पोळी करणार आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या लाडक्या अक्षय आणि अमृताने या दिवसाच्या काही आठवणी सांगितल्या.\n\"घाडगे & सून\" मालिकेमध्ये उषा ताईंची एन्ट्री \nकलर्स मराठीवरील घाडगे & सून मालिकेमध्ये गणपती बाप्पा\n - गणरायाच्या कृपेने करू स्त्रीशक्तीचा सन्मान\nघाडगे & सून - “बदलाची सुरुवात घरापासूनच व्हायला हवी” - माई\n“घाडगे & सून” मालिकमध्ये अमृताला मिळणार पेढीवर बसण्याचा मान\n“घाडगे आणि सून” मालिकेमध्ये एकीकडे माई अक्षय – अमृता नव्या नात्याच्या शुभारंभाची गुढी उभारत आहेत तर दुसरीकडे वसुधा हाती आलेल्या घटस्फोटाच्या कागदपत्रांनी हे नातं तोडेल का हि भीती अमृताच्या मनात आहे. घाडगे सदन मध्ये गुढीपाडवा आनंदाने आणि जल्लोषात साजरा होणार असून वसुधाच्या हाती अक्षय आणि अमृताचे घटस्फोटाचे लागलेले कागदपत्र वसुधा माईना तर दाखवणार नाही ना अक्षय आणि अमृताच्या नव्या नात्याचा शुभारंभ होणार का अक्षय आणि अमृताच्या नव्या नात्याचा शुभारंभ होणार का हे जाणून घेण्यासाठी बघा 'घाडगे & सून'चा गुढीपाडवा विशेष कलर्स मराठीवर.\nअमृता घाडगे (भाग्यश्री लिमये) : गुढीपाडवा माझ्यासाठी नेहेमीच संस्मरणीय आहे.\nहिंदू वर्षारंभ म्हणजे चैत्रशुध्द प्रतिपदा... गुढीपाडवा या सणाने होतो. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक दिवस असल्याने चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी करतात. म्हणूनच माझ्या आईने मी लहान असताना मला पाटी आणि पेन्सिल भेट म्हणून दिली. पाटी स्वच्छ धुतली त्यावर सरस्वतीच चित्र काढून आईनं मला पाटीची पूजा करायला सांगितले आणि तिथूनच माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा सुरु झाला. दरवर्षी आम्ही भावंड यादिवशी पाटीची पूजा करतो.\nनिसर्गाशी नातं जोडणारा, वर्षाच्या सुरुवातीलाच मागच्या सगळ्या कडू गोष्टी विसरून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरु करा असं सांगणारा गुढीपाडवा माझ्यासाठी नेहेमीच संस्मरणीय आहे.\nअक्षय घाडगे (चिन्मय उद्गीरकर) : गुढीपाडवा म्हणजे नात्यांची नव्याने सुरुवात\nगुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा प्रारंभ.... वर्षाची नव्याने सुरुवात... आपले सण साजरे करून आपण आपली संस्कृती जपायला हवी असं मला वाटतं. आपण सण साजरे करायला हवे कारण, आत्ताच्या काळात त्याची आवश्यकता आहे. नाती संबंध वरवरचे झाले आहेत मोबाईल, ईमेल, यामुळे आपण नातेवाईंकांना खूप कमी भेटतो. पण, या सणाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात त्यामुळे एकत्र येण्याची कुठलीही संधी आपण सोडता कामा नये असं मला वाटतं. नात्यांच्या नव्या सुरुवातीसाठी मला हा सण महत्वाचा वाटतो.\nPrevious Article स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' मध्ये अक्षर कोठारीचा रांगडा लूक\nNext Article कलर्स मराठीवरील “राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेचे १०० भाग पूर्ण \n“घाडगे & सून” मालिकेमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार का नव्या नात्याचा शुभारंभ \nआठवडाभर आधीच साजरा होणार 'शिमगा' - १५ मार्च रोजी होणार प्रदर्शित\nअतरंगी व्यक्तीची गोष्ट सांगणाऱ्या \"टल्ली\" चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\n‘व्हॉट्सॲप लव’ नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nवैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या ‘रेडीमिक्स’ चा टिझर\nया मराठी सिनेमात आली ‘साइज झिरो’ हिरोईन \nझी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\nआठवडाभर आधीच साजरा होणार 'शिमगा' - १५ मार्च रोजी होणार प्रदर्शित\nअतरंगी व्यक्तीची गोष्ट सांगणाऱ्या \"टल्ली\" चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\n‘व्हॉट्सॲप लव’ नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nवैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या ‘रेडीमिक्स’ चा टिझर\nया मराठी सिनेमात आली ‘साइज झिरो’ हिरोईन \nझी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2013/07/fwd.html", "date_download": "2019-01-16T17:23:52Z", "digest": "sha1:XSFUOBL3PWHCYP2V6VPL6LGMZLEXKNCU", "length": 11685, "nlines": 97, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "राजापूर गटातील आदर्श यशोगाथा.....शेकडो एकर जमिन सुपिक..........बंधाऱ्यात मत्सव्यवसाय सुरु ...........आदिवासी बांधवाना मिळाले रोजगाराचे साधन - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » राजापूर गटातील आदर्श यशोगाथा.....शेकडो एकर जमिन सुपिक..........बंधाऱ्यात मत्सव्यवसाय सुरु ...........आदिवासी बांधवाना मिळाले रोजगाराचे साधन\nराजापूर गटातील आदर्श यशोगाथा.....शेकडो एकर जमिन सुपिक..........बंधाऱ्यात मत्सव्यवसाय सुरु ...........आदिवासी बांधवाना मिळाले रोजगाराचे साधन\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ४ जुलै, २०१३ | गुरुवार, जुलै ०४, २०१३\nयेवला - (अविनाश पाटील ) लोक सहभाग आणि तो जनतेच्या कामासाठी राबविण्याची\nकला सर्वांनाच साधता येते असे नाही. पण येवला तालुक्यातील कायम दुष्काळी\nअसलेल्या पुर्व भागातील राजापुर जिल्हा परिषदेच्या सदस्याने ही कला\nआत्मसात करुन हा भाग सुजलाम् सुफलाम् करण्याच्या दिशेने आपले पाऊल पुढे\nटाकले आहे. जनसेवेचे ध्येय योग्य मार्गाने कसे गाठता येते याचे उदाहरण\nत्यांनी समाजापुढे उभे केले आहे. मुळात शेतकरी हा एक होत नाही आणि आला तर\nत्यांच्यातसमन्वय राहत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाचे प्रबोधन करण्याचे\nअवघड काम या तरुणाने लिलयापुर्ण केले. राजकारणासाठी पुढे येणाऱ्या\nपुढच्या पिढीला चांगलाच आदर्श घालून दिला आहे. शेकडो ट्रॅक्टर अविरतपणे\nगाळ वाहण्याचे काम करीत होते. त्यामुळेकितीतरी पटीने साठवण क्षमता वाढली\nयंदाचा भिषण दुष्काळ हा राजापुर जि.प गटातील शेतकरी वर्गासाठी इष्टापत्ती\nठरला आहे. या भागातील बंधारे , पाझर तलाव हे पुर्णतः कोरडे पडले होते.\nयामध्ये वर्षानुवर्षे साठलेल्या गाळ काढण्याचे या भागाचे जि.प सदस्य\nप्रविण गायकवाड यांनी मनावर घेतले . गाळ काढून शेतात टाकण्याचे त्यांनी\nगावोगावी फिरून आवाहन केले . सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळाला.नंतर\nजमिनीची सुपिकता व पोत वाढेल असे लक्षात आल्याने या भागातील शेतकरी\nजोमाने गाळवाहतूक करू लागले . जमिनीची सुपिकता वाढली तसेच शेकडो एकर\nनापिक,खडकाळ जमिन सुपिक झाली. या बरोबरच शेकडो ब्रास गाळ निघाल्याने या\nबंधाऱ्याच्या साठवण क्षमतेत लक्षणीय वाढ झालेली आहे. यंदाच्या\nपहिल्यापावसात हे बंधारे भरुन वाहू लागल्याने या परिसरात उत्साहाचे वारे\nआरक्षणामुळे राजापूर जिल्हा परिषद गटाची जबाबदारी उच्चशिक्षीत अश्या\nभटक्या जमातीतील प्रविण गायकवाड यातरुणावर पडली.आज प्रस्थापित राजकारणी\nआपल्या पदाचा उपयोग स्वतःच्या उन्नतीसाठी करत असल्याचे दिसते. पण या जि.प\nसदस्याने कामाचा अक्षरक्षः धडाकाच सुरु केला . जनजागृतीसाठी त्यांनी\nकेलेल्या प्रयत्नाचे फळ त्यांना आत्मानंदाच्या माध्यमातून मिळत आहे.\nयंदाच्या पावसाळ्यात भरलेल्या दहा पाझर तलावांमध्ये मच्छीबीज सोडण्यात\nयेणार असून, त्याची सुरुवात अंगुलगाव येथील तीन पाझर तलावांपासून करण्यात\nजिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते व सरपंच सर्जेराव\nपाटील, ग्रामपंचायत सदस्य परमानंद जाधव, प्रिया झाल्टे यांच्या उपस्थितीत\nसदरचा कार्यक्रम पार पडला. तिन्ही पाझर तलावांत 50 डबे मच्छीबीज सोडण्यात\nआले. प्रत्येक डब्यात एक हजार मासे असतात. सहा महिन्यांच्या काळात एक\nमासा 500 ते 900 ग्रॅम वजनाचा होऊ शकतो. यामुळे या भागातील आदिवासी\nबांधवाना चांगलाच रोजगार मिळालेला आहे. देवदरी, अंगुलगाव, राजापूर,\nरहाडी, सोमठाण जोश, डोंगरगाव, कोळगाव, कोळम बुद्रुक, न्याहारखेडे,\nममदापूर या गावांमधील आदिवासी बांधवांचे गट तयार करून त्यांना मच्छी\nप्रशिक्षण विकास विभागाकडून देण्यात येणार आहे. पाझर तलावातील गाळ\nकाढल्याने यंदाच्या पावसाळ्यात त्यात मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा होऊन\nशेतकर्‍यांना फलदायी ठरणार आहे. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे.\nप्रविण गायकवाडाच्या कार्याचे श्रेय फक्त त्यांनाच जात आहे. महात्मा फुले\nजलसंसाधरण चळवळीचा त्यांनी लोकसहभागातून चांगला प्रयोग आपल्या\nगटातराबविला आहे. कोणतीही योजना चांगला प्रतिनिधी कसा राबवू शकतो याचे\nमूर्तिमंत उदाहरण त्यांनी प्रस्थापित राजकारण्यापुढे उभे केले आहे.\nमा.शरद पवार यांच्या येवला दौऱ्यात पालकमंत्री मा. भुजबळ साहेबांनी\nप्रविण गायकवाड यांच्या या कामाविषयी आपल्या भाषणात गौरवोद्गार काढून\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AB%E0%A5%AF", "date_download": "2019-01-16T15:58:25Z", "digest": "sha1:UD7AJN7FFGFUB6XVME77AQRHK5KLUO3I", "length": 4429, "nlines": 156, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४५९ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १४५९ मधील जन्म‎ (३ प)\n\"इ.स. १४५९\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १४५० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जून २०१३ रोजी २३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/fraud-through-facebook-pune-109887", "date_download": "2019-01-16T16:37:38Z", "digest": "sha1:JL3L46SOVBLFIXOJCQTVOLE3CH2GKMV5", "length": 11833, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fraud through facebook in Pune फेसबुकद्वारे मैत्री करून महिलेची आर्थिक फसवणूक | eSakal", "raw_content": "\nफेसबुकद्वारे मैत्री करून महिलेची आर्थिक फसवणूक\nरविवार, 15 एप्रिल 2018\nपुणे : फेसबुकवर नव्याने मित्र झालेल्या व्यक्तींनी परदेशातून गिफ्टचे पार्सल पाठविण्याच्या बहाण्याने एका महिलेची तीन लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने चौघांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\nपुणे : फेसबुकवर नव्याने मित्र झालेल्या व्यक्तींनी परदेशातून गिफ्टचे पार्सल पाठविण्याच्या बहाण्याने एका महिलेची तीन लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने चौघांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला या येरवडा येथील रहिवासी आहेत. फिर्यादी महिलेशी फेसबुकवरील मित्रांनी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विश्‍वास संपादन केल्यानंतर त्यांच्याशी मोबाईल, ई-मेलद्वारे संपर्क साधण्यात आला. त्यांच्या नावे परदेशातून महागड्या गिफ्टचे पार्सल पाठविण्यात आल्याचे सांगून ते घेण्यासाठी 27 हजार रुपये आणि त्यामध्ये सोने व पाउंड सापडल्याने दंडाची रक्कम म्हणून 2 लाख 75 हजार असे एकूण तीन लाख दोन हजार रुपये ऑनलाइनद्वारे भरण्यास सांगितले.\nफिर्यादी महिलेने ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम पाठवली. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, फोन बंद करण्यात आला. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\nसंगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू\nयेरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nएमआयएमच्या 'त्या' नगरसेवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा\nऔरंगाबाद - श्रद्धांजली प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेला व एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीनविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची सिटी चौक...\n'या' शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या: जयंत पाटील\nमुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-speed-governor-vehicles-in-Panaji-issue/", "date_download": "2019-01-16T16:14:51Z", "digest": "sha1:JNNQYJ72FD3TOG5LKGSYFODYL7UPFMR6", "length": 7273, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्पीड गव्हर्नर नसल्यास टॅक्सी ‘अनफिट’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › स्पीड गव्हर्नर नसल्यास टॅक्सी ‘अनफिट’\nस्पीड गव्हर्नर नसल्यास टॅक्सी ‘अनफिट’\nकायद्यानुसार वाहनांना स्पीड गव्हर्नर बसवणे अनिवार्य आहे. त्यामुळे कायद्याला बगल देऊन राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री यातून सूट देऊ शकत नाहीत. 24 फेब्रुवारी नंतर स्पीड गव्हर्नर न बसवणारी वाहने रस्त्यावरून धावण्यासाठी ‘अनफिट’ ठरतील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.\nकेंद्र सरकारने 1 मे 2017 पासून वाहनांना स्पीड गव्हर्नर बसवणे सक्तीचे केले आहे. परंतु असे असूनदेखील गोवा सरकारने टॅक्सी चालकांना स्पीड गव्हर्नर बसवण्यासाठी सहा महिन्यांची सूट दिली. ही मुदत 24 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, राज्यातील टुरिस्ट टॅक्सी मालकांनी मागील दोन दिवसांपासून संपाला सुरुवात केली आहे. मात्र या संपाचे कारण कळवलेले नाही किंवा अधिकृत नोटीस सरकारला दिलेली नाही.\n18 जानेवारीला त्यांचे संपावर जाणार असल्याचे निवेदन प्राप्त झाले. टॅक्सी मालक संघटनेकडून आपल्याला त्यांच्या मागण्यांसंदर्भात कुठलेही निवेदन देण्यात आलेले नाही. टॅक्सींना स्पीड गव्हर्नर जबरदस्तीने लागू केले जात असल्याचा आरोप संघटनेकडून केला जात आहे. स्पीड गव्हर्नर संदर्भातील कायदा केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे पर्रीकर तो लादत असल्याचा त्यांचा आरोप चुकीचा व बिनबुडाचा आहे.\nस्पीड गव्हर्नर बसवणे कायद्याने सक्तीचे असून त्याची अंमलबजावणी देशभरात करण्यात येत आहे. कर्नाटक, दिल्ली, मध्यप्रदेश अशा सर्वच राज्यांमध्ये ते लागू करण्यात आले असून कुठल्याही सरकारने सूट दिलेली नाही. जे सर्व राज्यांना लागू आहे, ते गोव्यालादेखील लागू होणार आहे. मुख्यमंत्रीदेखील यातून सूट देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.\nराज्यात सुमारे 17 हजार टॅक्सी असून त्यापैकी 4 हजार 500 टॅक्सींच्या मालकांनी स्पीड गव्हर्नर आपल्या वाहनांना बसवले आहे. टुरिस्ट टॅक्सींच्या संपाबाबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. सरकारकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पावले उचलली जात आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शांताराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे शिष्टमंडळ टॅक्सी संपाविषयीच्या चर्चेसाठी रविवारी (दि.21) दुपारी 12 वाजता आपली भेट घेणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-accused-of-rape-crime-escaped-in-pune/", "date_download": "2019-01-16T17:20:51Z", "digest": "sha1:6FVCVXKHYBLU3NFLL4LU6MPHBI3MPZRD", "length": 8560, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बलात्कार गुन्ह्यातील आरोपी पसार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बलात्कार गुन्ह्यातील आरोपी पसार\nबलात्कार गुन्ह्यातील आरोपी पसार\nचार कर्मचार्‍यांच्या रखवालीतून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी ससून रुग्णालयातून पसार झाल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. त्याच्या रखवालीसाठी असणार्‍या चार पोलिस कर्मचार्‍यांपैकी दोघे चहा पिण्यासाठी आणि एकजण लघुशंकेसाठी गेल्यानंतर तो पसार झाला आहे. विशेष म्हणजे हातातल्या बेड्या काढून तो पळाला आहे. त्याच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअक्षय अशोक लोणारे (वय 21, रा. पोकळे मळा, कोंढवा बुद्रुक) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात पोलिस नाईक सचिन निकम (रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय लोणारे याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात 2015 साली बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या तो येरवडा मध्यवर्ती कारागृहात होता. दरम्यान अक्षय याला मानसिक आजार झाल्याने शनिवारी (दि. 19) ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर मनोरुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 26 मध्ये उपचार सुरू होते. त्याच्या हातात बेड्या होत्या. दरम्यान अक्षय याच्या रखवालीची जबाबदारी शनिवारी सकाळी 9 ते रविवारी सकाळी 9 पर्यंत सुरक्षा गार्ड म्हणून पोलिस मुख्यालयातील कोर्ट कंपनीत नेमणुकीस असणारे फिर्यादी पोलिस नाईक निकम (बक्कल क्रं. 8413), शिपाई खेंदाड (बक्कल क्रं. 9963), पांचाळ (बक्कल क्रं. 10321) आणि कुंभार (बक्कल क्रं. 10437) यांच्यावर देण्यात आली होती.\nरविवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी निकम आणि खेंदाड हे चहा पिण्यासाठी रुग्णालयाच्या कॅन्टींगमध्ये गेले. त्याचवेळी कुंभार हे लंघुशंकेसाठी स्वच्छतागृहात गेले होते. त्यावेळी पांचाळ एकटेच होते. त्यावेळी आरोपी अक्षय हा हातातील बेड्या काढून पांचाळ यांची नजर चुकून तेथून पसार झाला. पाचांळ यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सहकारी कर्मचार्‍यांना माहिती दिली. चौघांनी धावत-पळत ससून रुग्णालय तसेच रेल्वे स्थानक परिसराचा शोध घेतला. परंतु, अक्षय मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.\nउपचारांसाठी यायचं अन् पसार व्हायचं\nससून रुग्णालय सध्या आरोपींसाठी पसार होण्याचे हक्काचे ठिकाण झाल्याचे दिसत आहे. न्यायालयीन तसेच पोलिस कोठडीत असणार्‍या आरोपींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येते. त्यांच्या रखवालीसाठी पोलिस मुख्यालयीतल कोर्ट कंपनीतील कर्मचारीही तैनात असतात. मात्र, तरीही उपचारासाठी म्हणून आलेले आरोपी संधी साधून पसार होत आहेत. दोन महिन्यातून एखादी पसार होण्याची घटना घडत आहेत. यात पोलिसांचा हलगर्जीपणा तर समोर येत आहेच. पण, ससूनच्या सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मात्र, या गोेंधळात आरोपींचे साधत आहे.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-artical-45411", "date_download": "2019-01-16T17:04:53Z", "digest": "sha1:EPM5XUMZRXNB2HBHTHK7NHLY7UXSEKQR", "length": 15007, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial artical योजना गुंडाळण्याआधी कारणे तपासा | eSakal", "raw_content": "\nयोजना गुंडाळण्याआधी कारणे तपासा\nमंगळवार, 16 मे 2017\nसत्ताधारी नव्या योजनांच्या घोषणा दणक्‍यात करत असतात. पण योजना गुंडाळण्याचा राज्य सरकारने सुरू केलेला ‘फॉर्म्युला’ मात्र नवीन आहे. निती आयोगाच्या पावलावर पाऊल ठेवत राज्य सरकारच्या नियोजन विभागाने दीडशेच्या आसपास योजना बंद करता येऊ शकतात, अशा सूचना विविध विभागांना केल्या आहेत. त्यापैकी ७६ योजना बंददेखील झाल्या आहेत. पण या योजना सुरू करयामागे तत्कालीन सरकारचे काही एक उद्दिष्ट असेलच. तेव्हा या योजनांवर गेले तीन वर्षे निधी का खर्च करण्यात आला नाही आणि त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न नियोजन आयोगाला हा निर्णय घेताना पडलेला दिसत नाही.\nसत्ताधारी नव्या योजनांच्या घोषणा दणक्‍यात करत असतात. पण योजना गुंडाळण्याचा राज्य सरकारने सुरू केलेला ‘फॉर्म्युला’ मात्र नवीन आहे. निती आयोगाच्या पावलावर पाऊल ठेवत राज्य सरकारच्या नियोजन विभागाने दीडशेच्या आसपास योजना बंद करता येऊ शकतात, अशा सूचना विविध विभागांना केल्या आहेत. त्यापैकी ७६ योजना बंददेखील झाल्या आहेत. पण या योजना सुरू करयामागे तत्कालीन सरकारचे काही एक उद्दिष्ट असेलच. तेव्हा या योजनांवर गेले तीन वर्षे निधी का खर्च करण्यात आला नाही आणि त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न नियोजन आयोगाला हा निर्णय घेताना पडलेला दिसत नाही.\nनिती आयोगाने दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत योजनांची संख्या कमी करणे आणि काही योजनांचे एकत्रीकरण करण्याविषयी सूचना केल्या होत्या. मोजक्‍या, परंतु परिणामकारक योजना असतील तर अंमलबजावणीच्या पातळीवर त्याचे चांगले परिणाम दिसतील, असा स्पष्ट अर्थ त्यातून काढता येतो. केंद्र सरकारने शंभर टक्‍के अनुदान दिल्या जाणाऱ्या ६६ योजना कमी करून त्या २८ पर्यंत आणल्या. महिला, बालके, आदिवासी, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रासाठी सर्वाधिक योजना राबविल्या जातात, मात्र याच विभागांना सर्वात कमी निधी दिला जातो. अशा प्रकारच्या व्यवस्थापकीय कसोट्यांची झळ सर्वप्रथम याच विभागांना लागण्याची चिन्हे आहेत.\nराज्य सरकारतर्फे बाराशे लहान-मोठ्या योजना राबविल्या जातात. यापैकी काळाच्या कसोटीवर कधी तपासल्याच गेल्या नाहीत; पण कागदावर असलेल्या दीडशे योजना आहेत. त्यांच्यावर तीन आर्थिक वर्षांमध्ये एकही रुपया खर्च केलेला नाही. ज्या योजना न राबविल्याने विभागाला कोणताच फरक पडत नसेल, तर या योजना कागदावर तरी कशाला पाहिजेत, म्हणून त्या बंद करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात बंद झालेल्या योजनांचे लाभार्थी कमी असतील म्हणून कदाचित त्याबाबत गवगवा झाला नसेल; पण लोकानुनय करणाऱ्या आणि समाजाच्या मोठ्या वर्गापर्यंत पोचणाऱ्या योजनांनाच केवळ आर्थिक पाठबळ दिले जातेय का आणि वंचितांच्या योजना डावलल्या जातायेत का, हेही पाहावे लागेल. तसेच एखाद्या योजनेला यश मिळत नसेल, तर ती गुंडाळण्यापूर्वी त्याची कारणे तपासून, त्रुटी कमी करून ती चालू ठेवण्याचा पर्याय प्रथम निवडायला हवा.\nआमचे सरकार आल्यास अंगणवाडी सेविकांचे पगार वाढविणार : सुळे\nबारामती शहर : आगामी निवडणुकीत आमच्या विचारांचे सरकार आले तर अंगणवाडी व आशा सेविकांच्या पगारात भरीव वाढ करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेण्यासाठी मी...\nसुप्रिया सुळे म्हणतात, 'इतना सन्नाटा क्यो है भाई'\nबारामती शहर : इतना सन्नाटा क्यो है भाई...असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विरोधकांवर उपरोधिक टीका केली. मध्यंतरी नगरपालिकेबाबत...\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Madhyam&id=547&news=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%20%E0%A4%91%E0%A4%AB%20%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE.html", "date_download": "2019-01-16T15:56:54Z", "digest": "sha1:G6KANR77IDBVMUUUKAFCR3AAMRPFQC3I", "length": 15045, "nlines": 119, "source_domain": "beedlive.com", "title": "प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया.html", "raw_content": "\nप्रेस कौन्सिल ऑफ इंडिया\nसमाजजागृती करणे, विचारांची देवाण-घेवाण सुलभ करणे, शासन आणि समाज या दोहोंमध्ये दुवा म्हणून काम करणे, नव्या बदलांसाठी जनमत तयार करणे ही वृत्तपत्रांचे प्रथम उद्दिष्ट असते. लोकशाही राज्यात वृत्तपत्रे ‘लोकशाहीचा आधारस्तंभ’ म्हणून ओळखली जातात. वृत्तपत्रे आजच्या युगातील प्रभावी असे संवाद माध्यम आहे. सर्वसामान्य लोकांचा वृत्तपत्रांवर विश्वास असतो. तो विश्वास जितका अधिक, तितकी वृत्तपत्रांची सामाजिक बांधिलकी अधिक. जनमानसावर पकड घेणारे माध्यम म्हणून वृत्तपत्रांच्या हाती फार मोठी शक्ती असते. या शक्तीचा उपयोग वृत्तपत्रांनी विधायक कार्यासाठी करावा अशी अपेक्षा असते. वैद्यकीय किंवा वकिली व्यवसाय करणाऱ्यांनी त्यांच्या व्यवसायाचे नीतिनियम पाळावेत, ही जशी अपेक्षा असते, तशीच अपेक्षा वृत्तपत्र व्यावसातील व्यक्तींकडून केली जाते. एकंदरीत या व्यवसायात शिस्त असावी, या विचारातून वृत्तपत्रांसाठी एखादे मंडळ असावे, हा विचार पुढे आला व त्याची परिणीती प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या स्थापनेत झाल्याची दिसून येते.\nजगात सर्वप्रथम प्रेस कौन्सिलची स्थापना स्वीडनमध्ये १९१६ साली करण्यात आली. त्यानंतर इंग्लंड, अमेरिका, जर्मनी यासारख्या वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य मान्य करणाऱ्या सर्व देशांनी वृत्तपत्रांचे नियमन करणारी स्वतंत्र संस्था असावी, या उद्देशाने, प्रेस कौन्सिलची स्थापना केली. भारतात पहिल्या वृत्तपत्र आयोगाने प्रेस कौन्सिल असावे, अशी शिफारस केली. त्यानुसार १९६५ मध्ये प्रेस कौन्सिलचा कायदा संमत करण्यात आला व १९६६ मध्ये प्रेस कौन्सिलची स्थापना करण्यात आली. १९६५ साली संमत केलेला कायदा १९७६ साली रद्द करण्यात आला. व १९७८ ला पुन्हा नव्याने संमत करण्यात आला. सध्या हाच कायदा अस्तित्वात असून त्याच्या तरतुदींनुसार वृत्तपत्रे आणि वृत्तसंस्था यांचे स्वातंत्र्य आणि त्यांच्या रक्षणासाठी १६ नोव्हेंबर,१९७८ ला प्रेस कौन्सिल ऑफ इंडीयाची स्थापना करण्यात आली.\nएक अध्यक्ष आणि २८ सभासद या कौन्सिलमध्ये असतात. अध्यक्षाची निवड राज्यसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे सभापती आणि प्रेस कौन्सिलने निवडलेला सभासद या तिघांच्या समितीमार्फत होते. सामान्यतः सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अध्यक्षपदी नियुक्त केले जातात. सभसादांपैकी सहा व्यक्ती संपादक असतात. या व्यतिरिक्त श्रमिक पत्रकार व मालक आणि व्यवस्थापकांचे सहा प्रतिनिधी असतात. वृत्त संस्थांच्या एका प्रतीनिधीलाही नियुक्त करण्यात येते. शिक्षण, विज्ञान, कायदा, साहित्य आणि संस्कृती यांचे तीन प्रतिनधी असतात. त्यांची निवड विद्यापीठ अनुदान मंडळ, बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि साहित्य अकादमी यांच्यामार्फत प्रत्येकी एक या प्रमाणे केली जाते. याशिवाय राज्यसभेचे दोन व लोकसभेचे तीन सदस्य पीठासन अधिकाऱ्यामार्फत नियुक्त करतात. अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल तीन वर्षांसाठी असतो. अध्यक्ष हे पूर्णवेळ काम करणारे, वेतन घेणारे अधिकारी असतात.\nवृत्तपत्रांचे स्वातंत्र्य जपण्यास मदत करणे, वृत्तपत्रे वृत्तसंस्था व पत्रकार यांच्यासाठी उच्च व्यावसायिक आदर्शानुसार आचारसंहिता निर्माण करणे, लोकाभिरुची आणि नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य यांना अनुरूप असे कर्तव्य वृत्तपत्रे, वृत्तसंस्था आणि पत्रकार जपतील अशी काळजी घेणे, एखाद्या वृत्तपत्रास परदेशातून काही मदत मिळाली असल्यास त्याची तपासणी करणे, व्यवसायातील सर्व संबंधितांचे आपसांतील संबंध चांगले राखण्यास मदत करणे अशी कामे प्रेस कौन्सिलकडे आहेत. प्रेस कौन्सिलकडे तक्रार आल्यास वृत्तपत्रांच्या नैतिक आचारसंहितेच्या भंग झाल्याच्या तक्रारीची दखल घेतली जाते, व संबंधितांना चौकशीनंतर समज दिली जाऊ शकते. असा निर्णय वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यास कौन्सिल सांगू शकते. याबाबतचा प्रेस कौन्सिलचा निर्णय अखेरचा असतो. चौकशीसाठी साक्षीदारांना बोलावण्याचा व कागदपत्रे मागविण्याचा कौन्सिलला अधिकार आहे. सामाजिक वैमनस्य पसरविणे किंवा सद्-भिरुचीला विसंगत असे लेखन प्रसिद्ध करणे व बदनामीकारक लेखन याबाबत प्रेस कौन्सिलकडे तक्रारी होतात व आतापर्यंत अशा अनेक प्रकरणात प्रेस कौन्सिलने वृत्तपत्रांना ताकीद दिली आहे. प्रेस कौन्सिलचे अधिकार वाढविण्याबाबतही मोठ्या प्रमाणावर मागणी जोर धरू लागली आहे. माध्यमांच्या स्वातंत्र्याचे प्रेस कौन्सिलच्या माध्यमातून होणाऱ्या संरक्षण, आचार-विचार संहितेच्या संवर्धनाचा जागर करण्यासाठी प्रेस कौन्सिलचा स्थापना दिवस हा राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून पाळला जातो.\nमाध्यम स्वातंत्र्य आणि वृत्तवाहीन्या\nपत्रकारांची बांधिलकी समाजाप्रतीच असावी : देशमुख\nमाध्यमांचे कॉर्पोरेटायझेशन आणि वाचक\nआणीबाणी, पत्रकारिता आणि वर्तमान\n’ पेड न्यूज’ आहे तरी काय \nनिवडणुकामध्ये NOTA वापराबाबतच्या सूचना\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आदर्श पत्रकारिता\nवृत्तपत्रविद्या शाखेमधील करिअरच्या विविध संधी\nपत्रकार हल्लाविरोधी कायदा हवाच - खा. मुंडे\nपत्रकारांचे आमरण उपोषण कशासाठी \nप्रेस कौन्सिल ऑफ इंडिया\nपेडन्युज निवडनूक आयोगाच्या रडारावर\nमाध्यम कर्मीवरील भ्याड हल्ल्याचा निषेध\nउद्योन्मूख पत्रकारांच्या मानसिकतेवर घाला...\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bmc-election-2017-devendra-fadanvis-bjp-congress-shivsena-mns/", "date_download": "2019-01-16T16:32:52Z", "digest": "sha1:GR3F44LABGEE7PGUG7LRR3YNVUPDK2SZ", "length": 6207, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजप काँग्रेससोबत जाणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजप काँग्रेससोबत जाणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nज्या लोकांना काँग्रेससोबत जायचे आहे त्यांनी जावे भारतीय जनता पक्ष मात्र काँग्रेसची मदत कधीही घेणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.\nजो काच के घर में रहते है वो दुसरों कें घर पे पत्थर नहीं फेका…\nनगरपालिकांच्या निवडणुकानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत क्रमांक एकचा पक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आज भाजपनं मुंबईत सेलिब्रेशन केलं. त्यावेळी आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते.\nभारतीय जनता पक्षावर सर्वांनीच विश्वास दाखवला आहे. काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली होती. काँग्रेस हा अतिशय भ्रष्ट पक्ष आहे. त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही असे ते म्हणाले. ज्यांना काँग्रेससोबत जाण्याची इच्छा आहे त्यांनी जरूर जावे असा टोला त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला. आपण काँग्रेससोबत जाणार नाही, नाही, नाही म्हणजे नाही असे ते यावेळी म्हणाले. निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.\nजो काच के घर में रहते है वो दुसरों कें घर पे पत्थर नहीं फेका करते\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न बसविल्याने उपोषण\nपुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी या शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा पुतळा उभारण्यास…\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/hair-fall-home-remedy/", "date_download": "2019-01-16T17:03:04Z", "digest": "sha1:EFTEJ4JJZXV5P5LV7B44XXI6LPYXY6VF", "length": 5253, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केस गळतीवर उपाय..", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nHair Fall- केस गळतीवर उपाय..\nप्रदुषणामुळे किंवा संप्रेरकांमधील असंतुलनामुळे अवेळी केस गळू लागतात. कितीही दर्जेदार प्रसाधनं वापरली तरी केसगळती थांबत नाही. अशा वेळी एक उपाय परिणामकारक ठरतो. यासाठी एका कांद्याचा रस, पाच लसणाच्या पाकळ्या आणि एका अंड्याचा बलक ही सामग्री घ्या. लसून सोलून ठेचून घ्या. ही पेस्ट कांद्याच्या रसात मिसळा. या मिश्रणात अंड्याचा बलक घाला. मिश्रण एकजीव करा. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवा. महिन्यातून एकदा हा उपाय योजला तर गळती थांबते आणि केसांवर चमक येते.\nHair Fall- केस गळतीवर हे करून बघा\nकेस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी घरगुती उपाय\nHair Wash- केस धुण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी\nकेसगळतीवर घरगुती गुणकारी उपाय\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nकर्नाटक : कर्नाटक राज्यातील कुमारस्वामी सरकारमधील एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी राज्य सरकारचा…\nराजे, ताई, दादा, बापू आदिवासी धनगर साहित्य संमेलनाला येणार एकत्र\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-mahabeej-provided-90-percent-seed-state-market-8931", "date_download": "2019-01-16T17:51:47Z", "digest": "sha1:52YIYU7I7ZAB4HQNUWDPXDUQMP7LQNKF", "length": 17311, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, MAHABEEJ provided 90 percent seed in state market | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहाबीजचे ९० टक्के बियाणे बाजारात\nमहाबीजचे ९० टक्के बियाणे बाजारात\nसोमवार, 4 जून 2018\nअकोला : खरिपासाठी महाबीज ५ लाख ९६ हजार क्विंटल बियाणे पुरविणार अाहे. यापैकी ९० टक्के बियाणे राज्यातील बाजारात दाखल झाले अाहेत. उर्वरित बियाणे अाठ दिवसांत पुरविण्यात येईल, अशी माहिती महाबीजचे विपणन महाव्यवस्थापक रामचंद्र नाके यांनी दिली.\nअकोला : खरिपासाठी महाबीज ५ लाख ९६ हजार क्विंटल बियाणे पुरविणार अाहे. यापैकी ९० टक्के बियाणे राज्यातील बाजारात दाखल झाले अाहेत. उर्वरित बियाणे अाठ दिवसांत पुरविण्यात येईल, अशी माहिती महाबीजचे विपणन महाव्यवस्थापक रामचंद्र नाके यांनी दिली.\nखरिप हंगामासाठी महाबीजने वेगवेगळ्या पिकांचे बियाणे पुरविण्याचे नियोजन केले अाहे. यात तृणधान्य एक लाख चार हजार २७९ क्विंटल, कडधान्य ४० हजार ४१० क्विंटल, गळीतधान्य साडेचार लाख क्विंटल व इतर बियाणे १३४२ क्विंटल असे एकूण पाच लाख ९६ हजार ३२ क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करून देणार अाहे. या बियाण्यांपैकी ९० टक्के बियाणे बाजारात पुरविण्यात अाले अाहे.\nग्राम बीजोत्पादन योजनेअंतर्गत सोयाबीन जेएस ३३५ हे ३० किलो बियाणे बॅग १३५० रुपयांना शेतकऱ्यांना मिळेल. धान एमटीयू १००१, एमटीयू १०१०, अायअार ६४, सुवर्णा या वाणांची २५ किलोची बॅग ४६२.५० रुपयांना तर जेजीएल १७९८ या वाणाची २५ किलोची बॅग ६८७.५० अाणि कर्जत ३ ही २५ किलोची बॅग ४०० रुपयांना दिली जाईल. हे बियाणे अनुदानित किमतीवर केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये पुरविले जात अाहे.\nमहाबीजच्या वतीने सोयाबीन व धान या पिकांसाठी राज्यात ग्राम बीजोत्पादन योजना राबवली जाणार अाहे. सोयाबीनच्या जेएस ३३५ या वाणासाठी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगला अाणि गडचिरोली, भंडारा व गोंदिया अाणि कोकणातील सर्व जिल्हे वगळून उर्वरित २२ जिल्ह्यांचा समावेश अाहे. तर धानाच्या एमटीयू १०१०, एमटीयू १००१, जेजीएल १७९८, अायअार ६४ व कर्जत ३ या वाणासाठी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली अाणि चंद्रपूर या जिल्ह्यात ग्राम बीजोत्पादन घेतले जाणार अाहे. शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्र मर्यादेत अनुदानावर यासाठी बियाणे दिले जात अाहे. शेतकऱ्यांनी सातबारा व अाधार कार्डची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती घेऊन नजीकच्या कृषी विभाग किंवा महाबीज कार्यालयात संपर्क साधावा. परमीटवर नमूद लोकवाट्याची रक्कम भरून महाबीज विक्रेत्यांकडून अनुदानावर बियाणे प्राप्त करून घ्यावे असेही महाबीजने सूचविले अाहे.\nराज्यात अधिकृत शेतकरी गट व फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांनी उत्पादित केलेले सोयाबीन प्रमाणीत बियाणे उपलब्ध असल्यास ते महाबीज घेणार असून, शेतकऱ्यांना उपलब्ध करून देईल. संबंधित गट, कंपन्यांनी महाबीजच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यास त्या बियाण्यांची पडताळणी केली जील. त्यानंतर त्याचा मोबदला देऊन महाबीज हे बियाणे घेईल. ते शेतकऱ्यांना हंगामासाठी देण्यात येणार अाहे.\nतृणधान्य cereals कडधान्य बीजोत्पादन seed production सोयाबीन पूर कोकण विदर्भ vidarbha चंद्रपूर मोबाईल कृषी विभाग agriculture department विभाग sections\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\n'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...\nशेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...\nअकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nसूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...\nभावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...\nसाताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी...सातारा : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी...\nजुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद...\nहिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...\nगादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...\nबायोलेजिक्स औषधांची परिणामकारकता वाढणारयेल विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेल्या...\nहवामान बदलाचा युरोपियन देशांना फटकायुरोपमध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अन्य सीमावर्ती...\nबार्शीटाकळीत कांदा बियाणे उगवेना अकोला : पेरणी केल्यानंतर महिना उलटूनही ‘महाबीज’चे...\nमुख्यमंत्र्यांच्या ‘लोकसंवाद’...अकोला : शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचल्यानंतर...\nउन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी उदासीनजळगाव : खानदेशात उन्हाळ, रांगडा कांदा...\nवर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा...वर्धा : या हंगामातील नवीन तूर मळणीला सुरवात...\nकृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब...परभणी ः दुष्काळी स्थितीत फळबागा वाचविण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-khadse-113969", "date_download": "2019-01-16T16:59:55Z", "digest": "sha1:MJKRP4CGL7XOMPUTMESOXJ2LFBFLAWC2", "length": 20064, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon khadse खडसे हरले, खडसे जिंकले | eSakal", "raw_content": "\nखडसे हरले, खडसे जिंकले\nशुक्रवार, 4 मे 2018\nजळगाव : विरोधी पक्षात काम करीत विधिमंडळात सत्ताधारी मंत्र्यांना घाम फोडण्याचे काम एकनाथ खडसे करीत होते. त्यामुळे राज्यात ते भाजपचा चेहरा ठरले होते. राज्यात सत्ता आल्यानंतर खडसेंना चांगले भवितव्य असेल, असे भाकीत करण्याची कुणा ज्योतिषाची गरजही नव्हती. त्यानुसार त्यांना तब्बल दहा खात्याचे मंत्रिपद मिळालेही. मात्र, अचानक खडसेंवर एकामागून एक आरोप होत गेले. त्याच गर्तेत ते अडकले आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे त्यांच्यावर आरोप विरोधकांनी केले नाहीत, तर पक्षांतर्गत हे वारे घोंघावले. त्यातच त्यांना हार मानावी लागली.\nजळगाव : विरोधी पक्षात काम करीत विधिमंडळात सत्ताधारी मंत्र्यांना घाम फोडण्याचे काम एकनाथ खडसे करीत होते. त्यामुळे राज्यात ते भाजपचा चेहरा ठरले होते. राज्यात सत्ता आल्यानंतर खडसेंना चांगले भवितव्य असेल, असे भाकीत करण्याची कुणा ज्योतिषाची गरजही नव्हती. त्यानुसार त्यांना तब्बल दहा खात्याचे मंत्रिपद मिळालेही. मात्र, अचानक खडसेंवर एकामागून एक आरोप होत गेले. त्याच गर्तेत ते अडकले आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे त्यांच्यावर आरोप विरोधकांनी केले नाहीत, तर पक्षांतर्गत हे वारे घोंघावले. त्यातच त्यांना हार मानावी लागली. हे आरोप चुकीचे असून त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडणार, असेही ते विश्‍वासाने सांगत होते. आता ते सिद्धही झाले. दाऊदच्या पत्नीशी संवाद प्रकरणातून ते बाहेर पडले, आता भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी \"एसीबी'नेच त्यांना \"क्‍लीन चीट' दिली आहे. अखेर त्यांनी हा लढाही जिंकलाच.\nकॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपला \"भाजीपाला' पक्ष हेच संबोधण्यात येत होते, असे खडसे यांनीच वेळोवेळी सांगितले आहे. हा पक्ष वाढविण्याचे मोठे आव्हान होते. त्यावेळी नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला उमेदवार मिळत नव्हते. अशा काळात संघटन उभे करणे कठीण होते. त्यांनी आपले संपूर्ण संघटनकौशल्य पणास लावून पक्ष वाढविला. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका एवढेच नव्हे, तर जळगावची तत्कालीन पालिकाही ताब्यात घेतली होती. पुढे याच भाजपचे दोन खासदार आणि सहा आमदार अशी ताकद जिल्ह्यात निर्माण झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढल्यानंतरही भाजपने तब्बल पाच जागांवर यश मिळविले. युती तुटल्यानंतर विधानसभेत सर्वांत जास्त जागा जिंकून भाजप क्रमांक एकचा पक्ष झाला. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाची माळ खडसेंच्या गळ्यात पडणार, असे वाटत असतानाच त्यांना ती संधी मिळाली नाही. मात्र, महसूलसह दहा महत्त्वाची खाती देण्यात आली.\nराज्यात महत्त्वाच्या दहा खात्याचा कारभार करत असताना त्यांनी अनेक निर्णय घेतले. कामात ते व्यस्त राहिले. त्यांनी आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छाही लपविली नाही. पुढे मात्र अचानक त्यांच्यावर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या पत्नीशी संवाद केल्याचा आरोप झाला. त्यानंतर भोसरी जमीन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार केल्याचाही आरोप झाला. एकामागून एक आरोपांच्या फैरीच सुरू झाल्या. त्यामुळे मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, अशी राळ उठली. विशेष म्हणजे यामागे विरोधक नव्हते. त्यांनी कधीही खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, असे खडसे यांनीच स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा रोख स्वपक्षाकडेच होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पक्षाची उभारणी करण्यापासून तर सत्तेवर आणण्यापर्यंत संघर्ष केल्यानंतर सत्ता आल्यावर पक्षांतर्गत स्पर्धेतूनच गैरव्यवहाराचा आरोप झाला, हा त्यांचा वैयक्तिक पराभव होता. त्याचे शल्य त्यांना निश्‍चितच होते.\nमंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांनी आपण निर्दोष आहोत, हे सिद्ध करण्यासाठी संघर्ष सुरू केला. त्यांच्यावरील दाऊद प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली, तर भोसरी जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती झोटिंग समितीची नियुक्ती झाली. याशिवाय न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंध विभागासही चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या सर्व चौकशांना खडसे शांतपणे सामोरे गेले. त्यांनी आपली बाजू मांडली. याशिवाय त्यांनी वेळोवेळी आपल्यावरील अन्यायाविरुद्ध जनतेतही मत मांडले. त्यांनी आपल्या पक्षाविरुद्धही आवाज उठविला त्यामुळे ते भाजप सोडणार, असेही बोलले जाऊ लागले. परंतु, न डगमगता त्यांनी थोडथोडका नव्हे, तर दोन वर्षे संघर्ष केला. मात्र, आता त्यांच्यावरील एकेका आरोपातून ते सहीसलामत बाहेर पडले आहेत. भोसरी जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी लाचलुचपत विभागाने न्यायालयात दिलेला \"क्‍लीन चीट' अहवालामुळे ते निर्दोष होणार, हेच दिसत आहे. त्यामुळे खडसे यांचा हा विजय आहे. वैयक्तिक संघर्षातही ते जिंकले आहेत. भट्टीत तावून सुलाखून काढल्यानंतर सोन्याला अधिक चकाकी येते, हेच खडसे यांच्या बाबतीत आगामी काळात दिसणार आहे. हाच विजय आगामी काळात त्यांना आणि भाजपलाही बळ देणार, हे निश्‍चित आहे.\nसर्प तस्करांची आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद\nवर्धा : बुलडाणा व जळगाव येथून मांडोळ प्रजातीचा साप पकडून तो वर्ध्यात विक्रीकरिता आणणाऱ्या चार जणांना वन विभागाने पीपल फॉर ऍनिमल्सच्या मदतीने ताब्यात...\nसुशिक्षित बेरोजगारांची \"मदतीची साखळी'\nजळगाव ः वंचितांमधील कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी \"मदतीची साखळी' ही संकल्पना राबवीत आहे. या संकल्पनेतून त्यांनी खेळापासून शिक्षणापर्यंत...\nरावेरमधून डॉ. उल्हास पाटील, जळगावातून प्रा. रजनी पाटील\nजळगाव - काँग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदार संघातून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह आठ जणांनी तर जळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी...\nसरकारी वकील पत्नीची डॉक्‍टर पतीकडून हत्या\nजळगाव - जिल्हा न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून कार्यरत पत्नीचे डॉक्‍टर असलेल्या पतीने तिचे नाक-तोंड दाबत, गळा आवळून खून केल्याची...\nजळगाव, रावेरच्या जागेवर ‘राष्ट्रवादी’चा दावा कायम\nजळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यात १८ व १९ जानेवारीस येणारी परिवर्तन यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे....\nमराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी मराठा तरूणाने केली होती आत्महत्या\nपुणे : \"मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात सातारा जिल्ह्यातील विलास ढाणे यांनी आत्महत्या केली होती. विलास ढाणे यांच्या खिशात माझ्या नावाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/shetkari-swabhimani-sanghtna-strike-in-kurundwad/", "date_download": "2019-01-16T16:56:34Z", "digest": "sha1:MF5JZXOBOAXEITNQIASEYKDY332MFXQV", "length": 4732, "nlines": 29, "source_domain": "pudhari.news", "title": " 'स्‍वाभिमानी'चे आंदोलन संपेपर्यंत ऊस वाहतूक करू नये | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › 'स्‍वाभिमानी'चे आंदोलन संपेपर्यंत ऊस वाहतूक करू नये\n'स्‍वाभिमानी'चे आंदोलन संपेपर्यंत ऊस वाहतूक करू नये\nकुरुंदवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले आहे. कार्यकर्त्यांनी ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर अडवून ठेवली आहेत. मोकळ्या जाणाऱ्या ट्रॅक्टरांना आंदोलन संपेपर्यंत ऊस वाहतूक करू नये असे सांगण्यात आले आहे.\nदरम्यान पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी आंदोलकांशी हा आंदोलनापूर्वी तुटलेला ऊस असेल तर कारखान्याला जाऊ द्या शेतकऱ्यांचं नुकसान करू नका असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक आपल्या निर्णयाशी ठाम राहिले.\nकारखानदारांनी एफआरपीचे तुकडे केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून कुरुंदवाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात दत्त सहकारी साखर कारखाना व जवाहर सहकारी साखर कारखान्याकडे जाणारे ट्रॅक्टर अडवून धरून आंदोलन संपेपर्यंत ट्रॅक्टर हलवू देणार नसल्याचा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. मोकळ्या जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनाही अडवून आंदोलन संपेपर्यंत ऊस वाहतूक करू नये असा दम भरला आहे. पुतळा परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य अण्णासाहेब चौगुले बंडू उंडाळे, दत्तात्रय गुरव, राघू नाईक, योगेश जीवाचे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T15:53:30Z", "digest": "sha1:TPGKAYBKQ5XC5AP7EVOXKKRIOWX6M5VA", "length": 9439, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जनतेने इतर खर्च कमी करावा! राजस्थानच्या मंत्र्याचा ‘अजब’ सल्ला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजनतेने इतर खर्च कमी करावा राजस्थानच्या मंत्र्याचा ‘अजब’ सल्ला\nजयपूर: वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या भाजपच्या अनेक तोंडाळ नेत्यांमध्ये आता राजस्थानचे एक मंत्री राजकुमार रिणवा यांचीही भर पडली आहे. इंधन दरवाढीमुळे पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी जनतेने इतर खर्च कमी करावा, असा अजब सल्ला त्यांनी दिला आहे.\nविरोधकांनी पुकारलेल्या भारत बंदच्या दिवशीच रिणवा यांना जनतेला सल्ला देण्याची लहर आली. इंधनाचे दर जर वाढत असतील; तर इतर खर्च कमी करावेत हे जनतेला सुचत नाही. वापर वाढल्याने दरवाढ होत असल्याचेही जनतेच्या ध्यानात येत नाही. इंधन दरांशी सरकारचा संबंध नाही. ते दर जागतिक बाजारपेठेवर अवलंबून आहेत. पुरामुळे बसलेल्या तडाख्यातून दिलासा देण्यासाठी देशभरात हजारों कोटी रूपयांचा खर्च केला जात आहे. त्यासाठी पैशांची गरज आहे.\nकरांमध्ये कपात करून इंधन दर कमी करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. भाजप मंत्र्याच्या या वक्तव्यावर कॉंग्रेसने जोरदार टीकास्त्र सोडले. ते वक्तव्य मग्रूर आणि असंवेदनशील आहे. इंधन दरवाढीने त्रस्त असलेल्या जनतेच्या जखमेवर अशा वक्तव्यांतून मीठ चोळले जात आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\nसीबीआयच्या नवीन संचालक नियुक्तीसाठी मोदींच्या नेतृत्वात बैठक\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nमोदींना लालूंची भीती वाटते- तेजस्वी\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/distribution-of-district-level-essay-competition-certificate/01121702", "date_download": "2019-01-16T17:02:15Z", "digest": "sha1:3TJLIUBGXHC5WXOKC2CSPICZG7GCOMHV", "length": 8424, "nlines": 71, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे प्रमाणपत्र वितरण – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nजिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे प्रमाणपत्र वितरण\nरामटेक:-रामटेक पंचायत समिती केंद्र मनसर अंतर्गत उच्च प्राथमिक कांद्री शाळेत विद्यार्थ्यांना निबंधस्पर्धेतील प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम पार पडला. वेध प्रतिष्ठान ,नागपूर व्दारा जि.प.च्या विद्यार्थ्यांकरीता वेध वृक्षसंवर्धनाचा -जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले.\n‘वृक्ष माझा सखा व ‘वृक्षसंवर्धनात माझी भूमिका’या विषयावरील आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.मुख्याध्यापक प्रशांत जांभुळकर यांच्या मार्गदर्शनात अब्दुल कलाम वाचन कट्टा अंतर्गत निबंधाचे वाचन करण्यांत आले .\nप्रियंका भिलावे,रोहन लांजेवार,वैष्णवी बकाल, माधवी मुळेवार, शेजल जमखुरे,मोनिका धुर्वे,प्रिया बर्वे व अश्विनी भिलावे यांनी यात सहभाग घेतला. प्राविण्याबद्धल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यांत आले.केंद्रप्रमुख राजकुमार पचारे सह शिक्षिका निलिमा डेकाटे,ज्योती जांभुळकर अशोक चवरे यांची उपस्थिति लाभली.कार्यक्रमाचे संचालन पूजा ताकोद व आभार पुर्वा मोरेशिया विद्यार्थ्यांनी केले.\nश्रीदेवी के रोल में नजर आएंगी प्रिया प्रकाश वारियर\nकश्मीरी बॉयफ्रेंड को बंगाली सिखाती दिखीं सुष्मिता सेन, इंस्टाग्राम पर शेयर किया वीडियो\nधावणार माझी मेट्रो’ कॅम्पेनच्या इव्हेंटला उत्साहात सुरुवात\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nमहाराष्ट्र पुलिस देश की बेहतरीन पुलिस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनायलॉन मांजे में उलझे दो पक्षियों को आप की टीम ने दिया जीवनदान\nनागपूर तात्याटोपे नगर येथे व्रुध्द बहीण भावाचा संशयास्पद म्रुत्यु\nधावणार माझी मेट्रो’ कॅम्पेनच्या इव्हेंटला उत्साहात सुरुवात\nमहाराष्ट्र पुलिस देश की बेहतरीन पुलिस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनायलॉन मांजे में उलझे दो पक्षियों को आप की टीम ने दिया जीवनदान\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nएमपी के मुख्यमंत्री कमलनाथ ने करीबी राजेन्द्र कुमार मिगलानी की सलाहकार और भूपेंद्र गुप्ता की ओएसडी पद पर की नियुक्ति\nफुटपाथ दुकानदारों के खिलाफ कार्रवाई रोकने की मांग\nबनातवाला अंग्रेजी शाला शिफ्टिंग मामले को लेकर आपस में भिड़े नगरसेवक\nखासदार क्रीड़ा महोत्सव में कैरम स्पर्धा का पहला राउंड सम्पन्न\nघर उठा कर तो देखो……… समस्या से महरूम हो जाओंगे\nधावणार माझी मेट्रो’ कॅम्पेनच्या इव्हेंटला उत्साहात सुरुवात\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nमहा मेट्रो आणि नागपूर महानगर पालिका दरम्यान सामंजस्य करार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Arthabhan/Reserve-Bank-repo-rate-increases/", "date_download": "2019-01-16T16:30:29Z", "digest": "sha1:7APPLQDVSUFR3MEZRZUBDCO2VSY6TSBH", "length": 12626, "nlines": 40, "source_domain": "pudhari.news", "title": " रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Arthabhan › रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढ\nरिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढ\nगेल्या आठवड्यात बुधवारी रिझर्व्ह बँकेच्या कौन्सिलची बैठक झाली. या ऑगस्ट सप्टेंबरच्या द्वैमासिक धोरणात बँकेने, महागाई वाढेल असे नेहमीचे पालुपद आळवून रेपोदर पाव टक्क्याने वाढवला व तो 6.5 टक्के केला. रिझर्व्ह रेपोदर 6.25 टक्के झाला आहे. पूर्वीची पाव टक्क्याची वाढ जून 2018 च्या पहिल्या आठवड्यात झाली होती. रेपोदर वाढण्याची अटकळ बाजाराला असल्याने, सर्वांनीच तिकडे दुर्लक्ष केले. शुक्रवारी बाजार बंद होता. निर्देशांक 37556 वर बंद झाला, तर निफ्टी 11361 पर्यंत चढला.\nगेल्या आठवड्यात हेग कंपनीचे जून 2018 तिमाहीचे आकडे प्रसिद्ध झाले. कंपनीची या तिमाहीची विक्री 1595.33 कोटी रुपये झाली. करोत्तर नफा 770.33 कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन 192 रुपये होते. त्याचे वार्षिकीकरण केले 2018-19 वर्षासाठी 768 रुपये दिसावे. पण इतके असूनही शेअर अल्पकाळ 4450 रुपयांपर्यंत चढला व अनेकांना विक्रीची संधी मिळण्यापूर्वीच ते 4252 ते 4350 रुपयामध्ये फिरत राहिला. कंपनीचे वार्षिकीकृत उपार्जन बघितले तर किं/उ गुणोत्तर जेमतेम 5.5 पट दिसते. पण हा व ग्राफाईट इंडियाचाही शेअर सेबीच्या देखरेखीखाली असल्याने भाव पडून आहेत. पण कालांतराने सेबीही अशा शेअर्सना व्याज देईल असे वाटते. खरे पाहिले तर पुढील 9 महिन्यानेही ग्राफाईट धातूचे जागतिक भाव 12000 ते 15000 डॉलर्स (दर टनाला) असणार आहेत. त्यामुळे हेगचा नफा वाढतच राहील व वार्षिकीकृत उपार्जन जवळपास द‍ृष्टिपथात येईल. पण बाजाराला अशा शेअर्सचे, सेबीच्या धोरणामुळे वावडे असते. याच क्षेत्रातील ग्राफाईट इंडियाचे जून 2018 तिमाहीचे आकडे या आठवड्यात बुधवारी जाहीर होतील. ग्राफाईट इंडिया गेल्या शुक्रवारी1068 रुपयांपर्यंत वर जाऊन 1057 रुपयांवर बंद झाला. गेल्या बारा महिन्यांतील या शेअरचा किमान भाव 206 रुपये होता. पण त्यावेळेला त्याच्याकडे वा हेगकडे कुणाचेही लक्ष नव्हते.\nकॅपिटल फर्स्टची या तिमाहीची विक्री 1045.41 कोटी रुपये झाली. अन्य उत्पन्‍न 9.60 कोटी रुपये होते. नक्‍त नफा 101.52 कोटी रुपये झाला. शेअरगणिक उपार्जन 10.26 रुपये होते. सध्या या शेअरचा भाव 560 रुपये आहे. गेल्या वर्षातील कमाल व किमान भाव अनुक्रमे 902 रुपये व 475 रुपये होते. सध्या रोज सुमारे 14 लक्ष शेअर्सचा व्यवहार होत आहे. सध्याच्या किंमतीला किं/उ गुणोत्तर 17.5 पट आहे.\nमराल ओव्हरसीज या वस्त्रोद्योगातील कंपनीची या तिमाहीची विक्री 176.5 कोटी रुपये होती. नक्‍त नफा 2.69 कोटी रुपये होता. कंपनीचे भाग भांडवल 41.51 कोटी रुपये आहे. जून 2017 च्या तिमाहीसाठी कंपनीची विक्री 157.82 कोटी रुपये होती. नक्‍त नफा फक्‍त 54 लाख रुपये होता. मार्च 2018 ला संपलेल्या वर्षासाठी विक्री 640.77 कोटी रुपये होती. अन्य उत्पन्‍न 12.35 कोटी रुपये होते व नफा फक्‍त 99 लक्ष रुपये होता.\nइंडो काऊंट इंडस्ट्रीज या आणखी एका वस्त्रोद्योग कंपनीची या तिमाहीची विक्री 440.25 कोटी रुपये होती. नक्‍त नफा 26.80 कोटी रुपये होता. 31 मार्च 2018 ला संपलेल्या वर्षासाठी कंपनीची विक्री 1709.19 कोटी रुपये होती. अन्य उत्पन्‍न 99.11 कोटी रुपये होते. करोत्तर नफा 131.08 कोटी रुपये होता. कंपनीचे भाग भांडवल 39.48 कोटी रुपये आहे.\nओमॅक्स ऑटो या वाहनांचे सुटे भाग बनवणार्‍या कंपनीची जून 018 तिमाहीची विक्री 277.11 कोटी रुपये होती. नक्‍त नफा फक्‍त 52 लाख रुपये होता. कंपनीचे भागभांडवल 21.89 कोटी रुपये आहे.\nके. इ. सी. इंटरनॅशनल या कंपनीची या तिमाहीची विक्री 2104.72 कोटी रुपये होती. अन्य उत्पन्‍न 17.53 कोटी रुपये होते. करोत्तर नफा 86.84 कोटी रुपये होता. शेअरगणि उपार्जन 3.38 रुपये होते. सध्या या शेअरचा भाव 328 रु. आहे. वर्षभरातील कमाल व किमान भाव अनुक्रमे 443 व 274 रु. आहे. सध्याच्या भावाला किं./उ गुणोत्तर 18.32 पट पडते. पूर्वीच्या लेखात ‘चकाकता हिरा’ म्हणून या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी सुचवले होते.\nनेस्ले इंडिया या कॉफीसाठी प्रसिद्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीची या तिमाहीची विक्री 2698.40 कोटी रुपयाची होती. अन्य उत्पन्‍न 60.23 कोटी रुपये होते व करोत्तर नफा 395 कोटी रुपये होता. कंपनीचे भागभांडवल 96.42 कोटी रुपये आहे. जून 2017 च्या तिमाहीसाठी कंपनीची विक्री 2484.73 कोटी रुपये होती व अन्य उत्पन्‍न 41.23 कोटी रुपयाचे होते. त्या तिमाहीसाठीचा नफा 263.43 कोटी रुपये होता. सध्या या शेअरचा भाव 10325 रु. आहे. गेल्या बारा महिन्यांतील कमाल व किमान भाव अनुक्रमे 10950 रु. व 6532 रु. होते.\nकंपनीचे व्यावहारिक वर्ष डिसेंबरला संपते. 31 डिसेंबर 2017 ला संपलेल्या वर्षासाठी एकूण विक्री 10192.18 कोटी रुपये होती. अन्य उत्पन्‍न 176.92 कोटी रुपये होते व नक्‍त नफा 1225.19 कोटी रुपये होता. वर्षभरात हा शेअर 12000 रुपयांपर्यंत जाईल. ज्यांना महाकाय कंपनीत (ङरीसश उरि) गुंतवणूक करायची असेल त्यांनी हा शेअर आपल्या भाग भांडारात जरूर ठेवावा. वर्षभरात या शेअरचा भाव 10 टक्क्यापर्यंत वाढू शकेल.\nओ एन जी सीची या तिमाहीची विक्री 27212.83 कोटी रुपये आहे. जून 2017 तिमाहीसाठी ती 19773.54 कोटी रुपये होती. यावेळच्या तिमाहीत अन्य उत्पन्‍न 649.88 कोटी रुपये होते. हा शेअर आपल्या भागभांडारात आवश्य घ्यावा.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidyarthimitra.org/news/MHT-CET-Entrance-Exam-from-2nd-May", "date_download": "2019-01-16T17:36:13Z", "digest": "sha1:YJJWTBZ3FXMEXWD2F2YI5XWNTWZNRBSZ", "length": 14046, "nlines": 239, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा 2 मेपासून", "raw_content": "\nअभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा 2 मेपासून\nराज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणारी ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) यंदा 2 ते 13 मे या कालावधीत घेण्यात येणार आहे. सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्यातील अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी सुमारे अडीच लाख विद्यार्थी \"एमएचटी-सीईटी'ची परीक्षा देतात. राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ही परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे; तसेच \"एमएमएस'ची परीक्षा 9 आणि 10 मार्चला, \"एमसीए'ची परीक्षा 23 मार्चला आणि विधी शाखेची पाच वर्षे अभ्यासक्रमाची परीक्षा\n21 एप्रिलला घेण्यात येणार आहे.\nइ. १२ वी सायन्स फेब्रुवारी२०१९ परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता बोर्डाच्या बदलेल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपा विषयी मोफत मार्गदर्शन सत्र\nआमदार प्रा. सौ. मेधा कुलकर्णी व ‘विद्यार्थी मित्र’ (www.vidyarthimitra.org) यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी२०१९ बसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता १२वी बोर्डाच्या अभ्यासक्रमाची पुनरावृत्ती (Revision), बदलेल्या प्रश्न पत्रिकेचे स्वरूप, उत्तरांची मांडणी, त्यानुसार अभ्यासाची दिशा व तयारी, परीक्षेला जाण्या अगोदर काय करावे अशा अनेक बाबतीत विद्यार्थ्यांना सखोल व संपूर्ण मार्गदर्शन, दिनांक १ जानेवारी ते ३ जानेवारी २०१९ या तीन दिवशी सायंकाळी ४:०० ते ७:३० यावेळात सखोल मार्गदर्शन सत्र तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांमार्फत आयोजित करण्यात येणार आहे.\nया मार्गदर्शन सत्राचे समन्वयक म्हणून तज्ज्ञ व अनुभवी प्रा. नीलम कुलकर्णी असून मागर्दर्शन सत्रात त्यांचे सहकारी प्राध्यापक दृक श्राव्य (Audio Visual) मध्यामाच्या सहायाने मार्गदर्शन करणार आहेत.\nमार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्याकरिता खालील लिंकवर नाव नोंदणी आवश्यक आहे.\nठिकाण : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे.\nसंपर्क : ‘विद्यार्थी मित्र’ मो. ७७२००२५९००, ७७२००८१४००\nमंगळवार, १ जानेवारी २०१९\nबुधवार, २ जानेवारी २०१९\nगुरुवार, ३ जानेवारी २०१९\nमार्गदर्शन सत्राचे वेळापत्रक खालीलप्रमाणे\nतसेच, मार्च २०१९ च्या दुसऱ्या आठवड्यापासून NEET(Medical Entrance Exam) आणि JEE चे मार्गदर्शन, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांमार्फत आयोजित करण्यात येणार आहे, मार्गदर्शन वर्ग सत्राच्या शेवटी सराव परीक्षा (Mock Exams) (According to NEET/JEE pattern) घेण्यात येणार आहेत.\nमागील दोन वर्षापासुन आमदार प्रा. सौ. मेधा कुलकर्णी व ‘विद्यार्थी मित्र’ (Maharashtra’s Biggest Educational Website) यांच्या संयुक्त विद्यमाने NEET/MHT-CET/JEE इंजिनीरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन (पेन व पेपर) दोन्ही पद्धतीने मोफत राबवीत आहेत, त्याचबरोबर ‘विद्यार्थी मित्र’ चे संस्थापक श्री. के रवींद्र (B.E(WCE),MBA(JBIMS),GDMM,MIE) इंजिनीरिंग, फार्मसी, मेडिकल व इतर कोर्सेस साठी विविध माध्यमातून सेमिनार आयोजित करत असतात.\nयावर्षीच्या शैक्षणिक सत्रामध्ये विद्यार्थी व पालकांच्या आग्रहास्तव सराव परीक्षेसोबतच मार्गदर्शन सत्र (क्रॅश कोर्स) चे आयोजन करणार आहे.\nऑनलाईन सराव परीक्षेसाठी नाव नोंदणी : mockexam.vidyarthimitra.org\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra)\nहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा.\nदोन वर्षे नवे अभियांत्रिकी महाविद्यालय नाही\nविद्यार्थ्यांची कागदपत्रे तीन दिवसांत द्या\nअकरावी प्रवेशासाठी खेळाडूंना कोटा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://vidyarthimitra.org/news/Vidyarthimitra-and-ABVP-will-conduct-mock-test-seriase-for-JEE-NEET-and-CET", "date_download": "2019-01-16T17:33:14Z", "digest": "sha1:Q6BKH7XRJJ7TZQWGWCZDLLJOD2OK3EAN", "length": 11712, "nlines": 210, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "जे ई ई, नीट व सी ई टी परीक्षेच्या सरावासाठी 'मॉक टेस्ट सिरीझ", "raw_content": "\nजे ई ई, नीट व सी ई टी परीक्षेच्या सरावासाठी 'मॉक टेस्ट सिरीझ\nपरीक्षेच्या सरावासाठी 'मॉक टेस्ट सिरीझ'\n(पुणे, १८ नोव्हेंबर) - बारावीनंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी, जेईई आणि नीट सारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करणे सोपे जावे याकरिता विद्यार्थी मित्र व अभाविपद्वारे डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासुन मुख्य परीक्षेपर्यंत सराव परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.\nविविध प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रम,शाळा आणि महाविद्यालयांची तपशीलवार माहिती व यादी, महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया, कट ऑफ आणि प्रवेश परीक्षांची माहिती, विविध खासगी व शासकीय शिष्यवृत्त्यांबाबत तपशील, नौकरी विषयक अद्ययावत माहिती www.vidyarthimitra.org या संकेतस्थळावर सातत्याने दिली जाते.\nसाधारण 2 लाखांहून अधिक परीक्षार्थी दरवर्षी महाराष्ट्रात सीईटी, जेईई आणि नीट सारख्या प्रवेश परीक्षांना सामोरे जातात. यावर्षीपासुन पहिल्यांदाच जेईई मेन्स परीक्षा वर्षात दोनदा घेण्यात येणार असुन चालू वर्षांपासून सीईटी ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना अशा परीक्षांचे स्वरूप स्पष्ट व्हावे, केलेल्या अभ्यासाची उजळणी करण्याची संधी मिळावी, तसेच विद्यार्थ्यांवरील परीक्षांचा वाढता मानसिक ताण कमी व्हावा आणि केलेल्या तयारीची योग्य दिशा विद्यार्थ्यांनाच तपासता यावी म्हणून अशा प्रकारच्या सराव परीक्षा महत्वाची भूमिका बजावणार आहेत.\nयावेळी सीईटी, जेईई आणि नीट सारख्या परीक्षांचे सराव पेपर घेण्यात येणार आहेत. या सराव परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना mockexam.vidyarthimitra.org वर नाव नोंदणी करणे आवश्यक असणार असुन या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून १९९ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या सराव परीक्षेचे पेपर हे तज्ञ प्राध्यापक आणि डॉक्टर्सकडून तयार केले जाणार असुन त्याचे मुल्यमापन ही केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील कामगिरी त्यांना मुल्यमापनाद्वारे समजणार आहे. त्यामुळे त्यांना आपल्या अभ्यासात सुधारणा करण्यास वाव मिळणार आहे.\nयावेळी 'महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊन या सराव परीक्षांचा लाभ, त्यांच्या मुख्य परीक्षांमध्ये कसा करून घेता येईल यासाठी प्रयत्नशील राहावे', असे आवाहन 'विद्यार्थी मित्र'चे संस्थापक के. रवींद्र आणि अभाविप पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी केले.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra)\nहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा.\nअकरावी प्रवेशासाठी खेळाडूंना कोटा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-shortage-quality-cotton-india-maharashtra-8687", "date_download": "2019-01-16T17:21:44Z", "digest": "sha1:NPQ66K5FHTWTWC42EAVKMSNR7YZVHA7E", "length": 17829, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, shortage of quality cotton on India, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशांतर्गत बाजारात दर्जेदार रुईचा तुटवडा\nदेशांतर्गत बाजारात दर्जेदार रुईचा तुटवडा\nमंगळवार, 29 मे 2018\nरुईची मागणी चीनकडून अलीकडे वाढली आहे. त्यांचा संरक्षित साठा फक्त २० टक्के आहे. तो साठा करण्यासाठी चीनने भारतीय कापसाला पसंती दिली आहे. डॉलरही वधारतच आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे.\n- अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया\nजळगाव ः देशातील सूतगिरण्यांची गतीने सुरू असलेली धडधड, डॉलरच्या दरांनी गाठलेली उच्चांकी पातळी, अमेरिका व चीनमधील व्यापार युद्ध आदी कारणांमुळे कापसाच्या दरात मागील चार दिवसांमध्ये क्विंटलमागे ३५० रुपयांनी वाढ झाली आहे. अशातच दर्जेदार रुईच्या तुटवड्याची समस्या देशांतर्गत सूतगिरण्या व मोठ्या मिलांना भेडसावू लागली आहे. कापूस दरवाढ रुई उत्पादकांना लाभदायी ठरेल. याच वेळी देशातील फक्त २० टक्के कापूस उत्पादकांना या दरवाढीचा लाभ मिळेल, असे जाणकार व तज्ज्ञांनी म्हटले आहे.\nसध्या कापसाचे (दर्जेदार किंवा पहिल्या वेचणीचा) दर ५१५० रुपये प्रतिक्विंटल आहे. मागील आठवड्याच्या सुरवातीपर्यंत हे दर ४८०० रुपये प्रतिक्विंटल होते. तर फरदडचे दर यापेक्षा कमी होते. देशात सध्या १२२ ते १२५ लाख क्विंटल कापूस शिल्लक आहे. हा कापूस गुजरात, महाराष्ट्र व तेलंगणात असून, आता झालेली दरवाढ फक्त २० टक्के कापूस उत्पादकांना लाभदायी ठरणार आहे. रुई उत्पादक किंवा जिनींग चालकांना या दरवाढीचा लाभ मिळेल. कारण रुईचे दर प्रतिखंडी (३५६ किलो रुई) ४०५०० रुपयांवरून ४२५०० रुपयांवर पोचले आहेत.\nडॉलरचे दर जानेवारीनंतर वधारत असून, ते या साडेचार ते पाच महिन्यांमध्ये ६३.५२ रुपयांवरून ६७.५२ रुपयांपर्यंत पोचले आहेत. दोन दिवसांपूर्वी डॉलर ६८ रुपयांपर्यंत होता. रुपया कमकुवत दिसत असल्याने परकीय कापूस आयातदारांना भारतीय रुई परवडत आहे.\nदेशांगर्तत बाजारात रुईचा तुटवडा जाणवू लागला आहे. कारण देशात ३६० लाख गाठींचे उत्पादन होणार असून, देशातील मिलमधील वापर, इतर उद्योगांची गरज भागविण्यासाठी किमान ३६० लाख गाठींची गरज आहे. उत्तरेकडे कापडमिला जानेवारीत गतीने सुरू झाल्या. सुताची निर्यात तीन टक्के वाढल्याने दाक्षिणात्य सूतगिरण्यांमध्येही रुईची मागणी अधिक आहे. देशात सुमारे २१०० सूतगिरण्यांची धडधड सुरू आहे. आयात सुमारे १८ लाख गाठींची आयात.\nडॉलर वधारल्याने परदेशी रुई ५४००० रुपयांना पडत आहे. तर भारतीय रुई परकीय रुईच्या तुलनेत सद्यःस्थितीत सुमारे १०००० रुपयांनी स्वस्त पडत असल्याने देशांतर्गत बाजारातील आयातीवरही परिणाम मागील महिन्यातच झाला आहे. अशातच गाठींचा शिलकी साठा किती राहील, हादेखील प्रश्‍न देशातील सूतगिरण्यांसमोर आहे. कारण रुईची मागणी व पुरवठा याचे गणित बिघडले आहे, असे सांगण्यात आले.\nआयात व निर्यात सुरू आहे. परंतु रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत असल्याने निर्यात वाढली आहे. आजघडीला ६७ लाख गाठींची निर्यात देशातून झाली आहे. आशियाई देशांमध्ये यातील ९० टक्के गाठींची पाठवणूक झाली असून, बांगलादेश हा सर्वात मोठा खरेदीदार ठरला आहे. ३० सप्टेंबर २०१८ अखेर किमान ८० लाख गाठींची निर्यात देशातून होईल, असे सांगण्यात आले.\nदेशातील कापूस निर्यात दृष्टिक्षेपात (निर्यात लाख गाठींमध्ये)\nभारत अमेरिका व्यापार कापूस गुजरात महाराष्ट्र तेलंगणा बांगलादेश\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nचंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...\nप्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...\nपणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...\nसावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...\nशेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nवाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...\nकोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...\nशेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...\nऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...\nकिमान तापमानात हळूहळू वाढपुणे ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...\nरोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...\nसर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Beedspecial&id=223&news=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%20%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE.html", "date_download": "2019-01-16T17:15:24Z", "digest": "sha1:QAOICPHWIKTQNLVDQUB2DLXWDSAHCQ3Q", "length": 35010, "nlines": 145, "source_domain": "beedlive.com", "title": "राजस्व अभियान पारदर्शी कार्याचा आरसा.html", "raw_content": "\nराजस्व अभियान पारदर्शी कार्याचा आरसा\nसर्वसामान्य नागरिक, शेतकरी व शेतमजूरांच्या अडी-अडचणी जाणून घेऊन मदतीला धावणारा, जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची नोंद ठेवणारा, झोपडीपासून ते मोठमोठ्या स्थावर मालमत्तेची नोंद ठेवणारा, शासनाच्या विविध योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहाचविणारा, आपत्तीच्या काळात मदतीला धाऊन येणारा व शासनाचा महसुली कणा असलेला असा अत्यंत महत्त्वाचा महसूल विभाग. सर्वसामान्य जनतेचा नेहमीच तलाठी, तहसिलदार व जिल्हाधिकारी या महसुली कार्यालयाशी कामाच्या निमित्ताने संपर्क येतो. महसूल प्रशासन लोकाभिमुख, गतीमान व सुलभ होण्याकरिता आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न अधिक जलदगतीने निकाली काढण्यासाठी सन २०११-१२ पासून सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतार्गत एकूण ११ योजनांचा समावेश होता. परंतु या योजनेची उपयुक्तता व महत्त्व लक्षात घेता याचे विस्तारीकरण करुन १९ महत्त्वाच्या बाबींचा या योजनेत चालू आर्थिक वर्षात समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत थोडक्यात घेण्यात आलेला हा आढावा. :\nसर्वसामान्यांसाठी असलेल्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांचा मानस असून या सुवर्णजयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातून या योजनांची काटेकोरपणे अंमलबावणी होण्यासाठी वेळोवेळी महसुल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शक सुचना करण्याबरोबरच हे अभियान यशस्वी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात सन २०१२-१३ या आर्थिक वर्षात आतापर्यंत राबविण्यात आलेल्या सुवर्ण जयंती राजस्व अभियानाचा कार्य आढावा.\nविविध दाखले देण्यासाठी शिबीरांचे आयोजन\nविद्यार्थ्यांनी इयत्ता १० वी व १२ वी ची परीक्षा दिल्यानंतर पुढील शिक्षणासाठी अनेक प्रमाणपत्रांची गरज असते. ते जर या वर्गात शिकत असताना दिली तर विद्यार्थ्यांची धावपळ वाचते. म्हणून सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विविध दाखले देण्याकरिता बीड उपविभागाने ७ शिबीरे घेऊन ६ हजार १५९ प्रमाणपत्राचे वाटप केले तर अंबाजोगाई उपविभागामध्ये २८ शिबीराच्या माध्यमातून २ हजार ३१० प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.\nगाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले पाणंद,\nपांदण, शेतरस्ते, शिवार रस्ते मोकळे करणे\nलातूर जिल्ह्यामध्ये या योजनेची यशस्वी अंमलबजावणी पाहून ही योजना राज्याच्या सर्व जिल्ह्यामध्ये आर्थिक वर्षात सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बीड उपविभागांतर्गत १३१.६५ कि.मी. लांबी असलेले ११६ रस्ते तर अंबाजोगाई उप विभागात २४ कि.मी लांबी असलेले ३० असे एकूण १५५.६५ कि.मी. लांबी असलेले १४६ रस्ते मोकळे करण्यात आले आहेत.\nएक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे\nत्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे\nवारस, खरेदी-विक्री, वाटप, कोर्ट दरखास्त इत्यादी विविध कारणांमुळे आवश्यक असलेल्या फेरफार नोंदी दिर्घकाळ प्रलंबित राहू नयेत. या उद्देशाने संपूर्ण राज्यभरात फेरफार अदालत राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या आर्थिक वर्षात हा मुद्दा अभियानांतर्गत राबविण्यात येत आहे. फेरफार अदालत ही संकल्पना दिर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या व नोंद न झालेल्या फेरफारासाठी आहे. नियमितरित्या जे फेरफार नोंदले जातात. ते निर्णित करण्यासाठी फेरफार अदालतीच्या दिनाकांपर्यंत प्रतिक्षा करण्याची आवश्यकता नाही. बीड उपविभागात एकूण १५५१ पैकी १२३० तर अंबाजोगाई उपविभागात २ हजार ९५ पैकी १ हजार ६२८ फेरफार निर्गमित करण्यात आले असून एकूण ३ हजार ८४६ पैकी २ हजार ८५८ फेरफार निर्गमित करण्यात आले आहेत.\nमाहिती मिळविण्यासाठी व तक्रार निवारणासाठी\nई-लोकशाही प्रणाली (कएङझ ङखछए) उपलब्ध करुन देणे\nमहसूलविषयक समस्या, गाऱ्हाण्यांची नोंद करण्यासाठी २४ तास ७ दिवस वर्षभर टोल फ्री दूरध्वनी क्रमांक नागरिकांना उपलब्ध करुन देऊन या क्रमांकास व कार्यपद्धतीत स्थानिक पातळीवर व्यापक प्रसिद्धी देऊन संपूर्ण राज्यभर उपक्रम राबविण्याचा निर्णय या अभियानांतार्गत शासनाने घेतला आहे. ३१ ऑगस्ट, २०१२ पर्यंत प्राप्त झालेल्या ६६ तक्रारीपैकी ६२ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.\nसंगणकीकृत अधिकार अभिलेखाचे अद्यावतीकरण\nतलाठी यांच्याकडून गाव दफ्तरांचे संगणकीकरण करण्यासाठी ई-चावडी, ई-आज्ञावली राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांनी विकसित केली आहे. या अज्ञावलीची चाचणी वापर राज्यातील ६ महसूल विभागातील प्रत्येक १ या प्रमाणे ६ गावात करण्यात आलेली आहे. उपलब्ध होणाऱ्या अज्ञावलीचा वापर करुन राज्यातील सर्व गाव दफ्तरांचे संगणकीकरण पूर्ण करण्यात यावे. ही कार्यवाही मार्च, २०१३ अखेर १०० टक्के पूर्ण करण्यात यावी. संगणीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर संगणकीकृत गाव दफ्तर लॅपटॉपमध्ये अपलोड करुन या संगणकीकृत दफ्तरांचा वापर करण्याच्या सूचना शासनाने सर्व संबंधितांना दिल्यात. त्यानुसार बीड उपविभागातील एकूण २ लाख ८४ हजार ६७९ ७/१२ पैकी २ लाख ७६ हजार ५१३ सातबारा अद्यावत करण्यात आले असून अंबाजोगाई उप विभागात १ लाख ८१ हजार २६२ असे एकूण जिल्ह्यातील ४ लाख ६५ हजार ९४१ सातबारापैकी ४ लाख ५७ हजार ७७५ सातबारा संगणकीकरणाच्या माध्यमातून अद्यावत करण्यात आले आहेत.\nवेगवेगळया अर्जांचे प्रमाणकीकरण, सुलभीकरण व ऑनलाईन उपलब्धता\nमहसूल प्रशासन लोकाभिमुख, गतीमान व सुलभ होण्याकरिता आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न जलदगतीने निकाली काढण्याच्या उद्देशाने महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध प्रकारचे दाखले व सेवा यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे त्यासाठी लागणारे अर्ज व प्रतिज्ञापत्रे यांची प्रपत्रे, कालमर्यादा व शुल्क यांचे प्रमाणिकरण व नियमन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयान्वये महसूल विभागामार्फत महसूल कार्यालये, सेतु कार्यालये, महा-ई-सेवा केंद्रे इत्यादीमार्फत जनतेला दिले जाणारे १६ प्रकारचे दाखले व सेवा-ई-डिस्ट्रीक्ट प्रकल्पांतर्गत सर्व महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nशून्य प्रलंबितता (नएठज झएछऊएछउध)\nशासकीय कार्यालयामधून जनतेची कामे लवकर होत नाहीत असा लोकांना अनुभव येतो. या परिस्थितीत सुधारणा करुन जिल्ह्यातील सर्व महसूल कार्यालयामधील थकीत प्रकरणे निर्गमित करुन जनतेची व प्रशासकीय कामे विशिष्ट कालमर्यादेत निर्गमित करण्यासाठी शून्य प्रलंबितता हा कार्यक्रम राज्याच्या महसूल विभागामध्ये राबविण्यात येईल. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात अभिलेख्यांचे अद्ययावतीकरण करुन कार्यालयातील व अभिलेख कक्षातील नष्ट करण्यासाठी पात्र असलेली अभिलेख नष्ट करण्यात येतील व जतन करावयाचे सर्व अभिलेख, अभिलेख कक्षात अ,इ,उ,ऊ लिस्टप्रमाणे ठेवण्यात येतील. त्याचबरोबर कार्यालयातील सर्व दफ्तरे ६ गठ्ठा पद्धतीने लावण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रलंबित असलेले कामे दररोज निर्गमित करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात येईल.\nचावडी वाचन या योजनेमुळे गावातील तक्रारींचे निवारण प्रथम टप्पयात करणे व गाव दफ्तर अद्ययावत करणे या योजनेची उपयोगीता लक्षात घेऊन संपूर्ण राज्यातील महसूल कार्यालयात राबविण्यात राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट दरवर्षी एकदा चावडी वाचनाद्वारे गावाचे अधिकार, अभिलेख अद्ययावत करणे हे आहे. यानुसार एकूण १ हजार ३५० गावापैकी ९३८ गावामध्ये चावडी वाचन करण्यात आले असून ११५५ फेरफार व शर्तभंग प्रकरणापैकी ७९८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे.\nजलद व पारदर्शक पद्धतीने व अकृषिक परवानगी देणे\nजिल्हाधिकारी कार्यालयात अकृषिक परवानगी जलद व पारदर्शक पद्धतीने देण्याकरिता गतिमान अकृषिक परवानगी ही संगणकीय कार्यप्रणाली सुरु करण्यात आली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात गतिमान अकृषिक परवानगी देण्याकरिता अंमलात आणलेली कार्यपद्धती थोडक्यात खालीलप्रमाणे.\nअकृषिक परवानगी मिळण्याकरिता आवश्यक सर्व कागदपत्रांची यादी वेबसाईटवर व सेतु कार्यालयात ठळकपणे लावण्यात आलेली आहे.\nसर्वसाधारणपणे अकृषिक परवानगी घेण्यासाठी पुढील विभागाचे नाहरकत दाखले घेतले जातात. नगररचना विभाग, भू-संपादन अधिकारी, पाटबंधारे विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, तुरुंग अधिकारी, आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. यामध्ये प्रलंबित असलेल्या एकूण २७३ प्रकरणापैकी १५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली असून २५८ प्रकरणे प्रलंबित आहेत.\nवाळू लिलावाकरिता ई-टेंडरींग पद्धतीचा वापर\nया योजनेचे महत्त्व लक्षात घेता ही योजना संपूर्ण राज्यात महसूल कार्यालयात राबविण्याच निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.\nदरवर्षी मोजणी प्रकरणांच्या संख्येत वाढत होत आहे. यामुळे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी ई-मोजणी आज्ञावली विकसित केली आहे. या आज्ञावलीद्वारे जलगतीने सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन मोजणी प्रकरणांचा आढावा तालुकास्तरावर, जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर, राज्य स्तरावर केव्हाही घेता येतो. या आज्ञावलीचा वापर संपूर्ण राज्यात सुरु करण्यात आला आहे.\nगावपातळीवरील फेरफार प्रक्रियेचे संपूर्णपणे संगणकीकरण करण्याकरिता राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र यांनी ई- फेरफार ही आज्ञावली विकसित केली आहे. या आज्ञावलीद्वारे संपूर्ण प्रक्रिया होऊन संबंधित तलाठी व दस्तातील पक्षकार यांना फेरफार नोंदीचा ीाी जातो. याद्वारे दस्त नोंदणी व फेरफार नोंद घेण्याची कार्यवाही एकत्रित होते. यामुळे नागरिकास त्याचे नाव मिळकतीस दाखल करण्याकरिता पुन्हा तलाठी कार्यालयात जाण्याची गरज पडणारनाही. या आज्ञावलीचे वापरामध्ये डिजिटल सिग्नेचर व एम.एम.एस. चा वापर करण्यात आला आहे.\nगावातील चालू वर्षाचे जमिनीचे क्षेत्र मागणीप्रमाणे वसूली यांचे लेख्यांचे लेखा परीक्षण करणे व पुढील वर्षाची मागणी निश्चिती करणे आणि गावातील क्षेत्रातील बदल यांचा ताळमेळ घेण्यात येत असतो. याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये दरवर्षी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाप्रमाणे जमाबंदी करणे आवश्यक असते. त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यामध्ये जमाबंदी पूर्ण करण्याची मोहिम राबविण्यात येईल. या अंतर्गत ३७१ तलाठी सज्जाची संख्येपैकी ३४२ तलाठी सज्जामध्ये जमाबंदी पूर्ण झाली आहे.\nभूमी अधिकार अभिलेख्यातील कागदपत्रे अतिशय जीर्ण झालेले असून या भूमी अधिकार अभिलेख्यातील कागदपत्रांचे जतन करणे. भविष्याच्या दृष्टीकोनातून अनिवार्य आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी ई-अभिलेख या संकल्पनेतून अभिलेख कक्षातील अधिकारी अभिलेख्यांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत तालुका स्तरावरील तहसिलदार कार्यालयातील जुने फेरफार, जुने सातबारा, आकार बंद एकत्रिकरण स्किम, शेतपुस्तक अभिलेख्यांचे स्कॅनिंग करण्यात येऊन जतन करण्यात येतात. केव्हाही संगणकाद्वारे पाहता येतात. ..३..\nभूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात विविध प्रकारचे नकाशे जतन केलेले आहेत. हे नकाशे फार पूर्वी तयार केले असल्याने जीर्ण अवस्थेत आहेत. त्यांचे डिजिटल स्वरुपात संधारण करण्यासाठी ई-नकाशा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.\nकिओस्कच्या माध्यमातून तालुक्यातील मंडळनिहाय, गावनिहाय सर्व फेरफार, ७/१२ व जन्ममृत्यूचे दाखले यांचा अभिलेख स्कॅन केला व तो सर्व्हरवर साठविला जातो. कोणत्याही व्यक्तीस ७/१२ फेरफार किंवा जन्म- मृत्यूचा उतारा हवा असल्यास टचस्क्रीनच्या माध्यमातून ती सहज पाहता येते. त्यानंतर आवश्यक असल्यास फी भरुन नक्कल घेता येते. सदर नकलेवर होलोग्राम लावून ती नक्कल घेण्याची व्यवस्था करण्यात येते.\nबारकोड (चखछखछॠ चजछखढजठखछॠ डधडढएच)\nकाही जिल्ह्याचे बारकोडयुक्त पावत्या वाळू वाहतुकीसाठी देण्यात आल्या आहेत. या प्रणालीमुळे ठिकाणनिहाय वाळू वाहतुक व हिशोबाची माहिती उपलब्ध होते. ही प्रणाली राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे.\nआधार कार्डच्या नंबराच्या आधारे शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देणे\nयुनिक आयडेन्टीफिकेशन नंबर (आधार कार्ड) या उपक्रमाची संपूर्ण देशभरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. लाभार्थ्यांसाठी आधार कार्डचा वापर सक्तीचा केल्यास विविध योजनांचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचत आहेत किंवा नाहीत तसेच यावर नियंत्रण ठेवता येईल. हा यामागचा उद्देश आहे.\nतलाठी यांच्याकडील गावनमुना नंबर १ ते २१ हे गाव महसूल अभिलेख्याचा कणा आहे. हे नमूने एकमेकांशी निगडीत असून त्यात माहिती भरणे हे क्लिष्ट काम आहे. सदर गाव दफ्तरांचे संगणकी करणासाठी (ई-चावडी अज्ञावली) जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांनी विकसित केली आहे. या अज्ञावलीचा वापर तलाठ्यांना त्यांच्या लॅपटॉपद्वारे करता येणार आहे. तलाठ्यांचे लॅपटॉप स्टेट डेटा सेंटर बरोबर कनेक्टीव्हीटीद्वारे जोडले जाणार आहेत. वेबसाईटवर ठेवण्यात येणारा संगणकीकृत ७/१२ चा डेटा या आज्ञावलीत वापरला जाणार आहे. जमीन महसूल वसुलीची तत्क्षणी माहिती अज्ञावलीद्वारे तयार होणार आहे. या अज्ञावलीच्या वापराने तलाठ्यांच्या कामकाजामध्ये सुसूत्रता येणार आहे. तसेच तलाठ्यांकडून नागरिकांना तत्पर सेवा मिळू शकेल.\nसुवर्ण जयंती राजस्व अभियानाची यशस्वीता पाहून राज्य शासनाने हे अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्याप्रत्येक बाबींचा आढावा नियमितपणे घेतला जात असल्याने जनतेमध्ये महसूल विभागाची व्याप्ती आणि निपटारा याचा अंदाज येण्यास मदत होणार असून महसूल विभागालाही आपली पारदर्शकता या अभियानाच्या माध्यमातून दाखविला येणार आहे. सुवर्ण जयंती राजस्व अभियान म्हणजे महसूल विभागाचा आरसा आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्यांना सुवर्ण जयंती राजस्व अभियान म्हणजे काय या माहिती व्हावी व या अभियानात राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक बाबींचा लाभ घेता यावा हाच या लेखामागील उद्देश आहे.\nलोकसहभाग, श्रमदानातून झालेल्या कामाची आ.ठोंबरे यांच्याकडून पाहणी\nचिंचोलीमाळीत संत जनाबाईंंचे मंदिर\nपुरूषोत्तमपुरीतील पुरातन अवशेष संशोधनाच्या प्रतिक्षेत \nमहिकावती नगरीचा राजा : मक्रध्वज\nराजस्व अभियान पारदर्शी कार्याचा आरसा\nपर्यटन विकासाच्या प्रतीक्षेत मराठवाडा\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/auto/autoexpo2018-maruti-suzukis-next-gen-swift-launches-india-know-price-and-specification/amp/", "date_download": "2019-01-16T17:29:39Z", "digest": "sha1:JCJK5XCHFKRDEZ2QYHBLXM4WB6ANAUCR", "length": 1958, "nlines": 31, "source_domain": "www.lokmat.com", "title": "#AutoExpo2018 : Maruti Suzuki's Next Gen Swift launches in India, know price and specification | #AutoExpo2018 : मोठ्या प्रतिक्षेनंतर मारुती सुझुकीची Next Gen Swift भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन | Lokmat.com", "raw_content": "\n#AutoExpo2018 : मोठ्या प्रतिक्षेनंतर मारुती सुझुकीची Next Gen Swift भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन\nनवी कोरी सँट्रो केवळ 10,100 रुपयांत घरी न्या...पाहा कसे ते...\nपोर्शची नवी एसयुव्ही Cayenne तीन प्रकारांत लाँच\nटाटा टिगॉरची फेसलिफ्ट वर्षभरातच लाँच...काय आहे कारण\nया आहेत कमी मेन्टेनन्सवाल्या कार....\nहोंडाची नवीकोरी CR-V लाँच; किंमत 28 लाखांपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-01-16T16:02:33Z", "digest": "sha1:34FZFPB4R7PHJNJ4ETIZZWK2ASO2GGRR", "length": 5539, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जयश्रीबेन कनुभाई पटेल - विकिपीडिया", "raw_content": "\n(जयश्रीबेन पटेल या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n१६व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार\nउप-निवडणुकांपूर्वी: नरेन्द्र मोदी - राजीनामा\n१५व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार\n१७व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार\n१५ वी लोकसभा सदस्य\n१६ वी लोकसभा सदस्य\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी १०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/985/puran-poli-in-marathi", "date_download": "2019-01-16T17:14:48Z", "digest": "sha1:QRAGEHYBH5LYFHW6ZSPH2PJDLC2BIHGB", "length": 8916, "nlines": 225, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Puran Poli recipe in Marathi - पुरण पोळी - Sakshi Khanna : BetterButter", "raw_content": "\nसेव्ह करा आणि ऑफलाईन पहा\n1 कप गुळाची पावडर\n1 कप हरभरा डाळ ( तुकडे केलेला आणि साली काढलेला हरभरा )\n1.5 कप गव्हाचा आटा\n3 टी स्पून तूप\n1 टी स्पून बडीशेप पावडर\n2 टी स्पून सुंठ पावडर\n1/2 टी स्पून वेलदोडा पावडर\n1 टी स्पून जायफळ पावडर\n1 टी स्पून हळद पावडर\nहरभरा डाळ 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावी .\n5-6 शिट्ट्या होईपर्यंत हरभरा डाळ प्रेशर कुकर मध्ये शिजवावी . गाळून घ्यावी आणि बाजूला ठेवावी.\nपॅनमध्ये तूप गरम करावे, त्यात सुंठ पावडर,जायफळ पावडर,वेलदोडा पावडर आणि बडीशेप पावडर घालावी . काही सेकंद परतावे.\nमिश्रणामध्ये हरभरा डाळ आणि गूळ घालून मिश्रण कोरडे होईपर्यंत शिजवावे.\nमिश्रण थंड होऊ द्या. नंतर मिश्रणाचा चांगला लगदा करून घ्यावा .\nपोळीच्या कणकेसाठी : एका बाऊलमध्ये आटा ( गव्हाचे पीठ ), मैदा ( शुद्ध पीठ ) आणि मीठ मिसळावे.\nत्यामध्ये थोडेसे तूप आणि पाणी घालून गुळगुळीत व मऊ कणीक मळावी. ती एका कापडात 15-20 मिनिटे झाकून ठेवावी.\nकणकेचे मध्यम आकाराचे गोळे बनवावेत आणि लाटण्याने पोळी लाटावी.\nत्यामध्ये तयार मिश्रण ठेवावे आणि कडा एकत्र करणे आणि त्या बोटाने दाबणे.\nपोळपाटावर थोडे पीठ पसरावे आणि कणकेचा गोळा गोल आकारात लाटावा.\nगरम तव्यावर तूप टाकून तो तेलकट करावा आणि पोळी तव्यावर टाकावी.\nपोळीवर तूप घालून ती एका बाजूने शिजल्यावर पलटावी.\nदोन्ही बाजूंनी शिजवावे आणि दह्या बरोबर खायला द्यावी .\nही पाककृती घरी बनवा आणि त्याचे फोटो अपलोड करा\nह्या सारख्या दुसऱ्या पाककृती\nह्याचा आनंद घ्यापुरण पोळी बेटर बटर मधला पदार्थ\nह्या सारख्या दुसऱ्या पाककृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-cultivation-mustard-3465?tid=203", "date_download": "2019-01-16T17:43:46Z", "digest": "sha1:HVUTU2KZPOIJBRW74XLGFRDK73V666L7", "length": 15144, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, agrowon cultivation of mustard | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रश्न तुमचा, उत्तर तज्ज्ञांचे : मोहरी लागवड\nप्रश्न तुमचा, उत्तर तज्ज्ञांचे : मोहरी लागवड\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nप्रश्न तुमचा, उत्तर तज्ज्ञांचे : मोहरी लागवड\nप्रश्न तुमचा, उत्तर तज्ज्ञांचे : मोहरी लागवड\nकृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला\nबुधवार, 29 नोव्हेंबर 2017\nप्रश्न : मोहरी लागवड कशी करावी\nप्रश्न : मोहरी लागवड कशी करावी\nउत्तर : मोहरी लागवडीसाठी मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीची निवड करावी. एसीएन- शताब्दी (एसीएन- ९) या जातीचे प्रति हेक्‍टरी ८ ते १२ क्विंटल उत्पादन मिळते. यात तेलाचे प्रमाण ३२ ते ४० टक्के असते. पुसा बोल्ड या जातीचे हेक्टरी ७ ते ११ क्विंटल उत्पादन मिळते. प्रति हेक्‍टरी पाच किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. पेरणी ऑक्‍टोबरचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करावी. पेरणी ४५ सें.मी. बाय १५ सें.मी. अंतराने करावी. बियाणे आकाराने लहान असल्यामुळे मोहरीच्या आकाराची वाळू सम प्रमाणात मिसळून नंतर पेरणी करावी, त्यामुळे बियाणे सर्व क्षेत्रात सारखे पडण्यास मदत होते.बियाणे तीन ते चार सें.मी. खोल ओलित पडेल अशा बेताने पेरावे. बियाणे जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. मोहरीच्या पेरणीपूर्वी एक ओलिताची पाळी देऊन वाफसा येताच पेरणी करावी. पाणी देण्यासाठी सारे काढावेत. पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करावी. निश्‍चित ओलिताची सोय असल्यास हेक्‍टरी ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरदाची मात्रा द्यावी. त्यापैकी पेरणीच्या वेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व उरलेली अर्धी नत्राची मात्रा पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी पहिल्या ओलिताच्या वेळी द्यावी. निश्‍चित ओलिताची सोय असल्यास उगवणीनंतर २५ दिवसांच्या अंतराने ओलिताच्या तीन पाळ्या द्याव्यात. दोनच ओलिताच्या पाळ्या देणे शक्‍य असल्यास पेरणीनंतर एक महिन्याने पहिले व पीक फुलांवर असताना दुसरे ओलित करावे. एकच ओलित करणे शक्‍य असल्यास पीक फुलांवर असताना ओलित करावे. संपर्क : ०७२४-२२५९२६२ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nगादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...\nलागवड उन्हाळी भुईमुगाची...उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी टीएजी २४ आणि एसबी ११...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nमोहरी, जवस लागवड व्यवस्थापनरब्बी हंगामात तेलबिया पिके अत्यंत महत्त्वाची असून...\nतंत्र करडई लागवडीचेकरडर्ई अधिक हरभरा (३:१) अशी आंतरपिकाची लागवड...\nआरोग्यासाठी जवस फायदेशीरयंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा...\nसोयाबीनवरील किडींचे व्यवस्थापनएकात्मिक कीड व्यवस्थापन पिकाच्या...\nसोयाबीनवर दिसतोय खोडमाशीचा प्रादुर्भावराज्यामध्ये सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळत...\nरुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणीसोयाबीनच्या ३ किंवा ४ ओळी आणि वरंब्याच्या दोन्ही...\nसोयाबीन उत्पादनवाढीची सप्तसूत्रेसोयाबीन पिकामध्ये योग्य वाणाची निवड, पेरणीची...\nपीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी...बागायती कापूस शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव...\nकरडईची अधिक उत्पादनक्षम नवीन जात विकसितभारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या वतीने डी.एस.एच...\nकृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग,...सूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८...\nकृषी सल्ला : ऊस, कांदा, लसून घास,...सद्यस्थितीत भाजीपाला पिकातील कीड- रोग नियंत्रण,...\nकृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...\nनारळ बागेत ठेवा स्वच्छतापहिली दोन वर्षे नारळ रोपांना विणलेले झाप, झावळ्या...\nमोहरीवर्गीय पिकातील ग्लुकोसिनोलेट वेगळे...अमेरिकेतील दक्षिण डाकोटा राज्य विद्यापीठातील...\nउन्हाळी तीळ लागवडीमुळे योग्य पीक...उन्हाळी तीळ लागवडीसाठी जमीन भुसभुशीत करून घ्यावी...\nउन्हाळी सूर्यफुलासाठी संकरित जातींचा...उन्हाळी हंगामातील सूर्यफूल पिकावर कीड व रोगांचा...\nगादीवाफ्यावर करा उन्हाळी भुईमुगाची...उन्हाळी हंगामामध्ये सिंचनाची सोय असल्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%88-%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-16T16:57:51Z", "digest": "sha1:3Q6K34VM2DRZDWHUCSIFDGTY2WMWKYOV", "length": 10897, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महापालिकेचा ई-लर्निंग प्रकल्प अखेर सुरू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमहापालिकेचा ई-लर्निंग प्रकल्प अखेर सुरू\n200 डिजीटल आणि 42 व्हर्चुअल क्‍लासरूम : 21 कोटींचा आला खर्च\nपुणे – महापालिका शाळांमधील मुलांसाठी 21 कोटी खर्चून उभारल्या जाणाऱ्या ई-लर्निंग प्रकल्पास अखेर मुर्हूत मिळाला असून, पालिकेच्या 42 शाळांमध्ये व्हर्चूअल व 200 डिजीटल क्‍लासरूम शिक्षक दिनापासून कार्यरत करण्यात आल्या आहेत. तसेच, उर्वरीत शाळांमध्येही तातडीने हा प्रकल्प सुरू करण्यावर भर राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nमहापालिकेच्या 287 शाळांमधील 1 लाख मुलांसाठी हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठीचे काम बीएसएनएनला देण्यात आले आहे. या कामाची सुरुवात मार्च 2018 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत म्हणजे जून 15 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, हे कामच पुढे न सरकल्याने महापालिकेने चार टप्प्यांत करण्याचा निर्णय घेत, पहिल्या टप्प्यात 50 शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, 5 सप्टेंबर 2018 पर्यंत पहिला टप्प्यात हा प्रकल्प कोणत्याही स्थितीत सुरू करण्याच्या सुचना संबंधित कंपनीस दिल्या होत्या. त्यानंतरही कंपनीस अखेर 42 शाळांमध्येच ही व्हर्चुअल क्‍लासरूम सुरू करण्यात आली आहे. तर, 200 शाळांमध्ये डिजीटल क्‍लासरूम सुरू केले असून त्या ठिकाणी ई-लर्निंगच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.\nसर्व शाळांमध्ये उभारल्या जाणाऱ्या व्हर्चुअल क्‍लासरूमला जोडला जाणारा डिजीटल स्टुडीओची उभारणी शिक्षण विभागाच्या मुख्य इमारतीमध्ये पूर्ण झाली आहे. या स्टुडीओमधून संबंधित विषयांचे तज्ज्ञ एकाचवेळी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकणार आहेत. तसेच, महापालिका आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांनाही एकाचवेळी शिक्षक तसेच मुलांशी संवाद साधणे शक्‍य होणार, असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे विद्यापीठात विधीशाखेचे विद्यार्थी निकालापासून वंचित\n‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरतीसाठी वेळापत्रक निश्‍चित\nएमटीडीसी देणार खास उन्हाळी “पॅकेज’\nकांदा अनुदानासाठी 6 हजार 350 अर्ज\nसहकाराच्या विकासासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज\nरुक्‍साना इनामदार यांचे नगरसेवक पद रद्द\nकौटुंबीक न्यायालयातील पार्किंग सुरू होणार का \nतळजाई वृक्षतोडीप्रकरण : महापालिका आयुक्तांना नोटीस\nपोलीस आयुक्‍तालयात “रोबोट’चे प्रात्यक्षिक\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mns-rally-in-thane-today-raj-thackeray-to-continue-with-anti-hawkers-agenda/", "date_download": "2019-01-16T16:32:20Z", "digest": "sha1:RWDR7NK2NGEOXB66LDJMVEIVHUODFGJ5", "length": 13171, "nlines": 101, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन काढून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन काढून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव\nठाणे: सरकारकडून मनसेचा एवढा धसका घेण्यात आला आहे कि आमची सभा असली कि वीज , केबल बंद करावी लागते त्यामुळे हे सरकार घोचू सारख वागत असल्याचा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ठाण्यामध्ये आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी राज यांनी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल्याने मनसे कार्यकर्त्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांवर टीका करत आज ‘सत्ता असल्यामुळे भाजपकडून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर दरोड्याच्या केसेस टाकल्या जातात, मात्र उद्या सत्ता गेल्यावर आम्ही तुमच्यावर दरोड्याच्या केसेस टाकणार’ अशा इशारा दिला आहे.\nराज यांच्या सभेतील मुख्यमुद्दे\n२ महिन्यांपूर्वी माझ्या मित्राच्या घरची लोकं वाराणसीला गेले होते, तिथे गंगेत बोटीत फिरताना प्रेतं वर येत होती, वाराणसी मोदींचा मतदारसंघ पण तुम्हाला तोच स्वच्छ ठेवता येत नाही पण ते देखील तुम्हाला जमत नाही आणि तुम्ही कसल्या स्वच्छ भारताच्या गप्पा मारताय\nकित्येक वर्ष गुजराती या शहरांत गुण्यगविंदाने राहत होते, तेंव्हा कधी नाही मांसाहाराचा वास येत नव्हता, भाजपचे सरकार आल्यापासून या सगळ्या गोष्टी कश्या सुरु झाल्या जैन मुनीम फतवे कसे काढतात पर्युषण काळात मांस बंदी करा म्हणून जैन मुनीम फतवे कसे काढतात पर्युषण काळात मांस बंदी करा म्हणून तुम्ही जर आरे केलंत तर आमच्याकडून कारे होणारचं.\nबुलेट ट्रेनला माझा विरोध आहे कारण त्यांचे हेतू स्वच्छ दिसत नाहीयेत. मी मोदी पंतप्रधान झाल्यावर म्हणलं होतं की आता गुजरातचा नाही देशाचा विचार करा.बुलेट ट्रेन सुरु करताना अहमदाबादचा विचार कसा येतोजर मोदींना गुह्रातच प्रेम वाटू शकतं तर राज ठाकरेला महाराष्ट्राचं प्रेम का वाटू नये\nसंयुक्त महाराष्ट्राच्या वेळी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालं, त्याची जखम आजही भळभळत आहे या गुजरातच्या मनात, आणि म्हणूनच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन काढून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव सुरु आहे\nमहाराष्ट्र आपापसातच भांडतोय, त्यात बाहेरच्यांचं फावतंय\nबुलेट ट्रेन ही फक्त गुजरातसाठी आहे, एक लाख कोटींचं कर्ज देशातल्या प्रत्येक नागरिकाने फक्त गुजरातच्या माणसासाठी फेडायचंय\nमोदींना गुजरातच्या माणसाविषयी प्रेम असेल, तर राज ठाकरेला महाराष्ट्राच्या माणसाविषयी नसेल का\nभाजपला काय करायचं हेच समजत नाही, ‘घर का ना घाट का’ अशी अवस्था\nआमच्यावरची कलमं कमी करा यासाठी पोलिसांच्या बाजूने उभा राहत नाही, पोलीस स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी आंदोलनं असतात\nफेरीवाल्यांबाबत हायकोर्टाने जो निर्णय दिलाय, त्याला सरकार सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे लावण्याच्या तयारीत आहे\nग्रामीण भागावर खर्च करायला पैसे नाही, सगळा पैसा शहरात जातोय, जिथे परप्रांतीय येत आहेत\nभाजपवाल्यांनो नीट समजून घ्या, जेव्हा सत्ता बदलेल तेव्हा दरोड्याच्या केस तुमच्यावरही पडतील\nहातातली जमीन गेली की कपाळावर हात मारण्याशिवाय काही उरणार नाही. जगातली सगळी युद्ध ही जमिनीच्या मालकीसाठी झाली.\nभूगोलाशिवाय इतिहास नाही. आज आपण महाराष्ट्राची जमीन सहजपणे इतरांच्या हातात देतोय.\nमहाराष्ट्र जातीच्या राजकारणात गुंतलाय, आपल्याला जातीच्या राजकारणात गुंतवण्याचा डाव सुरु आहे आणि याला खतपाणी घालणारे महाराष्ट्रातलेच नेते आहेत.\nछट पूजेला माझा विरोध नाही पण छट पूजेच्या माध्यमातून रस्त्यावर ताकद दाखवायचा प्रयत्न सुरु आहे.\nराजीव गांधींनंतर इतकं बहुमत मिळालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, वाटलं होतं की काही बरं करतील पण नाही ते आज नको त्या गोष्टीत गुंतलेत\nमहाराष्ट्रातला मुसलमान जिथे राहतो, तिथे दंगली होत नाहीत, बाहेरचे जिथे येतात तिथेच दंगली होतात\n२०१४च्या निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी म्हणाले होते की आम्ही सत्तेत आलो की बांग्लादेशी घुसखोरांना बॅग भरून बाहेर पडावं लागेल, पण काहीच घडलं नाही\nराजीव गांधींनंतर इतकं बहुमत मिळालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, वाटलं होतं की काही बरं करतील पण नाही ते आज नको त्या गोष्टीत गुंतलेत\nमहाराष्ट्रातले तरुण बेरोजगार, पण बाहेरचे येऊन डोळ्यासमोर रोजगार घेऊन जात आहेत\nकर्नाटकचे मुख्यमंत्री सांगतात की कर्नाटकात राहायचं असेल तर कन्नड भाषेत बोलावं लागेल, अशी हिम्मत आहे का देवेंद्र फडणीवसांमध्ये\nआपलं राज्य वाचवायचं असेल तर सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र या\nबँकांचे व्यवहार मराठीतून झाले पाहिजेत\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nपालघर / रविंद्र साळवे - जमिनीचा मोबदला द्या नंतर काम सुरू करा या शेतकऱ्याच्या मागणीला धुडकावून सूर्या प्रादेशिक…\nपेटिंग्ज नंतर जव्हार मध्ये वारली चित्र शैलीचे टॅट्यू फिव्हर\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/news-about-smriti-irani-and-palghar-election/", "date_download": "2019-01-16T17:03:19Z", "digest": "sha1:PX2UMKAZUKXMNDRBHBGYIEJRGRAOR6C7", "length": 8772, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्मृती इराणींच्या सभेकडे मतदारांची पाठ , खुर्च्या रिकाम्या", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nस्मृती इराणींच्या सभेकडे मतदारांची पाठ , खुर्च्या रिकाम्या\nटीम महाराष्ट्र देशा:- दिवंगत भाजपा खासदार चिंतामण वणगा यांच्या आकस्मित मृत्यू नंतर होत असलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत प्रचार रंगात आला असून शिवसेना व भाजपा यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत दिवंगत खासदार वणगा यांच्या मुलाला शिवसेनेने उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले असून भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित हे आहेत, आज यांच्या प्रचारासाठी डहाणू येथे खास दिल्लीहून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सभा आयोजित केली होती, परंतु या सभेला लोक न जमल्याने निम्म्या खुर्च्या रिकाम्या राहिल्याने भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली.\nसुमारे दहा हजार लोक बसतील अशी व्यवस्था या सभा मंडपात करण्यात आली होती. परंतु पाच ते सहा हजारच लोक जमल्याने भाजपाची नामुष्की झाली. पालघरची जागा कोणत्याही परिस्थितीत पुन्हा भाजपकडे राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्वत: मुख्यमंत्र्यांबरोबर गिरीश महाजन यांनीही पालघर जिल्ह्यात ठाण मांडले असून, शिवसेनेने मोठे आव्हान उभे केल्याने भाजपने मोठा फौजफाटा कामाला लावला आहे.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांपाठोपाठ आज डहाणूत मंत्री स्मृती इराणी आल्या होत्या. डहाणूतील रामवाडी (पूर्व) येथे राजेंद्र गावित यांच्यासाठी सभा आयोजित केली होती. मात्र या सभेसाठी लोक जमले नाहीत त्यामुळे सभेत निम्या खुर्च्या रिकाम्या होत्या. डहाणू हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. स्वत: चिंतामन वनगा एकेकाळच्या डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.\nडहाणूत पास्कल धनारे भाजपचे आमदार आहे. इराणींच्या सभेत खुर्च्या रिकाम्याच कशा राहिल्या याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कदाचित दिवंगत वणगा यांच्या मुलासाठी सहानुभूती म्हणून भाजपाच्याच स्थानिक नेत्यांनी गावित यांना नाकारले तर नाही असा छुपा प्रश्न इथे विचारला जात आहे.\nअरबी समुद्रातील शिवस्मारकाला स्थगिती\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nनंदुरबार : धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंट जवळ नर्मदा नदीतून मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गावातील काही लोक नदीच्या…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nतब्बल १९ वर्षांनी अमिर खानचा भाऊ दिसणार चंदेरी पडद्यावर\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/catalist-trustship-won-best-trusti-award-46491", "date_download": "2019-01-16T16:54:06Z", "digest": "sha1:CPF5U5E33XGP62TJ7ZFV67Z7FWFTPOQZ", "length": 11381, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Catalist Trustship won 'Best Trusti' award 'कॅटलिस्ट ट्रस्टीशिप'ला 'बेस्ट ट्रस्टी'चा पुरस्कार | eSakal", "raw_content": "\n'कॅटलिस्ट ट्रस्टीशिप'ला 'बेस्ट ट्रस्टी'चा पुरस्कार\nशनिवार, 20 मे 2017\nपुणे - 'इंडियन सिक्‍युरिटायझेशन फाउंडेशन'तर्फे दिल्या जाणाऱ्या इंडियन सिक्‍युरिटायझेशन अवॉर्डच्या पहिल्याच पुरस्काराचे मानकरी म्हणून कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लि. (पूर्वीचे नाव जीडीए ट्रस्टीशिप लि.) यांची निवड झाली आहे. कॅटलिस्ट ट्रस्टीशिपला 'द बेस्ट ट्रस्टी ऑफ द इयर 2017' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nपुणे - 'इंडियन सिक्‍युरिटायझेशन फाउंडेशन'तर्फे दिल्या जाणाऱ्या इंडियन सिक्‍युरिटायझेशन अवॉर्डच्या पहिल्याच पुरस्काराचे मानकरी म्हणून कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लि. (पूर्वीचे नाव जीडीए ट्रस्टीशिप लि.) यांची निवड झाली आहे. कॅटलिस्ट ट्रस्टीशिपला 'द बेस्ट ट्रस्टी ऑफ द इयर 2017' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nइंडियन सिक्‍युरिटायझेशन फाउंडेशन ही स्वायत्त संस्था असून, तिचा उद्देश भारतीय आर्थिक क्षेत्रात 'सिक्‍युरिटायझेशन' ही संकल्पना जोपासणे आणि वृद्धिंगत करणे हा आहे. कॅटलिस्ट ट्रस्टीशिपने केवळ चौथ्या वर्षातच हा पुरस्कार मिळविला आहे. कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लि. ही 'सेबी'कडे डिबेंचर ट्रस्टी म्हणून नोंद असलेली देशातील खासगी क्षेत्रातील पहिली कंपनी आहे.\nवयाच्या विशीतच जग जिंकणाऱ्या तरुणाईसाठी मतदान\nमुंबई : देशातील तरुणाईचा सर्वांत प्राधान्यक्रम असलेली बँक अशी ओळख निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवत स्टेट बँक ऑफ इंडियाने 'योनो 20 अंडर 20' या...\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nबेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती\nमुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/shatrughan-sinha-give-advice-to-pm-narendra-modi-to-meet-old-colleague-41225/", "date_download": "2019-01-16T16:31:30Z", "digest": "sha1:BT56URO725UKEVYJVZNPCLCSEYBRKZZT", "length": 6562, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भाजपला जुन्या - जाणत्या नेत्यांच्या मार्गदर्शनाची गरज - शत्रुघ्न सिन्हा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभाजपला जुन्या – जाणत्या नेत्यांच्या मार्गदर्शनाची गरज – शत्रुघ्न सिन्हा\nनवी दिल्ली : भाजप आणि मोदींवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षावर निशाणा साधला आहे. जुन्या आणि ज्ञानी नेत्यांचे लालकृष्ण अडवाणी, यशवंत सिन्हा आणि अरूण शौरी याचं सहकार्य घेण्याची वेळ आली असल्याचा सल्ला त्यांनी मोदींना दिला आहे.\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nपक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे नाव घेत ते पुढे म्हणाले की, आता वेळ आली आहे की पक्षाचे मोठे आणि ज्ञानी लोक, अडवाणीजी, जोशीजी, यशवंतजी आणि अरूण शौरींसारख्यांचा आशीर्वाद घेण्याचा. किर्ती आझादसारख्या सहकाऱ्याची पुन्हा गळा भेट घेण्याची वेळ आली आहे. सुबह का भूला अगर शाम को घर लौट आए तो उसे भूला नहीं कहते. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. यावरून लक्षात येते की कोणीच कायम अजेय नसतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तसचं संवादाला सुरुवात नेहमी जुन्या जाणत्या नेत्यांपासून करायची असते असा सल्ला देखील त्यांनी यावेळी मोदींना दिला.\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल कार्टून\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nटीम महाराष्ट्र देशा- धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी केवळ मुख्यमंत्र्यांच्या पायावर लोळण घेवून पदाचा…\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathistars.com/news/aandolan-ek-suruvat-ek-shevat-will-show-different-movement/", "date_download": "2019-01-16T17:30:10Z", "digest": "sha1:34YD2O6AZNNFM373MLGX3TIENLWOUDQ7", "length": 7062, "nlines": 131, "source_domain": "marathistars.com", "title": "Aandolan Ek Suruvat Ek Shevat will show a different movement - MarathiStars", "raw_content": "\nआंदोलन या शब्दाच्या उच्चारातच खणखणीतपणा जाणवतो, आंदोलनं ही खूप प्रकारची असतात परंतु श्री कृपा प्रॉडक्शन निर्मितीसंस्थे अंतर्गत बाबुभोईर कोपरावाले निर्मित आणि प्रशांत मधुकर राणे लिखित- दिग्दर्शित आंदोलन..एक सुरवात एक शेवट नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. कोकणात या चित्रपटाचं सध्या वेगात चित्रिकरण सुरु आहे, चित्रपटात अरुण नलावडे, मिलिंद गवळी, निशा परुळेकर, विजय चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका असून आंदोलन चित्रपटाची खरी धुरा सागर पांझरी, संस्कृती कांबळी, प्रितेश पारकर आणि आदित्य नेररकर यांच्या हाती असणार आहे, चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या महिमा माळगांवकर आहेत.\nगांधी, फुले, आंबेडकर, आगरकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई यांचा आदर्श ठेऊन समाजात यांच्यासारखं होण्याची ईच्छा बाळगणार्‍यांना पुस्तकी अभ्यास आणि खर्‍या पध्दतीने समाजात जगणं यात खूप फरक जाणवतो तेव्हा अशी पिढी काय पाऊल उचलणार, पुस्तकात असणारी समाजव्यवस्था आणि तिला प्रत्यक्षरपात साकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन म्हणजे हा चित्रपट होय. स्वातंत्र्या मिळून 150 वर्षे झाली तरी काही खेडी आजही गुलामगिरीतच खितपत पडली आहेत, आजच्या शिक्षणाचा खरंच समाजात जगण्यासाठी उपयोग आहे का असे अनेक प्रश्न या चित्रपटाच्या माध्यमातून केले जाणार आहेत.\nकोकणातील एका छोटयाशा खेडयात अरण नलावडे मुख्याध्यापक आणि मिलिंद मिलिंद गवळी शिक्षक असलेल्या एका शाळेतील 12 ते 16 वयोगटातील 3 मुलं आणि 1 मुलगी यांच्यात घडणारे नाटय म्हणजे आंदोलन चित्रपट होय, शिवाय अभिनेत्री निशा परुळेकरर एका वेगळ्या आणि जबरदस्त अशा भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. छायांकन – अमित सिंग, संकलन – आशिश म्हात्रे, संगीत – हर्षित अभिराज. चित्रपटात एकूण 3 गाणी आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/esakal-competitive-exam-series-upsc-mpsc-brexit-47882", "date_download": "2019-01-16T16:53:40Z", "digest": "sha1:DXLNAFC7T7VGS3VRGUNWLIKJTP7MHDUW", "length": 16487, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal competitive exam series upsc mpsc Brexit #स्पर्धापरीक्षा - 'ब्रेक्झिट' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 26 मे 2017\nस्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत.\nयुरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर\nब्रिटनने युरोपीय महासंघात राहावे अथवा त्यातून बाहेर पडावे, यासाठी ब्रिटनमध्ये घेण्यात आलेल्या सार्वमताचा कौल दि. 24 जून 2016 रोजी ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडावे, या बाजूने लागला. दि. 23 जून 2016 रोजी या मुद्यावर ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात आले आणि त्यातून आलेल्या निकालानंतर ब्रिटन यापुढे युरोपीय संघात नसणार, या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. हा ऐतिहासिक निकाल 'ब्रेक्झिट' (Brexit) या नावाने ओळखला जातो. 'ब्रिटन' आणि 'एक्‍झिट' या दोन शब्दांचा मिळून बनलेला शब्द म्हणजे 'ब्रेक्झिट' होय. त्याचा अर्थ 'ब्रिटनची युरोपियन महासंघातील 'इक्‍झिट' असा होतो.\nसार्वमत चाचणीमध्ये ब्रिटनमधील 72.2 टक्के जनतेने मतदान केले. झालेल्या एकूण मतदानाच्या 51.9 टक्के लोकांनी ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडावे, या बाजूने मतदान केले तर उर्वरित 48.1 टक्के लोकांनी ब्रिटनने महासंघात कायम राहावे, हे मतदानाद्वारे सांगितले. सार्वमत चाचणीच्या निकालानंतर ब्रिटनने युरोपियन महासंघात कायम राहावे, या मताचे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून (David Cameron) यांनी राजीनामा दिला.\nबाहेर पडण्याच्या समर्थनार्थ दिली गेलेली कारणे\nब्रिटनच्या सार्वभौमत्वाला युरोपियन महासंघाकडून धक्का\nमुक्त धोरणांतर्गत युरोपीय देशांमधील अनेकजण ब्रिटनमध्ये स्थलांतरित, त्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर ताण\nमोठ्या प्रमाणात दहशतवाद फोफावत असताना हे धोरण धक्कादायक\nमहासंघाचे निर्बंध संपुष्टात आल्यास ब्रिटनमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतील, बेरोजगारांची संख्या कमी होऊन हा प्रश्‍न सुटू शकेल.\nव्यापारासाठी ब्रिटनला महासंघाची गरज नाही, तर महासंघालाच ब्रिटनची गरज आहे, असा मतप्रवाह. लंडन पूर्वीपासूनच जागतिक सत्तेचे केंद्र असल्याने ब्रिटनला महासंघाच्या टेकूची गरज नाही, असा बाहेर पडण्याच्या बाजूने असणाऱ्या वर्गाचा विचार.\nकायम राहण्याच्या बाजूने सांगितली जाणारी कारणे\nब्रिटन बाहेर पडल्यास महासंघाशी संबंधित तीस लाख नोकऱ्यांवर गदा येईल, त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्‍न सुटणार तर नाहीच उलट तो अधिक चिघळत जाऊन जोमाने डोके वर काढेल.\nसंपूर्ण युरोपची बाजारपेठ हातातून जाईल.\nमहासंघात कायम राहिल्यासच लंडनचे युरोपातील सर्वाधिक महत्त्व कायम राहील.\nअनेक कायदे महासंघाशी संबंधित असल्याने महासंघातून बाहेर पडल्यास गोंधळाची शक्‍यता\nमहासंघातून बाहेर पडलेले देश\nयुरोपियन महासंघाच्या करारानुसार कलम 50 अन्वये सदस्य राष्ट्रांना महासंघातून बाहेर पडण्याचा अधिकार बहाल करण्यात आला.\nस्वातंत्र्यापूर्वी फ्रान्सचा भाग असणाऱ्या अल्जेरिया (Algeria) या राष्ट्राने स्वातंत्र्यानंतर इ. स. 1962 मध्ये युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.\n1985 मध्ये डेन्मार्कचा स्वायत्त भाग असणाऱ्या 'ग्रीनलॅण्ड' (Greenland) ने महासंघाचे सदस्यत्व सोडले.\nअल्जेरिया आणि ग्रीनलॅण्डनंतर युरोपियन महासंघातून बाहेर पडणारे ब्रिटन हे तिसरे राष्ट्र ठरले आहे. युरोपियन महासंघातून बाहेर पडण्यासंबंधी ब्रिटनने यापूर्वी 1975मध्येही सार्वमत घेतले होते; पण त्या वेळचा कौल महासंघात कायम राहण्याच्या बाजूने मिळाला.\nस्वतंत्र देश या निकषाखाली जर विचार केला तर महासंघातून बाहेर पडणारे ब्रिटन हे पहिलेच राष्ट्र ठरले आहे.\nब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडू नये, अशा मताचे आणि त्यासाठी जोरदार प्रचार मोहीम राबविणारे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा राजीनामा. टेरेसा मे (Theresa May) या ब्रिटनच्या नवीन 'ब्रेक्झिट समर्थक' पंतप्रधान.\nभारतासह जगभरातील प्रमुख शेअर बाजार कोसळले. युरोपातील तसेच आशियातील प्रमुख शेअर बाजारांच्या निर्देशांकात 8 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण\nइतर देशांच्या तुलनेत ब्रिटिश पौंडाचे मूल्य घटले. ही मूल्यघसरण 1985 नंतरच्या सर्वात नीचांकी पातळीवर.\nकच्च्या तेलाच्या भावात घसरण, भाव पुन्हा 47 डॉलरवर\nसोने-चांदीच्या किमतीत मात्र जोरदार तेजी. दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये अनुक्रमे 10 ग्रॅम आणि 1 किलोमागे सुमारे 1,500 रुपयांनी वाढ.\n'ब्रेक्‍झिट'मुळे आता महासंघातील इतर देशही ब्रिटनचे अनुकरण करून महासंघातून बाहेर पडण्याची शक्‍यता वाढली.\nआर्थिक मंदीची स्थिती आणखी तीव्र होण्याची भीती तसेच जागतिकीकरण आणि उदारमतवादापासून दूर जाऊन आपापल्या देशाचा विचार करण्याची प्रवृत्ती वाढण्याची शक्‍यता\nलंडनमधील अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्‍यता\nफुटबॉलमधील 'इंग्लिश प्रीमियर लीग' ही स्पर्धा जगभरातील सर्वोच्च फुटबॉल स्पर्धा समजली जाते. ती इंग्लंडमध्ये खेळली जाते; परंतु आता ब्रेक्‍झिटमुळे फुटबॉलपटूंच्या ब्रिटनमधील मुक्त संचारावर मर्यादा येतील. त्यांना 'वर्क परमिट' मिळविण्यासाठी विविध निकष लावावे लागतील.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-india-singapore-strengthen-economic-relations-8880", "date_download": "2019-01-16T17:35:51Z", "digest": "sha1:H2KEI77YLX6GLHJZBEE6RGUWGOL5ZOEJ", "length": 17187, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, India-Singapore to strengthen Economic Relations | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभारत-सिंगापूर आर्थिक संबंध दृढ करणार\nभारत-सिंगापूर आर्थिक संबंध दृढ करणार\nशनिवार, 2 जून 2018\nसिंगापूर : द्वीपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत आणि संरक्षण संबंध वाढविण्याबाबत भारत आणि सिंगापूर यांच्यात एकमत झाले आहे. या दोन देशांमध्ये आज विविध आठ करारही करण्यात आले.\nसिंगापूर : द्वीपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत आणि संरक्षण संबंध वाढविण्याबाबत भारत आणि सिंगापूर यांच्यात एकमत झाले आहे. या दोन देशांमध्ये आज विविध आठ करारही करण्यात आले.\nसिंगापूर दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लुंग यांच्यात शुक्रवार (ता. १) विविध मुद्यांवर चर्चा झाली. भारत-प्रशांत महासागर भागात व्यापारासाठी शांतता आणि मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली. अत्यंत कठिण परिस्थितीतही भारत आणि सिंगापूरमधील संबंध टिकून राहिल्याचे मोदी यांनी या चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. दोन देशांमधील सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराचा दुसऱ्यांदा यशस्वीरित्या आढावा घेतला असला तरी या करारात लवकरच सुधारणा केली जाईल, असे मोदी म्हणाले.\nसध्या सायबर सुरक्षा आणि दहशतवाद वाढत असल्याने या क्षेत्रातही सहकार्याची आवश्‍यकता असल्याचे मोदी म्हणाले. विविध प्रकल्पांसाठी भारतातील राज्ये सिंगापूरमधील कंपन्यांचे सहकार्य घेत असल्याबद्दल ली सेन लुंग यांनी आनंद व्यक्त केला. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती सिंगापूरमधील कंपनीच्या मदतीने साकारली जात आहे, तर पुण्यातील विमानतळाचा विकास करण्यासाठीही महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.\nसिंगापूर दौऱ्यातील ठळक घटना\nसिंगापूरमधील प्रसिद्ध नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठाला (एनटीयू) नरेंद्र मोदींनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन संकल्पनांची गरज असल्याचे मोदी या वेळी म्हणाले. या वेळी भारतातील काही विद्यापीठे, संस्था आणि \"एनटीयू' दरम्यान सहा करार करण्यात आले.\nसिंगापूरचे माजी राजनैतिक अधिकारी टॉमी कोह यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान मोदींनी त्यांना दिला. यंदाच्या पुरस्कारप्राप्त दहा \"आसियान'मधील व्यक्तींपैकी कोह हे एक आहेत. कोह हे अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र संघात सिंगापूरचे राजदूत होते. चीन, जपान आणि भारताबरोबरील धोरणात्मक चर्चा सुरू होण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.\nभारत आणि सिंगापूरमध्ये \"फायनान्शिअल टेक्‍नॉलॉजी'संबंधी संयुक्त कृती गट स्थापन करण्याबाबत दोन्ही देशांत एकमत झाले. डिजिटल इंडिया आणि देशभरात \"आधार'ची यशस्वी अंमलबजावणी यामुळे भारत ही सिंगापूरमधील \"फायनान्शिअल टेक्‍नॉलॉजी' क्षेत्रातील कंपन्यांसाठी मोठी बाजारपेठ असल्याचे ली सेन लुंग म्हणाले.\nपूर सिंगापूर भारत नरेंद्र मोदी narendra modi व्यापार पत्रकार दहशतवाद अमरावती विमानतळ airport विकास महाराष्ट्र वन forest पद्मश्री पुरस्कार awards आसियान अमेरिका जपान\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\n'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...\nशेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...\nअकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nसूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...\nभावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...\nसाताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी...सातारा : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी...\nजुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद...\nहिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...\nगादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...\nबायोलेजिक्स औषधांची परिणामकारकता वाढणारयेल विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेल्या...\nहवामान बदलाचा युरोपियन देशांना फटकायुरोपमध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अन्य सीमावर्ती...\nबार्शीटाकळीत कांदा बियाणे उगवेना अकोला : पेरणी केल्यानंतर महिना उलटूनही ‘महाबीज’चे...\nमुख्यमंत्र्यांच्या ‘लोकसंवाद’...अकोला : शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचल्यानंतर...\nउन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी उदासीनजळगाव : खानदेशात उन्हाळ, रांगडा कांदा...\nवर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा...वर्धा : या हंगामातील नवीन तूर मळणीला सुरवात...\nकृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब...परभणी ः दुष्काळी स्थितीत फळबागा वाचविण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sanglis-2681-farmars-loan-apologies-9029", "date_download": "2019-01-16T17:39:06Z", "digest": "sha1:CYMRXNGD5RDHMZ4NTSD26WJUL6DUC3KV", "length": 15255, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sanglis 2681 farmars loan apologies | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीच्या आणखी २८६१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ\nसांगलीच्या आणखी २८६१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ\nगुरुवार, 7 जून 2018\nसांगली ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींची आठवी ग्रीन लिस्ट अखेर प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यात आणखी २ हजार ८६१ शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाचे लाभार्थी ठरले आहेत. लाभाची रक्कम ५ कोटी ३९ लाख १३ हजार ४४९ रुपये आहे. ६९ शेतकरी ओटीएससाठी पात्र ठरले आहेत. त्यांनी २३.८४ लाख भरल्यास त्यांचे ४६.४८ लाख माफ होणार आहेत, अशी माहिती जिल्हा बॅंकेच्या सूत्रांनी दिली.\nसांगली ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींची आठवी ग्रीन लिस्ट अखेर प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यात आणखी २ हजार ८६१ शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाचे लाभार्थी ठरले आहेत. लाभाची रक्कम ५ कोटी ३९ लाख १३ हजार ४४९ रुपये आहे. ६९ शेतकरी ओटीएससाठी पात्र ठरले आहेत. त्यांनी २३.८४ लाख भरल्यास त्यांचे ४६.४८ लाख माफ होणार आहेत, अशी माहिती जिल्हा बॅंकेच्या सूत्रांनी दिली.\nमिसमॅच व अनमॅच यादीतील त्रूटी दूर करून शेतकऱ्यांची नावे आठव्या ग्रीन लिस्टमध्ये अंतर्भूत होणार होती. शिवाय काही शेतकरी हे कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र आहेत, पण सात ग्रीन लिस्टमध्ये त्यांचा समावेश नाही. तेही आठव्या ग्रीन लिस्टच्या प्रतीक्षेत होते. आठवी ग्रीन लिस्ट प्रसिद्ध झाली आहे. कर्जमाफीसाठी ४०३ शेतकरी पात्र ठरले आहेत. कर्जमाफीची रक्कम १ कोटी ३७ लाख ४८ हजार ८६३ आहे. प्रोत्साहन अनुदानासाठी २ हजार ४५८ शेतकरी पात्र ठरले असून अनुदानाची रक्कम ४ कोटी १ लाख ६४ हजार ५८६ रुपये आहे.\nओटीएससाठी ६९ शेतकरी पात्र ठरले आहेत. दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरल्यास दीड लाखाचे कर्ज माफ होते. त्याअंतर्गत दीड लाखावरील कर्जाचे २३ लाख ८४ हजार २५१ रुपये भरल्यास ४६ लाख ४७ हजार ९७२ शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. ओटीएसमध्ये सहभाग घेण्यासाठी ३० जून अंतिम मुदत आहे. संबंधित शेतकऱ्यांनी दीड लाखावरील कर्जाची रक्कम भरून दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले आहे.\nशिवाजी महाराज shivaji maharaj कर्ज कर्जमाफी\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा...कॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील...\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\nबुलडाण्याचा ३५१ कोटींचा प्रारूप आराखडा...बुलडाणा : सन २०१९-२० साठी जिल्हा नियोजन...\nगडचिरोलीत विक्रमी ८० कोटी रुपयांची धान...गडचिरोली ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...\nसेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार :...वाशीम : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या...\n'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...\nशेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...\nसूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nशेतकऱ्यांना तूर खरेदी केंद्रांची...सांगली : जत तालुक्यातील तूर बाजारात आली तरी...\nजाम प्रकल्पात केवळ १४ टक्‍के साठानागपूर : कोंढाळी व काटोल शहराला पाणीपुरवठा...\nभावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...\nसाताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी...सातारा : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी...\nन घेतलेल्या कर्जाच्या ३८० शेतकऱ्यांना...उमरखेड, यवतमाळ : कोणतेही कर्ज न घेतलेल्या तालुक्‍...\nसोसायट्यांच्या बळकटीकरणातूनच गावांचा...सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे कर्ज...\nजुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2011/05/blog-post_3925.html", "date_download": "2019-01-16T17:26:49Z", "digest": "sha1:IFRT6U35BGQOFYFRA2WW7HVSF6CNOET6", "length": 2964, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "पंचायत समितीसमोरील उपोषण सोडतांना पवार - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » पंचायत समितीसमोरील उपोषण सोडतांना पवार\nपंचायत समितीसमोरील उपोषण सोडतांना पवार\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ५ मे, २०११ | गुरुवार, मे ०५, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Kolhapur/ncp-chief-sharad-pawar-raised-question-over-reservation-to-economic-backward/", "date_download": "2019-01-16T16:08:49Z", "digest": "sha1:EFZEUCGWA26CTWC73TPX7VOND5AGG7IT", "length": 6462, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " राष्ट्रवादी-काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा सुटल्यात जमा : शरद पवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › राष्ट्रवादी-काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा सुटल्यात जमा : शरद पवार\nराष्ट्रवादी-काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा सुटल्यात जमा : शरद पवार\nकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन\nसमाजातील आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यापाठोपाठ याबाबतचे विधेयक मंजूर करून घेण्यात आले, पण हे विधेयक न्यायालयात टिकणार का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शरद पवार यांनी आज (ता. १३) कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन आरक्षण, आघाडी जागावाटप तसेच एफआरपीच्या मुद्यारून भूमिका स्पष्ट केली.\nअधिक वाचा : डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज शरद पवार यांच्या हस्ते नागरी सत्कार\nपवार म्हणाले, की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. केवळ तीन जागांवरील अजून बोलणी सुरू आहे. या जागांवर ज्या पक्षाचे प्राबल्य असेल त्यांच्या वाट्याला सोडली जाईल. पवार यांनी एफआरपीच्या मुद्यावरही भाष्य केले. एफआरपी एकरकमी देण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन सुरू आहे, पण एफआरपी एकरकमी कशी देता येईल हे राजू शेट्टी यांनी समजावून सांगावे, याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.\nअधिक वाचा : एन.डी. यांनी सामान्यांच्या हिताची भूमिका मांडली : शरद पवार\nसमाजातील आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने ९ जानेवारीला घेतला होता. त्यापाठोपाठ मंगळवारी लोकसभेत, तर बुधवारी राज्यसभेत याबाबतचे विधेयक मंजूर करून घेण्यात आले होते. संसदेच्या मंजुरीनंतर विधेयक राष्ट्रपतींकडे अंतिम सहीसाठी पाठविण्यात आले होते. आज (ता.१२) राष्ट्रपतींनी सह्या करून आरक्षण देण्याबाबतच्या सरकारच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब केले.\nअधिक वाचा : सोनिया, राहुल गांधीच देशाचे नेतृत्व करण्यास योग्य : शरद पवार (Video)\nघटनेतील कलम १२ आणि १६ मध्ये सुधारणा करण्यात आली. या विशेष तरतुदीमुळे राज्यांना खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना १० टक्के आरक्षण देता येणार आहे. विधेयकास कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांना अनुदानित आणि विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://vidyarthimitra.org/news/FTII-SRFTI-JET-2019", "date_download": "2019-01-16T17:45:59Z", "digest": "sha1:RJN6B3YERH6DUBCI745VGXN3ZZ26DUXJ", "length": 12961, "nlines": 219, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "'एफटीआयआय' आणि 'एसआरएफटीआय' प्रवेश परीक्षा २०१९", "raw_content": "\n'एफटीआयआय' आणि 'एसआरएफटीआय' प्रवेश परीक्षा २०१९\nचित्रपट शिक्षणासाठी राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) व कोलकाता येथील सत्यजित रे चित्रपट संस्था येथे प्रवेश घ्यायचा असेल, तर यंदाही सामायिक प्रवेश परीक्षा देता येणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी आहे. सामायिक प्रवेश परीक्षेचा बारगळलेला प्रकल्प गेल्या वर्षीपासून सुरू झाला आहे.\n'एफटीआयआय' आणि 'एसआरएफटीआय' या दोन संस्थांची संयुक्त प्रवेश परीक्षा घेणार येणार आहे. २०१९ या शैक्षणिक वर्षापासूनच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणीच्या अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा घेण्यात येईल. 'एफटीआयआय' आणि 'एसआरएफटीआय' या दोन्ही संस्थांतर्फे संयुक्तपणे प्रवेश परीक्षा घेण्यास मागील वर्षी सुरुवात झाली. या दोन संस्थांपैकी किमान एका तरी संस्थेत प्रवेश मिळवून चित्रपट विषयाशी संबंधित विविध विषयांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना संयुक्त परीक्षा देता येईल. देशातील २६ केंद्रांवर जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट (जेईटी २०१९) घेतली जाणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न असे या परीक्षेचे स्वरूप असेल. लेखी परीक्षेतील निकालानुसार पुढील प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.\nएफटीआयआय व सत्यजित रे या दोन संस्था केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यांतर्गत येतात. दोन संस्थांमधील प्रवेशासाठी स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा द्यायला लागू नये; म्हणून संयुक्त प्रवेश परीक्षेचा प्रस्ताव अनेक वर्षे विचाराधीन होता. तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प बारगळला होता. गेल्या वर्षीपासून ही परीक्षा घेण्यात येत आहे. applyadmission.net/jet2019 या वेबसाइटवर अर्ज उपलब्ध आहेत.\nप्रवेश परीक्षेचे शुल्क मागील वर्षीप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. राखीव गटातील उमेदवारांसाठी एक हजार २५० रुपये, तर खुल्या गटातील उमेदवारांसाठी चार हजार रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. पूर्वी 'एफटीआयआय'च्या दोन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी साडेतीन हजार; तर सत्यजित रे इन्स्टिट्यूटच्या प्रवेश परीक्षेसाठी दोन हजार रुपये शुल्क मोजावे लागत होते; पण दूरचित्रवाणी आणि चित्रपट अशा दोन्ही अभ्यासक्रमांच्या सामायिक परीक्षेसाठी प्रत्येकी चार हजार रुपये शुल्क आकारण्यात येत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकाच अभ्यासक्रमाची परीक्षा दिली होती. यंदा ज्यांना दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्ज करायचा असेल, त्यांना आठ हजार रुपये मोजावे लागतील.\nआणखी वाचा | 'एफटीआयआय' आणि 'एसआरएफटीआय' प्रवेश परीक्षा २०१९\nराखीव गटासाठी परीक्षा शुल्क१,२५० रुपये\nखुल्या गटासाठी परीक्षा शुल्क\nदोन्ही अभ्यासक्रमांसाठीच्या अर्जाचे शुल्क\nसामायिक परीक्षेची देशातील केंद्रे\nऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख\nसामायिक प्रवेश परीक्षेची तारीख\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra)\nहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा.\nअकरावी प्रवेशासाठी खेळाडूंना कोटा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-wrestling-hind-kesari-tough-fight-jassa-beats-gujjar-48654", "date_download": "2019-01-16T16:53:13Z", "digest": "sha1:RHYSFAVK7ISMWERPZM46YD2TG47CSOLM", "length": 15876, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news wrestling hind kesari tough fight jassa beats gujjar हिंदकेसरींमध्ये चुरशीची कुस्ती : जस्साने गुज्जरला केले चीत | eSakal", "raw_content": "\nहिंदकेसरींमध्ये चुरशीची कुस्ती : जस्साने गुज्जरला केले चीत\nसोमवार, 29 मे 2017\nहिंदकेसरी जस्सा आणि गुज्जर यांची लढत प्रेक्षणीय झाली. गुज्जरने पहिल्यांदा आक्रमकपणे डावावर पकड घेतली. पण डाव उधळून लावत जस्साने हुकूमत कायम ठेवली. 36 मिनिटे डाव चुरशीत झाला. अखेर घुटना डावावर जस्साने गुज्जरला अस्मान दाखविले. महापौर चषक कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरत मैदानावर जल्लोष झाला.\nसांगली : येथील तरुण भारत स्टेडियमच्या चारही बाजू कुस्ती शौकिनांनी खचाखच भरल्या होत्या... एकापेक्षा एक कुस्त्या झाल्या. टाळ्या अन्‌ शिट्टयांनी दाद मिळत होती. रात्री साडेनऊला पंजाबचा हिंदकेसरी जस्सा पट्टी आणि दिल्लीचा हिंदकेसरी वरुणकुमार गुज्जर यांची धमाकेदार एंट्री झाली. तब्बल 36 मिनिटे त्यांनी काट्याची टक्कर दिली. अखेर तगड्या जस्सीने घुटना डावावर गुज्जरला चितपट करत 'महापौर चषक कुस्ती' मैदान गाजवले. मैदान अविस्मरणीय ठरले.\nघुटना डावावर जस्साने गुज्जरला दाखविले अस्मान.. या लढतीची छायाचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nवज्रदेही हरिनाना पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त महानगरपालिका आणि विजयंता मंडळातर्फे रविवारी कुस्ती मैदान झाले. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, हिंदकेसरी दीनानाथसिंह, महापौर हारुण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, 'सर्वोदय' कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, नगरसेवक गौतम पवार, शेखर माने यांची प्रमुख उपस्थिती होती. मैदान शौकिनांनी खचाखच भरले होते. दुपारपासून तब्बल 58 कुस्त्या झाल्या.\nहिंदकेसरी जस्सा आणि गुज्जर यांची लढत प्रेक्षणीय झाली. गुज्जरने पहिल्यांदा आक्रमकपणे डावावर पकड घेतली. पण डाव उधळून लावत जस्साने हुकूमत कायम ठेवली. 36 मिनिटे डाव चुरशीत झाला. अखेर घुटना डावावर जस्साने गुज्जरला अस्मान दाखविले. महापौर चषक कुस्ती स्पर्धेचा विजेता ठरत मैदानावर जल्लोष झाला.\nकोल्हापूरचा संतोष दोरवड आणि सांगलीचा सुधाकर गुंड यांच्यात दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती झाली. बराचवेळ चालेलेल्या कुस्तीत अखेर दोघांनाही पाच मिनिटांचा वेळ पंचांनी दिला. त्यानंतर पहिल्याच मिनिटात दोरवडने पाय घिस्सा डावावर गुंड याला चितपट केले. कर्नाटक केसरी कार्तिक काटे आणि कोल्हापूरचा विजय धुमाळ यांच्यातील लढत प्रेक्षणीय झाली. दोन्ही चपळ मल्लांनी काट्याची टक्कर दिली. अखेरीस काटेने पट काढला. त्याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.\nसंभाजी सुडके विरुद्ध संतोष लवटे, नाथा पालवे विरुद्ध संग्राम पाटील, वसंत केचे विरुद्ध अशोकी कुमार, रामदास पवार, विरुद्ध सचिन केचे, तुषार पाटील विरुद्ध कपिल सनगर, भानुदास पाटील विरुद्ध किरण भद्रावती या लढती प्रेक्षणीय झाल्या. शंकर पुजारी, ज्योतिराम वाजे यांनी समालोचन केले.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या\nउद्योगजकतेच्या दिशेने तरूणाईने टाकले एक पाऊल पुढे\nमुंबई सांताक्रूझ परिसरात 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या\nउद्या लागणार बारावीचा निकाल\nगाण्यांत वापरली इंग्रजी, हिंदी भाषा तर बिघडले काय\nगड्यांनो, आपले गाव विकासापासून कोसो मैल दूर\nनोटाबंदीने जिल्हा बँका अडचणीत : शरद पवार\nइंदापुरात राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प\n... आता पुढचं आयुष्य फक्त देशासाठीच\nदहशतवादी पाकबरोबर क्रिकेट नाहीच: क्रीडामंत्री\n'शिवसेनेने मराठी माणसाला लुटलं'\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची भारतीय कामगार सेना (बीकेएस) हे कामगारांच्या हितासाठी कधीही लढत नाही. मराठी-मराठी म्हणत मराठी...\nवय वर्षे फक्त 98; तरीही रोज चालवतात 20 किमी. सायकल\nसांगली : \"माझी जन्मसाल आहे 1920. आजही मला सायकल चालवायला जमते. मी माझ्या गावापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरच्या गावाला सायकलीवरून जातो. आज...\nसांगली-इस्लामपूर रस्त्यावर एसटी पलटी\nसांगली : सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील...\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nसांगली- विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले आहे. सांगली जिल्ह्यातील कोकरूड या त्याच्या मूळ गावी...\nकाँग्रेसने मला छळले : पंतप्रधान\nनवी दिल्ली : ''नॅशनल हेराल्ड प्रकरण 2012 पासून चालू आहे. जमीन, इन्कम टॅक्सची माहिती काँग्रेसला कोणालाही कळू द्यायचे नव्हती. त्यांनी तपासात...\nसांगलीत 'यिन'कडून तरुणाईला 'सेफ्टी ड्राईव्ह'चा संदेश\nसांगली : वाऱ्याच्या वेगाने बाईक्‍सवरून थरार करत जाणाऱ्या तरुणाईला आज युवक दिनानिमित्त सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या अन्‌ स्वत:बरोबरच इतरांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/7254-mana-tujhe-manogat-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-01-16T17:32:31Z", "digest": "sha1:EEYBDGONDX74PDQYWLQ3UKATS3LY7ICO", "length": 3022, "nlines": 50, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Mana Tujhe Manogat / मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nMana Tujhe Manogat / मना तुझे मनोगत मला कधी कळेल का \nमना तुझे मनोगत मला कधी कळेल का \nतुझ्यापरी गूढ सोपे होणे मला जुळेल का \nकोण जाणे केवढा तू व्यापतोस आकाशाला\nआकाशाचा अर्थ देशी एका मातीच्या कणाला\nतुझे दार माझ्यासाठी थोडे तरी खुलेल का \nकळीतला ओला श्वास, पाषाणाचा थंड स्पर्श\nतुझ्यामधे सामावला वारा ... काळोख ... प्रकाश\nतुझे अरूपाचे रूप माझ्यापुढे फुलेल का \nकशासाठी कासाविशी, कशासाठी आटापिटी \nखुळा ध्यास आभासांचा पाठलाग कोणासाठी \nतुझ्या मनातले आर्त माझ्या मनी ढळेल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/19909-mee-tujhi-koni-navhate-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A8", "date_download": "2019-01-16T17:36:55Z", "digest": "sha1:MAYMZPZKU3O45BORHN6SDBZSL2OY2EH2", "length": 3479, "nlines": 64, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Mee Tujhi Koni Navhate / मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nMee Tujhi Koni Navhate / मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही\nमी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही\nविसर सर्व घडलेले विसर तू मलाही\nझुरते बन माडांचे आणि शुक्रतारा\nभरतीचे स्वप्न बघत विकल हा किनारा\nरंग-रंग विरले रे खिन्न दिशा दाही\nसांजवेळ संथ डोह, हाक जीवघेणी\nशब्दाविण डोळ्यांनी वाचिली कहाणी\nतो वेडा स्पर्श काय छळिल रे तुलाही\nका चुकल्या वाटा अन् का घडल्या भेटी\nका जपले दवहळवे गीत तुझ्यासाठी\nसूर सूर बुडले रे अदय या प्रवाही\nसूर मनातिल कधिही आणू नये ओठी\nलावू नये जीव असा कधिच कुणासाठी\nनिर्माल्याच ये करात गंध उडुन जाई\nपुढल्या जन्मीच पुरे हे अधुरे गाणे\nपुढल्या जन्मीच खरे स्वप्न हे दिवाणे\nचुरलेली शपथ तिथे विसरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://marathistars.com/news/khulja-sin-sim-upcoming-marathi-movie-muhurt-held-mumbai/", "date_download": "2019-01-16T17:29:00Z", "digest": "sha1:BET2UD22INBLYII24R7BHADOFME7PULA", "length": 6308, "nlines": 133, "source_domain": "marathistars.com", "title": "khulja Sin Sim Upcoming Marathi Movie Muhurt Held At Mumbai", "raw_content": "\nखुलजा सिम सिम.. चित्रपटाचा शुभारंभ\nनिर्माते मंगेश शिंदे आणि गणेश शाहू यांच्या बिग ड्रिमर्स मिडिया निर्मितीसंस्था प्रस्तुत आणि डिवाईन मोशन स्टुडिओज यांच्या सहकार्याने खुलजा सिम सिम या मराठी धम्माल विनोदी चित्रपटाचा शुभारंभ नुकताच मुंबईत पार पडला. अविनाश मिश्रा यांच्या कथेवर रमेश खाडे यांनी चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत तर हुप्पा हुय्या सारखे हिट मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल सुर्वे चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, यावेळी चित्रपटांतील कलावंत अदिती सारंगधर, गणेश यादव, तृषा पाटील आणि रंविद्र बेर्डे उपस्थित होते.\nयावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल सुर्वे चित्रपटाविषयी म्हणाले की, अगदी खुलजा सिम सिम या नावाप्रमाणेच चित्रपटाच्या कथानकात अनेक गंमतीशीर घटना प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत, एका ग्रामीण भागातील चार उमद्या तरणांची ही कथा आहे, ज्यांची इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच काही स्वप्ने आहेत, त्यांना आपल्या आयुष्यात झटपट पैसा कमवायचा आहे, त्यासाठी ते चारही तरण कोणत्या मार्गांचा अवलंब करतात, पुढे त्यात ते यशस्वी होतात की नाही, हे सगळे करत असतांना त्यांच्या मैत्रीत अंतर पडते की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चित्रपट पहातांना प्रेक्षकांना मिळणार आहेत, ते चार तरण कोण आहेत हे लवकरच समजेल…\nNext article‘रज्जो’च्या गीताला मराठमोळ्या बेला शेंडेच्या आवाजाचा साज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.jxsten.com/mr/", "date_download": "2019-01-16T17:14:39Z", "digest": "sha1:3SUCZDN2Q4L5IGVZXZHBLJJ7YBRDX6CS", "length": 7470, "nlines": 172, "source_domain": "www.jxsten.com", "title": "Extruder मशीन, कप निर्माण मशीन, कप मुद्रण यंत्र, झाकण मुद्रण यंत्र - Jinxin", "raw_content": "\nभरणे आणि मशीन सील करण्यात यावी\nजखमेच्या किंवा व्रणांच्या कडा एकमेकांसान्निध्य नसतात तेव्हा जखम भरून काढण्यासाठी होणारी नव्या पेशीजालाची वाढ मशीन\nआपण आमच्या संशोधन आणि विकास संघ समाधान मिळेल.\nआपले आदेश आमच्या कठोर QC विभागाने पाहणी आहेत.\nआम्ही व्यावसायिक विक्री संघ आहे, आपण सर्वोत्तम सेवा प्रदान.\nकार्यरत पास 10 वर्षांमध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांना चांगली प्रसिद्ध झाली.\nउच्च कार्यक्षमता उत्पादने व्यतिरिक्त, JinXin विश्वसनीय जागतिक सेवा प्रदान करते. अगदी अत्यंत परिस्थिती - की आपण सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने काम करण्याची परवानगी म्हणजे.\nसर्व्हर-720 स्वयंचलित सर्व्हर चषक करून देणे मशीन\nRCX-700 स्वयंचलित टिल्ट-मूस चषक करून देणे मशीन\nJZRC-720-650 सीएनसी प्रिसिजन मशीन लागत (लक्झरी)\nJinxin यंत्रणा आपले स्वागत आहे\nGuangdong Jinxin यंत्राचे कंपनी, लिमिटेड 5826㎡ सह Guangdong प्रांतात एक खाजगी मालकीच्या उच्च-टेक आजार आहे. कंपनी दशकात अनुभवावर डिझाइन आणि उत्पादन प्लास्टिक पॅकिंग मशीन आणि अन्न पॅकिंग मशीन specializes. कंपनी अनेक वरिष्ठ अभियंते ज्यामध्ये एक संशोधन आणि विकास संघ स्थापन करते. आधुनिक प्रक्रिया उपकरणे ओळख, कंपनी यांत्रिक उपकरणे उत्पादन प्रगत पातळी गाठली आहे.\nआमच्या कंपनीच्या प्रमुख उत्पादने पत्रक extruder, कप निर्माण मशीन, कप मुद्रण यंत्र, व्हॅक्यूम लागत मशीन, भरत मशीन, बाटली-शिट्टी मशीन आणि शोषण करणारी व्यक्ती किंवा वस्तू मशीन आहेत. आम्ही ग्राहकांना विनंती म्हणून संपूर्ण उत्पादन ओळ करू शकता. आमची उत्पादने युरोप, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, मध्य पूर्व, आग्नेय आशिया आणि इ विकले गेले आहेत ...\nखर्च घाम ब्रँड टाकताना वर्षे आम्ही कदर आम्ही करताना टाळ्या रेंगाळणारा चेहरा संलग्न नाही, हार्ड-जिंकली प्रत्येक सन्मान कदर, अजिबात संकोच नाही आम्ही पुढे शक्ती, क्रमाक्रमाने मध्ये ठेवले, सतत पलीकडे पुढे जा, स्वत: ची.\nASPII मालिका प्लॅस्टिक शीट, extruder\nHPC मालिका स्वयंचलित जल कप मेकिंग मशीन\nयशवंतराव मालिका वक्र ऑफसेट पृष्ठभाग मुद्रण यंत्र\nमॅक लागत XC पूर्ण स्वयंचलित उच्च-गती व्हॅक्यूम ...\nजोडा: JINXIN औद्योगिक क्षेत्र, HuaXinCheng, ChaoShan रोड, शंतौ सिटी, Guangdong प्रांत, चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव. - वीज Globalso.com\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/flask/latest-maxim+flask-price-list.html", "date_download": "2019-01-16T17:19:03Z", "digest": "sha1:DGVYLFJGX7HPIB2R3KDVHQNKXIVM4P6B", "length": 11604, "nlines": 277, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या मॅक्सिम फ्लास्क 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest मॅक्सिम फ्लास्क Indiaकिंमत\nताज्या मॅक्सिम फ्लास्कIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये मॅक्सिम फ्लास्क म्हणून 16 Jan 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 3 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक मॅक्सिम स्टेनलेस स्टील वाचव टाळलं चारफे 1000 M&L फ्लास्क पॅक ऑफ 1 सिल्वर 1,170 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त मॅक्सिम फ्लास्क गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश फ्लास्क संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nमॅक्सिम स्टेनलेस स्टील वाचव फ्लास्क 500 M&L फ्लास्क पॅक ऑफ 1 सिल्वर\nमॅक्सिम दिलूक्सने कॉफी 500 M&L फ्लास्क पॅक ऑफ 1 सिल्वर\nमॅक्सिम स्टेनलेस स्टील वाचव टाळलं चारफे 1000 M&L फ्लास्क पॅक ऑफ 1 सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-46-percent-water-level-nashik-dams-6630", "date_download": "2019-01-16T17:48:10Z", "digest": "sha1:EPGNTW2OPSO4ZLQWLE4XZOVH37IAMUA7", "length": 17074, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 46 percent water level in Nashik Dams | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्ह्यातील धरणात ४६ टक्केच पाणी शिल्लक\nनाशिक जिल्ह्यातील धरणात ४६ टक्केच पाणी शिल्लक\nरविवार, 18 मार्च 2018\nनाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढताच नद्या, नाले व धरणांच्या पाण्यातही दिवसागणिक कमालीची घट सुरू झाली आहे. आॅक्टोबरअखेर सरासरी ९८ टक्के पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये चार महिन्यांत ५४ टक्के पाण्याचा वापर झाल्याने सध्या ४६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी काळात उन्हाचे प्रमाण यापेक्षाही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने ते पाहता पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली आहे.\nनाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढताच नद्या, नाले व धरणांच्या पाण्यातही दिवसागणिक कमालीची घट सुरू झाली आहे. आॅक्टोबरअखेर सरासरी ९८ टक्के पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये चार महिन्यांत ५४ टक्के पाण्याचा वापर झाल्याने सध्या ४६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. आगामी काळात उन्हाचे प्रमाण यापेक्षाही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने ते पाहता पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली आहे.\nगेल्यावर्षी सरासरीपेक्षा १३८ टक्के इतका पाऊस झाल्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असली तरी, थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पाऊस लांबणीवरही परिणाम होत असल्याचे हवामान खात्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आॅक्टोबरअखेर जिल्ह्यातील लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये सरासरी ९८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. जवळपास सर्वच धरणे ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यात पाणी सोडावे लागले होते.\nडिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील धरणांतील पाण्यावर आरक्षण टाकण्यात येऊन त्यानुसार आवर्तने सोडली जात आहे. आजअखेर ४८००४ दशलक्ष घनफूट म्हणजेच ४६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ६५ टक्के इतके पाणी असून, एकट्या गंगापूर धरणात ६९ टक्के पाणी आहे. कश्यपी धरणात ९३, तर आळंदीत ६१ टक्के पाणी शिल्लक आहे. पालखेड धरण समूहातून परजिल्ह्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने ३८ टक्केच पाणी शिल्लक आहे.\nगेल्या महिन्याच्या तुलनेत निम्म्याने पाणीसाठा घटला आहे. त्यात पालखेड धरणात फक्त नऊ टक्के पाणी आहे. दारणा धरणात ७१ टक्के पाणी शिल्लक असून, ओझरखेडला ६४ टक्के पाणी आहे. गिरणा खोर्ऱ्यातील चणकापूरमध्ये ६० टक्के, तर हरणबारीत ३४ टक्के व गिरणात २८ टक्केच पाणी शिल्लक आहे. विशेष म्हणजे, यंदा पावसाळ्यात गिरणा धरण दहा वर्षांनंतर पूर्णपणे भरले होते. या धरणातील ८० टक्के पाण्याचा वापर गेल्या चार महिन्यांत करण्यात आला आहे.\nमार्च व एप्रिल महिन्यात सिंचनासाठी असलेले आरक्षण विविध धरणांतून सोडण्यात येणार असून, यापुढच्या काळात पाण्याची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणात उपलब्ध असलेल्या एकूण ४६ टक्के पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.\nनाशिक हवामान धरण पाणी पाऊस थंडी आरक्षण गंगा ganga river सिंचन\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\n'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...\nशेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...\nअकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nसूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...\nभावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...\nसाताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी...सातारा : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी...\nजुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद...\nहिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...\nगादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...\nबायोलेजिक्स औषधांची परिणामकारकता वाढणारयेल विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेल्या...\nहवामान बदलाचा युरोपियन देशांना फटकायुरोपमध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अन्य सीमावर्ती...\nबार्शीटाकळीत कांदा बियाणे उगवेना अकोला : पेरणी केल्यानंतर महिना उलटूनही ‘महाबीज’चे...\nमुख्यमंत्र्यांच्या ‘लोकसंवाद’...अकोला : शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचल्यानंतर...\nउन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी उदासीनजळगाव : खानदेशात उन्हाळ, रांगडा कांदा...\nवर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा...वर्धा : या हंगामातील नवीन तूर मळणीला सुरवात...\nकृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब...परभणी ः दुष्काळी स्थितीत फळबागा वाचविण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-processing-drumstick-7352", "date_download": "2019-01-16T17:26:26Z", "digest": "sha1:MX2M6DOGDL4VWPP5264TNXKLWMXCB6UA", "length": 18658, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, processing of drumstick | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेवग्याच्या पानापासून पराठा, चहा\nशेवग्याच्या पानापासून पराठा, चहा\nशेवग्याच्या पानापासून पराठा, चहा\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nआहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व झाडाची पाने हे पौष्टिकतेत अतिशय समृद्ध आहेत. शेवग्याच्या पाल्यामध्ये संत्र्याच्या सातपटीने अधिक जीवनसत्त्व ‘क’ आहे. ग्रामीण भागात शेवग्याच्या शेंगा अाणि पाला सहज उपलब्ध होतो. शेंगा अाणि पाल्यावर प्रक्रिया करून विविध पाैष्टिक पदार्थ तयार करून चांगला रोजगार मिळवता येतो.\nआहारतज्ज्ञांच्या मते शेवग्याच्या शेंगा व झाडाची पाने हे पौष्टिकतेत अतिशय समृद्ध आहेत. शेवग्याच्या पाल्यामध्ये संत्र्याच्या सातपटीने अधिक जीवनसत्त्व ‘क’ आहे. ग्रामीण भागात शेवग्याच्या शेंगा अाणि पाला सहज उपलब्ध होतो. शेंगा अाणि पाल्यावर प्रक्रिया करून विविध पाैष्टिक पदार्थ तयार करून चांगला रोजगार मिळवता येतो.\nशेवग्यामध्ये दुधापेक्षा अधिक प्रथिने व गाजराहून जास्त पटीने बिटाकॅरोटिन आहे. म्हणूनच शेवग्याला ‘पॉवर हाउस ऑफ मिनरल्स' म्हटले जाते. शेवग्याच्या शेंगेतही जीवनसत्व ‘क’ कॅरोटिन, कॅल्शियम व फॉस्फरस ही पोषकतत्त्वे आहेत. शेवग्याची शेंग ही गर्भवती व वाढीच्या मुलांसाठी उत्तम भाजी आहे. शेवग्याने रक्तशुद्धीकरणाचे कार्यसुद्धा होते. तसेच ज्यांना कफाचा त्रास आहे (दमा, जुनाट खोकला) अशांनी शेवगा नियमित खावा. यकृत, प्लिहा यांचे आजार असणाऱ्यांना शेवग्याचे सूप द्यावे. १०० ग्रॅम शेवग्याच्या शेंगेत निव्वळ ०.१ टक्के चरबी असून चोथ्याचे (तंतू) प्रमाण मात्र चांगले आहे. यामुळे अनेक अाजारांमध्ये (हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब) शेवगा उपयोगी ठरतो.\n१. शेवग्याच्या पानाचा पराठा\nअावश्‍यक घटक ः शेवग्याची पाने ५० ग्रॅम, कणीक (गव्हाचे पीठ) ५० ग्रॅम, सोया पीठ २५ ग्रॅम, ज्वारीचे पीठ २५ ग्रॅम, बेसन २५ ग्रॅम, हळद, मिरची ५ ग्रॅम, जिरे, ओवा व इतर मसाला चिमूटभर, मीठ चवीपुरते.\nशेवग्याचा पाला स्वच्छ धुवून घ्यावा.\nगव्हाचे पीठ, सोया पीठ, ज्वारी पीठ, बेसन व वरील सर्व मसाले त्या पिठात मिसळून एकजीव करावे.\nशेवग्याचा पाला न कापता पीठामध्ये मिसळून पीठ मळून घ्यावे.\nनेहमीसारखे पराठे भाजून घ्यावे.\nखाताना पराठ्यासोबत मिरचीचा ठेचा व दही द्यावे.\n२. शेवग्याच्या पानाचा चहा\nशेवग्याची पाने तोडून स्वच्छ धुऊन घ्यावीत.\nपाने सावलीत वाळवून मिक्‍सरमधून चहा पूडप्रमाणे बारीक करावीत.\nचहाच्या बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यावे.\nएका भांड्यात पाणी गरम करून त्यात शेवग्याच्या पानाची पावडर मिसळावी.\nया पाण्यामध्ये साखर मिसळून उकळून घ्यावे.\n- चहा गाळल्यानंतर त्यात लिंबू रस मिसळून प्यावे.\nअावश्‍यक घटक ः शेवग्याच्या शेंगा १५ नग, मेथीचे दाणे १ टेबलस्पून (चहाचे चमचे), मोहरी ३ टेबलस्पून (चहाचे चमचे), काळे मिरे २०, हिंग - पाव टीस्पून (चहाचे चमचे), हळद पावडर १ टेबलस्पून (चहाचे चमचे), चिंच १०० ग्रॅम, व्हिनेगर २ टेबलस्पून (मोठे चमचे) लसूण, मीठ ३ मोठे चमचे, तेल १ कप, तिळाचे तेल २ मोठे चमचे.\nसर्वप्रथम शेवग्याच्या शेंगांवरील साल थोड्या प्रमाणात हाताने काढून शेंगाचे छोटे तुकडे करावेत.\n५ मिनिटे शेंगा वाफवून घ्याव्यात.\nमेथी, मोहरी, मिरची पावडर व चिंचेची पेस्ट तयार करावी.\nकढईत तेल गरम करून त्यात लसूण, हिंग, मीठ, हळद व वरील तयार केलेली पेस्ट चांगली एकजीव करून घ्यावी.\nचांगले शिजल्यावर वाफवलेल्या शेंगा त्यात घालून कमी आचेवर ५-७ मिनिटे शिजवून घ्याव्यात.\nगॅस बंद करून कढई खाली उतरवून थंड करून त्यात व्हिनेगर व तिळाचे तेल मिसळावे.\nतयार लोणचे निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरून ठेवावे.\n(लेखिका कृषी विज्ञान केंद्र, अाैरंगाबाद येथे कार्यक्रम समन्वयक म्हणून कार्यरत अाहेत.)\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\n'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...\nशेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...\nअकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nसूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...\nभावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...\nसाताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी...सातारा : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी...\nजुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद...\nहिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...\nगादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...\nबायोलेजिक्स औषधांची परिणामकारकता वाढणारयेल विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेल्या...\nहवामान बदलाचा युरोपियन देशांना फटकायुरोपमध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अन्य सीमावर्ती...\nबार्शीटाकळीत कांदा बियाणे उगवेना अकोला : पेरणी केल्यानंतर महिना उलटूनही ‘महाबीज’चे...\nमुख्यमंत्र्यांच्या ‘लोकसंवाद’...अकोला : शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचल्यानंतर...\nउन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी उदासीनजळगाव : खानदेशात उन्हाळ, रांगडा कांदा...\nवर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा...वर्धा : या हंगामातील नवीन तूर मळणीला सुरवात...\nकृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब...परभणी ः दुष्काळी स्थितीत फळबागा वाचविण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/farmer-strike-farmer-band-50559", "date_download": "2019-01-16T16:39:31Z", "digest": "sha1:R37VTSJQIKCHNUVNUF6HOZZBN4FB5ZLF", "length": 14481, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer strike farmer band कुरुकलीत बैलजोडी बांधली रस्त्यावर | eSakal", "raw_content": "\nकुरुकलीत बैलजोडी बांधली रस्त्यावर\nमंगळवार, 6 जून 2017\nमुरगूड - शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदला कुरुकली येथील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत मुरगूड-निपाणी राज्यमार्गावर बैलजोडी बांधून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावर शेकडो वाहने अडकून पडली. या मार्गावर निढोरी येथेही रास्ता रोको करण्यात आला, तर मुरगूड शहरात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून संपाला पाठिंबा देण्यात आला.\nकुरुकली (ता. कागल) येथे सकाळी आठ वाजल्यापासून आंदोलनास सुरवात झाली.\nमुरगूड - शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदला कुरुकली येथील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत मुरगूड-निपाणी राज्यमार्गावर बैलजोडी बांधून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावर शेकडो वाहने अडकून पडली. या मार्गावर निढोरी येथेही रास्ता रोको करण्यात आला, तर मुरगूड शहरात संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून संपाला पाठिंबा देण्यात आला.\nकुरुकली (ता. कागल) येथे सकाळी आठ वाजल्यापासून आंदोलनास सुरवात झाली.\nआज दूध संकलन बंद ठेवण्यात आले होते. निपाणी-देवगड राज्यमार्गावर कुरुकली येथे सकाळी आठ वाजता रस्त्यावरच बैलजोडी आणून बांधल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे एक हजारपेक्षा अधिक वाहने थांबून राहिली. दरम्यान, साडेनऊ वाजता मुरगूड पोलिसांनी आंदोलन थांबवावे, अशी विनंती केली, मात्र आंदोलकांनी ही विनंती धुडकावून लावत आंदोलन सुरूच ठेवले. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. प्रल्हाद पाटील, आर. डी. पाटील, आप्पासाहेब बेलवलकर, राष्ट्रवादीचे विकास पाटील, जयवंत पाटील, बी. जी. चौगले, गुलाब तिराळे, सदानंद पाटील, बाळासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, संजय पाटील, रणजित पाटील, सखाराम तिराळे, तुकाराम जाधव, पंडित पाटील, राजेंद्र तेलवेकर, सुनील बेलवळेकर, व्ही. डी. पाटील, तुकाराम पाटील, रवींद्र शिंदे, रामचंद्र पाटील, विलास चौगले आदींनी सहभाग घेतला.\nआरटीओ गाडीही सुटली नाही\nया मार्गावरून धावणारी आरटीओची गाडीदेखील सुटली नाही. शेतकऱ्यांनी या गाडीला जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे गाडीतील अधिकारी व कर्मचारी गाडीत बसून राहिले होते.\nया बंदला पाठिंबा देण्यासाठी मुरगूड शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शविला. एसटी वाहतूक पूर्णतः बंद होती. त्यामुळे बस स्थानक ओस पडले होते.\nमंगळवारचा आठवडा बाजार बंद\nमुरगूडचा उद्या मंगळवारी भरणारा आठवडा बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन सदाशिव आंगज, दिगंबर भिलावडीकर, आनंद गोरुले, बाबासो पटेल, प्रशांत शहा, किरण गवाणकर, शशी दरेकर, धोंडिराम मकानदार, किशोर पोतदार यांनी\nनगराध्यक्ष राजेखान जमादार यांना दिले.\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nअन् बालेवाडीत जय महाराष्ट्रचा गजर\nपुणे - खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केटबॉल स्पर्धेत 21 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 80-74 असा सहा गुणांनी पराभव करुन...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nबास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी\nपुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा...\nकशेडी घाटात रसायनाचा टँकर पलटी\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर रसायनाचा टँकर पलटी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पाच तास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-mahatma-phule-literature-new-form-107520", "date_download": "2019-01-16T17:16:09Z", "digest": "sha1:2DRHVG32X2FZF3U7QNRQJ7JRBKKOLHQQ", "length": 15286, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Mahatma Phule literature in new form महात्मा फुलेंचे समग्र वाङ्मय नव्या रूपात | eSakal", "raw_content": "\nमहात्मा फुलेंचे समग्र वाङ्मय नव्या रूपात\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nकोल्हापूर - सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले यांचे गेली अनेक वर्षे उपलब्ध होत नसलेले महात्मा फुले समग्र वाड्‌मय नव्या रूपात प्रकाशित होत आहे. या सुधारित आवृत्तीमध्ये सामाजिक दुष्ट्या महत्वपूर्ण आणि दुर्लक्षित राहिलेले सुमारे 200 पानांचे साहित्याचा समावेश करण्यात आला आहे.\nकोल्हापूर - सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले यांचे गेली अनेक वर्षे उपलब्ध होत नसलेले महात्मा फुले समग्र वाङ्मय नव्या रूपात प्रकाशित होत आहे. या सुधारित आवृत्तीमध्ये सामाजिक दुष्ट्या महत्वपूर्ण आणि दुर्लक्षित राहिलेले सुमारे 200 पानांचे साहित्याचा समावेश करण्यात आला आहे.\nमहात्मा फुलेंचे दुर्लक्षित पैलू संशोधक, अभ्यासक, पुरोगामी विचारवंत, वाचकांसमोर येणार आहेत. यामध्ये महात्मा फुलेंची सामाजिक पत्रकारिता, त्यांनी गर्व्हनर म्हणून केलेले काम, महाराजाचा सयाजीराव गायकवाड यांच्याशी केलेला पत्रव्यवहार, यशवंतराव फुले लिखित आद्य फुले चरित्र, सत्यशोधक चळवळीतील ऐतिहासिक दस्तऐवज अशा अनेक बाबींची समावेश आहे.\nमहात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीतर्फे ही सुधारित आवृतीचे 11 एप्रिलला प्रकाशन होत आहेत. प्रा. हरि नरके यांनी त्यांचे संपादन केले असून पहिल्या आवृत्तीपासून गेली 30 वर्षे ते या ग्रंथाशी संबंधित आहेत. 2006 पासून समग्र वाङ्मयाचे प्रकाशन झाले नसल्याने वाचक, अभ्यासक, संशोधकांना ते उपलब्ध होत नव्हते. श्री. नरके यांच्या प्रयत्नामुळे सामाजिकदुष्या महत्वपूर्ण, दुर्लक्षित पैलू व ऐतिहासिक दस्तऐवजाचा या सुधारित आवृत्तीमध्ये समावेश झाला आहे.\n1969 साली महात्मा फुले यांच्या समग्र साहित्याचे प्रथम प्रकाशन झाले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे धनंजय कीर- स. गं. मालशे यांनी त्याचे संपादन केले होते. गेल्या 50 वर्षात यांच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. 1991 मध्ये फुले स्मृतीशताब्धीवर्षानिमित्त डॉ. य. दि. फडके संपादित आवृत्ती काढण्यात आली होती. त्यावेळी हे पुस्तक विकत घेण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. 2006 साली निघालेली आवृत्तीही होतोहात खपली होती.\nमहात्मा फुलेंचे विचार हे दिशादर्शक, प्रेणादायी असल्याने त्यांच्या साहित्याला नेहमीची मोठी मागणी असते. आजअखेर या अडीच लाखाहून अधिक प्रती खपल्या गेल्याचे प्रकाशन समितीकडून सांगण्यात येते. 11 एप्रिलला महात्मा फुलेंच्या 191 व्या जयंतीदिनी सुधारित आवृत्तीचे प्रकाश होणार असून प्रकाशनापासून ते वाचकांना उपलब्ध होणार आहे. एप्रिल अखेर ते राज्यातील मुंबई, कोल्हापूर, पुणे, नागपूर यासह सर्व शासकीय ग्रंथ भांडारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.\nमहात्मा फुले समग्र वाड्‌मयाचे इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू, तामिळ, बंगाली, उर्दू, गुजराती आदी 13 भांषामध्ये अनुवाद प्रकाशित झाला आहे. आणखी 9 भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे.\n- प्रा. हरि नरके, सदस्य सचिव, महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समिती.\nबावीस हजार रुग्णांना 'जनआरोग्य'चा लाभ\nजालना - जिल्ह्यात दारिद्य्ररेषेखाली तसेच दारिद्य्ररेषेवरील कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना वरदान ठरत आहेत. गेल्या सहा वर्षांत जिल्ह्यातील...\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून\nयवतमाळ : निमंत्रणवापसी, बहिष्कार, राजीनामा आदी कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य...\nशेत नांगरण्यासाठी ‘स्मार्ट फाळ’\nपुणे - शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही शेत नांगरण्यासाठी वापरत असलेल्या नांगराचा फाळ आता ‘स्मार्ट’ झाला आहे. त्यामुळे हा ‘स्मार्ट फाळ’...\nगुणवत्तेऐवजी प्रतीकांभोवती कितीकाळ रमणार\n‘ऑक्‍सफर्ड ऑफ द ईस्ट’ पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षणाच्या दर्जाची आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याची चर्चा होणे अपेक्षित असताना...\nकिडनी दानातून मातेचे पोटच्या लेकीला जीवनदान\nधुळे - शहरातील बाजार समिती परिसरातील सोनवणे नामक मातेने कन्येला किडनी दान करत जीवदान दिले. सोनवणे परिवाराला महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे...\nमुनगंटीवारांनी केले मोहोळच्या शेतकऱ्यांचे कौतुक\nमोहोळ : पापरीच्या खरबूजासह मोहोळ तालुक्यातील विविध गावातील फळांनी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले. त्यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newslist?cat=Editorial", "date_download": "2019-01-16T16:37:16Z", "digest": "sha1:BNUWZ5K6LQ33REPT3277JRTNRAOXXSH3", "length": 12703, "nlines": 135, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nमहाराष्ट्रात शिक्षणाच्या प्रगतीचा आलेख उंचावला\n२०१६-१७ चा महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल\nमुंबई : महाराष्ट्र आर्थिक पाहणी २०१६-१७ चा अहवाल शुक्रवारी विधीमंडळात सादर करण्यात आला आहे. या पाहणी अहवालानुसार महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व उच्च शिक्षणाच्या प्रगतीचा आलेख\tRead More\nनोटाबंदी आणि संसदेचे कामकाज\nकेंद्रातील भाजप सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी चलनातील १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेताला. या निर्णयावरुन अनेकांचा रांगेत विविध कारणांनी मृत्यू झाला. मात्र सध्या संसदेचे हिवाळी\tRead More\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आदर्श पत्रकारिता\nभारतीय समाज व्यवस्थेमध्ये वृत्तपत्राची मुळे अगदी खोलवर रूजलेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतीय समाजाला योग्य दिशा, योग्य ज्ञान, योग्य विचार व योग्य न्याय देण्याचे कार्य वृत्तपत्राने केले आहे. सर्वसामान्यांवर\tRead More\nघटक पक्षांची वरात, अजित पवारांच्या दारात\nमहाराष्ट्रात महायुतीच्या सरकारचे दुसरे वर्ष सुरू झाले आहे. राज्याचा विचार केल्यास दीड वर्षाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार राज्याचे दुसरे बजेट मांडणार आहे. दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांचे अर्थसंकल्पावरही सावट\tRead More\n‘यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प सामान्य जनतेला डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण होतील’ असा विश्‍वास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला होता. तो खरा ठरला.\tRead More\nडेव्हिड हेडली हा मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील माफीचा साक्षीदार झाला आहे. या हल्ल्यासंदर्भातील आवश्यक ती माहिती देण्याची तयारी दर्शवल्यानंतरच त्याला माफीचा साक्षीदार करण्यात आले. असे असले तरी इतरही काही\tRead More\nमनरेगा’ ची १० वर्षे...\n‘मनरेगा’ म्हणजे ‘महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट’ ला १० वर्षे पूर्ण झालीत म्हणून देशभरात काही कार्यक्रम झालेत. काही कॉंग्रेस पक्षाने आयोजित केले होते आणि काही सत्ताधारी एनडीएने.\tRead More\nस्त्री-पुरूष समानतेची दुटप्पी भूमिका\nमी नास्तिकही नाही. खेडय़ातून शहरात प्रवास झाला परंतु कुणाच्या श्रद्धेचा अपमान करणे, किंवा त्यांच्या नियमाविरुद्ध जावून त्यांच्या आस्थेची खिल्ली उडवणे मला शिकवले गेले नाही. अन्य जाती धर्मातील शिक्षकांनी देखील\tRead More\nअलीकडे वाढत्या शहरीकरणा-मुळे शेतजमिनी नष्ट होत असताना दुसरीकडे शेतांविषयीचे आकर्षण वाढू लागले आहे. यातूनच कृषी पर्यटनाची संकल्पना पुढे आली. हुरड्याचा सीझन कृषी पर्यटनासाठी उत्तम ठरतो. परंतु हुरडा, ज्वारी आदींची मागणी\tRead More\nएक सर्वश्रेष्ठ राजा छत्रपती शिवाजीराजे\nफाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ (म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेबु्रवारी १६३०) रोजी माँ जिजाऊंच्या पोटी पुत्ररत्न झाले. शिवनेरी किल्ल्यावरील शिवाईदेवीच्या नावावरून त्यांचे नाव ‘शिवाजी’ ठेवले. आजही सह्याद्रीच्या दरीकपारीतून शिवरायांचा\tRead More\n१ मे पासून जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक\nकातकरी बोलीःआदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी\nसर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे\nमहात्मा फुले यांच्यामुळे मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध- प्राचार्य विठ्ठल एडके\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याची शासनाची भूमिका- पंकजा मुंडे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा - प्रा. मिसाळ\nबीड जिल्ह्यात माता-बाल आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी राष्ट्रीय जनजागृती अभियानाचे आयोजन\nनेकनूरच्या विकासासाठी कटिबद्ध - रमेश पोकळे\nसारीकाताई पोकळे विजयाने विकासगंगा दारात येईल-आ.संगिताताई ठोंबरे\nनेकनूर परीसरातील तांदळवाडीघाट येथे आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांची जाहिर सभा\nरमेश भाऊ पोकळे यांनी घेतला आशीर्वाद\nआता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Clear-the-way-of-Professor-recruitment/", "date_download": "2019-01-16T16:07:00Z", "digest": "sha1:4OFPYSZQTCX3H4MHNQ5PCGXSBSD645BZ", "length": 4024, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा\nप्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा\nपुणे : पुढारी ऑनलाईन\nराज्याच्या उच्चशिक्षण संचालनालयाने वित्त विभागाकडे सादर केलेल्या प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आकृतीबंधाला येत्या सहा आठवड्यांत मान्यता देण्यात येणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने नुकतीच प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात दिली आहे. त्यामुळे प्राध्यापक पदभरतीचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या जुलै महिन्याच्या अखेर प्रत्यक्ष प्राध्यापक पदभरतीला सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती उच्चशिक्षण विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.\nदरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सेट, नेट, पीएचडी पात्रताधारकांचे आंदोलन सुरू होते. ४ जूनपासून पुण्यात पात्रताधारकांनी प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवून नियमित भरती सुरू करावी, या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरु केले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपुरातही असेच आंदोलन सुरू होते.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-maharashtra-records-947-lakh-tonne-sugarcane-crushing-uptil-now-7823", "date_download": "2019-01-16T17:35:39Z", "digest": "sha1:NZMUMBTBNKT54E7AB723M3OXDNZQJWBH", "length": 18088, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Maharashtra records 947 lakh tonne sugarcane crushing uptil now | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात ९४७ लाख टन उसाचे गाळप\nराज्यात ९४७ लाख टन उसाचे गाळप\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nपंढरपूर, जि. सोलापूर : साखर तज्ज्ञांचे सर्वच अंदाज चुकवत यावर्षी राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत विक्रमी ९४७ लाख टन उसाचे गाळप केले आहे. यंदा अपेक्षेपेक्षा जवळपास दोनशे लाख टन अधिक गाळप होईल, असा अंदाज आहे. आतापर्यंत १६९ कारखाने बंद झाले असून, आणखी १८ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. ३० मेअखेर राज्यातील उसाचे पूर्ण गाळप होईल.\nपंढरपूर, जि. सोलापूर : साखर तज्ज्ञांचे सर्वच अंदाज चुकवत यावर्षी राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत विक्रमी ९४७ लाख टन उसाचे गाळप केले आहे. यंदा अपेक्षेपेक्षा जवळपास दोनशे लाख टन अधिक गाळप होईल, असा अंदाज आहे. आतापर्यंत १६९ कारखाने बंद झाले असून, आणखी १८ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. ३० मेअखेर राज्यातील उसाचे पूर्ण गाळप होईल.\nमागील दोन वर्षाच्या दुष्काळानंतर यावर्षी राज्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले होते. प्रत्यक्ष गाळपासाठी ९ लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध होता. जवळपास सर्व क्षेत्रावरील उसाचे गाळप पूर्ण होत अाले असून, राज्यातील ऊस गाळप हंगामही आता अंतिम टप्प्यात आला आहे. आतापर्यंत ९४७ लाख टन उसाचे गाळप झाले असून १ कोटी ६ लाख २० हजार टन साखर उत्पादन झाले आहे. पुणे, नगर आणि नांदेड विभागातील आणखी १८ कारखाने सुरूच आहेत. येत्या ३० मेपर्यंत गाळप हंगाम सुरू राहील. आतापर्यंत १६९ कारखाने बंद झाले आहेत.\nगाळप हंगाम सुरू झाल्यानंतर यावर्षी किमान ७२० लाख टनाचे गाळप होईल, असा अंदाज साखर तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. परंतु ऊस उत्पादनात वाढ झाल्याने राज्याच्या ऊस गाळपात सुमारे दोनशे टनांनी वाढ अपेक्षित आहे. यावर्षी ऊस पिकासाठी पाऊसमान आणि हवामान पोषक ठरल्याने उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ झाली असली तरी गतवर्षीपेक्षा साखर उतारा ०.०४ टक्क्यांनी घटला आहे. यावर्षी सरासरी साखर उतारा ११.२२ टक्के इतका मिळाला आहे.\nमागील दहा वर्षांतील उच्चांकी गाळप\nमागील दहा वर्षांतील गाळपाचे सर्व विक्रमी यावर्षी मोडीत निघाले आहेत. यावर्षी सर्वाधिक ९४७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. २०१४-१५ या गाळप हंगामात ९३०.४१ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यानंतर यावर्षी मागील दहा वर्षांतील गाळपाचे सर्व विक्रम मोडीत काढून ९४७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या दहा वर्षांतील गाळपाचा हा नवा उच्चांक मानला जात आहे.\nदेशात सर्वाधिक ऊस गाळप करणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना\nराज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक ऊस गाळप करण्याचा मान यावर्षीही माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने कायम राखला आहे. यावर्षी विठ्ठलराव शिंदे कारखान्याने १९ लाख ३७ हजार ५९७ टन उसाचे गाळप करून २१ लाख ९१ हजार क्विंटल साखरचे उत्पादन झाले आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने देशात सर्वाधिक ऊस गाळपाचा विक्रम निर्माण केल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र ननवरे यांनी दिली.\nराज्यात आत्तापर्यंत ९४७ लाख टन उसाचे गाळप, तर १ कोटी ६ लाख २० टन साखर उत्पादन झाले आहे. १६९ कारखाने बंद झाले आहेत, तर आणखी १८ कारखाने सुरू आहेत. मेअखेरपर्यंत राज्यातील उसाचे गाळप पूर्ण होईल. गतवर्षीपेक्षा अंदाजे २०० टन अधिक गाळप झाले आहे. तर साखर उताऱ्यात घट झाली आहे. मागील दहा वर्षांतील सर्वाधिक गाळप यावर्षी झाले आहे.\nव्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी साखर संघ, मुंबई\nपंढरपूर पूर सोलापूर साखर गाळप हंगाम ऊस नगर नांदेड विभाग sections हवामान मात mate खत fertiliser\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nचंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...\nप्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...\nपणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...\nसावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...\nशेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nवाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...\nकोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...\nशेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...\nऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...\nकिमान तापमानात हळूहळू वाढपुणे ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...\nरोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...\nसर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/police-prisons-private-work-inspector-general/amp/", "date_download": "2019-01-16T17:20:16Z", "digest": "sha1:L7MUXFEK6LO3ZLYDP6AORBAPOMRNBVYO", "length": 8917, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Police prisons for the private work of the Inspector General | म्महानिरीक्षकांचे खासगी काम करणाºया पोलिसांना ‘बक्षिसी’ ाुलीची शुश्रूषा : ग्रामीण पोलिसांचा अफलातून शोध | Lokmat.com", "raw_content": "\nम्महानिरीक्षकांचे खासगी काम करणाºया पोलिसांना ‘बक्षिसी’ ाुलीची शुश्रूषा : ग्रामीण पोलिसांचा अफलातून शोध\nनाशिक : शासकीय अधिकाºयांनी हाताखालच्या कर्मचाºयांना आपली खासगी कामे सांगू नयेत असा दंडक असतानाही त्याचे पालन न करण्याकडे अधिकारी वर्गाचा कल असतो.\nनाशिक : शासकीय अधिकाºयांनी हाताखालच्या कर्मचाºयांना आपली खासगी कामे सांगू नयेत असा दंडक असतानाही त्याचे पालन न करण्याकडे अधिकारी वर्गाचा कल असतो, विशेष करून पोलीस खात्यात तर पोलीस कर्मचाºयांना अधिकाºयांच्या बायका-मुलांचीही खासगी कामे करावी लागल्याची अनेक उदाहरणे ताजी असताना त्यात नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांची भर पडली आहे. विनयकुमार चौबे यांची मुलगी आजाराने रुग्णालयात दाखल असताना चौघा पोलिसांनी तिला बरे करण्यात अथक परिश्रम घेतल्याबद्दल महानिरीक्षकांनी पोलीस खात्याच्या निधीतून त्यांच्यावर बक्षिसांची खैरात केल्याची बाब राज्यभर चर्चेत आली आहे. जानेवारी महिन्याच्या पोलीस नोटिसीत हा प्रकार उघडकीस आला असून, त्यानिमित्ताने अधिकारी वर्ग पोलीस कर्मचाºयांकडून खासगी कामे कशी करून घेतात हे स्पष्ट तर झालेच, परंतु अशा कर्मचाºयांवर सरकारच्या पैशातून खैरात करण्याची बाबही जोरदार चर्चेत आली आहे. अर्थात सदरचा प्रकार पोलीस खात्यातच होतो असे नाही तर अन्य शासकीय खात्यांमध्येही असाच प्रकार सुरू असून, कोतवाल, तलाठी, कामाठी, कार्यालयातील शिपायांना नेहमीच वरिष्ठ अधिकाºयांच्या घरी व खासगी कार्यालयांमध्ये कामकाज करावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. नाशिकच्या एका माजी विभागीय आयुक्तांच्या घरी स्वयंपाकाचे काम करणाºया कोतवाल व महसूल खात्याच्या महिला शिपायांचा आयुक्तांच्या पत्नीकडून होणाºया छळाची उदाहरणे आजही दिली जात आहेत. अशा परिस्थितीत नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांची कन्या जानेवारी महिन्यात आजारी पडल्याने तिला उपचारार्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन,तीन दिवसांच्या उपचारानंतर कन्या बरी झाल्याने तिला घरी सोडण्यात आले. परंतु या काळात नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस हवालदार संजय निंबा खराटे, आसिफ उमर शेख, पोलीस शिपाई मारुती सटवा पांडलवाड, किरण देवराम नागरे या चौघा कर्मचाºयांनी विशेष मेहनत घेतल्याचे चौबे यांचे म्हणणे आहे. या चौघा कर्मचाºयांची बक्षिशीची घोषणा करणाºया पोलीस नोटीसमध्ये ‘दिवसरात्र हॉस्पिटलमध्ये श्रमदान करीत विशेष मेहनत घेऊन जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली’ असे गौरवोद्गार काढण्यात आले असून, त्यापोटी त्यांना प्रत्येकी शंभर रुपये रिवार्ड देण्याची शिफारस करण्यात आली व त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. मुळात चौबे यांच्या कन्येवर दिवसरात्र हॉस्पिटलमधील डॉक्टर व परिचारिकांनी उपचार केलेले असताना चौघा कर्मचाºयांनी दिवसरात्र नेमकी काय मेहनत घेतली हे कळू शकलेले नाही.\nबोगस वैद्यकीय चाचणी अहवाल देऊन एलआयसीची फसवणूक\nचक्क दुकान थाटून शस्त्रास्त्रांची विक्री\nमुंबई पोलीस दलात ३८ उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या\nमहिलांचा लेखी पत्रानंतर तुळजाभवानी देवीच्या मुर्तीच्या चरणस्पर्शाचा आग्रह मागे\nउस्मानाबादेतील जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गिते दोन वर्षांसाठी हद्दपार\nमालेगाव तालुक्यात दोन बिबटे जेरबंद\nनायलॉन मांजा विक्रीप्रकरणी सिन्नरला गुन्हा दाखल\nआदिवासी शेतकऱ्यांची संक्र ात झाली गोड\nपेठ-पुणे बस पलटी झाल्याने चार प्रवासी जखमी\nकॉँग्रेसकडून लोकसभेच्या नावाची शिफारस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2012/03/blog-post_11.html", "date_download": "2019-01-16T17:28:54Z", "digest": "sha1:BJ6L6ZGIV5NSDCY7RMSURVLJHPT6BVVO", "length": 3372, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "भुजबळ संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले स्मृतीदिन व शिवजयंतीनिमित्त प्रतिमापूजन............. - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » भुजबळ संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले स्मृतीदिन व शिवजयंतीनिमित्त प्रतिमापूजन.............\nभुजबळ संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले स्मृतीदिन व शिवजयंतीनिमित्त प्रतिमापूजन.............\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, ११ मार्च, २०१२ | रविवार, मार्च ११, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/sant-sahitya-sammelan-latur-45399", "date_download": "2019-01-16T16:59:15Z", "digest": "sha1:NZA62NQGKDV6YIONBLHEK246PB45TXXN", "length": 14516, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "sant sahitya sammelan in latur सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन लातुरात | eSakal", "raw_content": "\nसहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन लातुरात\nमंगळवार, 16 मे 2017\nलातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे ता. 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संमेलन होणार असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली.\nया साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर, तर स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची निवड करण्यात आली आहे. सदर संमेलन येथील श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या मैदानावर होणार आहे. संमेलनाचे उद्‌घाटन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष श्रीपती काकडे उपस्थित राहतील. वारकरी संत साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने हे संमेलन आयोजित केले जात आहे. यापूर्वी नाशिक, नवी मुंबई, शेगाव, नांदेड व पुणे या ठिकाणी ही संमेलने झाली आहेत.\nसंमेलनाचा प्रारंभ सोमवारी (ता. 29) सकाळी सात वाजता दिंडी सोहळ्याने होईल. दिंडी सोहळ्याची सुरवात माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सात सत्रांत पार पडणाऱ्या या संमेलनात शेतकरी आत्महत्या, स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, पाणी नियोजन, वृक्षारोपण, हुंडामुक्त विवाह, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती आदी ज्वलंत विषयांवर परिसंवाद होणार आहेत. सांगता समारोहास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्य सचिव सुमित मलिक, आमदार अमित देशमुख, पुण्याचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत दळवी, औरंगाबादचे महसूल आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.\nया संमेलनात नूतन संमेलनाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हे बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्याकडून संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. या वेळी वारकरी संप्रदायासाठी अमूल्य कार्य केलेल्या श्रीगुरू भगवान महाराज शिवणीकर यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान केला जाईल. वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठीचा जीवनगौरव पुरस्कार नामदेव महाराज शास्त्री व चकोर महाराज बाविस्कर यांना प्रदान केला जाणार आहे. अमृत जोशी महाराज यांना राज्याबाहेर वारकरी संप्रदायाच्या प्रचार व प्रसाराचे विशेष कार्य केल्याबद्दल पुरस्काराने गौरविण्यात येईल; तसेच वारकरी संप्रदायाची विशेष सेवा केल्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांचाही सत्कार होईल.\nअन् बालेवाडीत जय महाराष्ट्रचा गजर\nपुणे - खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केटबॉल स्पर्धेत 21 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 80-74 असा सहा गुणांनी पराभव करुन...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nउस्मानाबा - ऐन परीक्षेच्या तोंडावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारनियमन बदलल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. काही भागांत सायंकाळी सहा ते रात्री...\nबास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी\nपुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/52638", "date_download": "2019-01-16T16:23:32Z", "digest": "sha1:NMNUBKOEVXY2GVJGRUUZRRSKUDCQG4TQ", "length": 31227, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुला बक्षिस मिळालं म्हणून, खंडेराव! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुला बक्षिस मिळालं म्हणून, खंडेराव\nतुला बक्षिस मिळालं म्हणून, खंडेराव\nखंडेराव, तुला मिळालेल्या बक्षिसामुळे आता उदाहरणार्थ दोन तीन गोष्टी चांगल्या झाल्या.\nएक म्हणजे लोकांना नुसती गोष्ट आवडते- हे तितकंसं खरं नाही- हे सिद्ध झालं, खंडेराव. समृद्ध रानटी संस्कृतींपासून चालत आलेल्या हजारो कथा ऐकण्याचा नि सांगण्याचा लोकांना छंद लागलेला, शिवाय परमेश्वराएवढे मोठ्ठे प्राणी मारता मारता या मौल्यवान संस्कृतीही लोकांनी मारून टाकलेल्या, पण गोष्टी ऐकण्याचं लागलेलं वेड काही सुटलं नाही, आणि आता त्याशिवाय दुसरं काही आवडतच नाही- असं जे निरीक्षण तू करून आणि लिहून ठेवलं होतं आणि जे खोटं ठरलं तर सगळ्यात जास्त आनंद तुला झाला असता.. आता तो आनंद तुला व्हायला हरकत नाही कथा सांगण्याच्या मिषाने तू शेकडो पाल्हाळं लावलीस आणि फार फार गुंते करून ठेवले होतेस. आपल्या आणि आपल्याच मुळांच्या गुंत्यात अडकायला लावलंस. गोष्टी-कथा सांगण्या-ऐकण्यापेक्षा हे कसं महत्त्वाचं आहे- ते आडून आडून सुचवत राहिलास. काहींना या समृद्ध आणि अलौकिक गोंधळात अडकायला आवडलं. मात्र कथा ऐकण्याची किंवा चटदिशी अनुमानं काढण्याची सवय पडलेले काही मात्र या गोंधळामुळे वैतागले, अस्वस्थ झाले. कथा ऐकण्याच्या मिषाने आपण फार पुढे आलो आणि आता कथा तर नाहीच, पण आपलीच मुळं अडगळीत सापडून, अडकल्यामुळे आणि भलताच गुंता होऊन बसल्याने आता परत जाणं अवघड होऊन बसलंय- हे कळल्यामूळे साहजिकच चिडलेही. अस्वस्थपण त्या पाल्हाळांचं फलित होतं हे तुला चांगलंच माहिती होतं. इतकंच नव्हे, तर हे अस्वस्थपण हेच तुझं साध्यही आहे- हेही ठसठशीतपणे सांगायचं होतं. आता तुझ्या पाल्हाळांना राजाश्रय मिळाल्याच्या निमित्ताने जेव्हा ती पुन्हा आठवली तेव्हा लक्षात आलं, की खरं तर या सार्‍या कथाच आहेत. फक्त लौकिकार्थातले सुरूवात, मध्य, शेवट त्यांना नाहीत कथा सांगण्याच्या मिषाने तू शेकडो पाल्हाळं लावलीस आणि फार फार गुंते करून ठेवले होतेस. आपल्या आणि आपल्याच मुळांच्या गुंत्यात अडकायला लावलंस. गोष्टी-कथा सांगण्या-ऐकण्यापेक्षा हे कसं महत्त्वाचं आहे- ते आडून आडून सुचवत राहिलास. काहींना या समृद्ध आणि अलौकिक गोंधळात अडकायला आवडलं. मात्र कथा ऐकण्याची किंवा चटदिशी अनुमानं काढण्याची सवय पडलेले काही मात्र या गोंधळामुळे वैतागले, अस्वस्थ झाले. कथा ऐकण्याच्या मिषाने आपण फार पुढे आलो आणि आता कथा तर नाहीच, पण आपलीच मुळं अडगळीत सापडून, अडकल्यामुळे आणि भलताच गुंता होऊन बसल्याने आता परत जाणं अवघड होऊन बसलंय- हे कळल्यामूळे साहजिकच चिडलेही. अस्वस्थपण त्या पाल्हाळांचं फलित होतं हे तुला चांगलंच माहिती होतं. इतकंच नव्हे, तर हे अस्वस्थपण हेच तुझं साध्यही आहे- हेही ठसठशीतपणे सांगायचं होतं. आता तुझ्या पाल्हाळांना राजाश्रय मिळाल्याच्या निमित्ताने जेव्हा ती पुन्हा आठवली तेव्हा लक्षात आलं, की खरं तर या सार्‍या कथाच आहेत. फक्त लौकिकार्थातले सुरूवात, मध्य, शेवट त्यांना नाहीत मात्र लौकिक कथांच्या तुलनेत ठोस आणि मोठी तत्त्वज्ञाने मात्र त्यांनी सहजपणे मांडली आहेत. या प्रथमदर्शनी बुडखाशेंडा नसणार्‍या आणि एकमेकांशी फटकून वागणार्‍या सार्‍या पाल्हाळिक न-कथांचा एकेकट्याने विचार न करता एकसलग कोलाज तयार करून बघितला तेव्हाच त्यांचं समृद्धपण कळलं, खंडेराव, आणि अडगळींचे केवढे थोर वारसे आपल्याला आहेत- हेही.\nआणखी म्हणजे- रोज उठून सतत बदलत राहणार्‍या आणि घडीघडी नवीन काहीतरी मागणार्‍या या जमान्यातल्या लोकांशी बोलताना तू हट्टाने आणि निग्रहाने 'अनेकवचनी भूतकाळी' हा परवलीचा शब्द ठेवलास. या लखलखत्या वारशाची बूज आम्ही राखली नाही, त्याचं महत्त्व आम्ही ओळखलं नाही- हे तू परोपरीने प्रत्येक कथेत आणि पाल्हाळात सांगत राहिलास- याचा आता तुला मिळालेल्या नव्याकोर्‍या राजाश्रयामुळे लोक नव्याने विचार करून पाहतील. तू उदाहरणार्थ कितीही हुशार असलास खंडेराव, आणि कितीही महान गोष्टी सांगत असलास तरी असं काहीतरी अधिकृत, अधिष्ठान लागतंच लोकांना पटायला- याची तुलाही कल्पना असेलच, नाही का. तर सांगायची गोष्ट अशी- की 'पृथ्वीवर कोणत्या लोकांना एवढा समृद्ध वारसा नुसता बेंबीच्या बळावर मिळतो' ही तुझी भाषा कदाचित आता लोकांना समजेल. प्रयत्न तरी करतील. तुझ्या अस्सल देशीवादी रूपाला जे लोक भंपक आणि काळाच्या पट्टीवर न टिकणारं तत्त्वज्ञान- असं म्हणत होते, ते एकदा तरी विचार करतील. त्या काळ्याकुट्ट मोजपट्टीवर काहीच टिकणार नाही आणि शेवटी अक्षय असं काहीच नाही; पण असं कसं चालेल' ही तुझी भाषा कदाचित आता लोकांना समजेल. प्रयत्न तरी करतील. तुझ्या अस्सल देशीवादी रूपाला जे लोक भंपक आणि काळाच्या पट्टीवर न टिकणारं तत्त्वज्ञान- असं म्हणत होते, ते एकदा तरी विचार करतील. त्या काळ्याकुट्ट मोजपट्टीवर काहीच टिकणार नाही आणि शेवटी अक्षय असं काहीच नाही; पण असं कसं चालेल तुमच्यातलं काहीतरी अक्षय तत्त्व तुम्ही शोधूनच काढलं पाहिजे. अक्षयाच्या शोधात जन्म-पिढ्या खपल्या तरी चालतील. ते सापडलं नाही तर काय उपयोग त्या जन्मांचा आणि पिढ्यांचा तुमच्यातलं काहीतरी अक्षय तत्त्व तुम्ही शोधूनच काढलं पाहिजे. अक्षयाच्या शोधात जन्म-पिढ्या खपल्या तरी चालतील. ते सापडलं नाही तर काय उपयोग त्या जन्मांचा आणि पिढ्यांचा- अशा अर्थाचं तुझं नव्या अस्तित्त्ववादाचं जुन्या अडगळींतून धुंडून काढलेलं तत्त्वज्ञान एकदा पडताळून बघितलं जाईल, हे या घडीला, खंडेराव, मला तरी फारच भारी वाटतं आहे. 'युग बदलतं त्या वेळचा दाट अंधार' हा अक्षय असेल तर तो तुमचा वारसा आहे- अशासारखं थोडंसं हे तत्त्वज्ञान.\nतुझी गोष्ट सांगण्याची हातोटी आणि तत्त्वज्ञान यांची जशी हेटाळणी झाली तशी तुझ्या भाषेचीही क्वचित झालीच. तर ते क्वचित लोक तुझ्या भाषेची आणि अर्थांच्या समृद्धतेची समीकरणं कदाचित नव्याने मांडून बघतील. एकतर तुझ्या भाषेला, खंडेराव, नटणं सजणं मुरडणं माहिती नाही. उलट वरून तूच सांगणार की बाबा, ते नटणं मुरडणं उदाहरणार्थ असोच, पण ते काही खरं नाही.. त्याचा काही उपयोग नाही. भाषा भव्य बनून तुमच्यासमोर आली पाहिजे. छातीत न मावणारे पर्वत आणि जंगलं तीत आले पाहिजेत. खवळलेल्या समुद्रासारखी रोरावत ती अंगावर आली पाहिजे. तेच तिचं सौंदर्य आणि तेच तिचं नाजूकपण. तिने स्वतःशीच खेळ करत तिने स्वतःची आणि इतरांची खिल्ली उडवली पाहिजे.. वगैरे. मग त्या भाषेतून तू स्वतःलाच 'सिगरेटी थोडे दिवस जास्त कमी पीत जाव्या, खंडेराव, मग जास्त दिवस कमी कमी पीत जाव्या-' असं सांगण्याचे चिल्लर खेळ असोत, की बापाच्या तोंडी '..दोन्ही पाय झोकून तर माणसानं कधीही कुदू नये. कधी खालची जमीनच नाहीशी होते. आयुष्य संपवून टाकण्याइतकं महत्वाचं काहीच नसतं..' असं तत्त्वज्ञान घालणं असो.. तुझी भाषा नेहमीच गारूड घालत गेली. तुझी भाषा तुझ्या पाल्हाळांना आणखी समृद्ध करत गेली. तुझ्या लिहिण्याच्या आणि गोष्ट सांगण्याच्या घाट आणि प्रयोगांना तुझ्या या भाषेने नवे प्रदेश आंदण दिले. तुझ्या भाषेने उलफत्तू, ग्यानमोड्या, बेउमज्या, उचाळू, भेंडसुमार्‍या अशा अनेक ओबडधोबड आणि शिव्या आणि लौकिकार्थतले कुरूप शब्द दिले. तुझ्या चिंधूआत्याची, तिरोनीआत्याची, पेंढार्‍यांची, भपार्‍या पाटलाची आणि सटार्‍या देश्मुखाची, हुनाकाकाची.. अशा कितीतरी स्थानिक संदर्भ असलेल्या गोष्टींना आशयाने दिली तशीच तुझ्या भाषेनेही वैश्विक परिमाणं दिली. या अशा अर्ध्या अपुर्‍यासपुर्‍या पण दुखर्‍या नसेसारख्या सटसटणार्‍या गोष्टींगोष्टींतून तू नक्की काय म्हणतो आहेस- याचा अंदाज येईस्तोवर तुझ्या 'आपला देश परदेश तर परदेश देश आपला- हे उलटं वाचायचं की सुलटं' अशासारख्या तिढ्यात पाडणार्‍या प्रश्नांनी आधीच देशीवादी चौकटीतली, पण वैश्विक तत्त्वज्ञानं मांडून झाली होती. तर, खंडेराव, ही तुझी भाषा तुझ्या स्वतःशीच बोलण्याची नाटकं करत असली तरी नक्की ती कुणाला उद्देशून आहे- याचा थोडाफार शोध यानिमित्ताने घेतला जाईल, असं प्रामाणिकपणे वाटतं. तुझ्या देशीवादाचं आयुष्य या काळाच्या पट्टीवर किती असेल ते माहिती नाही, पण ते नक्की किती आहे- याचा शोध तुझ्या बक्षिसाच्या निमित्ताने घेतला गेला, तर थोडा तरी धन्य होशील की नाही तू, खंडेराव\nआणखी एक छोटी, पण तरी मोठी गोष्ट म्हणजे, खंडेराव, 'हिंदू' हा धर्म नही, तर जगण्याची शैली-तत्त्वज्ञान आहे- असं शेकडो पंडितांकडून लाखो लोक ऐकत आले. मात्र ते नक्की कसं, ते नीट कुणी सांगितलं नाही, किंवा कळेल अशा भाषेत सांगितलं नाही. धर्माचा-जातीवादाचा हा भलामोठा पसारा मांडूनही धर्मा-जातीपलीकडे जात तू हे रसाळ-पाल्हाळ भाषेत सांगितलं होतंस- त्याचा अर्थ समजून घेण्याची धड्पड आता किंचितशी सुरू होईल असं वाटतं आहे, आणि तू मारलेले आसूड हे सुद्धा बक्षिस असल्याचं काळ कदाचित ठरवेल- अशी अंधुक आशा दिसते आहे, खंडेराव.\nलाहोर-अमृतसर-दिल्ली-भुसावळ-मोरगाव हा म्हटला तर, खंडेराव, दोनेक दिवसांचा प्रवास. लाखो मैल आडव्यातिडव्या अस्ताव्यस्त पसरलेल्या प्राचीन काळापासून झालेल्या करोडो प्रवासांपुढे याची मातब्बरी ती काय इथं पेंढार्‍यांनी आणि लमाणांनी केले तसे सिंदबाद, कोलंबस, शिकंदर आणि नेपोलियनानेही त्यांचे सुप्रसिद्ध प्रवास केले असतील आणि कधीतरी संपलेही असतील. मूळं शोधण्याचा हा तुझा प्रवास मात्र मोरगावालाच संपत नाही. ते जे काय अक्षय तू शोधत असतोस, आणि अस्तित्त्वाची कारणं शोधत असतोस, आणि तुझ्या असण्याला, अवकाशाला भक्कम आधार शोधत असतोस, आणि ते करताना स्वतःपुरती प्रमेये मांडत असतोस- ते फारच मनोहारी आहे. ही कडूगोड प्रमेये, निरीक्षणं, गणनं, अनुमानं तू 'आपण आपल्या पायावर आधी उभं राहायला शिकावं. आपणच धड नसलो तर कसला आलाय परोपकार. स्वतःला नीट सांभाळणं हा सर्वात मोठा परमार्थ इथं पेंढार्‍यांनी आणि लमाणांनी केले तसे सिंदबाद, कोलंबस, शिकंदर आणि नेपोलियनानेही त्यांचे सुप्रसिद्ध प्रवास केले असतील आणि कधीतरी संपलेही असतील. मूळं शोधण्याचा हा तुझा प्रवास मात्र मोरगावालाच संपत नाही. ते जे काय अक्षय तू शोधत असतोस, आणि अस्तित्त्वाची कारणं शोधत असतोस, आणि तुझ्या असण्याला, अवकाशाला भक्कम आधार शोधत असतोस, आणि ते करताना स्वतःपुरती प्रमेये मांडत असतोस- ते फारच मनोहारी आहे. ही कडूगोड प्रमेये, निरीक्षणं, गणनं, अनुमानं तू 'आपण आपल्या पायावर आधी उभं राहायला शिकावं. आपणच धड नसलो तर कसला आलाय परोपकार. स्वतःला नीट सांभाळणं हा सर्वात मोठा परमार्थ' किंवा मग 'आईनं एकदा धांदलीत पत्रात लिहिलं- तू वंशाचा दावा आहेस. दिव्याऐवजी चुकून दावा. म्हणजे दिव्यापेक्षा भयंकर' किंवा मग 'आईनं एकदा धांदलीत पत्रात लिहिलं- तू वंशाचा दावा आहेस. दिव्याऐवजी चुकून दावा. म्हणजे दिव्यापेक्षा भयंकर' किंवा मग 'काहीही न वाचणं आणि खराब वाचणं यात फरक नाही. निरक्षर लोक, ज्यांनी काहीच वाचलेलं नसतं, म्हणून ते लोक जास्त शहाणे असतात. अशा लोकांमुळेच आपल्या इथं सांस्कृतिक समतोल टिकून आहे' किंवा मग 'काहीही न वाचणं आणि खराब वाचणं यात फरक नाही. निरक्षर लोक, ज्यांनी काहीच वाचलेलं नसतं, म्हणून ते लोक जास्त शहाणे असतात. अशा लोकांमुळेच आपल्या इथं सांस्कृतिक समतोल टिकून आहे' किंवा मग 'दाट चिंतनात असं वारंवार शिरणं म्हणाजे कोण्या अज्ञाताचं कर्ज फेडण्याचा प्रकार' किंवा मग 'सांगाड्याच्या कवटीत संबंध युगाचा, स्थळाचा, काळाचा संदर्भ कोरलेला असतो- त्याचंच मडकं हेही प्रतीक. एका संपलेल्या आयुष्याचा आशय. म्हणजे काहीही नाही, फक्त घाट. मडक्यात फक्त घाट असतो, आत काहीही नाही' किंवा मग 'दाट चिंतनात असं वारंवार शिरणं म्हणाजे कोण्या अज्ञाताचं कर्ज फेडण्याचा प्रकार' किंवा मग 'सांगाड्याच्या कवटीत संबंध युगाचा, स्थळाचा, काळाचा संदर्भ कोरलेला असतो- त्याचंच मडकं हेही प्रतीक. एका संपलेल्या आयुष्याचा आशय. म्हणजे काहीही नाही, फक्त घाट. मडक्यात फक्त घाट असतो, आत काहीही नाही' किंवा मग 'पुरूषासारखं अमानुष होणं स्त्रीला किती कठीण असतं' किंवा मग 'पुरूषासारखं अमानुष होणं स्त्रीला किती कठीण असतं पण तेच तिला कठीण झालं आहे.. पण तेच तिला कठीण झालं आहे..' अशी बिनदिक्कत मांडत जातोस तेव्हा कधी धक्केही बसतात. कधी कळतही नाही, तुला काय म्हणायचं आहे ते. अशा वेळी ते कळवून घेणं किती आवश्यक आहे बाबांनो, हे सांगायला तू आणखी गोष्टी आणि आणखी नवे प्रवास सुरू करतोस. गंतव्य स्थान माहिती नसलेला एखादाच कोलंबस नसतो- हे तुझ्या प्रवासाला मिळालेल्या बक्षिसाच्या निमित्ताने शोधायला थोडीफार सुरूवात होईल असं खंडेराव, आता वाटतं आहे.\n'जगण्याचं उर्ध्वपातन' करून लिहिलेल्या तुझ्या ओळींत ठायीठायी कथा आहे, खंडेराव, लोकांना आता कदाचित आवडायला लागेल हे एक बरं चिन्ह दिसतं आहे. मी तू आहेस, खंडेराव-आंबेराव-खंबेराव-खंदेराव. मी-तू-तो एकच. आत्ता हे बरोब्बर जमलं, आता गोष्ट सांगता येईल. कित्येक शतकांची ती तुझी सुप्रसिद्ध नि:शब्द शांतता भंग करून तू आता सुरू कर. लोक आता ऐकतील, खंडेराव, तू पाल्हाळ लावत घोळत-रमत गोष्ट सांग फक्त.\nह्या विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो\nआपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा, न ढळो\nहे पहाटी पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य\nह्या खिन्न विनाशतत्त्वाच्या झपाट्यात दरवळो\nअकाली महामेघाने उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ, साचो\nघर भरून जगण्याची समृद्ध अडगळ\nहे खंडेरावांपेक्षा वगैरे भलं\nहे खंडेरावांपेक्षा वगैरे भलं लिहिलंय उदाहरणार्थ\n इतकं सुंदर तोच लिहू\n इतकं सुंदर तोच लिहू शकतो ...\n<<पृथ्वीवर कोणत्या लोकांना एवढा समृद्ध वारसा नुसता बेंबीच्या बळावर मिळतो' ही तुझी भाषा कदाचित आता लोकांना समजेल. प्रयत्न तरी करतील>>\nकुणास ठाऊक. लोक नाही करणार. 'अडगळ' या एकाच शब्दाला चिकटून राहतात सगळे.\nसंपूर्ण कादंबरी तशीच्या तशी ठेवून पुस्तकाचं फक्तं शीर्षक -'हिंदु-जगण्याचा एक समृद्ध प्रवास' असं असतं तर या कादंबरीलाच लोकांनी डोक्यावर नाचवलं असतं.\n इतकं सुंदर तोच लिहू\n इतकं सुंदर तोच लिहू शकतो ...>> हो.\nआज परत परत हेच वाचणार.\nउभे आडवे तिरके वाकडे अक्षांश\nउभे आडवे तिरके वाकडे अक्षांश रेखांशांचे फटकारे. सगळी पृथ्वीच त्या गुंत्यात अडकवून टाकलीस खंडेराव म्हणूनच तिची समृध्द अडगळ झाली. हा लखलखता वारसा पुढे जाईल की नाही माहीत नाही पण पिढ्यान्पिढ्या त्याचं लखलखणं अधिकच धारदार होत राहील याची ही नांदी. तू लिही खंडेराव, तू सांग. तुझ्या पाल्हाळाला तुझ्या वर्षानुवर्षांच्या मौनाची शपथ होती. आता भल्याभल्यांच्या शपथा सुटतील. मौनं गळतील, तुझ्याच गळ्यात पाल्हाळांचे हार पडतील. ती तुझ्यासाठी समृध्द अडगळ हे सांगूनही खरं वाटणार नाही त्यांना कारण त्यात गोष्ट नाही म्हणूनच तिची समृध्द अडगळ झाली. हा लखलखता वारसा पुढे जाईल की नाही माहीत नाही पण पिढ्यान्पिढ्या त्याचं लखलखणं अधिकच धारदार होत राहील याची ही नांदी. तू लिही खंडेराव, तू सांग. तुझ्या पाल्हाळाला तुझ्या वर्षानुवर्षांच्या मौनाची शपथ होती. आता भल्याभल्यांच्या शपथा सुटतील. मौनं गळतील, तुझ्याच गळ्यात पाल्हाळांचे हार पडतील. ती तुझ्यासाठी समृध्द अडगळ हे सांगूनही खरं वाटणार नाही त्यांना कारण त्यात गोष्ट नाही गंमतीची गोष्ट तर आताच घडली आहे. खंडेराव, अभिनंदन तुझं.\nआता या लेखनासाठी - साजिरा, क\nआता या लेखनासाठी -\nसाजिरा, क मा ल लिहीलंयस. अत्यंत अवघड. खंडेरावाची तिडीक तुझी पोटतिडीक होऊन मनाच्या पायर्या झपाझप ओलांडत लेखणीतून उतरत उमटत जाताना दिसतेय साक्षात. भाषा भव्य होऊन सामोरी येणंच उदाहरणार्थ. आजच्या आनंदाचे, अभिमानाचे पर्वत तीत आहेत, इतक्या वर्षांची उपेक्षा, दुर्लक्ष, कधीतरी माझं म्हणणं जगाला कळेल म्हणत अरण्याच्या पोटात राखलेलं मौन तीत आहे आणि कधीतरी त्या तिकडे किनार्यावर काहीतरी पृथ्वीचा समतोलच ढासळवणारं भयंकर घडतंय अशी खबर लागताच सगळे मौनाचे संयमाचे हिमनग फोडत रोरावत झेपावणारा समुद्र, सगळंच\n इतकं सुंदर तोच लिहू\n इतकं सुंदर तोच लिहू शकतो ...>> हो\nआज परत परत हेच वाचणार.>>> +१\nफारच सुंदर लेख. उदाहरणार्थ\nफारच सुंदर लेख. उदाहरणार्थ धाटणी अगदी हुबेहूब.\nपण जरा वेगळे. आशय नाही पटला. देशीवाद तंतोतंत एकोणीसशे सत्तर वेळा भंपक आहे म्हणजे आहेच.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/National/Union-Minister-Nitin-Gadkari-Congress-targeting/", "date_download": "2019-01-16T16:22:47Z", "digest": "sha1:V57VMIBNAV4MADP7HA6FP6OPIO6KXKCD", "length": 8342, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " साठ वर्षांत घडले नाही, ते साडेचार वर्षांत घडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › साठ वर्षांत घडले नाही, ते साडेचार वर्षांत घडले\nसाठ वर्षांत घडले नाही, ते साडेचार वर्षांत घडले\nनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या मार्गावर वेगवान आगेकूच करीत आहे. भारतास विश्‍वगुरू बनविण्याचे स्वप्न मोदींच्या नेतृत्वाखाली साकार होईल, याचा मला विश्‍वास वाटतो. देशात साठ वर्षांत जे घडले नाही, ते साडेचार वर्षांत घडले आहे, असे केंद्रीय दळणवळण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी शनिवारी रामलीला मैदानात भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात राजकीय ठराव मांडताना सांगितले.\nगडकरी म्हणाले की, एकविसावे शतक हे भारताचे असेल, असे भाकीत स्वामी विवेकानंद यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वामी विवेकानंद यांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी मला खात्री वाटते. देशात 2014 पूर्वी भ्रष्टाचाराचा बोलबाला होता, देशास धोरणलकवा आला होता. दूरदृष्टी नसलेले नेतृत्व देशात राज्य करीत होते. अनेक वर्षे एकाच परिवाराने राज्य केले. मात्र, देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यात त्यांना यश मिळाले नाही.\n2014 साली पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाच्या मार्गावर जोरदार घोडदौड सुरू केली आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांच्या आरक्षणास धक्‍का न लावता आर्थिक दुर्बल वर्गास आरक्षण देण्यात आले. तिहेरी तलाकचे विधेयक मांडले. दहशतवाद, नक्षलवाद आणि फुटीरतावाद कमी करण्यात यश मिळविले. पंतप्रधान मोदी यांनी देशास धोरणलकव्यातून बाहेर काढत चेहरामोहरा बदलण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे, असेही गडकरी यांनी नमूद केले.\nजातीयवाद आणि घराणेशाही याविरोधात मोदींनी मोहीम उघडली आहे. 2019ची लोकसभा निवडणूक भाजपने जिंकल्यास पुढील दीर्घकाळ देशात पंचायत ते संसद भाजपचे राज्य असेल, असा मला विश्‍वास वाटतो. भाजपसोबत ‘रालोआ’तील 35 घटकपक्षांची ताकद असल्याचे सांगत त्यांनी, विरोधकांच्या महाआघाडीलाही यावेळी आव्हान दिले. भाजप कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू करण्याचे आदेश शहा यांनी दिले. 22 कोटी लाभार्थींशी संवाद साधून 22 कोटी घरांमध्ये एकाच दिवशी दिवा लावत ‘कमल दीपावली’सह अन्य उपक्रम राबविण्याचेही शहा यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले.\n2019 जिंकल्यावर पुढचा दीर्घकाळ भाजपाचा :\nशहा : पक्षाध्यक्ष अमित शहा म्हणाले की, 2014 मध्ये देशात मोठे परिवर्तन झाले. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत भाजपने विजय प्राप्त केला आहे. नुकत्याच झालेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल सकारात्मक नसले, तरीही भाजपने आपला पाया गमावलेला नाही. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, लोकसभेत या तीन राज्यांमध्ये भाजपला पुन्हा विजय मिळेल.\nभाजपचे भीष्माचार्य अशी ओळख असलेले माजी उपपंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची लोकप्रियता आजही अबाधित असल्याचे दिसून आले. व्यासपीठावर त्यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’ असे नारे देत जल्लोष करीत अडवाणी यांना मानवंदना दिली. तसेच पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष शहा यांनीदेखील त्यांच्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathibol.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6/marathi-classroom-jokes/", "date_download": "2019-01-16T16:04:11Z", "digest": "sha1:T3XABFBNUFEEHNW5B6OOJUHSVNUPMEAL", "length": 6499, "nlines": 80, "source_domain": "marathibol.com", "title": "WhatsApp Marathi Jokes / Vinod", "raw_content": "\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस\nपुणेरी / पुणेकर मेसेजस\nमराठी कविता आणि गाणी\nमराठी विनोद / जोक्स\nमराठी BF GF जोक्स\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद\nमराठी नवरा बायको जोक्स\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स\nटक्कल असलेल्या बऱ्याच पुरुषांच्या पॅन्टचे खिसे आतून फाटलेले का असतात\nलोखंडे सर: टक्कल असलेल्या बऱ्याच पुरुषांच्या पॅन्टचे खिसे आतून फाटलेले का असतात गण्या: त्यांनाही कधीकधी वाटतं कि केसातून हात फिरवावा …. लोखंडे सर: बाहेर निघ तुले कितीदा सांगल आहे तू शाळेत येत नको जाऊ..\nसर्वात जास्त आनंद केंव्हा होतो\nसर्वात जास्त आनंद केंव्हा होतो . . . . . . . . . . . . . जेंव्हा oral घेणारा म्हणतो . . . . “ROLL NO सांगा आणि जावा.”  आई शप्पथ जग जिंकल्यावाणी वाटत राव… . \nशाळा तपासणी अधिकारी – बाळ, तुझं नाव काय \n शाळा तपासणी अधिकारी – बाळ, तुझं नाव काय बाळ – पांडू.  अधिकारी – बाळा पांडू नाही , पांडुरंग बोलायचं. ( दुसर्या मुलाकडे बघून ) बाळ , तुझं नाव काय बाळ – पांडू.  अधिकारी – बाळा पांडू नाही , पांडुरंग बोलायचं. ( दुसर्या मुलाकडे बघून ) बाळ , तुझं नाव काय मुलगा – खंडुर्ंग \nशाळेत वर्गामध्ये एक मुलगा मॅडमला विचारतो\nशाळेत वर्गामध्ये एक मुलगा मॅडमला विचारतो – मी कसा आहे.. मॅडम – तू खुप छान आहेस रे……. मुलगा – मग मॅडम, तुमच्याकडे बोलणी करायला मी आई बाबांना कधी पाठवू …….. मॅडम – तू खुप छान आहेस रे……. मुलगा – मग मॅडम, तुमच्याकडे बोलणी करायला मी आई बाबांना कधी पाठवू …….. मॅडम – वेडा आहेस का तू……. मॅडम – वेडा आहेस का तू……. काय बोलतोयस तू……. मुलगा – अहो मॅडम…..टयुशन्स साठी हो……. तुम्ही पण ना.. त्या वाॅटस्अप मुळे चावट झालेल्या दिसताय.. \nजर कधी मला school che MATHS चे Teacher भेटले तर त्यांना एक गोष्ट नक्की विचारेन की, अर्धी नोकरी संपत आली पण… तुम्ही जे साईन थीटा / कॉस थीटा शिकवल ते नक्की वापरायचं कधी.\nजर कुणी शाळेच्या ग्राउंड मधे बॉम्ब ठेवला तर काय कराल\nशिक्षक : जर कुणी शाळेच्या ग्राउंड मधे बॉम्ब ठेवला तर काय कराल विद्यार्थी : एक-दोन तास बघणार… कोणी नेला तर ठीक आहे… नाहीतर स्टाफ रूममध्ये जमा करणार विद्यार्थी : एक-दोन तास बघणार… कोणी नेला तर ठीक आहे… नाहीतर स्टाफ रूममध्ये जमा करणार\nइवेंट आणी प्रमोशन (3)\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो (86)\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस (10)\nपुणेरी / पुणेकर मेसेजस (29)\nमराठी कविता आणि गाणी (36)\nमराठी चांगली मेसेजस (103)\nशुभ सकल मेसेजस (86)\nमराठी विनोद / जोक्स (349)\nखेल आणि खेलाडू विनोद (4)\nमराठी BF GF जोक्स (28)\nमराठी अडल्ट जोक्स (53)\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स (34)\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद (17)\nमराठी दारू विनोद (37)\nमराठी नवरा बायको जोक्स (58)\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद (24)\nगमत जमत विदीओस् (4)\nमराठी भक्ति गीत (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/muktapeeth/vitthal-maniyar-write-article-muktapeeth-110500", "date_download": "2019-01-16T16:43:11Z", "digest": "sha1:WO65VO47QCQAB7VUJRRSHYL37OKSNJ5D", "length": 19757, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "vitthal maniyar write article in muktapeeth उत्साहाचे गुपित | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nकाम करणाऱ्यापुढे कामांची रास असते. पण या व्यग्रतेतूनही जुन्या मित्रांच्या भेटीत रमायचे, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आणि त्यातून काम करण्यासाठी दुप्पट उत्साह मिळवायचा.\nकाम करणाऱ्यापुढे कामांची रास असते. पण या व्यग्रतेतूनही जुन्या मित्रांच्या भेटीत रमायचे, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आणि त्यातून काम करण्यासाठी दुप्पट उत्साह मिळवायचा.\nकाही निमित्ताने शरद पवारसाहेब पुण्यात आले होते. मी माझ्या कार्यालयात. साहेबांचा अचानक फोन आला. विचारू लागले, \"\"अरे विठ्ठल, तुला बाळ दांडेकर आठवतो का रे कॉलेजमध्ये आपल्या बरोबर होता.'' मला लगेचच काही आठवेना. मी म्हणालो, \"\"साहेब, आठवत नाही.'' \"\"अरे, ढोलकी वाजवायचा'', साहेब म्हणाले. आता आठवला. कॉलेजमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त अनेक कार्यक्रमात आम्ही भाग घेत असू. स्नेहसंमेलनातही असू. दांडेकर ढोलकी उत्तम वाजवायचा. एका स्नेहसंमेलनात साहेबांनी लिहिलेला \"दोन पायांची शिकार' हा वग बसवला. त्यात साहेबांनी राजाची, आमचा मित्र अभय कुलकर्णी याने प्रधानाची भूमिका केली होती आणि ढोलकीवर होता दत्तात्रय दांडेकर. वगामधील लावणी ढोलकीच्या तालावर गात असताना विद्यार्थी आपोआप ताल धरत. सगळे काही डोळ्यांपुढे आले आणि जवळपास साठ वर्षांनंतर दांडेकर डोळ्यांपुढे उभा राहिला.\nसंगीताची जाण असलेल्या आमच्या या मित्राच्या घराण्यातच संगीताची परंपरा. आजोबा बाळासाहेब ताशा उत्कृष्ट वाजवायचे. वडील माधवराव पखवाज आणि तबलावादक. आई शांताबाई हार्मोनियम वाजवायच्या, त्यामुळे दत्तात्रयही संगीतात रमलेला असायचा. अजूनही तो त्यातच असतो. साहेबांनाही संगीताची जाण आणि आवड. त्यामुळे गप्पा रंगल्या. दांडेकर कुटुंब मूळचे पालघरचे. स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सोनापंत तथा मामासाहेब दांडेकर हे बाळचे चुलत आजोबा. एका कार्यक्रमानिमित्त काही दिवसांपूर्वी साहेब पालघरला गेलेले, त्यांना तेथे दांडेकरची आठवण झाली. बाळचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाल्याची माहिती साहेबांना मिळाली. पत्ता अथवा दूरध्वनी क्रमांक मिळावा म्हणून त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्यास कामाला लावले. दुसऱ्याच दिवशी दत्तात्रयचा पुण्याचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक मिळाला.\nआता साहेबांचा फोन हे सांगण्यासाठीच होता. ते म्हणाले, \"\"आपण बाळला भेटायला जाऊ. तू \"बालगंधर्व'ला ये. कार्यक्रम संपला की निघू.'' मी \"बालगंधर्व'ला पोचलो. नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम थोडा लांबला. दत्तात्रयला आम्ही येतो आहोत हे साहेबांनी आधीच कळवले होते. आम्ही रात्री नऊच्या सुमारास बाळ दांडेकरच्या वडगाव धायरीमधील घरी पोचलो. जवळपास पन्नास वर्षांनंतर भेटणारा हा आमचा मित्र दारातच स्वागतास उभा होता. स्वच्छ नेहरू शर्ट, पायजमा या पेहरावात हसतमुखाने त्याने आमचे स्वागत केले. आनंदून आणि गहिवरून गेला, म्हणाला, \"\"महाभारतात सुदामा कृष्णाकडे गेला होता, इथे साक्षात कृष्ण सुदाम्याकडे आला.'' सर्व काही अचानक, अनपेक्षित घडलेले. दांडेकर कुटुंबीयांसाठी आश्‍चर्यचकित करणारा असा तो प्रसंग होता. देशातील एक महत्त्वाची व्यक्ती आपल्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून, रात्री उशीर झालेला असतानाही केवळ महाविद्यालयातील एका मित्राला खास भेटण्यासाठी आली, हा क्षण बाळला खराच वाटेना. मग रंगल्या कॉलेजमधील जुन्या आठवणींच्या गप्पा. सुरवातीला बोलताना बाळ थोडा संकोचला होता, पण हळूहळू खुलत गेला. लोकवाङ्‌मयातील फटका या प्रकारातील \"असावा - नसावा'मधील एक कडवे बाळ गायला.\nशोधूनी पाहणारा श्रोता परीक्षक असावा \nआम्ही जे गाणार, ऐकून घेणार, रुसून जाणार नसावा\nइतक्‍या वर्षांनंतरही गाण्याची त्याची ढब मनाला सुखावून गेली. विडंबन हा बाळचा आवडीचा प्रकार. तो ही कडवी स्वतः रचायचा. प्राध्यापकदेखील त्यांच्यावर रचलेले विडंबन अत्यंत खेळीमेळीने घेत असत.\nपालघर येथे वै. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीची स्थापना, त्या संस्थेला साहेबांनी केलेल्या मदतीचा उल्लेख बाळने केला. या प्रवासात अर्ध्यावरच निरोप घेणारे अभय कुलकर्णी, हुकूम डागळे, भिका वाणी, राम पंड्या, बा. भ. पाटील, अतुल भिडे, धनाजी जाधव या मित्रांच्या आठवणीने आम्ही गहिवरलो. खूप मनमोकळेपणाने साहेब जुन्या आठवणी सांगत होते. एन. ए. मावळणकर, शं. गो. साठे, पी. व्ही. पटवर्धन, अरविंद वामन कुलकर्णी, जसावाला, रघुनाथ खानीवाले या प्राध्यापकांच्या आठवणी निघाल्या. डॉ. प्र. चिं. शेजवलकर, डॉ. सी. जी. वैद्य, एन. डी. आपटे हे प्राध्यापक अजूनही प्रत्येक भेटीत काही नवे सांगतात ही कृतज्ञता व्यक्त झाली.\nसाहेबांनी बाळच्या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. बाळचा नातूदेखील चांगला तबला वाजवतो, हे ऐकून आनंद झाला. संगीताचा साज असलेल्या खोलीत पलंगावर बसून संगीताच्या गप्पा झाल्या. घड्याळाचा काटा मध्यरात्रीची आठवण करून देऊ लागला, पण आठवणी संपत नव्हत्या. अत्यंत व्यस्त कार्यक्रम, वेडावाकडा प्रवास, हजारोंच्या भेटीगाठी अशा अनेकविध गोष्टींच्या व्यग्रतेतही आपल्या मित्रांबरोबर काही काळ आनंदाने घालवावा, जुन्या आठवणीत रममाण व्हावे यासाठी साहेब आवर्जून वेळ काढतात. साहेबांच्या सतत प्रसन्न आणि उत्साही राहण्याचे हेच गमक आहे.\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nपिंपरी-चिंचवड पालिकेचा महसूल घटला\nपिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी...\nदत्तक घेतलेले निघाले सख्खे बहीण-भाऊ\nन्यूयॉर्कः एका महिलेने दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून व कालावधीनंतर एक मुलगा व मुलगी दत्तक घेतली. पुढे ते दोघेही सख्खे बहीण-भाऊ निघाले आहेत. ही घटना...\nअनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून\nमंगळवेढा - पत्नीचे इतर पुरूषाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा सशंय मनात धरून पतीने ऊसाच्या खांडाने मारल्याचे समोर आले आहे. संतोष बाळू मासाळ (रा....\nप्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि (आता तरी) गोड...\nमाळरानावर फुलविला स्ट्रॉबेरीचा मळा\nकुर्डू (सोलापूर)-माळरानाची जमीन, जेमतेमच पाणी, शेतीला जोड धंदा म्हणुन दुध व्यवसाय करण्याची माढा तालुक्यात परंपरा आहे व दुध उत्पादनात अग्रेसर आहे‌ व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mothersday2018.org/mr/", "date_download": "2019-01-16T16:28:29Z", "digest": "sha1:2P7EXILPIKNSGC7D3XNDEF464NFSCHHE", "length": 7802, "nlines": 53, "source_domain": "mothersday2018.org", "title": "मदर्स डे च्या शुभेच्छा 2018 बाजारभाव & शुभेच्छा", "raw_content": "\nमदर्स डे च्या शुभेच्छा 2018 बाजारभाव & शुभेच्छा\nआम्हाला बहुतेक खूप उत्सुक आहेत आणि या कॅलेंडर वर्षात सर्वात प्रलंबीत दिवस स्वागत वाट पहात, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना मदर्स डे च्या शुभेच्छा 2018 की आमच्या आई आणि विविध मार्गांनी मध्ये प्रतिनिधित्व आहे की आमच्या स्वत: च्या जीवनात आईचा आकृती आमच्या धन्यवाद वाहवा आणि आदर सादर करण्यासाठी प्रत्येकाच्या May.It एक लक्षणीय घटना मध्ये 2 र्या रविवारी दरवर्षी साजरा केला आहे. त्यामुळे आमच्या प्रेम व्यक्त करण्याची, प्रेम, आणि attention.Mothers दिवस शब्द आणि प्रेरणादायी संदेश अवतरणे तिच्या आनंदी आणि आनंद वाटत तयार करण्यासाठी करता येईल. खाली त्यामुळे आम्ही अतिशय उत्तम काही सामायिक केला आहे खूप आनंद झाला माता दिवस बाजारभाव आणि शब्द उपयोग केला जाऊ शकतो की आगामी माता दिवस कार्यक्रम ग्रीटिंग कार्ड म्हणून अतिशय प्रिय आई आणि अभावी कार्ड पाठवू.\nमदर्स डे च्या शुभेच्छा 2018 बाजारभाव\nकोट below.These दिला आहे कोट प्रत्येकजण बहिणी आहेत आपण आपले आई आपल्या प्रेम व्यक्त करू शकता,मित्र,पत्नी,मुलगा & आपण येथे आहात जे English.These बाजारभाव आहेत दिले आहेत कोट्स तपासा करू शकता आमच्या साइटवर अनेक भाषांत उपलब्ध कोट माता दिवस खास आहे Daughter.Even 2018.माता दिवस मुलगी बाजारभाव\nमदर्स डे च्या शुभेच्छा 2018 मुली आणि मुला कविता\nआई आणि मुलगी आणि मुलगा यांच्यातील संबंध अमर आहे.मातृ दिन 2018 फक्त जेथे मुले इच्छा त्यांच्या भावना चर्चा आणि ती तिच्या हयातीत त्यांना वाढवण्याची निवडले आहे त्रास सहन करावा लागला तिला कबूल करणे वर्षातून एकदा येतो. माता आणि पुत्र त्यांच्या जीवन प्रत्येक गोष्ट चर्चा करू त्यांच्या स्वत: च्या माता सतत बंद आणि बंद आहेत. गाठत माता दिवशी 2018 प्रसंगी गोड आणि हळवी आपल्या mommy मन स्पर्श मुलगी माता दिवस कविता आणि पुत्र मदर्स डे सुट्टी उठाव करू शकता.माता दिवस मुलगी संदेश\nआपण एक लहान मूल असता तेव्हा ती आपण आधी चालतो,\nएक उदाहरण सेट करण्यासाठी.\nतुम्हाला जर किशोरवयीन असाल, तेव्हा ती आपण मागे फिरायला\nआपण तेथे असेल तिला गरज.\nआपण वयस्कर असाल, तेव्हा ती आपण बाजूला चालतो\nत्यामुळे दोन मित्र म्हणून आपण एकत्र जीवन आनंद घेऊ शकता की..\nमी तुम्हांला सांगतो की, अशी आपली इच्छा आहे, आई\nमी तुम्हाला सांगू शकतो इच्छा, आई\nतुम्ही मला किती याचा अर्थ असा….\nपण म्हणायचे नाही शब्द आहेत\nमी तुझ्यावर किती प्रशंसा…\nमी तुझ्यावर किती कौतुक…\nमी तुझ्यावर किती आभार\nमी तुम्हांला सांगतो की, अशी आपली इच्छा आहे, आई\nमी तुम्हाला सांगू शकतो इच्छा, आई\nतुम्ही मला किती याचा अर्थ असा….\nपण म्हणायचे नाही शब्द आहेत\nमी तुझ्यावर किती प्रशंसा…\nमी तुझ्यावर किती कौतुक…\nमी तुझ्यावर किती आभार\nमाता दिवस बाजारभाव मजेदार\nमुलगी माता दिवस कविता 2018\nहिंदी मध्ये शुभेच्छा माता दिवस कविता 2018\nखूप आनंद झाला आहे माता दिवस कविता 2018\nमाता दिवस संदेश पूर्ण यादी 2018 ताज्या\nइंग्रजी मध्ये माता दिवस संदेश 2018\nमाता दिवस संदेश कविता 2018\nमाता दिवस मुलगी संदेश 2018\nशीर्ष & कार्ड सर्वोत्तम माता दिवस संदेश – 2018\nमाता दिवस स्पॅनिश मध्ये बाजारभाव (अद्यतनित-बिग यादी 2018)\nमाता दिवस बाजारभाव मजेदार 2018 (अद्यतनित-पूर्ण यादी)\nखूप आनंद झाला माता दिवस हिंदी कोट\nखूप आनंद झाला माता दिवस मुलगी बाजारभाव\nपितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2018 बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-marathi-special-story-women-self-help-groupnasik-9143", "date_download": "2019-01-16T17:31:26Z", "digest": "sha1:ZO3IXPN6WKAO3ENQBRYPE2QVXT4W6UJB", "length": 26433, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon marathi special story of Women self help group,Nasik | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘एकी'मुळे मिळाले आत्मविश्वासाचे बळ \n‘एकी'मुळे मिळाले आत्मविश्वासाचे बळ \n‘एकी'मुळे मिळाले आत्मविश्वासाचे बळ \nरविवार, 10 जून 2018\nनऊ वर्षांपासून असलेले ‘एकी'चं महत्त्व नाशिक शहरातील सप्तश्रृंगी महिला स्वयंसाह्यता बचत गटाच्या महिलांनी चांगलंच ओळखलं आहे. या गटातील दहा महिला घरप्रपंच हिरिरीने सांभाळून ‘स्वस्त धान्य दुकान' चालवितात. तसेच स्वतःचा घरगुती प्रक्रिया उद्योगही चांगल्या प्रकारे करतात. योग्य सेवा आणि गुणवत्तेमुळे बचत गटाचे दुकान नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे.\nनऊ वर्षांपासून असलेले ‘एकी'चं महत्त्व नाशिक शहरातील सप्तश्रृंगी महिला स्वयंसाह्यता बचत गटाच्या महिलांनी चांगलंच ओळखलं आहे. या गटातील दहा महिला घरप्रपंच हिरिरीने सांभाळून ‘स्वस्त धान्य दुकान' चालवितात. तसेच स्वतःचा घरगुती प्रक्रिया उद्योगही चांगल्या प्रकारे करतात. योग्य सेवा आणि गुणवत्तेमुळे बचत गटाचे दुकान नागरिकांच्या पसंतीस उतरले आहे.\nनाशिक शहरातील सेंट्रल जेलच्या लगत भाजीबाजाराच्या रस्त्याने काहीसं पुढे गेले की सप्तश्रृंगी महिला विकास मंडळाचे कार्यालय तसेच स्वस्त धान्य दुकान असलेली छोटेखानी इमारत दिसते. परिसरात ‘महिलांचे रेशन दुकान' अशी या दुकानाची ओळख आहे. सकाळी दहा वाजल्यापासून दुकानाचे आवार महिलांच्या गर्दीने गजबजलेले दिसते. गहू, तांदूळ, मका, तूरदाळ या धान्यांची पोती गाडीतून उतरविणे, दुकानात थप्पी लावणे, येणाऱ्या ग्राहकांची नोंद घेणे, थम यंत्राच्या साह्याने मागणी नोंदविणे, धान्याचे वजन करणे, ग्राहकाला धान्य देणे या सर्व कामांत महिला गुंतलेल्या दिसतात. इथे विनाविलंब वेळेत धान्य मिळते. या शिवाय महिलांच्या उन्नतीसाठी असलेले विविध उपक्रम तसेच योजनांची माहिती मिळते. यामुळे सर्वस्तरातील महिलांची वर्दळ या केंद्रात सातत्याने दिसते.\nसामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई चव्हाण यांच्या प्रयत्नातून सन २००९ मध्ये ‘सप्तश्रृंगी महिला बचत गटा'ची स्थापना झाली.परिसरातील महिलांच्या प्रगतीसाठी त्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. याच उद्देशाने त्यांनी १९९८ मध्ये ‘सप्तश्रृंगी महिला विकास मंडळ' स्थापन केले. त्या अंतर्गत त्यांनी परिसरातील महिलांचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास यासाठी अनेक उपक्रम घेतले.\nकुसुमताई या जेल रोड परिसरातील सामान्य कुटुंबातील महिला. त्यांचे पती पृथ्वीराज चव्हाण हे प्रेस कामगार म्हणून नोकरीला होते. पतीच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी कुसुमताईंवर आली. पतीच्या पेन्शनचाच कुटुंबाला आधार होता. या हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी मुला, मुलींना उत्तम शिक्षण मिळवून देण्यासाठी धडपड केली. परिसरातील अनेक महिलांची परिस्थिती बिकट असल्याचे त्यांना जाणवत होतं. गरजेच्या वेळी कुसुमताई त्यांच्या मदतीला जात असत. मात्र १९९८ पासून त्यांनी महिला विकास मंडळ स्थापन करून महिलांसाठी जास्तीत जास्त काम करायचे ठरवले. सन २००८ च्या दरम्यान त्यांचा संपर्क नाशिकच्या शहरी व ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या ‘लोकभारती' या सामाजिक संस्थेशी आला. संस्थेच्या संचालक नीलिमा साठे यांनी कुसुमताईंना स्वयंसाह्यता बचत गट सुरू करण्याविषयी सुचविले. याच दरम्यान परिसरातील सर्व महिलांना एकत्र बोलावून त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधण्यात आला. २००९ मध्ये सप्तश्रृंगी महिला बचत गटाची रितसर स्थापना झाली. धुणी भांडी, साफ सफाई करणाऱ्या तसेच घर सांभाळून शेवया, पापड निर्मिती करणाऱ्या महिला एकत्र आल्या. एकत्रित प्रयत्नांतून काही उपक्रम करायचे ठरले. व्यक्तिगत स्वरुपात सुरू असलेल्या प्रयत्नांनाही यामुळे बळ मिळाले.\nसप्तश्रृंगी बचत गटाच्या अध्यक्षा कुसुमताई वाटचालीविषयी म्हणाल्या की, सर्वसामान्य घरातील महिलांची स्थिती अत्यंत हलाखीची असते. अशा महिलांना आधार देण्यासाठी महिला विकास मंडळ आणि त्यातून बचत गटाची स्थापना केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, परित्यक्‍त्या, आजारी महिलांना एकत्रित प्रयत्नांतून आम्ही आमच्या परीने आधार देत होतो. दरम्यान बचत गटाची सुरवात झाली. महिन्याला शंभर रुपये बचत करायचो. सुरवातीला ही बचत थोडीशी होती. मात्र जमलेल्या रक्‍कमेतून महिलांना १० हजार ते २० हजारांपर्यंतची कर्जे मिळायला लागली. त्यातून अडलेल्या एखाद्या महिलेची महत्त्वाची गरज भागू लागली. मुलांचे शिक्षण, लग्नाच्या खर्चाला या बचतीची मदत झाली. नंतर आम्ही महिन्याला शंभर ऐवजी दोनशे रुपये बचत सुरू केली. बचतीमधून वाचलेल्या रकमेचा छोटा घरगुती व्यवसाय उभारणीला मदत झाली. आज आमच्या गटातील सर्व सदस्यांचा रेशन दुकानात सक्रिय सहभाग आहेच, त्या सोबत प्रत्येकीने व्यक्तिगत पातळीवर उत्पन्नाची वेगळी व्यवस्थाही केली आहे.\nसप्तश्रृंगी महिला बचत गटाच्या प्रत्येक महिलेच्या संसाराला बचत गटामुळे आधार मिळाला. एकत्रीतपणे ‘रेशन दुकान' चालविणे असो की व्यक्तिगत व्यवसाय असो, गटाच्या माध्यमातून एकत्र आल्यामुळे आमच्यापुढील अनेक समस्या सुटण्यास मदत झाली असल्याचे गटातील महिला सांगतात. बचत गटाच्या सदस्य असलेल्या नर्मदा डांगळे कुरड्या, शेवया तयार करून देतात. चित्रा चव्हाण घरगुती मसाले तयार करतात. आशा जाधव कांदे व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. मधुरा शिंदे धुणीभांडी करतात. ज्योती चव्हाण या गृहिणी आहेत. शीला आहिरे या स्वस्त धान्य दुकानात पूर्णवेळ काम करतात. वनिता साळवे या व्यापारी बॅंकेत नोकरी करतात. शालिनी गांगुर्डे या धुणी भांडी तसेच स्वयंपाक करून देण्याचे काम करतात. जयश्री पोतदार दवाखान्यात काम करतात. या सगळ्या सदस्यांनी सप्तश्रृंगी महिला बचत गटाच्या कामाची जबाबदारी पेलली आहे. मागील पाच वर्षांपेक्षा जास्त काळापासून या महिला गटाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. बचत गटामुळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.\nरेशन दुकानाने दिली संधी\nसप्तश्रृंगी बचत गटाला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मिळविणे मोठे दिव्य होते. दुकानासाठी कुसुमताईंसह गटातील सर्व महिलांनी शासनाकडे चांगला पाठपुरावा केला. सर्वसामान्य घरातील महिलांना मिळालेली ही मोठी संधीच होती. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा शासकीय अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून प्रमाणपत्र दिले, तो आमच्या दृष्टीने मोठ्या आनंदाचा क्षण होता, असं गटातील महिला सांगतात.\nमागील पाच वर्षांत महिलांनी संधीचे सोने केले. जेलरोड परिसरातील महिलांचे रेशन दुकान रोज सकाळी १० ते २ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सुरू असते. गटातील सर्व महिला गरजेनुसार दोन टप्प्यात कामे करतात. रोज सकाळी दुकानाची साफ सफाई होते. दुकानात गहू, तांदूळ, मका, तुरदाळ हे धान्य नियमित मिळते. सुरवातीच्या काही काळ साखर येत असे. नंतर मात्र ती बंद झाली. धान्याचा ताजा स्टॉक ठेवणे, त्याचा वेळेत निपटारा होण्यावर भर देणे ही कामे महत्त्वाची असतात. त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाते. सर्व व्यवहारांची नियमित नोंद होते. यामुळे शासकीय अधिकारी, ग्राहक यांनाही तपासणी करणे, गुणवत्तेची खात्री करणे सोयीचे ठरते. स्वस्त धान्य दुकानातून सुमारे १०० नियमित ग्राहकांना धान्याचे वितरण केले जाते. दुकानाच्या इतर वेळेत महिला त्यांचे व्यक्तिगत व्यवसाय करतात.\n- कुसुमताई चव्हाण, ९८५०२५२०७०\nनाशिक nashik महिला women\nग्राहकास धान्य वितरित करताना महिला गटातील सदस्या\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nचंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...\nप्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...\nपणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...\nसावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...\nशेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nवाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...\nकोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...\nशेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...\nऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...\nकिमान तापमानात हळूहळू वाढपुणे ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...\nरोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...\nसर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/63613?page=1", "date_download": "2019-01-16T16:13:00Z", "digest": "sha1:SX2DPTWZKU4ZCA42GWJWRCEQL3SZJA2Y", "length": 6554, "nlines": 98, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - आयुर्वेदिक कपडे- मॅगी | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - आयुर्वेदिक कपडे- मॅगी\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - आयुर्वेदिक कपडे- मॅगी\nजगप्रसिद्ध फॅशन डिझायनर 'मिस लवंगलतिका' आणि 'कर्माचीफळे रसशाळा' खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत सुंदर नैसर्गिक रंग वापरलेले, ऍलर्जी प्रतिबंधक, शीत ते उष्ण सर्व प्रकृतीसमावेशक, मधु-तीक्ष्ण चवीचे, भूक लागली असता वेळेला केळे ठरणारे 'वनंजली आयुर वेअर'\nदुष्यंत : प्रियेss शकुंतलेss कुठे हरवली आहेस तू.. मज पामराला त्वरित दर्शन दे प्रिये..\nकमला दासी: राजन, देवी शकुंतला तर वनंजली जीन्स घेण्यासाठी आपण दिलेले क्रेडिट कार्ड घेऊन गेल्या आहेत. केळीच्या सोपटापासून बनवलेली ती सुंदर शुभ्र जीन्स देवीच्या मनात केव्हाची भरली होती आणि काल तो अनंतमुळापासून बनवलेला बँडेज ड्रेस देवींना फार आवडला. त्यातच आज गणेशोत्सवानिमित्त 50% ऑफ सेल लागल्यामुळे देवी त्यांच्या प्रिय सखीसह 'चीप थ्रील्स' गाणे गुणगुणत खुशीत तत्वमसी मॉल लुटूनच येणार आहेत, असे म्हणाल्या.\nदुष्यंत : काय सांगतेस कमला माझ्याही शॉपिंग लिस्टवर वनंजलीचे दालचिनी जॅकेट होतेच, हा मी निघालो खरेदीला लगेहाथ ते लवंग-मिरी स्टड्स घेऊन शकुंतलेला गिफ्ट करतो. वनंजली कपड्यांबरोबर ऍक्सेसरीजही आहेत बरं का\nशाकाहारी, वेगन आणि इतर सर्व लोकहो ऐका, वाचवू नका पैका सायकल हाणा आणि सेल संपण्यापूर्वी वनंजलीच आणा\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Vidarbha/two-dead-and-one-injured-in-accident-at-eklagn-jalgoan/", "date_download": "2019-01-16T16:45:02Z", "digest": "sha1:QAD7QMZ7CVWQ7QOHUBYKX7ON2NPZ3GRH", "length": 4255, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " जळगाव : एकलग्नजवळ अपघात, माय-लेक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › जळगाव : एकलग्नजवळ अपघात, माय-लेक ठार\nजळगाव : एकलग्नजवळ अपघात, माय-लेक ठार\nपारोळ्याहून जळगावकडे येणार्‍या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने माय-लेक ठार झाल्या. तर वडिल जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nसुकदेव ओंकार पाटील (वय ५०) हे त्यांची पत्नी संगीता सुकदेव पाटील (वय ४७) व मुलगी काजल सुकदेव पाटील पारोळा येथून जळगाव येथील रामेश्‍वर कॉलनी येथे राहत्या घरी येत होते. सकाळी ८.३० वाजण्‍याच्या सुमारास एकलग्न येथे मागून येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. यात संगीता सुकदेव पाटील व काजल पाटील या ठार झाल्या. तर सुकदेव पाटील यांना मार लागल्याने त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nघटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. जखमी सुकदेव पाटील हे खासगी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी काजल हिचा विवाह करावयाचा असल्याने ते पारोळा येथे नातेवाईकांकडे गेले होते. परंतु, जळगावला येताना ही दुर्देवी घटना घडली.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपासासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurg.nic.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T17:35:51Z", "digest": "sha1:WER7FXZIAZAGLHX66LA4GOJH3GLPB3R7", "length": 5710, "nlines": 107, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "प्राधिकरण शाखा | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तालुका शासकीय जमीन आदेश\nवेंगुर्ला तालुका शासकीय जमीन आदेश\nवैभववाडी तालुका शासकीय जमीन आदेश\nदोडामार्ग तालुका शासकीय जमीन आदेश\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nप्राधिकरण शाखा अधिक माहितीसाठी संपर्क :\nअधिकारी :- अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 26, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newslist?cat=Yashogatha", "date_download": "2019-01-16T16:23:55Z", "digest": "sha1:S5XIK5YD4MRQE5XMB6VFJB7OVZSGWRFH", "length": 13204, "nlines": 140, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nपुस्तकं, वर्तमानपत्र, इंटरनेट असे काळानुसार माहितीच्या स्रोतांमध्ये बदल घडत गेले. पण आजही माहितीचा सर्वात मोठा स्रेत म्हणून पुस्तकांकडेच पाहिलं जातं. कारण इतिहासातील संदर्भासाठी इंटरनेटपेक्षा पुस्तकंच अधिक उपयुक्त ठरतात. आपल्याला\tRead More\nगेल्या वर्षी प्रसारभारतीने वेगवेगळ्या पदातील भरतीसाठी मोठी जाहिरात काढली होती. त्यातल्या कार्यक्रमाशी संबंधित करिअरच्या संधींवर आपण प्रकाश टाकूया.\nझीरीरी इहरीींळभारतातील प्रसारण क्षेत्रातील महामंडळ म्हणजेच प्रसारभारती. याची प्रसारभारती कायदा १९९०\tRead More\nरिक्षा चालकाचा मुलगा बनला आय.ए.एस.अधिकारी\nसेलगांवचा शेख अन्सार युपीएससीत मराठवाड्यातून प्रथम\nजालना जिल्ह्यातील सेलगांव ता.बदनापूर येथील रिक्षा चालकाच्या मुलाने यशाला गवसणी घालत जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अवघड अशी राष्ट्रीय स्थरावरील केंद्रीय लोकसेवा\tRead More\n‘जलदूत’ च्या पाणीपुरवठ्याने चार कोटी लिटरचा टप्पा ओलांडला \nलातूर : शहरातील पाणी टंचाई लक्षात घेवून तातडीचा उपाय म्हणुन सुरु करुण्यात आलेल्या रेल्वेद्वारे पाणीपुरवठ्याच्या उपक्रमाने आज २४ व्या फेरीत एकूण ४ कोटी २० लाख लिटर पाणीपुरवठ्याचा टप्पा ओलांडला.\nलातूर शहरातील\tRead More\nसाहेबांची लेक; विकास कार्यात नंबर एक\nमहाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे निधन झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या विकासाचा बारकाईने विचार करणारा नेताच हरपला अशी भावना जनमानसात निर्माण झाली होती. त्याच प्रमाणे बीड जिल्ह्याच्या विकासाला मोठे खिंडार पडते की काय\tRead More\n‘मेक इन इंडिया सप्ताह’\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या उपक्रमांपैकी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजे ‘मेक इन इंडिया’ हा होय.\n१५ ऑगस्ट २०१४ रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात पंतप्रधानांनी\tRead More\nपंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय योजना\nगोरगरिबांच्या स्वमालकीच्या घराची स्वप्नपूर्ती\nशासनाच्या विविध घरकुल लाभाच्या योजनांअंतर्गत प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा असणे आवश्यक आहे. अशावेळी स्वतःची जागा नसलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्याकरीता राज्य शासनाने पंडित\tRead More\nमाझी कन्या भाग्यश्री योजना\nमुलींचा जन्मदर वाढविणे, स्त्री भ्रृण हत्या रोखण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राबविली जाणार आहे. मुलींना चांगल्या शिक्षणाबरोबरच माझी कन्या भाग्यश्री आहे, अशी भावना समाजातील सर्व स्तरांमध्ये निर्माण व्हावी\tRead More\nपंतप्रधानांना प्रेरणा देणारे गाव - गंगादेवीपल्ली\n तेलंगणच्या वारंगल जिल्ह्यातील हे छोटेखानी गाव गेल्या वर्षापासून विशेष चर्चेत आले असून, असे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘संसद आदर्श ग्राम योजने’ Read More\nविविध फुलपिकांशी जोडले नाते\nयवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्‍यातील लोणी येथील सुभाष उत्तमराव देशमुख यांच्याकडे प्रत्येकी पाच एकर बागायती आणि कोरडवाहू शेती आहे. घराला लागूनच त्यांची शेती आहे. सोयाबीन व कपाशी या पारंपरिक पिकांसोबत सात\tRead More\n१ मे पासून जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक\nकातकरी बोलीःआदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी\nसर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे\nमहात्मा फुले यांच्यामुळे मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध- प्राचार्य विठ्ठल एडके\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याची शासनाची भूमिका- पंकजा मुंडे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा - प्रा. मिसाळ\nबीड जिल्ह्यात माता-बाल आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी राष्ट्रीय जनजागृती अभियानाचे आयोजन\nनेकनूरच्या विकासासाठी कटिबद्ध - रमेश पोकळे\nसारीकाताई पोकळे विजयाने विकासगंगा दारात येईल-आ.संगिताताई ठोंबरे\nनेकनूर परीसरातील तांदळवाडीघाट येथे आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांची जाहिर सभा\nरमेश भाऊ पोकळे यांनी घेतला आशीर्वाद\nआता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-maharashtra-breaking-news-sharad-pawar-reaction-farmers-strike-49975", "date_download": "2019-01-16T17:23:04Z", "digest": "sha1:BXPYBIDTXHH5BQ6U4YFOREGHKH4HRWWT", "length": 13862, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news maharashtra breaking news sharad pawar reaction on farmers strike मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं: शरद पवार | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं: शरद पवार\nशनिवार, 3 जून 2017\nशेतकऱ्यांच्या संपामागे काँग्रेस-राष्ट्रवादी असल्याचा आरोप करणे हे पोरकटपणाचे लक्षण आहे. कर्जमाफी फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच का' 'सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती.\nमुंबई - संपाबाबत शेतकरी युद्धात जिंकला मात्र तहात हरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना गंडवलं, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.\nमुख्यमंत्री फडणवीस आणि किसान क्रांती मोर्चातील सदस्यांमध्ये आज पहाटेपर्यंत झालेल्या बैठकीनंतर शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर झाले. मात्र, त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या संपात फूट पडल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील व्यवहार अद्याप बंदच आहेत.\nपवार म्हणाले, ''शेतकऱ्यांच्या संपामागे काँग्रेस-राष्ट्रवादी असल्याचा आरोप करणे हे पोरकटपणाचे लक्षण आहे. कर्जमाफी फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच का' 'सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती. शेतकरी युद्धात जिंकला मात्र तहात हरला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं आहे.''\nमुख्यमंत्र्यांकडून आश्वासनांचं गाजर- पृथ्वीराज चव्हाण\nशेतकऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी फक्त शेतकऱ्यांना आश्वासनांचं गाजर दाखविण्यात आले. अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मागण्या मान्य झाल्याची केवळ वातावरण निर्मिती केली. स्वामिनाथन आयोगाचं काय केलं केवळ शेतकऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतले लोक आंदोलनात दिसले नव्हते, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :\nऐतिहासिक शेतकरी संपात 48 तासात फूट; एक गट संपावर ठाम\nशेतकरी संपाबाबत घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप : जयाजी सूर्यवंशी​\nचोपडा: भाजीपाला फेकला रस्त्यावर\nशेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती\nशेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने\nशेतकऱ्यांच्या पदरात पडले काय; किसान सभा असमाधानी\nसत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे​\nमेनका गांधी रुग्णालयात दाखल​\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nसिंचनासाठी निधी वाढवा - नितीन गडकरी\nऔरंगाबाद- सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची गरज असून सिंचनाच्या बजेटमध्ये वाढ करा, अशी सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\n'या' शस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या: जयंत पाटील\nमुंबई : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात शस्त्रास्त्रांचा साठा सापडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे पहा भाजपाचे...\nमातृलिंग गणपती परिसर विकास करण्यासाठी प्रयत्न करणार - विजयकुमार देशमुख\nमंगळवेढा - कुडल संगमच्या धर्तीवर मातृलिंग गणपती देवस्थानचा परिसर विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन प्रयत्न...\nआता 'देता की जाता'\nपुणतांबे - 'देता की जाता' अशी आरोळी ठोकत मंगळवारी शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यास मशाल पेटवून सुरवात झाली. तत्पूर्वी मुक्ताई मंदिरात किसान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathibol.com/%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-16T16:27:26Z", "digest": "sha1:D6H6FC6SWVMC5GGS7ZHVI7ZDD665Q6ZC", "length": 4120, "nlines": 82, "source_domain": "marathibol.com", "title": "सकाळी सकाळी निघालेत सर्व मजूर मजुरी करायला - MarathiBol.com", "raw_content": "\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस\nपुणेरी / पुणेकर मेसेजस\nमराठी कविता आणि गाणी\nमराठी विनोद / जोक्स\nमराठी BF GF जोक्स\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद\nमराठी नवरा बायको जोक्स\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद\nसकाळी सकाळी निघालेत सर्व मजूर मजुरी करायला\nसकाळी सकाळी निघालेत सर्व मजूर मजुरी करायला\nकोणाच्या खांद्यावर कुदळ, फावडे होती तर कुणाच्या लॅपटॉप\nकुदळ फावडे वाला 6 वाजता घरी आला\nlaptop वाल्याचा अजून पत्ता नाही\nwhatsapp marathi forwards whatsapp marathi jokes व्हाट्सएप मराठी फरवड व्हाट्सएप मराठी फरवड आडमिन वॉट्सएप व्हाट्सएप मराठी मेसेजेस व्हाट्सएप मराठी विनोद व्हाट्सएप मराठी विनोद जोक्स\nइवेंट आणी प्रमोशन (3)\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो (86)\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस (10)\nपुणेरी / पुणेकर मेसेजस (29)\nमराठी कविता आणि गाणी (36)\nमराठी चांगली मेसेजस (103)\nशुभ सकल मेसेजस (86)\nमराठी विनोद / जोक्स (349)\nखेल आणि खेलाडू विनोद (4)\nमराठी BF GF जोक्स (28)\nमराठी अडल्ट जोक्स (53)\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स (34)\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद (17)\nमराठी दारू विनोद (37)\nमराठी नवरा बायको जोक्स (58)\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद (24)\nगमत जमत विदीओस् (4)\nमराठी भक्ति गीत (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Yuva&id=3371&news=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95%20%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE.html&start=81", "date_download": "2019-01-16T16:29:47Z", "digest": "sha1:EHOAGEJUQBGUT2OK3RKNXSUMK2N2PFCJ", "length": 14170, "nlines": 106, "source_domain": "beedlive.com", "title": "विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना.html", "raw_content": "\nविद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना\nसामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी अनेकविध विकास तसेच कल्याणकारी योजना राबविल्या जात असून या योजनांद्वारे दुर्बल तसेच वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या प्रमुख योजनांमध्ये केंद्र आणि राज्य पुरस्कृत पुस्तक पेढी ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी १२ लाखाचा नियतव्यय मंजूर आहे.\nअनुसूचित जाती विद्यार्थ्यासाठी राबविल्या जाणाऱ्या केंद्र राज्य पुरस्कृत पुस्तक पेढी या योजनेच्या (इेज्ञ इरपज्ञ) अटी व शर्तीमध्ये विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन, कृषी व तंत्रनिकेतन व्यावसायिक शिक्षण घेणारा असणे आवश्यक आहे. विद्यार्थी अनुसूचित जातीमधील असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. २ लाखाचा आत असणे आवश्यक आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन, कृषी व तंत्रनिकेतन अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील व शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना एक पुस्तक संच देण्यात येतो. ही पुस्तके वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन, कृषी व तंत्रनिकेतन व्यावसायिक महाविद्यालयांना देण्यात येतात.\nअनुसूचित जाती विद्यार्थ्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविली जाणारी विद्यार्थ्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना (ऋीशशडहळ)ि ही एक महत्वाची योजना असून या योजनेसाठी यंदा साडेनऊ कोटीचा नियतव्यय मंजूर आहे. या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कनिष्ठ, वरिष्ठ व्यावसायिक अभ्यासक्रमातील अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेचा लाभ देण्यात येतो. अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादेचे बंधन नाही.\nविद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. तसेच व्यावसायिक महाविद्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवेश हा केंद्रभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे होणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयांची फी शिवाजी विद्यापीठाने ठरवून दिल्याप्रमाणे देण्यात येते. व्यावसायिक महाविद्यालयांची फी शिक्षण शुल्क समितीने ठरवून दिल्याप्रमाणे देण्यात येत आहे.\nव्यावसायिक पाठ्यक्रमांक शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजनाही राबविली जाणार असून या योजनेसाठी यंदा १२ लाखाचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. ही योजना अनुसूचित जाती विद्यार्थ्यासाठी राबविली जात असून योजनेच्या अटी व शर्तीमध्ये व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज व विमाप्र या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना ही सन २०१४-१५ पासून ऑनलाईन करण्यात आलेली आहे.\nअटी व शर्ती खालीलप्रमाणे\nविद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्तीधारक असावा.\nव्यावसायिक पाठ्यक्रमांक शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रथम त्यांच्या महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे.\nतथापि त्याठिकाणी जर जागा उपलब्ध नसेल तर संबंधित वसतिगृहाच्या अधीक्षकाकडून लेखी प्रमाणपत्र घ्यावे. त्यानंतर शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जाईल.\nजातीचा दाखला आवश्यक आहे.\nअनुत्तीर्ण विद्यार्थी त्या वर्षापुरता या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरेल.\nस्थानिक विद्यार्थी किंवा स्वत:च्या घरी राहणारा विद्यार्थी या योजनांतर्गत लाभ घेण्यास पात्र असणार नाही.\nहा विद्यार्थी शासकीय वसतिगृहात राहतो किंवा कॉलेजच्या वसतिगृहामध्ये राहतो तसेच सदर विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत का याची खातरजमा संबंधीत कॉलेजचे प्राचार्य व शिष्यवृत्तीचे काम पाहणाऱ्या लिपीक यांनी करावी.\nतसेच त्यानंतरचा ऑनलाईन अर्ज समाजकल्याण विभागाला वर्ग करावा. कॉलेजच्या वसतिगृहात न राहणारे स्थानिक विद्यार्थी व स्वत:च्या घरी राहणारा विद्यार्थी यांचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लिपीक व कॉलेजच्या प्राचार्य यांच्यावर राहील.\nया योजनेच्या लाभाच्या स्वरुपामध्ये डी.एङ, बी.एड, कृषी व पशुवैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशित शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना एक महिन्यासाठी रक्कम रुपये ५०० प्रमाणे १० महिन्यांसाठी रक्कम रुपये ५ हजार व इंजिनिअरींग, वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशित शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना एक महिन्यासाठी रक्कम रुपये ७०० प्रमाणे १० महिन्यांसाठी रक्कम रुपये सात हजार आहे.\nअधिक माहितीसाठी जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याशी संपर्क साधावा.\nकोकण विभाग, नवी मुंबई.\nसेंद्रीय शेतीसाठी झपाटलेला तरुण शिवराम घोडके\nबीड जिल्हा परिषद ऑनलाईन\nसाहेब सलाम तुमच्या कतृत्वाला..\nराज्यसेवा पूर्वपरीक्षा कलाशाखा घटक : इतिहासची तयारी\nफेसबुक ठेवणार भिकाऱ्यांवर नजर\nरात्री जागून केला अभ्यास, तर मेंदूला होतो त्रास\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Sports/differences-in-the-COA-over-the-issue-of-hardik-pandya-and-kl-rahul-controversial-statement/", "date_download": "2019-01-16T16:02:53Z", "digest": "sha1:OK2XR63KNKWC2ZCYM4YCY2LBRGYEGRPH", "length": 5155, "nlines": 30, "source_domain": "pudhari.news", "title": " हार्दिक-राहुल चौकशी प्रकरणी सीओएमध्ये मतभेद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sports › हार्दिक-राहुल चौकशी प्रकरणी सीओएमध्ये मतभेद\nहार्दिक-राहुल चौकशी प्रकरणी सीओएमध्ये मतभेद\nनवी दिल्ली : प्रतिनिधी\nटेलिव्हिजन कार्यक्रमामध्ये महिलांबाबत अनुचित टिपणी केल्याप्रकरणी निलंबित क्रिकेटपटू हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्या प्रकरणाची लवकर सुनावणी व्हावी, असे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांना वाटते. पण, डायना एडुल्जींनी यावर शंका उपस्थित केली आहे. प्रशासकांच्या दोन सदस्यीय समितीमध्ये चौकशीबाबतच मतभेद आहेत.\nपांड्या व राहुल यांनी कॉफी विद करण या कार्यक्रमामध्ये महिलांबाबत अनुचित टिपणी केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले. एडुल्जी व राय यांच्यामध्ये ई-मेलवर चर्चा झाली. ज्यामध्ये एडुल्जी यांनी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांच्यावर प्रकरणातील सुरुवातीच्या चौकशीवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. एडुल्जींच्या मते जोहरी स्वतः अशाच प्रकरणात अडकले होते आणि त्यामुळे याची योग्य चौकशी होणार नाही.\nएडुल्जी यांच्या उलट राय यांना दुसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी या प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यावर भर आहे. कारण, या प्रकरणातील उशीर संघाच्या कामगिरीवर प्रभाव पाडू शकतो, असे राय यांना वाटते.\nआपल्याला दुसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी निर्णय घ्यावा लागेल. कारण, खेळाडूंच्या चुकीच्या व्यवहारामुळे संघाला कमजोर करू शकत नाही, असे राय यांनी लिहिले आहे. एडुल्जी राय यांच्या मागणीवर म्हणाल्या की, आपल्याला चौकशी करण्यात घाई करता कामा नये. नाहीतर या प्रकरणात चालढकल केल्यासारखे वाटेल. बीसीसीआयच्या वैधानिक समितीने या प्रकरणी लोकपालच्या नियुक्‍तीची मागणी केली आहे.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathionion-and-garlic-advisory-agrowon-maharashtra-9993?tid=126", "date_download": "2019-01-16T17:26:50Z", "digest": "sha1:IZPAFWHOPW572UMF7TDR5N3ZBI5CE5N2", "length": 21977, "nlines": 180, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,onion and garlic advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. ए. थंगासामी, डाॅ. मेजरसिंह\nबुधवार, 4 जुलै 2018\nसद्यःस्थितीत खरीप कांद्यासाठी रोपवाटिका निर्मिती करावी. रोपे लागवडीस तयार असल्यास पूर्वमशागत करून शेत लागवडीसाठी तयार करून ठेवावे. काढणी झालेल्या कांदा, लसणाच्या योग्य साठवणुकीसाठी तयारी करून ठेवावी.\nसद्यःस्थितीत खरीप कांद्यासाठी रोपवाटिका निर्मिती करावी. रोपे लागवडीस तयार असल्यास पूर्वमशागत करून शेत लागवडीसाठी तयार करून ठेवावे. काढणी झालेल्या कांदा, लसणाच्या योग्य साठवणुकीसाठी तयारी करून ठेवावी.\nजोड कांदे , डेंगळे कांदे आणि चिंगळी कांदे वेगळे काढून टाकावेत. कांदे साठवणुकीपुर्वी सावलीत १० ते १२ दिवस राहू द्यावेत. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, आणि पाला वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. वाळलेल्या भागातून रोगजंतूंचा सहज प्रवेश होत नाही. त्यामुळे कांदा जास्त काळ टिकतो.\nतळाशी व बाजूला हवा खेळती राहील अशा प्रकारच्या साठवणगृहामध्ये कांदे साठवावेत.\nलसणाच्या गड्ड्या पातींसह हवादार चाळींमध्ये लटकवून किंवा वरच्या दिशेने निमुळते होत गेलेले वर्तुळाकार ढीग करून साठवून ठेवावेत.\nसाठवणीतील कांदा, लसणावर नियमित देखरेख ठेवावी. सडलेले, पिचलेले कांदे काढून टाकावेत.\nएक हेक्टर लागवडीसाठी साधारणपणे ०.०५ हेक्टर जागेत रोपवाटिका (५ ते ७ किलो बियाणे) करावी.\nमशागतीवेळी खोल नांगरट करून घ्यावी. त्यामुळे कीटकांचे कोष व तणांच्या बिया सूर्यप्रकाशात उघड्या पडून नष्ट होतात. वाफेनिर्मितीपूर्वी आधीच्या पिकांची धसकटे, काडीकचरा, तणे व दगड काढून टाकावेत.\nअर्धा टन शेणखत घालावे. गादीवाफे १० - १५ सें.मी. उंच, १ मीटर रुंद , सोईनुसार लांब ठेवावेत.\nतणनियंत्रणासाठी पेंडीमिथॅलिन ३ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारावे.\nमातीतून पसरणाऱ्या रोगनियंत्रणासाठी (मूळकूज) पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम १-२ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे अशी बीजप्रक्रिया करावी. मररोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १२५० ग्रॅम प्रतिहेक्टर प्रति ५०० किलो शेणखतात मिसळून वापरावे.\nपेरणीपूर्वी नत्र ४ किलो, स्फुरद १ किलो व पालाश १ किलो प्रति ५०० वर्गमीटर या प्रमाणात खते द्यावीत.\nबियाणे लागवड ओळीत ५० मि.मी. किंवा ७५ मि.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकून थोडे पाणी द्यावे. सुक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.\nनांगरणी, कुळवणी करुन जमीन भुसभुशीत करावी.\nवाफेनिर्मितीपुर्वी हेक्टरी १५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ७.५ टन कोंबडीखत किंवा ७.५ टन गांडूळखत पसरून जमिनीत चांगले मिसळावे.\nगादी वाफे १५ सें.मी. उंच, १२० सें.मी. रुंद असे ठेवावेत. दोन वाफ्यांत ४५ सें.मी इतके अंतर ठेवावे. यामुळे अतिरिक्त पाणी निघून जाईल व काळा करपा रोगापासून रोपांचे संरक्षण होईल. रुंद गादी वाफा पद्धत ठिबक व तुषार सिंचनासाठी सोईची होते.\nठिबकसिंचनासाठी प्रत्येक गादी वाफ्यामध्ये इनलाइन ड्रिपर असणाऱ्या १६ मि.मी. व्यासाच्या २ लॅटरलचा (क्षमता ४ लिटर प्रतितास) वापर करावा. दोन ड्रिपरमधील अंतर ३० ते ५० सें.मी. असावे. तुषार सिंचनासाठी लॅटरलमध्ये (२० मि.मी.) ताशी १३५ लिटर पाणी ६ मीटर अंतरावर फेकणारे नोझल असावे.\nखरीप कांदा रोपांची पुनर्लागवड\nपुनर्लागवडीसाठी खूप जास्त वाढलेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळावे. दोन ओळींत १५ सें.मी. व दोन रोपांत १० सें.मी. अंतर ठेवावे. ३५ ते ४० दिवसांच्या रोपांची निवड करावी.\nरोपवाटिकेतून रोपे उपटल्यानंतर त्यांच्या पानांचा शेंड्याकडील १/३ भाग पुनर्लागवडीपुर्वी कापून टाकावा. बुरशीजन्य रोगांचा व फुलकीड्यांचा नियंत्रणासाठी १ ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक १ मि.लि. कार्बोसल्फान प्रतिलिटर पाणी या प्रमाणात द्रावण करुन रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागवड करावी.\nहेक्टरी ११० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, ४० किलो पालाश द्यावे. जमिनीत २५ किलोपेक्षा जास्त गंधक असल्यास हेक्टरी १५ किलो गंधक द्यावे. हेक्टरी २५ किलोपेक्षा कमी गंधक असल्यास अशा जमिनीत हेक्टरी ३० किलो गंधक द्यावे.\nपुनर्लागवडीपुर्वी ४० किलो नत्र द्यावे. मात्र स्फुरद, पालाश व गंधक यांच्या पूर्ण मात्रा द्याव्यात. उर्वरित नत्र २ समान हफ्त्यात पुनर्लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांनी द्यावे. अझोस्पिरीलम आणि पी.एस.बी. या जैविक खतमात्रा प्रत्येकी ५ किलो प्रतिहेक्टर अशा द्याव्यात. यामुळे नत्र व स्फुरद उपलब्धता वाढते.\nपुनर्लागवडीपूर्वी ऑक्झिफ्लोरफेन (२३.५ टक्के इ.सी.) १.५ ते २ मि.लि. प्रतिलिटर किंवा पेंडीमिथॅलिन (३० टक्के इ.सी.) ३ मि.लि. प्रतिलिटर या प्रमाणात तणनाशक जमिनीवर फवारावे.\nपुनर्लागवडीवेळी व त्यानंतर तीन दिवसांनी पाणी द्यावे. त्यानंतर आवश्‍यकतेनुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फुलकीडे, पानांवरील रोग (करपा) यांच्या नियंत्रणासाठी मिथोमिल ०.८ ग्रॅम अधिक मॅंकोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारावे.\nसंपर्क : डॉ. शैलेंद्र गाडगे, ०२१३५ - २२२०२६\n(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे.)\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nथंडी, धुक्यांमुळे कांदा पिकावरीस...सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही...\nकांदा पिकावरील किडीचे नियंत्रणसध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला आहे. या काळात...\nऊसपीक सल्ला सुरू उसाचा कालावधी १२ महिन्यांचा असल्यामुळे ऊस...\nखोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्राबगला फोडून झाल्यानंतर सेंद्रिय खते सरीमध्ये...\nमशागतीशिवाय ऊस खोडव्याचे व्यवस्थापन खोडवा उसामध्ये बाळ बांधणी, मोठी बांधणी करू नये...\nरुग्णसेवेसह शेतीतही जपले वेगळेपणमुंबई येथील प्रसिद्ध किडनीविकार तज्ज्ञ डॉ....\nतंत्र खोडवा व्यवस्थापनाचे...फेब्रुवारी पूर्वी तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवावा....\nगुलाबी बोंड अळी नियंत्रण उपाययोजनासध्या सर्वत्र कापसाची वेचणी सुरू आहे. डिसेंबर...\nकांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...\nकापसाच्या फरदडीत गुलाबी बोंड अळीचा धोकाचालू हंगामात सुरवातीच्या काळात कपाशीवरील गुलाबी...\nपूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य...पूर्वहंगामी उसामध्ये वाढीच्या अवस्थेप्रमाणे...\nतंत्र पूर्वहंगामी ऊस लागवडीचे...लागवड ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. लागवडीसाठी...\nतंत्र ऊस खोडवा व्यवस्थापनाचे...ऊस तोडणीच्या वेळी पाचट ओळीत न लावता जागच्या जागी...\nभुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...\nकपाशीवरील पिठ्या ढेकणाचे एकात्मिक...पिठ्या ढेकूण ही कीड पिकात शिरल्यानंतर त्याचे...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nउसाच्या उत्पादकता वाढीसाठी सिलिकॉन वापरपिकांच्या वाढीसाठी अन्य अन्नद्रव्यांप्रमाणे...\nऊस उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म...साधारणपणे ज्या जमिनीत सातत्याने ऊस लागवड असते,...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nगाळ, मुरमातून सुधारला जमिनीचा पोतशाश्वत पीक उत्पादनासाठी जमिनीची सुपिकता ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/march-on-maharashtra-vidhansabha-for-lingayat-religen-demend/", "date_download": "2019-01-16T17:04:23Z", "digest": "sha1:PYOCHM7MWYVE24LOUHJ4OPNWTRXFNIC7", "length": 11691, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लिंगायत धर्म मान्यतेसाठी आता विधानभवनावर मोर्चा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलिंगायत धर्म मान्यतेसाठी आता विधानभवनावर मोर्चा\nकर्नाटक राज्य शासनाने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म मान्यता व अल्पसंख्याक दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाला शिफारस केली आहे. तशी शिफारस महाराष्ट्र राज्य शासनानेही करण्याची मागणी\nसांगली : लिंगायत धर्म मान्यतेसह या समाजाचा अल्पसंख्याक वर्गात समावेश करावा, अशी शिफारस केंद्र शासनाकडे करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्यावतीने सांगली ते मुंबई अशी पाच हजार दुचाकीस्वारांची अडीच हजार किलोमीटर फेरी काढून आता थेट विधानभवनावर धडक मारणार असल्याची माहिती लिंगायत समन्वय समितीच्या येथील स्थानिक नेत्यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत दिली.\nसोलापुर : ८५ मिनिटात मोदी करणार सहा विकास कामांचं भूमिपूजन\nजिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यास कटीबद्ध :…\nलिंगायत समाजाचे महास्वामीजी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ३ डिसेंबर रोजी सांगली येथे लिंगायत महामोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता प्रदान करावी व लिंगायत धर्मियांना धार्मिक अल्पसंख्याक वर्गात समाविष्ट करावे यासह अन्य विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र या महामोर्चाची म्हणावी तितकी गंभीरपूर्वक दखल राज्य शासनाने घेतलेली नाही. शेजारील कर्नाटक राज्य शासनाने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म मान्यता व अल्पसंख्याक दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाला शिफारस केली आहे. तशी शिफारस महाराष्ट्र राज्य शासनानेही करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही मागणी राज्य शासनापर्यंत पुन्हा एकदा पोहोचविण्याच्या उद्देशाने या दुचाकी मोटारसायकल फेरीचे आयोजन केले आहे. त्यात महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातील लिंगायत समाजबांधवही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सांगली येथून हा दुचाकी मोटारसायकलफेरीस सुरूवात होणार आहे. कवठेमहांकाळ, खिळेगाव, जत, गुड्डापूर, विजापूर, कुडलसंगम, गुलबर्गा, उदगीर, नांदेड, अहमदपूर, लातूर, तुळजापूर, सोलापूर, बार्शी, कपीलधारा, बीड, अहमदनगर, पुणे, नाशिक, कल्याण, ठाणे व त्यानंतर मुंबई येथे मुक्काम करून ही दुचाकी मोटारसायकल फेरी थेट विधानभवनावर धडक मारणार आहे. त्यावेळी मुंबई येथे ही संख्या लाखाहूनही अधिक होईल, असेही लिंगायत समन्वय समितीच्यावतीने सांगण्यात आले.\nसांगली येथे झालेल्या लिंगायत महामोर्चानिमित्त या समाजातील संपूर्ण घटक मोठ्या संख्येने एकत्र येत आहे. त्या अनुषंगाने आता लिंगायत समन्वय समितीच्यावतीने युवावर्गासमोरील अडचणी व गरजा लक्षात घेऊन सक्षमपणे बांधणी केली जाणार आहे. लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना एकत्र करून सांगली येथे भव्य बसव अनुभव मंटपाची स्थापना केली जाणार आहे. त्याठिकाणी स्पर्धा परीक्षेसह विविध मार्गदर्शन केंद्रे कायमस्वरूपी कार्यरत असणार आहेत. याशिवाय लिंगायत समाजाचे स्वतःचे भव्य मंगल कार्यालय, सभागृह व सुमारे २०० विद्यार्थिनी क्षमतेचे वसतिगृह याचाही समावेश असेल. होतकरू उद्योजकांसाठी प्रशिक्षण व अर्थसहाय्यक केंद्रही उभारले जाणार आहे. त्यासाठी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातील उद्योजक- व्यावसायिकांचा फोरम स्थापन करून सन २०२० पूर्वी या बसव अनुभव मंटपाची स्थापना केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.\nसोलापुर : ८५ मिनिटात मोदी करणार सहा विकास कामांचं भूमिपूजन\nजिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यास कटीबद्ध : सहकारमंत्री\nमाढा लोकसभेसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख ठरणार जायंट किलर\nनरेंद्र मोदींचा सोलापूर दौरा आगामी लोकसभेसाठी ठरणार ऊर्जा देणारा \n“आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”\nमुंबई - “आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची” असा सवाल काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी असा प्रश्न…\nआनंद दिघेंच्या पुतण्याने निलेश राणेंना झापलं\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nअर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली होऊ शकतात : दानवे\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Mahipalgad-Trek-Kolhapur-Range.html", "date_download": "2019-01-16T16:27:44Z", "digest": "sha1:F4OD57OB63G56L4GCTEOILZXRI34ME7B", "length": 9766, "nlines": 25, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Mahipalgad, Kolhapur Range, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nमहिपालगड (Mahipalgad) किल्ल्याची ऊंची : 3220\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कोल्हापूर\nजिल्हा : कोल्हापूर श्रेणी : मध्यम\nप्राचीन काळात महिपाल नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असे स्थानिक लोक सांगतात. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. महिपाल गडाखालील वैजनाथ देवालय पाहता, हा गड प्राचिन आहे याची साक्ष पटते. तसेच ब्रिटीश काळात गडावरील लोकांचा लढाऊ बाणा लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी लष्करात राखीव जागा ठेवल्या जात, हे लक्षात घेता या गडाचे लष्करी महत्व मोठे होते यात शंका नाही.\nबेळगावहून ४५ मिनिटामध्ये आपण गडपायथ्याच्या देवरवाडी गावात पोहचतो. या गावातून गडाच्या चढणीला सुरवात होते. अर्धा चढ चढल्यानंतर आपण प्राचीन वैजनाथ व आरोग्य भवानी मंदिर संकुलात पोहचतो. श्री गुरु चरित्राच्या १४ व्या अध्यायात या स्थानाचा दक्षिणेतील महाक्षेत्र असा उल्लेख आहे. मुख्य मंदिर ११ व्या शतकात बांधलेले आहे. प्रवेशद्वारातच एक शिलालेख आहे. मंदिरासमोर सुंदर नंदी आहे. गाभार्‍यात भव्य शिवलिंग आहे. वैजनाथ मंदिराला जोडून बाजूला आरोग्य भवानीचे मंदिर आहे. ही आरोग्य भवानी अष्टभूजा आहे. दोन्ही मंदिरे हेमाडपंथी शैलीत आहेत. मंदिरातील खांब अत्यंत आकर्षक व घाटदार आहेत. मंदिराच्या मागे चवदार पाण्याचे घडीव दगडाने बांधलेले पवित्र कुंड आहे.\nवैजनाथाचे दर्शन करुन मंदिराच्या मागून डांबरी सडकेने आपण महिपालगडाकडे निघायचे. या मार्गावरुन जाताना डाव्या बाजूच्या डोंगरातील कातळामध्ये प्राचीन गुंफा व भुयारे आहेत. आत प्रवेश करण्यासाठी प्रखर विजेरी आवश्यक आहे, कारण या भुयारातून पाणी भरलेले आहे. या कातळाच्या वर असलेल्या पठारावर भारतीय सैन्यदलाचा नियमित युध्द सराव चालू असतो.\nया पठाराच्या उजव्या बाजूने जाणार्‍या डांबरी सडकेने आपण गडावरील वस्तीवर पोहचायचे. गडावरील वस्ती सुरु होण्यापूर्वी आपणास उध्वस्त तटंबदी, प्रवेशद्वाराचे अवशेष व शिळा दिसतात. गावकरी त्यांना गौळ देव म्हणतात. पुढे शिवरायांचा आश्वारुढ पुतळा दिसतो, येथून पुढे गडाची मुख्य तटबंदी सुरु होते. वस्तीच्या मधून जाणार्‍या सडकेने पुढे गेल्यावर आपणास बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. यावर गणेशाचे सुंदर शिल्प आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस उभारलेल्या तटबंदीने हा भाग माचीपासून वेगळा केलेला आहे. दरवाजातून आत प्रवेश करताच डाव्या बाजूस कातळात खोदलेली प्रचंड विहिर लागते. तिची लांबी ७० फूट व रुंदी ४० फूट आहे. तिची खोली किती आहे, याच अंदाज कोणालाच नाही. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. ही विहिर पाहून आपण विहिरीच्या मागे असलेल्या अंबाबाई मंदिरात जायचे. उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपणांस सुस्थितीतील निशाण बुरुज लागतो. त्यावर चढण्यास पायर्‍या आहेत. बुरुजाशेजारीच श्री महादेवाचे मंदिर आहे. तटबंदी आपल्या उजव्या हातास ठेवून आपण गडाचे दुसरे टोक गाठायचे. तटातून खाली उतरणार्‍या वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात खोदून काढलेली कोठारे दिसतात. परत मागे फिरल्यावर आपणास ढासळलेला दरवाजा दिसतो. त्याचे बुरुज मात्र चांगल्या अवस्थेत आहेत. गडावरील प्रत्येक घरासमोर आपणास इतिहासकाळातील पाणी भरुन ठेवलेली दगडी भांडी दिसतात. गडावरील लोकांना गडाविषयी अभिमान आहे. मात्र त्यांनी तटावरच गवताच्या गंज्या, जनावराचे गोठे बांधल्यामुळे गडाची अवस्था फार बिकट झाली आहे. गडावरील वाढती लोकसंख्या व विभक्त होणारी कुटुंबे ही त्याची कारणे आहेत.\nमहिपाल गडातच मोठे गाव वसलेले आहे. त्याचे नावच \"महिपालगड\" असे आहे. महिपालगड जरी कोल्हापूर जिल्हयात येत असला, तरी तिथे जाण्यासाठी बेळगाव गाठायचे. बेळगाव मधून शिनोळी फाट्यामार्गे देवरवाडी गावात जायचे. देवरवाडीतून वैजनाथमहिपाल गाव ६ किमी वरच आहे. किल्ल्यातून गाडीरस्ता गेलेला आहे.\nगडावर निवासाची व्यवस्था आहे.\nजेवणाची सोय आपण स्वत: करावी.\nगडावरील विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nगड पाहाण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे २ तास लागतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-01-16T17:04:02Z", "digest": "sha1:67DGTYP35XSXIEQR4MUAAJ3DYNVQJVOD", "length": 9975, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मर्ढेत डॉल्बीवर पोलिसाची धडक कारवाई | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमर्ढेत डॉल्बीवर पोलिसाची धडक कारवाई\nसातारा – गणेशोत्सवाच्या एक दिवस आधीच पोलिसांनी “डॉल्बी’ला चांगला दणका दिला. मढे, ता. सातारा येथे लग्नाच्या वरातीसाठी डॉल्बी वाजत असल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गावात जाऊन वरात बंद करुन डॉल्बी जप्त केली आहे.\nशासनाने डॉल्बी बंदीचा आदेश दिलेला असताना मंगळवारी रात्री सातारा तालुक्‍यातील मर्ढे या गावात लग्नाच्या वरातीसाठी डॉल्बी लावण्यात आली होती. याबाबत पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली होती. माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी आनेवाडी ते मर्ढे या मार्गे तर काही कर्मचारी गोवे ते मर्ढे या मार्गाने गावात घुसले. पोलिसांचे पथक पाहताच युवकांसह डॉल्बीचालकाचाही तारांबळ उडाली. दोन्ही बाजूने पोलीस आल्यामुळे डॉल्बी लपविताही आली नाही आणि पळूनही जाता आले नाही.\nपोलिसांना पाहून भांबावलेल्या तरुणांसह लग्न समारंभ असलेल्या कुटुंबियांनी हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यापूर्वीही गावात असाच प्रकार घडला होता. त्यावेळी पुन्हा असा प्रकार घडल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. मात्र, त्यानंतरही पोलिसांचा इशारा न जुमानता गावात डॉल्बी वाजल्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत थेट डॉल्बी जप्त केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे गणेशोत्सवातदेखील डॉल्बी वाजविताना मंडळांना विचार करावा लागणार आहे. पोलिसांच्या या आक्रमकपणामुळे गणेशमंडळांनी मात्र चांगलीच धास्ती घेतली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीतील गोंधळामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढणार\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nजिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurg.nic.in/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-01-16T17:32:30Z", "digest": "sha1:TYPKX5MP6DDXKVHHTHER7WZ2EXGXWDNE", "length": 6744, "nlines": 114, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "पर्यटन स्थळे | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तालुका शासकीय जमीन आदेश\nवेंगुर्ला तालुका शासकीय जमीन आदेश\nवैभववाडी तालुका शासकीय जमीन आदेश\nदोडामार्ग तालुका शासकीय जमीन आदेश\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसावंतवाडी राजवाडा सिंधुदुर्गातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ ओळखले जाते. राजवाड्याची बांधणी खेम सावंत भोसले संस्थानांनी १७५५-१८०३ या काळात केली. सावंतवाडी…\nआंबोली स्थान : आंबोली ता.सावंतवाडी , जि. सिंधुदुर्ग .आंबोली जाण्यासाठी सावंतवाडी येथून बसेस उपलब्ध आहेत. सावंतवाडी , मुंबई ,पुणे व…\nसिंधुदुर्ग जलदुर्ग हा अरबी समुद्रात बांधलेला असून बहुचर्चित पर्यटन स्थळ आहे . मालवण शहरातील समुद्रात कुरटे बेटावर हा किल्ला शिवकालीन…\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 26, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/canceled-reservation-in-government-jobs-sheikh-hasins-historic-announcement/", "date_download": "2019-01-16T16:53:22Z", "digest": "sha1:3VCGICOC265U35OAT7XSTNIHHJC5AVUI", "length": 8020, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Breaking: सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द, शेख हसीना यांची ऐतिहासिक घोषणा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nBreaking: सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द, शेख हसीना यांची ऐतिहासिक घोषणा\nटीम महाराष्ट्र देशा- बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सध्या मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढली असून या पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान शेख हसीना यांनी ऐतिहासिक अशी घोषणा केली. बांगलादेशमध्ये यापुढे सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्यात आलं आहे.\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nसोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा\nबांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सध्या मोठ्याप्रमाणावर आवाज उठवला जात होता.सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आणि बेरोजगारांचा समावेश असलेले 10 हजार आंदोलक ढाका शहरात ठिय्या मांडून बसले होते. अखेर या आंदोलनापुढे नमते घेत पंतप्रधान शेख हसीना यांनी आरक्षण रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.\nबांगलादेशच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 2 टक्के असलेल्या लोकांना 56 टक्के आरक्षण दिले जाते. उर्वरित 98 टक्के लोकांसाठी फक्त 44 टक्के संधी उपलब्ध असण्यावर आंदोलकांचा आक्षेप होता. सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना केवळ एकदाच आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी आंदोलकांनी केली होती.या आंदोलनाच्यानिमित्ताने बांगलादेशमध्ये अनेक दशकांनी इतक्या मोठ्याप्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे ढाका शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. या आंदोलनामुळे देशातील वातावरण प्रचंड तापल्यानंतर अखेर पंतप्रधान शेख हसीना यांनी संसदेत आरक्षण पद्धती रद्द करत असल्याची ऐतिहासिक घोषणा केली.\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nसोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा\nउद्यापासून ‘या’ राज्यात लागू होणार सवर्णांना आरक्षण\nमराठा आरक्षणाबद्दल शंका व्यक्त करणाऱ्या पवारांना आता सवर्णांच्या आरक्षणाबद्दलही शंका\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nठाणे : शिवसेना आणि भाजप हे दोघे गेल्या साडेचार वर्षांपासून केंद्र, राज्य आणि पालिकांमध्ये एकत्र नांदत आहेत. मात्र…\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/maratha-reservation-from-today-onwards-began-the-jail-bharo-movement/", "date_download": "2019-01-16T17:01:59Z", "digest": "sha1:OLVXAVX7KCC7G75B25H32G4JL2OHX4I6", "length": 6897, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आरक्षण : आज पासून जेल भरो आंदोलनाला सुरुवात", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा आरक्षण : आज पासून जेल भरो आंदोलनाला सुरुवात\nटीम महाराष्ट्र देशा : आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्र बंद’ नंतर आता ‘जेल भरो’ आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नाशिक मध्ये याची सुरुवात झाली आहे आणि यामुळे नाशिक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल आहे. आंदोलकांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनादरम्यान सरकार विरोधी घोषणा दिल्या जात आहेत.\nमूक मोर्चे, ठोक मोर्चे आणि बंद पुकारूनही सरकार मराठा समाजाला आरक्षणाचं ठोस आश्वासन देत नसल्याने मराठा तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे या आंदोलकांनी आजपासून जेलभरो आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर, पुणे, नवी मुंबई, औरंगाबाद, लातूर, नाशिकमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाशिकच्या मालेगाव येथील शिवाजी पुतळ्याजवळ आज सकाळी शेकडो आंदोलकांनी एकत्र जमून जोरजोरात घोषणाबाजी केली. त्यानंतर या आंदोलकांनी स्वत:ला पोलिसांच्या हवाली करत अटक करवून घेतली.\nआंदोलनामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होत चाललंय : राणे\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nआंदोलन थांबल्यास सरकार आरक्षण देण्यास तयार : नारायण राणे\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nखो खो मध्ये महाराष्ट्राची विजयी घौडदौड कायम\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nटीम महाराष्ट्र देशा - ‘मला कुठेही पाठवा, मी जादू दाखवीन. भाजपला विजयी करून दाखवीन या राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय…\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nराज: एक कटी पतंग’, बोलघेवड्याच्या बाता आणि थापा सुरूच\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/live-budget-2018-increase-in-bribe-to-end-of-kharif-season-arun-jaitley/", "date_download": "2019-01-16T17:17:10Z", "digest": "sha1:TOHFVMZGDWDZPTX44S6IDPUGGTTB2XSR", "length": 10187, "nlines": 105, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "live अर्थसंकल्प २०१८: खरीप हंगामापासून हमीभावात दीडपट वाढ ; अरुण जेटली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nlive अर्थसंकल्प २०१८: खरीप हंगामापासून हमीभावात दीडपट वाढ ; अरुण जेटली\nशेतीसाठी सुगीचे दिवस आणणारा अर्थसंकल्प \nनवी दिल्ली : मोदी सरकारने तब्बल २२ लाख कोटी रुपयांचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकीपुर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा म्हणजेच इलेक्शेन बजेट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी संसदेत सादर केला. सरकारने हा बजेट सादर करताना शेतकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्याबरोबरच सामन्य नागरिक, मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न जेटली यांनी केला आहे. निश्चलनीकरणामुळे तसेच वस्तू आणि सेवा करामुळे घटलेले महसुली उत्पन्न तर दुसऱ्या बाजूला कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे वाढलेला खर्च. यामुळे मोदी सरकार समोर मोठी आवाहने होती.\nमोदी सरकार २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा जेटली यांनी सांगितले. त्यामुळे अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी अनेक महत्त्वपूर्ण तरतूदी करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढवण्यासाठी शेतमालाच्या एकूण उत्पादन खर्चाच्या दीडपट रक्कम हमीभाव म्हणून मिळणार असल्याची घोषणा जेटली यांनी केली. केवळ चांगला हमीभाव देऊनच भागणार नाही. त्यासाठी उत्तम सरकारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असल्याचेही जेटलींनी म्हटले. तसेच सेंद्रिय शेती आणि सामूहिक शेतीला सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येईल. त्यासाठी अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.\nअर्थ संकल्पातील शेतीविषयक प्रमुख वैशिष्टे\n-भारताच्या विकास दर ७.४% असेल, असा अंदाज आंतराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे.\n– गरिब, मध्यमवर्गासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न\n-ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी सरकारचा प्रयत्न\n– ४ कोटी घरांपर्यंत वीज पोचविण्याचे काम सुरु\n– २०२०पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट\n-शेतीक्षेत्रासाठी योजना आणण्यासाठी सरकार कटीबद्ध\n-शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव देण्याचा सरकारचे प्रयत्न\n– केंद्र आणि निती आयोग शेतकऱ्यांना योग्य उत्पादन मिळण्यासाठी प्रय़त्न करेल\n– सध्या देशातील शेतीतील उत्पादन रेकॉर्ड ब्रेक आहे\n– फळांचे ३ लाख कोटींचे उत्पादन, २७.५ मिलियन टन अन्नधाऩ्याचे उत्पादन\n– मत्सउद्योग आणि पशुधन विकासासाठी १० कोटी खर्च करणार\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय…\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\n‘कन्हैया कुमारवरील देशद्रोहाच्या आरोपांचे राजकीय भांडवल न करणे हेच भाजपच्या…\nटीम महाराष्ट्र देशा - जवाहरलाल नेहरू विश्व विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर…\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\nओबीसी समाजासाठी ७०० कोटी\nअतिदुर्गम भागात सेवा देणाऱ्य यंत्रणांचे बळकटीकरण करणार – एकनाथ…\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/28981", "date_download": "2019-01-16T16:11:38Z", "digest": "sha1:5FXARZHYB7BMUTBUAORYKQD6XYUSTCZA", "length": 3832, "nlines": 87, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मतदान : प्रवासवर्णन स्पर्धा - मायबोली गणेशोत्सव २०११ - मतदानाचा कालावधी १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मतदान : प्रवासवर्णन स्पर्धा - मायबोली गणेशोत्सव २०११ - मतदानाचा कालावधी १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर\nमतदान : प्रवासवर्णन स्पर्धा - मायबोली गणेशोत्सव २०११ - मतदानाचा कालावधी १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newslist?cat=Beedspecial", "date_download": "2019-01-16T16:42:46Z", "digest": "sha1:YQMUEY7YDA53FVTWKPXBDSQCD45GHJY6", "length": 12595, "nlines": 137, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nलोकसहभाग, श्रमदानातून झालेल्या कामाची आ.ठोंबरे यांच्याकडून पाहणी\nतालुक्यातील कुंबेफळ येथील चालू असलेल्या लोकसहभागातून,श्रमदानातुन करण्यात आलेल्या कामाची आ.प्रा.संगीताताई ठोंबरे यांच्याकडून अचानक पाहणी करण्यात आली. यावेळी २००च्या जवळ गावातील ग्रामस्थ श्रमदान करताना दिसून आले.यावेळी येथील काम बघून\tRead More\nचिंचोलीमाळीत संत जनाबाईंंचे मंदिर\nबीड (प्रतिनिधी) : केज तालुक्यातील चिंचोली ( माळी ) येथे श्रीसंत जनाबाईंचे गंगाखेड नंतर महाराष्ट्रातील ५७ फुट उंचीचे दुसरे मंदिर उभारण्यात आले आहे . मंदिरात शुक्रवारी ( दि.१६) विविध महंत\tRead More\nपुरूषोत्तमपुरीतील पुरातन अवशेष संशोधनाच्या प्रतिक्षेत \n (अशोक दोडताले) : माजलगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथील गोदावरीच्या पात्रात दोन महिन्यापूर्वी उध्वस्त मंदिराचे पुरातन अवशेष सापडले असून, ग्रामस्थांनी हे अवशेष भगवान पुरूषोत्तमाच्या मंदिरासमोर आणून ठेवले आहेत. पुरातत्व\tRead More\nमराठवाडा परिसर प्राचीन शिल्प स्थापत्य अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत. सातवाहनांपासून यादव\tRead More\nमहिकावती नगरीचा राजा : मक्रध्वज\nचचवण = दत्ता वाकसे\nमगरी गर्भ संभूतम | निशाचर सच्चीतौम ||\n|| हनुमान पुत्र मक्रध्वज नमस्तुभ्यंम रझै म.म.सवैदो ||\nहनुमंत पूत्र मक्रध्वज भारतात केवळ दोनच मंदिरे आहेत. एक काशित तर\tRead More\nभविष्यात या देशात एकवेळ अशी स्थिती येईल की सोन स्वस्त आणि पाणी महाग. तशीच वेळ आज मराठवाडय़ाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्हयावर आली आहे. ‘पाण्यासाठी दाही दिशा‘ अशी वेळ आलेली असतांनाच\tRead More\nराजस्व अभियान पारदर्शी कार्याचा आरसा\nसर्वसामान्य नागरिक, शेतकरी व शेतमजूरांच्या अडी-अडचणी जाणून घेऊन मदतीला धावणारा, जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची नोंद ठेवणारा, झोपडीपासून ते मोठमोठ्या स्थावर मालमत्तेची नोंद ठेवणारा, शासनाच्या विविध योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहाचविणारा, आपत्तीच्या\tRead More\nपर्यटन विकासाच्या प्रतीक्षेत मराठवाडा\nमराठवाड्यातील औरंगाबाद शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून २०१० मध्ये तत्कालीन पर्यटन मंत्री विजयकुमार गावीत यांनी दर्जा दिल्याचे जाहिर केले होते.त्याच बारोबर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यामध्येही पर्यटनाच्या विकासावर भर दिला\tRead More\nबीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास रामायण काळाशी जोडलेला आहे असे मानले जाते. सुसंगत व लिखित इतिहास साधारण इसवी सनाच्या चौथ्या शतकापासूनचा उपलब्ध आहे. सातवाहन, चालुक्य, कलचुरी, वाकाटक, कदंब आदी घराण्यांनी या\tRead More\nबीड (किंवा भीर) भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे शहर बीड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. बीड हे मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले चंपावतीनगर हे या\tRead More\n१ मे पासून जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक\nकातकरी बोलीःआदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी\nसर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे\nमहात्मा फुले यांच्यामुळे मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध- प्राचार्य विठ्ठल एडके\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याची शासनाची भूमिका- पंकजा मुंडे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा - प्रा. मिसाळ\nबीड जिल्ह्यात माता-बाल आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी राष्ट्रीय जनजागृती अभियानाचे आयोजन\nनेकनूरच्या विकासासाठी कटिबद्ध - रमेश पोकळे\nसारीकाताई पोकळे विजयाने विकासगंगा दारात येईल-आ.संगिताताई ठोंबरे\nनेकनूर परीसरातील तांदळवाडीघाट येथे आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांची जाहिर सभा\nरमेश भाऊ पोकळे यांनी घेतला आशीर्वाद\nआता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic200.html?SID=0227221982z56cc2a43zebf6558bz0291898148", "date_download": "2019-01-16T17:02:26Z", "digest": "sha1:GVYC4IPHPLRF4J7CGOW34HT2TWNEBWVY", "length": 16727, "nlines": 69, "source_domain": "trekshitiz.com", "title": "शिखर शिंगणापूर - India trekking forum - Sahyadri", "raw_content": "\nवाचे नाव :- शिंगणापूर\nजवळचे मोठे गाव :- दहीवडी, गोंदवले, फलटण, अकलूज.\nसातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात शिखर शिंगणापूर येथे प्राचिन स्वयंभू शिवमंदिर आहे. माण तालुक्यातून जाणार्‍या डोंगररांगेला महादेव डोंगररांग म्हणतात. या डोंगररांगेत वारूगड, वर्धनगड, महिमानगड, कल्याणगड हे किल्ले आहेत. याच रांगेच्या एका फाट्यावर समुद्र सपाटी पासून १,०५० मी. उंचीवर शिखरशिंगणापूरचे प्राचिन मंदिर आहे.\nपुराणातल्या कथेनुसार शिखर शिंगणापूर जवळ असलेल्या गुप्तलिंग या स्थानावर शंकर घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटताच त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वतीने शंकराची क्षमा मागितली. पार्वतीच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वतीचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला.\nआजही दरवर्षी शिखर शिंगणापूर येथे चैत्र शुध्द अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.\nइतिहासात डोकावल्यास देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजाने हे गाव वसविले होते. त्यावरुन गावाचे पूर्वीचे नाव सिंघणापूर पडले असावे. पुढे या नावाचा अपभ्रंश होऊन आजचे शिंगणापूर नाव प्रचलित झाले असावे.\nशिखर शिंगणापूर हे भोसले घराण्याचे कुलदैवत. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. माण - खटाव हा पूर्वी पासून दुष्काळी प्रदेश होता. त्यामुळे शिखर शिंगणापूरला येणार्‍या भाविकांचे पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी गावात मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतिर्थ असे म्हणतात. आजही हा तलाव शिखर शिंगणापूरच्या टेकडीच्या पायथ्याशी पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी या मंदिराची २ भव्य प्रवेशव्दारे बांधली. त्यातील पूर्वेकडील प्रवेशव्दार ६० फूट उंच असून त्यावर सापाचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. दुसरे प्रवेशव्दार उत्तरेकडे असून ते ४० फूट उंच आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी रस्ता झाल्यामुळे ही दोन्ही महाव्दारे पाहाण्यासाठी वाट वाकडी करून जावे लागते.\nइ.स.१७३५ मध्ये शाहू महाराजांनी देऊळाचा जिर्णोध्दार केला. त्यावेळेच्या स्थापत्य शैलीवर मुस्लिम स्थापत्याचा प्रभाव होता, हे मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मंदिरांच्या कळसाच्या घुमटाकार आकारावरून सिध्द होते. त्याचवेळी शाहू महाराजांनी मंदिराच्या पश्चिमेला शहाजी महाराज, शिवाजी महाराज व संभाजी महाराज या तिघांची स्मारके (स्मृती मंदिरे) बांधली. आज ही स्मारके दुर्लक्षित व दुरावस्थेत असली तरी पाहाण्यासारखी आहेत. काळ्या पाषाणात बांधलेल्या या स्मारकामध्ये ३ शिव मंदिरे आहेत. मंदिरांच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. मंदिरांसमोर तुलशी वृंदावन आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूला कमानीयुक्त ओवर्‍या आहेत.\nइ.स. १९७८ मध्ये शिखर शिंगणापूर मंदिराचा पुन्हा एकदा जिर्णोध्दार करण्यात आला. दक्षिणेतील रामस्वामी स्थापत्य तज्ञाकडून ६० फूटी शिखराची व मंदिराची डागडुजी करून आकर्षक रंग देण्यात आला आहे.\nशिंगणापूर टेकडीवरील शिवमंदिराकडे जाताना शांतिलिंग स्वामींची समाधी व त्यापुढे खडकेश्वराचे मंदिर लागते. धवलगिरी किंवा स्वर्णाद्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिखरावर शंकराचे मंदिर असून त्याच्या चारही बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत चार दरवाजे आहेत. पायर्‍यांच्या मार्गाने चालत गेल्यास आपण जिजाऊ वेशीतून शेंडगे दरवाजा ओलांडून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. रस्त्याने आल्यास आपण तटबंदीतील उपव्दारापाशी पोहोचतो. येथून मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला दोन भव्य दिपमाळा दिसतात. त्याच्या बाजूला नगारखाना आहे.\nकाळ्या पाषाणात बांधलेले शंकराचे मंदिर हेमाडपंती पद्धतीचे आहे. मंदिराचे छत १८ दगडी खांबावरती तोललेले आहे. खांबांवरील चौकटीत शिकारीची, मैथूनाची व पौराणिक कथेतील प्रसंगांची शिल्प कोरलेली आहेत. त्यातील एका शिल्पात दोन शरीरे (धड) व एक डोकं असलेला प्राणी दाखवलेला आहे. त्याचे डोके एका बाजूने झाकल्यास बैल दिसतो, तर दुसर्‍या बाजूने झाकल्यास हत्ती दिसतो. मंदिरातील शिल्पकला वेळ काढून पाहाण्यासारखी आहे. दगडी खांबांच्या वरच्या टोकाला यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर मंदिराचे छत तोललेले दाखवण्यात आले आहे. छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर आहे. मंदिराच्या गाभार्‍या बाहेर डाव्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे. गाभार्‍याच्या व्दारपट्टीवर मक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या गाभार्‍यात भगवान शंकराचे आणि दुसरे पार्वतीचे अशी दोन लिंग आहेत. गाभार्‍याच्या समोर जमिनीवर दगडात कोरलेले कासव आहे. त्याच्या पुढे ४ नंदी आहेत. त्यांना तांब्या - पितळेचे आवरण घातलेले आहे. मंदिरात पोर्तुगीज बनावटीच्या दोन घंटा असून त्यांच्यावर रोमन लिपीत अनुक्रमे १६७० व १७२० सालांचा उल्लेख आहे. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत. त्यांच्या कळसाचा आकार घुमटाकार आहे.\nमंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. यास \"बळी महादेव\" म्हणून देखील ओळखले जाते. मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून किंवा रस्त्याने अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते. मंदिराचे गाभारा आणि सभा मंडप असे दोन भाग आहेत. मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर तोललेले आहे.\nसातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये, सातारा - पंढरपूर रस्त्यावर, सातार्‍या पासून ६४ कि.मी. अंतरावर दहिवडी गाव आहे. दहिवडी गावापासून २२ कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर आहे.\nपुण्याहून फलटण गाठावे. फलटण - दहीवडी रस्त्यावर मोरोची येथे शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी फाटा आहे. फलटण - शिखर शिंगणापूर अंतर ६४ कि.मी. आहे.\nआजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-\n१) वारूगड, महिमानगड व वर्धनगड हे किल्ले शिखर शिंगणापूर मंदिरा बरोबर एका दिवसात पाहाता येतात.\n२) गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांचा मठ.\n३) फलटण येथील महादेवाचे मंदिर, राम मंदिर, राजवाडा.\n४) अकलूजचा किल्ला ४५ किमी.\nसर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/tongs/top-10-tongs-price-list.html", "date_download": "2019-01-16T16:20:30Z", "digest": "sha1:COUC7NNUNV3B6YJOEHUJRLPY4EBNYCBQ", "length": 12587, "nlines": 293, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 टोंगसे | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 टोंगसे Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 टोंगसे म्हणून 16 Jan 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग टोंगसे India मध्ये टोवोलो पव३०२त्व B 33 कमी रोएसटींग टोंगसे पॅक ऑफ 1 Rs. 1,571 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 10 उत्पादने\nदाबावे रस 500 1000\nबेलॉव रस 3 500\nट्रामॉण्टिना 63800 621 20 कमी युटिलिटी टोंगसे पॅक ऑफ 1\nटोवोलो पव३०१त्व गर 20 8 कमी सर्विंग टोंगसे पॅक ऑफ 1\nड्रेमफार्म पव१२४ड्फ B&L क्लान्ग्स 15\nटोवोलो पव३०२त्व B&L 33 कमी रोएसटींग टोंगसे पॅक ऑफ 1\nटोवोलो पव३००त्व B 20 8 कमी सलाड सर्विंग टोंगसे पॅक ऑफ 1\nटोवोलो पव३००त्व गर 20 8 कमी सलाड सर्विंग टोंगसे पॅक ऑफ 1\nड्रेमफार्म पव१२३ड्फ B&L 12\nड्रेमफार्म पव१२२ड्फ B&L 9\nटोवोलो पव३०२त्व R 33 कमी रोएसटींग टोंगसे पॅक ऑफ 1\nटोवोलो पव३०१त्व B 20 8 कमी सर्विंग टोंगसे पॅक ऑफ 1\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/prithviraj-chavans-reaction-devendra-fadnavis-helicopter-crash-47827", "date_download": "2019-01-16T16:55:27Z", "digest": "sha1:TW2ACIYXO2T5KSP4ECUV74M4JEIUPGOL", "length": 13568, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prithviraj Chavans reaction on Devendra Fadnavis helicopter crash मुख्यमंत्री बचावले ही बातमी आनंददायक: पृथ्वीराज | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्री बचावले ही बातमी आनंददायक: पृथ्वीराज\nगुरुवार, 25 मे 2017\nमुख्यमंत्री आणि त्यांची टीम सुखरुप असल्याचे वृत्त आनंददायक आहे. लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करु नये.\nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्याची बातमी आनंददायक असल्याचे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.\nलातूर दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज (गुरुवार) सकाळी अपघात झाला असून, या अपघातातून मुख्यमंत्री थोडक्यात बचावले. सकाळी निलंगा येथून उड्डाण घेत असताना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने हेलिकॉप्टर कोसळले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह सरकारी अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते. हेलिकॉप्टर जास्त उंचीवर नसल्याने सर्वजण बचावले आहेत.\nपृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटले आहे, की मुख्यमंत्री आणि त्यांची टीम सुखरुप असल्याचे वृत्त आनंददायक आहे. लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करु नये.\nमुख्यमंत्री सुदैवाने बचावले. पण व्हीआयपींना दिल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरची नियमित, वेळेवर देखभाल होते का, हे तपासण्याची गरज आहे. अत्याधुनिक, दोन पायलट असलेले हेलिकॉप्टर वापरले पाहिजेत, असे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः\nसगळ्यांच्या आशीर्वादाने सुखरुप: मुख्यमंत्री​\nमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; मुख्यमंत्री बचावले​\nभारतीय कन्येचे स्वागत आहे: सुषमा स्वराज​\nपाकिस्तानचा दावा संयुक्त राष्ट्रानेही फेटाळला​\nशिरुर: विनयभंग प्रकरणी महाराजाला मंदिरातून अटक​\nतेजस एक्स्प्रेसमधून हेडफोन चोरीला, एलईडी स्क्रीनवर स्क्रॅच\nपुणे अन् कोल्हापुरमधील अपघातग्रस्त बसचा क्रमांक एकच​\nसहारनपूरमध्ये मोबाईल इंटरनेटवर बंदी​\nकाश्मीरमध्ये निर्णय घेण्यासाठी लष्कराचे हात मोकळे: जेटली\nशेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळक्यात मीही सामील झालो: राजू शेट्टी\nमराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार\nमुंबई : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत\nआमचे सरकार आल्यास अंगणवाडी सेविकांचे पगार वाढविणार : सुळे\nबारामती शहर : आगामी निवडणुकीत आमच्या विचारांचे सरकार आले तर अंगणवाडी व आशा सेविकांच्या पगारात भरीव वाढ करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेण्यासाठी मी...\nनगर-दौंड महामार्गावर अपघात, बाप-लेक ठार\nश्रीगोंदे- नगर-दौंड महामार्गावर आज आणखी दोन बळी गेले. न्यू इंग्लिश स्कुल समोर आज दुपारी दोन दुचाकींची समोरसमोरा धडक झाली. यामध्ये एका दुचाकीवरील...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nबसचे चाक डोक्यावरून गेल्याने तळेगावात एक ठार\nतळेगाव - स्टेशन रस्त्यावर मेथडिस्ट चर्च-हचिंग स्कुल दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास भरधाव चाललेल्या खाजगी मिनी बसचे चाक डोक्यावरून गेल्याने एकजण जागीच...\nसिंचनासाठी निधी वाढवा - नितीन गडकरी\nऔरंगाबाद- सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची गरज असून सिंचनाच्या बजेटमध्ये वाढ करा, अशी सुचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.nagpurtoday.in/it-will-not-hesitate-to-change-the-name-of-petrol-chagan-bhujbal/01111555", "date_download": "2019-01-16T16:12:00Z", "digest": "sha1:SZ6DBOLU7XC3JWPMQEAX46MBEM2IFAWA", "length": 16219, "nlines": 84, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "पेट्रोलचे नाव बदलायलाही हे मागेपुढे पाहणार नाही – छगन भुजबळ – Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nपेट्रोलचे नाव बदलायलाही हे मागेपुढे पाहणार नाही – छगन भुजबळ\nरत्नागिरी : सध्या नावं बदलण्याचा जमाना आहे. आणि आता पेट्रोलचेही नाव आता बदलणार असून त्याचे नाव पंडीत दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ असे ठेवले तर यात नवल वाटायचे कारण नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी लगावला.\nरिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून इतिहासाचा तज्ज्ञ शक्तीकांत दास आणला आहे. इथे इतिहास लिहायचा आहे का इथे देशाची अर्थव्यवस्था सांभाळायची आहे. अक्षरश :अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी या सरकारकडे पैसे नाहीत परंतु वायफाय देण्यासाठी या सरकारकडे करोडो रुपये आहेत. आता मला सांगा तुम्हाला वायफाय हवा की, भाकरी हवी असा सवाल जनतेला भुजबळ यांनी केला.\nकशाला देवांच्या जाती काढता… देवांना तरी सोडा – अजित पवार\nमारुतीची आज ‘जात’ काढली जात आहे… अरे कशाला देवांच्या जाती काढता… निवडणूका आल्या की यांना प्रभू रामचंद्र आठवलाच… प्रभू रामाचा आणि शिवसेनेचा कधी संबंध आला…आता शिवसेना राममंदिर बांधायला निघाली आहे, अरे साडेतीन वर्षे झोपला होतात का असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी शिवसेनेला केला.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा खेड येथे पार पडली. यावेळी अजितदादा पवार यांनी शिवसेनेवर तोफ डागली.\nआज गोत्र विचारलं जात आहे. विकासाचा आणि गोत्राचा काही संबंध आहे का जात, पंथ, गोत्र काढून लोकांना भावनिक बनवायचं हेच सुरु आहे. आज जाहीर केले ते देता येत नसल्याने आता हे उद्योग सुरू आहेत असेही अजितदादा पवार म्हणाले.\nशहरांची नावे बदलली जात आहेत. नावे बदलून समस्या सुटणार आहे का नवीन शहरे करा. यातून काय साध्य केले जात आहे असा सवालही अजितदादा पवार यांनी केला.\nनिवडणूका नसतानाही किंवा आचारसंहिता नसतानाही पोलिस शूटींग करत आहेत. ही काय लोकशाही आहे का कुणाच्या आदेशावर हे केले जात आहे. आम्ही सत्तेचा दुरुपयोग कधी केला नाही परंतू मागच्या दाराने ही आणीबाणी आणली जात आहे हा भाजपचा डाव आहे असा आरोपही अजितदादा पवार यांनी केला.\nलोकांची फसवणूक करणाऱ्या सरकारला घरी बसवा – धनंजय मुंडे\nयेणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने परिवर्तन करण्याचा निर्धार केला असून जनतेला फसवणाऱ्या भाजप सरकारला घरी बसवण्याचे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खेड येथील जाहीर सभेत केले.\nधनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम आणि अनंत गीते यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. रामदास कदम यांना ‘दाम’ दास कदम अशी उपमा दिली.रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करा आणि परिवर्तन घडवा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.या सभेत रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात सेनेच्या कारभारावर जोरदार टीका केली.\nजाहीर सभेच्या अगोदर खेड शहरात बैलगाडीतून अजितदादा पवार, सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मिरवणूक काढण्यात आली. बैलगाडी हाकण्याचे काम विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.कार्यक्रमात आमदार संजय कदम यांनी शिवसेना नेते आणि मंत्री रामदास कदम यांच्यावर तोफ डागली. तर आमदार भास्करराव जाधव यांनी भाजप-शिवसेनेच्या कारभाराचे वाभाडे काढले.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून खेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेवर तोफ डागली.\nअजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी भाजप शिवसेनेच्या कारभारावर जोरदार प्रहार केला.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार भास्करराव जाधव, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विदया चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, आमदार संजय कदम, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.\nश्रीदेवी के रोल में नजर आएंगी प्रिया प्रकाश वारियर\nकश्मीरी बॉयफ्रेंड को बंगाली सिखाती दिखीं सुष्मिता सेन, इंस्टाग्राम पर शेयर किया वीडियो\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nएमपी के मुख्यमंत्री कमलनाथ ने करीबी राजेन्द्र कुमार मिगलानी की सलाहकार और भूपेंद्र गुप्ता की ओएसडी पद पर की नियुक्ति\nफुटपाथ दुकानदारों के खिलाफ कार्रवाई रोकने की मांग\nनागपूर तात्याटोपे नगर येथे व्रुध्द बहीण भावाचा संशयास्पद म्रुत्यु\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nएमपी के मुख्यमंत्री कमलनाथ ने करीबी राजेन्द्र कुमार मिगलानी की सलाहकार और भूपेंद्र गुप्ता की ओएसडी पद पर की नियुक्ति\nफुटपाथ दुकानदारों के खिलाफ कार्रवाई रोकने की मांग\nबनातवाला अंग्रेजी शाला शिफ्टिंग मामले को लेकर आपस में भिड़े नगरसेवक\nखासदार क्रीड़ा महोत्सव में कैरम स्पर्धा का पहला राउंड सम्पन्न\nघर उठा कर तो देखो……… समस्या से महरूम हो जाओंगे\nवृद्ध भाई-बहन की लाश बरामद होने से मची सनसनी\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nइमर्जन्सी ब्रेकडाऊन: महादुला पंपिंग स्टेशन येथील १४००मिमी व्यासाच्या वाहिनीवर गळती\nमहा मेट्रो आणि नागपूर महानगर पालिका दरम्यान सामंजस्य करार\nलेझिंम,ढोल ताशा आणि पुष्पवर्षावाच्या जल्लोषात नागपूरकराद्वारे माझी मेट्रोचे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/rahuri-rasta-roko-417628-2/", "date_download": "2019-01-16T16:10:38Z", "digest": "sha1:2J74DRLI7SOYWOFTLA6WPR4VKIQ5EV5D", "length": 10649, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राहुरी शहरात ‘रास्ता रोको’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nराहुरी शहरात ‘रास्ता रोको’\nमेंढ्या चिरडणाऱ्यांवर कारवाईची आंदोलकांची मागणी\nराहुरी विद्यापीठ – राहुरीतील बाजार समितीसमोर आज सकाळी 11 वाजता यशवंत सेना, मेंढपाळ आक्रोश आंदोलनच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बुधवारी (दि.22) महात्मा फुले कृषी विद्यापीनजीक मुळा कालव्याजवळ 25 मेंढ्या चिरडणाऱ्या ढंपरच्या चालक, मालकावर कारवाई व्हावी ही आंदोलकांची प्रमुख मागणी होती.\nयशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर व मेंढपाळ आक्रोश आंदोलनचे अध्यक्ष सखाराम सरक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हा नियोजन समिती सदस्या वैशाली नान्नोर, वावरथचे माजी उपसरपंच ज्ञानेश्‍वर बाचकर, यशवंत सेना उप जिल्हा प्रमुख किरण थोरात, अहल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय खेडेकर आदींसह तालुक्‍यातील धनगर समाज बांधव, मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nविजय तमनर म्हणाले की, पोलीस प्रशासन, वाळूतस्कर यांच्यातील असणारे घनिष्ठ संबंध यातूनच वाळूतस्करांची मुजोरी वाढतच चाललेली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना असूनही तहसीलदार व पोलीस प्रशासन यांनी दखल घेतली नाही. परंतु “रास्ता रोको’चा इशारा देताच पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवून ढंपर चालक गणेश सूर्यभान मगर यास अटक करून ढंपर (एमएच 17 बीडी 0536) ताब्यात घेवून कारवाई केली. परंतु भविष्यात या घटना घडू नये, यासाठी “रास्ता रोको’ करण्यात आल्याचे तमनर म्हणाले.\nपोलिसांनी कारवाई केल्याचे पत्र मोर्चेकऱ्यांना दिले. त्यानंतर मोर्चेकरी शांत झाले. यावेळी मदत म्हणून घोंगडी फिरवून मोर्चेकऱ्यांमधून सुमारे 25 हजार रूपये रक्‍कम जमा केली. ही रक्‍कम अपघातग्रस्त मेंढपाळ बांधवास देण्यात आली. या मोर्चाला सामोरे गेलेले राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी अपघातग्रस्त मेंढपाळास शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचाळीत सडत असलेल्या कांद्यामुळे शेतकरी संकटात\nन्यायालयाच्या स्थलांतरासाठी 66 लाख मंजुर : आ. कोल्हे\nनिमगाव वाघात 17 जानेवारीला कबड्डी स्पर्धा\n13 कोटी वृक्षलागवडीच्या खर्चाचा हिशोब जनतेला द्यावा – पवळे\nपार्किंग शुल्क बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा\nविजपुरवठ्यासाठी प्रहार जनशक्तीचे तहसीलदारांना निवेदन\nडॉक्‍टर भासवून लग्न करून युवतीची फसवणूक\nदुुचाकीच्या धडकेत गरोदर महिलेसह युवक गंभीर जखमी\nसरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक – गडाख\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3", "date_download": "2019-01-16T16:53:25Z", "digest": "sha1:HVMYYDTVLOC7G6WMLEQMBRANEUZP5YI5", "length": 5280, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुंभकर्ण - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकुंभकर्ण हा रामायण कथेमधील रावणाचा भाऊ होता.\nदशरथ · कौसल्या · सुमित्रा ·\nकैकेयी · सीरध्वज जनक · मंथरा · राम · [[भरत दाशरथि|भरत]] · लक्ष्मण · शत्रुघ्न · सीता · ऊर्मिला · मांडवी · श्रुतकीर्ती · विश्वामित्र · अहल्या · जटायू · संपाती · हनुमान · सुग्रीव · वाली · अंगद · जांबुवंत · बिभीषण · कबंध · ताटका · शूर्पणखा · मारिच · सुबाहू · [[खर (रामायण)|खर]] · रावण · कुंभकर्ण · मंदोदरी · मयासुर · सुमाली · इंद्रजित · [[सुलोचना (रामायण)|सुलोचना]] · प्रहस्त · [[अक्षयकुमार\n(रामायण)|अक्षयकुमार]] · अतिकाय · लव · कुश\nअयोध्या · मिथिला · लंका · शरयू ·\nत्रेतायुग · रघुवंश · लक्ष्मणरेखा · ओषधिपर्वत · सुंदरकांड · वेदवती · वानर ·\nतो सहा महिने झोपत असे व सहा महिने जागत असे .\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१७ रोजी १६:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mandsaur-rape-bjp-mla-sudarshan-gupta-ask-victim-parents-thank-mp-sudhir-gupta/", "date_download": "2019-01-16T16:44:11Z", "digest": "sha1:PW7CARRRLCYW2G3XVQJD2LNBZ42JJD3E", "length": 9720, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संतापजनक : बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भाजप आमदारने मानायला लावले खासदाराचे आभार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंतापजनक : बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भाजप आमदारने मानायला लावले खासदाराचे आभार\nमंदसौर : मंदसौर येथे मंगळवारी घरी जाण्यासाठी शाळेच्या बाहेर पालकांची वाट पाहत उभ्या असलेल्या एका चिमुकलीचे अपहरण करून तिचा बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याचीही पीडितेच्या कुटुंबीयांनी मागणी केली आहे. तर दुसरीकडे पीडित कुटूंबाची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या आमदाराने तुम्ही खासदार साहेबांचे आभार माना असा सल्ला दिल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येतं आहे.\nशुक्रवारी मंदसोरमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर अत्यंत घृणास्पदरीत्या बलात्कार झाला. त्या प्रकाराचा रस्त्यावर उतरून जनतेनं निषेध नोंदवला. त्याच दरम्यान भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांच्याबरोबर आमदार सुदर्शन गुप्ताही पीडित चिमुकलीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी इंदुरच्या एमवाय रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात पीडितेचं कुटुंबही उपस्थित होतं. खासदारांनी डॉक्टरांकडे मुलीच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्याच वेळी आमदार सुदर्शन पीडितेच्या कुटुंबीयांना म्हणाले, खासदारसाहेबांना धन्यवाद बोला.\nएकीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहानांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. बलात्कारी हे भुईला भार असून त्यांना जिवंत राहण्याचा अधिकारच नसल्याचंही ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेते खालच्या पातळीवरचं राजकारण करत असल्याने टीकेचे लक्ष्य बनत आहेत.\nनेमकं काय आहे प्रकरण\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर…\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nमंदसौर येथे मंगळवारी घरी जाण्यासाठी शाळेच्या बाहेर पालकांची वाट पाहत उभ्या असलेल्या या चिमुकलीचे इरफान उर्फ भैय्यू (20) याने अपहरण करून तो तिला बस स्थानकाजवळील झुडपांच्या मागे घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला. स्थानिक बाजारपेठेत मजूर म्हणून काम करत असलेल्या इरफानला पोलिसांनी अटक केली आहे.\nमंदसौर बलात्कार : बलात्कार करणाऱ्यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही\nसंतापजनक : मध्यप्रदेशमध्ये चिमुकलीवर पाशवी अत्याचार ; कोपर्डी घटनेची पुनरावृत्ती\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nदिलीप गांधींचे विश्वासू शिलेदार सुजय विखेंचा गोटात ; नगरचं राजकारण तापलं\nमहाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहासाठी दीड हजाराहून अधिक अर्ज प्राप्त\nमुंबई : राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता अर्थात इनोव्हेशन…\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nसंतप्त शिवसैनिकांनी केले निलेश राणेंच्या पुतळ्याचं महाडमध्ये दहन\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/show_photo.php?gallery_id=14&photo_id=1", "date_download": "2019-01-16T16:06:41Z", "digest": "sha1:H4IFABNUSQ4VJ62FGKAG74DB74MW5SWA", "length": 1473, "nlines": 16, "source_domain": "pudhari.news", "title": "फोटो गॅलरी | पुढारी", "raw_content": "\nहोमपेज › फोटो गॅलरी › मुंबई : क्रिकेटर जहीर खान आणि सागरिका घाटगे २३ नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले होते. यानंतर संगीत कार्यक्रम आणि पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच सागरिकासाठी खास मेहंदी प्रोग्राम आयोजित केला होता.\nमुंबई : क्रिकेटर जहीर खान आणि सागरिका घाटगे २३ नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले होते. यानंतर संगीत कार्यक्रम आणि पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच सागरिकासाठी खास मेहंदी प्रोग्राम आयोजित केला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathibol.com/page/162/", "date_download": "2019-01-16T17:29:25Z", "digest": "sha1:6WC7J3H2N6FYLO4W7U62N4AMG2TM2NZF", "length": 5662, "nlines": 73, "source_domain": "marathibol.com", "title": "MarathiBol.com - Page 162 of 162 - Marathi Jokes, Messages, Forwards, Funstuff and more...", "raw_content": "\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस\nपुणेरी / पुणेकर मेसेजस\nमराठी कविता आणि गाणी\nमराठी विनोद / जोक्स\nमराठी BF GF जोक्स\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद\nमराठी नवरा बायको जोक्स\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद\nभयानक PJ कावळा सरळ का उडतो कारण, तो विचार करतो की उगाचच… ‘का-वळा’\nगंपूचा पाय काळानिळा पडला\nगंपूचा पाय काळानिळा पडला. डॉक्टर : याचा अर्थ, पायाला संसर्ग झाला आहे. कापावा लागेल. लाकडी पाय बसवावा लागेल. ऑपरेशननंतर त्याला लाकडी पाय बसवण्यात आला. पण तोही काळानिळा पडू लागला. … डॉक्टर : याचा अर्थ, जीन्सचा रंग जातो आह\nभारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल हिंदुस्तान लिव्हर ———— —– रशियन डोअरकिपरचे नाव काय हिंदुस्तान लिव्हर ———— —– रशियन डोअरकिपरचे नाव काय उभा का बस की ———— —– हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते उभा का बस की ———— —– हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात ———— —– अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव कायअसेल कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात ———— —– अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव कायअसेल वर्षा अ खेर ———— —– हत्ती पाण्यात […]\nगब्बर यांचे प्रेरणादायी चरित्र\nगब्बर यांचे प्रेरणादायी चरित्र… साधे जीवन व उच्च विचार : गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी […]\nइवेंट आणी प्रमोशन (3)\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो (86)\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस (10)\nपुणेरी / पुणेकर मेसेजस (29)\nमराठी कविता आणि गाणी (36)\nमराठी चांगली मेसेजस (103)\nशुभ सकल मेसेजस (86)\nमराठी विनोद / जोक्स (349)\nखेल आणि खेलाडू विनोद (4)\nमराठी BF GF जोक्स (28)\nमराठी अडल्ट जोक्स (53)\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स (34)\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद (17)\nमराठी दारू विनोद (37)\nमराठी नवरा बायको जोक्स (58)\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद (24)\nगमत जमत विदीओस् (4)\nमराठी भक्ति गीत (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8.html", "date_download": "2019-01-16T17:14:58Z", "digest": "sha1:DU4CZCHO2YARIAOJP2CPRJM45KJVQNIO", "length": 23819, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | जेटली आज सादर करणार अर्थसंकल्प", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » जेटली आज सादर करणार अर्थसंकल्प\nजेटली आज सादर करणार अर्थसंकल्प\n=शेतकरी, गुंतवणूकदारांना दिलासा मिळण्याची शक्यता=\nनवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उद्या सोमवारी २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीच अर्थसंकल्प सादर करणार असून, जेटलींच्या सूटकेसमधून नेमके काय बाहेर पडते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.\nअरुण जेटली यांचा हा तिसरा अर्थसंकल्प असून, सार्वजनिक खर्च वाढविण्यासाठी इतर स्रोत जमवितानाच आर्थिक विकासाला चालना देण्याचे मोठे आव्हान जेटलींसमोर आहे. गेल्या काही वर्षांपासून देशाच्या अनेक भागात निर्माण होणार्‍या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर एकीकडे सामाजिक कल्याणाच्या योजनांवर अधिक खर्च करणे आणि दुसरीकडे आर्थिक सुधारणांना गती देण्यासाठी विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, अशी दुहेरी कसरत जेटलींना करावी लागणार आहे.\nसातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमुळे सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात होणारी वाढ लक्षात घेता सरकारच्या तिजोरीवर १.०२ लाख कोटींचा भार पडणार असल्याने जेटलींच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर पुढील वर्षी वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ३.५ टक्के ठेवण्याचे आपले लक्ष्य गाठण्यासाठी जेटली नेमके काय करतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nचार वर्षात कॉर्पोरेट कर ३० टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे आश्‍वासन जेटलींना पाळावे लागणार आहे. त्यामुळे सोमवारच्या अर्थसंकल्पात जेटली करातून सूट कमी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाढत्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी अर्थमंत्र्यांना अप्रत्यक्ष कर वाढवावे लागतील किंवा नवा कर लावावा लागेल. सेवाकर गेल्याच वर्षी १४.५ टक्के करण्यात आला होता. यामध्ये वाढ करून जीएसटीमध्ये लावण्यात येणार्‍या १८ टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रस्ताव सादर होऊ शकतो. याशिवाय स्टार्ट अप इंडिया किंवा डिजिटल इंडिया यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांसाठी अधिभार लावला जाण्याची शक्यता आहे.\nगुंतवणुकीच्या चक्राला चालना देण्यासाठी अर्थमंत्र्यांना काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. २०१५-१६ या आर्थिक वर्षात भांडवली खर्चात २५.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. जीडीपीच्या टक्केवारीत विचार करायचा झाल्यास हे प्रमाण १.७ टक्केच आहे आणि ते २ टक्क्यांपर्यंत वाढण्याची गरज आहे. याशिवाय पायाभूत क्षेत्रावरही अर्थमंत्र्यांना भर द्यावा लागणार आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (794 of 2453 articles)\nरेल्वेची दररोज सात किमीची मार्गनिर्मिती\nनवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] - भारतीय रेल्वे २०१६-१७ मध्ये दररोज सात किलोमीटर मार्गाचे निर्माण कार्य हाती घेणार आहे. गेल्या सहा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://ghodnavari.wordpress.com/2015/06/12/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-16T17:04:29Z", "digest": "sha1:VFUZFUAY5OYVAHZBR2JBNOUWEXL2AAI4", "length": 3775, "nlines": 97, "source_domain": "ghodnavari.wordpress.com", "title": "‘कुणाला सांगू नकोस’ – घोडनवरी", "raw_content": "\nयंदा कर्तव्य आहे …\nलग्न करण्यासाठीचे योग्य वय कोणते\nगोरी गोरी पान फुलासारखी छान \nकुठेही करेन मी धावाधाव , पण देवा तू एकदाचा नवसाला पाव…\nविठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥\nजीवन मरण – एका भिंतीपलीकडले\n‘कुणाला सांगू नकोस’ असं सांगून जेव्हा एखादी गोष्ट सांगितली जाते, तेव्हा ती इतरांना सांगण्यासाठीच असते.\nलग्न करण्यासाठीचे योग्य वय कोणते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-thief-railway-station-50338", "date_download": "2019-01-16T16:38:38Z", "digest": "sha1:BUV7TNVRSKU44PSFK546TQG4J7JM37U5", "length": 15100, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news thief in railway station 'प्रभू'नीं पाठ फिरवताच रेल्वे स्थानकात चोरांचा झटका | eSakal", "raw_content": "\n'प्रभू'नीं पाठ फिरवताच रेल्वे स्थानकात चोरांचा झटका\nसोमवार, 5 जून 2017\nऔरंगाबाद - रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी पाठ फिरविताच औरंगाबाद रेल्वेस्थानकात दुसऱ्याच दिवशी चोरट्यांनी प्रवाशाला मोठा हिसका दाखवला. स्थानक परिसरातून महिलेची दोन तोळे सोन्याची साखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावली. ही घटना रविवारी (ता. चार) दुपारी बाराच्या सुमारास घडली. घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत.\nऔरंगाबाद - रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी पाठ फिरविताच औरंगाबाद रेल्वेस्थानकात दुसऱ्याच दिवशी चोरट्यांनी प्रवाशाला मोठा हिसका दाखवला. स्थानक परिसरातून महिलेची दोन तोळे सोन्याची साखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावली. ही घटना रविवारी (ता. चार) दुपारी बाराच्या सुमारास घडली. घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत.\nलक्ष्मी ईश्‍वर बागुलवार (वय- 55, रा. कामुल, ता. भैसा, जि. निर्मल, तेलंगणा) या नातेवाईक सुनील बागुलवार (रा. प्रभूनगर, एन-दोन, सिडको) येथे तीन जूनला वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. कार्यक्रमानंतर रविवारी त्या परत निघाल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ सुनील व दत्तू बागुलवार, भाची श्‍वेता बागुलवार व विठ्ठल गंगान्ना रेड्डी हे नातेवाईक होते. सिडको येथून सर्वजण रिक्षाने रेल्वेस्थानकासमोर उतरले. यावेळी समोरून एकाच दुचाकीवर दोघेजण आले. मागे बसलेल्याने लक्ष्मी बागूलवार यांच्या गळ्यातील चाळीस हजार रुपयांची दोन तोळ्यांची साखळी हिसकावली. त्यानंतर उलट दिशेने पोबारा केला. या दरम्यान सर्वांनी आरडाओरड केली, तसेच लक्ष्मी यांच्या भावांनी पाठलागही केला; पण उपयोग झाला नाही. या घटनेची माहिती वेदांतनगर पोलिसांना बागूलवार कुटुंबीयांनी दिली.\nत्यानंतर पोलिस घटनास्थळी पोचले. पंचनामा व नाकेबंदी केली; पण चोरट्यांचा शोध लागला नाही. या घटनेप्रकरणी लक्ष्मी बागूलवार यांनी तक्रार दिली. त्यानुसार, अनोळखी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध वेदांतनगर पोलिस चौकीत गुन्ह्याची नोंद झाली. तपास सहायक पोलिस निरीक्षक शाहेद सिद्दीकी करत आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू शनिवारी (ता. तीन) शहरात आले होते. त्यामुळे रेल्वेस्टेशनवर मोठी गस्त होती. त्यांनी पाठ फिरवताच मात्र, चोरट्याने डाव साधला आणि महिलेचे दागिने हिसकावले.\nदुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ओळखता येऊ नये म्हणून तोंडाला रुमाल बांधलेला होता. तर दुचाकी चालविणाऱ्याने हेल्मेट घातलेले केले होते. मागे बसलेल्याच्या अंगात निळसर काळा शर्ट होता.\nरेल्वेस्थानक परिसरात रिक्षांची गर्दी असते. काही रिक्षाचालकांशी संधान साधलेले चोरटे रिक्षातूनच प्रवाशांच्या बॅगा व पाकीट चोरतात. रेल्वेस्थानकातही चोऱ्या व मोबाईल हिसकावण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे प्रवासी त्रस्त आहेत.\nखूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिसासह आठ जणांवर गुन्हा\nसातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nइंडिकेटरचे वाजले की बारा\nदिवा - मध्य रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वेस्थानकातील इंडिकेटर अधूनमधून बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत काही दक्ष प्रवाशांनी...\nसंगमरवर फरशांचा ढीग कोसळून दोन कामगारांचा मृत्यू\nयेरवडा(पुणे) : विमानतळ रस्त्यावरील गोल्फ क्‍लब चौकात एका पंचतारांकित हॉटेलच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फरशी बसविण्याचे काम सुरू होते. या वेळी आठ...\nपुणे : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे सहकाऱ्याचा खून\nहडपसर(पुणे) : नवीन वर्षाची पार्टी न दिल्यामुळे एका मजूराने आपल्या सहकारी मजूराच्या डोक्यामध्ये कठीण वस्तूने प्रहार करून खून केला. हि...\nलोखंडी तवा डोक्यात घालून पत्नीचा खून\nनागपूर- पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्‍यावर लोखंडी तव्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2012/03/blog-post_1418.html", "date_download": "2019-01-16T17:30:23Z", "digest": "sha1:TG3FM4ETAJRDKQQO6KDXVQL7MLBYLANZ", "length": 3198, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "नागड दरवाजा येथे शिवसेना शाखा फलकाचे अनावरण करताना राजेंद्र लोणारी - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » नागड दरवाजा येथे शिवसेना शाखा फलकाचे अनावरण करताना राजेंद्र लोणारी\nनागड दरवाजा येथे शिवसेना शाखा फलकाचे अनावरण करताना राजेंद्र लोणारी\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, ३ मार्च, २०१२ | शनिवार, मार्च ०३, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-the-girls-father-was-beaten-to-death-by-the-girls-father/", "date_download": "2019-01-16T16:32:16Z", "digest": "sha1:JXQ3B2N3LIODT2YM3ADUT2RR3PZSNI2N", "length": 9265, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुलीची छेड काढणा-या युवकाकडून मुलीच्या वडिलांना मारहाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुलीची छेड काढणा-या युवकाकडून मुलीच्या वडिलांना मारहाण\nअहमदनगर :अहमदनगर जिल्हातील कोपर्डी येथे झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला आहे.हे प्रकरण ताजे असताना व या प्रकरणाचा निकाल प्रलंबित असताना नगर जिल्हातील छेड काढण्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. नगर मध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्था यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.\nविद्यालयामध्ये जाणा-या तरूणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणा-या तरूणाने मुलीच्या वडिलांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी प्रचंड मारहाण केल्याची घटना नगर शहरातील माणिकनगर परिसरात घडली.\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nकोतवाली पोलिसांनी तरूणीच्या फिर्यादीवरून सदर तरूणाच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. हर्षल काळभोर असे तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगर शहरातील बुरूडगाव परिसरात असलेल्या एमएसईबी कॉलनीजवळ राहाणारी एक तरूणी कॉलेजमध्ये जात असतांना हर्षल काळभोर या तरूणीचा नेहमी पाठलाग करीत असे. कॉलेजला जाता येता तिचा पाठलाग करून तो या तरूणीला माझा फोन का उचलत नाही,मला तुझ्याबरोबर फ्रेंडशीप करायची आहे,माझ्याबरोबर फिरायला चल असे म्हणून छेडछाड करीत त्रास देत असे.\nया प्रकाराने घाबरलेल्या तरूणीने हा सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला.दरम्यान या तरूणाने या युवतीच्या घरासमोर उभे राहून तिला मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.त्यावेळी तरूणीने फोन करून आपल्या वडिलांना माहिती दिली.त्यानुसार वडील तातडीने घरी आले व तरूणास शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली. त्यावेळी हर्षल काळभोर याने मला तुमच्याशी बोलायचे आहे,असे सांगून मुलीच्या वडिलांना मोटारसायकल वर बसवून जवळच असलेल्या चंदन इस्टेट परिसरात नेले\n.तेथे त्यांना गाडीवरून खाली उतरवून अर्वाच्य शिवीगाळ करीत काळभोर याने या व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी प्रचंड मारहाण केली.मारहाणीच्या दरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व मोबाईल असा 37 हजार रूपयांचा ऐवज गहाळ झाला आहे.कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक नागवे तपास करीत आहेत.\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nटीम महाराष्ट्र देशा- धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी केवळ मुख्यमंत्र्यांच्या पायावर लोळण घेवून पदाचा…\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nbbvc.com/mr/handy-vacuum-cleaner-bvc-s007-2.html", "date_download": "2019-01-16T16:06:51Z", "digest": "sha1:Y4WSSG7UW76LVD3O7DC6VGC3E7ZA5M2V", "length": 6697, "nlines": 201, "source_domain": "www.nbbvc.com", "title": "सुलभ व्हॅक्यूम क्लिनर BVC-S007 - चीन निँगबॉ BestCleaner", "raw_content": "\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसुलभ व्हॅक्यूम क्लिनर BVC-S007\nसुलभ व्हॅक्यूम क्लिनर BVC-S007 तपशील:\nCordless व्हॅक्यूम क्लिनर BVC-S007\nधूळ कप क्षमता 1.0L\nब्रश / ब्रश न\nस्वच्छ कमाल मर्यादा सोपे वापर\nहाताचा आयोजित राख व्हॅक्यूम क्लिनर\nहाताचा आयोजित व्हॅक्यूम क्लिनर\nहातातील ऑटो 12V व्हॅक्यूम क्लिनर\nशीतगृहे उभारण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर\nशक्तिशाली हाताचा / लावा व्हॅक्यूम क्लिनर\nरीचार्ज हातातील व्हॅक्यूम क्लिनर\nमूक हात धरला व्हॅक्यूम क्लिनर\nवायरलेस शीतगृहे उभारण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर\nसुलभ व्हॅक्यूम क्लिनर बीसी B08\nकडा आणि अरुंद अंतर सुमारे तंतोतंत स्वच्छता डिझाइन.\nCordless व्हॅक्यूम क्लिनर BVC-V06\nकडा आणि अरुंद अंतर सुमारे तंतोतंत स्वच्छता डिझाइन.\n2in1 शीतगृहे उभारण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर BVC-008\nकडा आणि अरुंद अंतर सुमारे तंतोतंत स्वच्छता डिझाइन.\n2in1 शीतगृहे उभारण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर BVC-D006\nकडा आणि अरुंद अंतर सुमारे तंतोतंत स्वच्छता डिझाइन.\nCordless व्हॅक्यूम क्लिनर BVC-1201\nकडा आणि अरुंद अंतर सुमारे तंतोतंत स्वच्छता डिझाइन.\n2in1 शीतगृहे उभारण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनर BVC-006\nकडा आणि अरुंद अंतर सुमारे तंतोतंत स्वच्छता डिझाइन.\nआम्हाला शोधण्यास सोपे आहे.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनिँगबॉ BestCleaner कंपनी, लिमिटेड\nआपल्या इनबॉक्समध्ये सरळ वितरित ताज्या बातम्या, संग्रह आणि ऑफर मिळवा. Inquiry For Pricelist\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://marathistars.com/news/rajjo-bela-shende/", "date_download": "2019-01-16T17:33:17Z", "digest": "sha1:T4KRS2YRPKTKRG25GVZOL47JTRBK2CML", "length": 7756, "nlines": 132, "source_domain": "marathistars.com", "title": "‘रज्जो’च्या गीताला मराठमोळ्या बेला शेंडेच्या आवाजाचा साज - MarathiStars", "raw_content": "\nHome News ‘रज्जो’च्या गीताला मराठमोळ्या बेला शेंडेच्या आवाजाचा साज\n‘रज्जो’च्या गीताला मराठमोळ्या बेला शेंडेच्या आवाजाचा साज\n‘रज्जो’च्या गीताला मराठमोळ्या बेला शेंडेच्या आवाजाचा साज..\nअप्सरा आली’ आणि ‘वाजले की बारा’ म्हणत रसिक पे्रक्षकांना आपल्या मधाळ आवाजाने घायाळ करणारी गायिका बेला शेंडे आता ‘रज्जो’मधून बॉलीवूडसह देशभरातील रसिकांना घायाळ करत आहे. ‘रज्जो’ चित्रपटातील ‘जुल्मी रे जुल्मी’ हे गाणं सध्या तुफान लोकप्रिय झालं असून बेलाच्या आवाजाला रसिकांनी पसंतीची पावती दिली आहे. देव कोहली यांनी लिहिलेल्या या गीताला ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांचं संगीत लाभलं आहे. सुप्रसिध्द कादंबरीकार विश्वास पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.\n‘रज्जो’च्या निमित्ताने एक आगळी -वेगळी प्रेमकथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ‘रज्जो’च्या मध्यवर्ता भूमिकेतल्या कंगना राणावतसह पारस अरोरा, महेश मांजरेकर, प्रकाश राज, जयाप्रदा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात आहेत. या चित्रपटातील ‘जुल्मी रे जुल्मी उचट गई निंदिया’ हे गाणं अल्पावधीतच तुफान लोकप्रिय झालं आहे. टिव्ही, रेडिओ एफ.एम. सोबतच युटयुब, फेसबुक आणि सोशल नेटवर्क साईट्सवर या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विविध संगीत वाहिन्यांवरून आणि एफ.एम. वरून ही गाणी सतत वाजत असल्यामुळे रसिकांच्या ओठांवर ती सहज रूळताहेत. ‘जुल्मी रे जुल्मी’ या गाण्याला असाच देश-विदेशातून भन्नाट प्रतिसाद मिळतोय.\n‘दिल तो पागल है’, ‘दुश्मन’, ‘गदर’ या चित्रपटांनंतर संगीतकार उत्तम सिंग यांच्या ‘रज्जो’मधील हे गाणं बेलासाठी एक मोठा बे्रक ठरला असून यासोबतच चित्रपटातील ‘कैसे मिलूं मै पिया’, ‘कलेजा है हाजिर’, ‘मेरे घुंगरू’ ही वेगळ्या धाटणीची गाणीही बेला शेंडेने गायली आहेत. फोर पिलर एण्टरटेनमेंटची निर्मिती असलेल्या ‘रज्जो’ चं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक विश्वास पाटील यांचं आहे. येत्या 15 नोव्हेंबरला ‘रज्जो’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-uddhav-thackeray-slams-ncp-chief-sharad-pawar-over-puneri-pagdi/", "date_download": "2019-01-16T16:28:16Z", "digest": "sha1:FTUW2DG3OUT6RLX52WVYRE7YZIVOMUMN", "length": 7330, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " शरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं : उद्धव ठाकरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं : उद्धव ठाकरे\nशरद पवारांपासून जनतेनं सावध राहावं : उद्धव ठाकरे\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुणेरी पगडीऐवजी आता फक्त फुले पगडीचा वापर करायचा, असा आदेश देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे. ''शरद पवारांचे भान सुटले आहे किंवा त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. भीमा–कोरेगाव दंगलीनंतर पवार पक्षाच्या राष्ट्रवादीला नवा जातीय सूर सापडला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहायला हवे.’’ असे सामनामध्ये म्‍हटले आहे.\n‘‘एक‘पगडी’ राजकारण’’ या मथळ्याखाली सामनामध्ये अग्रलेख लिहिला आहे. त्‍यात म्‍हटले आहे की, ‘‘ उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर, कैराना येथील धार्मिक दंगलीनी मतांचे धार्मिक ध्रुवीकरण केले. महाराष्ट्रात जातीय ध्रुवीकरण करण्याचे अचाट प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार यांनी आता जे एक‘पगडी’ राजकारण सुरू केले आहे ते महाराष्ट्रासाठी घातक आहे एवढे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.\n‘‘राष्ट्रवादीच्या स्थापना मेळाव्यात शरद पवार यांनी मन मोकळे केले आहे. मन मोकळे करण्यासाठी त्यांनी विषय निवडला आहे तो भीमा-कोरेगाव दंगलीचा. या प्रकरणाशी ज्यांचा संबंध नाही त्यांच्यावर सरकार कारवाई करीत असल्याचे मत पवारांनी व्यक्त केले आहे. भीमा-कोरेगावचे उद्योग नक्की कुणाचे हे सगळय़ांना ठाऊक असल्याची पुडीदेखील पवारांनी सोडली आहे. भीमा-कोरेगाव दंगलीने महाराष्ट्र होरपळून निघाला होता. दलित संघटनांनी सर्वत्र जाळपोळी करूनही महाराष्ट्रातील इतर वर्गाने संयम राखला त्याचे अनेकांना वाईट वाटले. जातीयवादी नेत्यांच्या चिथावणीखोरीस ‘मराठी’ जनता बळी पडली नाही. यालाच महाराष्ट्रीयपण म्हणावे लागेल. राहुल फटांगडे या तरुणाची हत्या झाली व त्याचे आरोपीही सापडले आहेत. थोडा वेळ लागला, पण पोलिसांनी काम केले आहे. दंगलीमागे शहरी नक्षलवाद होताच व त्याचे धागेदोरे हाती लागले आहेत. मोदी यांच्या हत्येच्या कटाचा सुगावा याच तपासात लागला, पण त्यावर भाष्य करणे योग्य नाही. दंगलीमागचे जे सूत्रधार पकडले गेले त्यांचा दंगलीशी संबंध नाही असे लोक पकडले गेलेत. पवार असे सांगतात ते कशाच्या आधारावर श्री. शरद पवार, प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी तपास भरकटून टाकण्याचा विडा उचलला आहे काय श्री. शरद पवार, प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी तपास भरकटून टाकण्याचा विडा उचलला आहे काय असा प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2019-01-16T16:42:42Z", "digest": "sha1:JGTXR3XVYBUBO7WO2PS2SNGW4UAAQKQE", "length": 9289, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "साताऱ्यात स्वाईन फ्लूने घेतला एकाचा बळी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसाताऱ्यात स्वाईन फ्लूने घेतला एकाचा बळी\nसातारा- जिल्ह्यात चिकूण गुणीयाच्या साथीने जोर धरला असतानाच स्वाईन फ्लूने साताऱ्यात सोमवारी एकाचा बळी घेतला. आनंदा ज्ञानु इंगळे रा. सैदापूर, ता. सातारा यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लूचा उपचार सूरू असताना मृत्यू झाला. यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली असून पुन्हा स्वाईन फ्लूने डोके वर काढल्याची भिती निर्माण झाली आहे.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी की, आनंदा इंगळे हे काही दिवसांपूर्वी आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना 31 ऑगस्ट रोजी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल होते. इंगळे यांच्यावर उपचार केले असता नेमके निदान समजून येत नसल्याने, त्यांना रविवारी रात्री त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.मात्र सोमवारी सकाळी त्यांचे निधन झाले. रूग्णालयात केलेल्या विविध तपासण्यानंतर इंगळे यांना स्वाईन फ्लू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी नमुद केले.\nस्वाईनफ्लुच्या रुग्णांवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची बोलले जाते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, डॉक्‍टरांचा सल्ला वेळीच घ्यावा असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nस्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भीती\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीतील गोंधळामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढणार\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathistars.com/news/mangalashtaka-grand-music-launch/", "date_download": "2019-01-16T17:38:18Z", "digest": "sha1:7F6YV2PB5J5C3Z2YYWFVEV2WAAD6WBUC", "length": 8963, "nlines": 136, "source_domain": "marathistars.com", "title": "Grand Music Launch Of Marathi Movie Mangalashtak Once More - MarathiStars", "raw_content": "\nवास्तव आयुष्यात सध्या लग्नसराई नसली तरी रुपेरी पडद्यावर मात्र सध्या ‘मौसम’ लग्नाचा आहे. प्रेक्षकही या लग्नसराईत वराती म्हणून मोठ्या उत्साहाने सामील होत आहेत. मात्र, ‘मॅरेज ऑफ द सिझन’ म्हणावं अशी लग्नसराई लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या लग्नसराईनिमित्त आयोजित धमाकेदार संगीत सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला.\nनिर्माती रेणू देसाई यांच्या ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटातून स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही सर्वाधिक लोकप्रिय जोडी बोहल्यावर चढायला तयार झाली आहे. त्यांच्यासोबत मनोरंजनाची धमाल करण्यासाठी सई ताम्हणकर, कादंबरी कदम आणि हेमंत ढोमे हे कलाकारही सज्ज झाले आहेत. या ‘लग्नसराई’ चा संगीत सोहळा मोठ्या थाटात पार पडला. अवधूत गुप्ते, बेला शेंडे, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, अभिजित सावंत, मंगेश बोरगावकर, कीर्ती किल्लेदार अशा अनेक जान्यामान्या\nगायकांनी आजचा प्रतिभावान, लोकप्रिय गीतकार गुरु ठाकूर यांच्या शब्दांचा आधार घेत स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या विवाहोत्सुक युगुलाला सांगीतिक शुभेच्छा दिल्या.\nतत्पूर्वी स्वप्नीलने आपल्या भावी वधूसाठी वामन हरी पेठेंच्या गोरेगाव येथील शोरूममध्ये दागिन्यांची खरेदी केली. त्यामध्ये मंगळसूत्र अर्थातच महत्वाचे होते. दोघांच्याही चेहऱ्यावर आगामी लग्नाची उत्सुकता आणि एक अनामिक हुरहूर स्पष्ट दिसत असली तरी एकमेकांवरचे प्रेम ही अजिबात लपत नव्हते. या दागिनेखरेदीनंतर ही वऱ्हाडी मंडळी संगीत सोहळ्याला आली आणि सोहळ्याला खरा रंग चढला. या वेळी व्हिडीओ पॅलेसचे नानूभाई जयसिंघानी उपस्थित होते.\nप्रत्येकाच्या आयुष्यातील प्रेम भावनांना मोरपिसाच्या स्पर्शाचा मखमली अनुभव देणारा आणि नात्यातील वीण घट्ट करणारा, रेणू देसाई निर्मात, समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ हा बहुचर्चित चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी राज्यभरात प्रदर्शित होत आहे. यासंदर्भात रेणू देसाई म्हणाल्या, संगीतकार नीलेश मोहरीर आणि गुरु ठाकूर यांसारख्या दिग्गजांसोबत काम करायला मिळणं ही सन्मानाची बाब आहे. मंगलाष्टक वन्स मोअरच्या गाण्यांमध्ये आम्ही साधेपणावर भर दिला आहे. त्यामुळेच यातील चारही गाण्यांमध्ये मेलडी आहे. तरुणाईच्या भावभावनांना हि गाणी नक्कीच स्पर्श करतील. ही गाणी ‘व्हिडीओ पॅलेसङ्कवर उपलब्ध आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5205-world-television-premiere-of-manjha-on-zee-talkies", "date_download": "2019-01-16T17:19:04Z", "digest": "sha1:W275IRM6A3MZNEYBBSSTXZXTGCVZMO6S", "length": 9244, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'मांजा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १५ एप्रिलला झी टॉकीजवर - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'मांजा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १५ एप्रिलला झी टॉकीजवर\nPrevious Article \"माझ्या नवऱ्याची बायको\" १ तासाचा शिर्डी विशेष भाग - पहा फोटोज्\nNext Article हरवलेल्या परिवाराला लागलेलं 'ग्रहण' कसं दूर करेल रमा\nमराठी चित्रपट प्रसारित करणारी एकमेव लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज एका दशकापेक्षा जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीने फक्त सदाबहार आणि नवनवीन सिनेमेच प्रसारित केले नाहीत तर म्युजिक, कॉमेडी आणि मराठी नाटकांशी संबंधित लक्षवेधक शो टिव्हीवर सादर करून प्रेक्षकांना त्यांच्या टिव्ही स्क्रिनला खिळवून ठेवले आहे. कम्प्लिट एंटरटेनमेंट पॅकेज असलेल्या झी टॉकीज वाहिनीला प्रेक्षकांचं प्रेम आणि अखंड पाठिंबा मिळतआला आहे.\nयेत्या रविवारी झी टॉकीजवर 'मांजा' या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर असणार आहे. अश्विनी भावे यांचा दमदार अभिनय असलेल्या मांजा या चित्रपटात सुमेध मुद्गलकर आणि बालक पालक फेम रोहित फाळके यांनी देखीलत्यांच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना अचंबित केले. थ्रिलर शैलीचा मांजाचे कथानक नव्याने जीवन सुरू करणाऱ्या आई व मुलाभोवती फिरते. तीनही पात्रांचा जबरदस्त परफॉर्मन्स प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात यशस्वी झालाआहे. एक मानसिक थरारपट असलेला मांजा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला कारण प्रेक्षक या चित्रपटाशी रिलेट करू शकले. मांजाचा युएसपी हा आहे की त्यातील पात्रे त्यांच्या मूळ प्रवृत्तींशी सुसंगत वागतात आणि त्यामुळे ही कथा जास्त सशक्त झाली आहे.\nतर मग ‘मांजा'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर पहायला विसरू नका, १५ एप्रिल रोजी दुपारी १२.०० वाजता आणि संध्या. ७.०० वाजता फक्त झी टॉकीज वर.\nPrevious Article \"माझ्या नवऱ्याची बायको\" १ तासाचा शिर्डी विशेष भाग - पहा फोटोज्\nNext Article हरवलेल्या परिवाराला लागलेलं 'ग्रहण' कसं दूर करेल रमा\n'मांजा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १५ एप्रिलला झी टॉकीजवर\nआठवडाभर आधीच साजरा होणार 'शिमगा' - १५ मार्च रोजी होणार प्रदर्शित\nअतरंगी व्यक्तीची गोष्ट सांगणाऱ्या \"टल्ली\" चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\n‘व्हॉट्सॲप लव’ नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nवैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या ‘रेडीमिक्स’ चा टिझर\nया मराठी सिनेमात आली ‘साइज झिरो’ हिरोईन \nझी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\nआठवडाभर आधीच साजरा होणार 'शिमगा' - १५ मार्च रोजी होणार प्रदर्शित\nअतरंगी व्यक्तीची गोष्ट सांगणाऱ्या \"टल्ली\" चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\n‘व्हॉट्सॲप लव’ नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nवैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या ‘रेडीमिक्स’ चा टिझर\nया मराठी सिनेमात आली ‘साइज झिरो’ हिरोईन \nझी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Soneri/bigg-boss-marathi-house-now-in-our-city/", "date_download": "2019-01-16T16:10:10Z", "digest": "sha1:3JEA4KG4P7EECZSC5MJ55QSGARPYHYCP", "length": 5493, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " बिग बॉसचं घर आता आपल्या शहरात! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › बिग बॉसचं घर आता आपल्या शहरात\nबिग बॉसचं घर आता आपल्या शहरात\nअनेक देशांधून करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. बिग बॉससारख्या रिअ‍ॅलिटी शोचे मराठमोळे रुप कलर्स मराठी वाहिनीने प्रेक्षकांच्या भेटीस आणले आणि ते लोकांच्या पसंतीसदेखील उतरले. महेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन, कार्यक्रमातील सदस्य, त्यांची भांडणं, त्यांची दोस्ती, नॉमिनेशन प्रक्रिया, कॅप्टन्सी, टास्क या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग म्हणजे बिग बॉस मराठीचं घर. आता हेच बिग बॉस मराठीचे घर तुमच्या शहरामध्ये थेट तुच्या भेटीला येत आहे. बिग बॉस मराठीचे घर बघण्याची एक सुवर्णसंधी या कार्यक्रमाच्या तमाम चाहत्यांना कलर्स मराठी देत आहे.\nबिग बॉस मराठीचे हे घर बसच्या रुपात महाराष्ट्राच्या भेटीला उद्यापासून येणार आहे. ही बस अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, बुलढाणा, जळगाव, वाशीम, औरंगाबादच्या काही शहरांध्ये फिरणार आहे. बिग बॉसचे हे घर एका बसमध्ये तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये घरातील गार्डन एरिया, लिव्हिंग रूम आणि कन्फेशन रूम हुबेहूब तयार करण्यात आले आहेत. या बसमध्ये तीन रूम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक रुमला भेट दिल्यानंतर तसा फीलही येणार आहे. बिग बॉस मराठीच्या घराचे प्रतिरूप बसमध्ये तयार करण्यास १० ते १५ दिवसांचा कालावधी लागला. हे प्रतिरुप तयार करताना देखील बरेच अडथळे देखील आले. तरीसुध्दा खास प्रेक्षकांसाठी हे तयार करण्यात आले आहे.\nबिग बॉस मराठीच्या या घराला भेट दिल्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमातील घरात गेल्याचा आनंद मिळणार आहे, हे नक्‍की\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurg.nic.in/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-16T17:33:23Z", "digest": "sha1:XEFQWD2STBKN6SL3VQGJC6NOCHMEEFCF", "length": 6988, "nlines": 111, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "कसे पोहोचाल? | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तालुका शासकीय जमीन आदेश\nवेंगुर्ला तालुका शासकीय जमीन आदेश\nवैभववाडी तालुका शासकीय जमीन आदेश\nदोडामार्ग तालुका शासकीय जमीन आदेश\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसिंधुदुर्ग येथे पोहोचण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग क्र.१७ ने प्रवास करू शकता .जो कणकवली , कुडाळ व सावंतवाडी या तीन मुख्य शहरातून जोडलेला आहे .\nसिंधुदुर्ग येथे पोहोचण्यासाठी आपण कोकणरेल्वे लोहमार्ग वापरून मुख्य रेल्वेस्थानक कणकवली,सिंधुदुर्ग ,कुडाळ व सावंतवाडी यापैकी कोणतेही स्थानक वापरून प्रवास करू शकतो. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकापासून ४-५ कि.मी. अंतरावर आहे .\nसिंधुदुर्ग येथे पोहोचण्यासाठी हवाई मार्गाचा वापर करून रत्नागिरी,गोवा किवा बेळगाव येथून विमानप्रवास करू शकतो. जिल्हा मुख्यालय ते तीनही विमानतळ साधारण १०० कि.मी.वर आहेत .\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 26, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Vishwasanchar/Hindu-front-in-education-in-America/", "date_download": "2019-01-16T16:15:45Z", "digest": "sha1:QYFY37Y6J4MPZNDF5ADYMUVM7CYQDIWH", "length": 3909, "nlines": 26, "source_domain": "pudhari.news", "title": " अमेरिकेत शिक्षणाच्या बाबतीत हिंदू आघाडीवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vishwasanchar › अमेरिकेत शिक्षणाच्या बाबतीत हिंदू आघाडीवर\nअमेरिकेत शिक्षणाच्या बाबतीत हिंदू आघाडीवर\nवॉशिंग्टन : अमेरिकेत धर्माच्या आधारे शैक्षणिक स्थितीबाबतची एक पाहणी करण्यात आली. त्यामध्ये हिंदू धर्माचे लोक अव्वल स्थानावर असल्याचे दिसून आले. अमेरिकेत आर्थिकद‍ृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर 4 वर्षांची कॉलेजची पदवी महत्त्वाची मानली जाते. सुप्रसिद्ध संशोधन संस्था प्यू रिसर्चनुसार पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यात हिंदू सगळ्यात (77 टक्के) आघाडीवर आहेत. त्यानंतर युनिटेरियन युनिव्हर्सलिस्ट (67 टक्के) यांचा नंबर लागतो. युनिटेरियन युनिव्हर्सलिस्ट मुक्‍त विचारांचे आहेत. यानंतर पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यात यहुदी म्हणजेच ज्यू लोकांचा (59 टक्के) नंबर लागतो. तसेच अँजलिकन चर्च (59 टक्के) तर एपिस्कोपल चर्चचे (56 टक्के) विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण करतात, असे दिसून आले. 2014 च्या ‘रिलिजियस लँडस्केप स्टडी’च्या अहवालातून ही आकडेवारी समोर आलेली आहे. ज्यात शैक्षणिक योग्यतेच्या आधारावर अमेरिकेतील 30 धार्मिक समुदायांचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये अमेरिकेतील 35 हजार पदवीधारकांचा समावेश होता.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA_%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87", "date_download": "2019-01-16T16:45:00Z", "digest": "sha1:LEYDCFFPCA5EHWHGHJZIMJD4UZ4JQIRX", "length": 20765, "nlines": 291, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र/प्रस्तावित कामे - विकिपीडिया", "raw_content": "\n वैद्यकशास्त्राच्या विकिमोहीमेवर आपले स्वागत् आहे. मराठी विकिपीडियावर वैद्यकशास्त्राशी संबंधित लेखांचा संग्रह वाढावा, यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.\nसर्वसाधारण माहिती (संपादन · बदल)\nटिप्पण्या हवे असलेले लेख\nआपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.\nआम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.\nआम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.\nआपण \"नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा\" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा \nआपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.\nआम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.\nआम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.\nआपण \"नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा\" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा \nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ सप्टेंबर २०१६ रोजी २३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/National/no-question-of-engaging-opposition-on-rafale-deal-nirmala-sitharaman/", "date_download": "2019-01-16T16:36:55Z", "digest": "sha1:C7EZLHX3RRSJIEVF7GUCBAIR6LLRI5E6", "length": 5787, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " राफेलवरून विरोधकांशी बोलण्याचा प्रश्नच नाही; ते त्यासाठी पात्र नाहीत : निर्मला सीतारामन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › राफेलवरून विरोधकांशी बोलण्याचा प्रश्नच नाही; ते त्यासाठी पात्र नाहीत : निर्मला सीतारामन\nराफेलवरून विरोधकांशी बोलण्याचा प्रश्नच नाही; ते त्यासाठी पात्र नाहीत : निर्मला सीतारामन\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nसंरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राफेल करारावरून विरोधकांशी कोणतीही बोलणी करण्याची शक्यता साफ शब्दात फेटाळून लावली. विरोधकांनी संरक्षण दलाच्या सक्षमीकरणाच्या मुद्यावर बरीच चिखलफेक केली असल्याने ते चर्चा करण्यासाठी पात्र नाहीत अशी खोचक टीका त्यांनी केली. राफेल कराराची तुलना बोफोर्सशी होऊ शकत नाही असेही सीतारामन यांनी नमूद केले.\nकेंद्र सरकारने दोन राफेल विमान खरेदीचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. लढाऊ विमानांसह चीन आणि पाकिस्तान आपली हवाईक्षमता वाढवत असल्याने दोन राफेल विमाने केंद्र सरकार तत्काळ खरेदी करणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी नमूद केले. त्या पुढे म्हणाल्या की, विरोधकांना बोलवून स्पष्टीकरण देण्यात काहीच हाशील नाही, युपीएच्या कार्यकाळातही ज्या मुद्यांवर सहमती झाली नव्हती अशा मुद्यांवरही ते चुकीची माहिती देऊन देशाची दिशाभूल करत आहेत, घोटाळा झाल्याचे सांगत आरोपांच्या फैरी करत करत आहेत. तुम्ही (विरोधक)संरक्षण तयारीची काळजी करत नाही.\nअणुकरारावरून युपीए कार्यकाळात विरोधकांनी आरोप प्रत्यारोप करून रणकंदन केल्यानंतर तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली होती. यावरून निर्मला सीतारामन यांना विचारले असते त्यांनी सांगितले की, विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांची उत्तरे संसदेमध्ये यापूर्वीच मी दिलेली आहेत, त्यामुळे त्यांना आणखी परत काय माहिती देणार आहे.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Madhyam&id=945&news=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2019-01-16T17:12:09Z", "digest": "sha1:RCEZ4SNUKS6QANNKQ6TMX5I6AWBJ7XYK", "length": 12145, "nlines": 121, "source_domain": "beedlive.com", "title": "माध्यमातील भाषेचा विचार.html", "raw_content": "\nमाध्यमातील भाषेचा विचार गंभीरपणे करायला हवा असे मला वाटते. मराठीतील एका आघाडीच्या वृत्तपत्रात पहिल्याच पानावर येतो आहे खराखुरा हॅडसेट या शिर्षकाची बातमी प्रसिद्ध झाली. तिच्यातील हे वाक्य पाहा. ’ अमेरिकेतील एमआयटी मध्ये त्याचे पहिले सादरीकरण अगदी अलिकडेच सादर झाले’ या वाक्यातला दोष अगदी सहज लक्षात येण्यासारखा आहे. ’ सादर करणे’ म्हणजेच ’ सादरी करण’ वेगवेगळ्या रुपातला एकच शब्द आहे तो. ’ सादर झाले’ हे वास्तविक ’ सादरकरणे’ चे भूतकाळी रुप. त्यामुळे ’ ः.पहिले सादरीकरण झाले’ किंवा असे उपकरण प्रथमच सादर करण्यात आले, ही रचना मराठी लेखनरचनेला अधिक अनुकूल, प्रवाही झाली असती आणि क्रियादर्शक शब्दाचा नामरुपासाठी पुन:वापरकरण्याची आपत्ती टाळताआली असती. इंग्रजीत ’ प्रेझेंटेशन’ (म्हणजे आपले सादरीकरण) या नामरुपाचा उपयोग ’ गिव्ह’ या क्रियापदा सोबत केला जातो. त्यामुळे ’ सादरीकरण केले’ असे म्हणणेही चालून गेले असते.ह्याच वृत्तात ’ टॅटू’ असा शब्द पुढे पुनरावृत्त होताना ’ ट्यॅटू’ असा होतो. ही आणखी एक, एकसंघ लेखात शब्दाच्या एकरुप वापराला बाधा आणणारा दोष.\nत्याच दैनिकातील आणखी एक बातमी पाहा. शब्द साहचर्या संबंधी (सिंटॅक्स संबंधी) दोष दाखवणारी. ’ आठवले यांनी मायावतींचे आव्हान राज्यात आपलाच पक्ष पेलू शकतो, असे छाती ठोकपणे सांगितले आहे’ . ’ छाती ठोकपणे सांगितले आहे ’ या वाक्याला कर्ता ’ आठवले यांनी’ हा आहे आणि तो त्या शब्दसंहितेच्या पूर्वी येणे जास्त संयुक्तिक, आशयाला नेमके येणे स्पष्ट करणारे आहे. म्हणजे हेच वाक्य पुढील प्रमाणे असते, तर हा दोष टळला असता. ’ मायावतींचे आव्हान..... असे आठवले यांनी छाती ठोकपणे सांगितले आहे’ यात आणखीही एका शब्दात दोष आहे. हा दोष अनेकांच्या लेखनात सहजपणे येतो. शब्द प्रत्ययांच्या नेमक्या वापराविषयी अज्ञान हे बहुधा त्याचे कारण असावे. ’ नी’ व ’ ने’ हे तृतीया विभक्तीचे प्रत्यय. ’ ने’ हा एकवचनी, ’ नी’ हा आदरार्थी व अनेक वचनी अशा दोन्ही नामरुपांपुढे लावला जातो. म्हणून येथे ’ त्यांनी’ असे शिरोबिंदुरहित रुप वापरण्याने हा दोष टळला असतो.\nदुसऱ्या एका अव्वल स्थानावरच्या वृत्तपत्रातील एका बातमीच्या शीर्षकातील चुकीच्या शब्दांकडे लक्ष वेधून हा लेख संपवतो.\nउपरोक्त बातमीचे शीर्षक असे आहे :- ’ अनिष्ठ रुढी थाबवण्याचे वारकरी संप्रदायाने पुढे यावे’\n’ अनिष्ठ’ शब्द चुकीचा. तो ’ अनिष्ट’ असा हवा. ’ थांबवण्याचे’ या शब्दात ’ चे’ हा प्रत्यय चुकीचा. तेथे ’ साठी’ हे अव्यय हवे. ’ थांबवण्याचे’ या शब्दाचा अन्वय पुढील वाक्याशी राहत नाही, हे सहजच लक्षात येते. (मात्र या शीर्षकातील शब्द साहचर्याचे मजेशीर उदाहरण नजरेला आणून देण्या सारखे आहे. शीर्षकाच्या उपरोक्त दोन ओळींच्या उजव्या बाजूला लाल रंगाच्या अक्षरात, चौकटीत एक छोटे उपशीर्षकही आहे. ’ स्वामी नरेंद्रानंद सरस्वती महाराजांचे आवाहन’ मुख्य शीर्षकातील पहिल्या ओळीची सार्थ पूर्तता या उपशीर्षकाने होते हे खरेच. पण त्याची मांडणी मात्र मुख्य शीर्षकाशी फटकून राहाते’ . स्वाभविकच, मुख्य शीर्षक दोषास्पद ठरते.)\nवर्तमानपत्रांना काळ-काम-वेगाचे गणित साधायचे असते हे समर्थन मानायचे का की भाषेचे अज्ञान झाकण्याचा तो पडदा, म्हणायचे \nमाध्यम स्वातंत्र्य आणि वृत्तवाहीन्या\nपत्रकारांची बांधिलकी समाजाप्रतीच असावी : देशमुख\nमाध्यमांचे कॉर्पोरेटायझेशन आणि वाचक\nआणीबाणी, पत्रकारिता आणि वर्तमान\n’ पेड न्यूज’ आहे तरी काय \nनिवडणुकामध्ये NOTA वापराबाबतच्या सूचना\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आदर्श पत्रकारिता\nवृत्तपत्रविद्या शाखेमधील करिअरच्या विविध संधी\nपत्रकार हल्लाविरोधी कायदा हवाच - खा. मुंडे\nपत्रकारांचे आमरण उपोषण कशासाठी \nप्रेस कौन्सिल ऑफ इंडिया\nपेडन्युज निवडनूक आयोगाच्या रडारावर\nमाध्यम कर्मीवरील भ्याड हल्ल्याचा निषेध\nउद्योन्मूख पत्रकारांच्या मानसिकतेवर घाला...\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-16T16:09:29Z", "digest": "sha1:VRNJOSX24XCJVD7PM3PA3ZI4NLFOGMB5", "length": 7706, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभिवंडीतील केमिकल गोदामाला भीषण आग\nभिवंडी – भिवंडी तालुक्‍यातील दापोडा परिसरात एका केमिकल गोदामाला भीषण आग लागली. हे गोदाम पारसनाथ कॉम्प्लेक्‍समध्ये आहे. ही आग सकाळच्या सुमारास लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी, कल्याण येथील अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.\nआगीमुळे दापोडा परिसरातील या गोदामातून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट येत आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मदतकार्यात अडथळा येत आहे. वेदांत ग्लोबल वेअर हाऊस असे गोदामाचे नाव असून गोदामात हायड्रोजन पेरॉक्‍साईडसह इतर केमिकल्सचा साठा असल्याचे सांगितले जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपिंपरीत बारा तासांत आगीच्या दोन घटना\nसदनिकेला लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू\nचेंबूरमधल्या इमारतीतील आगीत पाच जणांचा मृत्यू\nदिल्लीत लॉंड्रीला लागलेल्या आगीत चार जणांचा बळी\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\n बालदिन कार्यक्रमावेळी अंगणवाडीला आग\nकॅलिफोर्नियातील वणव्यात हॉलिवूडच्या लोकेशनची राखरांगोळी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dapoli-vc-dr-tapas-bhattacharya-resigns-8865", "date_download": "2019-01-16T17:33:15Z", "digest": "sha1:ND3CPC6YTINWAT6WP4EVNVF6W5ANR7B2", "length": 15693, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Dapoli VC Dr. Tapas Bhattacharya resigns | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा तडकाफडकी राजीनामा\nकोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंचा तडकाफडकी राजीनामा\nशनिवार, 2 जून 2018\nदापोली, जि. रत्नागिरी : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी कुलगुरू पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शुक्रवारी (ता.१) सकाळी डॉ. भट्टाचार्य यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा फॅक्‍स केला. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा दिला आहे. तातडीने राजीनामा दिला असला तरी ऑगस्टपर्यंत या पदावर कायम रहाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, डॉ. भट्टाचार्य यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.\nदापोली, जि. रत्नागिरी : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी कुलगुरू पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शुक्रवारी (ता.१) सकाळी डॉ. भट्टाचार्य यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा फॅक्‍स केला. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा दिला आहे. तातडीने राजीनामा दिला असला तरी ऑगस्टपर्यंत या पदावर कायम रहाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, डॉ. भट्टाचार्य यांच्या राजीनाम्यामुळे विद्यापीठ वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.\n६ नोव्हेंबर २०१५ ला त्यांनी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. मुळचे पश्‍चिम बंगालचे असणारे डॉ. भट्टाचार्य यांची बहुतांशी सेवा महाराष्ट्रात झाली आहे. ते कुलगुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण संस्थेमध्ये संचालक म्हणून काम करत होते. तेथून त्यांची कुलगुरू म्हणून निवड झाली. त्यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाल २०२० पर्यंत होता.\nविद्यापीठाने नुकतीच जॉइंट ॲग्रेस्को परिषद घेतली. या परिषदेचे नियोजन झाल्यानंतर येत्या दहा तारखेला विद्यापीठात पाणी व्यवस्थापनावर राष्ट्रीय कार्यशाळा होणार होती. याच्या नियोजनाची कार्यवाही सुरू असताना त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा दिला असला तरी ते ऑगस्टपर्यंत असणार असल्याने नियोजित कार्यक्रमावर त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. राजीनाम्यासाठी कोणतेही कारण चर्चेत नसताना त्यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्याने नेमक्‍या कारणाबाबत विद्यापीठ परिसरात तर्कवितर्क सुरू होते.\nकोकण कृषी विद्यापीठ agriculture university सकाळ सी. विद्यासागर राव महाराष्ट्र\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nचंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...\nप्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...\nपणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...\nसावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...\nशेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nवाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...\nकोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...\nशेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...\nऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...\nकिमान तापमानात हळूहळू वाढपुणे ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...\nरोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...\nसर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bcci-announce-team-for-india-vs-new-zealand-odi-series/", "date_download": "2019-01-16T17:23:58Z", "digest": "sha1:D3P7GFA2QW2ITISUYLIOTYKNA3QIQCJ7", "length": 5984, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; आर आश्विन-जडेजाला वगळलं", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nन्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; आर आश्विन-जडेजाला वगळलं\nटीम महाराष्ट्र देशा : आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडच्या आणि भारता दरम्यान सामने होणार आहेत. यामध्ये जडेजा आणि आश्विन, लोकेश राहुल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना वगळण्यात आलं आहे. तर दिनेश कार्तिकच संघात आगमन झालेलं आहे.\nन्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ –\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nविराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), धोनी (यष्टीरक्षक), मनिष पांडे, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंह हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव,\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nविराट चे शानदार शतक\nएकदिवसीय सामन्यामध्ये भारत पराभूत\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nकर्नाटक : कर्नाटक राज्यातील कुमारस्वामी सरकारमधील एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी राज्य सरकारचा…\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी होणार 36…\n‘मला दुखापत झाली, हे कळताच संपूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचं काम…\nउस्मानाबाद लोकसभेला बोरकरांनी ताणले शिवधनुष्य\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/vidarbha-marathwada-in-the-shadow-of-drought/", "date_download": "2019-01-16T16:35:05Z", "digest": "sha1:ZWI7TXI5DYFSAMBGLR5E3FKK3XBUK2ZN", "length": 7353, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विदर्भ मराठवाडा दुष्काळाच्या छायेत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nविदर्भ मराठवाडा दुष्काळाच्या छायेत\nवेबटीम : राज्यात सध्या पावसाळा सुरु होऊन एक महिना झाला आहे. तरी संपूर्ण राज्यात काही भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यांतल्या त्यात विदर्भ आणि मराठवाडा भागातील काही ठिकाणी पावसाने दांडी मारल्याने शेतीतील पिके सुकू लागली आहे तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे . तर काही शेतीतील पिके आता नांगी टाकत आहे. गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दांडी दिल्याने लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.\nगेल्या काही वर्षापासून असलेली सततची नापिकी, खते आणि बियाणे ह्यांच्या वाढलेल्या किंमती, बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा डोगर, आकाशला भिडलेली महागाई ह्यामुळे शेतकरी पुरता भरडला गेला आहे. त्यातच अनियमित पडणाऱ्या पावसाने खरिपाची पिके धोक्यात सापडली आहे.जून महिन्यात झालेल्या दमदार पावसाने शेतकरी वर्गाने चांगल्या प्रकारे पेरणी केली होती पण त्यानंतर नुसता पावसाचा शिडकावा येतो पण ज्या पद्धतीने पिकांना पाणी पाहिजे त्या पद्धतीने अजून सुद्धा पाऊस पडलेला दिसत नाही आहे. सध्या काही ठिकाणी हि पिके तग धरून आहेत. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था आहे. ते पाणी देऊन पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहे. पण पुढील सात आठ दिवसात पावसाचे आगमन झाले नाही तर पुन्हा एकदा दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते.\nमराठा आरक्षणाला स्थगिती नाही: हायकोर्टाने दिली राज्य सरकारला मुदतवाढ\nशिवसेनेचे भाजपप्रेम योग्यवेळी व्यक्त होईल : मुख्यमंत्री\nदुष्काळाच्या छायेतील बार्शीकरांना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला\nमहादेव जानकारांनी केली देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात ‘ही’ मोठी…\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nपुणे : विविधरंगी हलव्याचे प्रकार, गुळाच्या ढेपा, तीळाचे लाडू, वडी, गुळपोळी यांची आरास दगडूशेठ दत्तमंदिराला करण्यात…\n‘सामान्य माणसाला बाळासाहेबांनी मोठं केलं’\n‘खायेगा इंडिया तो शौचालय जायेगा इंडिया’ : धनंजय मुंडे\nराजू शेट्टींच्या सगळ्या शाळा मला माहिती आहेत – सदाभाऊ खोत\nतुळजापुरात छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन साजरा\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/modern-food-expansion-scheme-mumbai-thane-55318", "date_download": "2019-01-16T17:00:08Z", "digest": "sha1:OTWO3IVDK3GHSJISPT4BAOB5R7OUFJGX", "length": 11875, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modern Food Expansion Scheme in Mumbai-Thane मॉर्डन फुडची मुंबई-ठाण्यात विस्तार योजना | eSakal", "raw_content": "\nमॉर्डन फुडची मुंबई-ठाण्यात विस्तार योजना\nसोमवार, 26 जून 2017\nमुंबई : आघाडीची ब्रेड उत्पादक मॉर्डन फुड एंटरप्राइजेसने मुंबई-ठाण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. कंपनीने ब्रेडचे विविध ब्रॅंड विकसित केले असून त्यानुसार स्थानिक बाजारातील वितरण व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.\nमुंबई आणि उपनगरातील वितरण 50 टक्‍क्‍यांनी आणि महसुलात 25 टक्‍क्‍यांची वाढ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मॉर्डन फुडचे मुख्य कार्यकारी असीम सोनी यांनी सांगितले. नवे वितरक नेमण्याबरोबरच उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच पराठा आणि रोटी यासारख्या रेडी टू इट श्रेणीत उतरणार असल्याचे संकेत त्यांनी या वेळी दिले.\nमुंबई : आघाडीची ब्रेड उत्पादक मॉर्डन फुड एंटरप्राइजेसने मुंबई-ठाण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. कंपनीने ब्रेडचे विविध ब्रॅंड विकसित केले असून त्यानुसार स्थानिक बाजारातील वितरण व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.\nमुंबई आणि उपनगरातील वितरण 50 टक्‍क्‍यांनी आणि महसुलात 25 टक्‍क्‍यांची वाढ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मॉर्डन फुडचे मुख्य कार्यकारी असीम सोनी यांनी सांगितले. नवे वितरक नेमण्याबरोबरच उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच पराठा आणि रोटी यासारख्या रेडी टू इट श्रेणीत उतरणार असल्याचे संकेत त्यांनी या वेळी दिले.\nअखेर नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे (व्हिडिओ)\nमुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे. तासाभरात संप मागे घेत...\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nबेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी समुपदेशकाची नियुक्ती\nमुंबई- बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयाने समुपदेशकाला नियुक्त केले आहे. ते माजी न्यायमूर्ती असतात. त्यांच्यापुढे बेस्ट प्रशासन आणि...\nशिक्षणाचा खर्च परत मिळण्यासाठी वडिलांनी खेचले मुलाला कोर्टात\nमुंबई - पती-पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च परत मागितला आहे. त्यासाठी त्यांनी मुलाला न्यायालयातही खेचले. असे...\nआज रात्रीपर्यंत संप मागे घ्या; 'बेस्ट'ला न्यायालयाचे आदेश\nमुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिला आहे. यामध्ये न्यायालयाने सांगितले, की...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-16T16:40:43Z", "digest": "sha1:SJZN43OFWNY7SCFOG6TUNTMNY6YB2DY7", "length": 7587, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : पोलिस सोसायटीची सभा खेळीमेळीत संपन्न | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा : पोलिस सोसायटीची सभा खेळीमेळीत संपन्न\nसातार्‍यातील पोलिस को. अॉप सोसायटीची ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात अलंकार हॉल येथे पार पडली.\nसभेच्या सुरुवातीला सभेचे अध्यक्ष जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी प्रतिमेचे पुजन केले. यावेळी संस्थेचे चेअरमन विश्वास कडव, उपाध्यक्ष किसन कारंडे,सचिव कानिटकर यांच्यासह संचालक,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभेचे अहवाल वाचन संस्थेचे सचिव कानिटकर यांनी केले.\nसंस्थेच्या सभासदांना नऊ टक्के लाभांश वाटप करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या पोलिस पाल्यांचा जिल्हा पोलिस प्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nसंस्थेने पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्या जाणार्‍या कर्जाची मर्यादा सात लाखावरुन वरुन आठ लाख केली. सभेला संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे अाभार संचालक ज्योतीराम बर्गे यांनी मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Gokul-poster-war-in-Kolhapur/", "date_download": "2019-01-16T16:15:47Z", "digest": "sha1:IEBRH6H4R7LJA4QZ2W3KWXP72BFAWZ66", "length": 7321, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 'गोकुळ'वरून सुरू झाले पोस्टर वॉर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › 'गोकुळ'वरून सुरू झाले पोस्टर वॉर\n'गोकुळ'वरून सुरू झाले पोस्टर वॉर\n'पाहून गोकुळचा वटवृक्ष, करत्यात त्येला लक्ष, मुळावर घाव घालणार्‍या ‘त्या’ राजकारण्यापासून रहा तुम्ही दक्ष,' अशी टीका करणारा संदेश देणारी डिजीटल पोस्टर्स शहरासह जिल्ह्यात लावण्यात आली आहेत. गोकुळ दूध उत्पादक येत्या गुरुवारी (७ डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. यासाठी सत्ताधारी गटाने व विशेषत: संचालकांनी कंबर कसली आहे. त्यामुळे मुंबईतील मनसे-काँग्रेसप्रमाणे कोल्हापुरात गोकुळ वरून पोस्टर वॉर सुरू झाल्याचे बोलले जात आहे.\nगायीच्या दूध खरेदी दरात दोन रुपये कपात केल्याच्या निषेधार्थ आमदार सतेज पाटील यांनी गोकुळवर मोर्चा काढला. हा मोर्चा सत्ताधारी गटाला चांगलाच जिव्हारी लागला आहे. या मोर्चाचा व मोर्चाचे नेतृत्व करणार्‍या सतेज पाटील यांचा निषेध करण्यासाठी संघाने प्रतीमोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. येत्या गुरुवारी हा मोर्चा दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे.\nमोर्चाला मोठ्या प्रमाणात दूध संस्था व नागरिकांनी उपस्थित रहावे, यासाठी गोकुळ संचालकांनी ठिकठिकाणी बैठका घेतल्या आहेत. आमदार पाटील यांच्या मोर्चात संचालक व संघाच्या नेत्यांवर स्टिकर्स, कार्टून आणि पोष्टरच्या माध्यमातून टिकाटिप्पणी केली होती. तशीच टिकाटिप्पणी आता निषेध मोर्चातून होण्याची शक्यता आहे. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी, अशी डिजीटल लावण्यात आली असून, त्याची जोरदार चर्चा आहे.\n‘गोकुळ’च्या सत्ताधार्‍यांकडून आयोजित करण्यात आलेल्या निषेध मोर्चातील पोष्टर्सची चर्चा चांगलीच रंगली आहे. आमदार सतेज पाटील यांनी काढलेल्या मोर्चात संघाच्या नेत्यांचा उंट व संचालकांचे चित्रण नंदी बैल असे रेखाटण्यात आले होते. आता निषेध मोर्चासाठीही आमदार सतेज पाटील यांची राजकारणातील बोका, अशा प्रकारचे चित्रण करण्यात आले आहे. गोकुळ दूध संघाला बदनाम करणार्‍या राजकारण्यातल्या बोक्याला रोखा, असे आवाहन या पोष्टर्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे.\nपानसरे हत्‍या : विरेंद्र तावडेचा जामीनासाठी अर्ज\n'गोकुळ'वरून सुरू झाले पोस्टर वॉर\nमहावितरणची बनवेगिरी आणि लूटमार आली चव्हाट्यावर\nभरदिवसा सव्वासात लाख रु. पळवले\nकर्जबाजारीपणाला कंटाळून म्हाळुंगेत शेतकर्‍याची आत्महत्या\nशहर-जिल्ह्यात ‘ओखी’ची अवकाळी हजेरी\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/thief-insulted-rally-nashik-panchwati-crime-news-dhind/", "date_download": "2019-01-16T16:13:55Z", "digest": "sha1:NLZ2KW5OCY27SVUQ3DQXMCDEWORLYYD4", "length": 7191, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंचवटी : गुन्हेगाराची पोलिसांनी काढली धिंड(Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › पंचवटी : गुन्हेगाराची पोलिसांनी काढली धिंड(Video)\nपंचवटी : गुन्हेगाराची पोलिसांनी काढली धिंड(Video)\nपंचवटी : देवानंद बैरागी\nगुन्हेगाराची ज्या भागात दहशत आहे, तेथेच त्याची धिंड काढत पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक बसवण्याचा प्रयत्न येथे केला. सुनील चांगले या सराईत गुन्हेगाराने येथील क्रांतीनगर, हनुमानवाडी, मोरेमळा, ड्रीमकॅसल आदी ठिकाणी दहशत माजवली होती. पोलिसांनी आज (शुक्रवार) दुपारी त्याची या परिसरातून धिंड काढत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना इशारा दिला.\nढकांबे येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुनील विलास चांगले आणि त्याचा साथीदार विकी उर्फ आशुतोष बाळासाहेब सानप या दोघांना पंचवटी पोलिसांनी अटक केली होती. चंदीगढ एक्स्प्रेसमध्ये चालत्या गाडीत रत्नागिरी ते पनवेल या दरम्यान संपूर्ण रेल्वेत झडती घेत फिल्मी स्टाईलने विकी सानप याला पनवेल येथे ताब्यात घेतले होते.\nत्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने आपला साथीदार सुनील चांगले हा द्वारका येथील हॉटेल अविनाश इनमध्ये लपून बसला असल्याचे सांगितले. यावर उपनिरीक्षक इंगोले यांनी लागलीच नाशिकच्या दुसऱ्या पथकाला फोन करून द्वारका येथील हॉटेलमधून सुनील चांगले याला ताब्यात घेतले होते.\nया दोघांना अटक करून नाशिक न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पंचवटी पोलिसांनी आज दुपारी सुनील चांगले याची दहशत परिसरातून धिंड काढली.\nयावेळी वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले, उपनिरीक्षक महेश इंगोले गुन्हे शोध पथकाचे बाळू ठाकरे, प्रभाकर पवार, संतोष काकड, संदीप शेळके, सुरेश नरवडे, बाळू शेळके, बाळासाहेब मुर्तडक महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते.\nयावेळी परिसरात राहत असलेल्या सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवे याच्या घराची देखील झडती घेण्यात आली. यानंतर पोलीस ठाण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनील चांगले समर्थकांनी पोलिसांना आव्हान देणारे तसेच परिसरात हत्यासत्र करणार असल्याचे मॅसेज व्हायरल केले होते. त्यामुळे चांगले समर्थकांना पोलिसांनी उचलून त्यांची चांगलीच धुलाई केली. यापुढे पोलिस या गुन्हेगारांना अर्थ सहाय्य करणारे राजकारणी, बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या समर्थकांवर आपले लक्ष केंद्रित करणार असून त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी दिली.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2013/04/blog-post_2782.html", "date_download": "2019-01-16T17:35:29Z", "digest": "sha1:H2XZODO2JSR3BMAFUN6LZM7XA5ZGCA4G", "length": 10582, "nlines": 60, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "येवल्यात महामानवाला अभिवादन शहरासह तालुक्यातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी केली जयंती साजरी - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » येवल्यात महामानवाला अभिवादन शहरासह तालुक्यातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी केली जयंती साजरी\nयेवल्यात महामानवाला अभिवादन शहरासह तालुक्यातील विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी केली जयंती साजरी\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, १५ एप्रिल, २०१३ | सोमवार, एप्रिल १५, २०१३\nयेवला - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२२वी जयंती शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महामानवाला विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.\nनानासाहेब शिंदे बहुउद्देशीय संस्थेत नगरसेविका पद्मावती शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यावेळी सुनिल शिंदे, एकनाथ गायकवाड, नानासाहेब शिंदे व इतर उपस्थित होते.\nशहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली असून पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तहसीलदार हरीश सोनार, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, उपनगराध्यक्षा भारती जगताप, पोलीस निरीक्षक श्रावण सोनवणे, पालिका गटनेते प्रदीप सोनवणे, दीपक लोणारी, भूषण शिनकर, भूषण लाघवे आदी उपस्थित होते.\nनगर परिषद कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपनगराध्यक्षा भारती जगताप, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, तहसीलदार हरीश सोनार, नगरसेविका पद्मा शिंदे, राजश्री पहिलवान उपस्थित होत्या.\nमुक्तीभूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे रिपाइंचे शहराध्यक्ष गुड्डू जावळे, नगराध्यक्ष नीलेश पटेल, बी. आर. लोंढे, अविनाश कुक्कर, वसंत पवार, सभापती राधिका कळमकर, सदस्य प्रकाश वाघ आदींच्या हस्ते पूजन करण्यात आले. आंबेडकर नगरात नगराध्यक्ष नीलेश पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्षा भारती जगताप होत्या. जयंती कार्यक्रमास नगरसेविका उषाताई शिंदे, दीपक लोणारी, सुभाष गांगुर्डे, बालमुकुंद जगताप, विलास पगारे, कुणाल दराडे, बी. आर. लोंढे, बापू पगार, प्रवीण पहिलवान, आनंद शिंदे, दौलत गाडे, डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, भगवान साबळे आदी उपस्थित होते.\nशहरातील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर डॉ. जे. वाय. इंगळे यांचे व्याख्यान झाले. दलित समाजाला आत्मभान मिळवून देण्याचे व सामाजिक एकरूपता घडवून आणण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचे इंगळे यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीश आडके हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रतिमा पूजन प्राचार्य हरीश आडके यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी केले. यावेळी प्रा. एस. डी. गायकवाड, डॉ. पी. टी. वानखेडे, प्रा. शिरीष नांदुर्डीकर, प्रा. डॉ. राजेंद्र भोसले, प्रा. डी. सी. जाधव, प्रा. रमेश पहिलवान आदींनी प्रतिमा पूजन केले.\nविद्यार्थ्यांचे सलग १६ तास वाचन\nयेवला - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शहरातील आंबेडकर वसतिगृहात हिरामण मेश्राम, प्रवीण अढांगळे, नितीन संसारे, हितेश पगारे, कैलास बनसोडे यांनी इंजिनीअरिंग, फॉर्मसी अशा विविध शाखांमधील १२ विद्यार्थ्यांना एकत्रित आणून सलग १६ तास वाचनाचा कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमास बापू पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-state-road-transport-corpo-employees-strike-day-3/", "date_download": "2019-01-16T16:30:09Z", "digest": "sha1:ZOR4EF4ACYDFSGGAKOBEQUNPDW62P2JO", "length": 7705, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तिसऱ्या दिवशीही लालपरी बंदच ; एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची आशा धूसर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतिसऱ्या दिवशीही लालपरी बंदच ; एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची आशा धूसर\nमुंबई : आपल्या मागण्यावर ठाम असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता काही दिसत नाही. एसटी महामंडळ कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यत रात्री उशिरा झालेल्या बैठकीत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे एसटी संप सुरुच आहे.\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nराम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा\nएसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे हे बैठकीनंतर म्हणाले की, बैठकीत अद्याप तोडगा निघाला नाही. आम्ही सातवा वेतन आणि सेवा जेष्ठतेची मागणी केली होती. यासाठी साडे चार हजार कोटींची मागणी प्रशासनाकडे केली होती. सातव्या वेतनाला मिळता जुळता प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला. यामध्ये 4 ते 7 हजारांची वेतन वाढीचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला. मात्र, त्यातली वाढ कामगारांना मान्य होणार नसल्याने अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. आज परिवहनमंत्र्याच्या बैठकीत पुन्हा चर्चा करुन यावर तोडगा काढून, आम्ही एसटी कर्मचारी संघटना संप मागे घेण्याच्या तयारीत आहोत”\nयावर परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, “जास्तीत जास्त वाढ देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये 2.57 हजार कोटींचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. यापुढे सरकारकडून एक रुपयासुद्धा वाढवून दिला जाणार नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी संघटना का अडून बसले हे माहीत नाही. यापुढे कोणताही तोडगा निघणार नसून संप मागे घ्यावा असं मला वाटतं”\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nराम मंदिरासाठी कॉंग्रेसचंं अडथळा : मोदींचा अजब दावा\nमुख्यमंत्री असताना कॉंग्रेसने १२ वर्ष त्रास दिला – नरेंद्र मोदी\nयेणारी निवडणुक पानिपतच्या लढाईसारखी,ताकदिनिशी उतरणार – अमित शहा\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nसोलापूर ( प्रतिनिधी ) - उजनी धरणावरील स्थानिक मच्छिमार सोमवार २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करमाळा येथील कोंढार…\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत…\nगिरीश महाजनांना ‘जेएनयू’मध्ये पाठवा,शिवसेनेची अजब मागणी\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://ghodnavari.wordpress.com/2016/07/15/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-16T15:51:52Z", "digest": "sha1:2DMLL6KSOM42ZEVULBXLDFIGODYDMWJJ", "length": 4972, "nlines": 97, "source_domain": "ghodnavari.wordpress.com", "title": "जगायला जमलं राव! – घोडनवरी", "raw_content": "\nयंदा कर्तव्य आहे …\nलग्न करण्यासाठीचे योग्य वय कोणते\nगोरी गोरी पान फुलासारखी छान \nकुठेही करेन मी धावाधाव , पण देवा तू एकदाचा नवसाला पाव…\nविठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥\nजीवन मरण – एका भिंतीपलीकडले\nआयुष्यात उलथापालथ झाली , वाईट अनुभवांची संख्या जास्त झाली , दुःखाची जरा अधिक तीव्रतेने जाणीव होऊ लागली, म्हणजे मनासारखं ना होता उलट घडू लागलं की माणूस तत्वज्ञान बोलू लागतो. मग त्याला अनेकदा अध्यात्माची गोडी लागते . त्याला मग कधी spiritual science म्हणतो , कधी कर्म, कधी जीवनाचं मर्म तर कधी नुसतंच नशीब अशी labels लावतो . थोडक्यात काय, दुःखाची कारणे शोधतो, असा का घडलं याचा शोध घेतो आणि उत्तरं नाही सापडली की अनाकलनीय तर्क लावून त्याला label लावतो. आणि मग यालाच जीवन ऐसे नाव , अनुभव समृद्धता वगैरे गोंडस वर्णन करून life goes on अस म्हणत आपल रहाट गाड खेचत राहतो . ते हसत, गात, नाचून जमलं तर जगायला जमलं राव अस म्हणायचं का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%87", "date_download": "2019-01-16T17:10:37Z", "digest": "sha1:YYIJ5RSDV7LSNPGE47JJ5DVHJJ2WIFLW", "length": 7086, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शर्मिला रेगे - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nशर्मिला रेगे या मराठीतील स्त्रीवादी लेखिका होत्या.[१] रेगे ह्या आरंभी समाजशास्त्राच्या शिक्षिका होत्या. त्यानंतर त्या पुणे विद्यापीठातील स्त्री-अभ्यास केंद्राकडे वळल्या. त्यांच्यामुळे १९९१नंतर केंद्राच्या लिंगभाव आणि जातींवरील संशोधनांमध्ये तसेच एकूणच अभ्यासक्रमांमध्ये महत्त्वाचे बदल झाले. त्यांचे यांचे विद्यापीठाच्या कार्यामध्ये सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी केलेले दलित स्त्रीवादाचे सिद्धांकन - दलित स्त्रीवादी भूमिदृष्टी[मृत दुवा] हे आहे. तशाच मार्गावर त्या अजूनही लोकप्रिय संस्कृति, लिंगभाव, आणि शिकण्या-शिकवण्याच्या जास्तीत जास्त समावेशक पद्धतींवर काम करत होत्या. त्याचप्रमाणे, विद्यार्थी आणि प्राध्यापक या नात्यावरही त्यांनी काम केले.\n२. Dalit Women Talk Differently-A Critique of Difference and Towards a Dalit Feminist Standpoint Position ३. State Policy and the Twelfth Plan through a Gender Lens[मृत दुवा] वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जून ३०, २०१२ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.) ४. Education as Trutiya Ratna: Towards Phule-Ambedkarite Feminist Pedagogical Practice[मृत दुवा] वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च २२, २०१४ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.) ५. More than Just Tacking Women on to the 'Macropicture'[मृत दुवा] वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च २२, २०१४ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)\nइ.स. १९६४ मधील जन्म\nइ.स. २०१३ मधील मृत्यू\nस्त्रीवादी अभ्यासक आणि साहित्यिक\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१८ रोजी १६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.com/2012/08/", "date_download": "2019-01-16T17:22:40Z", "digest": "sha1:A3Y6ZA4AIPQHAYG4NH7IA46K64GMMY6G", "length": 18248, "nlines": 222, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.com", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: August 2012", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nनाशिक व सिन्नर यांना जोडणाऱ्या ’नाशिक-पुणे’ राष्ट्रीय महामार्गावर हा छोटा घाट आहे. नाशिकपासून २२ तर सिन्नरपासून हा ६ किमी अंतरावर आहे.\nलेबल्स घाट, नाशिक जिल्हा, मोहदरी घाट, सिन्नर तालुका\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरेकडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहेत, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असेही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा नाशिक-दिंडोरी रस्त्यावर ही लेणी आहेत. हे दोन्ही रस्ते गुजरात कडे जाण्याचे मार्ग आहेत. नाशिक शहरातून ह्या चामर लेणी टेकडीचे सहज दर्शन होते. टेकडीच्या पायथ्यास म्हसरूळ गावी श्री पारसनाथ मंदिर १९४२ साली बांधले आहे. या लेण्यांना तीर्थराज गजपंथ असेही संबोधले जाते. पायथ्यापाशीच क्षेमेंद्र किर्ती यांची समाधीही आहे. ही लेणी साधारणत: ४०० फूट उंचीवर आहेत व वरती जाण्यासाठी ४३५ पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्या चढून गेल्यावर इंद्र व अंबिका देवीच्या मूर्त्या प्रथम दर्शनी पडतात. पुढे साडे तीन फुट उंचीची परसनाथाची मूर्ती आहे. ही लेणी अकराव्या शतकात बांधली असून जैनांच्या पवित्र तिर्थांपैकी एक आहेत. इथे अनेक जैन संतांचे श्वेत चरण पाहायला मिळतात.\nयाच टेकडीवर चांभार लेणी नावाच्या लेण्याही अस्तित्वात आहेत. मुख्य मंदिरात भगवान महावीरांची भव्य मूर्ती पाहावयास मिळते. या टेकडीवरून संपूर्ण नाशिकचे दर्शनही घेता येते. दिंडोरी की पेठ रोडवरून येथे यायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर नाशिक-पेठ रस्त्यावरूनच इथे यायला मुख्य रस्ता आहे. निमाणी बस स्थानकावरून बोरगड बस इथे येते. शिवाय तिवली फाटा येथे येणारी बसही ’गजपंथ’ वरूनच जाते. आमचा प्रवास हा रामशेज किल्ल्यावरून येथवर पायीच झाला होता. चामर लेणींच्या मागेच रामशेज किल्ला नज़रेस पडतो. इथुन पायी अंतर सात-आठ किलोमीटर असावे. एकाच दिवसांत दोन्ही ठिकाणी भेटी देता येतात.\nमहावीरांची चार दिंशांची मुख असणारी मू्र्ती\nलेबल्स चामर लेणी, जैन, टेकडी, नाशिक शहर, मंदीर, लेणी\nनाशिक जिल्हा हा बहुतांशी सातमाळच्या पर्वतरांगेत येतो. येथील काही तालुक्यांमध्ये डोंगर हा अगदीच विरळा असल्याचे दिसून येते. त्यातीलच एक निफाड तालुका होय. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया मानला जाणारा निफाड हा एक सधन प्रदेश आहे. परंतु, या ठिकाणी डोंगरदऱ्यांची अगदीच वानवा आहे. लोणजाई टेकडी हा एकमेव उंच प्रदेश निफाड तालुक्यात येतो. पहाडांची संख्या कमी असल्यानेच या प्रदेशाला नि-पहाड अर्थात निफाड असे संबोधले जाते, असे येथील रहिवासी सांगतात.\nनिफाड तालुक्यातील नैताळे हे नाशिक-औरंगाबाद मार्गावरील एक छोटे गांव आहे. येथुन सुमारे दोन किलोमीटर अंतरावर लोणजाई टेकडी आहे. नैताळे पासून जवळ असली तरी प्रशासकिय दृष्टीने ती विंचुर या गावाच्या हद्दीत येते. विंचुर हे तालुक्यातील एक मोठे गांव असुन तेही याच महामार्गावर आहे. लोणजाई फारसे उंच नाही. निफाडच्या दृष्टीने ते तसे उंचच मानावे लागेल. या टेकडीवर गेल्यावर आजुबाजुचा पूर्ण सपाट परिसर दिसून येतो. दूरदूर पर्यंत कोणताच पर्वत दिसून येत नाही. त्यामुळे परिसरातुन अनेकजण येथे फिरायला येतात. नैताळे व विंचुर अश्या दोन्ही ठिकाणाहून इथे पोहोचता येते. वरपर्यंत गाडीही जाऊ शकते. टेकडीच्या माथ्यावर लोणजाई देवीचे मंदीर आहे. आधी ते छोटे होते व आता त्याचा जिर्णोद्धार होऊन ते भव्य करण्यात आलेले आहे. दरवर्षी येथे नित्यनेमाने देवीचा उर्सव भरतो. या पहाडावर काही गुंफाही आहेत. पावसाळ्यात छोटीशी सैर करण्यास येथे परिसरातील लोक प्राधान्य देतात. संपूर्ण परिसराचे छान दर्शन या टेकडीवरून होते. एक तासाची हिवाळी वा पावसाळी सफर करण्यासाठी येथे जाण्यास काहीच हरकत नसावी.\nरस्त्यावरून दिसणारी लोणजाई टेकडी\nलोणजाई मंदीर बांधकाम अवस्थेत\nलेबल्स टेकडी, नाशिक जिल्हा, निफाड तालुका, मंदीर, लोणजाई टेकडी\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nचामर लेणी / चांभार लेणी\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमशीन लर्निंग: नव्या युगाची नांदी - मानवी आकलनक्षमता संगणकाला प्रदान करण्याच्या संकल्पनेतून संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेचा उगम झाला. यायचं पुढचा टप्पा म्हणजे 'मशीन लर्निंग' होय. शक्यता आणि संभ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%96/", "date_download": "2019-01-16T17:06:15Z", "digest": "sha1:22UHOGMOWGVD6SFNCDO77WBH2QLOWVTI", "length": 11201, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#कहत कबीर: गुरू गुण कैसे लिखू… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n#कहत कबीर: गुरू गुण कैसे लिखू…\nसब धरती कागज करूँ,\nसात समुद्रकी मसि करूँ,\nगुरू गुण लिखा न जाय \nसर्व धरित्री कागद केली,\nवृक्षांची केली लेखणी ती\nशाई सात समुद्राची परि,\nगुरूगुण लिहिले ना जाती\nभावार्थ :तुम्हा आम्हा सर्वांना मांडलेला संसार प्रपंच हा नीट चालवायचा आहे. त्यासाठी आवश्‍यक असणारा पैसा, धनसंपत्ती, मिळवण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या गुणांची, कला, ज्ञान ह्याची जे शिकवण देतात त्यांना आपण गुरू मानतो. अशा व्यावहारिक गुरूंची आपल्याला नितांत गरज असते. त्याबरोबरच हा प्रपंच्याचा खेळ खेळताना मानवी जीवनात येणारी, सुख दु:ख, यश अपशय, लाभ आणि हानि, मान अपमान.\nत्याने ढासळणारे आपले मनोबल सावरण्यासाठी, असोनि संसारी आपल्याला मिळालेल्या या नरजन्माचे सार्थक साधण्यासाठी आपल्याला सदगुरूंचीही त्या गुरूं इतकीच किंवा त्यापेक्षा थोडी जादाच गरज असते. जेव्हा आपल्याला असे सदगुरू हे परमभाग्याने भेटतात, तेव्हा त्यांच्या कृपेने आपला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सार्थ होतात. अशा गुरूंच्या काय किंवा सदगुरूंच्या काय आपण सदैव ऋणात राहणे हेच योग्य होय. कारण काहीही केले तरी त्यांच्या उपकाराची आपण कशीच परत फेड करू शकत नाही.\nसंत कबीरांच्या लेखीसुद्धा मानवी जीवनातल्या ह्या दोन्ही गुरू आणि सदगुरूंना एक अनन्यसाधारण असे स्थान आहे. प्रपंच्यात आराम मिळवून देणारे व्यावहारिक गुरू आणि जीवाच्या जन्माचे कल्याण करविणारे सदगुरू त्यांना वंदनीय आहेत.\nत्या गुरू आनि त्यांच्या महिमेबद्दल बोलताना कबीरदास असे म्हणतात की, सकल पृथ्वीचा जरी कागद बनविला, सर्व वृक्षांची लेखणी केली. सातही समुद्राच्या पाण्याची शाई बनविली तरी लिहायच म्हटले तर ह्या गुरूंचा अगाध महिमा हा लिहिता येणार नाही. कारण तो गुरूमहिमा हा अगम्य अतर्क्‍य आनि अवर्णनीय असाच आहे. त्यांचे मानव जातीवर अनंत उपकार आहेत. तेव्हा हा गुरूमहिमा कसा किती आणि कोणत्या शब्दांत वर्णन करायचा गुरूंना आपल्याकडे माऊली असे म्हटले जाते आणि ते सार्थही आहे. कारण जसे आपल्याला मनुष्य जन्म देणाऱ्या त्या जननीचे गुण आणि तिचे उपकार हे न फेडता येण्यासारखे आहेत. त्याप्रमाणेच ह्या गुरूंचेही वर्णन करणे हे केवळ अशक्‍यच आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजीवनगाणे: सूर जुळवून घे…\nदिल्ली वार्ता: भाजपच्या स्वप्नाला सपा-बसपाचा ब्रेक\nवाद: बेजबाबदार सेलिब्रिटी अन्‌ प्रतिमेला धक्‍का\nआपण इतके भाबडे का असतो\nप्रतिक्रिया: हेल्मेट वापरून पाहिल्यावर…\nसाद-पडसाद: आपण आपली “प्रतिज्ञा’च विसरत चाललो आहोत का\nकर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार भक्कम; बीजेपी फूट पाडण्याच्या प्रयत्नात : खर्गे\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/National/Cargo-Shipping-Ground-Fire/", "date_download": "2019-01-16T15:54:08Z", "digest": "sha1:NKYUVDQRXWYQDDZLFH7TM5ZXNGV3I3HK", "length": 3682, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " मालवाहू जहाजाला भीषण आग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › मालवाहू जहाजाला भीषण आग\nमालवाहू जहाजाला भीषण आग\nकृष्णपटनम येथून कोलकाताला जाणार्‍या एमव्हीएसएसएल या मालवाहू जहाजाला भीषण आग लागली. कंटेनरमध्ये स्फोट झाल्यानंतर ही आग लागली. जहाजावर एकूण 22 कर्मचारी होते. पैकी 11 जणांना वाचवण्यात यश आले आहे. इतरांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ही आग लागली. जहाजावर आग लागल्याची माहिती मिळताच बचावकार्यासाठी हलदिया येथून मदत पाठवण्यात आली आहे. खराब हवामान आणि वेगाने वारे वाहत असल्याने आग वेगाने वाढली.\nपश्‍चिम बंगालमधील हलदियापासून सुमारे 60 नॉटिकल्स माईल्स अंतरावर हे जहाज होते. आगीची माहिती समजताच भारतीय तटरक्षक दलाने राजकिरण हे जहाज आणि डॉर्निअर विमान बचावकार्यासाठी पाठवले. जहाज जवळपास 70 टक्के जळून खाक झाले.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-01-16T15:51:36Z", "digest": "sha1:AGUBTWNXHQV4RXZBCCXLS3GBN47ECO4F", "length": 11104, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शाळांबाहेर निकृष्ट खाऊची विक्री | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशाळांबाहेर निकृष्ट खाऊची विक्री\nभवानीनगर- बारामती शहरासह लगतच्या उपनगरीय भागातील शाळांच्या बाहेर हातगाड्या, स्टॉल लावून काही विक्रेते खाऊची विक्री करीत असतात. शाळेबाहेर मिळत असलेल्या या खाऊचा दर्जा अतिशय निकृष्ट असतोच शिवाय अशा विक्रेत्यांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सुगंधी सुपाऱ्यांच्या पुड्याही मिळत आहेत, अशा सुपाऱ्या खाणे कोवळ्या वयातील मुलांकरिता हानीकारक ठरू शकते. परंतु, याकडे शाळा प्रशासन तसेच अन्न औषध प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे.\nशाळा परिसरात कोणत्याही प्रकारच्या आमली पदार्थांची विक्री करण्यास कायदेशीर बंद आहे. परंतु, अन्न औषध प्रशासनाचा हा नियम मोडीत काढून अनेक शाळांबाहेर सुगंधी सुपारी, पानांचा स्वाद असलेल्या गोळ्या, सिंगारेट प्रमाणे दिसणाऱ्या चॉकलेटच्या नळ्या या सारखे दर्जाहिन पदार्थ सर्रास विक्री केले जात आहेत. दहावीचे वर्ग असलेल्या शाळांलगत असलेल्या अशा खाऊ विक्रेत्यांकडे गुटख्याच्या पुड्याही सहज मिळत असल्याने अल्पवयीन विद्यार्थी व्यसनांकडे कोवळ्या वयातच वळू लागले आहेत. गुटखा विक्रीला बंदी असल्याने यातूनच जादा रकमेला अशा पुड्या विकल्या जात आहे. यातून चांगला नफा मिळत असल्याने विक्रेतेही असाच माल विकत आहेत. शाळा परिसरात सुगंधी सुपारीच्या नावाखी सुंगधी सुपारी, रंगीत सुपारी, खुशबूवाली सुपारी, पान मसाला या नावाखाली गुटखाही विक्री होत आहे. पोलीसांनी किमान शाळा परिसरात तरी सुपारी आणि गुटखा बंद करावा, अशी मागणी पालकांतून होत आहे.\nशाळा बाहेर पडलेल्या पुड्यांवरील पत्यानुसार माहिती मिळाली असता धुळे येथे मुंबई-आग्रा महामार्गावरील औद्योगिक वसाहतीत तसेच गुजरात मधील गांधीनगर भागातील सुमार दर्जाच्या कंपन्यांकडून सुगंधी सुपारीचे उत्पादन घेतले जाते, अशी सुपारी येथील काही तज्ज्ञ व्यापाऱ्यांना दाखविली असता ती अतिशय निकृष्ठ असल्याचे सांगण्यात आले. याच भागातून राज्यभरात असा माल जात असल्याचे पोलीस सुत्रांचेही म्हणणे आहे.\nइंदापूर, बारामती शहर तसेच परिसरात निकृष्ट दर्जाची सुपारी, पान मसाला यांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. विशेषत: अतिग्रामीण भागातील शाळा परिसरांत असणाऱ्या टप्यांतून अशा सुपाऱ्यांच्या विक्रीतून होणारी उलाढाल मोठी आहे. अन्न-औषध प्रशासन विभागाने शाळा परिसरात जावून निकृष्ट खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत गांभीर्याने कारवाई होण्याची गरज आहे.\nशाळा परिसरात गुटखा, सुगंधी सुपारी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करू. माहिती दिल्यास तपासणी पथकसह छापा टाकून कारवाई करू. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.\n– अरविंद काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वालचंदनगर\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-01-16T17:08:52Z", "digest": "sha1:D2WG6SXO434FELCXDI5PBES7PNWUKUPQ", "length": 7004, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रास्पबेरी - विकिपीडिया", "raw_content": "\nरुबस इडीअस (Rubus Idaeus) जातिची रास्पबेरी\nरास्पबेरी एक बेरी वर्गीय फळ आहे. हे लाल रंगाचे फळ असते. त्याच्या झाडाला देखील रास्पबेरी म्हटले जाते. रास्पबेरी रोज (Rose) कुळातील रुबस (Rubus) प्रजातिची वनस्पती असून तिच्या अनेक जाति आहेत. ही झुडूप वर्गीय वनस्पती आहे. रास्पबेरी बारमाही झुडूप असून त्यामध्ये लाकडी खोड असते. रास्पबेरी मुख्यत: युरोपीय देशांमध्ये आढळते. युरोप वगळता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशियामध्ये नेपाळ, चीन, फिलिपिन्स आणि भारतातील हिमालयालगतच्या जंगलांमध्ये रास्पबेरी आढळते.\nईगलनेस्ट अभयारण्यातील जंगली रास्पबेरी फळे.\nरास्पबेरी लाल रंगाच्या, रसाळ आणि चवीला गोड असतात. भारतामध्ये मुख्यत: गोल्डन एव्हरग्रीन रास्पबेरी आढळतात. या पिवळसर रंगाच्या असतात. काही प्रमाणात लाल व काळ्या रास्पबेरीही आढळतात. उत्तर भारतातील राज्यांमध्ये ग्रामीण भागातील लोक याला आखें, हीरे किंवा हिन्यूरे या नावाने ओळखतात.[१] रास्पबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्व तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह इत्यादी खनिजे असतात.[१] त्याचबरोबर यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.[२]\nयुरोपीय देशांमध्ये रास्पबेरीची लागवड केली जाते. रास्पबेरी चवीने खाल्ल्या जातात. त्यांच्यापासून वाईन, जॅम सारखे पदार्थ बनवले जातात. युरोपीय देशांमध्ये यांचा खाद्यपदार्थांमध्येही वापर केला जातो.\n↑ a b \"विटामिन-सी से भरपूर है जंगली रास्पबेरी\" (हिंदी मजकूर). दिव्य हिमाचल. २८ जानेवारी, २०१४. १२ जून, २०१६ रोजी पाहिले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जुलै २०१६ रोजी १८:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/node/11881", "date_download": "2019-01-16T17:39:18Z", "digest": "sha1:XMPAOWMMMPKB56XNFP4DKPE7MTMHXCEK", "length": 22596, "nlines": 192, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, Organic Jaggery production success story of chandrabha Brand | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘चंद्रभागा’ ब्रॅण्डचा सेंद्रिय उसासह सेंद्रिय गूळ, काकवी, तूपाचे उत्पादन\n‘चंद्रभागा’ ब्रॅण्डचा सेंद्रिय उसासह सेंद्रिय गूळ, काकवी, तूपाचे उत्पादन\nबुधवार, 5 सप्टेंबर 2018\nपवार यांच्सेंया सेंद्रिय गूळ आणि काकवीला सोलापूरसह सांगली, पुणे, सातारा, उस्मानाबाद येथून मागणी आहेच. शिवाय सोलापुरातील एका निर्यातदारामार्फत २० टन गूळ दुबईलाही जाणार आहे. प्राथमिक बोलणी पूर्ण झाली आहे. त्याला ७० रुपये प्रति किलो दर देऊ केला आहे\nबारा एकर शेतीचे सेंद्रिय व्यवस्थापन, देशी गायींच्या दुधापासून तूपनिर्मिती, बाजारपेठेचा अभ्यास, सेंद्रिय गूळनिर्मिती, त्याच्या ब्रॅंडींगसाठी प्रयत्न असे विविध गुणधर्म जपत प्रयत्नवादी संदीप पवार अंकोली (ता. मोहोळ) यांनी शेती विस्तारली आहे. वेगळ्या वाटा ढुंढाळत ही वाटचाल प्रगतीपथावर ठेवली आहे.\nकुरुल-पंढरपूर रस्त्यावर अंकोली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे संदीप पवार यांची १२ एकर शेती आहे. सन १९९४ पासून संदीप शेतीत आहेत. त्यांची वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. पाण्याचा जेमतेम स्त्रोत, खात्रीशीर उत्पन्न नाही. मग काही दिवस ट्रॅक्‍टर चालवण्याचा व्यवसाय त्यांनी केला. दुग्धव्यवसायही केला. त्यातूनही फारसे काही लागेना. सन २००८ मध्ये उजनी डावा कालव्यावरून पाइपलाइन करून शेतात पाणी आणले. तेव्हा खऱ्या अर्थाने प्रयोगशील शेतीला सुरवात झाली.\nसुरवातीला भाजीपाला, ऊस, केळी अशी पिके घेतली. केळीने थोडासा आधार दिला. उत्साह वाढला. पुढे उसाचे क्षेत्र वाढवण्याचे ठरवले. पण दर आणि उत्पादनाचा मेळ बसेना. शेती तोट्याची होऊ लागली. अखेर २०११ पासून संदीप यांनी सेंद्रिय शेतीकडे मोर्चा वळवला. आज पाच वर्षांच्या सातत्यातून ही शेती त्यांना फायदेशीर वाटू लागली आहे.\nएकूण क्षेत्र- १२ एकर\nऊस- सात एकर, लिंबू- ४ एकर\nसंपूर्ण शेती- सेंद्रिय पद्धतीने\nउद्दीष्ट - कमी खर्चात विषमुक्त अन्नाची निर्मिती, शाश्‍वत उत्पन्न आणि उत्पादन व त्यातून वेगळा आनंद\nऊस उत्पादन- एकरी ५५ ते ६० टन.\nसन २०१६ मध्ये को ८००५ ऊस वाणाची लागवड\nजीवामृत, देशी गायीचे ताक, दही, शेण, गोमूत्र यांचा पीकवृद्धीसाठी वापर\nउसाला मिळणारा दर, लांबणारा हंगाम, हाती पडणारे उत्पन्न आणि त्या तुलनेत सेंद्रिय गुळाला असलेली मागणी असा तुलनात्मक अभ्यास संदीप यांनी केला. त्यातून सुरवातीला व्यावसायिक गुऱ्हाळघरात गूळाची निर्मिती केली. अक्कलकोट, कोल्हापूर भागातील गुऱ्हाळघरे पाहिली. त्यानंतर कोल्हापूर भागातील रचनेचे\nगुऱ्हाळघर उभा करण्याचा आणि केवळ सेंद्रिय गूळच तयार करण्याचा निश्चय केला. ऊस गाळपासाठी चरखा, रस उकळण्यासाठी कढई आणि भट्टी अशी यंत्रणा उभी केली. सुमारे अडीच लाख रुपये खर्च त्यासाठी आला. गुळव्यांची जुळवाजुळव केली. यंदा मेच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष गाळपास सुरवात केली.\nगूळ, काकवीचा \"चंद्रभागा\" ब्रॅण्ड\nसहा एकरांतील २७० टन उसाचे गाळप करून २७ टन गुळाची आपल्या गुऱ्हाळघरात निर्मिती\nअर्धा किलोपासून १,५ ते १० किलोपर्यंतचे पॅकिंग\nकाकवीचेही ७००, १००० व १३५० ग्रॅम असे बॉटल पॅकिंग\nदोन्ही उत्पादनांचे \"चंद्रभागा' हे ब्रॅंडनेम\nऊस उत्पादनापासून गूळ उत्पादन ते विक्री अशा संपूर्ण साखळीत राबताना ‘मार्केटिंग’मध्येही मागे राहायचे नाही असे संदीप यांनी ठरवले.\nथेट गूळविक्रीसाठी सुरू केलीच. शिवाय परिसरातील आठवडे बाजार, कृषी प्रदर्शनांमध्येही गूळ ठेवण्यास सुरवात केली.\nआत्तापर्यंत ७० ते ८० रुपये प्रति किलो दराने जवळपास तीन टन गूळविक्री साधली आहे.\nकाकवीची प्रति किलो शंभर रुपये दराने ५०० किलोपर्यंत विक्री झाली आहे.\nमार्केटिंगसाठी खास वाहन बनवून घेतले आहे. प्रत्येक बाजारात आणि प्रदर्शनात हे वाहनच विक्री स्टॉल म्हणून उभे केले जाते. गाडीच्या चहूबाजूंनी आकर्षक सजावट केली आहे.\nगूळ आणि काकवीचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्त्व सांगणारी छोटेखानी ऑडिओ क्लीपही संदीप यांनी स्टुडिअोत तयार करून घेतली आहे. आपल्या वाहनाद्वारे ती ग्राहकांना एैकवली जाते. त्यामुळे ग्राहकांचे लक्ष त्याकडे पटकन वेधून घेतले जाते.\nदेशी गाईच्या तुपाची विक्री\nसंदीप यांनी देशी गोवंशाचे संवर्धन केले आहे. कॉंंक्रेज, गीर, खिलार अशी विविधता त्यांच्याकडे आहे. चार कालवडी आहेत.\nसेंद्रिय शेतीत शेण, गोमूत्रासाठी त्यांचा उपयोग होतो.\nकॉंक्रेज प्रति दिन ११ लिटर, गीर गाय १३ लिटर तर खिलार गाय चार लिटर दूध देते.\nमहिन्याला १५ किलोपर्यंत तूपनिर्मिती होते. त्याचा प्रति किलो २००० रुपये दर आहे.\nआजमितीला २७ टनांपैकी तीन टन गूळ विक्री झाली आहे. २० टनांलाही मागणी आली आहे. विक्री झालेल्या गुळापासून सुमारे दोन ते सव्वादोन लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. उर्वरित २० टनांपासूनचे उत्पन्न ७० रुपये प्रति किलो दराने धरले तर १४ लाख रुपयांपर्यंत एकूण उत्पन्न होऊ शकते. एरवी कारखान्याकडे ऊस दिला असता तर २७० टनांपासून सरासरी २००० रुपये प्रति टन या दराने पाच लाख ४० हजार रुपये हाती आले असते. मात्र गूळ व्यवसायातील खर्च लक्षात घेऊनही त्यात नफ्याचे प्रमाण अधिक राहणार आहे.\nसंपर्क - संदीप पवार - ९८३४८४८२९७\nशेती पंढरपूर सोलापूर उत्पन्न व्यवसाय profession ऊस ठिबक सिंचन सिंचन प्रदर्शन आरोग्य health उस्मानाबाद usmanabad दूध\nसेंद्रिय पद्धतीने ऊसशेती करणारे संदीप पवार\nआकर्षक पॅकिंग व ब्रॅंडनेम असलेली काकवी\nगूळाचे एक किलो वजनाचे पॅकिंग\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nचंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...\nप्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...\nपणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...\nसावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...\nशेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nवाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...\nकोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...\nशेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...\nऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...\nकिमान तापमानात हळूहळू वाढपुणे ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...\nरोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...\nसर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T16:54:20Z", "digest": "sha1:BZIFLXGTNIT2MWJ5MTRJD3PW634WQA6S", "length": 12673, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा: कलाकारांसाठीच पालिकेकडून एकांकिका स्पर्धेंचे आयोजन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसातारा: कलाकारांसाठीच पालिकेकडून एकांकिका स्पर्धेंचे आयोजन\nखा. श्री. छ. उदयनराजे : कै. श्री. दादा महाराज करंडक एकांकिका स्पर्धेचे उद्‌घाटन उत्साहात\nविविध सातारकर नाट्‌यकर्मीचा सत्कार\nसातारा – समाजाची विविध कामे करताना समाजातील विविध कलाकारांना एक स्टेज मिळवून देत सांस्कृतिक भूक भागवण्याचे कार्यंही सातारा पालिका या एकांकिका स्पर्धेच्या उपक्रमाने करत आहे. या स्पर्धांचे आयोजन करताना कोणतेही राजकारण आम्ही करत नाही. जास्तीतजास्त लोकांना ही लोककला पहाण्यासाठी आकर्षित करणे हाच आमचा या मागचा उद्देश व प्रामाणिक इच्छा आहे. कलाकरांना संधी देण्याची इच्छा उराशी बाळगून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आज ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या सातारानगरीला राज्यात या स्पर्धांमुळे मोठे स्थान मिळाले आहे, असे उद्‌गार सातारचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी काढले.\nसातारा नगरपालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या माजी नगराध्यक्ष कै. श्री. दादा महाराज करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध मान्यवरांचे उपस्थितीत शाहू कला मंदिरात पार पडला. यावेळी उदयनराजे बोलत होते.\nया उद्‌घाटन समारंभास नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, स्पर्धेच्या कार्याध्यक्ष सुजाता राजेमहाडिक, कार्यंवाह कल्याण राक्षे, स्मिता घोडके, स्पर्धेचे परीक्षक हेमांगी जोशी, वामन पंडित, सुरेश हळदीकर यांच्यासह विविध समित्यांचे सभापती आणि नगरसेवक यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.\nमान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराजाचे पुजन करुन या स्पर्धेचा उद्‌घाटन समारंभ सुरु झाला. यावेळी सातारच्या कलाकाराच्या हस्तेच या स्पर्धेचा नारळ फुटावा ही इच्छा खरी करुन दाखवत उदयनराजे यांनी हा मान बाळासाहेब उर्फ कल्याण राक्षे यांना देत स्पर्धेचा नारळ फोडायला लावला. त्यानंतर सर्व मान्यवरांचे सत्कार पालिकेच्यावतीने करण्यात आले.\nयावेळी सातारा येथील विविध नाट्यकर्मींचा सत्कार उदयनराजे भोसले तसेच प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. यामध्ये शरद व सौ. संध्या लिमये, रवींद्र डांगे, मोहन बेदरकर, रुक्‍मिणी सुतार, शरद वामळे, पळशीची पी. टी. उषा या टीमचे सर्व कलाकार यांचा समावेश होता.\nनगराध्यक्षा सौ. माधवी कदम, सौ. सुजाता राजेमहाडिक, यांनी आपले मनोगत केले. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संयोगिता माजगावकर जोशी यांनी केले. यावेळी नगरसेविका लता पवार, सुमती खुटाळे, यशोधन नारकर, स्नेहा नलावडे, स्मिता घोडके, सविता पवार, रजनी जेधे, किशोर शिंदे, विशाल जाधव, अली शेख, राजू भोसले तसेच अधिकारी कर्मचारी व नाट्यरसिक उपस्थित होते. या स्पर्धा रविवार दि. 27 पर्यंत सुरु रहाणार आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीतील गोंधळामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढणार\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nजिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/75th-Annual-General-Meeting-of-Secondary-Teacher-Society-in-Ahmednagar/", "date_download": "2019-01-16T16:16:43Z", "digest": "sha1:UZN2DNT6ESJBMRY3YB7IINNKMJGBL62R", "length": 9034, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माध्यमिक शिक्षक सोसायटी; विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधार्‍यांची उडाली त्रेधातिरपीट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › माध्यमिक शिक्षक सोसायटी; विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधार्‍यांची उडाली त्रेधातिरपीट\nमाध्यमिक शिक्षक सोसायटी; विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधार्‍यांची उडाली त्रेधातिरपीट\nशेवगाव व पाथर्डी येथील शाखांच्या बांधकामात चुकीच्या प्रकारे खर्च करण्यात आल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केल्यानंतर सत्ताधारी व विरोधी सभासद आमने-सामने आले होते. सभेत गोंधळ सुरु होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अवघ्या पाच मिनीटातच सर्व विषयांना मंजूरी देत सभा गुंडाळण्यात आली.\nमाध्यमिक शिक्षक सोसायटीची 75 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल (दि. 1) अध्यक्ष किशोर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दुपारी 1 वाजता सभेला सुरूवात झाली. सचिव सोन्याबापू सोनवणे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. त्यानंतर सभासद नंदकुमार तोडमल यांनी मयत सभासदांच्या निधीचा विषय उपस्थित केला. मयत निधीत 71 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. सोसायटीकडून याप्रकरणी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत उपनिबंधक कार्यालयातील कर्मचार्‍यांना सत्ताधार्‍यांनी मॅनेज करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.\nत्यावर संचालक कचरे यांनी उपनिबंधक कार्यालयाने या प्रकरणात सोसायटीला ‘क्लिन चिट’ दिलेली आहे. तोडमल यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. सोसायटीत एका वर्षात बिगर सभासदांच्या 71 लाखांच्या ठेवी वाढल्याचे त्यांनी सांगितले. संचालक आप्पा शिंदे यांनी अहवालात चुका ही निंदनीय बाब आहे. 52 लाखांऐवजी 20 लाख रुपये फी घेणारा ऑडिटर नेमा. ऑडिटर नेमण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेला आहे. सभासदांनी याबाबतचा निर्णय घेण्याची मागणी केली.\nसुनील दानवे यांच्या आरोपांमुळे सभेत गोंधळ होण्यास सुरुवात झाली. शेवगाव-पाथर्डी येथील शाखांच्या बांधकामावर झालेला खर्च चुकीचा असून, उपनिबंधकांनी या कामाला परवानगी नाकारालेली असतांना हे काम कसे केले असा सवाल उपस्थित केला. या कामावर अंदाजित खर्चापेक्षा कमी खर्च झालेला असल्याने तुम्ही आमचे अभिनंदन करा, अशा शब्दात कचरे यांनी दानवेंना उत्तर दिले. यावेळी दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी झाली.\nदोघेही स्वतःचे मुद्दे रेटून नेत असल्याचे पाहून दोन्ही गटातील शिक्षक कार्यकर्ते आक्रमक झाले. दानवे यांना आता भाषण आवरते घ्या, असे म्हणत व्यासपिठासमोर गोंधळाला सुरुवात झाली. विरोधकांनी दानवे यांना बोलूू द्या, अशी मागणी केली. यामुळे दोन्ही गटाच्या शिक्षकांनी दहा मिनीटे एकमेकांना धक्का- बुक्की केली. शिक्षक एकमेकांवर धावून गेल्याने अडीच तास शांततेत सुरु असणार्‍या सभेचे वातावरण बिघडले. गोंधल होत असल्याचे लक्षात आल्याने अवघ्या पाच मिनीटात सत्ताधार्‍यांनी सर्व विषय मंजूर म्हणत सभा आटोपती घेतली.\nअध्यक्ष, उपाध्यक्ष उरले नावालाच\nमाध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधार्‍यांच्या वतीने प्रा. भाऊसाहेब कचरे यांनी एकट्याने विरोधकांचा मारा थोपविला. विरोधकांच्या सर्व प्रश्‍नांना कचरे एकटेच पुरून उरले. विरोधक संतोष ठाणगे यांनी सत्ताधार्‍यांवर आरोप केले. चेअरमन, व्हाईस चेअरमन यांना आकडे कळत नाहीत का ते फक्त नावालाच उरले आहेत. बाकीच्यांनीही आरोपांना उत्तर देण्याची मागणी केली.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-01-16T15:56:32Z", "digest": "sha1:67AKIISQQ2LVDYRVJUFYPGVKICPGPDK2", "length": 26914, "nlines": 499, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रशिया - विकिपीडिया", "raw_content": "\nराष्ट्रगीत: रशियन संघराज्याचे राष्ट्रगीत\nरशियाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) मॉस्को\nसरकार संघीय अध्यक्षीय प्रजासत्ताक\n- राष्ट्रप्रमुख व्लादिमीर पुतिन Vladimir Putin\n- स्वातंत्र्य दिवस जून १२, १९९०(घोषित)\n- एकूण १,७०,७५,४०० किमी२ (१वा क्रमांक)\n- पाणी (%) १३\n- २०१० १४,१९,२७,२९७ (९वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १५७६ अब्ज अमेरिकन डॉलर (१०वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १४,९१९ अमेरिकन डॉलर (६२वा क्रमांक)\nराष्ट्रीय चलन रशियन रूबल (RUB)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग विविध विभाग (यूटीसी +२ ते +१२)\nआंतरजाल प्रत्यय .ru, .рф\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +७\nरशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्याल पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे. असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. रूबल हे रशियाचे चलन आहे. ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसर्‍या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.\nरशिया हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\n६.४ विज्ञान आणि तंत्रज्ञान\nमुख्य लेख: रशियन साम्राज्य\nइ.स. १७२१ साली, पीटर द ग्रेटच्या अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले. इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या महान युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले. हे प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले. बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग ही राजधानी उभारली.\nपीटर द ग्रेट ची मुलगी एलिझाबेथ ही पीटरनंतर गादीवर बसली. तिच्या कारकिर्दीत रशियाने सात वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकून घेतले. परंतु एलिझाबेथच्या मृत्यूनंतर तिसरा प्योत्र याने हे सर्व विभाग प्रशियाच्या ताब्यात दिले.\nकॅथेरिन दुसरी किंवा \"महान कॅथेरिन\" हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.\nमुख्य लेख: सोव्हियेत संघ\nमुख्य लेख: रशियाचे सोव्हियेत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक\n१९९१ सालापर्यंत रशिया सोव्हियेत संघाचा एक व सर्वात मोठा घटक देश होता.\nसोव्हियेत संघ दुसर्‍या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने लढला.\nरशिया हा जगातील क्षेत्रफळानुसार सर्वांत मोठा देश आहे. रशियाचे एकूण क्षेत्रफळ १,७०,७५,४०० चौ.किमी. आहे. रशियात २३ जागतिक वारसा स्थळे व ४० राष्ट्रीय उद्याने आहेत.\nयुरोप व आशियामधील एकूण १४ देशांच्या सीमा रशियाला लागून आहेत.\nरशिया देशाचे एकूण ८३ राजकीय विभाग आहेत.\nप्रत्येक विभाग खालीलपैकी एका गटात मोडतो.\n२१ प्रजासत्ताक (रशियन: республики)\n४६ ओब्लास्त (प्रांत) (रशियन: области)\n९ क्राय (रशियन: края)\n१ स्वायत्त ओब्लास्त (रशियन: автономная область)\n४ स्वायत्त ऑक्रूग (रशियन: автономные округа)\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nमुख्य लेख: रशियामधील शहरांची यादी\n१ मॉस्को Москва मॉस्को १,०३,८२,७५४\n२ सेंट पीटर्सबर्ग Санкт-Петербург सेंट पीटर्सबर्ग ४६,६१,२१९\n३ नोव्होसिबिर्स्क Новосибирск नोवोसिबिर्स्क ओब्लास्त १४,२५,५०८\n४ निज्नी नॉवगोरोद Нижний Новгород निज्नी नॉवगोरोद ओब्लास्त १३,११,२५२\n५ येकातेरिनबुर्ग Екатеринбург स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त १२,९३,५३७\n६ समारा Самара समारा ओब्लास्त ११,५७,८८०\n७ ओम्स्क Омск ओम्स्क ओब्लास्त ११,३४,०१६\n८ कझान Казань टाटरस्तान ११,०५,२८९\n९ चेलियाबिन्स्क Челябинск चेलियाबिन्स्क ओब्लास्त १०,७७,१७४\n१० रोस्तोव दॉन (Rostov-na-Donu) Ростов-на-Дону रोस्तोव ओब्लास्त १०,६८,२६७\nरशियात घटनेनुसार सर्व नागरिकांना मोफत शिक्षण मिळते.\nघटनेनुसार रशिया एक संघराज्य व अर्ध-अध्यक्षीय लोकशाही राष्ट्र आहे. रशियात राष्ट्रपती हा राष्ट्रप्रमुख, तर पंतप्रधान हा कार्यकारी प्रमुख असतो.\nरशिया आर्थिकदृष्ट्या प्रगतीशील राष्ट्र आहे. रशियाचा दरडोई उत्पन्नात जगात १० वा क्रमांक लागतो.\n२००५ साली रशियातील १२,३७,२९४ चौ.किमी. जमीन लागवडीखाली होती. केवळ भारत, चीन व अमेरिकेत यापेक्षा जास्त जमीन लागवडीखाली आहे.\nप्रसारमाध्यमे रशियाला उर्जा महासत्ता म्हणतात. रशियात सर्वाधिक नैसर्गिक वायू सापडतो.\nरशियातील रेल्वेवाहतुक संपूर्णपणे सरकारने चालविलेल्या रशियन रेल्वे मार्फत होते. रशियात एकूण ८५,००० कि.मी.चे रेल्वेमार्ग आहेत.\n२००६ साली रशियात ९,३३,००० कि.मी. रस्ते होते. यातील ७,५५,००० कि.मी. रस्ते पक्के होते.\nरशियन रेल्वेचे प्रमुख मार्ग\nसेंट पीटर्सबर्ग, व्लादिवॉस्तोक, पेट्रोपाव्हलोव्स्क-कामचाटका, मुर्मन्स्क, कालिनिनग्राड, अर्खांगेल्स्क, मखाच्काला, नोव्होरोस्सिय्स्क, अँस्ट्राखान, रोस्टोव्ह-ऑन-डॉन ही रशियातील प्रमुख बंदरे आहेत.\nरशियात १२१६ विमानतळ आहेत. यातील मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग हे सर्वांत व्यस्त विमानतळ आहेत.\nयुरोपातील देश व संस्थाने\nअझरबैजान१ · आइसलँड · आर्मेनिया२ · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा४ · ऑस्ट्रिया · कझाकस्तान१ · क्रो‌एशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया१ · डेन्मार्क · तुर्कस्तान१ · नेदरलँड्स · नॉर्वे३ · पोर्तुगाल · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना · माल्टा · मोनॅको४ · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · माँटेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम · रशिया१ · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन४ · लिथुएनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस२ · स्लोव्हाकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी\nआक्रोतिरी आणि ढेकेलिया २ · फेरो द्वीपसमूह · जिब्राल्टर · गर्न्सी · यान मायेन · जर्सी · आईल ऑफ मान · स्वालबार्ड\nअबखाझिया · कोसोव्हो५ · नागोर्नो-काराबाख२ · दक्षिण ओसेशिया · ट्रान्सनिस्ट्रिया · उत्तर सायप्रस२\nटीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१८ रोजी १७:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.prasadsjoshi.in/", "date_download": "2019-01-16T15:55:58Z", "digest": "sha1:GG3DJSZ4RE52G2H45KHTB4ZNLI63VHYS", "length": 4690, "nlines": 83, "source_domain": "www.prasadsjoshi.in", "title": "दर्पण", "raw_content": "\nबलात्काऱ्याना फाशीच हवी; पण मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे केव्हा बंद होणार \nअसिफा च्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कोणाही संवेदना जाग्या असलेल्या व्य…\nएखाद्या विषयाचे,घटनेचे विश्लेषण करत असताना तेथील परिस्थितीचे आपल्या पूर्वग्रहदूष…\nव्यक्तिगत जीवनात, समाजात,राष्ट्रात अथवा जगाच्या पाठीवर कोठेही एखादी बरीवाईट घ…\nदेशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याची चर्चा ऐकल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक गाणे…\nनिश्चलनीकरण आणि व्यवस्था बदल\nभारतासारख्या १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात शासन यंत्रणा , कायदे मंडळ , न्यायव्यव…\nमराठवाड्याला इसीस चा विळखा\nमराठवाडा ही संतांची भूमी. अजूनही येथील जनता प्रचंड सहनशील आहे. म्हणजे रस्ते , …\nदाहक दुष्काळात संवेदनांचा ओलावा\nराज्यातील व विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळाची भीषण अवस्था दररोज वर्तमानपत्रातून व…\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे . प्रत्येक नागर…\nग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे ‘ नवरा मेला तरी हरकत नाही पण सवत विधवा झाली…\nजागतिक पातळीवर वेगवेगळ्या मुद्यांच्या अभ्यासासाठी सर्वेक्षण, पाहणी…\nनिश्चलनीकरण आणि व्यवस्था बदल\nबलात्काऱ्याना फाशीच हवी; पण मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे केव्हा बंद होणार \nमराठवाड्याला इसीस चा विळखा\nनिश्चलनीकरण आणि व्यवस्था बदल\nबलात्काऱ्याना फाशीच हवी; पण मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे केव्हा बंद होणार \nमराठवाड्याला इसीस चा विळखा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://ghodnavari.wordpress.com/2015/11/30/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T15:51:32Z", "digest": "sha1:KVZON2RID5TFCKLMCQFXTPGJ3IQ2TS3F", "length": 6808, "nlines": 105, "source_domain": "ghodnavari.wordpress.com", "title": "जीव निर्जीवातला – घोडनवरी", "raw_content": "\nयंदा कर्तव्य आहे …\nलग्न करण्यासाठीचे योग्य वय कोणते\nगोरी गोरी पान फुलासारखी छान \nकुठेही करेन मी धावाधाव , पण देवा तू एकदाचा नवसाला पाव…\nविठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥\nजीवन मरण – एका भिंतीपलीकडले\nअसं होतच सगळ्यांच्या बाबतीत…\nकिती तरी गोष्टींमध्ये जीव गुंतून जातो. पेन, कंपास पेटी, तीच ती बसायची खुर्ची, एखादा मनापासून आवडलेला लकी शर्ट, डायरी, पाणी पिण्यासाठी तोच तो स्वतःचा स्वतंत्र ग्लास, रेडिओ, जुनी खेळणी, वगैरे . अशा कितीतरी निर्जीव वस्तूंमध्ये आपला जीव आपल्या नकळत अडकून जातो. अशी वस्तू हरवली, तुटली, बिघडली किंवा त्या वस्तुचं काही बर-वाईट झालं की मात्र मनही हळवं होतं. ती वस्तू गेल्याचं दुःख अनेकदा अनावर होतं. अश्रूही असतात साथीला. काहीतरी विपरीत घडलं , जीवनात नसती पोकळी झाल्याचा भाव निर्माण होतो.\nअनेक वर्ष होवूनही ती वस्तू सोबत नसल्याची जाणीव असते. त्या वस्तूवरील प्रेमाचे न विरहाचे किस्से अनेकदा लोकांना सांगतो. ती वस्तू आठवण म्हणून मनात कायमची घर करून गेलेली असते. कधी काळी जीवापाड जपलेली ती वस्तू आपल्याबरोबर नाही, याची खंत राहतेच.\nअशा वस्तूंवर इतकं प्रेम\nहाडा-मासाच्या माणसांवरही असा लोभ जडत नाही अनेकदा. जीवंत माणसे, आसपास असताना दुःखाचे कारण बनतात अनेकदा . दुखावले जातो आपण अनेकदा .\nनिर्जीव वस्तुंच बरं असते, त्या आपल्याला तसा त्रास देत नाहीत, त्यांच्या आपल्याकडून काहीच अपेक्षा नसतात. आपल्याला हव तस त्यांना वापरता येते, ठेवता येते .\nम्हणून कदाचित त्या सतत हव्या हव्याशा वाटतात. त्यांची साथ- सोबत हवीशी वाटते.\n विचार केला तर आपला जीव अशा कितीतरी निर्जीव वस्तूंमध्ये कितींदा अडकलाय याची एक यादी नक्की बनेल.\nजीवन मरण – एका भिंतीपलीकडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA/%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%82_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2019-01-16T17:01:06Z", "digest": "sha1:N4M6OEZDJFWUAMEPDICXIMXALTGOV4JD", "length": 15668, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:प्रकल्प/चमू मार्गदर्शक - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nवगळण्याकरिता नामांकन झालेले लेख\nमासिक सदर आणि चांगले लेख\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\n१ मध्यवर्ती प्रकल्प समन्वय\n२ मी सदस्य म्हणून काय करू शकतो\n३ मी समन्वयक म्हणून काय करू शकतो\nविकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात.\nविषयवार लेख प्रकल्प गट\nसमन्वय आणि प्रगती विषयक लेखगट\nविकिकरण आणि सहाय्य विषयक लेखगट\nप्रकल्प पूर्ण होऊन केवळ इतिहास जपण्याच्या दृष्टीने ठेवलेली पाने गट\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nकोणताही विकिपीडिया सदस्य स्वेच्छेने कोणत्याही प्रकल्पाचा आणि कितीही प्रकल्पांचा सदस्य अथवा समन्वयक होऊ शकतो.\nमी सदस्य म्हणून काय करू शकतो[संपादन]\nअलिकडील बदल , विषयवार शोध घेऊन तसेच वर्ग:अवर्गीकृत येथे प्रकल्प विषया संबधीत अद्याप अवर्गीकृत लेखांचे संबधीत सुयोग्य वर्गात वर्गीकरण करून घ्यावे.\nत्या प्रकल्पांतर्गत विस्तार विनंती लावलेले लेखांचा विस्तार करणे.[विस्तार करण्याकरिता आपण काय सहाय्य पूरवू शकता, त्याचे मध्यवर्ती सहाय्य विस्तार कसा करावा\nमी समन्वयक म्हणून काय करू शकतो[संपादन]\nहे काम सुद्धा स्वयंप्रेरणेने स्वतःहूनच करावयाची आहेत.\nआपणास रूची असलेल्या विषयास अनुसरून प्रकल्पपान अस्तीत्वात आहे का सुयोग्य उपपाने आहेत का सुयोग्य उपपाने आहेत का प्रकल्पांतर्गत वेग वेगळ्या उपपानांकडे घेऊन जाणारा प्रकल्प सुचालन/मार्गक्रमण साचा(समास पट्टी) आहे का प्रकल्पांतर्गत वेग वेगळ्या उपपानांकडे घेऊन जाणारा प्रकल्प सुचालन/मार्गक्रमण साचा(समास पट्टी) आहे का याचा शोध घेणे नसेलतर ती बनवणे\nप्रकल्पात सहभागी होणार्‍या सदस्यांना त्यांच्या सदस्यपानावर लावण्या जोगा प्रकल्प सदस्य साचा उपलब्ध आहे का नसेल तर तो बनवणे.\nप्रकल्पात सहभागी होण्यास उपयूक्त वाटणार्‍या सदस्यांना प्रकल्प सहभागात आमंत्रीत करण्याकरिता निमंत्रण साचा उपलब्ध आहे का नसेल तर तो बनवणे.\nप्रकल्पाच्या विषयांअतर्गत येणार्‍या विषया संदर्भात सुयोग्य वर्गीकरण,माहिती चौकटी, तळपट्टी आणि समास साचे उपलब्ध आहेत का नसेल तर ते बनवणे.\nप्रकल्प विषयास अनुसरून लेखांच्या चर्चा पानावर लावण्याकरिता सुयोग्य चर्चापान साचे उपलब्ध आहेत का नसेल तर तो बनवणे.\nएखादा नवीन सदस्य आपल्या अभिप्रेत विषयात संपादन करताना आढळला तर त्यास प्रकल्पात सहभागी होण्यास आमंत्रित करणे\nविकिपीडिया प्रकल्प मध्यवर्ती केंद्र\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०११ रोजी २१:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://ghodnavari.wordpress.com/%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80-2/", "date_download": "2019-01-16T16:44:38Z", "digest": "sha1:HWD3SBY7622RTGLO2A5FCHPMHMKNRXJH", "length": 4925, "nlines": 83, "source_domain": "ghodnavari.wordpress.com", "title": "घोडनवरी – घोडनवरी", "raw_content": "\nयंदा कर्तव्य आहे …\nलग्न करण्यासाठीचे योग्य वय कोणते\nगोरी गोरी पान फुलासारखी छान \nकुठेही करेन मी धावाधाव , पण देवा तू एकदाचा नवसाला पाव…\nविठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥\nजीवन मरण – एका भिंतीपलीकडले\n‘घोडनवरी’ एक प्रतिक आहे समस्त अविवाहितांचं जे या ना त्या कारणामुळे विवाहित मंडळीत सामिल नाहीत.\nकारणे, अडचणी, उहापोह, समाजव्यवस्था, लग्नसंस्था, कुटुंब पद्धती, इच्छा, अपेक्षा, मतभेत, जातपात एक ना अनेक असे बरेच मोठे मोठे शब्द अविवाहीतांकडे कसे पाहतात आणि हि मंडळी त्यांच्याकडे कशी पाहतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न.\nलग्न आणि त्याच्याशी निगडीत अनेक गोष्टी वाट्याला येतात आणि त्या कधी कधी जाणतेपणी, कधी अजाणतेपणी, कधी मनापासून, कधी बळजबरीने, कधी आवड म्हणून, कधी निवड म्हणून, कधी अधिकाराने, कधी नाईलाजाने , कधी सहजपणे, कधी अपराधीपणे , कधी जवाबदारीने, कधी संतप्तपणे, कधी हौसेने, तर कधी दैवयोगाने म्हणून स्वीकारल्या जातात तर कधी झिडकारल्या जातात.\nपण बहुदा मेख इथेच आहे… नकळतपणे लग्न हि एक जटील समस्या बनून जाते आणि जिथे समस्या तिथे भेडसावणारे प्रश्न, त्यांची उत्तरे, उपाय, त्रास, मनस्ताप,गंमत, विक्षिप्त विनोद आणि बरयाच गोष्टी त्या अनुषंगाने मागोमाग येतातच.\nत्याचाच मागोवा म्हणजे ‘घोडनवरी’.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathibol.com/category/marathi-movies/marathi-movie-trailers/", "date_download": "2019-01-16T16:46:02Z", "digest": "sha1:D35EEAVV5XAYI46SCNNFRXZMFGEEXG2A", "length": 7922, "nlines": 81, "source_domain": "marathibol.com", "title": "मराठी चित्रपटांचे ट्रेलर्स - प्रोमो Archives - MarathiBol.com", "raw_content": "\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस\nपुणेरी / पुणेकर मेसेजस\nमराठी कविता आणि गाणी\nमराठी विनोद / जोक्स\nमराठी BF GF जोक्स\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद\nमराठी नवरा बायको जोक्स\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो\nHampi Marathi Movie Trailer / हंपी मराठी चित्रपटांचे ट्रेलर्स (2017)\nDeva Ek Atrangee Marathi Movie Trailer / देवा एक अतरंगी मराठी चित्रपटांचे ट्रेलर्स (2017)\nDeva Ek Atrangee is a movie directed by Murali Nallappa featuring Ankush Chaudhari, Tejaswini Pandit. डाइरेक्टर: मुरली नल्लप्पा प्रोड्यूसर: प्रतीक चक्राओोर्ती कास्ट: अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी, मोहन अगाशे, वैभव मॅंगल, पॅडी कंबले, रघु भर्वे, ज्योति चंडेकर, रीमा लागू, मयूर पेव्र, जयवंत वाडकर, रेशमा शिंदे, श्रुति स्क्रीनराइटर: उननी र. & मार्टिन प्रककत स्टोरी राइटर: […]\nAnaan Marathi Movie Trailer / अनान मराठी चित्रपटांचे ट्रेलर्स (2017)\nPresenting the movie teaser of upcoming Marathi movie Anaan starring Omkar Shinde and Prathana Behere. प्रोड्यूसर : रौनक़ भाटिया, हेमंत भाटिया डाइरेक्टर : राजेश कुष्टे स्टुडिओ : अंजनेया साठे एंटरटेनमेंट स्टार कास्ट : प्रार्थना बेहेरे, ओंकार शिंदे, सुखदा खंदकेकर, सुयोग गोरहे, उदय नेने, प्राजक्ता माली, शिल्पा तुलस्कर, याटीन कार्येकर, वीणा जगताप, अक्षता टिखे, राजेन्द्रा शिसतकार […]\nAarti The Unknown Love Story is a 2017 Marathi Movie which narrates the biography of Sunny Pawar who loves his girlfriend unconditionally and takes good care of her for years. आरती द अननोन लव स्टोरी प्रोड्यूसर्स: सारिका महेश मेणे एग्ज़िक्युटिव प्रोड्यूसर: सिद्धेश सुभाष शेट्ये डाइरेक्टर: सारिका मेणे असिस्टेंट डाइरेक्टर: ना राइटर: सारिका मेणे स्क्रीनप्ले: सारिका […]\nUbuntu Marathi Movie Trailer / उबुंटू मराठी चित्रपटांचे ट्रेलर्स (2017)\nPresenting you with the Ubuntu Trailer, Ubuntu is a Marathi film releasing on 15 September 2017. प्रोड्यूसर: पुष्कर सुधाकर श्रोत्री डाइरेक्टर: पुष्कर सुधाकर श्रोत्री स्टूडियो: अंजानेया साठे एंटरटेनमेंट स्टार कास्ट: शशांक शेंडए, सारंग सताए, उमेश जगताप, भाग्यश्री शंकपल, कान्हा भावे, अतरवा पध्य, आरती मोरे, शुभम पेव्र, आर्या हड़कर, पूर्वेश कोटियाँ, चैत्राली गडकरी, आर्या सौदागर, बालकृष्णा […]\nKaccha Limbu Marathi Movie Trailer / कच्चा लिंबू मराठी चित्रपटांचे ट्रेलर्स (2017)\nइवेंट आणी प्रमोशन (3)\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो (86)\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस (10)\nपुणेरी / पुणेकर मेसेजस (29)\nमराठी कविता आणि गाणी (36)\nमराठी चांगली मेसेजस (103)\nशुभ सकल मेसेजस (86)\nमराठी विनोद / जोक्स (349)\nखेल आणि खेलाडू विनोद (4)\nमराठी BF GF जोक्स (28)\nमराठी अडल्ट जोक्स (53)\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स (34)\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद (17)\nमराठी दारू विनोद (37)\nमराठी नवरा बायको जोक्स (58)\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद (24)\nगमत जमत विदीओस् (4)\nमराठी भक्ति गीत (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://oyefilmy.in/filmy/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-16T17:12:27Z", "digest": "sha1:5VC2SQSY5CH3HDGCXFLVW4UMMQX6XGOI", "length": 10723, "nlines": 71, "source_domain": "oyefilmy.in", "title": "कलर्स मराठी मकर संक्रांत स्पेशल - Oye! Filmy", "raw_content": "\nकलर्स मराठी मकर संक्रांत स्पेशल\nकलर्स मराठी मकर संक्रांत स्पेशल\nकलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये साजरी होणार मकर संक्रांत\nसरस्वती: मकर संक्रात म्हणजे पहिली गोष्ट आठवते ती तीळगुळाचे लाडू, तिळाच्या वड्या आणि हलवा. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यत सगळ्यांच हे तीळगुळाचे लाडू आवडतात. हे लाडू घेऊन घरोघरी जायचे आणि सगळ्यांना तीळगुळ घ्या गोड गोड बोला अस सांगायचं, यामध्ये गंमतच काही वेगळी असते. कलर्स मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका सरस्वती मध्ये देखील मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. सरुची म्हणजेच सरस्वतीची हि पहिली मकर संक्रांत आहे. ज्यासाठी सरस्वतीने खास घरातल्यांसाठी आणि राघवसाठी तीळ गुळाचे लाडू केले आहे, ती काळी साडी घालणार आहे. मामा कान्हा बरोबर मिळून मज्जा करत आहेत, ते दोघ मिळून कान्हासाठी लाडू चोरत आहेत कारण कान्हाला हे लाडू खूपच आवडतात. सरस्वती आणि राघव तसेच सर्जेराव आणि रेणू यांमध्ये पतंग उडविण्याची चुरस देखील दाखविण्यात येणार आहे. ज्यामध्ये आता कोण जिंकेल हे माहिती नाही. पण तुम्ही सरस्वतीचा हा मकर संक्रांत भाग नक्की पहा कलर्स मराठीवर. यावर बोलताना तितिक्षा म्हणाली, “घराच्यापेक्षा सेटवर खूप मज्जा येते कारण सगळच अगदी नीटपणे साजर केल जात. मला फक्त तिळाचे लाडू आणि हलवा इतकच माहिती होतं, पण मालिकेमध्ये बरच काही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. त्यातून सरस्वतीची हि पहिलीच मकर संक्रांत आहे त्यामुळे मी खूप छान अशी काळ्या रंगाची साडी घातली आहे. सरस्वतीला हाताला लागल असूनही राघवसाठी प्रेमाने तिळाचे लाडू केले आहेत, मला खात्री आहे ते त्यांना आवडतील. मी कधीच पतंग उडवली नाही म्हणून पतंग पहिल्यांदाच उडवताना मज्जा येणार आहे हे नक्की.\nअस्स सासर सुरेख बाईमध्ये जुईची पहिली मकर संक्रांत\nमृणाल दुसानीस: अस्स सासर मध्ये देखील मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे, पण जुई दुबईला जाणार असल्याने ती परत आल्यानंतर जुईच्या सासू बाई मोठ्या थाटात जुईच्या पहिली संक्रांत साजरी करणार आहेत. मालिका आणि खऱ्या आयुष्यात मृणालची हि पहिलीच मकर संक्रांत आहे. यावर मृणाल म्हणाली, “अस्स सासर सुरेख बाई या मालिकेच्या चित्रीकरणात सध्या मी व्यस्थ आहे. पण लग्नानंतरची पहिली मकर संक्रात असल्यामुळे मी खूपच उत्सुक आहे. मी माझ्या सासरीदेखील जाणार आहे, जिथे माझ्या सासूबाईनी हळदी-कुंकूचा कार्यक्रम ठेवला आहे. मी नक्कीच काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दगिने देखील घालणार आहे. पहिली संक्रात असल्यामुळे हि भावना खुपच वेगळी आहे. नीरज यांना सरप्राईझ द्यायची सवय आहे त्यामुळे संक्रातीच्या निमित्ताने नक्कीच मला काही गिफ्ट मिळेल अस वाटत आहे. ते भारतामध्ये नसल्याने मला गिफ्ट काय मिळेल हे मला सध्या तरी माहिती नाही. पण तुम्हाला माझ्याकडून मकर संक्रातीच्या खूप शुभेच्छा”.\nसख्या रे मालिकेमधील रुची सवर्णची पहिली मकर संक्रांत\nरुची सवर्ण मोहन : आमच्या घरी मकर संक्रांत खूप थाटात साजरी केली जाते. हळदी कुंकू, तीळ गुळाचे लाडू अस सगळच. माझी लग्नानंतरची हि पहिलीच मकर संक्रांत आहे, त्यामुळे मी नक्कीच उत्सुक आहे. पण माझा नवरा पंजाबी असल्यामुळे मकर संक्रांत साजरी होईल कि नाही माहिती नाही पण मी अंकितसाठी तीळ गुळाचे लाडू बनवणार आहे. सध्या सख्या रे हि माझी नवीन मालिका सुरु आहे त्याच्या सेटवर देखील मी लाडू घेऊन जाणार आहे. माझी पहिली संक्रांत असल्याने मी उत्सुक आहे मला काय गिफ्ट मिळेल या बद्दल.\nमकरसंक्रांतीचा सण म्हणजे नात्यातली कटुता विसरून त्यात गोडवा पेरण्याचा मधुर अवसर. मुळातच जे नातं परस्पर प्रीतीच्या माधुर्याने ओतप्रोत भरलेलं आहे त्या नात्यात हा सण एक निराळीच गोडी निर्माण करणारा ठरणार नाही का शिव शक्तीचं नातंही काहीसं तसंच आहे. अतूट, अविनाशी, आणि उत्कट. श्रीगणेशांनी शिव आणि शक्तीच्या पुनर्विवाहाची योजना केली आहे, ती साकार होण्यासाठी महादेव कशी मिळवतील आदिशक्तीची अनुमती शिव शक्तीचं नातंही काहीसं तसंच आहे. अतूट, अविनाशी, आणि उत्कट. श्रीगणेशांनी शिव आणि शक्तीच्या पुनर्विवाहाची योजना केली आहे, ती साकार होण्यासाठी महादेव कशी मिळवतील आदिशक्तीची अनुमती बघा मकर संक्रांतीच्या विशे भागामध्ये कलर्स मराठीवर.\nमहाराष्ट्राचा अस्सल डान्सरच्या सेटवर अमृता खानविलकरला केले १२ वर्षाच्या मुलाने प्रोपोस\n‘काय रे रास्कला…’ म्हणत प्रियंका चोप्राच्या नव्या मराठी सिनेमाचा मुहूर्त संपन्न\nपं. उपेंद्र भट यांना ‘कंठ संगीत’ पुरस्कार जाहीर\nझी युवा वाहिनीवर “शौर्य – गाथा अभिमानाची … महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याची …\nमहाराष्ट्राचा अस्सल डान्सरच्या सेटवर अमृता खानविलकरला केले १२ वर्षाच्या मुलाने प्रोपोस\n‘७०२ दीक्षित’ फक्त मराठी चित्रपट वाहिनीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-monsoon-onset-kerala-8714", "date_download": "2019-01-16T17:37:28Z", "digest": "sha1:R4YFIKBJBZS652CC56JR56QOYITAUW55", "length": 14648, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Monsoon onset on kerala | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमॉन्सूनने देशाचा उंबरठा अोलांडला; केरळ व्यापला\nमॉन्सूनने देशाचा उंबरठा अोलांडला; केरळ व्यापला\nमंगळवार, 29 मे 2018\nपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (आज) संपूर्ण केरळ व्यापले असून, तर तामिळनाडूच्या काही भागात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सोमवारी (ता. २८) प्रगती करत भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या कोमोरीन भागात धडक दिली होती. बंगालच्या उपसागरातही संपूर्ण अंदमान बेटसमूहासह मोठा पल्ला पार केला आहे.\nपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (आज) संपूर्ण केरळ व्यापले असून, तर तामिळनाडूच्या काही भागात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सोमवारी (ता. २८) प्रगती करत भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या कोमोरीन भागात धडक दिली होती. बंगालच्या उपसागरातही संपूर्ण अंदमान बेटसमूहासह मोठा पल्ला पार केला आहे.\nअंदमानात नियमित वेळेच्या सुमारे पाच दिवस उशिराने (२५ जून) दाखल झालेल्या माॅन्सूनने वेगाने प्रगती सुरू ठेवली आहे. रविवारी (ता. २७) अंदमान बेटांच्या बहुतांशी भागासह श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली तर दुसऱ्याच दिवशी साेमवारी श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापून केरळच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंतचा टप्पा पुर्ण केला. दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदीव - कोमोरीन परिसर, बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग, पूर्वमध्य, अग्नेय भागामध्ये मॉन्सून दाखल झाला आहे.\nअरबी समुद्रात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने मॉन्सूनच्या प्रगतीस चाल मिळाली आहे.\nअरबी समुद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यावर रविवारी निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी ठळक झाले होते. यातील कर्नाटकच्या किनारपट्टीवरील कमी दाब तर बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वमध्य भागामध्ये सोमवारी आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.\nमॉन्सून केरळ हवामान विभाग sections भारत अरबी समुद्र समुद्र किनारपट्टी\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nचंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...\nप्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...\nपणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...\nसावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...\nशेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nवाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...\nकोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...\nशेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...\nऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...\nकिमान तापमानात हळूहळू वाढपुणे ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...\nरोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...\nसर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-01-16T17:26:03Z", "digest": "sha1:D3KUUX4BEPAOX7K67K2BPEUBKD7TOJHA", "length": 5224, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओकलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nओकलंड विमानतळाचा नियंत्रण मनोरा\nओकलंड विमानतळाचे विहंगम दृष्य\nआहसंवि: OAK – आप्रविको: KOAK – एफएए स्थळसंकेत: OAK\nओकलंड आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: OAK, आप्रविको: KOAK, एफ.ए.ए. स्थळसूचक: OAK)अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ओकलंड शहरात असलेला विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून फक्त पाच मैल दक्षिणे असलेल्या या विमानतळापासून अमेरिकेतील अनेक राज्ये, युरोप तसेच मेक्सिकोला विमानसेवा उपलब्ध आहे. बे एरियामधील तीन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असलेला हा विमानतळ सान फ्रांसिस्को शहरापासून सान फ्रांसिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा जवळ आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ रोजी १९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-summer-youth-samit-2017-49566", "date_download": "2019-01-16T16:46:44Z", "digest": "sha1:GX2HK3R2IIC5NA3JJ234SGUKDDB2FVP5", "length": 18053, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news summer youth samit-2017 जग तुमच्या हाती, क्षमता सिद्ध करा - डॉ. अनिल पाटील | eSakal", "raw_content": "\nजग तुमच्या हाती, क्षमता सिद्ध करा - डॉ. अनिल पाटील\nशुक्रवार, 2 जून 2017\nसातारा - जागतिकीकरणाच्या युगात बुद्धीला किंमत आली आहे. तुम्ही ‘डिजिटल चाईल्ड’ आहात. गुणवत्ता दाखवा आणि मागेल ते मिळवा, ही परिस्थिती सध्या आहे. पुढील काही वर्षांत जगाला काम करण्यास हात देणारा भारत देश असेल. त्यामुळे जग तुमच्या हातात आहे. तुम्हाला पाहिजे, त्या जागेवर जाऊन तुम्ही राज्य करू शकता. त्यासाठी तुमच्यातील क्षमता सिद्ध करावी लागेल, असे प्रेरणादायी वक्‍तव्य रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी केले.\nसातारा - जागतिकीकरणाच्या युगात बुद्धीला किंमत आली आहे. तुम्ही ‘डिजिटल चाईल्ड’ आहात. गुणवत्ता दाखवा आणि मागेल ते मिळवा, ही परिस्थिती सध्या आहे. पुढील काही वर्षांत जगाला काम करण्यास हात देणारा भारत देश असेल. त्यामुळे जग तुमच्या हातात आहे. तुम्हाला पाहिजे, त्या जागेवर जाऊन तुम्ही राज्य करू शकता. त्यासाठी तुमच्यातील क्षमता सिद्ध करावी लागेल, असे प्रेरणादायी वक्‍तव्य रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी केले.\n‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ आणि स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी प्रस्तुत ‘यिन समर यूथ समिट-२०१७’ पॉवर्ड बाय नीलय ग्रुप या उपक्रमाला आज येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या कर्मवीर सभागृहात सुरवात झाली. तरुणाईचे व्यक्‍तिमत्त्व खुलविणाऱ्या या तीन दिवसीय उपक्रमाचे उद्‌घाटन डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. जीवनातील यशाचा मार्ग शोधण्यासह उद्योजकता, अभिनय क्षेत्रातील करिअरच्या वाटांवर तज्ज्ञांनी आज दिवसभरात मार्गदर्शन केले.\nउद्‌घाटन कार्यक्रमास शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, उद्योजक कौस्तुभ फडतरे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, ‘यिन’ मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री अनिकेत मोरे, ‘यिन’मंडळाचे राज्याध्यक्ष अजिंक्‍य शेवाळे आदींची उपस्थिती होती. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, ‘सीड’ इन्फोटेक, सीडीएसएल, सह्याद्री फार्म यांचेही उपक्रमासाठी सहकार्य लाभले.\nडॉ. पाटील म्हणाले, ‘‘जागतिकीकरणामुळे जगभरातील कंपन्या भारतात येत आहेत. भारतातील कंपन्यांनीही जगातील अनेक कंपन्यांची मालकी घेतली आहे. या युगात बुद्धीला महत्त्व आले असून, त्याचीच किंमत होत आहे. जाती, धर्म, प्रकल्पग्रस्त, पूरग्रस्त हे आता विचाराधीन नाही. गुणवत्ता दाखवा आणि मागाल तो पगार मिळवा, अशी स्थिती आहे.\nबुद्धिमत्ता असेल तर नोकरी करा, अशी मागणी करणारी यंत्रणा जन्माला आली आहे. पुढील काही वर्षांत जगाला काम करण्यास हात देणारा भारत हा देश असेल. भारतात सर्वाधिक तरुण आहेत. अमेरिकास्थित सर्व भारतीयांनी अमेरिका सोडायची ठरविल्यास अमेरिका एक दिवस जगू शकणार नाही. ‘नासा’ही बंद राहील. २०२२ मध्ये चीन, भारत, अमेरिका ही राष्ट्रे, तर त्यापुढे चीन आणि भारत हीच राष्ट्रे महासत्ता असतील.’’\nनिसर्गाने दिले आहे, त्याचा वापर करता आला पाहिजे. नारायण मूर्तींच्या मते ७५ टक्‍के अभियंते बिनकामाचे आहेत. शिक्षक जे शिकवतात तेच मुले शिकतात. त्याच्या पलीकडे जाऊन ज्ञान घेत नाहीत. जागतिकीकरणात आर्टिफिशल, रोबोटिक्‍स वाढत आहेत.\nते बदल स्वीकारून नोकरीसाठी लायक बनले पाहिजे. जगात दर १२ मिनिटाला ज्ञान दुप्पट होत आहे. त्यामुळे येणारे बदल स्वीकारून चालले पाहिजे. पुढील पाच वर्षांत शिक्षण पद्धती बदलणार आहे. त्यादृष्टीने तुम्हीही बदलावे, असे मार्गदर्शनही डॉ. पाटील यांनी केले.\nडॉ. माने म्हणाले, ‘‘ ‘सकाळ’ने सामाजिक जाणीव निर्माण करणारे व्यासपीठ उभे केले आहे. युवकांत जगण्याची, आयुष्याला कलाटणी देणारी क्षमता असते. युवकांनी मानसिक, शारीरिक शक्‍तीवर काळाला आव्हान द्यावे.’’\nप्राचार्य कानडे म्हणाले, ‘‘आधुनिक महाराष्ट्र घडविण्याची उमेद युवकांत आहे. ‘यिन’च्या माध्यमातून युवकांची सामाजिक जडण-घडण होत आहे. उद्याच्या महाराष्ट्रात आम्ही कोठे असणार आहोत, यासाठी यूथ समिट मधून मार्गदर्शन मिळेल.’’ श्री. कात्रे यांनी प्रास्ताविक केले. निरंजन फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. निंबाळकर यांनी आभार मानले.\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nअन् बालेवाडीत जय महाराष्ट्रचा गजर\nपुणे - खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केटबॉल स्पर्धेत 21 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 80-74 असा सहा गुणांनी पराभव करुन...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nतेलगू देसमला गोव्यात स्वारस्य\nमडगाव- देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन....\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathibol.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6/marathi-bf-gf-jokes/", "date_download": "2019-01-16T16:12:57Z", "digest": "sha1:3IUKAEYHTSBRX7BWCSXQ5ETWUT4DFVA7", "length": 5685, "nlines": 77, "source_domain": "marathibol.com", "title": "मराठी BF GF जोक्स Archives - MarathiBol.com", "raw_content": "\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस\nपुणेरी / पुणेकर मेसेजस\nमराठी कविता आणि गाणी\nमराठी विनोद / जोक्स\nमराठी BF GF जोक्स\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद\nमराठी नवरा बायको जोक्स\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद\nमराठी BF GF जोक्स\nमराठी जोक्स: डॉक्टर: काय झालाय\nमराठी जोक्स: डॉक्टर: काय झालाय\nमुलगी हळूच – आपल्या प्रेमाबद्दल किती जणांना माहिती आहे\nमुलगी हळूच – आपल्या प्रेमाबद्दल किती जणांना माहिती आहे मुलगा- ४ लोक आहेत ज्यांना आपल प्रेम माहिती आहे… एक तू… आणि एक लॅाज वाला…\nएक तरुण उत्साहाने आपल्या आईला सांगतो की तो प्रेमात पडला आहे\nएक तरुण उत्साहाने आपल्या आईला सांगतो की तो प्रेमात पडला आहे आणि आता तो तिच्याशी लग्न करणार आहे…☺☺ तो म्हणतो, “आई, फक्त गंमत म्हणून मी एकाच वेळी तीन मुलींना घरी घेऊन येतो, तू माझी प्रेयसी ओळख.” आई तयार होते व दुसऱ्याच दिवशी तो ठरल्याप्रमाणे तीन मुलींना घरी घेऊन येतो. घरी आल्यावर त्या तिघींना पण तो […]\nएका माणसाच्या 3 girlfriend होत्या.\nएका माणसाच्या 3 girlfriend होत्या… पण तो confuse होता की लग्न कुणासोबत करू त्याने एक उपाय केला.. 3 जणींना पण 2 लाख दिले त्यांची परीक्षा घेण्यासाठी. सर्व जणी आल्या 2 दिवसा नंतर.. 1 म्हणाली – मी माझ्या साठी खूप make up चे समान न dress घेतल्या..जेणे करून […]\nजेव्हा वर्गातली सर्वात सुंदर मुलगी तुमच्या घरी येते\nघोर अपमान.. जेव्हा वर्गातली सर्वात सुंदर मुलगी तुमच्या घरी येते, आणि तुमची आज्जी म्हणते… “बस पोरी, त्यो हागायला गेलाय” \nयू. पी मधे आज कल चा नज़ारा\nइवेंट आणी प्रमोशन (3)\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो (86)\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस (10)\nपुणेरी / पुणेकर मेसेजस (29)\nमराठी कविता आणि गाणी (36)\nमराठी चांगली मेसेजस (103)\nशुभ सकल मेसेजस (86)\nमराठी विनोद / जोक्स (349)\nखेल आणि खेलाडू विनोद (4)\nमराठी BF GF जोक्स (28)\nमराठी अडल्ट जोक्स (53)\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स (34)\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद (17)\nमराठी दारू विनोद (37)\nमराठी नवरा बायको जोक्स (58)\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद (24)\nगमत जमत विदीओस् (4)\nमराठी भक्ति गीत (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/camcorders/camcorders-price-list.html", "date_download": "2019-01-16T16:41:52Z", "digest": "sha1:NZZ35RN2H7XHMXWHYRWPB5J3GIBNCZ5K", "length": 21777, "nlines": 502, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कंकॉर्डर्स India मध्ये किंमत | कंकॉर्डर्स वर दर सूची 16 Jan 2019 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकंकॉर्डर्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nकंकॉर्डर्स दर India मध्ये 16 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 250 एकूण कंकॉर्डर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन स्जचं स्पोर्ट्स 12 १म्प कंकॉर्डर ब्लॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Naaptol, Flipkart, Indiatimes, Kaunsa, Infibeam सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत कंकॉर्डर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन निकॉन द४ दसलर कॅमेरा Rs. 3,49,950 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,499 येथे आपल्याला वेस्प्रे ड्व१३८ सामोसा कंकॉर्डर्स ब्लॅक उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 250 उत्पादने\nरस 30000 50001 अँड दाबावे\nरस 25000 10 000 अँड बेलॉव\n5 पं अँड बेलॉव\n5 पं तो 10\n10 पं अँड दाबावे\n2 इंचेस अँड बेलॉव\n2 इंचेस तो 3\n3 इंचेस तो 5\n5 इंचेस अँड दाबावे\nपॅनासॉनिक हुक्स दवं३ कंकॉर्डर ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 11.9\n- ऑप्टिकल झूम 5x\nसोनी डकर सक्स२२ हांडायचं सिल्वर\n- लेन्स तुपे SONY Lens\nसोनी हवर ह्द१०००प हिंग डेफिनिशन कंकॉर्डर\n- ऑप्टिकल झूम 10\nपॅनासॉनिक हवं व्१८० कंकॉर्डर ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 10 MP\n- ऑप्टिकल झूम 50x\n- डिस्प्ले सिझे 2.7 inch\nअंकाई डिजिटल कंकॉर्डर विथ 5 पं स्टील इमेजेस\nक्रीटीव्ह लॅब्स वडो हँड ७२०प पॉकेट विडिओ कंकॉर्डर विथ 8 गब विडिओ स्टोरेज अँड २क्स डिजिटल झूम ब्लॅक ओल्ड मॉडेल\nसोनी हदर पज६६०वे हांडायचं ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20.4 MP\n- विडिओ रेकॉर्डिंग HD\nस्जचं स्ज म२० चमकोडेर कॅमेरा ब्लू\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\n- ऑप्टिकल झूम 4X\n- डिस्प्ले सिझे 2 inch\nपॅनासॉनिक हुक्स दवं२ व्हाईट\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14.3 Megapixels\n- ऑप्टिकल झूम 5x\n- फोकस तुपे Yes\nपॅनासॉनिक हुक्स दवं३ कंकॉर्डर रेड\nसोनी ३२गब हदर पज५४०ए B विथ प्रोजेक्टर & वि फी नफाच फुल्ल हँड कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 9.2 Megapixels\nनिकॉन द४ दसलर कॅमेरा\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.2 Megapixels\nऐपतक पॉकेट दव हंद 300 कंकॉर्डर\nबबकॅ१०० बीके कॅमेरा सेट ग्रीन ब्लॅक\n- विडिओ रेकॉर्डिंग VGA\nसोनी डकर पज५ए कंकॉर्डर\n- लेन्स तुपे Sony Lens\n- डिस्प्ले सिझे 6.7cms\nपॅनासॉनिक स्टॅंडर्ड हवं व्१६० हँड कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 8.9 MP\n- ऑप्टिकल झूम 38x\nसोनी हदर पज२४०ए R सामोसा कंकॉर्डर्स रेड\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 9.2 Megapixels\n- विडिओ रेकॉर्डिंग High Definition\nगोप्रो हिरो चढ 301 येऊ\nसोनी ३२गब हदर पज५४० फुल्ल हँड हांडायचं कंकॉर्डर\nपॅनासॉनिक हवं व्१३० कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 2 to 2.9 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 2.51\nवोक्स १२म्प सोलर डिजिटल विडिओ कंकॉर्डर\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.0MP interpolated\n- विडिओ रेकॉर्डिंग VGA\nपोर्ट्रॉनिकस हँड रेकॉर्डिंग कंकॉर्डर\nस्जचं स्ज म२० चमकोडेर कॅमेरा सिल्वर\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\n- ऑप्टिकल झूम 4X\n- डिस्प्ले सिझे 2 inch\nवेस्प्रे ५म्प डिजिटल कंकॉर्डर ड्व५२८ विथ चार्जेर सेट अँड कॅमेरा पाउच\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 5 MP\n- डिस्प्ले सिझे 2 .4 inch\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Madhyam&id=1634&news=%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80.html", "date_download": "2019-01-16T16:09:19Z", "digest": "sha1:B3DGBR7IDJ3UJCV5TFDLRCC2MU53OX4T", "length": 12996, "nlines": 122, "source_domain": "beedlive.com", "title": "वृत्तपत्रविद्या शाखेमधील करिअरच्या विविध संधी.html", "raw_content": "\nवृत्तपत्रविद्या शाखेमधील करिअरच्या विविध संधी\nआज स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी यशाची उत्तुंग भरारी घेण्यासाठी, समाजामध्ये आपले नावलौकिक करण्यासाठी पत्रकारिता हे क्षेत्र अत्यंत महत्वाचे आहे.पारंपारिक व चाकोरीबद्ध शिक्षण घेऊन कारकून होण्यापेक्षा व्यवसायभिमुख शिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याची संधी पत्रकारिता या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपणास उपलब्ध आहे.\nपत्रकारिता क्षेत्र म्हणजे समाज मनामध्ये आपली एक विशिष्ट प्रकारची वेगळी ओळख निर्माण करून देणारे क्षेत्र होय. पारंपारिक शिक्षण घेवून चाकोरीबद्ध व मर्यादित जीवन जगण्यापेक्षा पत्रकारिता हे करिअरचे क्षेत्र निवडुन समाजात निर्भिडपणे, स्वावलंबी व प्रतिष्ठेचे जीवन जगण्याची उत्तम संधी आहे.\nपारंपारिक शिक्षण घेवून ठरलेले मर्यादित व चाकोरीबद्ध काम करून आपल्या जीवनाला मर्यादा देण्यापेक्षा पत्रकारिता क्षेत्रातील १२ वी उत्तीर्ण विद्याथ्र्यांना B.A.(MCJ) बॅचलर ऑफ आर्टस् इन मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, पदवी उत्तीर्ण विद्याथ्र्यांसाठी B.J. बॅचलर ऑफ जर्नालिझम तसेच M.A.(MCJ) मास्टर ऑफ आर्ट इन मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम हे पदवी व पद्व्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेवून होतकरू व जिद्दी विद्याथ्र्यांना पत्रकारिता हे करिअरसाठी उत्तम क्षेत्र आहे.\nपत्रकारितेचे शिक्षण घेऊन आपण वृत्तपत्रामध्ये आपल्या विचाराचे एक वेगळे व्यासपीठ निर्माण करू शकतो. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये समाजातील प्रत्येक व्यक्ती आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू पाहत आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या स्वतंत्र ओळखी बरोबरच यशस्वी करिअर करण्यासाठी पुरक असे पत्रकारिता क्षेत्र आहे. वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रम पदवी पास विद्याथ्र्यास पत्रकारिता क्षेत्रामध्ये वृत्तपत्राचे संपादक, उपसंपादक, सहसंपादक, वार्ताहर,आवृत्ती प्रमुख, व्यवस्थापक, मुक्त पत्रकार, जाहिरात अधिकारी, प्रकाशन अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, माहिती अधिकारी , वृत्तवाहिनी वार्ताहर, वाहिनी अँकर, टी.व्ही.निवेदक, नभोवाणी निवेदक, प्राध्यापक इत्यादी विविध पदावर काम करू शकतो. आपण आपल्या मालकीचे वृत्तपत्र देखील काढु शकतो. त्याच बरोबर साप्ताहिक, मासिक देखील चालवु शकतो. यामध्यमातून आपण आपले विचार जनतेपर्यंत पोहचवू शकतो. समाजात होणा-या अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी लढा उभा करू शकता. समाजाला त्याच्या हक्काची जाणीव करून देवून त्यांचे हक्क त्यांना प्राप्त करून देवू शकता. याचबरोबर आपले यशस्वी करिअर देखील बनवू शकता. म्हणूनच वृत्तपत्र हे सर्वसामान्य जनतेचे न्यायपीठ म्हणून ओळखले जाते.\nपत्रकारिता हे अतिशय प्रभावी माध्यम म्हणून आज ओळखले जाते. समाजातील प्रत्येक सुशिक्षीत व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनाची सुरूवात देखील वृत्तपत्र वाचूनच सुरू करतो. दररोज घडणा-या अनेक घडामोडीची माध्यमामधूनच सर्वांपर्यंत माहिती पोहचते. स्वतःच्या विकासासोबतच देशाच्या विकास साधण्याचे प्रभावी साधन असणा-या पत्रकारिता क्षेत्रात पाऊल टाका.\nमोठ्या शहरापुरते मर्यादीत असणा-या या व्यावसायिक अभ्यासक्रमाची संधी कै.आण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री.रमेश (भाऊ) पोकळे यांनी वसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महाविद्यालयाच्या माध्यमातून विशेष करून बीड जिल्ह्यातील विद्याथ्र्यांना उपलब्ध करून देऊन होतकरू,जिद्दी व निर्भिडपणे पत्रकारिता करू इच्छिणा-या विद्याथ्र्यांना स्वावलंबी जीवन जगण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.\nवसंतराव काळे पत्रकारिता व संगणकशास्त्र महा,बीड.\nमाध्यम स्वातंत्र्य आणि वृत्तवाहीन्या\nपत्रकारांची बांधिलकी समाजाप्रतीच असावी : देशमुख\nमाध्यमांचे कॉर्पोरेटायझेशन आणि वाचक\nआणीबाणी, पत्रकारिता आणि वर्तमान\n’ पेड न्यूज’ आहे तरी काय \nनिवडणुकामध्ये NOTA वापराबाबतच्या सूचना\nडॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आदर्श पत्रकारिता\nवृत्तपत्रविद्या शाखेमधील करिअरच्या विविध संधी\nपत्रकार हल्लाविरोधी कायदा हवाच - खा. मुंडे\nपत्रकारांचे आमरण उपोषण कशासाठी \nप्रेस कौन्सिल ऑफ इंडिया\nपेडन्युज निवडनूक आयोगाच्या रडारावर\nमाध्यम कर्मीवरील भ्याड हल्ल्याचा निषेध\nउद्योन्मूख पत्रकारांच्या मानसिकतेवर घाला...\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/wine-sailing-shop-recounting-44282", "date_download": "2019-01-16T16:51:49Z", "digest": "sha1:KBEGJJNTMCO63QAV7XF3X42YY7Y2ISVY", "length": 18071, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "wine sailing shop recounting मद्यविक्री दुकानांबाबत पुनर्मोजणी | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 10 मे 2017\nपाचशे मीटरच्या बाहेर असल्याचे काही विक्रेत्यांचे म्हणणे; अधिकाऱ्यांकडून पाहणी\nपुणे - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगतच्या पाचशे मीटरच्या आत मद्यविक्रीला बंदी करण्यात आली; परंतु अनेक व्यावसायिकांनी त्यांची दुकाने पाचशे मीटरच्या बाहेर असल्याचे; तसेच संबंधित रस्ते महामार्ग नसल्याचे आक्षेप नोंदवले आहेत. त्याची शहानिशा करण्यासाठी; तसेच पुनर्मोजणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करायला मंगळवारपासून\nपाचशे मीटरच्या बाहेर असल्याचे काही विक्रेत्यांचे म्हणणे; अधिकाऱ्यांकडून पाहणी\nपुणे - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगतच्या पाचशे मीटरच्या आत मद्यविक्रीला बंदी करण्यात आली; परंतु अनेक व्यावसायिकांनी त्यांची दुकाने पाचशे मीटरच्या बाहेर असल्याचे; तसेच संबंधित रस्ते महामार्ग नसल्याचे आक्षेप नोंदवले आहेत. त्याची शहानिशा करण्यासाठी; तसेच पुनर्मोजणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करायला मंगळवारपासून\nदेशभरामध्ये राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरील मद्यविक्री बंद करण्यात आली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील महामार्गांवरील मद्यविक्री तातडीने बंद करण्यात आली आहे. २ हजार ५०० पैकी जवळपास सोळाशे दुकाने बंद करण्यात आली असल्याने राज्य सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर तातडीने मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली. अनेक दुकानदारांनी या कारवाईवर आक्षेप घेत आपली दुकाने पाचशे मीटरच्या बाहेर असल्याचे सांगायला सुरवात केली होती. काही ठिकाणी त्यामधून वादाचेही प्रसंग उद्भवू लागल्याने उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे यांनी विक्रेत्यांना त्यांचे आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले होते.\nकारवाईच्या गडबडीत मोजणीमध्ये चूक झाली असेल, तर विक्रेत्यावर अन्याय व्हायला नको. चुकून ५०० मीटरच्या आतील नोंद झाली असेल तर कागदपत्रांसह निवेदन सादर करण्यासही सांगण्यात आले होते. अनेक विक्रेत्यांनी त्यांच्याकडील कागदपत्रांसह आपले आक्षेप नोंदवले. या आक्षेपांनुसार उत्पादन शुल्क विभाग; तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या आणि मोठ्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी सुरू केली आहे. मोजणी योग्य आहे का, हे पुनर्मोजणी करून तपासण्यात येत आहे; तसेच जे व्यावसायिक त्यांचे दुकान ५०० मीटरच्या बाहेर हलवण्यास तयार आहेत, त्यांना परवाने देण्याचेही काम सुरू केले आहे. या तक्रारींच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अहवालही मागवण्यात आला आहे. जी दुकाने खरोखरीच ५०० मीटरच्या बाहेर असल्यास ती पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nदोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पुणे शहरातील विविध ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली. विशेषतः जुना बाजार परिसर आणि हॉटेल ल मेरिडियनच्या परिसराची पाहणी करण्यात आली. ल मेरिडियन हॉटेल राज्य महामार्गावरच असल्याचे पाहणीमधून स्पष्ट झाले असून, जुना बाजार ते ससून हा रस्ता जुना विशेष राज्य महामार्गच असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना दिली.\nवालचंदनगरमधून जात असलेल्या राज्य महामार्गातील काही भाग औद्योगिक खासगी मालकीचा असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, हा रस्ता कोणाच्याही मालकीचा असला, तरी तो राज्य महामार्ग म्हणूनच शासकीय स्तरावर घोषित झालेला असल्यामुळे तेथेही दुकानदारांना दिलासा मिळणार नाही. मुळशी तालुक्‍यातील एक रस्ता राज्य महामार्ग आहे. मात्र, हा रस्ता अर्धवटच झालेला आहे. त्या रस्त्याबाबतची कागदपत्रे आणि माहितीच उपलब्ध होत नाही. अर्धवट असलेला हा रस्ता पुढे तयारच झालेला नाही. जिथपर्यंत रस्ता झालेला आहे, तेथपर्यंत बंदी करून त्यापुढील भागात दुकाने सुरू ठेवण्याबाबत विनंती करण्यात आली असून, त्यावरही विचारविनिमय सुरू आहे.\nआमचे सरकार आल्यास अंगणवाडी सेविकांचे पगार वाढविणार : सुळे\nबारामती शहर : आगामी निवडणुकीत आमच्या विचारांचे सरकार आले तर अंगणवाडी व आशा सेविकांच्या पगारात भरीव वाढ करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेण्यासाठी मी...\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\n...असा पेटला भर‌ रस्त्यात चालता कंटनेर (व्हिडिओ)\nबोरगाव मंजू (अकोला) : चालत्या कंटेनर वाहनाने भररस्त्यात अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना आज राष्ट्रीय महामार्गवरील बोरगाव नजीक घडली....\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nनगर-दौंड महामार्गावर अपघात, बाप-लेक ठार\nश्रीगोंदे- नगर-दौंड महामार्गावर आज आणखी दोन बळी गेले. न्यू इंग्लिश स्कुल समोर आज दुपारी दोन दुचाकींची समोरसमोरा धडक झाली. यामध्ये एका दुचाकीवरील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hair-treatment/latest-herbs-and-crops+hair-treatment-price-list.html", "date_download": "2019-01-16T16:40:07Z", "digest": "sha1:3KKSHFXY36QXDHPTUGWLHYDHRRMMRD5E", "length": 14654, "nlines": 355, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या हेर्ब्स अँड क्रॉप्स हेअर ट्रीटमेंट 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest हेर्ब्स अँड क्रॉप्स हेअर ट्रीटमेंट Indiaकिंमत\nताज्या हेर्ब्स अँड क्रॉप्स हेअर ट्रीटमेंटIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये हेर्ब्स अँड क्रॉप्स हेअर ट्रीटमेंट म्हणून 16 Jan 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 7 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक हेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ पोमेग्रन्ते पीळ पावडर 227 ग 140 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त हेर्ब्स अँड क्रॉप्स हेअर ट्रीटमेंट गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश हेअर ट्रीटमेंट संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 7 उत्पादने\nकुलसुम स काय कल्प\nबेलॉव रस 2000 200\nशीर्ष 10हेर्ब्स अँड क्रॉप्स हेअर ट्रीटमेंट\nताज्याहेर्ब्स अँड क्रॉप्स हेअर ट्रीटमेंट\nहेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ पोमेग्रन्ते पीळ पावडर 227 ग\nहेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ भ्रइंग्रज पावडर 227 ग\nहेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ शिकेकाई पावडर 227 ग\nहेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ आमला पावडर 227 ग\nहेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ हिबिसकस पावडर 227 ग\nहेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ फेनिग्रीक पावडर 227 ग\nहेर्ब्स अँड क्रॉप्स नातूरळ आलोय वर पावडर 227 ग\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers", "date_download": "2019-01-16T16:24:45Z", "digest": "sha1:3PCSFIHTRW37REEFCALITEDIEKMDJNKJ", "length": 10362, "nlines": 222, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Trailers/Teasers - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nवैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या ‘रेडीमिक्स’ चा टिझर\nअमेय विनोद खोपकर यांच्या ‘एव्हीके फिल्म्स’ प्रस्तुत आणि ‘कृती फिल्म्स’, ‘सोमिल क्रिएशन्स’ निर्मित, शेखर ढवळीकर लिखित व जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'रेडीमिक्स' या आगळ्यावेगळ्या मराठी चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर रसिकांसाठी प्रदर्शित झाला. ती पहाताच रसिकांमध्ये चित्रपटाविषयी विशेष उत्कंठा आणि आकर्षण निर्माण झालं आहे. आजचा आघाडीचा युथ आयकॉन - अर्थात लव्हरबॉय वैभव तत्ववादी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांच्या व्यक्तिरेखांचं विलोभनीय दर्शन आणि त्यावर अभिनेते सचिन खेडेकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजातील मोजक्या शब्दातलं खुमासदार वर्णन यामुळे ही पहिली झलक रसिकांवर मोहिनी घालत आहे. कलाकारांच्या व्यक्तिरेखा नेमक्या कश्या आहेत आणि चित्रपटाचा 'पोत' काय आहे आणि चित्रपटाचा 'पोत' काय आहे हे लक्षवेधी दृकश्राव्य काही सेकंदात दाखवून विशेष किमया साधली आहे. त्यामुळे या टिझरने नेटकऱ्यांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे.\n'डोंबिवली रिटर्न' चा वेगवान आणि लक्षवेधी टीझर\nलोकलचे खडखडणारे रूळ... मुंबई महानगरातली प्रचंड गर्दी... त्याबरोबरीनं येणारे प्रश्न... आणि मनातला कोलाहल... \"डोंबिवली रिटर्न\" जे जातं...तेच परत येतं या चित्रपटाच्या टीझरमधून हे सगळं वेगवान आणि लक्षवेधी पद्धतीनं मांडण्यात आलं आहे. स्वाभाविकच या चित्रपटाची उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.\nराष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘धप्पा’ चा ट्रेलर प्रदर्शित\n\"तुला माहीत आहे ना बाहेरच जग कसं आहे\" या प्रश्नावर \"बाहेरच्या जगाला सामोरे जाण्याचा तो प्रयत्न करतोय, त्याला दुबळं नको बनवू.\" असा संवाद कोणत्याही पालकांमध्ये आज होत नाही. उलट आपल्या मुलांनी चार भिंतीत राहावे असे पालकांना वाटते. मात्र निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ या मराठी चित्रपटातील हा संवाद काही तरी वेगळे सांगू पाहत आहे, हे चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलर मध्ये बघायला मिळते. या ट्रेलरमुळे राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या, बहुप्रतिक्षित ‘धप्पा’ बद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे.\nस्वप्नांचा माग घेणारा 'मी पण सचिन' - पहा टिझर\nक्रिकेट हा मुळातच अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यातही क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टी जर एकत्र आल्या तर मनोरंजनाची उत्सुकता अधिकच वाढते. काही दिवसांपूर्वी 'मी पण सचिन' या सिनेमाचं पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर झळकलं होतं. त्याला अल्पावधीतच भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकताही अनेकांना लागून राहिली होती. आता या चित्रपटाचा जबरदस्त टीझरही सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच करण्यात आला आहे.\nमराठी माणूस दबला नाही.. कारण बाळासाहेब ‘ठाकरे’ झुकले नाही...ट्रेलर आलाय आपल्या भेटीला\nमराठी माणूस दबला नाही.. कारण बाळासाहेब ‘ठाकरे’ झुकले नाही...ट्रेलर आलाय आपल्या भेटीला.\nआठवडाभर आधीच साजरा होणार 'शिमगा' - १५ मार्च रोजी होणार प्रदर्शित\nअतरंगी व्यक्तीची गोष्ट सांगणाऱ्या \"टल्ली\" चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\n‘व्हॉट्सॲप लव’ नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nवैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या ‘रेडीमिक्स’ चा टिझर\nया मराठी सिनेमात आली ‘साइज झिरो’ हिरोईन \nझी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/discussionboard/_topic201.html?SID=0227221982z56cc2a43zebf6558bz0291898148", "date_download": "2019-01-16T16:07:55Z", "digest": "sha1:ZX5ECACD54LL5YRVV5VRSHOUFCHDCKVR", "length": 5083, "nlines": 54, "source_domain": "trekshitiz.com", "title": "मौनी महाराज मंदिर - India trekking forum - Sahyadri", "raw_content": "\nQuote Reply Topic: मौनी महाराज मंदिर\nगावाचे नाव :- पाटगाव\nजवळचे मोठे गाव :- गारगोटी, भूदरगड.\nइ.स. १६७६ च्या विजयादशमीला छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर निघाले. त्यावेळी महाराजांनी मौनी महाराजांचे पाटगाव येथे जाऊन आशिर्वाद घेतले होते. ही नोंद ९१ कलमी बखरीत ७६ व्या कलमात वाचायला मिळते .दक्षिण दिग्विजय मोहिमेवरून परत येई पर्यंत मौनी महाराजांनी जिवंत समाधी घेतली होती. दिनांक ३ जून १६७८ रोजी महाराजांनी सहस्त्र भोजनासाठी सनद दिली होती. मौनी महाराजांच्या समाधीवर मंदिर बांधण्यास महाराजांच्या काळात सुरुवात झाली होती.\nभुदरगड तालुक्यात पाटगाव आहे. पाटगाव मध्ये मौनी महाराजांची समाधी आहे. समाधीकडे जाणार्‍या वाटेवर ताराराणीनीं बांधून घेतलेले भव्य प्रवेशव्दार आहे. समाधी मंदिरावर शरभ कोरलेला आहे. त्याने पाच हत्तीना पकडलेले दाखवण्यात आले आहे. मंदिराच्या लाकडी बांधकामातील कलाकुसर पाहाण्यासारखी आहे. मौनी महाराजांची समाधी एकसंध दगडात असून खालील दगड मोठा व वरील दगड उतरत्या बांधणीने छोटे होत गेलेले आहेत.\nजाण्यासाठी :- पाटगावाला जाण्यासाठी कोल्हापूर गाठावे. कोल्हापूर (५३ किमी) - गारगोटी (३५ किमी) - पाटगाव. पाटगावात रस्त्याला लागून मौनी महाराजांचे समाधी मंदिर आहे.\nआजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- रांगणा किल्ला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Latestnews&id=3486&news=%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF%20%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A5%A7%E0%A5%A6%20%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%20%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A5%80.html&start=61", "date_download": "2019-01-16T15:56:03Z", "digest": "sha1:EFAUXM2LJSKUJOKCWVGSB4WBQNGJX6RU", "length": 11127, "nlines": 120, "source_domain": "beedlive.com", "title": "पत्रकारिता आणि ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रमासाठी १० जुलै रोजी सीईटी.html", "raw_content": "\nपत्रकारिता आणि ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रमासाठी १० जुलै रोजी सीईटी\n- सोमवारपासून ऑनलाईन अर्ज स्विकारणार\n- प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्न वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयातील एम.ए.पत्रकारिता आणि जनसंवाद, ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रिय प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात सीईटीच्या माध्यमातूनच होणार आहेत. एम.ए.पत्रकारिता आणि जनसंवाद, ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून (दि.१२ जून) सूरु होत असून १० जुलै रोजी सीईटी घेण्यात येणार आहे. अशी माहिती प्रभारी प्राचार्य विठ्ठल एडके यांनी दिली.\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालयातील एम.ए.पत्रकारिता आणि जनसंवाद, ग्रंथालयशास्त्र या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी ही सीईटी देणे बंधनकारक असणार आहे. प्रवेश पूर्व परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे - ऑनलाईन अर्ज दाखल करणे (१२ जून ते ३ जुलै), हॉलतिकीट मिळविणे (४ ते ६ जुलै), प्रवेश पूर्व परीक्षा (१० जुलै), निकाल (१५ जुलै), नोंदणी व ऑप्शन फॉर्म भरणे तसेच कागदपत्रांची तपासणी (१५ ते २५ जुलै), सर्वसाधारण यादी (३० जुलै), प्रथम यादी (१ ऑगस्ट) , द्वितीय यादी (७ ऑगस्ट), स्पॉट अ‍ॅडमिशन (१० ऑगस्ट), प्रवेशित ठिकाणी उपस्थिती नोंदविणे (११ ते १४ ऑगस्ट) या प्रमाणे वेळापत्रक आखण्यात आले आहे.\nज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे. अशा विद्यार्थ्यांनी वसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय माने कॉम्पलेक्स बीड येथे तात्काळ संपर्क साधावा. असे अवाहन प्रभारी प्राचार्य विठ्ठल एडके यांनी केले आहे.\nहोऊन सारे एकसंघ, करुया एचआयव्हीचा प्रतिबंध\nसांस्कृतिक, कला क्षेत्रात ६५० शिष्यवृत्त्या\nशिष्यवृत्ती परीक्षेबाबत अद्याप आवेदनपत्रे मागविण्यात आलेली नाहीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे निवेदन\nग्रामीण भागातील ३० हजार ‘आपले सरकार केंद्र’ डिजीटल बँक म्हणून काम पाहणार - मुख्यमंत्री\nमहापालिकेच्या अत्याधुनिक आपत्कालीन कक्षामुळे मुंबईकरांना तत्काळ मदतीची सुविधा - मुख्यमंत्री\nग्रामीण भागात डिजिटल बँकेसाठी ‘आपले सरकार’ च्या ३० हजार केंद्रांना पी.ओ.एस. मशिन पुरविणार\nशेख सलिम जहाँगीर यांचे कमळ १० हजाराच्या फरकाने फुलणार \nदबावाला बळी न पडता भाजपालाच मतदान करा- रमेश पोकळे\nबीड शहराच्या विकासासाठी सलिम जहॉंगिर यांना निवडुन द्या - ना.पंकजाताई मुंडे\nसाफ मनाने पत्रकारिता करतो म्हणून कुणाची भिती नाही -गंमत भंडारी\nजनतेच्या मनातील असंतोष मतपेटीतूनच व्यक्त होणार भाजपा महायुतीचाच झेंडा बीड नगरपलिकेवर फडकणार- खा.दानवे\nविकासाच्या गप्पा मारणार्या क्षीरसागरांना मंत्री असतांना लकवा भरला होता काय ना.दिलीप कांबळे यांचा हल्लाबोल.. .\nन्यु व्हिजनमध्ये कौशल्य विकासचे मोफत प्रशिक्षण\nनिवडणूक यंत्रणा व पोलीस विभागाने समन्वयाने निवडणूकीस सज्ज व्हावे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nक्षीरसागरांची वाट लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- पप्पु कागदे\nखासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या सभेने भाजपला पोषक वातावरण\nसत्ता सुशिक्षीतांच्या हाती द्यायची का गुंडाच्या हाती रमेश पोकळेंचा मतदारांना सवाल.\nभ्रष्ट आणि नाकर्त्यांना हद्दपार करा - खा.डॉ.प्रितमताई मुंडे\nपत्रकार संरक्षण कायदा तातडीने करावा - प्राचार्य विठ्ठल एडके\nनगर परिषद निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Dr-Vijaykumar-Phad-speech-in-jalna/", "date_download": "2019-01-16T16:13:34Z", "digest": "sha1:XALY3RSV7XAZGO7ZG3USRVII4BOY2AD4", "length": 5641, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आत्महत्या हा वेडेपणाच नव्हे तर महापाप! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › आत्महत्या हा वेडेपणाच नव्हे तर महापाप\nआत्महत्या हा वेडेपणाच नव्हे तर महापाप\nअध्यात्मिक दृष्टिकोनातून आत्महत्या हे महत्पाप असल्याने कोणी कितीही अडचणी, संकटे आली तरी आत्महत्येचा मार्ग पत्करू नये, हा प्रकार केवळ वेडेपणाचा असल्याचे डॉ. विजयकुमार फड यांनी सांगितले.\nमंठा तालुक्यातील वाई येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्यात कीर्तनसेवेचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. संत एकनाथ महाराजांच्या भाव धरूनिया याची ज्ञानेश्‍वरी, कृपा करी हरी तयावरी या अभंगावर निरुपण करताना डॉ. फड म्हणाले की, साधूसंतानी आत्महत्या हा भित्रा व पापाचरणाचा मार्ग असल्याचे म्हटले आहे. आजची परिस्थिती उद्याची राहात नसते. काळ हा अत्यंत बलशाली आहे. त्यामुळे झटकन जीवन त्यागण्याचा निर्णय घेऊच नये.\nमानवी जीवनासारखे दुसरे कोणतेही जीवन सुंदर नाही. स्वतःच्या जीवनात आलेले नैराश्य माणूस बोलून दाखवत नसतो. तेव्हा अशा वेळी सर्वांनी त्याला समजून घेतले पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे. आपले प्रेमाचे दोन शब्द त्याला मृत्यूपासून परावृत्त करू शकतात. आई-वडिलांचे खरे हित त्यांची मुले चांगली निर्माण होण्यातच असते. चांगले वागण्यासाठी पैसा नाही तर फक्त माणुसकी जोपासावी लागते.\nकन्या व पुत्रात फरक नको : कन्या आणि पुत्रात फरक न करता त्यांची सात्विकता वाढवून आपणही आनंदा घ्यावा आणि देवाला म्हणजे समाजालाही आनंद मिळू द्यावा, आई-वडिलांकडून होणार्‍या चुकीच्या वर्तनाचा विपरित परिणाम मुलांवर होत असतो. असा झालेला विपरित परिणाम सहजासहजी दुरुस्त करता येत नाही. म्हणून पालकांनी आधी केले मग सांगितले असे वागले पाहिजे, असेही डॉ. फड यांनी सांगितले.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Mother-Annapurna-Lakshchadi-Mahayagna-Sohala/", "date_download": "2019-01-16T17:05:39Z", "digest": "sha1:EHT4MK3U3CZNGS5DJ3TFRMPEEVZAEEPU", "length": 7739, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मॉ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मॉ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ\nमॉ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास प्रारंभ\nत्र्यंबकेश्‍वर येथील नीलगिरी पर्वतावर साकारत असलेल्या माँ अन्नपूर्णाच्या भव्य मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व लक्षचंडी महायज्ञ सोहळ्यास रविवारी (दि.18) कलश शोभा यात्रेद्वारा प्रारंभ झाला. सकाळी 9 वाजता नीलपर्वतापासून सुरू झालेली यात्रा त्र्यंबकेश्‍वरमधील मुख्य भागातून सवाद्य मिरवणूक कुशावर्तापर्यंत गेली.\nयात्रेमध्ये सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे महामंडलेश्‍वर स्वामी विश्‍वेश्‍वरानंद गिरी महाराज, महामंडलेश्‍वर स्वामी सच्चिदानंद गिरी, लक्षचंडी आचार्य कल्याणनंद आचार्य कल्याणदत्त शास्त्री, प्राणप्रतिष्ठा आचार्य बाळासाहेब दीक्षित यांच्यासह देशभरातून आलेले भाविक, यज्ञात सहभागी 100 यजमान जोडपी व त्र्यंबकेश्‍वरमधील नागरिक हजारो संख्येने सहभागी झाले होते.\nअत्यंत भक्तिमय वातावरणात निघालेल्या या कलश यात्रेने अवघी त्र्यंबकरनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. प्रायश्‍चित नांदी श्राद्ध, गणेश पूजन, कलश पूजन, मातृका पूजन व नंतर यज्ञ मंडप प्रवेश हे विधी पार पडले. सोमवारी (दि.19) सकाळी 8 वाजेपासून अग्नि प्रज्वलित करून लक्षचंडी महायज्ञाची सुरुवात होईल. हा महायज्ञ सोहळा 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, दि.21 फेब्रुवारी रोजी माँ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. ज्योतिर्लिंग मंदिराचा कलश व माँ अन्नपूर्णाचे दर्शन असा अद्भूत योग मिळणार्‍या नील पर्वतावर हे मंदिर 3 एकर एवढ्या विस्तीर्ण परिसरात उभारण्यात आले आहे. शिवलिंग व अन्नपूर्णा मंदिर एकाच ठिकाणी असलेले त्र्यंबकेश्‍वर हे देशातील दुसरेच ठिकाण आहे.\nवास्तूकलेचा अद्वितीय नमूना असलेले हे मंदिर पूर्णत: संगमरवरा मध्ये साकारले आहे. माँ अन्नपूर्णासोबतच माँ सरस्वती व माँ महाकाली यांच्याही मूर्ती असून, मंदिर परिसरातच भैरवनाथाच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती 1931 कि. ग्रॅ. सरस्वती देवीची मूर्ती 750 कि.ग्रॅ.व महाकालीची मूर्ती 470 कि. ग्रॅ. वजनाच्या असून, त्या पंचधातूमध्ये साकारल्या आहेत. बुधवारी (दि. 21) होणार्‍या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे व जलसंधारणमंत्री राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. भाविकांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टच्या माँ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा व लक्षचंडी महायज्ञ समितीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Saaswad-purandar-airport-Project-issue/", "date_download": "2019-01-16T16:55:28Z", "digest": "sha1:JEY5F7IUN5665AQBQVFVYCNNMMV2G7SS", "length": 5910, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुरंदर विमानतळ परिसराचे भाग्य बदलणारा ठरेल : शरद पवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुरंदर विमानतळ परिसराचे भाग्य बदलणारा ठरेल : शरद पवार\nपुरंदर विमानतळ परिसराचे भाग्य बदलणारा ठरेल : शरद पवार\nकाही गोष्टी विकासासाठी आवश्यक असतात. पुरंदरच्या विमानतळाबाबत बाधित शेतकरी, लोकप्रतिनिधी व शासनाने एकत्र बसून प्रकल्प होऊ नये अशी भूमिका न घेता सकारात्मकता दाखवावी, हा प्रकल्प पुणे परिसराचे भाग्य बदलणारा प्रकल्प ठरेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांनी दिवे-काळेवाडी (ता. पुरंदर) येथे झलेल्या अंजीर परिषदेत केले. याप्रसंगी मेमाणे - पारगाव येथील विमानतळ विरोध संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनाच्या पार्श्ववभूमीवर शरद पवार यांनी विमानतळाबाबत सकारात्मक बाजू मांडली. विमानतळाच्या सभोवतालची जमीन ही तुमचीच राहणार असून त्यावर प्रकल्प उभारून उत्पन्न वाढीला प्रोत्साहन द्या असे सांगत, यामध्ये पुरंदर उपासाच्या पाण्यावरील फळबागा उद्ध्वस्त होत असतील तर त्यांची यातून सोडवणूक करणे शक्य आहे का हे पाहणे\nमहत्त्वाचे असल्याचेही पवार म्हणाले. तसेच यापूर्वी विमानतळाला विरोध करणारे खेड भागातील शेतकरी आमच्याकडे विमानतळ व्हावा म्हणून माझ्याकडे येत आहेत, परंतु ती वेळ आता निघून गेल्याचेही याप्रसंगी पवार यांनी सांगितले. विमानतळाच्या मंजुरीनंतर सर्वात आधी पवार साहेबांनी दूरध्वनीवरून आपले अभिनंदन केले. समृद्धी प्रकल्पाच्या धर्तीवर येथील शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प मार्गी लावू असे याप्रसंगी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवार यांच्या या वक्तव्याने विमानतळ प्रकल्पाविषयीची भूमिका स्पष्ट झाल्याने आगामी काळात हा प्रकल्प मार्गी लागेल असेच संकेत मिळत असून प्रकल्पाला विरोध करणारी मंडळी आता यापुढे काय भूमिका घेतील, अशी चर्चा कार्यक्रमानंतर ऐकवयास मिळाली.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/show_photo.php?gallery_id=17&photo_id=1", "date_download": "2019-01-16T15:54:05Z", "digest": "sha1:LK2CHURED56I2EY3Y4KSVIXVHDKGSALL", "length": 1141, "nlines": 17, "source_domain": "pudhari.news", "title": "फोटो गॅलरी | पुढारी", "raw_content": "\nहोमपेज › फोटो गॅलरी › टॉलिवूड की तो बात ही कुछ और है\nटॉलिवूड की तो बात ही कुछ और है\nटॉलिवूड की तो बात ही कुछ और है, टॉलिवूड सुपरस्टार्स पडद्यावर जितके ॲक्शनबाज असतात. रिअल लाईफमध्येही ते तितकेच हटके आणि रोमॅन्टिक असतात. जाणून घ्या याच अभिनेत्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या रिअल लाईफ अभिनेत्रींबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B6-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-16T16:19:33Z", "digest": "sha1:RMVY3NFMI4YJRJ477J6V75MB7VUPH2G2", "length": 8045, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंकुश गरुड यांची निवड | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअंकुश गरुड यांची निवड\nसातारा – संगम माहुली गावातील तंटामुक्ती समितीने सातारा तालुक्‍यात प्रथम क्रमांकांचे पारितोषिक मिळविले आहे. या वर्षी संगम माहुली गावातील प्रतिष्ठित शेतकरी नारायण गरुड यांची तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. एका प्रतिष्ठित शेतकऱ्याची अध्यक्ष म्हणून निवड करून संगम माहुली गावाने आदर्श निर्माण केला आहे.\nया निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीचे सातारा तालुका उपाध्यक्ष राहूल शिवनामे यांनी अभिनंदन केले. तसेच संगम माहुली ग्रामपंचायतीचे संरपच रमेश साबळे व उपसरपंच प्रिया सुंयवशी व सर्व ग्रामपंचायत सदस्य व संगम माहुली गावातील पोलीस पाटील धोत्रे यांनी अभिनंदन केले. यावेळी युवा नेते अविनाश कोळपे यांनी अंकुश गरूड यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n‘सीईटी’साठी व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल नाही\nमाण तालुका पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर\nबोंद्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप\nखटाव परिसरात प्लास्टिक निर्मुलन मोहीम\nसमाजात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे गरजेचे\nसलग सुट्ट्यांमुळे ब्रह्मचैतन्यनगरी फुलली\nकॉंग्रेस-राष्ट्रवादीतील गोंधळामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढणार\nम्हसवडमध्ये 1 जानेवारीपासून चारा छावणी\nजिल्हा शल्य चिकित्सकांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2019-01-16T16:08:08Z", "digest": "sha1:ODPDYDEAKPBHUGU2UTDPU6UD7QDFMC5N", "length": 13375, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#कलंदर: स्वागत गणरायाचे… | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा\nकोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण गणरायाचे स्मरण करून करत असतो. चौदा विद्या 64 कलांचा स्वामी गजानन यांचे आज आगमन होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणांचा पती तो गणपती. सृष्टीतील सर्वच गणांमध्ये विभागले गेले आहेत पशुगण, पक्षीगण, देवगण त्या सर्व गणांचा जो अधिपती, प्रमुख आहे तो गणपती.गणरायाचे घराघरात तसेच सार्वजनिक आगमन होत आहे अशा मंगलक्षणी गणरायाची यथा साध्य मनोभावे पूजा करून आपले गाऱ्हाणे मांडावे असे प्रत्येकास वाटते.\nआम्ही ठरलो मुक्‍त पत्रकार. त्यामुळे आम्हाला सद्यपरिस्थितीचे सर्व पैलू समजावून घेणे आवश्‍यक असते. अगदी आपल्या गल्लीपासून पुढे गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश ते थेट आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत. त्याप्रमाणे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक राजकीय, धार्मिक सर्व बाबी समजून घ्याव्या लागतात. आता आपल्याला इराणशी व्यापारसंबंध तोडावे म्हणून अमेरिकेचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष दबाव हळूहळू वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल भडकलेले आहे.\nडॉलरच्या तुलनेत रुपया घसरून गेला आहे. पाकिस्तानात सरकारचे परिवर्तन झाले असले, तरी येरे माझ्या मागल्या तीच परिस्थिती आहे.शेजारील चीन आपली छाप नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव या देशांवर पाडत असून भारताला एकटे पाडण्याचा प्रयत्न आहे. आपल्या देशात निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. आघाड्या व युतीचे राजकारण जोर धरू लागले आहे. महागाई आरक्षण यावरील उलटसुलट बंद. मग त्यातील तोडफोड महागाईविरोधी मोर्चे, शैक्षणिक बाबतीतील उतरता आलेख, जातीय, धार्मिक, प्रांतीय सीमावाद, नक्षलवाद प्रशासनातील ढिलाई, भ्रष्टाचार या सर्वामुळे सामान्य माणसाचे जीवन कठीण होत चाललेले आहे. अशा वेळी गजाननाच्या आगमनाने निश्‍चितच मनावरील ताण हलका होण्यास मदत होते. गणरायाच्या कृपेने निश्‍चितच काहीतरी चांगले घडेल असा आशावाद वाढू लागतो. अर्थात हे सगळं घडण्या करता आपणच खरे शिलेदार आहोत हे प्रत्येकाने जाणले पाहिजे.\nलोकमान्यांनी सन 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव उदयास आणला. सर्वांनी एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध एकजुटीने लढावे हा या मागचा प्रमुख हेतू होता. सर्व जातीपातीतील दुरावा नष्ट होऊन एकसंध समाज निर्माण व्हावा हेदेखील अपेक्षित होते. त्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, व्याख्याने, भाषणे यांची रेलचेल होती. आता फक्त गोंधळ वाढत चाललेला दिसत आहे. अर्थात, सर्वच मंडळे तशी नाहीत. अनेक मंडळे सामाजिक बांधिलकी जाणून अनेक समाजोपयोगी कार्यात हातभार लावताना दिसत आहेत. यातूनच सक्षम भारत निर्माण व्हावा.\nसंकटेही येत राहणारच त्यातून मार्ग काढून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. गणराया पुढे नतमस्तक होत असताना मनात नवीन उभारी निर्माण होते. मीही आमच्या सार्वजनिक गणपतीसमोर साकडे घालण्याचे ठरवले आहे ठरवले आहे. आधी सांगितलेल्या समस्या नीट समजावून घेतल्या तर…’ सर्वच स्तरावर म्हणजे ग्राम पातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नोकरशहा व राजकीय नेते यांना या वेळी गणरायाने सुबुद्धी द्यावी हीच प्रामाणिक प्रार्थना.’ असे घडल्यास सुमारे 80 टक्‍के समस्या निश्‍चित नष्ट होतील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजीवनगाणे: सूर जुळवून घे…\nदिल्ली वार्ता: भाजपच्या स्वप्नाला सपा-बसपाचा ब्रेक\nवाद: बेजबाबदार सेलिब्रिटी अन्‌ प्रतिमेला धक्‍का\nआपण इतके भाबडे का असतो\nप्रतिक्रिया: हेल्मेट वापरून पाहिल्यावर…\nसाद-पडसाद: आपण आपली “प्रतिज्ञा’च विसरत चाललो आहोत का\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/i-chartered-plane-crashed-in-ghatkoper/", "date_download": "2019-01-16T16:34:22Z", "digest": "sha1:OVO5GYSPCCX63IHCKUSMWFZYOFKEEBUT", "length": 6722, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'त्या' महिला पायलटने स्वतःचे प्राण देऊन वाचवले अनेकांचे जीव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘त्या’ महिला पायलटने स्वतःचे प्राण देऊन वाचवले अनेकांचे जीव\nटीम महाराष्ट्र देशा : घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळलं आहे. महिला पायलटच्या प्रसंगावधानामुळे दुर्घटनेनंतर मोठा अनर्थ टळला. विमानात बिघाड असल्याचं लक्षात आल्यानंतर मारिया यांनी घाटकोपरमधील मोकळ्या जागेत विमानाचं क्रॅश लँडिंग केलं. मात्र दुर्दैवाने विमानाच्या महिला पायलट मरिया यांचाही दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.\nविमानाच्या पायलट मारिया यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर परिस्थिती आणखी भयानक झाली असती. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला आहे. जागृतीनगर जॉगर्स पार्कजवळील परिसर अत्यंत दाटीवाटीचा आहे.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\nविमान दुर्घटना ज्याठिकाणी घडली तो परिसर मोकळा आहे. त्यामुळे मारिया यांनी शेवटपर्यंत विमान मोकळ्या जागी उतरवण्यासाठी प्रयत्न केला आणि विमान रहिवासी ठिकाणी कोसळणार नाही याची दक्षता घेतली. विमान एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या कम्पाऊंडमध्ये अपघातग्रस्त झालं.\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nसंप तासाभरात मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश\n“आता सांगा शिवसेना कोणाची बिल्डरांची की कामगारांची”\nसोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nजालना : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी बोली भाषेत काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि राज्याचे दुग्धविकास…\nनर्मदा नदीत बोट बुडून ४० जणांच्या मृत्यूची भीती\nप्रियंका चोप्रा जोनास बनली बॉलीवूड क्वीन आणि सलमान खान बनला बॉलीवूड…\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडवा वाढवण्याचे प्रयत्न; चंद्रकांत…\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mohan-bhagwat-news/", "date_download": "2019-01-16T16:31:55Z", "digest": "sha1:5ZHX6M4VD5UVZMWEECEHFDDP5P3PV7FC", "length": 8477, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे पूर्ण व्हावे,सरसंघचालकांचे गणरायाला साकडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nरामराज्य आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे पूर्ण व्हावे,सरसंघचालकांचे गणरायाला साकडे\nपुणे : महागणपतीच्या आशिर्वादाने रामराज्य प्रस्थापित व्हावे आणि प्रभूरामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे व कोणताही उशीर न होता पूर्णत्वास यावे, असे साकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गणरायाचरणी अभिषेकातून घातले. दगडूशेठ गणपती मंदिरात येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती असे सांगत गणरायाकडे जे मागितले, ते त्यालाच माहित आहे, असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले.\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी मंदिरामध्ये मोहन भागवत यांनी सदिच्छा भेट देत गणरायाची आरती आणि अभिषेक केला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, हेमंत रासने, महेश सुर्यवंशी, सुनिल रासने, डॉ.बाळासाहेब परांजपे, प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सुर्यवंशी, यतीश रासने, उल्हास भट, राजेंद्र घोडके, रा.स्व.संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह महेश करपे, किशोर येनपुरे आदी उपस्थित होते.\nसकाळी ठिक १० वाजता भागवत यांचे गणपती मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सभामंडपात सुरु असलेल्या अभिषेकादरम्यान त्यांनी गणरायाची सर्वसामान्यांना सुख, शांती, समृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली. अभिषेकाचे पौरोहित्य करणा-या मिलींद राहुरकर गुरुजांनी केलेल्या मंत्रपठणाला साथ देत भागवत यांनी राममंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी प्रार्थना केली. त्यानंतर महाआरती व भागवत यांना स्मृतीचिन्ह देऊन ट्रस्टतर्फे सन्मानित करण्यात आले. ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत गणपती सदन या ट्रस्टच्या इमारतीला भेट देऊन ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहितीही भागवत यांनी घेतली.\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\nमोदी,शहा उद्धव ठाकरेंचे प्रियकर आहेत – प्रकाश आंबेडकर\nसोलापूर लोकसभेच्या जागेवर आरपीआयचा दावा\nशिवसेनेला पटकणारा अजून जन्माला यायचा आहे – उद्धव ठाकरे\nएमआयटी शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा न बसविल्याने उपोषण\nपुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी या शिक्षण संस्थेच्या घुमटामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचा पुतळा उभारण्यास…\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nतीळाचे लाडू, वड्या आणि विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/pmt-accident-in-pune/", "date_download": "2019-01-16T16:33:49Z", "digest": "sha1:6C3FU5IH3O5PN5UHUNFGVPEYUZU3QHIU", "length": 6824, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पीएमटी बसचा अचानक दरवाजा तुटला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपीएमटी बसचा अचानक दरवाजा तुटला\nपुणे : शहरातील पीएमटी बसची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे .आज चक्क एका बसचा दरवाजा तुटल्याने एक युवक जखमी झाला . युवकाला गंभीर दुखापत झाली नसली तरी मोडकळीस आलेल्या बसेस ने यापुढे प्रवास करावा की नाही याचा विचार करण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे .\nमनपा पीएमटी स्टॉप वरून निघालेली R ४०१ धाणोरी-लोहगाव बसचा विश्रांतवाडी जवळील साठे स्टॉप जवळ बसचा दरवाजा अचानक तुटला. त्यामुळे एका तरूणाला दुखापत झाली आहे. बसचा अचानक दरवाजा तुटून पडल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा ऐरणीवर आला आहे.या घटनेमुळे प्रवाश्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली\nआमदार झाल्यासारखं वाटतय : कोथरूडमध्ये उमेदवारीसाठी भाजपात…\n‘त्या’ गावांच्या विकासकामांसाठी महापालिकेने एक…\nमी या बसमधून आज प्रवास करीत होते. खराब झालेल्या बसची लवकर दुरुस्ती करण्यात यावी. तसेच ज्या बस रोडवर धावण्या योग्य नाहीत त्या बस रोडवर आणू नये. जणेकरुण अपघात टळतिल. आज बसचा अचानक दरवाजा तुटल्यामुळे प्रवाशांमधे भीतीचे वातवरण होते.\nआमदार झाल्यासारखं वाटतय : कोथरूडमध्ये उमेदवारीसाठी भाजपात चढाओढ तर इतरांना हवाय सक्षम…\n‘त्या’ गावांच्या विकासकामांसाठी महापालिकेने एक छदामही दिला नाही : सुळे\nपुणे शहराला 16 टीएमसी पाणीपुरवठा मंजूर करावा : आ. कुलकर्णी\n पुण्यात उभा राहतोय कृत्रिम डोंगर ; नागरिकांच्या सुरक्षतेकडे प्रशासनाचे…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही : धनंजय मुंडे\nसिन्नर : ‘मन की बात’चे अब तक छप्पन एपिसोड झाले. मात्र महत्वाच्या, संवेदनशील विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची…\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nबारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Mahila&id=3215&news=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE.html", "date_download": "2019-01-16T16:02:02Z", "digest": "sha1:2BNYVINOXODS4F3JWGPEWPSTH2LJA7IY", "length": 25844, "nlines": 117, "source_domain": "beedlive.com", "title": "प्रसारमाध्यमातील स्त्रिया.html", "raw_content": "\nसमाजचिंतक चिंता व्यक्त करतात, त्याचा तरुण पिढीवर, लहान मुलांवर होणार्‍या परिणामांबद्दल तर फारच चिंता व्यक्त केल्या जाते. सतत भावनोत्तेजक दृश्य पाहून मुलांची हार्मोन्सची लेव्हल वाढते, त्यामुळे ते कायम उत्तेजित राहतात. यातून लैंगिक गुन्हे घडतात. हे टाळण्यासाठी मुलांना टीव्ही पाहू न देणे, (त्यासाठी त्यांना दुसर्‍या सृजनात्मक कामात गुंतविणे, कोडी सोडविणे, गणित सोडविणे ही पालकांची जबाबदारी आहे. कधी पालकांना काम असलीत तर मुलांना गुंतविण्यासाठी मुद्दाम टीव्ही लावून दिल्या जातो किंवा मोबाईल दिल्या जातो. ज्या गोष्टींपासून मुलांना दूर ठेवायचे त्याच गोष्टी पालक त्यांना करू देतात. टीव्हीऐवजी करावयाच्या कामांची यादी करून घरात लावायला पाहिजे.) त्यांच्या अतिरिक्त ऊर्जेचं चॅनलायझेशन करणे, भावनांचे सब्लिमेशन करणे ही पालकांची वाढलेली जबाबदारी आहे.\n‘मुन्नी बदनाम हुयी’ , ‘शिलाकी जवानी’ , ‘हलकट जवानी’ , ‘तू चिज बडी है मस्त मस्त’ , ‘चिकनी चमेली’ , ‘जलेबी बाई’ , ‘मैं तंदुरी मुर्गी हू यार, ‘गटक मुझे अल्कोहोलसे’ ‘शांताबाई शांताबाई’ ही गाणी, त्यावरची नायिकेची अश्‍लील नृत्ये, त्यांचा वेशभूषा, या गाण्यांचे शब्द हे सगळं निमित्य, ओंगळ, किळसवाणे असूनही हे वाईट आहे हे न कळल्यामुळे (की कळून न वळल्यामुळे) लग्नात किंवा कुठल्याही समारंभात ही गाणी लावतात आणि त्यावर युवक-युवती तसलेच हावभाव करीत नाचतात. याबद्दल कुणालाच काही वाटत नाही, इतके सगळे संवेदनाहीन झालेत.\nसगळ्यांच्या संवेदना इतक्या बोथट झाल्या की ही तरुण मंडळी जेव्हा लग्न करतील तेव्हा तो नवथरपणा, नात्यातील ती कोवळीक, तो निरागसपणा अनुभवू शकतील आम्ही बहिणी आणि बाबा जेव्हा एकत्र टीव्ही पाहत असू, तेव्हा एखादं आक्षेपार्ह दृश्य आलं तर एकतर बाबा उठून जात किंवा आम्ही उठून जायचो, चॅनल बदलायचो. आता आमच्या सगळ्यांच्याच संवेदना इतक्या बोथट झाल्या की, आमच्या मुलांसोबत तसली दृश्य पाहताना आम्हाला काहीच वाटत नाही किंबहुना आमच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊ नये, याची काळजी मुलंच घेतात. आमचे आईबाबा ठरवायचे मुलांना हा सिनेमा दाखवायच्या लायकीचा आहे की नाही. आता मुलं आधी सिनेमा बघून येतात आणि ठरवतात आईबाबांना पाठवायचं की नाही. यातली अतिशयोक्ती सोडली तरी समाज बदललाय् हे नक्की. (चांगला की वाईट हे प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं असतं.) पूर्वी हिरॉईन, डान्सर (बिंदू, हेलन) व्हिलन, व्हॅम्प वेगळ्या असायच्या. आता हिरॉईनच सगळं असते, तीच झाडाभोवती, प्रियकराभोवती नाचते आणि हिरो हिरॉईनच्या घरासमोर सामूहिक पिटी करतो.\nसाधारणतः प्रसारमाध्यमातलं स्त्रीचित्रण दोन प्रकारचं असतं. एकदम सोशिक, सोज्वळ, सात्त्विक, पती-परमेश्‍वर मानणारी स्त्री किंवा एकदम बंडखोर, कटकारस्थान करणारी व्हॅम्प. विवाहबाह्य संबंधात गुंतलेली दारू-सिगरेट पिणारी पुरुषांना सतत आकर्षित करणारी, नाना लफडी करणारी. एकदम काळी किंवा पांढरी ग्रे एरिया कुठेच नाही. किचन पॉलिटिक्समध्ये गुंतलेली (ननंद, भावजय, सासू यांच्यावर मात करण्याच्या प्रयत्नात असलेली, नवर्‍याला मुठीत ठेवणारी, सुनेला नामोहरण करणारी, मुलापासून तोडणारी (मग ती मुलाचं लग्नच का करून देते मुलगा आपल्यापासून दूर जायला नको असेल तर, असे प्रश्‍न विचारायचे नाहीत. फक्त बुद्धी गहाण ठेवून मालिका बघायच्या) नोकरांवर डाफरणारी ज्याला त्याला विष खाऊ घालणारी झोपेच्या गोळ्या दुधातून देणारी, किराणा सामानात विषाची बाटली, झोपेच्या गोळ्या दर महिन्याला आणणारी, खूप दागदागिने घालून, भरजरी साड्या नेसून घरकाम करणारी. कधी कधी प्रश्‍न पडतो, इतक्या मोठ्या बंगल्यात राहतात, इतके दागदागिने घालतात मग कामाला नोकर का नाही ठेवत मुलगा आपल्यापासून दूर जायला नको असेल तर, असे प्रश्‍न विचारायचे नाहीत. फक्त बुद्धी गहाण ठेवून मालिका बघायच्या) नोकरांवर डाफरणारी ज्याला त्याला विष खाऊ घालणारी झोपेच्या गोळ्या दुधातून देणारी, किराणा सामानात विषाची बाटली, झोपेच्या गोळ्या दर महिन्याला आणणारी, खूप दागदागिने घालून, भरजरी साड्या नेसून घरकाम करणारी. कधी कधी प्रश्‍न पडतो, इतक्या मोठ्या बंगल्यात राहतात, इतके दागदागिने घालतात मग कामाला नोकर का नाही ठेवत इतके दागिने आणि भरजरी साड्या नेसून त्यांना काम सुचतं तरी कसं इतके दागिने आणि भरजरी साड्या नेसून त्यांना काम सुचतं तरी कसं त्यांच्या साड्यांची इस्त्री कधीही मोडत कशी नाही त्यांच्या साड्यांची इस्त्री कधीही मोडत कशी नाही त्यांच्या साड्यांवर डाग का पडत नाही त्यांच्या साड्यांवर डाग का पडत नाही वास्तवातल्या स्त्रिया आधी साडी बदलल्याशिवाय घरचे आरामदायक कपडे घातल्याशिवाय स्वंयपाकघरात शिरत नाही. साड्यांना आणि दागिन्यांना किती जपतात. दागिने तर कायम लॉकरमध्येच असतात. आर्टिफिशियल ज्वेलरीच्या जमान्यात एवढे खरे दागिने वास्तवातल्या स्त्रिया आधी साडी बदलल्याशिवाय घरचे आरामदायक कपडे घातल्याशिवाय स्वंयपाकघरात शिरत नाही. साड्यांना आणि दागिन्यांना किती जपतात. दागिने तर कायम लॉकरमध्येच असतात. आर्टिफिशियल ज्वेलरीच्या जमान्यात एवढे खरे दागिने घरी साड्यांमध्ये वावरणार्‍या स्त्रिया नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ६० च्या वरच्या स्त्रिया साड्यांमध्ये दिसतील पण तरुण मुली.\nमालिकेतली नायिका नेहमीच सर्वगुणसंपन्न असते. आता संपलेल्या ‘होणार सून मी’ मधली जान्हवी तर आजेसासुला कम्प्युटर आणि एका काकूला इंग्लिश शिकविते. सगळ्यांच्या सगळ्या समस्यांची उत्तरं तिच्याजवळ असतात. तिच्या येण्यामुळे घरातल्या सगळ्या रिकामटेकड्या बायका कामाला लागतात. एक ब्युटीपार्लर टाकते तर दुसरी ड्रेस डिझाईनिंग करायला लागते. इतक्या सासवांना ती लिलया हाताळते. तिला सगळे पदार्थ अगदी अगदी आजेसासुबाईंच्याच चवीचे करता येतात. तिच्या कार्यक्षमतेमुळे ती ऑफिसमध्ये बॉसच्या मर्जीतली आहे. यामुळे सगळ्या सासवा जान्हवीसारखी अफाट कर्तृत्व असलेली सून मिळावी म्हणून नवस बोलायला लागल्यात. मराठी मालिका जरा तरी बर्‍या. पण एकता कपूरच्या मालिका प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेचा, आकलनक्षमतेचा धडधडीत अपमान करतात. या इतक्या मेलोड्रामॅटिक वास्तवापासून दूर नेणार्‍या असतात की प्रेक्षक त्याच्याशी रिलेटच करू शकत नाही.\nजाहिरातीतील स्त्रिया तर वास्तवापासून शेकडो मैल दूर असतात. केवळ सुंदर दिसणे हीच त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता असते. ती गोरी नसल्यामुळे तिला नोकरी मिळत नाही, कुठलाही मुलगा तिच्या मागे लागत नाही. ती कधीही प्रकाश झोतात येत नाही. मग तिला जादुची कांडी सापडते. कुठलं तरी क्रिम, साबण, शाम्पू याच्या वापरामुळे ती आमूलाग्र बदलते. ती सुंदर दिसायला लागते, तिचा आत्मविश्‍वास वाढतो. तिला चांगला नवरा मिळतो, चांगली नोकरी मिळते. ती यशोशिखरावर चढते. केवळ एका क्रिममुळे, शाम्पूमुळे किंवा साबणामुळे यशाचा इतका सोपामार्ग असताना वास्तवात मुली इतका अभ्यास का करतात\nअर्ध्यापेक्षा जास्त जाहीराती या फेअरनेस क्रिम, शाम्पू आणि साबणाच्या असतात. ती सतत धुणीभांडी करत असते. मुलांचा विचार करीत असते. त्याच्यासाठी कॉम्प्लॉन बोर्नव्हिटा, चांगल्या प्रतीच्या बदाम तयार सतत तयार ठेवते. ती कॉम्प्लान देऊन मुलांना उंच, बुद्धिमान आणि बळकट करते. बोर्नव्हिटा देऊन त्याच्यासोबत धावते, ‘तयारी जीत की’ साठी. प्रत्यक्षात किती आया आपल्या मुलांसोबत धावतात. डाग पडले तरी तिला टेन्शन येत नाही. ती म्हणते ‘डाग अच्छे है’ त्यांना ना कपडे धुण्याचे टेन्शन, ना भांडी घासण्याचं. त्यांची सगळी काम झटपट होतात. प्रत्यक्षात ही कामं किती वेळखाऊ, कंटाळवाणी आणि एकसुरी आहेत हे त्या गृहिणीलाच ठावूक. या जाहिराती स्त्रित्वाच्या साचेबंद आणि पारंपरिक कल्पनांना आणखी घट्ट करतात. ‘रोज क्या बनावू’ असा विचार बाबा कधीच करीत नाही.\nआईच करते आणि तिच्या मदतीला असतात एव्हरेस्ट मसाले ‘टेस्ट मे बेस्ट, मम्मी और एव्हरेस्ट’ पापा और एव्हरेस्ट नाही. नवर्‍यानी मदत केल्यास सगळ्यांनाच रुचिपालट होईल. कितीही थकली, पाठ दुखली तरी घरकाम तिनेच करायचे. नवरा, मुलं फारतर मुव्ह लावून देतील पण तिला आराम कर म्हणणार नाही, किंवा घरकामात मदत करणार नाही.\nदृकश्राव्य माध्यमातून दिसणार्‍या स्त्रीप्रतिमांबद्दल युनेस्को म्हणतो, ‘जागतिक स्तरावर अशा माध्यमातून स्त्रियांचे चार प्रकारे चित्रण केले जाते. १. सेक्स किटन म्हणजेच मादक खेळणे. २. कुटुंबवत्सल माता, ३. चेटकीण-भुरळ पाडणारी मायावी विकृत स्त्री, ४. करीअरसाठी धडपडणारी स्त्री.\nया अहवालात शेवटी असं म्हटलं आहे की, येत्या ७५ वर्षांत तरी माध्यमांमध्ये स्त्री-पुरुष समानता येणे शक्य नाही.\nजाहिरातीत दिसणारं क्रिम लावून पाहण्याची, ते साबण विकत आणण्याची सवय महिलांना लागते. एक काळा केस, एक मुरुम त्यांची झोप उडवू शकतो. एक डाग त्यांना सर्व शक्तिनिशी कामाला लावतो. जाहिरातीतून केलेली अतिशयोक्ती, खोटारडेपणा, इमोशनल ब्लॅकमेलिंग हा वेगळाच मुद्दा आहे. ‘जो बिबीसे करे सच्चा प्यार, व प्रेस्टीजसे कैसे करे इन्कार’ ही जाहिरात अभिषेक आणि ऐश्‍वर्याने केल्यावर बिचार्‍या गरीब नवर्‍याला बायकोवरचे प्रेम सिद्ध करायला प्रेस्टीजच शिवाय दुसरा पर्यायच उरत नाही.\nइंटरनेट डिऍडीकंशन सेंटर दोन वर्षांपूर्वी निघालय. काही दिवसांनी टीव्ही डिऍडीकंशन सेंटर निघेल. एखादा एपिसोड जरी मिस झाला तरी बायका अस्वस्थ होतात. सगळी कामं आधी आटोपून, बाहेरून त्यावेळेच्या आधी येऊन भक्तिभावाने टीव्हीसमोर बसतात. रिपीट टेलेकास्ट असतं म्हणून बरं. नाहीतर मालिका दिग्दर्शकाची काही खैर नव्हती. टीव्हीमुळे सगळी काम ब्रेकब्रेकमध्ये करायची सवय गृहिणींना लागली. एका ब्रेकमध्ये कुलर लावायचा, दुसर्‍या ब्रेकमध्ये भाजी फोडणीला द्यायची. तेवढ्या वेळात जमायलाच पाहिजे. मालिकेतील एक शब्द सुद्धा सुटायला नको. त्यावेळात कुणी आलं तर ‘‘काय माणूस आहे भलत्याच वेळी आलाय्’ ’ अशा नजरेनं त्याला पाहिलं जातं. पटकन चहा देऊन त्याला कटवलं जातं. त्यालाही टीव्हीसमोर बसवल्या जातं. त्याला अशा प्रकारची वागणूक मिळते की तो कानकोंडा होतो.\nब्लेड, डिओ, ऑफटरशेव्ह लोशनच्या जाहिरातीत कमी कपड्यातल्या स्त्रिया दिसतात. ज्या अँगलने त्यांना दाखविले जाते त्यावरून ती त्या वस्तूची जाहिरात नसून स्त्री शरीराची जाहिरात आहे असे वाटते ती स्त्री त्या उत्पादनाची जाहिरात करते की स्वतःची हेच कळत नाही. काही काही जाहिराती इतक्या अश्‍लील आणि बिभत्सपणे दाखविल्या जातात की ती जाहिरात संततिनियमनाच्या साधनाची आहे असे पाहणार्‍याला वाटते. पूर्वी फक्त स्त्रियाच कमी कपड्यामध्ये दाखवायचे पुरुषही कमी कपड्यात दाखवतात.\nजननी शिशू संदेश वाहिनी\nबालगृहांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेणार - महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे\nमाझी कन्या भाग्यश्री योजना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची संकल्पना\nमहिलांचे संरक्षण प्रत्येकाची जबाबदारीः\nवेदनांचा प्रवास : वातव्याधी\nसावित्रीच्या आधुनिक लेकी ज्यांच्या कर्तृत्वापुढे दुनिया फिकी\nसैन्यदलांत महिलांसाठी संधी आनंद मापुस्कर\nमहिलाचे सबलीकरण कधी होणार \nमुलींचा सर्वाधिक जन्मदर असणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख व्हावी मुख्य न्यायदंडाधिकारी साळवी\nमहिलांची आर्थिक विकासात उंच भरारी\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/solapur/illegal-liquor-barber-was-destroyed-muldegaon-tanda-destroyed-chemicals-worth-rs-11555600-solapur/amp/", "date_download": "2019-01-16T17:18:05Z", "digest": "sha1:S6VESERL4WQ4LRSY7OQ62IWY7UST73ZQ", "length": 7206, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "An illegal liquor barber was destroyed in Muldegaon Tanda, destroyed by chemicals worth Rs 11,55,5600, Solapur taluka police action | मुळेगांव तांडा येथील अवैध दारू भट्टी उध्वस्त, ११ लाख ५५ हजार ६०० रूपयांची रसायन नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई | Lokmat.com", "raw_content": "\nमुळेगांव तांडा येथील अवैध दारू भट्टी उध्वस्त, ११ लाख ५५ हजार ६०० रूपयांची रसायन नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई\nसोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगांव तांडा (ता़ द़ सोलापूर) येथे अवैध दारू भट्टीवर अचानकपणे धाड टाकली़ या धाडीत ११ लाख ५५ हजार ६०० रूपयांची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट करण्यात आले़\nआॅनलाइन लोकमत सोलापूर सोलापूर दि ९ : सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मुळेगांव तांडा (ता़ द़ सोलापूर) येथे अवैध दारू भट्टीवर अचानकपणे धाड टाकली़ या धाडीत ११ लाख ५५ हजार ६०० रूपयांची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट करण्यात आले़ दरम्यान, मुळेगांव तांडा येथे शुक्रवार ९ फेबु्रवारी रोजी अचानक छापा मारला़ या छाप्यात १७८ बॅरेलमधील २०० लिटर प्रमाणे एकूण ३५ हजार ६०० लिटर दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन व ६० बॅरेलमधील प्रत्येकी २०० लिटर प्रमाणे १२ हजार रूपये किंमतीचे गुळपाक मळी नष्ट केले़ याप्रकरणी गोपाळ पांडू पवार व भट्टी मालक जितू उर्फ सत्यजीत धनसिंग पवार (दोघे रा़ मुळेगांव तांडा, ता़ द़ सोलापूर), सुरेश जाधव व भट्टी मालक सरजीत मनोज चव्हाण यांच्याविरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ ही कारवाई पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू़ अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोहेकॉ गायकवाड, चवरे, फुलारी, गुंडाळे, टिंगरे, गवळी, पोना व्होनमाने, कोरे, पवार, करे, मपोना कोकणे, फुलारी, मपोकॉ शेख, पोकॉ फडतरे, नरळे, चंदनशिवे, चापोना कासविद तसेच पोलीस मुख्यालयाकडील आरसीपी पथकचे पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली़\nसोलापूर सिध्देश्वर यात्रा ; मातीच्या ५१ घागरी घेऊन हिरेहब्बू वाड्यात पोहोचल्या अनेक सुशिक्षित कुंभार भगिनी\nसोलापूर सिध्देश्वर यात्रा ; शेटे वाड्यामध्ये संबळाच्या निनादात थोबडे नवदाम्पत्याकडून योगदंड पूजन\nपंजाबराव देशमुख सवलत योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना व्याजापोटी मिळाले १२ कोटी रूपये\nसोलापूर आगारात सुरक्षितता मोहिम सुरू; एस. टी. कर्मचाºयांनी केले हेल्मेटला जवळ\nपंजाबराव देशमुख सवलत योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना व्याजापोटी मिळाले १२ कोटी रूपये\nसोलापूर आगारात सुरक्षितता मोहिम सुरू; एस. टी. कर्मचाºयांनी केले हेल्मेटला जवळ\nलोकमत विचारमंथन ; केबल आॅपरेटर्सना ग्राहकांनी सुनावलं, ‘आजच आमचा पुळका का \nधक्कादायक; मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सात दिवसानंतर प्रेत उकरून काढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/17404-maj-suchale-ga-%E0%A4%AE%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B3-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2019-01-16T17:28:50Z", "digest": "sha1:JG27LX2ER67RYZQLJWFQEM73RQWHCZAC", "length": 2975, "nlines": 50, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Maj Suchale Ga / मज सुचले ग, सुचले मंजुळ गाणे - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nMaj Suchale Ga / मज सुचले ग, सुचले मंजुळ गाणे\nमज सुचले ग, सुचले मंजुळ गाणे\nहिंडता डोंगरापाठी सापडले कोरीव लेणे\nविसरल्या उन्हातिल वाटा, विसरले पथातिल काटे\nही गुहा भयावह आता स्वप्‍नासम सुंदर वाटे\nरसभाव भराला आले काव्याहुन लोभसवाणे\nबोलाविन घुमती वाद्ये, तालात नाचते प्रीती\nशब्दाविन होती गीते, बेभान भावना गाती\nहा लाभ अचानक झाला, हे कुण्या प्रभूचे देणे\nआकृती मनोहर इथल्या, मी एक त्यातली झाले\nलावण्य बरसते येथे सर्वांग तयात मी न्हाले\nसौंदर्य जीवना आले, जन्माचे झाले सोने\nमज सुचले ग - आशा भोसलेAsha sings for Seema गीत - ग. दि. माडगूळकर संगीत - दत्ता डावजेकर स्वर - आशा भोसले चित्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-koi-fish-anabas-testudineus-rearing-6900", "date_download": "2019-01-16T17:35:27Z", "digest": "sha1:AI47S5RBUPL7U2RLNLTS53E5OHLAIQSV", "length": 24372, "nlines": 201, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, koi fish (Anabas Testudineus) rearing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगोड्या पाण्यातील संवर्धनासाठी कोई मासे\nगोड्या पाण्यातील संवर्धनासाठी कोई मासे\nउमेश सूर्यवंशी, सोमनाथ यादव\nमंगळवार, 27 मार्च 2018\nकोई माशांचे संवर्धन अत्यंत सोपे व अधिक फायदेशीर आहे. हा मासा चविष्ट असतो व त्यात पोषकतत्त्वेदेखील मुबलक असतात. अलीकडच्या काळातील संवर्धन पद्धती अाणि पाैष्टिक गुणधर्मामुळे गोड्या पाण्यातील छोट्या तलावामध्ये कोई माशांचे संवर्धन करता येते.\nकोई मासे (ऍनाबस टेस्टुडिनीअस ः Anabas Testudineus) गोड्या पाण्यात, नदी, नाले, कालवे, दलदल इ. ठिकाणी आढळतात. प्रामुख्याने हा मासा बांगलादेशमध्ये जास्त प्रचलित आहे.\nकोई माशाचे संवर्धनयोग्य गुणधर्म\nकोई माशांचे संवर्धन अत्यंत सोपे व अधिक फायदेशीर आहे. हा मासा चविष्ट असतो व त्यात पोषकतत्त्वेदेखील मुबलक असतात. अलीकडच्या काळातील संवर्धन पद्धती अाणि पाैष्टिक गुणधर्मामुळे गोड्या पाण्यातील छोट्या तलावामध्ये कोई माशांचे संवर्धन करता येते.\nकोई मासे (ऍनाबस टेस्टुडिनीअस ः Anabas Testudineus) गोड्या पाण्यात, नदी, नाले, कालवे, दलदल इ. ठिकाणी आढळतात. प्रामुख्याने हा मासा बांगलादेशमध्ये जास्त प्रचलित आहे.\nकोई माशाचे संवर्धनयोग्य गुणधर्म\nया माशांना बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे.\nप्रदूषित पाण्यामध्येही कोई माशांचा मरतुकीचा दर कमी असतो.\nसंवर्धन जास्त संचयन घनता ठेवून करता येते.\nछोट्या तळ्यामध्ये अथवा पिंजरा संवर्धनासाठी कोई माशांचा वापर करता येतो.\nकोई माशांचा संवर्धन कालावधी कमी म्हणजेच ३-४ महिन्यांपासून एका वर्षात २ ते ३ वेळा उत्पादन घेणे शक्‍य आहे.\nकोई माशांची रोगप्रतिकारक क्षमता इतर माशांच्या तुलनेत जास्त असते.\nसंवर्धनाचा खर्च कमी असतो.\nमाशांसाठी घरगुती खाद्य वापरता येत असल्यामुळे खाद्यावर होणारा खर्च कमी केला जाऊ शकतो.\nकोई माशांचे संवर्धन छोटे तळे किंवा सिमेंटच्या टाकीमध्ये करता येते.\n१) तळ्यातील संवर्धन ः\nसवर्धन तळे मोकळ्या हवेशीर ठिकाणी अाणि मूबलक सूर्यप्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी असावे. तळ्याच्या आजूबाजूची झाडे, झुडपे काढून टाकावीत. कमीत कमी आठ तास सूर्यप्रकाश तळ्यावर पोचेल अशी तळ्याची व्यवस्था असावी.\nछोट्या तळ्यामध्ये कोई माशांची वाढ जलद होते.\nमाशांच्या चांगल्या वाढीसाठी ०.०५ ते ०.२ हेक्‍टर क्षेत्रफळाचे तळे सोयीचे असते. छोट्या क्षेत्रफळाचे तळे सहजतेने हाताळता येते.\nसुरवातीला तळ्यामधील शक्‍य असल्यास पूर्ण पाणी काढून तळे चांगले सुकवावे. तलाव पूर्णपणे सुकल्यानंतर नंतर प्रती ४० चौरस मीटरसाठी १ किलो चुना थोड्या पाण्यामध्ये विरघळवून वापरावा.\nचुन्याची मात्रा दिल्यानंतर तलावात स्वच्छ गाळलेले पाणी भरावे.\nतळ्यामध्ये ५ किलो ताजे शेण, २०० ग्रॅम युरिया अाणि २०० ग्रॅम टीएसपी (ट्रीपल सुपर फॉस्फेट) प्रति ४० चौ.मी. साठी वापरावे.\nखताची मात्रा दिल्यानंतर ५ ते ६ दिवसांनी कोई माशाची बोटुकली तळ्यामध्ये सोडावी.\nतळे सुकविणे शक्‍य नसेल तर तळ्यातील इतर जलचर प्राण्यांचा व दुसऱ्या प्रजातीच्या मत्स्य भक्षक माशांचा नायनाट करून कोई माशांची बोटुकली तळ्यात सोडावी.\nतळ्यातील इतर परभक्षक मासे जलचर प्राणी व वनस्पती काढल्यानंतर प्रति ४० चौरस मीटरसाठी १ किलो चुना मिसळावा त्यानंतर ३ ते ५ दिवसांनी प्रति ४० चौ.मी. साठी ५ किलो या प्रमाणात ताजे शेणखत मिसळावे. पाण्यात २०० ग्रॅम युरिया व २०० ग्रॅम टीएसपी प्रति ४० चौरस मीटरसाठी मिसळावे.\nपाण्याचा रंग फिकट हिरवा होईल तेव्हा पाण्यात कोई माशांची बोटुकली सोडावी. कोई माशांची संचयन घनता जास्तीत जास्त ५ ते ६ नग/ चौ.मी. व सरासरी ३ नग/ चौ.मी. एवढी ठेवली जाते.\nबोटुकली श्‍वसनासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येत असल्याने सहजरीत्या पक्ष्यांचे भक्ष बनू शकतात त्यासाठी पक्षी प्रतिबंधक जाळे तळ्यावर बसविणे अनिवार्य असते. व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाण्याची प्रत वेळोवेळी तपासणे आवश्‍यक अाहे.\n२) सिमेंट टाकीमधील संवर्धन\nकोई माशांच्या बोटुकलीचे सिमेंटच्या टाकीमध्येदेखील संवर्धन करता येते. टाकीच्या तळाशी १५-२० सें.मी. एवढा मातीचा थर द्यावा. टाकीमधील पाण्याचा पृष्ठभाग ३० ते ४० टक्के जलवनस्पतींनी अच्छादलेला असावा. त्यामुळे माशांना नैसर्गिक वातावरण प्राप्त होते. टाकीमधील संवर्धनासाठी बोटुकलीचे आकारमान कमीत कमी ६.५ सें.मी. व वजन ५ ग्रॅम एवढे असावे. टाकीमधील बोटुकलीची संचयन घनता साधारणपणे ५० ते ७० नगर प्रति चौ.मी. एवढे ठेवतात.\nखाद्यामध्ये साधारण २५ टक्के मत्स्यकुटी, ३० टक्के भाताचा कोंडा, २५ टक्के पेंड, २० टक्के इतर खाद्य पदार्थ यांचे मिश्रण (शेंगदाणा/सोयाबीन पेंड) पुरवावे.\nबाजारपेठेत उपलब्ध असलेले उत्तम दर्जाचे पूरक खाद्य पुरविले जाऊ शकते. पूरक खाद्यात पॅलेट खाद्य दिल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. पॅलेट खाद्यामध्ये साधारणपणे ३० ते ३५ टक्के प्रथिने असावेत.\nकोई माशांच्या संवर्धन कालावधीच्या सुरवातीचे काही दिवस शारीरिक वजनाच्या तुलनेत जास्त खाद्य पुरवावे लागते. नंतर जसजसा संवर्धन कालावधी वाढतो तसतसे खाद्याचे प्रमाण शरीराच्या वजनाच्या तुलनेत कमी करावे. (परंतु एकूण खाद्य वाढत जाते) सुरुवातीला म्हणजे पहिल्या महिन्यात माशांच्या शरीराच्या वजनाच्या दहा टक्के, दुसऱ्या महिन्यात ६ टक्के व तिसऱ्या महिन्यात ३ टक्के खाद्य पुरवावे.\nप्रत्येकी १००० कोई बोटुकलीसाठी खाद्याचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे केले जाते.\nवय (दिवस) - खाद्य (ग्रॅममध्ये)\nकोई संवर्धनातील काही महत्त्वाच्या बाबी\nपाण्याचा दर्जा उत्तम राखणे.\nपाण्याचा सामू नियंत्रणात ठेवणे.\nवनस्पती प्लवंगांचे व शेवाळाचे प्रमाण कमी ठेवणे.\nपावसाळ्यात तळ्याच्या आजूबाजूला जाळी लावावी जेणेकरून मासे तळ्याबाहेर पडणार नाही.\nनेहमी दर्जात्मक खाद्य वापरावे.\nकोई मासे विक्रीयोग्य साधारणपणे ३-४ महिन्यांच्या कालावधीमध्ये होतात. विक्रीयोग्य माशांचे वजन ४० ते ८० ग्रॅमपर्यंत असते. कोई मासे पकडणे सोईस्कर होण्यासाठी तलाव रिकामा करून मासे पकडतात.\nसंपर्क ः उमेश सूर्यवंशी, ९०९६९००४८९\n(मत्स्य साधनसंपत्ती व्यवस्थापन विभाग, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूर)\nछोट्या तळ्यामध्ये किंवा पिंजऱ्यामध्ये कोई माशांचे संवधर्न करता येते.\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nउसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...\nपशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...\nमुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...\nशस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...\nगोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...\nजनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...\nरेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य...थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे रेशीम कीटकांच्या...\nप्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावरावर होणारे...प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावर चारा खात नाही व पाणी...\nदूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त बायपास...प्रथिनांचा आहारात योग्य प्रमाणात वापर केला तर...\nदुधाळ गाईची काळजी, व्यवस्थापनगाभण आणि प्रसूती काळात गायीच्या शरिरातील ऊर्जा...\nमुक्त संचार कुक्कुटपालनासाठी उपयुक्त :...सर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या...\nकोंबड्यांसाठी संतुलित खाद्यनिर्मिती...पक्ष्यांना खाद्य देण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे...\nपशू सल्लाशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य...\nजनावरांसाठी पाैष्टिक मुरघासज्या ठिकाणी हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे...\nवासरांच्या आहारातील चिकाचे महत्त्वहिवाळ्यामध्ये गायी- म्हशी विण्याचे प्रमाण जास्त...\nजनावारांतील विषबाधा कारणे, लक्षणे, उपायविषबाधेमुळे जनावरांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ...\nपशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...\nकासदाह आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचारदेशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या...\nकोंबड्यांच्या आहार, लिटर व्यवस्थापनात...कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न...\nगाभण जनावरे, नवजात वासरांना जपागाभण काळात जनावरांची काळजी घेतल्यास जनावराचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ghodnavari.wordpress.com/2015/07/27/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2/", "date_download": "2019-01-16T15:55:58Z", "digest": "sha1:EG4U32SRQHIDMIDTLTKMVYB3K3QSCGC5", "length": 4935, "nlines": 105, "source_domain": "ghodnavari.wordpress.com", "title": "विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥ – घोडनवरी", "raw_content": "\nयंदा कर्तव्य आहे …\nलग्न करण्यासाठीचे योग्य वय कोणते\nगोरी गोरी पान फुलासारखी छान \nकुठेही करेन मी धावाधाव , पण देवा तू एकदाचा नवसाला पाव…\nविठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥\nजीवन मरण – एका भिंतीपलीकडले\nविठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥\nविठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा \nविठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥१॥\nतो कडेवर हाथ ठेवून विठेवर उभा राहणारा, त्या तिथे….चन्द्रभागेतीरी…\nपण मनाला का एक अदभूत आकर्षण आपल्या राहत्या जागी वाटत राहतं\nत्याच्या नामात एक सूर झालेला वारकरी पाहिला कि त्याचा भाव अचानक मनी उमटतो.\nतिथे त्याचा दर्शन कधी होईल तेव्हा होईल, पण अंतरात आत कुठेतरी तो सर्व व्यापून राहिलाय हेच खरं…\nगोरी गोरी पान फुलासारखी छान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/we-forgive-the-people-whos-murder-rajiv-gandhi-says-rahul-gandhi/", "date_download": "2019-01-16T16:35:12Z", "digest": "sha1:YBPZ7PAG7S2HJ2W3WYCP2PVQ2E3Y5JXS", "length": 7218, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राजीव गांधी यांचा जीव घेणाऱ्यांना आम्ही माफ केलं- राहुल गांधी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराजीव गांधी यांचा जीव घेणाऱ्यांना आम्ही माफ केलं- राहुल गांधी\nनवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जीव घेणाऱ्यांना आपण आणि बहीण प्रियंका गांधी यांनी माफ केल्याचं राहुल गांधी म्हणाले, ते सिंगापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. ‘आमच्या वडिलांचा, आजीचा मृत्यू होणार, हे आम्हाला माहित होतं’ असे बोलून राहुल गांधी भावुक झाले.\n१९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांची हत्या केली होती. आणि १९९१ मध्ये राजीव गांधी यांना श्रीलंकन तमिळ महिलेने सुसाईड बॉम्बरने उडवलं होतं. चेन्नईजवळच्या निवडणूक रॅलीत ही घटना घडली होती. एलटीटीईने ही हत्या घडवून आणली होती. राजीव गांधींच्या सात मारेकऱ्यांची जन्मठेपेतून सुटका करण्याचा प्रस्ताव तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी मांडला होता. याला कॉंग्रेसने जोरदार विरोध केला होता.\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी…\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला…\nकाय म्हणाले राहुल गांधी\nएखादी भूमिका घेतल्याबद्दल आपल्या कुटुंबाला किंमत चुकवावी लागेल, याची कल्पना होती. राजकारणात तुम्ही चुकीच्या व्यक्तींशी पंगा घेतला आणि एखादी भूमिका घेतली, तर तुमचा जीव घेतला जातो. ‘माझी आजी म्हणाली होती की तिचा मृत्यू होणार आणि माझ्या वडिलांना मी सांगितलं होतं की त्यांचा मृत्यू होणार.’\nआ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित प्रियदर्शनी मेळाव्यास युवतींचा प्रचंड…\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू’\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nलोकांना आजही १५ लाख खात्यात येतील ही अपेक्षा आहे : पाटील\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nजालना : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी बोली भाषेत काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि राज्याचे दुग्धविकास…\nविराट चे शानदार शतक\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%8F", "date_download": "2019-01-16T17:01:59Z", "digest": "sha1:I24BWMVKX2EGJFCVPPVCG6Y4N4GZLPXL", "length": 4823, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फबासिए - विकिपीडिया", "raw_content": "\nफ़बासिए (Fabaceae), लेग्युमिनोसी (Leguminosae) किन्वा पापील्योनेसी (Papilionaceae) हे एक महत्त्वपूर्ण फुलझाड आहे ज्याला फार अधिक आर्थिक महत्त्व आहे. या मध्ये जवळपास ४०० वंश आणि १२५० जाती आहेत. भारतात जवळ जवळ ९०० प्रकारचे झाडे मिळतात. ही झाडे उष्ण प्रदेशात उगतात. या प्रकारच्या झाडान्चे ईतर प्रकार म्हणजे शीशम, काळा शीशम, चना, मसूर, मटर, उडीद, मूँग, मेथी, शेंगदाणा, इण्डियन टेलीग्राफ प्लाण्ट, सोयाबीन ही आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मे २०१८ रोजी ११:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/tax-aimed-inflation-44650", "date_download": "2019-01-16T16:52:01Z", "digest": "sha1:V7THRSQHU3WTUPG34HDKEJ2O6F6HAETJ", "length": 18620, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tax aimed at inflation करांचे उद्दिष्ट फुगवले | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 12 मे 2017\nपुणे - नव्या योजना राबविण्यासाठी हमखास उत्पन्न मिळणाऱ्या प्रमुख खात्यांचे उद्दिष्ट स्थायी समितीने महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पातील आकड्यांपेक्षा जास्त वाढविले आहे. त्यात, बांधकाम विभागाचे उद्दिष्ट सर्वाधिक म्हणजे सुमारे १३५ कोटी रुपयांनी, तर मिळकतकर आणि सर्वसाधारणकराचे उद्दिष्ट प्रत्येकी तब्बल शंभर कोटींनी वाढविले आहे.त्यापाठोपाठ पाणीपुरवठा विभागाचे (मीटर) उत्पन्न सुमारे ६० कोटी रुपयांनी वाढविले आहे.\nबांधकाम विभागाचे उद्दिष्ट ११६० कोटी\nपुणे - नव्या योजना राबविण्यासाठी हमखास उत्पन्न मिळणाऱ्या प्रमुख खात्यांचे उद्दिष्ट स्थायी समितीने महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पातील आकड्यांपेक्षा जास्त वाढविले आहे. त्यात, बांधकाम विभागाचे उद्दिष्ट सर्वाधिक म्हणजे सुमारे १३५ कोटी रुपयांनी, तर मिळकतकर आणि सर्वसाधारणकराचे उद्दिष्ट प्रत्येकी तब्बल शंभर कोटींनी वाढविले आहे.त्यापाठोपाठ पाणीपुरवठा विभागाचे (मीटर) उत्पन्न सुमारे ६० कोटी रुपयांनी वाढविले आहे.\nबांधकाम विभागाचे उद्दिष्ट ११६० कोटी\nमहापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असतानाही स्थायी समितीने मांडलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात काही नव्या योजनांचा समावेश आहे. त्याकरिता पुरेशा आर्थिक तरतुदीचे नियोजनही केले आहे. मात्र, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रमुख खात्यांचे उद्दिष्ट वाढविण्यावर स्थायी समितीचा भर असल्याचे दिसून आले आहे. आर्थिक मंदीमुळे गेल्या वर्षभरात बांधकाम विभागाचे उत्पन्न घटले असतानाही महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या विभागाच्या उद्दिष्टात वाढ केली होती. त्यानुसार या विभागाला १ हजार २५ कोटी ५० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, तर स्थायी समितीने १३५ कोटी रुपयांची वाढ करीत, बांधकाम विभागाला या वर्षाकरिता तब्बल १ हजार १६० कोटींचे उद्दिष्ट दिले आहे.\nमिळकतकरात वाढ होत असल्याने स्थायी समितीने पुन्हा त्यात वाढ केल्याचे दिसून आले असून, महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पात १ हजार ७१६ कोटी ६० लाख रुपयांचे उद्दिष्ट होते, तर स्थायी समितीने १ हजार ८०० कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. शहरात मीटरच्या पाणीपट्टीचे उद्दिष्ट वाढले असून, स्थायी समितीने १५० कोटी ६७ लाखांचे उद्दिष्ट ठेवले आहे, तर आयुक्तांच्या अर्थसंकल्पात या विभागासाठी ९० लाख ६७ कोटी उद्दिष्ट होते.\nमहापालिकेतील याआधीच्या सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या पद्धतीला बाजूला सारून पहिल्यांदाच वास्तववादी अर्थसंकल्प मांडला आहे. नव्या योजनांच्या अंमलबजावणीकरिता अर्थसंकल्पातील आकडे फुगविलेले नाहीत. शहराचा सर्वांगीण आणि समतोल विकास करणे, हा यंदाच्या अर्थसंकल्पाचा उद्देश आहे. प्रभागांच्या पातळीवर एकसारखा विकास व्हावा, यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक असा भेदभाव न करता निधीचे वाटप केले आहे. दुसरीकडे स्थायी समिती अध्यक्ष असूनही माझ्या प्रभागात फारसा निधी घेतला नाही. नागरिकांचा हा अर्थसंकल्प असून, त्याला पारदर्शकतेची जोड दिली आहे.\n- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका\nनर्सिंग कॉलेज - (५)\nनव्याने सुरू करण्यात येणाऱ्या नर्सिंग कॉलेजमध्ये हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार. कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळामुळे महापालिकेची रुग्णालयांमधील सेवा सुधारणार.\nआरोग्य तपासणी योजना - ५० लाख\nशहरातील ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा मिळणार. ज्येष्ठ नागरिकांना घरपोच आरोग्य उपलब्ध होणार.\nविविध आजारांच्या रुग्णांना ५ ते १० टक्के सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध होणार. तसेच स्वस्तात, औषधे पुरविण्यात येणार असून, विविध भागांत केंद्र सुरू करणार.\nमहिला सक्षमीकरण योजना (२ कोटी ५० लाख)\nराणी लक्ष्मीबाई महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत प्रभागनिहाय कार्यक्रमांचे नियोजन, ज्यामुळे महिलांना सक्षमीकरणाचे धडे मिळणार.\nनागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी मुख्य रस्त्यांवर भुयारी मार्ग, उड्डाण पूल उभारण्याचे नियोजन.\nबालभारती ते पौडफाटा रस्त्याचा विकास करणार, त्यामुळे नळस्टॉप आणि पौडफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांचा वेळ वाचणार. चांदणी चौक विकसित करणे, ‘एचसीएमटीआर’ रस्त्याच्या कामाला गती देणे, ग्रेड सेपरेटरची उभारणी होणार.\nदशक्रिया विधी करण्यात येणाऱ्या संगम घाटाचे सुशोभीकरण करणार.\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Beedspecial&id=407&news=%0A%09%0A%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87.html", "date_download": "2019-01-16T16:12:29Z", "digest": "sha1:4AWCHPG5IWSWZKJCINER3FGGG36LNO3N", "length": 11008, "nlines": 100, "source_domain": "beedlive.com", "title": "पाणी मराठवाडयाचे.html", "raw_content": "\nभविष्यात या देशात एकवेळ अशी स्थिती येईल की सोन स्वस्त आणि पाणी महाग. तशीच वेळ आज मराठवाडय़ाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्हयावर आली आहे. ‘पाण्यासाठी दाही दिशा‘ अशी वेळ आलेली असतांनाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबाद, जालना जिल्हयासाठी निलवंडे धरणातुन अडीच अब्ज घनफुट पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच जालना शहरासाठी होत असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडुन ५० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली. ही योजना दोन ते तीन महिन्यात पुर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत.\nमराठवाडय़ातील लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्हयात तुलनेन सरासरी पाऊस चांगला झाला असला तरी तो ही तुषार सिंचना सारखा झालेला आहे. त्या मानाने औरंगाबाद जालना आणि ब़ीड़ जिह्यात झालेल्या पावसाची अवस्था ही चिंताजनकच आहे. या सर्वाचा विचार करता भविष्यात पाण्यासाठी वणवण करावी लागणार हे निश्चित.\nऔरंगाबाद, जालना, अंबड, गेवराई या मोठय़ा शहराना पाणी पुरवठा होतो तो जायकवाडी धरणातुन. यंदा हे धरणच भरले नाही त्याची पातळी जोत्याच्यावर आलेली नाही. पाऊस न पडणे हे अस्मानी संकट आहे असे मानले तरी जायकवाडी भरण्याच्या आत धरणाची दारे बंद करुन पाणी अ़ड़वणे हे मात्र सुलतानी संकटच मानावे लागेल.\nजायकवाडी धरण भरल्या शिवाय ध़रणाचे किंवा बंधाऱयाची दारे बंद करु नयेत अशी मागणी नेहमी दिवंगत गोविंदभाई श्रॉफ करीत असत. आजही तीच अवस्था आहे. खरीपाच्या पिकासाठी पाटाच्या पाण्याची आवश्यकता नसतानांही पाटातुन पाणी सोडले जाते. विभागीय आयुक्तानी या कडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे पाटाचे पाणी जायकवाडीत सोडावे म्हणजे ते मराठवाडय़ातील या जिल्हयांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी वापरता येईल. तसेच पाणीसाठा खास या कारणासाठी राखीव ठेवावा असा अहवाल दिला होता. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी.\nनिळवंडे धरणातुन जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले ही आनंदाची बाब असली तरी निळवंडे धरण परिसरातुन पाणी सोडण्यास विरोध सुरु झाला आहे त्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही. नगर आणि नाशिक जिल्हयाला मुख्यमंत्र्यानाच शेजार धर्माची शिकवण द्यावी लागणार आहे हे महत्वाचे आहे अन्यथा जायकवाडी धरणासारखी ही घोषणाही मराठवाडय़ाच्या लोकांसाठी कोरडीच घोषणा राहील हे मात्र खरे.\nजायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश देवून मुख्यमंत्री महोदयांनी आपले कर्तव्य पूर्ण केले. मुख्यमंत्री साहेब पण असे असले तरी मराठवाडय़ाच्या हक्काच जे पाणी आहे ते मराठवाडय़ाला देण्याचा अधिकारही आपलयाला आहे तो आपण गाजवला तर ख-या अर्थाने या निर्णयाला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.\nमराठवाडय़ाला जे पाणी पाहिजे आहे ते जगण्यासाठी तर नगर आणि नाशिककरांना पाणी पाहिजे आहे ते पिके जगविण्यासाठी. माणुस की पिक याचा निर्णय करण्याची वेळ आत्ताच आली आहे. यासाठी जलसंर्वधनात जसे माथा ते पायथा पाणी अडविण्याचे तत्व स्विकारले आहे. तेच तत्व आता शासकीय धोरण ठरवितांना व त्याची अमंलबजावणी करतांना आचरणात आणावे लागणार आहे. गोदावरी ही नदी सर्वाची आहे तेव्हा या गोदावरीच्या शेवटच्या टोका पर्यंत पाणी राहील याची जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे.\nलोकसहभाग, श्रमदानातून झालेल्या कामाची आ.ठोंबरे यांच्याकडून पाहणी\nचिंचोलीमाळीत संत जनाबाईंंचे मंदिर\nपुरूषोत्तमपुरीतील पुरातन अवशेष संशोधनाच्या प्रतिक्षेत \nमहिकावती नगरीचा राजा : मक्रध्वज\nराजस्व अभियान पारदर्शी कार्याचा आरसा\nपर्यटन विकासाच्या प्रतीक्षेत मराठवाडा\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/about-GST-mla-sangram-jagatap-lakshvedhi-proposal/", "date_download": "2019-01-16T16:13:20Z", "digest": "sha1:S7C66NEDVSBSBXHSFUTAFTU7N6OJF6K6", "length": 3975, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जीएसटी कपात; आ. जगतापांची लक्षवेधी! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › जीएसटी कपात; आ. जगतापांची लक्षवेधी\nजीएसटी कपात; आ. जगतापांची लक्षवेधी\nजीएसटीपोटी महापालिकांना दरमहा दिल्या जाणाऱ्या अनुदानात मार्च महिन्यामध्ये ७.०९ कोटींची कपात करत शासनाने नगर महापालिकेला अवघे ३ लाख रुपये मंजूर केले आहेत. यामुळे मनपाची आर्थिक कोंडी झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी विधीमंडळात लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारला जाब विचारला.\nसरकारच्या या जीएसटी अनुदानावर मनपा कर्मचाऱ्यांचे पगार अवलंबून असतात. त्यात आर्थिक वर्षाखेरीस जवळपास संपूर्ण अनुदान कपात झाल्यामुळे २००० कर्मचाऱ्यांचे पगार रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दुसरीकडे महावितरणचे संकट आणि ठप्प असलेली वसुली यामुळे आर्थिक कोंडी निर्माण होणार असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी सरकारने हस्तक्षेप करून मनपाची झालेली आर्थिक कोंडी फोडावी, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी केली आहे.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Start-of-the-third-revised-scheme-of-kolhapur-city/", "date_download": "2019-01-16T17:25:00Z", "digest": "sha1:ANNBI5BCR6GIFL337UQ3UMBCW6SK37R3", "length": 7951, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहराच्या तिसर्‍या सुधारित योजनेला प्रारंभ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शहराच्या तिसर्‍या सुधारित योजनेला प्रारंभ\nशहराच्या तिसर्‍या सुधारित योजनेला प्रारंभ\nकसबा बावडा : पवन मोहिते\nकोल्हापूर शहराच्या तिसर्‍या सुधारित विकास योजनेच्या कामाला सुरुवात होत आहे; पण पहिल्या व दुसर्‍या विकास योजनेतील आरक्षणापैकी केवळ 27 टक्केच जागा संपादन झाल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबई, पुणे या महानगरांपेक्षा हे प्रमाण कमीच आहे; पण पश्‍चिम महाराष्ट्राचा विचार करता हे प्रमाण योग्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.\nशहरासाठी 1977 साली पहिली मंजूर विकास योजना जाहीर झाली. यामध्ये शहरात एकूण 308 आरक्षणे ठेवण्यात आली. यामध्ये खुल्या, बगिचा, प्राथमिक शाळा, वाचनालय, दवाखाने, मार्केटस् यासारख्या आरक्षणांचा समावेश करण्यात आला. माध्यमिक शाळांची अंमलबजावणी शासकीय- निमशासकीय विभागाकडून करण्यासाठीच्या आरक्षणांचा समावेश करण्यात आला. 17 प्रकरणांत भूसंपादनाची कारवाई करण्यात आली. 20 वर्षांच्या कालावधीत केवळ 82 आरक्षित जागा ताब्यात घेण्यात आल्या. उर्वरित आरक्षित जागा दुसर्‍या मंजूर विकास योजनेत पुन्हा आरक्षित करण्यात आल्या.\nशहराची दुसरी मंजूर विकास योजना (1999-2020) यामध्ये शहराच्या विविध भागात 385 आरक्षणे कायम करण्यात आली. यामध्ये रस्ते, बगिचा, प्राथमिक शाळा, क्रीडांगणे, मार्केटस्, दवाखाना आदींचा समावेश करण्यात आला आहे. डिसेंबर 2017 पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या नोटिफिकेशनप्रमाणे 67 आरक्षणे वगळण्यात आली आहेत. उर्वरित 318 आरक्षणांपैकी कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 301, तर प्राधिकरणासाठी 17 आरक्षणे ठेवण्यात आली आहेत. भूसंपादनाच्या कारवाईतून त्याचप्रमाणे टी.डी.आर.च्या माध्यमातून 87 आरक्षित जागा ताब्यात घेण्यात आल्या. आतापर्यंतच्या काळात म्हणजेच 18 वर्षांत या योजनेसाठी 27 टक्क्यांपर्यंतच संपादन झाले आहे.\nशहराच्या दुसर्‍या मंजूर विकास योजनेतील 67 आरक्षणे आतापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या नोटिफिकेशनप्रमाणे वगळण्यात आली. कागदावर ही आरक्षणे वगळण्याचे कारण एक असले, तरी सध्या यातील बर्‍याच मोक्याच्या जागा व्यावसायिक इमारतींनी व्यापल्या आहेत. यात अनेक कारभार्‍यांचे उखळ पांढरे झाले आहे. 318 आरक्षित जागांपैकी 87 जागा महापालिकेने ताब्यात घेतल्या असल्या, तरी उर्वरित आरक्षित जागांपैकी अनेक जागांवर अतिक्रमण झाले आहे. तिसर्‍या विकास योजनेत शहरातील एकूण जमिनीची विद्यमान स्थिती काय आहे याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करणार आहे. पूर्ण शहराचे सर्वेक्षण होईल त्यांनतर प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.\nमुंबईमध्ये आरक्षित जागा संपादनाचे प्रमाण 65 टक्के, तर पुण्यासह मोठ्या महापालिका क्षेत्रात हे प्रमाण 40 ते 50 टक्क्यांपर्यंत आहे. त्या तुलनेत कोल्हापूरचे प्रमाण कमी आहे.\n- सुनील मरळे, उपसंचालक, नगररचना, पुणे\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Marine-security-guard-without-honor-/", "date_download": "2019-01-16T16:14:55Z", "digest": "sha1:TCDP25Q2OAV3FUNTQD2QMKLITTT4EROK", "length": 6154, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सागरी सुरक्षा रक्षक मानधनाविनाच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › सागरी सुरक्षा रक्षक मानधनाविनाच\nसागरी सुरक्षा रक्षक मानधनाविनाच\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nसहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अखत्यारित काम करणार्‍या सागरी सुरक्षा रक्षकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधनच मिळालेले नाही. प्रभारी सहायक आयुक्त आनंदाराव साळुंखे यांनी त्यांचे मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्नच न केल्याने सुरक्षा रक्षकांना उसनवारी करून कामाच्या ठिकाणी यावे-जावे लागत आहे. त्याचबरोबर कुटुंबांवरही उपासमारीची वेळ आली आहे.\nसहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अखत्यारित काम करण्यासाठी प्रारंभी 74 सागरी सुरक्षारक्षक नेमण्यात आले. त्यांचे मानधन कामगार आयुक्तालयामार्फत येते. मात्र, त्यासाठी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी भेटून, पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणे अपेक्षित असते. गेल्या सहा महिन्यांपासून मानधनच न मिळाल्याने मत्स्य व्यवसाय विभागाकडून त्यासाठी पाठपुरावा झाला आहे की नाही, याबाबत साशंकता निर्माण होत आहे. सागरी सुरक्षा आणि अनधिकृत मासेमारीवर अंकुश असावा\nम्हणून सागरी सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात आली. सध्या सुमारे 60 सुरक्षा रक्षक कार्यरत असल्याचे समजते. समुद्राच्या ठिकाणी लँडिंग पॉईंटवर त्यांना दिवस-रात्र सजग रहावे लागते. येणार्‍या-जाणार्‍या मच्छीमार बोटींची माहिती, त्या बोटीतून येणार्‍या-जाणार्‍यांची यादी ठेवावी लागते.\nअनेक लँडिंग पॉईंटवर जाण्यासाठी कोणत्या ना कोणत्या वाहनाचा वापर करावाच लागतो. त्याचबरोबर काही लँडिंग पॉईंट असे आहेत की, जेथे मनुष्य वस्ती फारच विरळ आहे. दुकानेही जवळपास नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना काम करावे लागत आहे. परंतु, त्याचा मोबदला वेळेत मिळत नसल्याने बहुतांश सुरक्षा रक्षकांना उसनवारी करून स्वत:सह कुटुंबाचा दिवस ढकलावा लागत आहे. त्यामुळे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन त्यांचे मानधन मिळेल, यासाठी अपेक्षित तो सर्व पाठपुरावा करावा, अशी मागणी केली जात आहे.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-New-Zealand-scientist-found-Colored-X-ray/", "date_download": "2019-01-16T17:06:55Z", "digest": "sha1:7365SZZW6JL3IHXZFHCP7DICJDX3YFAX", "length": 5838, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आता काढता येणार रंगीत एक्स-रे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आता काढता येणार रंगीत एक्स-रे\nआता काढता येणार रंगीत एक्स-रे\nमाणवी शरीराच्या कुठल्याही भागातील हाडांची इजा, झीज यांचे अचूक निदान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण निदान करण्याच्या एक्स रे (क्ष किरण) तंत्रात आता अमुलाग्र बदल होत आहे. आता प्रथमच ‘थ्री डी कलर एक्स रे’ या तंत्राचा शोध लावण्यात न्यूझिलंडमधील शास्त्रज्ञांना यश आले आहे. या कलर एक्स रे मुळे शरीरातील हाडांची प्रतिमा कलर स्वरूपात आणि स्पष्ट दिसण्यास मदत होणार आहे. यामुळे वैद्यकिय विश्‍वात निदान तंत्र अधिक अचूक होण्यास मदत होणार आहे.\nवैद्यकीय विश्‍वासत सध्या हाडांचे निदान करण्यासाठी केवळ काळा आणि पांढरा (ब्लॅक अँड व्हाईट) एक्स रे चा वापर करण्यात येत आहे. पण, न्यूझिलंडमधील शास्त्रज्ञांनी त्यापुढे जाउन नवीन तंत्र विकसित करत शरीराचा कलर एक्स रे काढू शकणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. येथील कॅन्टेरबरी विद्यापीठातील फिल बटलर या विकसकाने हे तंत्र विकसित केले असून त्यामध्ये युरोपच्या ‘सर्न फिजिक्स लॅब’ चा देखील मोलाचा वाटा आहे.\nवैद्यकीय विश्‍वात हाडांची प्रतिमा (फोटो) घेण्यासाठी एक्स रे तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. क्ष-किरण यंत्रणांमध्ये किरणोत्सारामुळे शरीर न फाडता आतल्या हाडाला झालेली इजा क्ष-किरण प्रतिमेने तपासता येते. पण आता कलर एक्स रे मुळे डॉक्टरांना रुग्णाच्या शरीरातील स्पष्ट आणि रंगीत प्रतिमा दिसु शकणार आहे. त्यामुळे संबंधित आजाराचे डॉक्टरांना अचूक निदान होण्यास मदत होईल असे स्पष्टीकरण ‘सर्न लॅब’ ने दिले आहे. तसेच या कलर एक्स रे मध्ये हाडे, स्नायु आणि हाडांमधील गादी (कार्टीलेज), कर्करोगाच्या सेल्स यांची स्पष्ट प्रतिमा पाहता येणार आहे. हे तंत्र आता न्युझिलंडमधील ‘मार्स बायोइमेजिंग’ ही कंपनी हे तंत्रज्ञान बाजारात आणण्याची शक्यता आहे.\nअमित शहांना स्वाइन फ्लू, उपचारासाठी एम्समध्ये दाखल\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Prime-Minister-garkul-issue/", "date_download": "2019-01-16T16:26:43Z", "digest": "sha1:EGUDVGLHFOR5RZKQXRC2ZUXVUX6OV3HD", "length": 6565, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पंतप्रधान घरकुल’ मनपाने अडविली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘पंतप्रधान घरकुल’ मनपाने अडविली\n‘पंतप्रधान घरकुल’ मनपाने अडविली\nप्रत्येकाला सन 2020 पर्यंत हक्काचे घर देण्यासाठी पंतप्रधान घरकुल योजना केंद्र शासन राबवत आहे. परंतु ही योजना ढिसाळ कारभार करीत महापालिका प्रशासनाने गेल्या दोन वर्षांपासून सर्व्हेतच जाणीवपूर्वक अडविली आहे. यामुळे योजनेचे काम ठप्पच असल्याचा आरोप स्वाभिमानी विकास आघाडीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे यांनी पत्रकार बैठकीत केला. या कारभाराविरोधात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे ठोकळे यांनी सांगितले.\nते म्हणाले, केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सांगली महापालिकेची निवड केली आहे. ही योजना सन 2016 पासून सुरू झाली असून सन 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या योजनेचे राज्य प्रकल्प संचालक निर्मल देशमुख यांनी ही योजना राबविण्यासंदर्भात 3 फेबु्रवारी 2016 ला महापालिकेला कळविले. मात्र महापालिकेने ही योजना राबविण्यास विलंब केला. योजनेसाठी सुमारे शंभर कोटींचा अंदाज गृहित धरून महापालिकेने मुंबई येथील दाराशॉ ऍन्ड कंपनीला ठेका दिला आहे.\nठोकळे म्हणाले, कंपनी व मनपामध्ये झालेल्या करारानुसार प्रत्येक घराच्या सर्व्हेला 35 रुपये, बायोमेट्रिक सर्व्हेला प्रत्येक घरासाठी 100 रुपये व शासनाकडे प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी 4 लाख 50 हजार रुपयांच्या खर्चाला महापालिकेने मान्यता दिली आहे. मनपा क्षेत्रात 17 हजार 300 अर्जांची विक्री झाली आहे. मात्र केवळ सात ते आठ हजार अर्ज दाखल झाले आहेत.\nते म्हणाले, कंपनीने अर्जाची छाननी करून वर्गवारी केलेली नाही. कंपनीने सर्व्हेच्या मोबदल्यासाठी काम थांबविले आहे. त्यामुळे या योजनेला खीळ बसत आहे. उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली चार अधिकार्‍यांचे कक्ष स्थापन करणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने या संदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही.\nठोकळे म्हणाले, महापालिकेच्या अधिकार्‍यांना या योजनेचे व नागरिकांचे देणे घेणे नाही. केवळ महापालिकेचा पगार घेवून स्वत:चा विकास करायचा आहे. अशा अधिकार्‍यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5207-photos-majhya-navarychi-bayko-one-hour-special-episode", "date_download": "2019-01-16T16:26:33Z", "digest": "sha1:CDEVHWJDKUARZHKAT5XLPAJBFYQNKFM4", "length": 9708, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "\"माझ्या नवऱ्याची बायको\" १ तासाचा शिर्डी विशेष भाग - पहा फोटोज् - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"माझ्या नवऱ्याची बायको\" १ तासाचा शिर्डी विशेष भाग - पहा फोटोज्\nPrevious Article \"बिग बाॅस मराठी\" चा ग्रँड प्रीमियर आज १५ एप्रिलला संध्या. ७ वाजता\nNext Article 'मांजा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १५ एप्रिलला झी टॉकीजवर\nलोकप्रियता आणि टीआरपीचा उच्चांक गाठलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आणि त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मानत घर करून बसली आहेत. या मालिकेत नुकताच प्रेक्षकांनी राधिकाचा कायापालट पहिला. उद्योजिका बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राधिकाने पाहता पाहता स्वतःचे ऑफिस देखील चालू केले. मालिकेत झालेल्या सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकरच्या एन्ट्रीने गुरुची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. येत्या रविवारी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या १ तासाच्या विशेष भागात राधिका तिच्या सहकाऱ्यांसोबत शिर्डीला जाणार आहेत.\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत शनयाच्या एफ.जी.पी. ची एंट्री\nशनायाचा ‘निऑन अँड पॉप’ हटके अंदाज\n'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत राधिकाचा जीव धोक्यात\n'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनायाची जागा घेणार ही अभिनेत्री\n२ सप्टेंबर ला झी मराठीवर १ तासांच्या विशेष भागांची मेजवानी\nराधिका आणि गुरुनाथला एकत्र आणण्यात यशस्वी ठरणार का सौमित्र\nगुरु आणि शनाया देखील तिकडे त्यांना धडकणारआहेत. राधिका आणि गुरूला एकत्र आणण्यासाठी सौमित्रने प्लॅन बनवला आहे. त्याच वेळी राधिका आणि गुरुनाथ ने एका कंपनीत टेंडर भरले आहे, पण कर्म धर्म सहयोगाने हे काम राधिका आणि गुरुनाथच्या कंपनीमध्ये ५० - ५०% विभागून मिळाले आहे. आता गुरु आणि राधिका कामात एकमेकांची मदत कितपत घेतील तसेच शिर्डीमध्ये सर्व एकत्र असलेल्या संधीचा फायदा घेऊन सौमित्र राधिका आणि गुरूला एकत्र आणण्याकरिता काय काय युक्त्या लढवतो आणि त्यात तो यशस्वी ठरतो का हे पाहणे रंजक ठरेल.\nतेव्हा पाहायला विसरू नका माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रविवार १५ एप्रिल संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.\nPrevious Article \"बिग बाॅस मराठी\" चा ग्रँड प्रीमियर आज १५ एप्रिलला संध्या. ७ वाजता\nNext Article 'मांजा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १५ एप्रिलला झी टॉकीजवर\n\"माझ्या नवऱ्याची बायको\" १ तासाचा शिर्डी विशेष भाग - पहा फोटोज्\nआठवडाभर आधीच साजरा होणार 'शिमगा' - १५ मार्च रोजी होणार प्रदर्शित\nअतरंगी व्यक्तीची गोष्ट सांगणाऱ्या \"टल्ली\" चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\n‘व्हॉट्सॲप लव’ नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nवैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या ‘रेडीमिक्स’ चा टिझर\nया मराठी सिनेमात आली ‘साइज झिरो’ हिरोईन \nझी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\nआठवडाभर आधीच साजरा होणार 'शिमगा' - १५ मार्च रोजी होणार प्रदर्शित\nअतरंगी व्यक्तीची गोष्ट सांगणाऱ्या \"टल्ली\" चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\n‘व्हॉट्सॲप लव’ नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nवैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या ‘रेडीमिक्स’ चा टिझर\nया मराठी सिनेमात आली ‘साइज झिरो’ हिरोईन \nझी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/5322-slice-of-life-marathi-film-redu-trailer", "date_download": "2019-01-16T16:24:37Z", "digest": "sha1:KILZN4LHQ3BGFWPUG6IW2KTYGJKQIXQU", "length": 10146, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'रेडू' चा गमतीदार ट्रेलर नक्की पहा - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'रेडू' चा गमतीदार ट्रेलर नक्की पहा\nNext Article बालचित्रपट ‘मंकी बात’ चा धम्माल टीझर नक्की पहा\nमालवणी भाषेचा तडका आणि रेडियोची धम्माल घेऊन येणाऱ्या 'रेडू' सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच गमतीदार ट्रेलर लाँच करण्यात आला. ६०-७० च्या दशकातला 'रेट्रो' काळ गाजवणाऱ्या रेडियोची रंजक सफर या ट्रेलरमधून घडून येत असल्यामुळे, हा सिनेमा अनेकांसाठी नाॅस्टेलजीक ठरणार आहे. लँडमार्क फिल्मच्या विधि कासलीवाल प्रस्तूत आणि नवल फिल्म्सचे नवलकिशोर सारडा निर्मित, ब्लिंक मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने 'रेडू' हा सिनेमा, येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सागर छाया वंजारी दिग्दर्शित आणि संकलित 'रेडू' या सिनेमात मराठी - मालवणी भाषेचा सर्वाधिक वापर केला गेला असल्याचे पाहायला मिळते. रेडूच्या माध्यमातून सामान्य माणसाचे भावविश्व या सिनेमात मांडण्यात आले आहे.\n“देवाक् काळजी रे...” राज्य पुरस्कार विजेते संगीतकार 'विजय नारायण गवंडे' यांचा संगीतमय प्रवास...\nमालवणी भाषेचा गोडवा व ७० च्या दशकातला काळ अनुभवा ‘रेडू’ चित्रपटात\nकोकण आवडणाऱ्या प्रत्येकाला 'रेडू' नक्कीच आवडेल - दिग्दर्शक सागर वंजारी\nमालवणी भाषेचा ओलावा जपणारे रेडू चित्रपटाचे 'देवाक काळजी रे' गाणे होत आहे वायरल\n'रेडू' चे 'करकरता कावळो' गाणे\nरेडूवर अमाप प्रेम करणाऱ्या प्रमुख पात्राची भूमिका यात शशांक शेंडे यांनी वठवली असून, त्यांच्या विनोदी अभिनयाची अनोखी झलकदेखील या सिनेमाच्या ट्रेलरमधून आपल्याला पाहायला मिळते. जिवापाड जपलेला हा रेडू जेव्हा हरवतो, तेव्हा काय होते अखेर तो सापडतो का अखेर तो सापडतो का हे सारे काही या सिनेमात पाहायला मिळणार आहे. तसेच 'रेडू' विषयी ग्रामस्थांमध्ये असणारे कुतूहल आणि त्यामुळे उद्भवणारे गमतीदार प्रसंग यात दिसून येत असल्यामुळे, हा सिनेमा प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणार आहे. संजय नवगिरे यांच्या लेखणीतून सादर झालेल्या या मालवणी भाषेतील सिनेमाचे मंगेश गाडेकर यांनी छायाचित्रण केले आहे.\nशशांक शेंडे बरोबरच छाया कदम ही ताकदीची अभिनेत्रीदेखील या सिनेमात पाहायला मिळणार आहे. कोकणच्या मातीचा सुगंध आणि रेडूचा नाद लावणारा हा सिनेमा प्रेक्षकांना मे महिन्याच्या गर्मीत विनोदाचा थंडावा घेऊन येणार हे निश्चित \nNext Article बालचित्रपट ‘मंकी बात’ चा धम्माल टीझर नक्की पहा\n'रेडू' चा गमतीदार ट्रेलर नक्की पहा\nआठवडाभर आधीच साजरा होणार 'शिमगा' - १५ मार्च रोजी होणार प्रदर्शित\nअतरंगी व्यक्तीची गोष्ट सांगणाऱ्या \"टल्ली\" चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\n‘व्हॉट्सॲप लव’ नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nवैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या ‘रेडीमिक्स’ चा टिझर\nया मराठी सिनेमात आली ‘साइज झिरो’ हिरोईन \nझी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\nआठवडाभर आधीच साजरा होणार 'शिमगा' - १५ मार्च रोजी होणार प्रदर्शित\nअतरंगी व्यक्तीची गोष्ट सांगणाऱ्या \"टल्ली\" चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\n‘व्हॉट्सॲप लव’ नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nवैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या ‘रेडीमिक्स’ चा टिझर\nया मराठी सिनेमात आली ‘साइज झिरो’ हिरोईन \nझी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/one-killed-helicopter-crashes-badrinath-51710", "date_download": "2019-01-16T17:12:58Z", "digest": "sha1:5QLEDF7US2W5IVPX2YGMKRKOZIQUEXF3", "length": 12112, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "One killed as helicopter crashes in Badrinath बद्रिनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; एकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nबद्रिनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; एकाचा मृत्यू\nशनिवार, 10 जून 2017\nदुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हे ऑगस्टा कंपनीचे असून, मुंबईतील इकाई क्रिस्टर एव्हिएशन या सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे होते. आज सकाळी आठच्या सुमारास उड्डाण घेत असतानाच ते कोसळले. बद्रिनाथहून हरिद्वार येथे हेलिकॉप्टर जात होते.\nडेहराडून - उत्तराखंडमधील बद्रिनाथ येथे आज (शनिवार) सकाळी प्रवाशांना घेऊन जाणारे खासगी हेलिकॉप्टर उड्डाण घेताच कोसळले. या दुर्घटनेत इंजीनियरचा मृत्यू झाला आहे, तर दोन्ही वैमानिक जखमी झाले आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, बद्रिनाथ येथून भाविकांना घेऊन जाणारे खासगी हेलिकॉप्टर उड्डाण घेत असतानाचा कोसळले. हेलिकॉप्टरच्या ब्लेडमध्ये अडकून इंजीनियरचा मृत्यू झाला आहे. तर दोन्ही वैमानिक जखमी आहेत. पाच प्रवासी सुखरूप आहेत. या दुर्घटनेत इंजीनियर विक्रम लांबा यांचा मृत्यू झाला आहे.\nदुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हे ऑगस्टा कंपनीचे असून, मुंबईतील इकाई क्रिस्टर एव्हिएशन या सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे होते. आज सकाळी आठच्या सुमारास उड्डाण घेत असतानाच ते कोसळले. बद्रिनाथहून हरिद्वार येथे हेलिकॉप्टर जात होते.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nलष्कराने घुसखोरीचा कट उधळला; 5 दहशतवादी ठार\nमहात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा\nधुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी\nबाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार\n#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​\n'सिद्धेश्‍वर'ची चिमणी पाडण्यास कोणी नाही तयार\nजिगरबाज बांगलादेशचा न्यूझीलंडवर विजय\nपुण्यातील मेजर नायर हुतात्मा\nपुणे/ खडकवासला - जम्मू- काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी शुक्रवारी घडविलेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शशिधरन नायर (वय ३३, रा. मुकाईनगर,...\n‘वातावरण’ चांगलं नाही, हे सिद्ध झालं\nनागपूर - ‘वातावरण चांगलं नाही, हे सांगण्याचा मी गेले अनेक दिवस प्रयत्न करतेय. या घटनेवरून तेच सिद्ध झालं,’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा...\nइतना सन्नाटा क्‍यों है भाई ; सातशेहून अधिक गावे निर्मनुष्य\nडेहराडून : सत्तेवर येणारे प्रत्येक पक्षाचे सरकार विकासाची गंगा प्रत्येक गावात नेण्याचे आश्‍वासन देत असले, तरी अनेक गावांपर्यंत ही गंगा अद्यापही...\nगरज पडल्यास आणखी एकदा लक्ष्यवेधी हल्ले : लेफ्टनंट जनरल अंबुज\nडेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे...\nभारतीय लष्करामध्ये नवे अधिकारी दाखल\nडेहराडून : भारतीय लष्करी अकादमीमध्ये (आयएमए) शनिवारी झालेल्या दीक्षान्त संचलनातून 427 अधिकारी (जंटलमन कॅडेट) लष्करात दाखल झाले. प्रशिक्षण...\nजंगलातून रेल्वे जाताना रुळावर आलेल्या हत्तीला धक्का बसला आणि हत्तींनी रेल्वे रोको आंदोलन केले. हरिद्वारहून डेहराडून एक्‍स्प्रेसने दिल्लीला जाणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/petrol-pump-start-today-45003", "date_download": "2019-01-16T16:44:48Z", "digest": "sha1:YP5SYBYLHL4D5COE3PHCK5EW7O6ULYD2", "length": 11358, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "petrol pump start today राज्यातील पेट्रोल पंप आज सुरू राहणार | eSakal", "raw_content": "\nराज्यातील पेट्रोल पंप आज सुरू राहणार\nरविवार, 14 मे 2017\nपुणे - कमिशनवाढ आणि सुटीच्या मागणीसाठी पेट्रोलपंप चालकांनी उद्या (रविवारी) पुकारलेला संप मागे घेतला आहे. संप केल्यास \"मेस्मा' कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर पंपचालकांनी संप मागे घेतला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी येथे दिली. वाहनधारकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, याची काळजी घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.\nकमिशन वाढवणे आणि सुटीच्या मागणीसाठी पंपचालकांनी संपाचे हत्यार उपसले होते. त्यानुसार उद्या (रविवारी) पेट्रोल आणि डिझेलची विक्री बंद ठेवण्यात येणार होती. सुटीच्या दिवशी वाहनधारकांची गैरसोय होणार होती. पेट्रोल पंपचालकांनी संपाचा इशारा दिल्यानंतर आज पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात पेट्रोल आणि डिझेल डीलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर रुकारी यांनी उद्या पुकारण्यात आलेला संप मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. येत्या 17 मे रोजी होणाऱ्या बैठकीत राज्य सरकार यासंबंधी निर्णय घेणार असल्याने संप तूर्तास मागे घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.\nआमचे सरकार आल्यास अंगणवाडी सेविकांचे पगार वाढविणार : सुळे\nबारामती शहर : आगामी निवडणुकीत आमच्या विचारांचे सरकार आले तर अंगणवाडी व आशा सेविकांच्या पगारात भरीव वाढ करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेण्यासाठी मी...\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2019-01-16T17:22:26Z", "digest": "sha1:R4YLFEFYNHVMDRMZM7EQKWW65YW7BIGD", "length": 15663, "nlines": 189, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.com", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: तोरणा: एक थरारक प्रवास", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nछत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशिवाय इतिहासात त्याची फारशी नोंद आठवत नाही. शिवाजीराजे गेल्यानंतर दहा वर्षे हा किल्ला राजे संभाजींच्या ताब्यात होता. शिवाजीराजांनी सर्वप्रथम जिंकलेला किल्ला पाहण्याची उत्सुकता ही प्रत्येक शिवप्रेमीला असते. त्याला राजांनीच प्रचंडगड असे नाव दिले होते. स्वत: शिवाजीराजांनी असे नाव दिल्याने हा किल्ला किती प्रचंड असेल, याचा अंदाज हा किल्ला पाहिल्यावर येतोच.\nपुणे जिल्ह्यातील सर्वात उंच गड म्हणून तोरणा नावाजलेला आहे. वेल्हे गावात व अर्थात याच तालुक्यात हा गड येतो. त्याचे पुण्यापासूनचे अंतर आहे ४२ किलोमीटर. सिंहगड रस्ता संपल्यावर सिंहगडाच्या पायथ्याशी उजव्या बाजूला एक खानापूरकडे जाणारा रस्ता आहे. त्याच रस्त्याने वेल्हे गावाकडे जाता येते. हा रस्ता पुढे राजगडालाही जाऊन मिळातो. सिंहगडापासून तोरणा गड हा रस्त्याने २२ किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याला लागणाऱ्या पाबे ह्या गावापासून डावीकडे राजगडला तीन किमी. तर उजवीकडे पाच किलोमीटरवर तोरणा गड गाठता येतो. गाडी केवळ किल्याच्या पायथ्यापर्यंतच जाऊ शकते. स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच कारण पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावरून वेल्हे गावात जाण्यासाठी गाड्या खूप कमी आहेत. पावसाळ्यात तोरणा बघण्याची मजा काही औरच असते. पायथ्यापासून अशा वातावरणात किल्ल्याचा बुरूज दिसणे हे महाकठीण आहे. या काळात त्याचा बुरूज हा धुक्यात हरविलेला असतो. समुद्रसपाटीपासून गडाचे टोक चार हजार फूट उंच आहे. शिवाय गड गाठण्यासाठी पायथ्यापासून दोन डोंगर पार करून जावे लागते. पहिल्या डोंगराची चढाई फारशी कठीण नाही. खरा कस लागतो तो मूळ किल्ला चढण्यासच तत्पूर्वी उंचीवरून वेगाने वाहणारे वाऱ्यांना कसेबसे सामोरे जावे लागते. पावसाळ्यात त्यांचा वेग जास्त असतो. या ठिकाणावरून आपण अतिशय मोठा किल्ला चढत आहोत, याची नक्कीच प्रचिती येते. मूळ किल्ला चढाईस थोडासा अवघड आहे. पावसाळ्यात घसरणीचा त्रास होऊ शकतो. परंतु, त्यासाठी आधीच मानसिक तयारी केली असली पाहिजे. जसजसे किल्ला चढत जातो तसतसे धुक्याचे प्रमाण वाढत जाते व खालचे काहीच दिसत नाही. आणखी काहीसे वर गेल्यावर तिथे आधारासाठी रेलिंग्जची व्यवस्था केली गेलेली आहे. तोच एकमेव आधार गड चढताना घ्यावा लागतो. ह्या अवघड वाटेचा अंदाज आल्यावर पूर्वी घोडे किल्यावर कसे नेत असतील तत्पूर्वी उंचीवरून वेगाने वाहणारे वाऱ्यांना कसेबसे सामोरे जावे लागते. पावसाळ्यात त्यांचा वेग जास्त असतो. या ठिकाणावरून आपण अतिशय मोठा किल्ला चढत आहोत, याची नक्कीच प्रचिती येते. मूळ किल्ला चढाईस थोडासा अवघड आहे. पावसाळ्यात घसरणीचा त्रास होऊ शकतो. परंतु, त्यासाठी आधीच मानसिक तयारी केली असली पाहिजे. जसजसे किल्ला चढत जातो तसतसे धुक्याचे प्रमाण वाढत जाते व खालचे काहीच दिसत नाही. आणखी काहीसे वर गेल्यावर तिथे आधारासाठी रेलिंग्जची व्यवस्था केली गेलेली आहे. तोच एकमेव आधार गड चढताना घ्यावा लागतो. ह्या अवघड वाटेचा अंदाज आल्यावर पूर्वी घोडे किल्यावर कसे नेत असतील ह्याचा विचार नक्कीच आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. किल्ला चढण्यास साधारणत: दोन तासांचा अवधी लागतो. पावसाळी वातावरणात गडावरील परिसर हा प्रफुल्लीत झालेला दिसतो. गडावर पाहण्यासारखी तोरणजाई मंदिर, मेंगाई मंदिर, बुधलामाची, झुंजारमाची अशी ठिकाणे आहेत. पावसात त्याची मजा काही औरच असते. पाऊस नसताना येथुन होणारे राजगडाचे दर्शन मात्र निश्चित सुखावून जाते.\nवेल्हे गावातून दिसणारा तोरणा\nडावीकडून: मी, प्रतिक आवटे, अमोल कुटे, अमित कुटे, ईशान पवार\nलेबल्स छत्रपति शिवाजी, तोरणा, पावसाळा, पुणे जिल्हा, वेल्हे\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nअंबिकादेवी देवस्थान: देवी भोयरे (जि. अहमदनगर)\nतोरणा: एक थरारक प्रवास\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमशीन लर्निंग: नव्या युगाची नांदी - मानवी आकलनक्षमता संगणकाला प्रदान करण्याच्या संकल्पनेतून संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेचा उगम झाला. यायचं पुढचा टप्पा म्हणजे 'मशीन लर्निंग' होय. शक्यता आणि संभ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.exchange-rates.org/converter/PLN/USD/1", "date_download": "2019-01-16T16:59:20Z", "digest": "sha1:MN65CCJM3YMKRMEHBINLU5JIMN6RHOIJ", "length": 8034, "nlines": 53, "source_domain": "mr.exchange-rates.org", "title": "पोलिश झ्लॉटीमधून अमेरिकन डॉलरमध्ये रूपांतरण - विनिमय दर", "raw_content": "\nजागतिक चलनांचे विनिमय दर\nव विनिमय दरांचा इतिहास\nटॉप 30 जागतिक चलने\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nपोलिश झ्लॉटीमधून अमेरिकन डॉलरमध्ये रूपांतरण\nअन्य रूपांतरण करू इच्छिता\nUSD अमेरिकन डॉलर EUR युरो JPY जपानी येन GBP ब्रिटिश पाउंड CHF स्विस फ्रँक CAD कॅनडियन डॉलर AUD ऑस्ट्रेलियन डॉलर HKD हाँगकाँग डॉलर टॉप 30 जागतिक चलने\nआमचे मोफत चलन परिवर्तक आणि विनिमय दर टेबल आजच आपल्या साईटवर समाविष्ट करा.\nउत्तर आणि दक्षिण अमेरिका आशिया आणि पॅसिफिक युरोप मध्यपूर्व आणि मध्य आशिया आफ्रिका\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)एरिट्रेयन नाकफं (ERN)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VEF)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2018/10/blog-post_54.html", "date_download": "2019-01-16T17:31:49Z", "digest": "sha1:WHDUMTE2QQY2M4I4QXTVZFUSU6CEISR4", "length": 5555, "nlines": 59, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "श्रीराम जेष्ठ नागरिक संघाची कार्यकारिणी सभा संपन्न - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » श्रीराम जेष्ठ नागरिक संघाची कार्यकारिणी सभा संपन्न\nश्रीराम जेष्ठ नागरिक संघाची कार्यकारिणी सभा संपन्न\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८ | सोमवार, ऑक्टोबर १५, २०१८\nश्रीराम जेष्ठ नागरिक संघाची कार्यकारिणी सभा संपन्न\nश्रीराम जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणी सदस्यांची सभा संघाचे अध्यक्ष रावसाहेब दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली\nसभेच्या सुरुवातीला तालुक्यातील आ.छगन भुजबळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. तसेच माजी राष्ट्रपती डाँ.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस १५ आँक्टोबर या वर्षापासुन वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणुन साजरा केला जात आहे या निमित्याने सभेत शहर व तालुक्यातील सर्व वृत्तपत्र वितरक बंधुंना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या\nतसेच श्रीराम जेष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीची ३१ आँक्टोबर २०१८ ला मुदत संपत आहे त्यामुळे नवीन कार्यकारिणी ची निवड करण्याकरिता विचार विनिमय करण्यात आला\nयाप्रसंगी संघटक बी.के.बाफणा,चिटणीस कृष्णा शिंदे\nविशेष आमत्रिंत मा.आ.मारोतीराव पवार,उपचिटणीस\nनारायण बोरसे,उपाध्यक्ष बबन सुरशे,खजिनदार नंदलाल भाबारे सदस्य नानासाहेब लोढे,सुदाम\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D.html", "date_download": "2019-01-16T17:00:03Z", "digest": "sha1:Z7FL6IRP5GJFLMYAFUMOVCE7EWSVPMKS", "length": 23245, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | देशविरोधी घोषणा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का?", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » देशविरोधी घोषणा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का\nदेशविरोधी घोषणा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का\n=भाजपाध्यक्ष अमित शाहंचा राहुल गांधींना सवाल=\nबहराईच, [२४ फेब्रुवारी] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोही प्रकाराचे समर्थन करून, त्याचे राजकीय भांडवल करणारे कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज बुधवारी येथे खरपूस समाचार घेतला. देशविरोधी घोषणा देण्याचा प्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मान्य करता येऊ शकतो काय, असा सवाल अमित शाह यांनी राहुल यांना केला.\nकेवळ व्होटबँकेचे राजकारण करण्यासाठी राहुल गांधी देशाचे विभाजन करणार्‍या शक्तींचे समर्थन करीत आहेत, अशी सणसणीत चपराक अमित शाह यांनी हाणली. राष्ट्रविरोधी घोषणा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच भाग आहे काय, यावर आज संसदेत चर्चा सुरू झाली आहे. याच अनुषंगाने मी कॉंगे्रसचे नेते व कार्यकर्त्यांना एकच प्रश्‍न विचारत आहेे, तो असा की, ‘अफजल गुरू तेरे हत्यारे जिंदा है,’ आणि ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा प्रकारच्या घोषणा देणे देशद्रोह आहे की नाही असे अमित शाह म्हणाले. अकराव्या शतकातील श्रावस्ती नरेश सुहेलदेव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.\nदेशाच्या लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या संसदेत बसलेल्या सर्वच राजकीय पक्षांनीदेखील माझ्या या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे, तसेच अशा घोषणा देणे देशद्रोह नाही काय, याचा निर्णय देशवासीयांनीही घ्यावा, असे माझे आवाहन असल्याचे त्यांनी सांगितले.\nविशेषत: राहुल गांधी यांनी राष्ट्रविरोधी घोषणांचे आपण समर्थन करतो, असे देशवासीयांपुढे जाहीर करावे आणि तसे नसेल, तर त्यांनी अशा घोषणा देणार्‍यांचा निषेध करावा, असे सांगताना, केवळ मतांच्या राजकारणासाठी राहुल गांधी यांनी इतकी खालची पातळी गाठायला नको, असे आवाहन त्यांनी केले. हजारो, लाखो नागरिकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे आणि आता तुम्ही देशाचे विभाजन करू पाहणार्‍या शक्तींना पाठिंबा देत आहात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (819 of 2453 articles)\nअभाविपच्या ‘चलो संसद’ मार्चमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी\nनवी दिल्ली, [२४ फेब्रुवारी] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राष्ट्रद्रोहाच्या घटनेच्या विरोधात आज बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे रामलीला मैदानापासून जंतरमंतरपर्यत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://vidyarthimitra.org/news/PhD-Entrance-Exam-PET", "date_download": "2019-01-16T17:31:17Z", "digest": "sha1:QMGXMAYFHJESAJ7GMAFQJIYJJVBTYG3X", "length": 12883, "nlines": 209, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट)", "raw_content": "\nपीएचडी प्रवेश परीक्षा (पेट)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विभागांमध्ये आणि संलग्नित कॉलेजांच्या संसोधन केंद्रामध्य पीएचडी आणि एमफिल अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) येत्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. या परीक्षेतून अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने मार्गदर्शकांकडून त्यांच्याकडे रिक्त असणाऱ्या जागांची माहिती मागवली आहे.\nविद्यापीठ प्रशासनाकडून पीएचडी आणि एमफिल अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पेट परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएचडी आणि एमफिल अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. त्यामुळे या परीक्षेची वाट राज्यासोबतच परराज्यातील शेकडो विद्यार्थी पाहत असतात. विद्यापीठाच्या विभागात संशोधन करण्याची संधी मिळत असल्याने या परीक्षेला महत्त्व आहे. दरम्यान, गेल्या प्रवेश परीक्षेत गोंधळ निर्माण झाला होता. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीत त्यांना अनावश्यक प्रश्न विचारण्यात आले होते; तसेच विद्यार्थ्यांना तुमची निवड होणार नाही, असे सांगण्याचा प्रताप काही विभागप्रमुखांनी केला होता. त्यामुळे प्रवेश परीक्षेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.\nयंदाच्या प्रवेश परीक्षेत हा गोंधळ होऊ नये आणि योग्य विद्यार्थ्यांनाच पीएचडी-एमफिलच्या माध्यमातून संशोधन करण्याची संधी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने ही परीक्षा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे सूतोवाच केले आहे. सध्या विद्यापीठाने मार्गदर्शकांकडून त्यांच्याकडे असणाऱ्या रिक्त जागांची माहिती मागवली आहे. ही माहिती विद्यापीठाकडे येत्या काही दिवसांत उपलब्ध होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली. दरम्यान, मार्गदर्शक त्यांच्याकडे रिक्त असणाऱ्या जागांची खरी माहिती देत नसल्याने, विद्यार्थ्यांसाठी कमी जागा उपलब्ध होतात, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.\nउत्तीर्ण गुणांची पात्रता शिथिल\nविद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पीएचडी आणि एमफिल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या पात्रतेत अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५ टक्के गुणांची सवलत जाहीर केली आहे. या नव्या निर्णयामुळे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी गुणांची पात्रता ५० टक्क्यांहून ४५ टक्के झाली आहे. या निर्णयाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडी-एमफिल प्रवेशासाठी होणाऱ्या पेट परीक्षेत विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाचा पेट परीक्षा येत्या फेब्रुवारी महिन्यात घेण्याबाबत विचार सुरू आहे. सध्या मार्गदर्शकांकडून रिक्त जागांची माहिती मागवली आहे.\n- डॉ. एन. एस. उमराणी, उपकुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra)\nहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा.\nअकरावी प्रवेशासाठी खेळाडूंना कोटा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-development-new-variety-safflower-agrowon-maharashtra-7983", "date_download": "2019-01-16T17:34:51Z", "digest": "sha1:IQRNZGKLK3N4PHHLSYCKH52OG4PQDTCH", "length": 17343, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, development of new variety of safflower, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकरडईची अधिक उत्पादनक्षम नवीन जात विकसित\nकरडईची अधिक उत्पादनक्षम नवीन जात विकसित\nकरडईची अधिक उत्पादनक्षम नवीन जात विकसित\nकरडईची अधिक उत्पादनक्षम नवीन जात विकसित\nसोमवार, 7 मे 2018\nभारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या वतीने डी.एस.एच.- १८५ ही करडईची उच्च उत्पादनक्षम जात विकसित केली आहे. विविध राज्यांत कोरडवाहू व बागायती पद्धतीने या जातीची प्रस्थापित जातींबरोबर चाचणी घेतली असून, प्रस्थापित जातींपेक्षा अधिक उत्पादन मिळाले आहे. प्रस्थापित जातींपेक्षा या जातीत तेलाचे प्रमाणही अधिक असल्याचे आढळून आले आहे.\nभारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या वतीने डी.एस.एच.- १८५ ही करडईची उच्च उत्पादनक्षम जात विकसित केली आहे. विविध राज्यांत कोरडवाहू व बागायती पद्धतीने या जातीची प्रस्थापित जातींबरोबर चाचणी घेतली असून, प्रस्थापित जातींपेक्षा अधिक उत्पादन मिळाले आहे. प्रस्थापित जातींपेक्षा या जातीत तेलाचे प्रमाणही अधिक असल्याचे आढळून आले आहे.\nडी.एस.एच.- १८५ ही जात सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरिलिटी तंत्रज्ञानावर (सी.जी.एम.एस.) आधारित आहे. त्यामुळे या जातीत फुलांचे बीमध्ये रुपांतरण होण्याचे प्रमाण जास्त आहे. ए - १३३ (सी.जी.एम.एस जात) व १७०५-पी २२ (रिस्टोअर लाइन) या दोन जातींच्या संकरातून ही जात विकसित केली आहे. ए-१३३ या जातीमधील सायटोप्लाझमिक जेनेटिक मेल स्टरिलिटीचा स्त्रोत कार्थामस ऑक्झिअॅकांथा ही जंगली जात आहे.\nडी.एस.एच. - १८५ या जातीचे कोरडवाहू पद्धतीने सरासरी १४.३ क्विंटल प्रतिहेक्टरी इतके उत्पादन मिळाले आहे. बागायती पद्धतीने २१ क्विंटल प्रतिहेक्टर इतके उत्पादन मिळाले आहे. राष्ट्रीय पातळीवर १७.४ क्विंटल प्रतिहेक्टर इतके सरासरी उत्पादन मिळाले आहे.\nकोरडवाहू पद्धतीत हेक्टरी ४.१२ क्विंटल तेल उत्पादन मिळाले आहे. बागायती पद्धतीने हेक्टरी ५.७ क्विंटल तेल उत्पादन मिळाले आहे. राष्ट्रीय पातळीवर सरासरी ४.८९ क्विंटल इतके तेलउत्पादन मिळाले आहे.\nचाचणीदरम्यान सद्य:स्थितीतील उत्कृष्ट जाती ए-१ व पीएनबीएस - १२ या जातींपेक्षा डी.एस.एच.-१८५ जातीने २५ ते ३० टक्के अधिक उत्पादनक्षमता दाखविली असून, सी.जी.एम.एस.तंत्रज्ञानावर आधारित एनएआरआय - एच - १५ या जातीपेक्षा १५.२ टक्के अधिक उत्पादनक्षमता दाखविली आहे. ए-१ व पीएनबीएस - १२ या जातींपेक्षा या जातीचे तेल उत्पादन २८ ते २९ टक्के अधिक आहे.\nमहाराष्ट्रात ए-१ या वाणाबराेबर प्रक्षेत्रावर केलेल्या तुलनात्मक चाचणीत डी.एस.एच. - १८५ या जातीने बागायती पद्धतीने प्रतिहेक्टरी २१ क्विंटल इतके (ए १ - १६ क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन) दिले. छत्तीसगडमध्ये कोरडवाहू पद्धतीने प्रतिहेक्टरी १७ क्विंटल उत्पादन (ए-१ वाण - प्रतिहेक्टरी ५ क्विंटल ) दिले. तेलंगणात स्थानिक जात मंजिरापेक्षा कोरडवाहू लागवडीत सुमारे १० क्विंटल अधिक उत्पादन दिले (मंजिरा प्रतिहेक्टरी उत्पादन- ४-५ क्विंटल, तर डी.एस.एच.- १८५ प्रतिहेक्टरी उत्पादन १० - १४ क्विंटल).\nकरडई या पिकावर येणारा फ्युजॅरियम विल्ट या अत्यंत घातक रोगालाही ही जात प्रतिकारक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.\nभारत कोरडवाहू बागायत तेल उत्पादन महाराष्ट्र तेलंगणा\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nचंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...\nप्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...\nपणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...\nसावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...\nशेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nवाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...\nकोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...\nशेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...\nऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...\nकिमान तापमानात हळूहळू वाढपुणे ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...\nरोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...\nसर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/online-sale-of-quilt-by-archana-and-rucha-from-pune/", "date_download": "2019-01-16T16:35:08Z", "digest": "sha1:ZPKKWRGEA6IT3GOXYVQSZKGCQONID3J2", "length": 10710, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Pune: गोधडीचा ऑनलाईन बिझनेस,पुण्यातील मैत्रिणींच्या कमाल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nPune: गोधडीचा ऑनलाईन बिझनेस,पुण्यातील मैत्रिणींच्या कमाल\nपुणे : टाकाऊतून टिकाऊची चर्चा कायम इको-फ्रेंडली म्हणून होत असली, तरी महाराष्ट्राच्या घरा-घरांमध्ये टाकाऊतून टिकाऊ आणि फक्त टिकाऊच नाही तर उबदार गोधडी अगदी शेकडो वर्ष शिवली जाते आहे. पण फेसबुकसारख्या आधुनिक माध्यमाचा वापर करुन गोधडीला आंतरराष्ट्रीय मार्केट मिळालंय, असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना पण पुण्याच्या अर्चना जगताप आणि ऋचा कुलकर्णी या दोघींनी हे शक्य करुन दाखवलं आहे.\nपुण्याच्या कोंढवा बुद्रुक या शहराजवळ पण तरी आपलं गावपण जपलेल्या गावात महिलांसाठी काय करता येईल याचा विचार करताना अर्चना आणि ऋचा या मैत्रिणींना गोधडीची कल्पना क्लिक झाली. गोधडी ही खरं तर आपल्या घरा-घरात शिवली जाते. कोंढव्यात ही अनेक महिलांच्या रोजच्या आयुष्याचा भाग असलेली गोधडीच त्यांना आर्थिक दृष्ट्या सबल करु शकेल असा विचार करत अर्चना आणि ऋचा कामाला लागल्या.\nघरोघरी तयार होणारी गोधडी विक्रीसाठी तयार करायची असेल, तर तिचा दर्जा काय हवा, रंग-डिझाईन-पोत काय हवा असा बराच विचार करण्यात आला. मग त्यावर काम करण्यात आलं. महिलांना प्रशिक्षण ही दिलं गेलं आणि त्यातून उभा राहिला क्विल्ट कल्चर हा छोटा ग्रुप.\nतयार झालेल्या काही गोधड्या बाजारात विकायला पाठवायच्या तर व्यापाऱ्यांना कमिशन देणं आलं आणि म्हणून त्यापेक्षा विनाखर्चिक असलेला फेसबुक पेजचा पर्याय स्वीकारला गेला. फेसबुक पेजनं तर जणू काही कमाल केली. अनिवासी भारतीय आणि गोधडीच्या युनिकनेसनं भारावलेले अनेक फॉरेनर्ससुद्धा गोधडी म्हणजेच क्विल्टच्या प्रेमात पडले.\nखासदार सुप्रिया सुळे या उत्तम सेल्फिपटू, विजय शिवतारे यांचे…\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nआपल्या घरात वर्षानुवर्षे गोधडी बघितलेली असल्यामुळे तिच्या सांस्कृतिक महत्त्वाचा विचारच न केल्याचं ऋचा म्हणते आणि गोधडीशी तुटलेल्या अनेकांना एकत्र जोडायला आधी स्वतः तिच्याशी कनेक्ट झाल्याचीही कबुली ती देते.\nविशेष म्हणजे आता न्यूझिलंड, स्पेन, लंडन, अमेरिका अशा अनेक देशांत क्विल्ट पोचली आहे. क्विल्ट पाठोपाठ क्विल्टच्याच रुपानं नटलेल्या बॅग्ज, पर्सेस, लॅपटॉप स्लिव्ह्ज अशाही गोष्टी आता क्विल्ट कल्चर तयार करते.\nबाजारातली प्रचंड स्पर्धा, पदोपदी द्यावी लागणारी कमिशन्स यांचा विचार करता गोधडीत जीव ओतणाऱ्या महिलांना आर्थिक फायदा नव्हता. पण फेसबुकवरुन विनामूल्य मार्केटिंग झालं आणि कष्टकरी महिलांना पैसे मिळाले आणि त्यांना चार चांगले दिवस आले.\nफेसबुक, व्हॉट्सअॅप, इंटरनेट हा आपल्या आयुष्याचा खरं तर अविभाज्य भाग झाला आहे. पण या सगळ्या माध्यमांचा वापर केला तर आपल्या संस्कृती आणि परंपरेचा भाग असलेल्या, शहरी आयुष्यात थोड्या मागे पडत चाललेल्या वस्तू नुसत्याच पुढे येत नाहीत, तर साता-समुद्रापार ही जातात हे अर्चना आणि ऋचाच्या क्विल्ट कल्चरनं सिद्ध केलं आहे.\nसौजन्य- एबीपी माझा, पुणे\nखासदार सुप्रिया सुळे या उत्तम सेल्फिपटू, विजय शिवतारे यांचे खुले पत्र\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’, ‘महाराष्ट्र देशा’त निघाली…\nआम्ही तर चावट विचारांचे पाईक, दिसली बाई की कर लाईक \nनागराज मंजुळेंना आहे ‘या’ अभिनेत्रीला पडद्यावर बघण्याची उत्सुकता\nहर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांचे निधन\nपुणे : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील…\nउजनी धरणावरील स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे सोमवारी जलसमाधी आंदोलन\nकामगार एकजुटीचा विजय;बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात 7 हजारांची वाढ होणार\nशिवसेना-भाजप चौकातल्या कुत्र्यांसारखं भांडतात : धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathibol.com/category/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6/marathi-politician-jokes/", "date_download": "2019-01-16T16:19:40Z", "digest": "sha1:D22JS6KBIQLIUQUUGFDMA2K2K6NTSMAJ", "length": 5749, "nlines": 77, "source_domain": "marathibol.com", "title": "मराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद Archives - MarathiBol.com", "raw_content": "\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस\nपुणेरी / पुणेकर मेसेजस\nमराठी कविता आणि गाणी\nमराठी विनोद / जोक्स\nमराठी BF GF जोक्स\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद\nमराठी नवरा बायको जोक्स\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद\nचहा पिऊन झोप ऊडते ही गोष्ट कित्येक लोकांना पटणार नाही\n“☕चहा पिऊन झोप ऊडते”…, ही गोष्ट कित्येक लोकांना पटणार नाही…. पण, “एक ☕चहावाला करोडो लोकांची झोप उडवु शकतो ही आज वस्तुस्थिति आहे”… पण, “एक ☕चहावाला करोडो लोकांची झोप उडवु शकतो ही आज वस्तुस्थिति आहे”…\nनोटबन्दी ला आता 9वां महीना चालूआहे\nनोटबन्दी ला आता 9वां महीना चालूआहे त्यामुळे …. . . . . . .. . . विकास.. . . . . .. . केव्हा ही होऊ शकतो \nम्प तात्यांचा घोर अपमान उद्या अमेरिका बंद चे आवाहन\nम्प तात्यांचा घोर अपमान उद्या अमेरिका बंद चे आवाहन\nकाही बातम्यांचे मथळे खेचकच असतात.\nकाही बातम्यांचे मथळे खेचकच असतात. – खूप वर्षांपूर्वी, एक महिला विमानप्रवासात प्रसूत झाली. त्या बातमीचे हेडिंग होते, ‘भाळी तिच्या, जन्म आभाळी.’ – वजनात मारणे हा रद्दीवाल्यांचा आणि भाजीवाल्यांचा जणू हक्क असतो. त्यावर वैधमापन विभागाने कारवाई सुरू केली. त्या बातमीचं हेडिंग होतं, ‘मापात पाप’ करणार्‍यांना चाप – गेल्या वर्षी मुंबई पावसात तुंबली. बातमीचं हेडिंग होतं, ‘तुंबई’ – गेल्या वर्षी मुंबई पावसात तुंबली. बातमीचं हेडिंग होतं, ‘तुंबई’\nराहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर भ्रष्टाचारे आरोप केले.\nराहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर भ्रष्टाचारे आरोप केले. यामुळे सरकार संभ्रमात अब्रुनुकसानीचा दावा लावायचा कि करमणूक कर.\nमराठी जोक्स: नगरसेवक हरवला आहे\nमराठी जोक्स: नगरसेवक हरवला आहे\nइवेंट आणी प्रमोशन (3)\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो (86)\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस (10)\nपुणेरी / पुणेकर मेसेजस (29)\nमराठी कविता आणि गाणी (36)\nमराठी चांगली मेसेजस (103)\nशुभ सकल मेसेजस (86)\nमराठी विनोद / जोक्स (349)\nखेल आणि खेलाडू विनोद (4)\nमराठी BF GF जोक्स (28)\nमराठी अडल्ट जोक्स (53)\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स (34)\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद (17)\nमराठी दारू विनोद (37)\nमराठी नवरा बायको जोक्स (58)\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद (24)\nगमत जमत विदीओस् (4)\nमराठी भक्ति गीत (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Agriculture&id=3477", "date_download": "2019-01-16T16:15:35Z", "digest": "sha1:JY6D6ZW2T2IGR7FKM7LPRDEUMIYD4QFE", "length": 19528, "nlines": 125, "source_domain": "beedlive.com", "title": "आमच्या विषयी", "raw_content": "\nबारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इलेक्टॉनिक मिडीयात करिअर संधी\nइलेक्टॉनिक मिडीयात दूरदर्शनच्या कार्यक्रमानुसार तीन मोठे भाग पडतात. त्यापैकी एक कार्यक्रम निर्देशक( प्रोग्रॅम डायरेक्टर), न्यूज अँड पब्लिक अफेअर्स आणि त्यानंतर पब्लिक इन्फोर्मेशन असे तीन वेगवेगळे भाग पडतात. त्यामध्ये पुन्हा आपल्याला मुळात विचार करायचा आहे तो म्हणजे कार्यक्रम संबंधित रचनेचा. मुख्य कार्यक्रम निर्देशकाच्या हाताखाली कार्यक्रम निर्माता म्हणजेच प्रोड़यूसर्स आणि ग्राफिक मल्टिमीडिया असे दोन भाग पडतात. यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या कार्यक्रमानुसार निर्देशक नेमलेले असतात. यात प्रोग्रॅम किंवा कार्यक्रमांविषयीच्या माहितीचा आढावा आपण घेऊयात :\nसध्या बातमीच्या संदर्भात कुठे कुठे संधी असू शकतात याबद्दल :\nन्यूज अँड पब्लिक अफेअर्स याअंतर्गत वेगवेगळे कार्यकरी निर्माता नेमलेले असतात. या कार्यकारी निर्मात्यांचं कार्य काय ते पाहूयात :\nकार्यकारी निर्माता : दूरदर्शनच्या बातम्यांच्या निर्मितीकरिता या कार्यकारी निर्मात्यांची गरज असते. हे कार्यकारी निर्माता एकूण बातमीचे स्वरूप कसे असावे, बातमीपत्रात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला जावा, बातमीपत्रामध्ये लागणारे व्हिज्युअल्स कुठून गोळा करावेत. बातमीपत्राशी संबंधित जी काही आचारसंहिता आहे त्याची अंमलबजावणी कशी करावी या सगळ्यांशी संबंधित कार्य बघत असतात. हे करत असताना त्यांना वेगवेगळ्या अशा साहाय्यकांशी नेमणूक आणि त्यांच्यासोबत एक सांघिक कार्य पार पाडावे लागते. त्यासाठी बातमी विभागामध्ये वेगळ्या अशा स्टाफची नेमणूक केलेली असते. यात बातमीपत्र तयार करत असतानाचा न्यूज स्टाफ, वेगवेगळे लहान-मोठे निर्माते, वेगवेगळे बातमीदार, निवेदक आणि छायाचित्रकार यांचा यामध्ये समावेश होतो. याखेरीज काही जण स्ट्रीन्जर म्हणून ओळखले जातात की जे मुक्त पत्रकार असतात आणि त्यांच्याकडूनदेखील कार्यकारी निर्मात्यांना काम करून घ्यावे लागते. यापैकी एकेकाची भूमिका आता आपण पाहू :\nकार्यक्रम निर्माता किंवा निर्देशक : दूरदर्शनच्या मुख्य कार्यकारी निर्मात्याच्या हाताखाली कार्यक्रम निहाय निर्मात्यांची नेमणूक केलेली असते. हा कार्यक्रम निर्माता एखाद्या कार्यक्रमाला पूर्णत: जबाबदार असतो. म्हणजेच एखाद्या बातमीपत्राला जबाबदार असणारा निर्माता असू शकेल किंवा बातमीवर आधारित जे समसामायिक कार्यक्रम येतात त्यासाठीदेखील अशा निर्मात्यांची गरज भासत असते. हे निर्माता त्या कार्यक्रमाच्या निर्मितीशी संबंधित खर्च, त्या कार्यक्रमाचे संकल्पित, बजेट, कार्यक्रमाचा सेट, कार्यक्रमासाठी लागणारे इतर खर्च या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेत असतात. या निर्मात्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य मुख्य कार्यकारी निर्माता करत असतो, मात्र स्वत: या निर्मात्यांनासुद्धा त्या त्या कार्यक्रमाविषयीची सगळी जबाबदारी त्याच्यावर असते. यानंतर येतात ते वार्ताहर.\nवार्ताहर : दूरदर्शनच्या वेगवेगळ्या बातमीपत्रांमध्ये या रिपोर्टर्सचा किंवा बातमीदाराचा प्रामुख्यानं समावेश असतो. वेगवेगळ्या शहरांमधून, वेगवेगळ्या राज्याच्या राजधानीच्या मधून आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी हे बातमीदार प्रत्यक्ष जाऊन बातमी संकलनाचे कार्य करतात. हे करताना त्यांना सुरुवातीला स्वत:चा कॅमेरा असावा असे बंधन होते आणि मुक्त पत्रकारांचाच यामध्ये समावेश होत होता, मात्र आता दूरदर्शनचे स्वत:ची टीम किंवा त्यांची स्वत:ची ओबी व्हॅन बातमीदारांच्या मदतीसाठी असते. अर्थात मुख्य बातमीदारांसाठीच ही सोय केली जाते. यानंतर असतात ते निवेदक\nनिवेदक : दूरचित्रवाणीवरील वेगवेगळ्या बातम्यांचा किंवा समसामायिक विषयावर चर्चा करणा-या आणि प्रामुख्यानं ज्यांना लोक ओळखतात असा चेहरा असतो तो निवेदकाचा. बातम्या देणे, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणे, मुलाखती घेणे इत्यादी कार्य निवेदकाला करावे लागते. यासाठी दूरदर्शनकडून वेगळी ऑडिशन घेतली जाते. त्या ऑडिशनमध्ये पास होणा-यालाच निवेदनाची संधी दिली जाते. निवेदकाच्या मदतीला टेली प्रॉम्पटर असला तरी त्यांना आधीच बातम्या किंवा लीड स्टोरीज या वाचण्यासाठी दिल्या जातात कीजेणेकरून त्यांचे उच्चार हे स्पष्ट असावेत किंवा त्या संदर्भात त्यांना कोणतीही शंका असल्यास त्यांना थेट निर्मात्याला ते विचारता यावेत. यासाठी ही योजना केलेली असते. या निवेदकाचे ज्ञान आणि वाचन हा यातील एक आवश्यक घटक आहे. यानंतर असतात ते छायाचित्रकार.\nछायाचित्रकार : हे दूरचित्रवाणीच्या बातमीदारासोबत बातमी संकलनासाठी जाऊन छायाचित्रे गोळा करण्याचे कार्य करतात तर काही वेळा व्हिज्युअल्स आणतात. आणि नंतर वृत्तसंस्थांकडून आलेली काही छायाचित्रे किंवा व्हिज्युअल्स बातमीसोबत घेतले जातात. काही वेळा बातमीदाराला पीटूसी म्हणजेच पीस टू कॅमेरा द्यायचा असतो. त्यावेळी त्यांच्यासोबत छायाचित्रकार असणे आवश्यक आहे. दूरचित्रवाणीचा छायाचित्रकार होण्यासाठी प्रसारभारती महामंडळाकडून वेगळी परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेत पात्र ठरलेल्यांच छायाचित्रकार म्हणून नेमले जाते. यानंतरचा भाग येतो तो म्हणजे स्ट्रीन्जर किंवा मुक्त पत्रकार.\nमुक्त पत्रकार : तालुक्याच्या ठिकाणी, प्रत्यके शहरात स्वत:चा वार्ताहर नेमणे शक्य नाही. ते अत्यंत खर्चिक पडेल म्हणून स्ट्रीन्जर्सची नेमणूक केली जाते. या स्ट्रीन्जरने एखादी बातमी दूरदर्शनच्या बातमीपत्रामध्ये बातमीप्रमाणे त्यांना मानधन दिले जाते. हे मानधन ती बातमी किती सेकंद दाखवली आहे यानुसार देखील मानधन असते. तसेच स्ट्रीन्जरकडून आलेली प्रत्येक बातमी दाखवली जाणारच अशी कोणतीही हमी दिली जात नाही.\nपीटीसी : पार्ट टाइम करस्पॉडेंट असा एक शेवटचा भाग दूरदर्शनसाठीचा असतो. काही लोकांना अर्धवेळ म्हणून दूरदर्शनवरून नेमणूक दिली जाते आणि त्यांना दूरदर्शनच्या मूळ वेतनावर न ठेवता फक्त भत्ते खर्च दिला जातो आणि त्यांच्याकडून कार्य करून घेतले जाते. वेगवेगळ्या मोठ़या महानगरांमध्ये अशा प्रकारचे पार्ट टाइम करस्पॉडेंट किंवा अर्धवेळ वार्ताहर आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे दूरदर्शनच्या बातमी विभागाची रचना असते आणि यामध्ये खूप मोठ़या प्रमाणावर करिअरच्या संधी आहेत.\nपुढच्या सदरामध्ये आपण प्रसारभारती महामंडळाची रचना आणि त्यांच्याकडून निघणा-या नोकरीच्या जागा यासंदर्भात आढावा घेऊ.\n१२ वी पास विद्याथ्र्यांसाठी बी.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता तर पदवी उत्तीर्ण विद्याथ्र्यांसाठी एम.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु आहेत. संपर्क - वसंतराव काळे पत्रकारिता आणि जनसंवाद महाविद्यालय, माने कॉम्पलेक्स, बीड, ९९२१७४९३९७, ९०७५०९६९३२, ९५२७८१५१५१\nबारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इलेक्टॉनिक मिडीयात करिअर संधी\nआर्थिक सुरक्षेसाठी शासनाच्या योजनांचा आधार\nपाण्याचे काटेकोर नियोजन आवश्यकच\n३० गुंठ्यात ‘आलं’ पीक १५ लाखाचं,\nशेती विकासासाठी स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प आवश्यक\nग्रामप्रिया अंडी उत्पादक कोंबडी\nबीडच्या दुष्काळी भागात दर्जेदार भगवा\nकलिंगड लागवडीसाठी निवडा सुधारित जाती\nसुधारित पध्दतीने गाजर उत्पादन\nआंबा फळगळीकडे वेळीच लक्ष द्या..\nकृषि विमा योजनेचा आधार\nहिरवाईसाठी गावांचा पुढाकार .....\nऊस एक जिव्हाळ्याचे पीक\nशेतीचे नियोजन करण्याची गरज\nखतांसह बी-बियाणे ही बांधावर \nशेतीला पूरक असा मधमाशा पालन उघोग\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Drama&id=3235&news=%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%86%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%20%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%20%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%20%0A%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%20%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%80%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%20.html", "date_download": "2019-01-16T17:12:54Z", "digest": "sha1:XRO6RMRACUEAIICYWXPZFLA6PDHRJQOI", "length": 9814, "nlines": 88, "source_domain": "beedlive.com", "title": "शांतीचा भाव आचरणात आणण्यासाठी महावीर कथा श्रवण करा जैनाचार्य श्री गुप्तिनंदीजी यांचे प्रतिपादन .html", "raw_content": "\nशांतीचा भाव आचरणात आणण्यासाठी महावीर कथा श्रवण करा जैनाचार्य श्री गुप्तिनंदीजी यांचे प्रतिपादन\nबीड (प्रतिनिधी)- चोवीसवे तिर्थंकर भगवान महावीर स्वामी यांनी संबंध विश्‍वाला शांतीचा मार्ग दाखवला. सर्व प्राणीमात्रांबद्दल दया आणि करूणेचा भाव ठेवा. याची शिकवण भगवान महावीरांनी आपल्या कृतीतून समाजाला दिली. आज त्यांच्या या विचारांची केवळ एका देशाला नव्हे तर सर्व विश्‍वाला गरज आहे. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला दया आणि शांतीचा भाव आपल्याही आचरणात आणावा वाटत असेल तर त्यांनी महावीर स्वामींची कथा सातत्याने श्रवण करावी. श्रवणातुन आत्मचिंतन आणि आचरण घडवावे असे आवाहन जैनाचार्य श्री गुप्तिनंदीजी गुरूदेव यांनी केले.\nबीड शहरात त्यागी भवनात आयोजित संगितमय भगवान महावीर कथेनिमित्त गेल्या आठवडाभरापासून जैनाचार्य आपल्या आपल्या ओजस्वी आणि रसाळ वाणीतून महावीर चरित्राचे निरूपण उपस्थित भाविकांसमोर करत आहेत. गुरूवारी (दि.२१) रोजी त्यांनी भगवान महावीर स्वामींच्या बाललिलांचे वर्णन केले. महावीर युवराज कसे बनले, त्यांनी दिक्षा का घेतली,याबाबत जैनाचार्यांनी विस्ताराने वर्णन केले. कथेचे निरूपण करतांनाच जैनाचार्यांनी प्रत्येकाचे आचरण पवित्र असणे किती महत्वाचे असते हेही विविध दाखले देत स्पष्ट केले.ते म्हणाले, व्यक्तीची, गुरू आणि भगवंतांबद्दलची श्रध्दा निस्सीम असायला हवी. ती अल्पज्ञानी नसावी. श्रध्दा असेल तर व्यक्तीचे भावही सकारात्मक होतात.विज्ञानाचा सिध्दांत आहे की काहीही होवू शकते. त्यासाठी चिरंतन संशोधन आणि प्रयत्न कायम ठेवावे लागतात. विज्ञानाच्या शब्दकोशात नाही हा शब्द नसतो असेही जैनाचार्य गुप्तिनंदीजी म्हणाले. यावेळी त्यांनी तिर्थंकर भगवान महावीर स्वामींची वीर, अतिवीर, वर्धमान, सन्मती आणि महावीर या पाच नावाबद्दल विस्ताराने माहिती दिली. ही सर्व नावे महावीरांनी आपल्या जीवन कार्यात सिध्द करून दाखवली असेही जैनाचार्य म्हणाले. आजच्या कथेत सादर झालेल्या ‘मेरा महावीर प्यारा, बडाही दुलारा, जय हो महावीरा, जय हो महावीरा‘ या संगीतमय भजनात भाविक तल्लीन झाले.\nप्रारंभी भगवान महावीरांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून कथेला प्रारंभ करण्यात आला. मुख्य श्रोता म्हणुन निलेश कासलीवाल यांच्यासह प्रविण मौजकर, आशिष जैन, डॉ.रमणलाल बडजाते, शिल्पा नाकेल, सचिता पोरवाल, अशोक लोढा, दिलीप गोरे, विपीन लोढा आदि मान्यवरांची उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रविण लोहारे आणि नरेंद्र महाजन यांनी सुत्रसंचलन केले. संयोजन समितीच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते\nरिंकु राजगुरूला सैराटच्या प्रसिद्धीचा फटका\nशांतीचा भाव आचरणात आणण्यासाठी महावीर कथा श्रवण करा जैनाचार्य श्री गुप्तिनंदीजी यांचे प्रतिपादन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाहीविषयक विचार\nयुवक महोत्सवाचे बदलते स्वरूप\nसाहित्याचे प्रयोजन : स्वातंत्र्य आणि मानवमुक्ती\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/reward-indian-golf-41557", "date_download": "2019-01-16T16:43:52Z", "digest": "sha1:AVYZPEXXQFTQZMABU22WPWGVSENQRWMK", "length": 14798, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "reward to indian golf भारतीय गोल्फचा गौरव | eSakal", "raw_content": "\nरविवार, 23 एप्रिल 2017\nगोल्फची सुरवात कशी झाली\nया प्रश्नावर ते म्हणाले, की दिल्ली गोल्फ क्‍लबपासून माझे घर फार तीन-चारशे यार्डवर आहे. खेळायला कुणीच नाही, म्हणून मी कोर्सवर जाऊन गोल्फ खेळू लागलो. हा खेळ एकट्याने खेळता येतो. बस्स... अशी झाली सुरवात.\n1980 आणि 90च्या दशकात पदार्पण केलेल्या भारतीय खेळाडूंनी प्रदीर्घ कारकीर्द घडविली. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, बुद्धिबळात विश्वनाथन आनंद, फुटबॉलमध्ये बायचुंग भुटीया, टेनिसमध्ये लिअँडर पेस यांच्याप्रमाणेच गोल्फमध्ये गौरव घई आणि मुकेश कुमार यांची नावे घ्यावी लागतील. पुणे ओपन गोल्फ स्पर्धेतील सहभागी खेळाडूंच्या यादीत शेवटचे 125वे नाव गौरव घईचे होते. ते वाचूनच त्याच्याशी संवाद साधायचे ठरविले होते.\nसकाळी सात वाजता खेळायला सुरवात केल्यानंतर 18 होल पूर्ण करून गौरव दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास परत आला. प्रसिद्धी व्यवस्थापक निखिल कलान यांनी ओळख करून दिल्यानंतर मी गौरवना म्हटले, की तुम्हाला ब्रेक घेऊन फ्रेश व्हायचे असेल तर मी थांबतो. गौरव यांनी मात्र तशी गरज नसल्याचे स्पष्ट करून मुलाखत सुरू करण्यास सांगितले.\nगोल्फची सुरवात कशी झाली, या प्रश्नावर ते म्हणाले, की दिल्ली गोल्फ क्‍लबपासून माझे घर फार तीन-चारशे यार्डवर आहे. खेळायला कुणीच नाही, म्हणून मी कोर्सवर जाऊन गोल्फ खेळू लागलो. हा खेळ एकट्याने खेळता येतो. बस्स... अशी झाली सुरवात.\n1981 मध्ये हौशी खेळाडू म्हणून पदार्पण केलेल्या गौरवने 1991 मध्ये व्यावसायिक पदार्पण केले. त्याआधी एमबीएचे ऍडमिशन आणि गोल्फ असे दोन पर्याय होते. एक वर्ष मला गोल्फ खेळू द्यावे, अशी विनंती त्याने वडील श्रीराम यांना केली. त्यांनी एकाच अटीवर परवानगी दिली. घरून पैसे मिळणार नाहीत, हीच अट होती. व्यावसायिक पदार्पण करत त्याने गोल्फमध्ये उडी घेतली. पहिल्या काही स्पर्धांतच त्याला बक्षीस रकमेच्या रूपाने चांगली कमाई झाली.\nमर्क्‍युरिज मास्टर्स आणि गाडगीळ वेस्टर्न मास्टर्स या आशियाई टूरवरील दोन स्पर्धांमधील विजेतिपदे त्याच्या कारकिर्दीचा परमोच्च बिंदू ठरली. 11 वर्षांच्या खंडानंतर (1995-2006) त्याने ही दोन विजेतिपदे मिळविली, याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गाडगीळ मास्टर्स जेतेपदामुळे त्याला 80 हजार 750 डॉलरची कमाई झाली. त्या वेळी भारतीय क्रीडापटूला मिळालेला तो सर्वाधिक बक्षीस रकमेचा धनादेश होता.\nजीव मिल्खा सिंग आणि अली शेर यांच्या साथीत त्याने 1996 मध्ये डनहील करंडक स्पर्धेत स्कॉटलंडला हरविले. त्या संघात कॉलीन मॉंटगोमेरी व अँड्रयू कॉल्टॅर्ट या दिग्गजांचा समावेश होता. भारतीय संघाचा 2-1 असा विजय गोल्फच्याच नव्हे, तर भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासातील माइलस्टोन मानला जातो. 1997 मध्ये गौरवने आणखी एक माइलस्टोन गाठला. ब्रिटिश ओपन या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला पात्र ठरलेला तो पहिला भारतीय स्पर्धक ठरला.\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nफलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध\nघोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स...\nबास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी\nपुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा...\n‘भाजपवाल्यांना पळवून पळवून मारू’\nलखनौः भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. नरेंद्र मोदी फक्त उद्योगपतींसाठीच आहेत. गरिबांसाठी त्यांनी काही केलेले नाही. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Fish-transport-charges-soon/", "date_download": "2019-01-16T16:11:23Z", "digest": "sha1:G3UIFUIAXQGSIYNTNDDU4YQTN6DYDFER", "length": 5035, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परराज्यांत जाणार्‍या मासळीवर शुल्क : मत्स्योद्योगमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › परराज्यांत जाणार्‍या मासळीवर शुल्क : मत्स्योद्योगमंत्री\nपरराज्यांत जाणार्‍या मासळीवर शुल्क : मत्स्योद्योगमंत्री\nगोमंतकीयांना मासळी स्वस्त दरात उपलब्ध करण्याच्या हेतूने कर्नाटक व अन्य शेजारी राज्यांत गोव्यातून होणार्‍या मासळी वाहतुकीवर लवकरच शुल्क आकारणी केली जाईल, असे मत्स्योद्योगमंत्री विनोद पालयेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गोव्यातील मासळी गोव्यातच राहिल्यास राज्यात मासळीचा तुटवडा जाणवणार नाही, असे सांगून शुल्क आकारणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, असेही ते म्हणाले.\nमंत्री पालयेकर म्हणाले, गोव्यात मासळीचे उत्पादन वाढावे, यासाठी मत्स्योद्योग खात्याकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. गोव्यातील मत्स्यसंपदा गोव्याबाहेर जास्त प्रमाणात जाऊ नये, यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. केंद्र सरकारने एलईडीद्वारे व बुल ट्रॉलिंगद्वारे होणार्‍या घातक मासेमारीवर बंदी लागू केली आहे. या बंदीची गोव्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे.\nपरराज्यांत जाणार्‍या मासळीवर शुल्क : मत्स्योद्योगमंत्री\nनिवृत्त मुख्य सचिव डॉ. जे. सी. आल्मेदा यांचे निधन\nहॉस्पिसियोत प्रसूत महिलांवर जमिनीवर झोपण्याची वेळ\n‘दिव्यांग’ना पेन्शन देणारे गोवा पहिले राज्य\nपर्यटन क्षेत्रात गोव्याच्या स्थानात घसरण\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-Infant-missing-section-delivery/", "date_download": "2019-01-16T16:12:04Z", "digest": "sha1:HTB4XM64F6B75OQ3TSN7KDDRHWKIEFYP", "length": 5929, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सीपीआरमधून अर्भक गायब | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सीपीआरमधून अर्भक गायब\nराजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (सीपीआर) प्रसूती विभागातून एका महिलेच्या जुळ्यापैकी एक अर्भक गायब केल्याचा आरोप दाम्पत्यांनी केला आहे. आरोपात तथ्य नसल्याचा निर्वाळा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिला. संबंधित दाम्पत्यांने याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. सिरसे (ता. राधानगरी) येथील सौ. विद्या धनाजी चौगले यांना प्रसूतीसाठी नातेवाईकांनी 16 फेब्रुवारी रोजी सीपीआरमध्ये दाखल केले होते.दिवसभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. रात्री साडेनऊच्या सुमारास डॉ. स्पंदन बालानंद यांनी प्रसूती केली असता, त्यांना मुलगा झाला.\n16 फेब्रुवारी रोजी दिवसभरात प्रसूती विभागात 27 नैसर्गिक प्रसूती आणि 18 सिझेरियनच्या प्रसूती झाल्या. गेली नऊ दिवस सौ. चौगुले व त्यांच्या बाळावर उपचार सुरू आहेत. आपल्याला जुळी झाल्याचे दाम्पत्याचे म्हणणे आहे. तब्बल आठ दिवसांनी शनिवारी (दि.24) दाम्पत्याने आरोप केल्याने सीपीआर प्रशासन अचंबित झाले आहे. शनिवारी सीपीआरमधून अर्भक चोरीस गेल्याची धक्‍कादाय माहिती पुढे येताच अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. शिरीष शहानभाग यांनी विभागास त्वरित भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. संबंधित दाम्पत्याला प्रसूतीपूर्वीचे अल्ट्रासाऊंड तपासणीसह अन्य अहवालाची मागणी केली; पण संबंधित कुटुंबीयाने आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे सांगत डॉक्टरांशी हुज्जत घातली. त्यामुळे काहीकाळ गोंधळ झाला.\nया घटनेची दिवसभर सीपीआर परिसरात जोरदार चर्चा सुरू होती. घटनेची चौकशी करून प्रसूती पूर्वीचे अल्ट्रासाऊट अहवाल पाहून दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी दिली.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Borrowing-woman-threatens-to-take-action-in-Banda/", "date_download": "2019-01-16T16:14:20Z", "digest": "sha1:WVD246SBMQCDW3U4N3POH7EFRC4XVTG2", "length": 8991, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जदार महिलेला कारवाईची धमकी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कर्जदार महिलेला कारवाईची धमकी\nकर्जदार महिलेला कारवाईची धमकी\nकर्जवसुलीसाठी बांदा शहरातील महिला कर्जदाराला कारवाईची धमकी दिल्याप्रकरणी बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक प्रविणकुमार घरडे यांना स्थानिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. सरपंच मंदार कल्याणकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी व्यवस्थापक घरडे यांच्यावर कारवाईसाठी बांदा पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत ठिय्या मांडला. ग्रामस्थानच्या आक्रमक भूमिकेमुळे बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक प्रदीप प्रामाणिक यांनी शाखाधिकारी घरडे यांची तात्काळ बदली केल्याचे जाहीर केले. घरडे यांच्या माफीनाम्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.\nबुधवारी सकाळपासून बांदा शहरात बँक ऑफ इंडियाची कर्ज वसुली मोहीम सुरू होती. शाखाव्यावस्थापक श्री. घरडे हे शिपायासह शहरातील एका महिलेकडे कर्जवसुलीसाठी गेले होते. महिलेने घरात कोणीही नसल्याने कर्जाचा हप्ता भरण्यास असमर्थता दाखविली. तात्काळ पैसे न दिल्यास पुढील कारवाईचा इशारा दिला. या घटनेमुळे महिला घाबरल्याने तिने याची कल्पना सरपंच मंदार कल्याणकर यांना दिली.\nकल्याणकर यांनी याठिकाणी येत घरडे यांना जाब विचारला. यावेळी उपसरपंच अक्रम खान यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, हर्षद कामत, जावेद खतीब, राजेश विरनोडकर, पं. स. सदस्य शीतल राऊळ, प्रीतम हरमलकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी याठिकाणी येत घरडे यांना घेराव घातला. तसेच कडक शब्दात सुनावले. ग्रामस्थ आक्रमक झाल्याने बांदा पोलिस ठाण्याचे सहाययक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बँकेचे शिपाई श्री. राऊळ हे अत्यवस्थ झाल्याने त्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.\nग्रामस्थांनी व्यवस्थापक घरडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आल्याने बांदा पोलिसांनी घरडे यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाणे गाठले. पोलिस स्थानकावर बँकेचे शेकडो ग्राहक गोळा झाले. कळेकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून याची कल्पना बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक प्रदीप प्रामाणिक, क्षेत्रीय व्यवस्थापक अश्विन काकतकर, पिंगुली शाखा व्यवस्थापक नंदकुमार प्रभुदेसाई, सावंतवाडी शाखा व्यवस्थापक स्मिता सबनीस, सिक्युरिटी इंचार्ज त्रिभुवन सिंग बांदा पोलिस ठाण्यात दाखल झाले.\nयावेळी उपस्थित बँकेच्या ग्राहकांनी श्री. घरडे यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. घरडे यांची तत्काळ बदली न झाल्यास बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. तसेच कारवाई न झाल्यास पुढील होणार्‍या परिणामांना सर्वस्वी बँक व्यवस्थापन जबाबदार राहील, असे स्पष्ट केले. यावेळी बँकेच्या अधिकार्‍यांनी घरडे यांना सर्वांसमक्ष खडे बोल सुनावले. पोलिस, लोकप्रतिनिधी व बँकेचे अधिकारी यांच्या झालेल्या चर्चेअंती व्यवस्थापक घरडे यांनी झालेल्या प्रकाराबाबत लेखी माफी मागितली, तसेच भविष्यात कोनाविरोधातही दिवाणी व फौजदारी तक्रार करणार नसल्याचे लिहून दिले. त्यानंतर प्रकरणावर पडदा पडला.\nयावेळी सिद्धेश महाजन, संदीप सावंत, सागर कुबडे, समीर कल्याणकर, सुनील धामपूरकर, विशांत पांगम, अक्षय मयेकर, विनोद शिरोडकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-Abortion-pills-kit-supply-Hirapur-issue/", "date_download": "2019-01-16T16:28:07Z", "digest": "sha1:TSVRQWGYEWV23KHSZML4T6CFZ4P5CLTC", "length": 5475, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गर्भपाताचे किट, गोळ्या सापडल्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › गर्भपाताचे किट, गोळ्या सापडल्या\nगर्भपाताचे किट, गोळ्या सापडल्या\nगर्भपातासाठी आवश्यक असणार्‍या गोळ्या आणि त्याच्या किटचा साठा कोंडवेलगतच्या हिरापूर, ता. सातारा येथे सापडला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, वैद्यकीय औषधे विकण्याचा परवाना नसतानाही हा साठा व किट जवळ बाळगल्याचे उघडकीस आले आहे. विजय प्रकाश संकपाळ, अमिर महमूद खान (दोघे हिरापूर, कोंडवे), प्रशांत नामदेव शिंदे (रा.अंबेदरे रोड) व विलास पांडुरंग देशमुख (रा. मलकापूर, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. अन्‍न व औषध प्रशासनाच्या पथकाने कोंडवे येथे छापा टाकल्यानंतर हा पर्दाफाश झाला असून, या विभागाचे निरीक्षक विजय नांगरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी, हिरापूर फाट्याजवळ राहणार्‍या अजय सपकाळ याच्या घरात गर्भपातासाठी आवश्यक असणार्‍या गोळ्यांचा साठा विनापरवाना करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास मिळाली. त्यानुसार पथकाने दि.17 रोजी दुपारी सपकाळ याच्या घरावर छापा टाकला. छाप्या दरम्यान पथकाला घरात गर्भपाताची औषधे असल्याचे समोर आले. औषधांचा साठा करणार्‍या सपकाळ याच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय परवाना नव्हता. याशिवाय हे किट स्त्रीरोग तज्ञ तसेच डॉक्टरांशिवाय कोणाला मिळत नाही. संशयित विजय सपकाळ याला अमिर खान, प्रशांत शिंदे व विलास देशमुख यांनी मदत केली. असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. जप्‍त केलेला औषधाचा साठा 44 हजार 629 रुपयांवा असून याचा तपास हवालदार राजू मुलाणी हे करत आहेत.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mouse/latest-belkin+mouse-price-list.html", "date_download": "2019-01-16T16:48:47Z", "digest": "sha1:5GQWKIXH6ST4V7HCNYOFN6BDROFD35V2", "length": 12697, "nlines": 325, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या बेळंकीन मौसे 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest बेळंकीन मौसे Indiaकिंमत\nताज्या बेळंकीन मौसेIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये बेळंकीन मौसे म्हणून 16 Jan 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 7 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक बेळंकीन म१५० एस्सेमतील उब 2 0 ऑप्टिकल मौसे 479 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त बेळंकीन मौसे गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश मौसे संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 7 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nबेळंकीन म१५० एस्सेमतील उब 2 0 ऑप्टिकल मौसे\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\n- इंटरफेस USB 2.0\n- बुटटोन्स 2 Buttons\nबेळंकीन म२५० प्रीमियम वायरलेस ऑप्टिकल मौसे\nबेळंकीन म४०० उलटीमते वायरलेस मौसे\nबेळंकीन म२५० फँ५म००२वू प्रीमियम वायरलेस मौसे सिल्वर ब्लॅक\nबेळंकीन एस्सेमतील मौसे म१५० उब\nबेळंकीन उलटीमते वायरलेस मौसे म४५०\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nप्रीमियम वायरलेस मौसे म२५०\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T15:51:44Z", "digest": "sha1:7DQGMLAHXQRHEODP6MEA4EMBSZYOD2KT", "length": 9014, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डॉ.बाबसाहेब आंबेडकर व डॉ. रंगनाथन पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nडॉ.बाबसाहेब आंबेडकर व डॉ. रंगनाथन पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nसातारा – महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभगांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडुन राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथलयांचा गुणात्मक विकास व्हावा. त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ.बाबसाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावे ,त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणू डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो.\nराज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ ब क ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये 50 हजार, रुपये 30 हजार, रुपये 20 हजार, रुपये 10 हजार,रोख रक्कम,शाल,श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रुपये 25 हजार, रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र जसेच राज्यातील प्रत्येकी महसुली विभग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रुपये 15हजार रोख रक्कम, शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.\nसन 2018-19 च्या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ता व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज दि.28 सप्टेंबर,2018 पर्यत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी या कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन सुभाष राठोड, प्र. ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांनी केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2011/11/blog-post_4106.html", "date_download": "2019-01-16T17:24:37Z", "digest": "sha1:SZTGBS6OLIYOHFP3JTTVQB3AALMEHR62", "length": 3480, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "दक्षता जनजागृती सप्ताहाचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन करताना तहसिलदार अनिल पवार व पो.उपअधिक्षक पाटील - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » दक्षता जनजागृती सप्ताहाचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन करताना तहसिलदार अनिल पवार व पो.उपअधिक्षक पाटील\nदक्षता जनजागृती सप्ताहाचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन करताना तहसिलदार अनिल पवार व पो.उपअधिक्षक पाटील\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, ५ नोव्हेंबर, २०११ | शनिवार, नोव्हेंबर ०५, २०११\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/heavy-rain-in-pune/", "date_download": "2019-01-16T16:31:15Z", "digest": "sha1:DQRSQOJ74PJ4HAYHQIR7BQFFYE63JH2V", "length": 6175, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुसळधार पावसाने शहराला झोडपले", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुसळधार पावसाने शहराला झोडपले\nसलग अर्धा तास पावसाची धुवांधार बॅटिंग\nपुणे : गेल्या आठवडाभर शहरात कमी अधिक प्रमाणात बरसणाऱ्या पावसाने शुक्रवारी दूपारी दोनच्या सुमारास रौद्र रूप धारण केले .दुपारी पर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश असताना अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली.\nपुण्यात मुळा कालव्याची भिंत फुटली, लोकांचे संसार गेले वाहून\nकेरळ : पुरात 97 लोकांचा मृत्यू, पुण्याहून NDRF च्या चार…\nशहरात एकीकडे ऑक्टोबर हिटचे वातावरण असताना दुसरीकडे परतीचा मान्सून जोरदार बरसत आहे.सलग अर्धा तास सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले तसेच अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान पुढील दोन-तीन दिवस शहराच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.\nपुण्यात मुळा कालव्याची भिंत फुटली, लोकांचे संसार गेले वाहून\nकेरळ : पुरात 97 लोकांचा मृत्यू, पुण्याहून NDRF च्या चार तुकड्या रवाना \nआंबेनळी दुर्घटना : 25 जणांचे मृतदेह बचाव पथकाने काढले बाहेर\nपुण्यात संततधार सुरूच, सकाळपासून मुठानदीत पाण्याचा विसर्ग\nभाजपला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; रथयात्रेची परवानगी नाकारली\nनवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढणार होते. परंतु मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या…\n…या विषयांवर बोलताना मोदींची छप्पन इंची छाती कधी दिसली नाही :…\nकुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा\nअखेर नऊ दिवसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे\nसोपल अन मिरगनेंच ‘गोड गोड बोला’; भविष्यात राजकीय समीकरणाची…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n'आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ringan-review-finest-marathi-movie-years/", "date_download": "2019-01-16T17:11:43Z", "digest": "sha1:6MOKRKRGJXMRA6RZKPJE5K6F2SY3L4VY", "length": 10979, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Ringan- आवर्जून पहावा असा ‘रिंगण’", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nRingan- आवर्जून पहावा असा ‘रिंगण’\nमहाराष्ट्र देशा स्पेशल : राष्ट्रीय पुरस्कार विजेता,लँडमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘रिंगण’ चित्रपट आज प्रदर्शित झाला. परिस्थितीपुढे हतबल झालेला शेतकरी बाप आणि त्याचा निरागस मुलगा यांची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. बाप-लेकाचं हळवं नातं दाखवणारा हा चित्रपट थेट हृदयाला भिडतो.\nमहाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा तसा वर्षानुवर्षे चर्चेतच अडकलेला विषय. मात्र जेव्हा सगळेच मार्ग बंद झाले आहेत असं ज्यावेळी वाटतं तेव्हा कर्जमुक्ती मिळवण्यापेक्षा देहमुक्तीचा मार्ग जवळ करणाऱ्या शेतकऱ्याच्या मनात शिरून त्यातूनही वाट काढता येते, असं विश्वासार्ह चित्र मकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगण’ या चित्रपटात रंगवण्यात आलं आहे . २०१५ साली सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कराचा मानकरी ठरलेला हा चित्रपट पाहताना हा चित्रपट वेगळा का आहे याचं उत्तर मिळतं.\n‘रिंगण’ हा मकरंदचा दिग्दर्शक म्हणून तर साहिल जोशी याचाही हा बालकलाकार म्हणून पहिलाच चित्रपट . शशांक शेंडे या चित्रपटात बापाच्या भूमिकेत असून शशांक ने तगड्या अभिनयाने सर्वांचीच मने जिंकून घेतली आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर मुलाच्या भूमिकेत असणाऱ्या बालकलाकार साहिल जोशी याने देखील दमदार पदार्पण केलं आहे. या दोघांच्या नात्याचा अंतर्शोध घेणाऱ्या भावस्पर्शी प्रवासाचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे.\nचित्रपटाच्या सुरुवातीलाच कर्जबाजारीपणामुळे खचलेला अर्जुन मगर(शशांक शेंडे) आत्महत्या करून मुक्ती मिळविण्याच्या तयारीत असल्याचं पहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूला छोटा अभिमन्यू (साहिल जोशी) देवाघरी गेलेल्या आई च्या शोधात आहे. सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही तर जमीन जाणार ही टांगती तलवार डोक्यावर लटकत असताना नातेवाईकांकडून मदत मिळेल या आशेने सगळ्यांकडे हात पसरतो मात्र हाती लागते ती फक्त निराशा.दुसऱ्या बाजूला अभिमन्यू ला काहीही करून आई पाहिजे .जेव्हा दोघांचे सगळे मार्ग बंद होतात तेव्हा पंढरपूर चा विठ्ठल या संकटातून बाहेर काढेल असा दोघांनाही ठाम विश्वास असतो . विठुरायाला साकडे घालण्यासाठी दोघे पंढरपूरला पोहचतात आणि सुरू होतो एक नवा संघर्ष .जगण्याची उमेद सोडलेल्या अर्जुनला विठ्ठल भेटतो का आईच्या शोधतील अभिमन्यू ला आई भेटते का आईच्या शोधतील अभिमन्यू ला आई भेटते काबापलेकाची ही जोडी परिस्थिच्या चक्रव्युवहातून बाहेर पडते काबापलेकाची ही जोडी परिस्थिच्या चक्रव्युवहातून बाहेर पडते का सगळ्यांनाच मार्ग दाखवणाऱ्या या विठ्ठलाच्या साथीने बाप – लेकाला कोणता मार्ग सापडतो आणि त्यावर चालताना काय – काय अडचणी त्यांच्या वाट्याला येतात याचं सुंदर चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे.\nउदगीर तहसील समोर गावकऱ्यांच अमरणउपोषण सुरू\nप्रत्येक फ्रेमचा विचार दिगदर्शकाने केला असल्यामुळे सिनेमा पाहताना तुम्ही बोअर होत नाही. वैभव देशमुख,दासू वैद्य लिखित गाणी आणि अजय गोगावले,आदर्श शिंदे यांचा आवाज यामुळे हा चित्रपट अजूनच खुलला आहे. बाप लेकच्या अमर्याद प्रेमाचे व संघर्षाचे चित्रण या सिनेमातून करण्यात आले असले तरीही सुहास शिरसाठ, उमेश जगताप,केतन पवार यांनी देखील आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.\nप्रामाणिकपणा,एकाग्रता,आणि कठीण परिस्थितीतही संघर्ष करत,खंबीरपणे जबाबदारीने कसे लढायचे हे शिकवणारा हा चित्रपट नक्की पहा\nउदगीर तहसील समोर गावकऱ्यांच अमरणउपोषण सुरू\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nटीम महाराष्ट्र देशा- धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी केवळ मुख्यमंत्र्यांच्या पायावर लोळण घेवून पदाचा…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान…\nमानसिक तणावामुळे हार्दिक पांड्याने घेतले कोंडून\nपंकजा मुंडे यांच्यामुळे वैद्यनाथ’ घटनेतील मयतांच्या नातेवाईकांना…\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व…\nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/viral-clipping-video-clips-saying-journalist-benefits-of-demonetization/", "date_download": "2019-01-16T16:47:48Z", "digest": "sha1:UT2DRRP4ITSHG7JNSV7K6B7OEGFX5LON", "length": 6942, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पत्रकाराला नोटबंदीचे फायदे सांगणारी व्हिडीओ क्लिप व्हायरल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपत्रकाराला नोटबंदीचे फायदे सांगणारी व्हिडीओ क्लिप व्हायरल\nनोटबंदीमुळे झालेले फायदे अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आल्याने ही क्लिप झाली व्हायरल\nटीम महाराष्ट्र देशा – नोटबंदीला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त विरोधकांकडून सरकारला टार्गेट केलं जात असताना मोदींनी केलेल्या नोटबंदीचा महिमा सांगणारी एक व्हिडीओ क्लिप सध्या मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे.या क्लिप मध्ये नोटबंदीमुळे झालेले फायदे अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आल्याने ही क्लिप व्हायरल झाली आहे .\nआज देशभर विरोधी पक्षांकडून नोटबंदीला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त विविध प्रकारे सरकारचं नोटबंदीचं पाऊल कसं चुकल हे जनतेच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. सोशल मिडीयावर देखील सरकारला जाब विचारला जात आहे मात्र सोशल मिडीयाचा वापर करण्यात पटाईत असणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांकडून नोटबंदीचे फायदे सांगणारी एक व्हिडीओ क्लिप सध्या मोठ्याप्रमाणावर शेअर केली जात आहे .या क्लिपमध्ये एका पत्रकाराला सामान्य माणूस नोट बंदी केल्यामुळे कशाप्रकारे देशाला फायदा झाला हे उपहासात्मकरित्या सांगत आहे .\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nनोटाबंदी पाठोपाठ आता नाणेबदली\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nभाजपच्या पदाधिकाऱ्यांना शस्त्रे साठविण्याची ‘खुली छूट’ भाजपने दिलीय काय\nशस्त्रांचा वापर करून भाजपला दंगली घडवायच्या होत्या\nमोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार\nपुणे : मोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी कधीच आश्वसनाची पूर्ती केली नाही, असा हल्ला राष्ट्रवादीचे…\nशहर मध्य विधानसभा मतदार संघ माझ्या हक्काचा सोडणार नाही – आ.…\nनरेंद्र मोदी यांची थापांची पतंगबाजी ; राज ठाकरेंचे संक्रांत स्पेशल…\nभाजप नेत्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त\n उत्तर आलं अभ्यास सुरु आहे \nबाबासाहेबांचा नातू चोर आहे, हे शब्द ऐकताच आठवलेंच्या सभेत झाला तुफान राडा\nधनंजय मुंडे करतात सेटलमेंट\nरामदास आठवले म्हणजे जनतेला नको असलेले नेते- आनंदराज आंबेडकर\nदोन्ही राजांच्या मनोमिलनाचा ठरला मुहूर्त; साताऱ्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे येणार एकत्र\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculturai-stories-marathi-agrowon-enviornment-friendly-teak-tectona-grandis-plantation-5306?tid=159", "date_download": "2019-01-16T17:38:04Z", "digest": "sha1:QPQ2NWMFB27IA6CLQUGGLD6BH3CIKJPR", "length": 24795, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculturai stories in marathi, agrowon, enviornment friendly Teak (Tectona grandis) plantation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाग लागवडीतून पर्यावरणालाही चांगला परतावा\nसाग लागवडीतून पर्यावरणालाही चांगला परतावा\nसाग लागवडीतून पर्यावरणालाही चांगला परतावा\nसाग लागवडीतून पर्यावरणालाही चांगला परतावा\nसोमवार, 29 जानेवारी 2018\nजंगलाशेजारच्या शेतामध्ये अन्य पिके घेण्यामध्ये वन्य प्राण्यांचा त्रास होत असे. तो टाळण्यासाठी ऊस पिकाऐवजी दोन एकर क्षेत्रामध्ये साग लागवडीचा प्रयोग केला आहे. साग लागवडीच्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याची अपेक्षा आहे. सोबतच पर्यावरणासाठीही वनशेती फायद्याची ठरणार आहे.\nजंगलाशेजारच्या शेतामध्ये अन्य पिके घेण्यामध्ये वन्य प्राण्यांचा त्रास होत असे. तो टाळण्यासाठी ऊस पिकाऐवजी दोन एकर क्षेत्रामध्ये साग लागवडीचा प्रयोग केला आहे. साग लागवडीच्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याची अपेक्षा आहे. सोबतच पर्यावरणासाठीही वनशेती फायद्याची ठरणार आहे.\nविळद (ता. जि. नगर) येथील विलास ज्ञानदेव जगताप यांच्याकडे २० एकर शेती आहे. ऊस हे मुख्य पीक असून, बांधावर काही झाडांची लागवड करण्याच्या उद्देशाने शोध सुरू होता. या वेळी जळगाव येथील साग लागवड या विषयामध्ये कार्यरत व्यक्तीची भेट झाली. त्यांनी बांधावर सागाची लागवड करण्याऐवजी दोन एकर जंगलाशेजारच्या क्षेत्रामध्ये लागवडीचा सल्ला दिला. १५ ते २० वर्षापर्यंत दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची क्षमता असल्यास उसापेक्षा साग शेती फायद्याची ठरत असल्याचा हिशेब त्यांनी सांगितला. विलासरावांची एक शेती जंगलाला जवळ असल्याने वन्य प्राण्यांचा सतत उपद्रव होतो. या ठिकाणी कोणतेही पीक घेण्यामध्ये अडचण येते. त्यात ऊस पिकाची घटती उत्पादकता, दरवर्षी वाढत चाललेला उत्पादनखर्च यामुळे अन्य पिकांच्या शोधात ते होते.\nसन २००४ मध्ये दोन एकरावर साग आणि फळबागेमध्ये सीताफल लागवडीचा निर्णय घेतला. शासकीय फळबाग योजनेतून त्यांनी ३० बाय ३० फूट अंतरावर एक सीताफळ आणि १२ बाय ६ फूट अंतरावर साग अशी लागवड केली.\nया साग बागेमध्ये पहिल्या वर्षी सोयाबीनचे आंतरपीक घेतले. मात्र या पिकाचे हरणांनी नुकसान केले. सागाला कोणताही वन्यप्राणी खात नसल्याने यामधील जागेमध्येही दुसऱ्या वर्षी आणखी एका सागाची लागवड केली. आता त्यांच्या एकूण १८०० साग झाडे आणि सीताफळ ६०० झाडे आहेत. अधिक सूर्यप्रकाश मिळविण्याच्या स्पर्धेमुळे दुसऱ्या वर्षी लावलेली साग झाडेही वेगाने वाढली आहे.\nसागाचे स्टंप अमरावतीवरून सुमारे ५५ रुपये या दराने घरपोच मिळाले.\nसागाला पाण्याचा निचरा उत्तम होणारी जमीन लागते. पानथल किंवा भारी जमीन चालत नाही. हलकी, डोंगराळ जमीन चालते. जमिनीच्या प्रकारानुसार प्रत्येक झाडाची वाढ वेगवेगळी आहे. जगताप यांच्या शेतातही काही झाडांची घेर हे २ ते १२ इंचापर्यंत आहे. तसेच उंची ही १५ ते ४० फूट आहे.\nसागाला हवामान दमट, बाष्पयुक्त लागते. कोरडे हवामान चालत नाही.\nवनविभागाच्या शेजारी असलेल्या शेतीमध्ये दोन बाय दोनचा खड्डा घेऊन, त्यात पोयटा, गांडूळ खत, १९ः१९ः१९ मिश्रखत, शेणखत टाकून बेड भरून घेतले.\nजूनमधील पहिल्या पावसानंतर सागाचे स्टंप लावले. ठिबक सिंचन संच बसवला आहे.\nपहिली तीन वर्षे एकरी वीस हजार या प्रमाणे खतासाठी खर्च केला. त्यानंतर खते देण्याची गरज राहत नाही. सागास दरवर्षी जूनमध्ये पाने नवी येतात, जानेवारीनंतर पानगळ होते. या पानगळीतून सुमारे दोन मेट्रिक टन सेंद्रिय खत उपलब्ध होते. त्याचा सागाच्या वाडीसाठी अधिक उपयुक्तता आहे.\nपानगळीमुळे जमिनीवर आच्छादन होऊन जमिनीत ओलावा राहतो.\nपहिली दोन वर्षे काही किडींचा प्रादुर्भाव झाल्याने फवारणी केली. मात्र त्यानंतर कीडनाशकाची फवारणी केलेली नाही.\nपहिली तीन वर्षे सागबागेची काळजी घेणे आवश्यक असते.\nशासकीय योजनेतून सीताफळ लागवड केली असून, ठिबक सिंचन व अन्य खर्च अनुदानातून मिळाला.\nसध्या सीताफळांच्या झाडांना ठिबकने दिलेले पाणी अप्रत्यक्षरीत्या सागाला मिळते.\nसीताफळाची विक्री पुणे व नगर येथील बाजारपेठेत केली जाते. त्याला सरासरी वीस ते तीस रुपये प्रति किलो असा दर मिळतो.\nएकूण १८०० साग झाडे. सध्या पाचव्या वर्षी सागाची उंची चाळीस फुटांपर्यंत गेली आहे. आता उंची वाढणे थांबले असून, घेर वाढत आहे. घेर सहा ते १२ इंचांपर्यंत गेला आहे. जंगलाशेजारीच जमीन व परिस्थिती असल्याने या शेतीतील सागाला चांगला दर मिळण्याची अपेक्षा विलासराव जगताप यांनी व्यक्त केली.\nप्रत्येक झाडांपासून २० घनफूट साग लाकूड मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या सागाचा दर पाच हजार रुपये घनफूट आहे.\nचांगल्या लाकडासोबतच अन्य लाकूडही सुमारे १८ टन मिळण्याची अपेक्षा असून, त्यापासून ७२ हजार रुपये मिळतील.\nसर्वात महत्त्वाचे म्हणजे सागाच्या लागवडीचा पर्यावरणालाही चांगला फायदा होतो. जमिनीची धूप रोखली जाते. पानगळीमुळे जमिनीवर पाला पाचोळा आच्छादन होऊन गांडुळाची वाढ होते. ओलावा टिकून राहतो.\nपर्यावरण संरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून, कार्बन क्रेडिटच्या दृष्टीने साग लागवडीसाठी अधिक प्रोत्साहन मिळाले पाहिजे. जंगलामध्ये वाढणारा हा वृक्ष असून, काटक आहे. त्यामुळे बांधासह शेतीमध्ये लागवड करणे शक्य आहे. सागामुळे आमच्या जमिनीची धूप थांबली असून, जमिनीत पावसाचे पाणी मुरण्यास मदत झाली आहे.\n- विलास ज्ञानदेव जगताप,\nसाग तोडण्यासाठी परवाना वन विभागाऐवजी कृषी विभागाशी जोडल्यास शेतकरी साग लागवडीकडे वळतील. पर्यावरण संरक्षणासाठी कार्बन क्रेडिटची प्रमाणपत्रेही शेतकऱ्यांना मिळाल्यास वनशेतीचा विकास वेगाने होऊ शकेल, असे वाटते.\n- डॉ. सकेचंद अनारसे, वरिष्ठ संशोधक, वनशेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nबांधावर साग लागवड करताना...\nजोगेश्वरी आखाडा (ता. राहुरी, जि. नगर) येथील कारभारी डौले यांनी बांधावर साग केली होती. त्यांचा अनुभव थोडक्यात\nवडिलांनी शेतात चर घेतला होता. त्यात निलगिरीची झाडे लावण्याचे नियोजन होते. मात्र त्या ऐवजी सागाचे स्टंप लावण्याचा सल्ला वनअधिकारी असलेल्या पाहुण्यांकडून मिळाला. त्यानुसार १९९२ मध्ये दीडशे स्टंप शेताच्या बांधावर लावली. तीन वर्षे योग्य काळजी घेतल्यानंतर ही झाडे पाच वर्षांत तीस ते चाळीस फुटांपर्यंत वाढली. दीड ते दोन फूट घेर झाला. मात्र बांधावरील झाडे असल्यामुळे केवळ सहाशे ते सातशे रुपये घनफूट बाजारात मिळाला. चंद्रपूर, परतवाडा येथे जंगलातील साग लाकूड हे अधिक टिकाऊ असल्याने त्याला बाजारात तीन ते चार हजार रुपये घनफूट असा दर मिळतो. दीडशे झाडांचे पंधरा ते वीस लाख रुपये मिळण्याची अपेक्षा असताना केवळ सव्वा लाख रुपये मिळाल्याचे कारभारी डौले यांनी सांगितले. मात्र सागाच्या झाडांच्या पानगळीमुळे चांगले सेंद्रिय खत जमिनीला मिळून ती भुशभुशीत झाली. पानांखाली गांडुळाची वाढ चांगली झाली. तसेच तणांचा प्रादुर्भावही झाला नाही. उसाला सागाचा वसावा जाणवला नाही.\nबांधावर साग लागवड केलेल्या बाबासाहेब भुजाडी यांचाही डौले यांच्या प्रमाणेच अनुभव आहे.\nसंपर्क ः कारभारी डौले, ९४२२७२७०१७\nवन पर्यावरण शेती नगर जळगाव गुंतवणूक फळबाग शेती शेतकरी यशोगाथा\nसाग लागवडीतून पर्यावरणालाही चांगला परतावा\nसाग लागवडीतून पर्यावरणालाही चांगला परतावा\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nक्षारयुक्त जमिनीतही करता येईल खजुराची...राजस्थान, गुजरातमध्ये खजूर हे पीक चांगल्या...\nसागावरील पाने खाणाऱ्या, चाळणी करणाऱ्या...सागावरील पाने खाणारी अळी व पानांची चाळणी करणारी...\nअर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...\nबांबू संशोधन आणि प्रशिक्षण :...बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे २ वर्षे...\nउत्तम व्यवस्थापनातून बांबूपासून मिळते...गेल्या भागामध्ये आपण व्यावसायिक बांबू लागवड,...\nव्यावसायिक बांबू लागवड अन् रोपनिर्मिती...समशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या...\nव्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...माणगा बांबू टणक असून, भरीव असतो. विविध प्रकारच्या...\nसाग लागवडीतून पर्यावरणालाही चांगला...जंगलाशेजारच्या शेतामध्ये अन्य पिके घेण्यामध्ये...\nकोरफड लागवडीविषयी माहिती...स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा...\nनिवडुंगाच्या फळांना वाढती मागणीआत्तापर्यंत कोरडवाहू, वाळवंटातील दुर्लक्षित...\nसाग वृक्षांची दर्जेदार रोपनिर्मिती आवश्...साग हा वनशेतीतील अत्यंत महत्त्वपूर्ण वृक्ष आहे....\nबांबू लागवडबांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात ३ x३ मीटर...\nपर्यावरण, वन्यजिवांची काळजी घ्या... मानवी हस्तक्षेपामुळे आज सुमारे ४१ हजार प्रजाती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bloglendahandindia.wordpress.com/2015/10/01/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%81/", "date_download": "2019-01-16T17:13:18Z", "digest": "sha1:6CL3JOHHTOTCKYTTAGHHESSQYXXXKPG3", "length": 14153, "nlines": 69, "source_domain": "bloglendahandindia.wordpress.com", "title": "पुनरुत्थान समरसता गुरुकुलम” : गुरुकुलम पद्धतीवर आधारित शिक्षण – डॉ. गिरीश प्रभुणे – Lend A Hand India", "raw_content": "\nपुनरुत्थान समरसता गुरुकुलम” : गुरुकुलम पद्धतीवर आधारित शिक्षण – डॉ. गिरीश प्रभुणे\nलेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची चौथी बैठक दिनांक २४ सप्टेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. श्री. गिरीश प्रभुणे यांना आमंत्रित करण्यात आले होते.\nलहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करणारे व कार्यकर्ते असणारे श्री. प्रभुणे सर संघाचाच एक भाग असलेल्या ग्रामायण या संस्थेमध्ये १५ वर्ष कार्यरत होते. ह्या कार्यादरम्यानच त्यांचा फासे-पारधी, कोल्हाटी, डोंबारी, लमाण, नंदीवाले, मरीआईवाले, गोंधळी, वासुदेव इ. समाजाच्या लोकांशी संपर्क आला. परंपरागत अंगभूत कला अवगत असलेले हे लोक शिक्षणापासून मात्र वंचित आहेत असे लक्षात आल्यावर त्यांच्या या कलागुणांसोबतच शिक्षण देखील द्यायची गरज लक्षात आली. त्यांच्यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक प्रकल्प राबवले गेले. काही वर्षांनी जेव्हा ह्या प्रकल्पांचा आढावा घेतला गेला तेव्हा लक्षात आलं की मुलांना शिक्षण देऊनही मुलं बेरोजगार आहेत. शिक्षणामुळे त्यांच्यातले नैसर्गिक ज्ञान जसे की, औषधी वनस्पतीची नाव व उपयोग इ. ज्ञान मात्र ते विसरलेत. मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या अंगात असलेले उपजत गुणदेखील निपजले पाहिजेत म्हणून, पारंपारिक गुरुकुल पद्धतीचा शोध घेण्यासाठी गुरुकुल पद्धतीनेच मुलांना शिक्षण द्यायचे ध्येय ठेऊन ९ जून २००६ मध्ये पुनरुत्थान – समरसता – गुरुकुलम संस्थेची स्थापना व सुरुवात झाली. ज्यांच्या पालकांना शिक्षण काय माहित नाही, असले तरी कोणते शिक्षण द्यावे हे माहित नाही, त्यांची मुलं भटकत राहतात त्यांच्यासाठी गुरुकुलम सुरु केलं गेलं. सध्या एकूण ४०० मुले इथे राहतात. १ ली ते १२ वी अशा इयता मुलं शिकतात. प्रामुख्याने वडार-पारधी-कष्टकरी वर्गातील ही मुले आहेत.\nइयत्ता ५ वी ते ९ वी च्या मुलांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच विविध कौशल्य प्रशिक्षण देखील दिलं जातं. जसे की, शेती-भाजीपाला लागवड, कंपोस्ट खत, रोपवाटिका, बांधकाम, सायकल व मोटरसायकल दुरुस्ती, प्लंबिंग, रंगकाम, कुंभारकाम इ. बरोबरच गायन, वादन, चित्रकला, लेखन, वाचन, संगणक इ. एकूण २० विभागात मार्गदर्शन केले जाते. वनौषधी, पक्षी निरीक्षण, खगोल निरीक्षण यांचाही अभ्यास घेतला जातो. याशिवाय नैपुण्य गटात विविध खेळांचे मार्गदर्शन केले जाते. आणि हे सर्व अनौपचारिक शिक्षणाच्या पद्धतीद्वारे शिकवले जाते. मूळच्या कला-कौशल्य गुणांचा विकास आणि दुर्गुणांचा ऱ्हास, आधुनिक आणि पारंपरिक ज्ञानाची सांगड घालून येथे शिक्षण दिले जाते. मुले इथेच रहात असल्यामुळे हे शक्य होते. दुपारी २.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुलं ही वेगवेगळी कौशल्य शिकतात. मुलांच्या शिक्षणाचे मूल्यमापन हे मासिक पद्धतीद्वारे केलं जातं. मुलांची तोंडी परीक्षा घेताना मुलांनी संस्कृत, हिंदी आणि स्वत:ची मातृभाषा अशा तीन भाषांमध्ये परीक्षा द्यावी असा आग्रह असतो. एकूणच मुलांच्या मनाचा कल लक्षात घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करायचा आणि आधुनिक काळाला सुसंगत असे त्यांना इथे घडवले जाते.\nमुलांना शिकवणारे शिक्षक देखील निवासी शिक्षक आहेत. संस्थेच्या अल्प आर्थिक परिस्थतीमुळे शिक्षकांची निवड करतानादेखील अल्प मानधानाअभावी बऱ्याच जणांनी नोकरी नाकारली. ज्यांना परवडले ते थांबले. निवड झालेले शिक्षक रुजू झाल्यावर त्यांच्याकरता विविध प्रशिक्षणांचे आयोजन अथवा दुसरीकडे प्रशिक्षणाकरता पाठवले जाते जेणेकरून त्यांच्यातले कौशल्य अधिक विकसित व्हावेत व मुलांना त्यांचा फायदा व्हावा.\nगुरुकुलम मध्ये राहण्याविषयी मुलांच्या प्रतिक्रिया काय असतात अथवा त्यांचा प्रतिसाद कसा असतो ह्या एका श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नावर सरांनी सांगितले की, ‘२००६ सालापासून संस्था सुरु केली गेली. ज्यावेळी संस्था सुरु केली तेव्हाच सरांच्या मागे अनेक मुले आपल्या पालकांसोबत प्रवेशाकरता आली होती. मुलांना इथे रहायला आवडत. कारण इथे शिक्षणासोबतच वेगळी कौशल्यदेखील शिकायला मिळतात. शिवाय पोटभर अन्न खायला मिळत. त्यांना सुरक्षित वाटतं. मुलं इथे वैयक्तिक राहत नाहीत तर गटाने मिळून राहतात, एकमेकांच्या कला-आवडीनिवडी त्यांना चांगल्या माहित होतात व एकमेकांकडून ते शिकतातही.’ ह्याविषयीची एक आठवण सांगताना सर म्हणाले, ‘एकदा एका मुलाला कुठले निरीक्षण असलेले काम सांगितले\nतर तो म्हणाला की, माझ्यापेक्षा हे काम दुसरा मुलगा चांगलं करू शकतो. कारण त्याची निरीक्षणकला जास्त चांगली आहे आणि मी त्याला मदत करतो. ह्यामागचे कारणाचा शोध घेतला असता कळाले की तो दुसरा मुलगा पारधी होता. पक्षाला दगडाने मारण्याची कला त्याला अवगत होती ज्यासाठी निरीक्षण चांगले लागते व त्याचे होते. त्या मुलाचे म्हणणे ऐकत ते काम त्या दोघांना करायला सांगितले आणि दोघांनी मिळून ते उत्कृष्ट पद्धतीने केले.’\nश्री. प्रभुणे सरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘चतुरंग जीवन पुरस्कार’ आणि ‘जीवन गौरव अनन्य पुरस्कार’ या दोन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.\nतसेच सरांची दोन पुस्तके ‘पारधी’ आणि ‘पालावरच जीण’ प्रसिद्ध झाली असून त्यांनादेखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.\nसंस्थेच्या कामाच्या अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा व वेबसाईट लिंकवर जा.\nक्रांतिवीर चापेकर विद्यालय परिसर,\nगावडे जलतरण तलावाशेजारी, पांढरीचा मळा, चिंचवडगाव,\nसंपर्क क्रमांक : ९७६६३२५०८२\nPrevious Post “रचनावाद” आधारित प्राथमिक शिक्षणाचे प्रयोग – प्रतिभा भराडे\nNext Post संतुलन संस्थेची पाषाणशाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0", "date_download": "2019-01-16T16:02:05Z", "digest": "sha1:7Q3CYEHGRDCNCDXCFODE5RN2OGPT25HO", "length": 57085, "nlines": 850, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ - विकिपीडिया", "raw_content": "\nअशा विश्वाचे स्वप्न पहा, की ज्यात, प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत 'मुक्तपणे देवाणघेवाण' करू शकेल.तशी आमची बांधिलकी आहे.\n विकिनगरीत आपले सहर्ष स्वागत आहे* आपण इथे संदेश लिहू शकता. चर्चा पानावर विकिनगरी पानातील माहिती संदर्भातच लिहावे. आपली इतर मते विकिपीडिया:चावडी येथे मांडावीत.विकिभेट,सहकार्य\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nस्वागत आणि साहाय्य चमू\nविकिपीडिया मार्गदर्शकांशी संपर्क करा\nअनुभवी सदस्य (विकिपीडिया जाणते)\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\nmarathiwikipedians गूगल एसएमएस चॅनल\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nदिवाळी अंक प्रकल्प चर्चा\nयाहू ग्रुप मेलिंग लिस्ट mr-wiki\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nउजवी कडील सुचालनात उपपानांच्या माध्यमातून विकिपीडिया चाहत्यांना विवीध गोष्टीत सहभागी करून घेण्याचा आणि विवीध सहाय्य पुरवण्याचा प्रयत्न आहे.आपण येथे गप्पा मारू शकता.मते मांडू शकता येथील सर्व पाने आपण स्वत: बदलू शकता आपल्या सक्रीय सहभागाबद्दल धन्यवाद.\nगेला महिना भरात अंदाजे ५६० सदस्य सक्रीय होते.यादी दुवा उजवीकडील सुचालन साचात पहा\n(संपादित/अद्ययावत आणि रचना नेटकी करण्यास साहाय्य करा)\n१. हवे असलेले लेख/माहिती विनंत्या\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nवगळण्याकरिता नामांकन झालेले लेख\nमासिक सदर आणि चांगले लेख\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\nविकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात.\nविषयवार लेख प्रकल्प गट\nसमन्वय आणि प्रगती विषयक लेखगट\nविकिकरण आणि सहाय्य विषयक लेखगट\nप्रकल्प पूर्ण होऊन केवळ इतिहास जपण्याच्या दृष्टीने ठेवलेली पाने गट\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nज्या विषयांकरिता विशेष लेखप्रकल्प आहेत त्या संबधीच्या नवीन लेख(माहिती) विनंती संबधीत प्रकल्पाच्या चर्चा पानावर लिहिणे अधीक श्रेयस्कर. ज्या विषयांकरिता प्रकल्प नाहीत अशा विषयांवरच्या हवे असलेल्या लेखांना शक्यतोवर संबधीत वर्ग पाना वर नोंदवून तो वर्ग येथे नोंदवावा.\nतुम्ही काय करू शकता\nसाचा चक्र मिळाले: विकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी\nविकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा\n{{हवे}} [लेख/माहिती हवी]साचा लावल्यास वर्ग:हवे असलेले लेखन येथे यादी त आपोआप नाव येते.\n{{हवे होते}} हा साचा सदस्य चर्चापानांवर वाप्रकर्ण्याकरिताबनवला आहे.\n{{हवेहोते}} हि {{हवेहोते}} चावडी मदतकेंद्र किंवा इतर चर्चा पानांवर लावण्याक्रैता आहे.यात यात ज्याला उद्देशून आहे त्याचे नाव आपोआप उमटत नाही.\n{{हवे}}धर्तीवर बनवण्याचे प्रस्तावित साचे: साचा:मला हवे साचा:हवे आहे,साचा:लेख हवा, साचा:माहिती हवी\n१. लेखात आणि मजकुरात भर\nयादीत नसलेल्या नावांची भर टाका.\nकरण्यासारख्या गोष्टींची मुख्य यादी\nमुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशित लेखांचे शुद्धलेखन, विकिकरण, मूल्यमापन आणि मूल्यांकन प्राधान्याने करून हवे असते.\nइंग्रजी विकिपीडियावर असलेल्या मराठीभाषक सदस्यांच्या चर्चा पानावर विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन आणि निवड झालेले लेख माहिती देण्याच्या दृष्टीने, इंग्रजी विकिपीडियावरील Template:User interwiki infoboard mr या साच्यास अद्ययावत ठेवण्यात आवर्जून हातभार लावावा.\nस्थानिक नांव नमूद केल्यास ते कोणत्या प्रांतातील/स्थानातील आहे ते कंसात लिहा.(उदाहरण-कोंकण/विदर्भ/मराठवाडा/गडचिरोली/बालाघाट/मध्य प्रदेश/उत्तर प्रदेश/हिमाचल इ.) हे शक्यतोवर कराच. ह्या माहितीचा उपयोग वनस्पतींच्या शास्त्रप्रणीत आंतरराष्ट्रीय माहिती-भांडाराशी जुळवून घेण्यास मदतरूप होईल. शक्य असेल तेथे वनस्पतीचे इतर भारतीय भाषांमधील नावही द्या.\nअडचण आल्यास-विकिपीडिया मदतचमू आपल्या पाठीशी आहे.\nविकिपीडिया:समाज मुखपृष्ठ प्रकल्पांतर्गत समन्वयात सहकार्य करा\n३दालन:वनस्पती अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे\n४. वनस्पती प्रकल्प अंतर्गत प्रकल्पाची उपपाने अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे\nविकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/प्रकल्प वृत्त चे संपादन\n४.१ वनस्पती प्रकल्पातील अंतर्गत तंत्र आणि साचे अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे\n५. वनस्पती प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी सदस्यसंख्येत वाढ व्हायला हवी. त्यासाठी आजच्या सदस्यांनी इतरत्र संपर्क करून करावयाची कामे\n६. इंटरनेटवर न येणार्‍या त़ज्ज्ञांशी संपर्क करून सामग्रीची, प्रताधिकाराची व लेखाच्या तपासणीची कामे\nविकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा/लेखांची यादी\nमुक्त विद्यापीठातून grajuation केल्या नंतर काय काय करता येईल===मला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे=== या ओळीच्या वरच्या ओळीतल्या संपादन शब्दावर टिचकी द्या आणि उघडलेल्या पानावर आपल्याला ज्या विषयावरचा लेख हवा आहे तो विषय लिहा\nपर्यावरण व सार्वजनिक उत्सव\nमहानुभाव पंथ - भगवान श्री चक्रधर स्वामी सेवा समिती नेरी बु॥\nविविध आजारांवर वनौषधींच्या उपयोगासंबधी माहिती असणारे लेख\nवर्ग:भारतामधील निवडणुकी en:Elections in India\n:>> आई कालची ,आजची आणि उद्याची\nआई - विकिपीडीयात उद्या अथवा भविष्य विषयक लेखन अभिप्रेत नाही.\nपिसोळ (नांदिन) किल्ला हा नाशिक जिल्ल्यातील बागलाण तालुक्यातील नांदिन या गावाजवळ आहे.हा किल्ला मराठा साम्राज्याचा भाग होता.किल्ल्याच्या चहुबाजुने भक्कम भिंत व जागोजागी बुरुज आहेत.तसेच राजमहल,तुरंग,मंदिरे.पाण्याचे टाके,गुहा,खिंड,तलाव आहेत. किल्ल्याची अवस्था काहि भागात खराब दिसते जसे पाच मोठे प्रवेशद्वार व संरक्षन भिंत.\nराज्य ग्रामिण वित्त विकास महामंडळ\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे[संपादन]\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\n... जोंधळी मणी हार\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nश्वेता कोकाटे (चर्चा) ०१:२२, १२ जानेवारी २०१५ (IST)\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nश्वेता कोकाटे (चर्चा) ०१:२२, १२ जानेवारी २०१५ (IST)\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे[संपादन]\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे[संपादन]\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\n117.204.147.245 २०:२४, १० सप्टेंबर २०१५ (IST)\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\n117.204.147.245 २०:२४, १० सप्टेंबर २०१५ (IST)\nनदी,तलाव यांमधील माश्यांचे प्रमाण कमी होत आहे\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे[संपादन]\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nSachinpawar1977 (चर्चा) १६:४४, १८ सप्टेंबर २०१५ (IST)\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nSachinpawar1977 (चर्चा) १६:४४, १८ सप्टेंबर २०१५ (IST)\nपर्यावरण् प्रकल्प् - विषय- शहरान्मध्ये सेन्द्रिय् उत्पादिते विकनारी दुकाने आर्थिक् द्रुष्त्या श्रिमन्त् वस्त्यान्मध्ये असतात्\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे[संपादन]\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे[संपादन]\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nGaneshbansod (चर्चा) २२:२८, २५ फेब्रुवारी २०१७ (IST)\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nGaneshbansod (चर्चा) २२:२८, २५ फेब्रुवारी २०१७ (IST)\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे[संपादन]\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\n...हरीतकी खाऊन जायफळाचा कैफ आणु नकोस\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nविलास जगताप (चर्चा) ११:२३, ७ ऑगस्ट २०१७ (IST)\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nविलास जगताप (चर्चा) ११:२३, ७ ऑगस्ट २०१७ (IST)\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे[संपादन]\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे[संपादन]\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nप्रकल्प विषय एका आठवड्याच्या कालावधीतील बाजारात भाज्यांच्या बदलत्या किमतीची ग्राहकाची असणारी मागणी आकडेवारी गोळा करा[संपादन]\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे[संपादन]\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे[संपादन]\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे[संपादन]\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे[संपादन]\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nया व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे\nइस सदस्य की मातृभाषा हिन्दी है\nविकिमीडिया भारतीय अध्याय (प्रस्तावित)Wikimedia India Chapter(PROPOSED)\nसंस्कृत, हिंदी तथा किसीभी भारतीय भाषासे मराठी व्याकरण और मराठी शब्द लेखन भिन्न हो सकता है इस लिए अमराठी भाषायी बॉट/बॉट नियंत्रक (मराठी भाषी बॉट के अलावा और किसी भाषा के बॉट नियंत्रक) द्वारा मराठी भाषा विकिपीडियामे शुद्धीचिकित्सा या शब्द '\"शुद्धीकरण प्रतिबंधीत है\nसाचा वलय असणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१८ रोजी १४:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/challenge-three-hundred-million-recovery-37064", "date_download": "2019-01-16T16:47:51Z", "digest": "sha1:M5DYLBBUBYFZDBTM2YLSNRFHC4L2UAP3", "length": 14438, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "The challenge three hundred million recovery सव्वातीनशे कोटी वसुलीचे आव्हान | eSakal", "raw_content": "\nसव्वातीनशे कोटी वसुलीचे आव्हान\nसोमवार, 27 मार्च 2017\nपुणे - राज्य सरकारने दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी जेमतेम पाच दिवसांचा अवधी राहिला असताना मिळकतकराचे तब्बल सव्वातीनशे कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. त्याकरिता, थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींना ‘सील’ ठोकण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत महिनाभरात सुमारे शंभर मिळकतींना ‘सील’ केले असून, आणखी शंभर मिळकतींवर ही कारवाई होण्याची शक्‍यता आहे.\nपुणे - राज्य सरकारने दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी जेमतेम पाच दिवसांचा अवधी राहिला असताना मिळकतकराचे तब्बल सव्वातीनशे कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. त्याकरिता, थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींना ‘सील’ ठोकण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत महिनाभरात सुमारे शंभर मिळकतींना ‘सील’ केले असून, आणखी शंभर मिळकतींवर ही कारवाई होण्याची शक्‍यता आहे.\nगेल्या वर्षभरात म्हणजे, एक एप्रिल २०१६ ते २५ मार्च २०१७ या कालावधीत सुमारे १ हजार ११० कोटी रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे. पुढील पाच दिवसांत आणखी शंभर कोटी रुपयांपर्यंत महसूल जमा होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मोठ्या रक्कमेची थकबाकी असलेले गृहप्रकल्प आणि व्यावसायिक मिळकतींची स्वतंत्र यादी केली असून, त्यांच्याकडील कर वसुलीवर भर दिल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.\nमिळकतकर आणि पाणीपट्टी ९० टक्के वसूल करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने महापालिका प्रशासनाला दिले आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत ते पूर्ण करण्याची तंबीही दिली आहे. या पाश्‍वर्भूमीवर गेल्या महिनाभरापासून शहरात वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. वारंवार सूचना करूनही कर न भरलेल्या अडीचशे मिळकतींना ‘सील’ करण्यात आले आहे. या कालावधीत सुमारे ८२ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. मात्र या वर्षात सुमारे १ हजार ४४५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, त्यापैकी आतापर्यंत १ हजार ११० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे आणखी ३३५ कोटी रुपये वसूल करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मिळकतकराची अधिकाधिक वसुली करण्यासाठी महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने पावले उचलली आहेत.\nमहापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाचे प्रमुख सुहास मापारी म्हणाले, ‘‘मिळकतकर वसुलीसाठी मोहीमेअंतर्गत प्रयत्न सुरू आहेत. त्यातून ८२ कोटी रुपये मिळाले असून, ज्या सोसायट्या आणि दुकानदारांकडे मोठी थकबाकी आहे, त्यांची यादी करून ती वसूल करण्यात येत आहे. ती न भरल्यास मिळकतींना ‘सील’ करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार शहरात सर्वत्र कारवाई करण्यात येत आहे.’’\nआमचे सरकार आल्यास अंगणवाडी सेविकांचे पगार वाढविणार : सुळे\nबारामती शहर : आगामी निवडणुकीत आमच्या विचारांचे सरकार आले तर अंगणवाडी व आशा सेविकांच्या पगारात भरीव वाढ करण्याचा निर्णय सर्वप्रथम घेण्यासाठी मी...\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.theonespy.com/mr/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-16T16:14:56Z", "digest": "sha1:PMBJMYVY3BBTDWP4OWKFCPSJ6ICEVEQK", "length": 13948, "nlines": 105, "source_domain": "www.theonespy.com", "title": "विंडोज मॉनिटरींग सॉफ्टवेअर - विंडोज ओएस डेस्कटॉप व लॅपटॉपवर दूरस्थपणे गुप्तचर", "raw_content": "\nआता हळूहळू विंडोज ओएस वर देखरेख TheOneSpy सह डेस्कटॉप / लॅपटॉप\nसंभाव्य धोक्याची प्रारंभिक संकेत आपल्याला रणनीतिक धारणा देते. TheOneSpy आपल्या कर्मचार्यांना, मुले, कुमारवयीन मुले त्यांच्या विंडोज संगणकांवर अवलंबून असताना सर्व अप आगामी धोके सूचित करते. जेव्हा आपल्या मुलांनी आपल्या खोल्यांमध्ये असामान्य स्टेपिंग केल्यामुळे त्यांच्या खिडक्या आच्छादण्याचा प्रयत्न करतात तेव्हा किंवा आपले कर्मचारी त्यांच्या नियुक्त कामासह प्रामाणिक नसतात आणि विंडोज संगणक डिव्हाइसेसवर मनोरंजक क्रियाकलाप करतात तेव्हा आपल्याला अस्वस्थ आणि तीव्र वाटते. आता आपल्या मुलांचे, किशोरवयीन मुलांचे, कर्मचारी आणि पती-पत्नीची कारवाई TOS विंडोज गुप्तचर सॉफ्टवेअरद्वारे पहा.\nTheOneSpy अलीकडील ट्रॅकिंग Gizmo आहे जे आपण आपल्या विंडो संगणकांवर सर्व कृती मिळविण्यावर देखरेख ठेवण्यासाठी परवानगी देते. अशा स्थितीत पालक आणि नियोक्ता, जो विंडोज मशीनवर चेक ठेवू इच्छित असल्यास, अनिवार्य आणि निर्णायक विंडोज मॉनिटरींग सॉफ्टवेअर आहे. कला वैशिष्ट्याचा आणि तीक्ष्ण अवस्था ही आपल्याला सर्व माहिती मिळविण्यास सक्षम करते ज्यास नग्न डोळ्याद्वारे प्रवेश करता येत नाही.\nकोण काय करत आहे आणि किती काळपर्यंत हे पाहण्यासाठी विनामूल्य मार्ग\nआता विकत घ्याडेमो पहा\nफक्त TheOneSpy विंडो पीसी आणि लॅपटॉप मॉनिटरिंग सॉफ्टवेअर अंतिम निवड पाहिजे का\nविंडो डिव्हाइसवर केल्या गेलेल्या सर्व क्रियाकलापांविषयी अहवाल समजून घेणे सोपे जाईल.\nअदृश्य रिमोट इन्स्टॉलर निर्जंतुकीकरण ट्रॅकिंग सुनिश्चित करण्यासाठी शीथ मोड ट्रॅकिंगला अनुमती देतो.\nमागणी स्क्रीन शॉट्स वर\nआपल्या मुलांनी किंवा कर्मचारी करत असलेल्या प्रत्येक क्रियाकलापाचे स्क्रीन शॉट कॅप्चर करा\nउत्पादकता मूल्यांकन साधने बहुतांश, TheOneSpy ऑनलाइन ऑफलाइन ट्रॅकिंग दोन्ही प्रदान करते.\nआपल्याला वाटत असलेल्या कोणत्याही विशिष्ट वेबसाइटची कार्यक्षमता थांबवा\nरिअल-टाइममध्ये आपल्या देखरेख केलेल्या डिव्हाइसेसवर काय होत आहे ते पहा; कोणतेही कव्हरेज अंतर नाहीत.\nआपल्या लक्ष्य विंडो डिव्हाइसवर आपल्या मुलांच्या किंवा कर्मचार्यांच्या विशेष लक्षांकित क्रियाकलापांवर अलार्म निश्चित करा.\nसाधे सेटअप आणि वापर\nफक्त विंडो पीसी आणि लॅपटॉप गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित करा आणि आपण जे शोधत आहात त्याचा मागोवा घेणे सुरू करा\nविंडोज मॉनिटरींग सॉफ्टवेअर अहवाल\nकर्मचारी क्रियाकलापांवर टेहळणे करण्यासाठी उत्पादनक्षम आणि अनुत्पादक म्हणून वेबसाइट आणि अॅप्स विभक्त करा.\nTheOneSpy विशेषतः व्यवस्थापन आकडेवारी सूचित आणि सेट करण्यासाठी विकसित केले आहे\nपाठविले / प्राप्त ईमेल\nTheOneSpy आपण पाठविले / प्राप्त शीर्ष ईमेल वर आपले डोळे मिळविण्यासाठी सक्षम करते.\nस्ट्रोक आणि माऊस क्लिक\nलक्ष्य वापरकर्त्यांद्वारे पीसीवरील लॅपटॉप कीबोर्ड आणि माउस क्लिकवरील सर्व लागू कीस्ट्रोकची अचूक संख्या पहा.\nTheOneSpy आपण कोणत्याही पीसी किंवा लॅपटॉप वर गुप्तचर सॉफ्टवेअर प्रतिष्ठापीत करू देते.\nवास्तविक वेळ आणि कालावधीसह सर्वाधिक भेट दिलेल्या वेबसाइट्स. हे आपल्याला पूर्णतः स्पष्ट करते.\nहे आपल्याला ऑर्डर-टू-ऑर्डर स्वयंचलित अलार्म सिग्नलची संपूर्ण अहवाल प्रदान करते.\nआपण आधीच उत्पादक आणि अनुत्पादक म्हणून सेट केलेल्या अॅप्सवर कर्मचार्यांच्या प्रत्येक क्रियाकलापाचे परीक्षण करण्यासाठी TheOneSpy आपल्याला सामर्थ्य देते.\nकोण काय करत आहे आणि किती काळपर्यंत हे पाहण्यासाठी विनामूल्य मार्ग\nआता विकत घ्याडेमो पहा\nसुसंगत ओएस पॅरेंटींग अॅप्स\nमॅक ओएस देखरेख सॉफ्टवेअर\nबिलिंग आणि परतावा धोरण\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपालकांनी त्यांच्या अल्पवयीन वर्गाच्या क्रियाकलापांचे पर्यवेक्षण करण्यासाठी इच्छुक असलेल्या किंवा त्यांच्या कर्मचार्यांकडे लक्ष ठेवण्यासाठी इच्छुक असलेल्या मालकांसाठी नैतिक पर्यवेक्षण करण्याच्या हेतूने TheOneSpy सॉफ्टवेअर विकसित केला आहे परंतु त्यावर पेपर संमती व्यक्त केली आहे. TheOneSpy अनुप्रयोग खरेदीदार एकतर एकतर सेलफोनचा मालक असणे आवश्यक आहे किंवा त्याच्या वॉर्ड्स किंवा कर्मचार्यांकडून पेपर संमती असणे आवश्यक आहे जे त्यांना त्यांच्या क्रियाकलापांचे पर्यवेक्षण करण्यास सक्षम करतात, ते स्थापित करणे, डाउनलोड करणे किंवा सक्षम करणे TheOneSpy देखरेख सॉफ्टवेअर सक्षम करणे यापूर्वी विशिष्ट सेलफोन. जास्तीत जास्त कोणालाही जासूसी किंवा दडपण साधण्याचे साधन म्हणून TheOneSpy सेवा वापरली जाऊ नये. ऑन-पेपर परवानगीशिवाय, 18 वर्षांपेक्षा अधिक मुलांसह, शेवटच्या वापरकर्त्याच्या सामाजिक वर्तुळात कोणत्याही अन्य व्यक्तीच्या सेलफोनवर नियंत्रण ठेवण्यासाठी TheOneSpy सॉफ्टवेअरचा अंमलबजावणी केली जाऊ नये.\nकॉपीराइट © 2014-2019 TheOneSpy, रिस्पेक्टिव्ह कंपनीचा एक नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे, सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2019-01-16T16:08:50Z", "digest": "sha1:5SILDTPNQEZGCBEDJL3SNAYHLNNSW3BQ", "length": 7687, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लहुजी वस्ताद साळवे युवा प्रतिष्ठान तर्फे अण्णा भाऊ साठे जयंती साजरी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nलहुजी वस्ताद साळवे युवा प्रतिष्ठान तर्फे अण्णा भाऊ साठे जयंती साजरी\nपिंपरी – आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे युवा प्रतिष्ठान, भोसरी यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची 98 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका कोमलताई साळुंखे यांनी केले. आद्य क्रातींवीर लहुजी वस्ताद साळवे युवा प्रतिष्ठान व वस्ताद ग्रुप या नामफलकाचे उद्‌घाटन प्रमुख वक्‍ते महाराष्ट्र मजूर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते अजय साळुंखे अध्यक्षस्थानी होते. संघटनेचे अध्यक्ष विजय उपाडे, संतोष लोंढे, कचरू ओव्हळ, संदीपान झोंबाडे, अण्णा कसबे, सर्वजीत बनसोडे, खाजा भाई शेख, महादेव सुर्यवंशी, रवी पवार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपती पुरस्कार विजेते सनई-चौघडा वादक पाचंगे सर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. वस्ताद ग्रुपचे सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. अजिंक्‍य उपाडे यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7/", "date_download": "2019-01-16T16:55:58Z", "digest": "sha1:QBNBK7AO54WAZ2XWATQCWW5VYBHDCKJD", "length": 8911, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची मागणी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nस्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची मागणी\nपिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आत्तापर्यंत 20 जणांचा बळी गेला असून आरोग्य वैद्यकीय विभाग अद्याप गाफील आहे. स्वाईन फ्लू संसर्गजन्य आजार असून त्याचे उपचार खर्चिक आहेत. त्यामुळे पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात स्वाईन फ्ल्‌यूच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु करा, अशा सुचना स्थायी समितीच्या सदस्य विलास मडेगिरी यांनी आरोग्य वैद्यकीय अधिका-याला दिल्या आहेत.\nया सभेच्या स्थायी समिती सभापती सभापती ममता गायकवाड अध्यक्षस्थानी होत्या. हवेतील गारव्यामुळे स्वाईन फ्लू’चा प्रार्दुभाव वाढत आहे. गेल्या नऊ महिन्यात 20 जणांचा बळी गेला आहे. गेल्या चार दिवसात तब्बल सहा जणांचा स्वाईन फ्ल्‌यूने मृत्यू झाला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर, शहरातील विविध खासगी रुग्णालयात सुमारे 200 ते 300 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. स्वाईन फ्ल्‌यूचा प्रार्दुभाव वाढत असून तो रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना स्थायी समितीच्या सदस्यांनी केल्या आहेत.\nविलास मडिगेरी म्हणाले की, स्वाईन फ्ल्‌यूचा प्रार्दुभाव वाढत आहे. हा आजार संसर्गजन्य असून त्याच्यावरील उपचार खर्चिक आहेत. रुग्ण जगला पाहिजे यासाठी पालिकेने प्रयत्न करावे. त्यासाठी महापालिकेच्या वायसीएमएच्‌ रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात यावा’, अशा सूचना दिल्या आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपशी युती करायला कोणीच इच्छुक नाही : काँग्रेसचा मोदींना टोमणा\nराम सुतार हे भारताचे ‘कोहिनूर’ -मुनगंटीवार\nकेंद्राकडून बेजबाबदार पद्धतीने खर्च – चिदंबरम\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nममतांच्या सभेला राहुल, सोनियांची अनुपस्थिती; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण\n२०१४ प्रमाणे यंदाही गुजरातमधील लोकसभेच्या सर्व जागा भाजपाच्याच : माथूर\nभाजपाला सोडचिट्ठी दिलेले अपांग थेट तृणमूलच्या व्यासपीठावर\nअरुणाचलच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाजपला सोडचिट्ठी\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Collegekatta&id=2645&news=%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE.html", "date_download": "2019-01-16T15:57:12Z", "digest": "sha1:KMTGM4LETMBUZCCJM53NSTL3IGYK2ZWJ", "length": 20285, "nlines": 123, "source_domain": "beedlive.com", "title": "शेतीसंवादाची महाकृषी संचार सेवा.html", "raw_content": "\nशेतीसंवादाची महाकृषी संचार सेवा\nशेतक-यांना कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी त्यांच्याशी कमी खर्चात व सवलतीच्या दरात मोबाईलव्दारे संपर्क साधणे सोईचे व्हावे, तसेच कृषी हवामान विषयक सल्ला, खते, बी-बियाणे यांची उपलब्धता व गुणवत्ता व कृषी विभागाच्या योजना, उपक्रमांची माहिती तात्काळ व कमी खर्चात शेतकऱ्यांना देणे सोयीचे व्हावे म्हणून भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) यांच्याबरोबर कृषी विभागाने सामंजस्य करार करुन महाकृषी संचार मोबाईल सीयुजी सेवा-३ ही सवलतीच्या दरांचे सिमकार्ड देणारी योजना पुन्हा उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेची माहिती देणारा हा लेख.\nआपल्या सर्वांच्या अन्नविषयक गरजांची पूर्तता करणारा शेतकरी आणि त्याची शेती अधिक समृध्द आणि प्रगतीशील व्हावी यासाठी विविध माध्यमातून शासन प्रयत्न करीत असते. कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी हे क्षेत्रीय पातळीपर्यंत कार्यरत आहेत. त्यांच्याशी सध्याच्या पध्दतीनुसार संपर्क करणे शेतक-यांना खुप अडचणीचे व खर्चिक आहे. क्षेत्रीय पातळीवरील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी कमी खर्चात व सवलतीच्या दरात संपर्क साधणे सोईचे व्हावे, तसेच राज्यातील सर्व शेतकरी, पुरस्कारप्राप्त शेतकरी, गटशेती करणारे शेतकरी व समुह शेती करणारे शेतकरी यांच्याशी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने संपर्कात राहणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांना कृषी हवामान विषयक सल्ला, खते, बी-बियाणे यांची उपलब्धता व गुणवत्ता इत्यादी बाबत असणाऱ्या अडचणी व कृषी विभागाच्या योजना, उपक्रमांची सुचना व सल्ला इत्यादींची माहिती तात्काळ व कमी खर्चात देणे सोयीचे व्हावे तसेच शेतकऱ्यांनी कृषी व संलग्न विभागाशी संपर्क व संवाद साधणे सोपे व कमी खर्चाचे व्हावे, ही बाब लक्षात घेवून भारत संचार निगम लिमिटेड यांच्याबरोबर कृषी विभागाने सामंजस्य करार करुन महाकृषी संचार मोबाईल सीयुजी सेवा योजना नव्याने पुन्हा उपलब्ध करुन दिली आहे.\nमहाकृषी संचार मोबाईल सीयुजी सेवा योजनेची पहिल्या टप्प्याअंतर्गत जवळपास ७ लाख ५० हजार अधिकारी,कर्मचारी आणि शेतकरी यांना सेवा देण्यात येवून बीएसएनएलने तांत्रिक कारणामुळे नवीन नोंदणी बंद केली होती. त्यानंतर दुस-या आणि आता तिस’ ्ष-या टप्प्यात ही योजना सुरू करण्यात आली आहे.\nभारत संचार निगम लिमिटेड व कृषी विभागाकडे शेतकऱ्यांकडून योजना पुन्हा नव्याने सुरु करण्याबाबत सातत्याने विचारणा होत होती त्यानूसार भारत संचार निगम लिमिटेडने नव्याने महाकृषी संचार सीयुजी मोबाईल सेवा सुरू केली. प्रिपेड सेवा प्लॅनचे दर हे पुर्वीच्या महाकृषी संचार या उपक्रमाच्या दराएवढेच आहेत. तथापि या प्लॅन मध्ये उपलब्ध सुविधांमध्ये बदल केलेला आहे. या अंतर्गत भारत संचार निगम लिमिटेड कडून शेतकऱ्यांसाठी प्रिपेड सेवा प्लॅनची सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कृषी खात्यातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि त्यांच्या कुटूंबीयांना प्लॅन उपलब्ध करण्यात येत आहे.\nनवीन सेवेस महाकृषी संचार ३ सीयुजी मोबाईल सेवा असे संबोधण्यात येत आहे. महाकृषी संचार -३ यांच्यामधील सदस्यांच्या भ्रमणध्वनी व संपर्क सुविधा विनामुल्य असतील. सीयुजी सेवा उपक्रमामध्ये शेतकरी, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांना संपुर्ण राज्यात एकमेकांशी भ्रमणध्वनीद्वारे मोफत संपर्क साधता येईल तसेच त्यांचे कुटूंबातील व्यक्तींना या उपक्रमात सहभागी होता येईल. या उपक्रमामधील सहभाग ऐच्छिक आहे भारत संचार निगम लि. ने दिलेले दर विनामुल्य सुविधा इत्यादीबाबत त्यांनी आयुक्तालयास प्रस्ताव सादर केलेला आहे. यामधील प्रमुख बाबी पुढील प्रमाणे आहेत. प्रिपेड प्लान मासिक भाडे रु.१०८ आहे. सीयुजी अंतर्गत सर्व कॉल मोफत असतील. सीसुजी व्यतिरिक्त इतर नेटवर्क कॉल १०० मिनिट व बीएसएनएल नेटवर्क ३०० मिनीट मोफत, ३०० एसएमएस मोफत व २०० एमबी मर्यादेपर्यंत डाटा युसेज मोफत व सेवाकर अतिरिक्त आहे. सविस्तर उपलब्ध सुविधा व शुल्काच्या तपशीलासाठी प्लॅन पहावा.\nबीएसएनएल कंपनीसोबत या उपक्रमांतर्गत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या योजनेमध्ये कृषी विभागाची भुमिका फक्त कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना विशेष सवलतीच्या दरात भ्रमणध्वनी व सीयुजी सेवा सुविधा उपलब्ध करुन देणे यासाठी मर्यादीत आहे. या उपक्रमाअंतर्गत सहभागी होणारे अधिकारी, कर्मचारी, कुटूंबातील व्यक्तीं व शेतकऱ्यांनी ही सेवा स्विकारल्यानंतर त्याबाबतचे सर्व देयके त्यांनीच भरावयाचे आहे. अर्जा सोबत कंपनीने निश्चती केलेली रक्कम जमा करावयाचे आहेत. ही रक्कम पाहिल्या देयकामध्ये समायोजित करण्यात येते. भ्रमणध्वनी सेवा घेण्यासाठी व कार्यान्वीत करण्यासाठी आवश्यक असणारे ओळखपत्र , ओळखीचा पुरावा, रहिवाशी पुरावा, रहिवाशी बाबतचा पुरावा व फोटो हे स्वत: या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीने उपलब्ध करुन द्यावयाचा आहे. बीएसएनएल कंपनीचे भ्रमणध्वनी क्रमांक जर अगोदर अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांच्याकडे असतील तर त्यांना पुन्हा नवीन क्रमांक घेण्याची आवश्यकता नाही असे क्रमांक या योजनेत समाविष्ठ होवू शकतील फक्त प्रिपेड प्लॅनचे सिम कार्ड बदलेल. बीएसएनएल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नियोजन करावे.\nराज्यात सर्वदूर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता यावा या दृष्टीने भारत संचार निगम लिमिटेड यांच्या मुलभूत सुविधा विचारात घेवून सर्व जिल्ह्यांना समान कनेक्शनचा लक्ष्यांक देण्यात येत आहे. सदरचा प्रकल्प मर्यादेत राबविण्यात येत आहे. महाकृषी संचार-३ सीयुजी मोबाईल सेवा सभासद करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांशी कृषी विषयक सल्ला सेवेसाठी सहमती घेणे व त्याबाबतचा विहीत डाटा बेस कृषी विभागास देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी शेतक-यांना सभासत्वाकरिता संमतीपत्रक, प्रमाणपत्र देतांना महाकृषी एस.एम.एस सेवेत नोंदणी करणेकरीता सहमती अर्ज भरुन घेण्यात येतो. तालुका स्तरावर सीयुजी सभासदांचे पिक निहाय गट तयार करुन या शेतकऱ्यांना पिकांविषयी, योजनांविषयी आवश्यकतेनुसार मार्गदर्शन देण्याकरीता कृषि विभागांतर्गत, कृषि विद्यापीठातंर्गत पिकनिहाय तज्ञांची निवड करण्यात येत आहे. या तज्ञांचा मोबाईल नंबर प्रसिध्दीस देण्यात येतो. त्याच प्रमाणे संबंधीत तज्ञांचा मोबाईल क्रमांक कार्यक्षेत्रातील सर्व सीयुजी सभासदांना महाकृषी एसएमएस सेवेद्वारे पाठविण्यात येतो. या प्रमाणे प्रत्येक तालुक्यात किमान पाच गट व पाच तज्ञांची निवड करण्यात येते.\nया उपक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी बीएसएनएल कंपनीच्या सेवा केंद्राशी किंवा कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घ्यावी. नवीन महाकृषी संचार सीयुजी मोबाईल सेवा-३ ही योजना ७ ऑगस्ट २०१४ पर्यंत मर्यादीत आहे. शेतक-यांनी मुदतीत आपला अर्ज करुन सवलतीचे सिम कार्ड प्राप्त करुन घ्यावेत आणि या संवादाच्या महाप्रक्रियेचे एक घटक बनून आपली शेती अधिक समृध्द आणि उन्नत करण्यासाठी पुढाकार घ्यावा हीच अपेक्षा.\nजिल्हा माहिती अधिकारी, बीड\nमहिला अत्याचारात पुढे,महाराष्ट्र माझा \nशेतीसंवादाची महाकृषी संचार सेवा\nभोळ्या प्रियकराची अभ्यासकडून अभ्यासाकडे वाटचाल\nबा...तु...मला कारं सोडून गेलास...\nसंघर्षाशील युवा नेतृत्व - रमेश पोकळे\nबाबानो शेतक-यांच्या आत्महत्या थांबवारे नाहीतर काळ कदापिही माफ करणार नाही \nथर्टीफर्स्टचा कल्ला अन् भारतीय संस्कृतीवर घाला\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-fifteen-days-remaining-dues-farmers-6884", "date_download": "2019-01-16T17:30:26Z", "digest": "sha1:K6S5TBSI4SYNQKIEMG3KUHHFIEJAESS5", "length": 14713, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, agrowon, In the fifteen days of the remaining dues to the farmers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांना तुरीची थकबाकी पंधरा दिवसांत ः खोत\nशेतकऱ्यांना तुरीची थकबाकी पंधरा दिवसांत ः खोत\nमंगळवार, 27 मार्च 2018\nमुंबई : यंदाच्या हंगामात राज्य सरकारने हमीभावाने खरेदी केलेल्या तुरीचे थकीत सर्व पैसे शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसांत दिले जातील, असे आश्वासन कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी (ता. २६) विधान परिषदेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ख्वाजा बेग यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.\nतूर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे ८३० कोटी रुपये थकीत आहेत. ३२ कोटी ८९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, उरलेले आठशे कोटी रुपये देण्याचे अद्यापही बाकी आहे.\nमुंबई : यंदाच्या हंगामात राज्य सरकारने हमीभावाने खरेदी केलेल्या तुरीचे थकीत सर्व पैसे शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसांत दिले जातील, असे आश्वासन कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी (ता. २६) विधान परिषदेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ख्वाजा बेग यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.\nतूर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे ८३० कोटी रुपये थकीत आहेत. ३२ कोटी ८९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, उरलेले आठशे कोटी रुपये देण्याचे अद्यापही बाकी आहे.\nत्यापैकी ५०० कोटी रुपये या आठवड्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले जातील, तर उर्वरित ३०० कोटी रुपये १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होतील, अशी माहिती खोत यांनी या वेळी दिली. या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान अमरसिंह पंडित यांनी काही शेतकऱ्यांना तूर खरेदीनंतरही देयके दिली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. याप्रकरणी निश्चित चौकशी केली जाईल, यात दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्र्यांनी या वेळी दिले.\nहमीभाव minimum support price सदाभाऊ खोत आमदार तूर\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\n'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...\nशेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...\nअकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nसूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...\nभावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...\nसाताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी...सातारा : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी...\nजुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद...\nहिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...\nगादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...\nबायोलेजिक्स औषधांची परिणामकारकता वाढणारयेल विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेल्या...\nहवामान बदलाचा युरोपियन देशांना फटकायुरोपमध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अन्य सीमावर्ती...\nबार्शीटाकळीत कांदा बियाणे उगवेना अकोला : पेरणी केल्यानंतर महिना उलटूनही ‘महाबीज’चे...\nमुख्यमंत्र्यांच्या ‘लोकसंवाद’...अकोला : शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचल्यानंतर...\nउन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी उदासीनजळगाव : खानदेशात उन्हाळ, रांगडा कांदा...\nवर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा...वर्धा : या हंगामातील नवीन तूर मळणीला सुरवात...\nकृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब...परभणी ः दुष्काळी स्थितीत फळबागा वाचविण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathibol.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%9D%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-16T16:25:37Z", "digest": "sha1:7QIPFV2R3E33VEYEWZHNZBEKIXAMRPP2", "length": 3735, "nlines": 78, "source_domain": "marathibol.com", "title": "मराठी जोक्स: डॉक्टर: काय झालाय? - MarathiBol.com", "raw_content": "\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस\nपुणेरी / पुणेकर मेसेजस\nमराठी कविता आणि गाणी\nमराठी विनोद / जोक्स\nमराठी BF GF जोक्स\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद\nमराठी नवरा बायको जोक्स\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद\nमराठी जोक्स: डॉक्टर: काय झालाय\nमराठी जोक्स: डॉक्टर: काय झालाय\nboy friend girl friend marathi jokes marathi bf gf jokes WhatsApp Marathi bf gf jokes व्हाट्सएप मराठी फरवड व्हाट्सएप मराठी फरवड आडमिन वॉट्सएप व्हाट्सएप मराठी मेसेजेस व्हाट्सएप मराठी विनोद व्हाट्सएप मराठी विनोद जोक्स\nइवेंट आणी प्रमोशन (3)\nमराठी चित्रपटांचे ट्रेलर्स – प्रोमो (86)\nपरिवार व नातेवाईक मेसेजेस (10)\nपुणेरी / पुणेकर मेसेजस (29)\nमराठी कविता आणि गाणी (36)\nमराठी चांगली मेसेजस (103)\nशुभ सकल मेसेजस (86)\nमराठी विनोद / जोक्स (349)\nखेल आणि खेलाडू विनोद (4)\nमराठी BF GF जोक्स (28)\nमराठी अडल्ट जोक्स (53)\nमराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स (34)\nमराठी चित्रपट व सिनेमा विनोद (17)\nमराठी दारू विनोद (37)\nमराठी नवरा बायको जोक्स (58)\nमराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद (24)\nगमत जमत विदीओस् (4)\nमराठी भक्ति गीत (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2019-01-16T17:18:11Z", "digest": "sha1:3TH5IOQQUTAE5FH6VDY63MEH4BSS3UKN", "length": 64592, "nlines": 436, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नाताळ - विकिपीडिया", "raw_content": "\nनाताल प्रांत किंवा नाताल, ब्राझील याच्याशी गल्लत करू नका.\nयेशू ख्रिस्तांच्या जन्माचे चित्रण\nख्रिसमस डे, बडा दिन\nख्रिश्चन, अन्य अख्रिस्ती [१][२]\nहा लेख ख्रिश्चन धर्म या प्रकल्पाचा एक भाग आहे\nनाताळसाठी सजवलेला ख्रिस्तजन्माचा देखावा (क्रिब) व ख्रिसमस वृक्ष\nनाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो.[३][४] ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.[५] जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला.[६] त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.\nया दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री - नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.[७]\n१ येशूंच्या जन्मदिनाचे महत्त्व\n२ २५ डिसेंबर : नाताळ (क्रिसमस)\n३ येशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कधी झाला \n६ भेटवस्तू देण्याची प्रथा\n१० नाताळ गीते (कॅरॉल्स)\n१३ युरोपातील ख्रिसमस बाजार\nख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ बायबलच्या लूक व मत्तय या दोन्ही शुभवर्तमानात ( Gospel) मध्ये ख्रिस्तांच्या जन्माची हकीकत वर्णन केली आहे. त्यानुसार त्याचा जन्म जुदेआच्या बेथलेहेम या गावी एका गोठ्यात झाला. संत लूकच्या लेखनातून येशूची आई मारिया आणि वडील योसेफ यांच्या दृष्टिकोनातून बेथलेहेमच्या यात्रेचा वृत्तान्त दिलेला आहे.[८] असे मानले जाते की, या दिवशी देवदूताने त्यांना मसिया म्हणून उद्देशिले व आजूबाजूचे सर्व मेंढपाळ त्यांची स्तुती करत होते. तसेच संत मॅॅथ्यू यांच्या सुवचनानुसार तीन राजे येशूंना भेटायला आले होते. त्याच लोकांनी येशूला भेटवस्तू दिल्या. येशूंच्या जन्माचा संदेश मिळताच त्यावेळच्या राजा हेरॉडने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. त्यामुळे येशूंचे कुटुंबीय जीव वाचवण्यासाठी इजिप्तला गेले.\nरोमन कालगणनेनुसार २५ डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळाचा दिवस आहे. प्रतीकात्मक कारणासाठी भगवान येशू यांनी आपल्या जन्मासाठी हा सर्वात छोटा दिवस निवडला अशी धारणा आहे. प्राचीन धर्मोपदेशक ऑगस्टाईन यांनी नोंदविले आहे की आपल्या पृथ्वीय अनुमानानुसार भगवान येशू सर्वात छोट्या दिवशी जन्माला आले. तरीही त्यामागील उदात्त आशय असा आहे की त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो. त्यामुळे भगवान येशू आपल्यासाठी लीन झाले आणि त्यांनी आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला दाखविला. कारण यानंतरच्या दिवसांमध्ये सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो.[९]\nया जन्माच्या स्मरणाचे औचित्य साधून चर्चमध्ये सायंकाळपासून प्रार्थना म्हणण्यात येतात.ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेस आवर्जून उपस्थित राहतात. काही ठिकाणी नाताळ सणापूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जाऊन येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. त्यांना कॅराॅल असे म्हणतात.\n२५ डिसेंबर : नाताळ (क्रिसमस)[संपादन]\nवर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ज्या एका अनमोल सुवर्णक्षणासाठी इस्राएली जनता आतुरतेने थांबलेली होती. तो क्षण शेवटी जवळ आला. देवाने गालीलातील नाझरेथ नावाच्या गावी राहत असलेल्या जोआकिम आणि अॅना या संतद्वयाच्या पोटी एका निष्कलंक कुमारिकेला जन्माला घातले. पवित्र मारियेचा जन्म ही मानवाच्या तारणाची मंगल पहाट होती. अजूनही नीतिमत्तेचा सूर्य जगावर तळपंण्यास अवकाश होता. पुरेश्या वयात आल्यावर जोकिम आणि आन्ना यांनी आपली सुकन्या योसेफ नावाच्या सुताराला दिली. दोघांची सोयरीक झाली. परंतु विवाह समारंभांआधीच मारिया गरोदर असल्याचे दिसून आले. ती पवित्र आत्म्याच्या योगे गर्भवती झाल्याचे स्वप्नातील दर्शनाद्वारे एका दूताने योसेफाला सांगितले. मोठ्या आनंदाने त्याने मारियेला आपली पत्नी म्हणून स्वीकारले.\nयोगायोगाने त्याच वेळी सीझर आॅगस्टस याने साऱ्या जगाची नावनिशी लिहिली जावी अशी आज्ञा केली. योसेफ हा बेथलेहेम या गावचा असल्याने त्याने आपल्याला वाग्दत्त असलेली मारिया हिलाही आपल्या बरोबर घेतले. तेथे पोहोचल्यावर तिचे दिवस भरले. परंतु सर्व उतारशाळा (धर्मशाळा) भरल्या होत्या. त्यामुळे गाईच्या गोठयात त्यांनी आसरा घेतला. तिथेच मारियेने आपल्या पुत्राला जन्म दिला. मानव होऊन देव माणसात वस्ती करू लागला. स्वर्गीय देवदूतानी आपल्या राजेशाही थाटात त्यांच्यासाठी गायन गायिले. मेंढरे राखणाऱ्या मेढपाळानी दिव्य बाळाचे दर्शन घेतले. पूर्वेकडच्या विद्वान लोकांनी येशू बाळाचा शोध घेऊन त्याला नमन केले. तर हेरोद राजाचे धाबे मात्र दणाणले. अशा प्रकारे कितीतरी वर्षापूर्वी विविध भविष्यवाद्यांनी जुन्या करारात केलेले भाकीत पूर्ण झाले. कुमारी गर्भवती होईल आणि पुत्र प्रसवेल. (यशया : ७:१४). यहुद्यांच्या वंशास तारणारा जन्मास येईल. (उत्पत्ती : ४९:१०) तो दाविदाच्या घराण्यात जन्म घेईल. (येहेज्केल : ३४:२३). ख्रिस्तजन्मापूर्वी (इ. सन. ५०० वर्ष आधी) मिखा भविष्यवाद्याने देखील हेच भविष्य सागितले होते. (मिखा ५:२)\n“क्रिसमस” किवा “ नाताळ” हा सण प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत मुळीच अस्तित्वात नव्हता. खरे पाहता पूर्वी येशूजन्माचा उत्सव मागी लोकांच्या आगमनापर्यंत ६ जानेवारी या दिवशी साजरा केला जाई. पौर्वात्य ख्रिस्तसभेमध्ये तिसऱ्या शतकात आणि रोमन ख्रिस्तसभेमध्ये इ. सन ३०० च्या जवळपास नाताळ साजरा करण्यात येऊ लागला. रोम शहरात ही तारीख २५ डिसेंबर अशी ठरविण्यात आली. परंतु इतरत्र मात्र वेगळ्या दिवशी हा सण साजरा केला जाई. रोममधील रोमन लोक सूर्याची देव म्हणून उपासना करीत. २२ डिसेंबरनंतर सूर्याचे दक्षिणायन संपून त्याचे उत्तरायण सुरू होते. व दिवस मोठे होऊ लागतात. रोमन लोकांच्या धार्मिक श्रद्धेनुसार हा सूर्याचा जणू नवीन जन्म असतो. आपल्या देवाचा हा नवजन्म रोमन लोक मोठ्या आनंदाने साजरा करीत. कॉन्स्टन्टाईन या रोमन सम्राटाने याच सुमारास ख्रिस्ती धर्म\nस्वीकारला. त्याने ख्रिस्ती धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्याची उपासना न करता सूर्याचा निर्माता आणि नीतिमत्तेचा सूर्य जो प्रभू येशू त्याची उपासना करणे सुरू केले. अशा प्रकारे २५ डिसेंबर हा दिवस रोमन कॅथोलिक ख्रिस्तसभेत येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. सूर्यदेवाच्या वाढदिवसाला रोमन भाषेत “ नातालीज सोलिस इनइक्विटी” म्हणजे अजिंक्य सूर्यदेवाचा वाढदिवस असें म्हणत. त्यावरून या उत्सवाला नाताळ असें नाव पडले. संत क्रिजोस्तम तर म्हणत, “ आपल्या प्रभूवाचून आणखी दुसरा अजिंक्य देव तो कोण आहे तो तर न्यायाचा सूर्य आहे. “\nकॅथोलिक ख्रिस्तसभेमध्ये ख्रिस्तजन्माची स्मृती म्हणून गोशाळा किवा गायीचा गोठा तयार करण्याचा प्रघात आहे. ही परंपरा संत फ्रान्सिस असिसिकर याने १२२३ साली सुरू केली. ग्रेसिओ नावाच्या एका लहान गावाजवळ असलेल्या गुहेमध्ये त्याने खरी गाय, उंट, मेंढरे, गाढवे इ. आणून असा देखावा निर्माण केला. त्याद्वारे लोकांना देवाच्या अपार दयेची व ख्रिस्ती धर्माची शिकवण दिली. ही प्रथा गावातील लोकांनी पूर्वापार पाळत ठेवली. असे म्हणतात की त्या वेळी संत फ्रान्सिस याने पवित्र मिस्सा अर्पण केली व लोकांना भावस्पर्शी प्रवचन दिले. त्या प्रवचनाच्या शेवटी या संताच्या हातात खरोखरच एक जिवंत बालक अवतरल्याचे लोकांनी पहिले. त्यामुळे गोशाळा उभारण्याच्या प्रथेला आणखी बळकटी मिळाली. अकराव्या व बाराव्या शतकात ख्रिसमस कॅराॅल किवा नाताळ गीतांची प्रथा जर्मनीत सुरू झाली. दहाव्या शतकात ख्रिसमस ट्री सजवण्याची परंपरा सुरू झाली. ख्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड व क्रूसाचे झाड यांचे प्रतीक आहे. ख्रिसमस ट्रीचा अधिक सविस्तर उल्लेख १६०५मध्ये आढळतो.' [१०]\nयेशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कधी झाला \nनाताळ हा ख्रिस्तीधर्मीयांचा महत्वाचा सण असला तरी ख्रिस्ती धर्माच्या स्थापनेनंतर बरीच वर्षे हा सण साजरा करण्याची प्रथा पडलेली नव्हती. मानवमुक्तीसाठी ख्रिस्ताने स्वीकारलेला मृत्यू आणि त्याचे पुनरुज्जीवन या घटनांना पूर्वी अधिक प्राधान्य देण्यात येत होते. म्हणून त्या घटनांचे सण अधिक महत्त्वाचे गणले जात. ख्रिस्ताच्या पुनरुज्जीवनाचा म्हणजेच ईस्टरचा सण तर अगदी प्रारंभापासून साजरा केला जात होता. रविवार हा प्रभूचा दिवस म्हणून साप्ताहिक ईस्टर म्हणून साजरा केला जाई. मात्र नाताळ म्हणजे ख्रिस्तजन्माचा सण साजरा केला जात नव्हता. ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर जवळजवळ १०० वर्षांनी ख्रिस्तजन्माचा सण साजरा करण्याची कल्पना पुढे आली. तरी फार थोड्या ठिकाणी हा सण साजरा होऊ लागला. चवथ्या शतकानंतरच साऱ्या ख्रिस्ती जगतात हा सण साजरा होऊ लागला. आणि इसवी सन ५३४मध्ये सार्वजनिक रजेत याचा समावेश केला गेला.\nचवथ्या शतकापर्यंत ख्रिस्तजन्मदिन वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्यात येत असे. काही देशांत तर तो नोव्हेंबरमध्ये साजरा केला जाई. इतर देशात डिसॆंबरमध्ये तर अन्यत्र जानेवारीत, बहुतेक करून ६ तारखेला, तर कुठे एप्रिलमध्ये हा सण साजरा होई.याला कारण म्हणजे ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी व कोणत्या तारखेला झाला याची माहिती कुणालाच नव्हती. त्याकाळी जन्मतारीख नोंदविण्याची प्रथा नव्हती. यहुदी लोकात तर जन्म दिवसाला अजिबात महत्त्व नव्हते. त्यामुळे जन्मदिवस साजरा करण्यचा प्रश्नच नव्हता.\nपहिले पोप लिबेरिअस यांनी इसवी सन ३५३ ते ३५४ यावर्षी जगातील सर्व ख्रिस्ती धर्मीयांसाठी ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्याची तारीख २५ डिसेंबर निश्चित केली. खरे पाहता २५ डिसेंबर या तारखेला पूर्वीचे मूर्तिपूजक लोक (रोमन लोक) सूर्यदेवाचा सण साजरा करीत. दक्षिणेकडे गेलेला सूर्य परत उत्तरेकडे फिरताना थोडा वेळ स्थिर झालेला वाटे. तो दिवस हे लोक फारच महत्त्वाचा मानीत (मकर संक्रात). सूर्यदेव आता पुन्हा प्रकाश घेऊन उत्तरेकडे परतणार म्हणून सूर्याच्या उत्तरायणाचा (मकरसंक्रात) हा सण या दिवशी साजरा केला जाई. ख्रिस्त स्वतःच म्हणाला होता की मी जगाचा प्रकाश आहे. म्हणून ख्रिस्ती लीकानी नवप्रकाश देणाऱ्या ख्रिस्ताचा जन्म या दिवशी साजरा करण्यास सुरुवात केली.\nनाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या दिवसाला इंग्रजी भाषेत क्रिसमस म्हणतात. ख्रिसमस म्हणजे ख्रिस्तमहायज्ञ (मिस्सा). सहाव्या शतकात धर्मगुरूंना नाताळच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याची परवानगी दिली गेली. ख्रिस्ताच्या जन्मघटकेचे स्मरण करण्यासाठी पहिला मिस्सा मध्यरात्री अर्पण केला जाई. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला असे मानतात. दुसरा मिस्सा पहाटे व तिसरा दिवसा अर्पण केला जाई.मध्यरात्रीचा मिस्सा बेथलहेम येथे अर्पण केला जाई. हे इस्राएल या देशातील एक छोटेसे गाव आहे. या गावी ख्रिस्ताचा जन्म झाला. या गावातून मग लोकांची मिरवणूक निघे. ती जेरुसलेम येथे पहाटे पोहोचत असें. तेथे दुसरा मिस्सा अर्पण केला जाई. दिवसा याच शहरातील महामंदिरात सर्व ख्रिस्ती लोक एकत्र जमत व तिसरा मिस्सा अर्पण होत असे.\n६ व्य शतकात डायनासिअस या मठवासी धर्मगुरूने ख्रिस्ताच्या जन्माचे वर्ष कोणते असावे. याबाबतचे आणि त्यानंतरच्या ऐतिहासिक घटनांच्या तारखांचे एक गणित मांडले. ते थोडेसे कसे चुकले ते आपण नंतर पाहू. त्याने ख्रिस्तजन्मापूर्वीच्या वर्षाना बी. सी. (B.C.) म्हणजे बिफोर ख्राइस्ट (BEFORE CHRIST) आणि ख्रिस्तजन्मापासूनच्या वर्षाना अॅनो डोमिनी (A.D.) म्हणजे प्रभूचे वर्ष अशा नावाने संबोधण्याचा प्रघात पडला. यातील एकाची आद्याक्षरे इंग्रजी व दुसऱ्याची आद्याक्षरे लॅटिन का याचे कोडे अजून कुणाला उलगडलेले नाही. कालांतराने तारखांचे अधिक अचूक गणित मांडण्यात आले. तेव्हा लक्षात आले की ख्रिस्ताच्या जन्मतारखेचे वर्ष जवळजवळ ६ ते ७ वर्षांनी चुकले होते. परंतु आता तर डायनासिअसचे कॅलेंडर जगभर प्रचारात आले होते. ते बदलता येणे शक्य नव्हते. आजही हेच डायनासिअसचे कॅलेंडर वापरले जात आहे. मात्र इसवी सन पूर्वी ६ ते ७ वर्ष आधी ख्रिस्ताचा जन्म झाला हे अभ्यासकांचे मत निश्चित झाले आहे.\nख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सन सुरू झाला, याचा अर्थ १ जानेवारी इसवी सन १ ला ख्रिस्ताचा जन्म झाला, मग २५ डिसेंबरला ख्रिस्तमस साजरा करतात हे कसे, असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर असे की, ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा डायनासिअसचे कॅलेंडर अस्तित्वात नव्हते. कारण ख्रिस्तजन्मानंतर ६०० वर्षांनी डायनासिअसने आपले कॅलेंडर बनविले. रोमन किवा यहुदी लोकांची जी दिनदर्शिका त्याकाळी रूढ होती, त्यानुसार ख्रिस्ताच्या जन्मदिवसाची नोंद कुणी केली नव्हती. ख्रिस्तजन्म झाला त्या दिवसापासून कुणी तेथूनच १ जानेवारी इसवी सन १ असेे मोजायला सुरवात केली असें नव्हे. तर ख्रिस्तजन्मानंतर ६०० वर्षानंतर (इसवी सन ६ व्या शतकात) डायनासिअसने गणिती पद्धतीने ख्रिस्तजन्माचा काळ ठरवला आणि ख्रिस्तजन्मवर्षाला इसवी सन १ असे कल्पून तेथून पुढे ६०० वर्षांची दिनदर्शिका (कॅलेंडर) गणिती पद्धतीने त्याने तयार केली. ख्रिस्तजन्माचे वर्ष त्याने गणिती पद्धतीने ठरविले पण त्याने तारीख ठरविली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. हेही गणित ६ ते ७ वर्षांनी कसे चुकले हे आधी आपण पाहिलेच आहे.\nपहिले पोप लिबेरअस यांनी चवथ्या शतकात ख्रिस्तीधर्मीयांसाठी निश्चित केलेली ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची तारीख २५ डिसेंबर असणे शक्यच नव्हते कारण तोपर्यंत डायनासिअसचे कॅलेंडर तयार झाले नव्हते. तसेच रोमन लोक जो सूर्यदेवाचा सण साजरा करीत तोही २५ डिसेंबरला, असें जे वर्णन वर आले आहे ते वाचून रोमन लोकांच्या काळात डायनासिअसचे इंग्रजी कॅलेंडर होते काय असा कुणी प्रश्न करील. खरे पाहता डायनासिअसचे इंग्रजी कॅलेंडर तयार होण्यापूर्वी दिनक्रम मोजण्याच्या रोमन व यहुदी दिनदर्शिका होत्या. परंतु त्यात फारच त्रुटी होत्या. डायनासिअसने सहाव्या शतकात अधिक परिपूर्ण अशी दिनदर्शिका तयार केली व त्यानुसार पुढच्या व मागच्या काही घटनांच्या तारखा ठरविण्यात आल्या. या गणिती पद्धतीनुसार रोमन लोक सूर्यदेवाचा सण साजरा करीत ती तारीख आणि पहिले लिबेरअस यांनी ख्रिस्तजन्मोस्तवासाठी निश्चित केलेली तारीख ईग्रजी कॅलेंडरनुसार २५ डिसेंबर असल्याचे निश्चित झाले.[११]\nप्राचीन ख्रिस्ती संप्रदायाचा विचार करता हिवाळ्यातील सण, विशेषतः त्या काळातील संक्रमण विचारात घेतां युरोपातील पगान संस्कृतीत विशेष प्रचलित आणि लोकप्रिय असावेत असे दिसते. याचे कारण म्हणजे या काळात शेतीशी निगडित कामे तुलनेने कमी असल्याने निवांतपणा असे आणि हवामानही आल्हाददायक असे. नाताळ सणाशी जोडल्या गेलेल्या आधुनिक प्रथांचा उगम येथेच असावा. यामध्ये भेटवस्तू देवाणघेवाण, आनंद जल्लोष करणे, झाडाचे सुशोभीकरण आणि सजावट तसेच गरजूंना दान याचा समावेश होतो.\nचार्ल मेगन या राजाचा राज्याभिषेक २५ डिसेंबर इ.स. ८०० या दिवशी झाला. त्या दिवसापासून हा विशिष्ट दिवस साजरा करण्याचे महत्त्व विशेष वाढले असे दिसते. मध्ययुगाच्या काळातच या दिवसाला सुट्टीचे महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसते. या काळात नाताळ हा एक सार्वजनिक उत्सव बनला. भेटवस्तू देणे हे त्यावेळी मालक-सेवक यांच्यापुरतेच मर्यादित होते. १७व्या शतकात या दिवशी गायन, वादन, नृत्य, सहभोजनाचा आस्वाद अशा गोष्टी या दिवशी आनंदाचा भाग म्हणून केला जाऊ लागल्या. १७व्या शतकातच काही विशिष्ट समाजगटाने या सणावर बंदी आणल्याचेही दिसून येते.\nसांता क्लॉज लहान मुलांना भेटवस्तू देताना\nभगवान येशूंच्या जन्माचा स्मरणउत्सव साजरा करण्याचा विविध प्रथा–पद्धती स्वतंत्रपणे विकसित झाल्याचे दिसून येते. या प्रथांना येशूजन्मपूर्व काळातील साजरा होणाऱ्या पगान संस्कृतीच्या शीतकाळातील अयनदिवसांच्या उत्सव साजरे करण्याचे संदर्भ जोडलेले दिसतात. पगान जमातीने कालांतराने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. भेटवस्तूंची देवाणघेवाण हा त्यातीलच एक भाग.\nनाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः लहान मुलांना या सणाची खूप हौस असते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देण्यात येतात.\nनाताळची शुभेच्छापत्रे कुटुंबातील सदस्य आणि आप्त, स्नेही यांना पाठवली जातात. पारंपरिक पत्रांमध्ये नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात. काही पत्रांमध्ये बायबल मधील विचार, कविता इत्यादीचा समावेश असतो. बर्फाने व्यापलेला प्रदेश, नाताळबाबा, त्याची गाडी, ख्रिसमस ट्री अशी विविध चित्रे यामध्ये असतात. पहिले व्यावसायिक नाताळ शुभेच्छापत्र इ.स. १८४३ मध्ये सर हेन्री कोल यांनी बनवले. आता ही पद्धत जगभरात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झालेली दिसून येते.\nसाऊथ कोस्ट प्लाझा मॉलमधील ख्रिसमस ट्री (नाताळ वृक्ष)\nनाताळचा सूचिपर्णी वृक्ष हा पगान संस्कृतीचा वृक्षपूजेचा एक भाग मानला जातो. त्याचा संबंध हिवाळ्यातील संक्रमणाशी आहे. ख्रिसमस ट्री असे संबोधन प्रथम इ.स. १८३५ मध्ये झालेले आढळते. आधुनिक काळातील या वृक्षाची सजावट हा भाग जर्मनीत उदय पावल्याचे समजतात. हे वृक्ष दिव्यांच्या माळा आणि अन्य सजावट साहित्यांनी सुशोभित केले जातात. लहान मुलांचे मोजे, छोट्या प्रतीकात्मक काठ्या, छोट्या घंटा, भेटवस्तू अशा गोष्टी लावून हा वृक्ष सजवितात. काही ठिकाणी विशेषतः प्रार्थनास्थळी येशूच्या जन्माचा देखावा मांडला जातो.\nसांताक्लॉज किंवा संत निकोलस हे नाताळ सणाचे प्रमुख वैशिष्ट्य होय. सांताक्लॉज ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला मराठीत नाताळबाबा असे म्हणतात. पाश्चिमात्य ख्रिश्चन संस्कृतीत मानले जाते की चांगली वर्तणूक असलेल्या लहान मुलांना नाताळच्या आदल्या रात्री सांताक्लॉज भेटवस्तू देऊन जातात.\nसांताक्लाॅजचे चित्रण सामान्यतः बुटकी, वृद्ध, पांढऱ्या दाढीची, लाल अंगरखा घातलेली, चष्मा लावलेली व्यक्ती असे केले जाते. लहान मुलांसाठी भरपूर भेटवस्तू भरलेली एक मोठी पिशवीही याच्यासोबत असते. अमेरिका आणि कॅनडा या देशांत ही व्यक्तिरेखा १९व्या शतकापासून विशेष लोकप्रिय आहे.[१२]\nनाताळ सणाशी संबंधित गीते आणि संगीत हा आणखी एक महत्त्वाचा विषय आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकात या संगीताचा उगम रोममध्ये झाला असे मानले जाते. १३व्या शतकाच्या आसपास स्थानिक भाषेमध्ये नाताळची गाणी म्हणण्याची पद्धती विकसित झाली असावी. इंग्रजी भाषेत नाताळची गाणी प्रथम इ.स. १४२६मध्ये गायली गेली. जॉन ऑडले याने अशी २५ गीते संकलित केली जी गाणी म्हणणाऱ्या गायकांचा एक समूह घरोघरी जाऊन अशी गाणी म्हणत असे. या गाण्यांमध्ये भगवान येशू यांच्या जन्मापासून ते आनंद साजरा करण्याचे विविध विषय समाविष्ट असतात. ‘लहान मुलांमध्ये मंजुळ घंटानाद करीत सांता येत आहे’ (Jingle Bells... Santaclause is coming along...) हे गीत विशेष लोकप्रिय आहे.[१३]\nनाताळला सजवलेला ख्रिसमस ट्री\nनाताळला भारतातील प्रत्येक चर्चमध्ये सकाळची प्रार्थना होते. या दिवशी चर्चमध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात गर्दी असते. प्रत्येक पुरुष, स्त्री, लहान मुले नवीन कपडे घालून खूप उत्साहात चर्चमध्ये येतात.[१४] भारतामध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक असून त्यांची लोकसंख्या अवघी २.३% (१.२४ कोटी) आहे. तरी नाताळला भारतात ही सार्वजनिक सुट्टी असते. ख्रिस्ती मिशनरी चालविणाऱ्या ख्रिस्ती शाळांमध्ये अनेक मुले सक्रियपणे ख्रिसमस कार्यक्रमात सहभागी होतात. तसेच अनेक ख्रिस्ती नसलेल्या वा खाजगी व सरकारी शाळांमध्ये व हिंदू घरांमध्येही ख्रिसमस साजरा केला जातो.\nनाताळ हा सण आफ्रिका, आग्नेय आशिया, युरोप, अमेरिका अशा जगभरातील सर्व खंडांमध्ये व विविध देशांमध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. बर्फ पडत असलेल्या प्रदेशात शुभ्र नाताळ (White Christmas) उत्साहाने साजरा होतो. लहान मुले आवर्जून बर्फाचे तात्पुरते बाहुले तयार करतात. त्यांना Snowman म्हटले जाते.\nहे बाजार साधारणतः नाताळच्या आधी चार आठवडे रस्त्यांवर सुरू होतात.दर आठवड्याच्या शेवटी हे बाजार भारतात. या कल्पनेची सुरुवात जर्मनीत मध्ययुगात झाली. डेट्रेन शहरात १४३४ मधे सुरू झाले.आता हे बाजार युरोपात अधिक लोकप्रिय झाले आहेत. विशेष ठिकाणच्या म्हणजे न्यूर्नबर्ग,फ्रंकफर्ट,कोलोन, व्हिएन्ना या ठिकाणचे असे बाजार लोकप्रिय आहेत. ऐतिहासिक ठिकाणे,संग्रहालये अशा ठिकाणी हे बाजार भरतात. काही बाजार हे मध्ययुगीन,बोहेमिअन,पोलिश अशा विषयांवर आधिरित हे बाजार असतात.येशूशी संबंधित देखावेही असतात. पारंपरिक सोललेले, रोस्टेड बदाम, पिझ्झा, वाईन, केक असे पदार्थ, रोषणाईचे साहित्य यांची बाजारात रेलचेल असते. मेणबत्त्या,लाकडी वस्तू, स्थानिकांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी असतात. जत्रेचे स्वरूप या बाजारांना असते.स्थानिक संस्कृतीचा परिचयही या बाजारांमधून होतो.[१५]\nनाताळच्या दिवशी काही भाविक उपवास करतात. तथापि सणाच्या आनंदानिमित्ताने वाईन, फळे घातलेला विशेष केक, भाजलेली टर्की, पुडिंग, चाॅकलेटचे विविध प्रकार, बिस्किटांचे प्रकार, उकडलेल्या बटाट्याचे आणि अंड्यांचे,आणि मांसाहारी खास पदार्थ आवर्जून केले जातात.[१६]\nगोठ्यात येशू ख्रिस्तांचे जन्म चित्रण.\nख्रिसमस साठी मॉल सजावट\nकॉर्पोरेट कंपनीमध्ये ख्रिसमस उत्सव.\nचेन्नईतील मॉलमधील नाताळ उत्सव.\nकोचीनच्या मॉलमधील ख्रिसमस थीम\nबंगलोरच्या ख्रिस्ती विद्यापीठामधील रस्त्याची सजावट.\nइंग्लंडमधील ख्रिसमस ट्रीची सजावट.\n^ ख्रिसमस \"मेरियम - वेबस्टर\" (इंग्लिश मजकूर). ६ ऑक्टोबर २००८ रोजी पाहिले.\n^ \"द कॅथॉलिक एनसायक्लोपेडिआ\" (इंग्लिश मजकूर). १९१३.\n^ \"नाताळ सण\" (इंग्लिश मजकूर). CRI / Voice, Institute. २५ डिसेंबर २००८ रोजी पाहिले.\n^ \"पोल: इन अ चेंजिंग नेशन, सँटा एंड्यूअर्स (जनमत: देशातल्या बदलत्या वातावरणातही सांताक्लॉज टिकून आहे)\" (इंग्लिश मजकूर). असोसिएटेड प्रेस. २२ डिसेंबर, इ.स. २००६. ४ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. .\n^ फादर रॉबर्ट डिसोजा. (संत सहवास - भाग २).\n^ फादर हिलरी फर्नांडिस. (झेप येशूची २००० वर्षाकडे).\n^ \"भारतात नाताळ\" (इंग्रेजी मजकूर). TheHolidaySpot.com. December 4, 2016 रोजी पाहिले.\n^ भाटवडेकर श्रद्धा,लोकसत्ता (मुंंबई) आवृृत्ती,लोकभ्रमंंती,दिनांंक १३ डिसेंंबर २०१७, बुधवार\n\"नाताळ मराठी ग्रीटिंग्ज\" (मराठी मजकूर). मराठी शुभेच्छापत्रे. [मृत दुवा]\nभारतीय सण आणि उत्सव\nभारतीय स्वातंत्र्यदिवस • भारतीय प्रजासत्ताक दिन • गांधी जयंती\nहिंदू सण आणि उत्सव\nगुढीपाडवा • रामनवमी • हनुमान जयंती • परशुराम जयंती • अक्षय्य तृतीया • आषाढी एकादशी • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • कृष्णजन्माष्टमी • पोळा • गणेश चतुर्थी • अनंत चतुर्दशी • घटस्थापना • विजयादशमी • कोजागरी पौर्णिमा • दीपावली • नर्क चतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • त्रिपुरारी पौर्णिमा • चंपाषष्ठी (सट) • श्रीदत्त जयंती • मकरसंक्रांत • दुर्गाष्टमी • रथसप्तमी • महाशिवरात्र • होळी • रंगपंचमी • पोंगल • ओणम\nबौद्ध सण आणि उत्सव\nआंबेडकर जयंती • सम्राट अशोक जयंती • बुद्ध जयंती • धम्मचक्र प्रवर्तन दिन • लोसर\nजैन सण आणि उत्सव\nवर्षप्रतिपदा • ज्ञानपंचमी • चातुर्मासी चतुर्दशी • कार्तिक पौर्णिमा • मौनी एकादशी • पार्श्वनाथ जयंती • मेरु त्रयोदशी • महावीर जयंती • चैत्र पौर्णिमा • अक्षय्य तृतीया • पर्युषण पर्व • दिवाळी\nसिंधी सण आणि उत्सव\nचेनी चांद • चालिहो • तिजरी • थडरी • महालक्ष्मी • गुरू नानक जयंती\nशिख सण आणि उत्सव\nगुरू नानक जयंती • वैशाखी (बैसाखी) • होला मोहल्ला (हल्लाबोल) • गुरू गोविंदसिंह जयंती • वसंत पंचमी, प्रकाशदिन.\nमुस्लिम सण आणि उत्सव\nमोहरम • मिलाद-उन-नवी • शाब-ए-मेराज • शाब-ए-बरात • ईद-उल-फित्र (रमजान ईद) • ईद-उल-अधा (बकरी ईद)\nख्रिस्ती सण आणि उत्सव\nनाताळ • गुड फ्रायडे • लेन्ट • ईस्टर • पाम संडे • पेंटेकोस्ट • स्वर्गारोहण • अॅश वेनसडे\nपारशी सण आणि उत्सव\nपतेती • नवरोज • रपिथ विन • खोर्दाद साल (झरतृष्ट्र जयंती) • फरवर्दगन जशन • आर्दिबेहेस्त • मैद्योझरेन गहंबार • खोर्दाद जश्न • तिर्यन जशन • मैद्योशेम गहंबार • अमरदाद जश्न • शाहरेवार जश्न • पैतिशाहेन गहंवार • मेहेर्गन जश्न • जमशेदी नवरोज • अयथ्रेन गहंबार • अवन जश्न • अदर्गन जश्न • फर्वदिन जश्न • दा-ए-ददार जश्न • जश्न-ए-सदेह • दिसा जश्न • मैद्योरेम गहंवार • बहमन जश्न • अस्पंदर्मद जश्न • फर्वर्दगन जश्न • हमस्पथमएदेम गहंवार\nशीर्षक=नाताळ&action=edit मधील मुखपृष्ठ सदर लेख\nभारतीय सण आणि उत्सव\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१८ रोजी १७:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurg.nic.in/tourist-place/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2019-01-16T17:32:56Z", "digest": "sha1:V5OXXTVPI35SYL7XDU7LZODEJQL55UBH", "length": 7060, "nlines": 121, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "सिंधुदुर्ग जलदुर्ग | सिंधुदुर्ग", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तालुका शासकीय जमीन आदेश\nवेंगुर्ला तालुका शासकीय जमीन आदेश\nवैभववाडी तालुका शासकीय जमीन आदेश\nदोडामार्ग तालुका शासकीय जमीन आदेश\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसिंधुदुर्ग जलदुर्ग हा अरबी समुद्रात बांधलेला असून बहुचर्चित पर्यटन स्थळ आहे . मालवण शहरातील समुद्रात कुरटे बेटावर हा किल्ला शिवकालीन इतिहासाची साक्ष देतो .मुंबईपासून सुमारे ४५० कि.मी.अंतरावर हे पर्यटन क्षेत्र आहे .\nकुडाळ / सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक\nशासकीय विश्रामगृह मालवण येथे ४-५ कि.मी. अंतरावर आहे. व्यावसायिक हॉटेल तसेच निवास व न्याहारी योजनेतील व्यवस्था शहरात तसेच परिसरातील घरात उपलब्ध आहे .\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 26, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newslist?cat=Entertainment", "date_download": "2019-01-16T16:21:24Z", "digest": "sha1:2DSNTZMK54P3JA6M3DJ5J5C7N7IUIYDM", "length": 12238, "nlines": 135, "source_domain": "beedlive.com", "title": "Beedlive.com | Online News Portal for Beed, Maharashtra", "raw_content": "\nआपली बातमी beedlive@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nhttps://www.facebook.com/pages/Beed-Live या लिंकवर ताज्या बातम्या साठी लाईक करा.\nमहाविद्यालये, शाळा, सार्वजनिक ग्रंथालयात ग्रंथपाल, सहायक ग्रंथपालासारखी पदे उपलब्ध असतात.\nभारतात सर्वप्रथम बडोदा संस्थानने ग्रंथपालनाचा अभ्यासक्रम सुरू केला. स्वातंत्र्यपूर्व काळात सयाजीराव गायकवाड यांनी इ.स. १९११मध्ये डब्ल्यू. सी. बॉर्डन या अमेरिकन तज्ज्ञाला\tRead More\nदूरदर्शनची रचना बघितली असता त्यात सर्वात प्रमुख जो असतो तो प्रसारभरतीचा अध्यक्ष. त्यांनतर व्हाइस प्रेसिडेंट आणि व्हाइस प्रेसिडेंट खालोखाल जनरल मॅनेजर अशा प्रकारची वरच्या फळीतील मंडळी असतात. त्यानंतर\tRead More\nविवित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारकडून चंद्रभागा नदी व वाळवंटाची पाहणी\nपंढरपूर : नमामी चंद्रभागा या योजनेंतर्गत चंद्रभागा नदीचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. चंद्रभागा नदी शुद्धीकरणासाठी अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. या निमित्ताने आज वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी\tRead More\nचंद्रभागेचे प्रदूषण थांबविण्यासाठी नमामि चंद्रभागा अभियान\nमुंबई, दि. २१ : चंद्रभागा ही महाराष्ट्राच्या निखळ, निरागस श्रद्धेचा मानबिंदू आहे. वारकरी आणि चंद्रभागा यांचे अतूट नाते आहे. चंद्रभागेच्या पावित्र्याचे आणि निर्मळतेचे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन ‘नमामि चंद्रभागा अभियान’\tRead More\nअगदी कमी वेळात महाराष्ट्रातील घराघरांतील लोकांच्या मनात घर करून बसलेली ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही प्रसिद्ध मालिका आता अल्पविराम घेत आहे. मात्र, लवकरच या मालिकेचा दुसरा सीझन येणार आहे. त्याविषयी\tRead More\nमहिलांनी साडीच घालावी - विद्या बालन\nबॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन कुठल्याही कार्यक्रमात साडीच नेसते. त्यामुळे तिचे साडीवरील प्रेम सर्वांना माहिती आहे. विद्या बालन केवळ भारतीय कार्यक्रमांमध्येच नाहीतर आंतराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही साडी नेसण्यास प्राधान्य देते. भारतातील स्त्रियांनीही साडीला\tRead More\nसनीचा यघायल वन्स अगेन’ जरूर बघेन \nसत्ताधारी, उद्योगपती, पोलीस, डॉक्टर यांची अभद्र युती आपले मनसुबे तडीस नेण्यासाठी संपूर्ण राज्यव्यवस्थाच भ्रष्ट आचाराने पोखरुन टाकत सर्वसामान्य माणसांना कशी वेठीस धरते, याचे मासलेवाईक उदाहरण सादर करीत यघायल वन्स अगेन’\tRead More\nसोनाली कुलकर्णी बनली पोश्टर गर्ल\nसिनेमा म्हटला की तयारी आलीचः दिग्दर्शकापासून ते लेखकापर्यंतः निर्मात्यांपासून ते टेक्नीशिअन्सपर्यंत सगळेच आपले काम उत्तम व्हावे यासाठी धडपडत असतातःतर आपली भूमिका उत्तम पार पडावी यासाठी कलाकारही खास कष्ट करताना आपल्याला\tRead More\nनटसम्राट’ ची कोटी कोटीची उड्डाणे\nमुंबई- महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ या चित्रपटातील दमदार अभिनय करणारा अभिनेता नाना पाटेकर यांच्या ‘कुणी घर देता का घर..’ या संवादाने प्रेक्षकांना भूरळ घातली. अवघ्या चार दिवसात\tRead More\n१ मे पासून जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक\nकातकरी बोलीःआदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी\nसर्वसामान्य कुंटूबातील यशस्वी उद्योजक सुरेश ज्ञानोबा कुटे\nमहात्मा फुले यांच्यामुळे मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध- प्राचार्य विठ्ठल एडके\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याची शासनाची भूमिका- पंकजा मुंडे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा - प्रा. मिसाळ\nबीड जिल्ह्यात माता-बाल आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी राष्ट्रीय जनजागृती अभियानाचे आयोजन\nनेकनूरच्या विकासासाठी कटिबद्ध - रमेश पोकळे\nसारीकाताई पोकळे विजयाने विकासगंगा दारात येईल-आ.संगिताताई ठोंबरे\nनेकनूर परीसरातील तांदळवाडीघाट येथे आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांची जाहिर सभा\nरमेश भाऊ पोकळे यांनी घेतला आशीर्वाद\nआता अर्जासोबतच द्यावे लागतील ‘एबी’ फॉर्म\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-officer-municipal-entry-cycle-50624", "date_download": "2019-01-16T17:19:17Z", "digest": "sha1:VYDY53JL2THVAQNVIXDCZKFMYVBZTCDQ", "length": 14056, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news officer municipal entry on cycle किरायाच्या सायकलीवर महापालिकेत आले पदाधिकारी | eSakal", "raw_content": "\nकिरायाच्या सायकलीवर महापालिकेत आले पदाधिकारी\nमंगळवार, 6 जून 2017\nऔरंगाबाद - जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महापौर, आयुक्‍त आणि अन्य अधिकारी, पदाधिकारी सोमवारी (ता. पाच) चारचाकी वाहनाऐवजी सायकलने महापालिकेत दाखल झाले. महापौर, आयुक्‍त, भाजप गटनेत्यांशिवाय उर्वरित पदाधिकाऱ्यांनी किरायाच्या सायकली आणल्या. महापालिकेत सर्वजण दाखल होताच त्यांच्यापाठोपाठ येऊन सायकल मालकाने त्या लोडिंग रिक्षात भरून परत नेल्या.\nऔरंगाबाद - जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महापौर, आयुक्‍त आणि अन्य अधिकारी, पदाधिकारी सोमवारी (ता. पाच) चारचाकी वाहनाऐवजी सायकलने महापालिकेत दाखल झाले. महापौर, आयुक्‍त, भाजप गटनेत्यांशिवाय उर्वरित पदाधिकाऱ्यांनी किरायाच्या सायकली आणल्या. महापालिकेत सर्वजण दाखल होताच त्यांच्यापाठोपाठ येऊन सायकल मालकाने त्या लोडिंग रिक्षात भरून परत नेल्या.\nपर्यावरण संवर्धनासाठी एक दिवस का होईना सायकलीवर प्रवास करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार आयुक्‍तांच्या दिल्लीगेट येथील निवासस्थानापासून सायकल फेरीची सुरवात झाली. उपमहापौर स्मिता घोगरे यांनी या सायकल प्रवासाची सुरवात केली. महापौर भगवान घडामोडे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, विरोधी पक्षनेते फेरोज खान, भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, माजी उपमहापौर राजू शिंदे, नंदकुमार घोडेले, महापालिका आयुक्‍त डी. एम. मुगळीकर, उपायुक्‍त रवींद्र निकम, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी, सरताजसिंग चहल, विधी अधिकारी अपर्णा थेटे, उपअभियंता शफीयोद्दीन हे सायकलीने महापालिकेत आले. यात गजानन बारवाल, फेरोज खान, नंदकुमार घोडेले, राजू शिंदे, शफियोद्दीन यांनी किरायाच्या सायलीवर महापालिका गाठली. पीरबाजार येथील सायकल मार्टवाल्याकडून पाच ते सहा सायकली आणल्या होत्या. सायकल मार्टवाल्याने महापालिकेमध्ये सर्वजण पोचताच सायकली जमा करून लोडिंग रिक्षात टाकून नेल्या.\nपर्यावरणदिनी महापालिका प्रांगण \"नो व्हेईकल झोन' करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला होता. अधिकारी, पदाधिकारी सायकलीने महापालिकेत आले; मात्र दुपारनंतर महापालिकेच्या आवारात नेहमीप्रमाणे चारचाकी वाहनांची तोबा गर्दी झाली होती. सायंकाळी वाहने काढण्यासाठीही जागा राहिली नाही. त्यामुळे सुरक्षारक्षकांची वाहनधारकांसोबत वाहने लावण्यावरून वादावादीही झाली.\nतेलगू देसमला गोव्यात स्वारस्य\nमडगाव- देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन....\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\n23 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचा भाजपला 'रामराम'\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आता फक्त सत्ता...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nइंडिकेटरचे वाजले की बारा\nदिवा - मध्य रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वेस्थानकातील इंडिकेटर अधूनमधून बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत काही दक्ष प्रवाशांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://maharashtradeshi.blogspot.com/2015/", "date_download": "2019-01-16T17:22:22Z", "digest": "sha1:KGBWYZXNVFD6OTRZUWWAOMOJ7MZX2WPS", "length": 9151, "nlines": 179, "source_domain": "maharashtradeshi.blogspot.com", "title": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...: 2015", "raw_content": "येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...\nबहु असोत सुंदर संपन्न ती महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा....\nमाझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...\nथोरले बाजीराव पेशवे यांच्या सिन्नर, नाशिक येथील जन्मभुमीत उभारलेला पुतळा.\nथोरले बाजीराव पेशवे यांच्या सिन्नर, नाशिक येथील जन्मभुमीत उभारलेला पुतळा.\nलेबल्स जन्मस्थान, डुबेरे, नाशिक जिल्हा, बाजीराव पेशवे, भुईकोट, सिन्नर तालुका\nचामर लेणी / चांभार लेणी\nनाशिकच्या उत्तरे कडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहे त, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असे ही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा ना...\nदक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी\nदक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर ह...\nतोरणा: एक थरारक प्रवास\nढगांत हरविलेला तोरणा छत्रपति शिवाजीराजांनी स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या ह्या ओळखीशि...\nमहाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण...\nनाशिक आज जरी रामाच्या वास्तव्यामुळे पवित्र झाले असले तरी इथे रामायणाचा बराच पौराणिक इतिहास आहे. रामभक्त हनुमानाचा जन्म अंजनी मातेपोटी न...\nथोरले बाजीराव पेशवे यांच्या सिन्नर, नाशिक येथील जन...\nदुर्ग साहित्य संमेलन (1)\nदै. दिव्य मराठी (8)\nमशीन लर्निंग: नव्या युगाची नांदी - मानवी आकलनक्षमता संगणकाला प्रदान करण्याच्या संकल्पनेतून संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेचा उगम झाला. यायचं पुढचा टप्पा म्हणजे 'मशीन लर्निंग' होय. शक्यता आणि संभ...\nसातवाहन: महाराष्ट्र के निर्माता - सातवाहन... यह नाम मैने पहली बार छठी या सातवी कक्षा मे पढा होगा, लेकिन सिर्फ़ पढ़ाई के लिये ही उसके बाद मुझे इस नाम से कोई लेनादेना नहीं पडा. लेकिन, जब महारा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive", "date_download": "2019-01-16T16:53:16Z", "digest": "sha1:OUT6JF6DWXZNAH3ZWWLUL5FAPANBO4LW", "length": 9245, "nlines": 222, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Exclusive - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nया मराठी सिनेमात आली ‘साइज झिरो’ हिरोईन \nसंजय जाधव दिग्दर्शित लकी चित्रपटातून अभिनेत्री दीप्ती सती मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. आपल्या पहिल्या सिनेमात दीप्ती हॉट बिकिनी लूकमध्ये दिसणार आहे. तिचा हा लूक नुकताच आउट झाला आहे.\nझी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\nझी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\n‘ललित २०५’ मधील भैरवीची भूमिका साकारणाऱ्या अमृता पवारबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nस्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. या मालिकेत भैरवीची भूमिका साकारणाऱ्या अमृता पवारबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.\nनवा जन्म नवी स्वप्नं | निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत\nएखाद्या खळखळ वाहत जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासारखा माणसाच्या आयुष्याचा प्रवास संकटातून मार्ग काढत, सुखाचा आनंद घेत पुढे जात असतानाच अचानक एखाद्या वळणावर अडसर येऊन काही काळ प्रवास थांबला तर डोळे बंद, कुठली संवेदना नाही की आजूबाजूला काय चालू आहे याचीही जाणीव नाही. म्हणायला श्वास चालू आहे पण वाहत जाणारं पाणी पुढे न जाता एका जागी शांत थांबावं अगदी तसंच आयुष्य काही काळ शांत झाल्याचा अनुभव मी घेतला आणि त्यातून सहीसलामत बाहेरही पडलो.\nगायक 'नकाश अजीज' - आला रे \"लाल्या\" बेफिकराचा कडडडडडक आवाज\nमराठी सिनेसृष्टीला अभिमान वाटावा असा एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट होत आहे. तो म्हणजे, आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर. या चित्रपटातील काही गाणी रिक्रिएटेड आहेत. तर काही ओरिजनल कम्पोजिशन्स आहेत. या चित्रपटातील प्रमुख व्यक्तीरेखा डॉ. काशिनाथ घाणेकर यांची व्यक्तीरेखा रिफ्लेक्ट करणारं गाणं म्हणजे आला रे लाल्या बेफिकरा... चा कडक आवाज असलेला गायक नकाश अजीज याने त्याचा अनुभव मांडला आहे.\n'मुळशी पॅटर्न' चित्रपटातील अभिनेत्री 'दिप्ती धोत्रे' च्या अभिनयाचे रंग\nमराठी चित्रपटात नवनवीन चेहरे दिसू लागलेत. ही नवीन मंडळी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहतायेत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करणाऱ्या कलाकारांमध्ये एक नवं नाव समाविष्ट झालेय अभिनेत्री दिप्ती धोत्रे हिचे. ‘डोंब’, ‘धारा ३०२’ या चित्रपटातील छोट्याशा भूमिकांनंतर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘मी शिवाजी पार्क' आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’ मधून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ‘सर्वनाम’, ‘भोंगा’, भिरकीट’ या आगामी चित्रपटांमध्ये दिप्ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच आगामी ‘विठ्ठल’ चित्रपटातही तिच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.\nआठवडाभर आधीच साजरा होणार 'शिमगा' - १५ मार्च रोजी होणार प्रदर्शित\nअतरंगी व्यक्तीची गोष्ट सांगणाऱ्या \"टल्ली\" चित्रपटाचा मुहूर्त संपन्न\n‘व्हॉट्सॲप लव’ नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला\nवैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे आणि नेहा जोशी यांच्या ‘रेडीमिक्स’ चा टिझर\nया मराठी सिनेमात आली ‘साइज झिरो’ हिरोईन \nझी युवा च्या अभिनेत्रींनी सांगितला मकरसंक्रांतीचा अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D.html", "date_download": "2019-01-16T16:10:37Z", "digest": "sha1:NCJWE2XE4YOMZXX7WSOY3DLHRX3GDY6H", "length": 22944, "nlines": 287, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | मोदींमुळेच देशाला भवितव्य लाभले", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » मोदींमुळेच देशाला भवितव्य लाभले\nमोदींमुळेच देशाला भवितव्य लाभले\nनवी दिल्ली, [१३ फेब्रुवारी] – नरेंद्र मोदी सरकारच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कळीत झाली, अशी टीका करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज शनिवारी पलटवार केला. संपुआ सरकारच्या काळात अपंग धोरण प्रक्रियेमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली होती. पण, नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगातील सर्वाधिक उज्वल भवितव्याचा देश म्हणून भारत नावलौकिक झालेला आहे, असे उत्तर जेटली यांनी दिले.\n‘डॉ. मनमोहनसिंग यांनी कॉंगे्रसला कोणता सल्ला द्यायला हवा’ असे शिर्षक असलेल्या फेसबुक पोस्टवर जेटली यांनी मनमोहनसिंग आणि त्यांच्या पक्षावर जोरदार हल्ला चढविला. संपुआ सरकारच्या काळात कॉंगे्रसचे मुख्यालय असलेल्या २४, अकबर रोडवरून सरकारची धोरणे निश्‍चित केली जायची. पण, भाजपाप्रणीत रालोआ सरकारमध्ये केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच शब्द अंतिम आहे. माजी राष्ट्रपती किंवा माजी पंतप्रधान क्वचितच बोलत असतात. पण, जेव्हा ते बोलतात, तेव्हा संपूर्ण देश काळजीपूर्वक ऐकत असते. त्यामुळे त्यांनी निष्पक्षपणे बोलायला हवे, त्यांचा सल्ला रचनात्मक असावा आणि त्यांनी आपल्या स्वत:च्या पक्षालादेखील राष्ट्रहितात काम करण्याचा कडक संदेश द्यायला हवा. माझ्या मनात मनमोहनसिंग यांच्याबद्दल अजूनही प्रचंड आदर आहे. तेव्हा त्यांच्याकडूनही मला तशाच सन्मानाची अपेक्षा आहे, असे जेटली यांनी म्हटले आहे.\nमनमोहनसिंग यांची मुलाखत मी काळजीपूर्वक ऐकली आहे. त्यांनी जर संपुआ आणि रालोआ सरकारच्या कामाचे गंभीरपणे विश्‍लेषण केले असते, तर त्यांना सत्यता कळली असती. रालोआ सरकारमध्ये पंतप्रधान मोदी यांचाच शब्द अंतिम आहे. या सरकारमध्ये नैसर्गिक स्रोतांच्या वाटपाची प्रक्रिया पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने करण्यात येत आहे. सरकारमधील कामाचे स्वरूप बदलले आहे, याकडेही जेटली यांनी लक्ष वेधले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (828 of 2453 articles)\nपाकला दहशतवादी राष्ट्र घोषित करा\n=भाजपाची मागणी= अलाहाबाद, [१३ फेब्रुवारी] - लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आणि मुंबईवरील हल्ल्याचा एक सूत्रधार डेव्हीड हेडलीच्या कबुलीमुळे भारतातील सर्वच दहशतवादी हल्ल्यांमागे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.yeolanews.com/2012/03/blog-post_9128.html", "date_download": "2019-01-16T17:30:29Z", "digest": "sha1:RALZVAFFMO4CEQPGEAF35PAG2UKZNJIO", "length": 3486, "nlines": 49, "source_domain": "www.yeolanews.com", "title": "अंदरसूल येथे घोडके वस्ती व सैदर वस्ती कोळगंगा नदीवर जि प वंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम दाखवताना ग्रामस्थ - Yeolanews News from Yeola Nashik Maharashtra by Avinash P Patil Shinde", "raw_content": "\nयेवला कला व सांस्कृतिक\nHome » » अंदरसूल येथे घोडके वस्ती व सैदर वस्ती कोळगंगा नदीवर जि प वंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम दाखवताना ग्रामस्थ\nअंदरसूल येथे घोडके वस्ती व सैदर वस्ती कोळगंगा नदीवर जि प वंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम दाखवताना ग्रामस्थ\nWritten By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २२ मार्च, २०१२ | गुरुवार, मार्च २२, २०१२\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nगेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.\nयेवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/National/congress-party-president-rahul-gandhi-says-party-will-contest-the-coming-Lok-Sabha-elections-with-full-force-in-Uttar-Pradesh/", "date_download": "2019-01-16T15:54:00Z", "digest": "sha1:MQRFBJJECQJHXDLQBIXKWWVQ53H2YEHV", "length": 5539, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " सप,बसप हवं ते करण्यास मोकळे : राहुल गांधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › सप,बसप हवं ते करण्यास मोकळे : राहुल गांधी\nसप,बसप हवं ते करण्यास मोकळे : राहुल गांधी\nदुबई : पुढारी ऑनलाईन\nसमाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करत असल्याचे जाहीर केले. सप, बसपने फक्त आघाडीची घोषणा केली नाही तर त्यांनी जागावाटपही करुन टाकले. त्यांनी ८० जागांपैकी प्रत्येकी ३८ जागा वाटून घेतल्या. या सर्व प्रक्रियेत महाआघाडीची स्वप्ने बघणारी काँग्रेस बघ्याच्याच भूमिकेत राहिली. अखेर या प्रकरणावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सप,बसप त्याना हव ते करण्यास मोकळे असल्याचे सांगितले.\nसप, बसपने उत्तर प्रदेशात आघाडी करत ५०-५० फॉर्म्युला अमलात आणला. बसप प्रमुख मायावती आणि सप प्रमुख अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा देखील केली. तसेच अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या हक्काच्या जागा सोडून उपकार करत असल्याचा आविर्भावही आणला. या घोषणेनंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी उत्तर प्रदेशात स्बळावर लढण्याचे संकेत दिले होते. आता खुद्द राहुल गांधींनी असेच संकेत दुबईतून दिले.\nदुबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ‘सप आणि बसप यांना कोणताही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. मला या बसप आणि सप नेत्यांविषयी प्रचंड आदर आहे. काँग्रेस पक्षाकडे उत्तर प्रदेशच्या जनतेला देण्यासारखे बरेच काही आहे.’\nबसप आणि सप यांच्या या निर्णयाबद्दल बोलताना राहुल गांधी पुढे म्हणाले ‘सप आणि बसपने राजकीय निर्णय घेतला आहे. आता उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष कसा मजबूत करायचा हे आमच्यावर आहे. आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढेल.’\nराहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेवरुन काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात स्वबळावर लढवण्याचे संकेत मिळत आहेत. सप आणि बसप यांची ही आघाडी भाजपसह काँग्रेसलाही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-farmers-get-55-rupees-subsidy-ton-7864", "date_download": "2019-01-16T17:32:14Z", "digest": "sha1:ARBGCH7YAPZ3CJW75VG24LLHNKQX3OU4", "length": 21083, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sugarcane farmers to get 55 rupees subsidy per ton | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऊस उत्पादकांना टनास ५५ रुपये अंशदान\nऊस उत्पादकांना टनास ५५ रुपये अंशदान\nगुरुवार, 3 मे 2018\nनवी दिल्ली : ऐन कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी आणि अल्पसंख्याकांना दिलासा देणारे निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता. २) केले. यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल साडेपाच रुपये (टनास ५५ रू.) अंशदान देणे, कृषीशी संबंधित ११ योजनांचे ‘हरितक्रांती कृषोन्नती योजने’मध्ये एकत्रीकरण करणे यांसारख्या निर्णयांचा समावेश आहे.\nनवी दिल्ली : ऐन कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी आणि अल्पसंख्याकांना दिलासा देणारे निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता. २) केले. यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल साडेपाच रुपये (टनास ५५ रू.) अंशदान देणे, कृषीशी संबंधित ११ योजनांचे ‘हरितक्रांती कृषोन्नती योजने’मध्ये एकत्रीकरण करणे यांसारख्या निर्णयांचा समावेश आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठक आणि मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली. शेतकरी आणि अल्पसंख्याकांसाठीचे निर्णय ऐतिहासिक असल्याचा दावाही कायदामंत्र्यांनी केला. साखर उद्योगापुढील संकट आणि थकबाकी वाढल्याने ऊस उत्पादकांमध्ये असलेली चिंता या पार्श्‍वभूमीवर साखरेवर उपकर लावणे, ऊस उत्पादकांना उत्पादन अंशदान देणे आणि इथॅनॉलवरील जीएसटीमध्ये कपात करणे, असे तीन पर्याय सरकारपुढे होते. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने हे पर्याय सुचविले होते. त्यातील ऊस उत्पादकांना प्रतिक्विंटल साडेपाच रुपये अंशदान देण्याच्या पर्यायावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.\nयासाठी १५४० कोटी रुपये खर्च होणार असून, २०१७-१८ च्या गाळप हंगामासाठी हे अंशदान दिले जाणार आहे. ऊस उत्पादकांचे साखर कारखान्यांकडे तब्बल २० हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर, देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना थकबाकी चुकती करण्यात अडचणी येत असल्याचे साखर कारखान्यांचे म्हणणे आहे. या हंगामात साखरेचे उत्पादन पन्नास टक्के अधिक झाले आहे. या वेळी साखरेचे उत्पादन ३ लाख टन झाले आहे. साखरेवर उपकर आकारणे आणि इथेनॉलवर फक्त पाच टक्केच जीएसटी आकारणे याबाबत जीएसटी परिषदेमध्ये चर्चा आणि निर्णय होणे अपेक्षित आहे.\nअल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमाचा विस्तार करून प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यात ८० टक्के निधी शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास यासाठीच्या योजनांवर खर्च होणार आहे. त्यातही सुमारे चाळीस टक्के निधी विशेषतः अल्पसंख्याक समाजातील महिलांच्या विकासावर खर्च होणार आहे. जुन्या योजनेत ५० टक्के अल्पसंख्याक लोकसंख्येचा असलेला निकष आता नव्या योजनेत २५ टक्‍क्‍यांवर आणला आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा १९६ ऐवजी ३०८ जिल्ह्यांना होईल.\nसाखर अनुदान निर्णय प्रतिक्रिया\nटनाला ५५ रुपये अनुदान हे अतिशय नाममात्र आहे. याचा काडीमात्र परिणाम साखर उद्योगाची परिस्थिती सुधारण्यावर होणार नाही. सध्या साखरेला २५०० रुपये किंमत आहे. ५५ रुपये अनुदान गृहीत धरल्यास ही किंमत २५५५ रुपये होइल इतक्‍या नाममात्र वाढीने कोणाचाच काहीच फायदा होणार नाही. किमान यामध्ये आणखी २०० रुपयांची वाढ अपेक्षित होती. तरच फरक पडू शकला असता.\n- खासदार राजू शेट्टी\nऊस उत्पादकांना टनाला ५५ रुपये मदत करण्याचा निर्णय हा स्वागतार्ह म्हणावा लागेल. मदत फारशी नसली तरी शासनाच्या या मदतीमुळे साखर बाजारातही काही अंशी तेजी येऊन साखरेचे दर वधारतील अशी अपेक्षा आहे. शासन मदत करत आहे याचा प्रभाव साखर बाजारावर पडून दरात वाढ अपेक्षित आहे.\n- अरुण लाड, क्रांती साखर कारखाना, कुंडल\nकेंद्राने हा निर्णय घेतला असला तरी या अनुदानाची नेमकी काय पद्धत आहे याबाबत अभ्यास केल्याशिवाय तो किती फायदेशीर ठरेल, या निर्णयाचा कारखान्यावर असणारा बोजा कमी नक्की कितपत कमी होइल हे हिशेबानंतरच कळणार आहेत.\n- गणपतराव पाटील, अध्यक्ष श्री दत्त साखर कारखाना शिरोळ\nआम्हाला कोणत्याही परिस्थितीत आमचे थकलेली रक्कम मिळणे गरजेचे आहे. शासनाने उत्पादकांसाठी हा निर्णय घेतला असला तरी कारखान्यांनी त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी आमची मागणी आहे.\n- किरण पाटील, ऊस उत्पादक, घोसरवाड, जि. कोल्हापूर\nटनाला पंचावन्न रुपये अनुदान हे खूपच त्रोटक वाटते. कारखान्यांना याचा किती फायदा होईल. कारखाने आमची देणी तातडीने देतील का याबाबत साशंकता आहे. एकूण गणित पाहिल्यास हा दिलासाही नाममात्रच ठरेल असे वाटते.\n- दिलीप पोतदार, उत्पादक, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर\nकर्नाटक ऊस कृषी agriculture मंत्रिमंडळ साखर जीएसटी एसटी नितीन गडकरी nitin gadkari गाळप हंगाम विकास शिक्षण education आरोग्य health कौशल्य विकास महिला women खासदार गणित mathematics गडहिंग्लज\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nसेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...\nबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...\nकृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...\nसांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...\nराजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...\nथंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...\nइराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...\nआंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...\nचंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...\nप्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...\nपणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...\nसावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...\nशेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...\nवाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...\nकोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...\nशेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...\nऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...\nकिमान तापमानात हळूहळू वाढपुणे ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...\nरोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...\nसर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AE%E0%A5%AA", "date_download": "2019-01-16T16:34:34Z", "digest": "sha1:QVBKBG4NYOZ5NK6RFVSLKEEDBRBUCPQP", "length": 5311, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८८४ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\nसाचा:इ.स.च्या १९ व्या शतक\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८८४ मधील मृत्यू‎ (४ प)\n► इ.स. १८८४ मधील जन्म‎ (१९ प)\n\"इ.स. १८८४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०१५ रोजी १५:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%28%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%29", "date_download": "2019-01-16T16:35:44Z", "digest": "sha1:PAA4CIZE277MNPWJ44BOVA4US6OMKST7", "length": 12135, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:नवीन माहिती/जुनी माहिती (विदागार/अर्काईव्ह) - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:नवीन माहिती/जुनी माहिती (विदागार/अर्काईव्ह)\n* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.\n...की सगळ्या बाँबांचा बाप हा जगातील सगळ्यात मोठा विस्फोटक बाँब आहे \n...की उंटाला जर एखाद्या माणसाचा राग आला, तर तो त्याच्यावर थुंकतो \n...की ताजमहाल बनविताना सुमारे १००० हत्तींचा वापर करण्यात आला होता \n...की कोल्हा (Jackal) व खोकड (fox) हे दोन वेगवेगळे प्राणी आहेत \n...की डासांना दात नसतात ते आपल्या सोंडेनी चावा घेतात\n...की खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी तापमान ६ अंशांनी कमी होते \n...की आफ्रिकेतील हत्तींना अन्न चावण्यासाठी फक्त चारच दात असतात \n...की शार्क माशांना माणसाला माहीत असणारा कुठलाही आजार होऊ शकत नाही \n...की सूर्य हा पृथ्वीपेक्षा ३,३०,३३० पट मोठा आहे \n...की पत्त्यांतील चारी राजे ही पूर्वीच्या खर्‍या राजांची चित्रे आहेत \n...की जिराफांची जीभ ५० से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात \n...की जगातील सर्व खंडांची इंग्रजी नावे ज्या अक्षराने सुरु होतात त्याच अक्षराने संपतात \n...की थॉमस अल्वा एडीसन अंधाराला घाबरत असे \n...की माणूस डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही \n...की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ \n...की झुरळे डोक्याविना ९ दिवस जीवंत राहू शकतात \n...की फुलपाखरे आपल्या पायांनी चव घेतात \n...की सर्व ध्रुवीय अस्वले ही डावखोरी असतात \n...की मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही \n...की सर्वसाधारणपणे माणूस कोळ्याला जितका भीतो तितका मरणाला भीत नाही \n...की शरीरातील सर्वात ताकदवान स्नायू म्हणजे जीभ \n...की हत्ती हा एकच असा प्राणी आहे की जो उडी मारू शकत नाही \n...की हृदयात १० मी. पर्यंत रक्त फेकण्याची ताकद असते \n...की भारतीय रेल्वे जगातील सर्वात जास्त रोजगार देणारा उपक्रम आहे \n...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत \n...की युरोपियन संघाचे अधिकृत चलन 'युरो' हे युरोप खंडातील १३ देशात वापरले जाते \n...की भारतात २२ शासकीय राजभाषा आहेत पण एकही राष्ट्रभाषा नाही \n...की १८७३ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे \n...की जगभरातील सुमारे १०० कोटी लोक इंग्रजी भाषेत साक्षर आहेत...\n...की इ.स.१६११ रोजी इटलीचा खगोलशास्त्रज्ञ गॅलिलियो याने सूर्यावरच्या काळ्या डागांचा शोध लावला...\n...की आज फक्त चीन, व्हियेतनाम, क्युबा व उत्तर कोरिया या चार देशातच साम्यवादी (चिह्न चित्रित) व्यवस्था आहे...\n...की महान शास्त्रज्ञ आइनस्टाईन याना आपल्या बुटाची लेस बांधता येत नव्हती\n...की आपल्या शरिरातले सर्वात मोठे हाड आपल्या मांडीत असून सर्वात लहान हाड आपल्या कान कानात असते.\n...की, सिंहाची डरकाळी आठ ते दहा मैलां पर्यंत ऐकू येते\n...की, फ्रांस या देशात एकही डास नाही\n...की, तुर्कीमधील इस्तंबूल जगातील एकमेव असे शहर आहे जे आशिया व युरोप या दोन खंडांत विसावले आहे\n...की, जिराफाच्या पाठीत जेवढे मणके असतात (सहा) तेवढेच मणके उंदराच्या पाठीत असतात\n...की, आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठी ज्वालामुखी मंगळावर आहे. या ज्वालामुखीची उंची २६.४ कि.मी. आहे\n...की, जगातील सर्वात खोल जागा प्रशांत महासागरातील मरियाना ही आहे. हिची खोली ११ कि.मी. एवढी आहे\n...की, आपल्या चाव्यांनी माणसाला हैराण करणाऱ्या डासांना दात नसतात\n...की, ताजमहालाचा रंग सकाळी गुलाबी, दुपारी पांढरा तर रात्री सोनेरी दिसतो\n...की, सहारा वाळवंटातील तापमान सकाळी ४५ अंश सेल्सियस असते तर रात्री ते ५ अंश सेल्सियस पर्यंत उतरते\n...की, शुक्र हा ग्रह हा पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरतो त्यामुळे तेथे सूर्य हा पश्चिमेकडे उगवतो व पूर्वेकडे मावळतो\n...की, पी.टी. उषा हीचे पूर्ण नाव पीलुवालकंडी टेकापरवील उषा असे आहे\n...की, बिल गेट्स प्रत्यक सेकंदाला १२००० रूपये व एका दिवसात १०३ कोटी रूपये कमावितो\n...की, ज्या हाताने तुम्ही लिहीता त्या हाताच्या बोटाची नखे सगळ्यात जास्त वेगाने वाढतात\n...की, फक्त मनुष्य हा प्राणीच पाठीवर झोपू शकतो\nविकिपीडिया मुखपृष्ठ नवीन माहिती\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१७ रोजी १४:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pimpri-pune-news-bus-service-important-internal-area-55028", "date_download": "2019-01-16T16:51:07Z", "digest": "sha1:Z2FNKMY2GMTW3ZWFE2JEDQXEJ4T2LPAJ", "length": 18254, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pimpri p[une news bus service important in internal area अंतर्गत भागातही हवी बससेवा | eSakal", "raw_content": "\nअंतर्गत भागातही हवी बससेवा\nरविवार, 25 जून 2017\nपिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून पुण्याच्या विविध भागात ये-जा करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची (पीएमपीएमएल) बससेवा असली, तर शहरांतर्गत प्रवासासाठी अपेक्षेएवढ्या गाड्या नाहीत. वाढती लोकसंख्या, विस्तारलेले शहर लक्षात घेऊन नवीन मार्गाची आखणी अपेक्षित आहे. लगतची गावे, नवीन औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक संकुलांकडे जाण्यासाठी बससेवा असावी अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. गेल्या दहा वर्षांत ५१७ कोटी रुपये खर्च केल्यानंतर आणि आणखीही रक्कम देण्याची तयारी असताना, पिंपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष करू नये, ही येथील लोकप्रतिनिधींची मागणी.\nपिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून पुण्याच्या विविध भागात ये-जा करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडची (पीएमपीएमएल) बससेवा असली, तर शहरांतर्गत प्रवासासाठी अपेक्षेएवढ्या गाड्या नाहीत. वाढती लोकसंख्या, विस्तारलेले शहर लक्षात घेऊन नवीन मार्गाची आखणी अपेक्षित आहे. लगतची गावे, नवीन औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक संकुलांकडे जाण्यासाठी बससेवा असावी अशी प्रवाशांची अपेक्षा आहे. गेल्या दहा वर्षांत ५१७ कोटी रुपये खर्च केल्यानंतर आणि आणखीही रक्कम देण्याची तयारी असताना, पिंपरी-चिंचवडकडे दुर्लक्ष करू नये, ही येथील लोकप्रतिनिधींची मागणी. या संदर्भात वस्तुस्थिती मांडणारी वृत्तमालिका आजपासून.\nपिंपरी - पीएमटी आणि पीसीएमसीटी या पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या परिवहन सेवांचे दहा वर्षांपूर्वी विलीनीकरण करून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) कंपनी स्थापन केली. दोन्ही शहरांतील वेगवेगळ्या भागात ये-जा करण्यासाठी जादा सुविधा मिळाल्या. मात्र, त्या प्रमाणात पिंपरी-चिंचवडच्या शहरांतर्गत बससेवेत वाढ झालेली नाही. तोटा होत असल्याच्या कारणाने काही मार्ग बंद झाले, तर मार्ग सुसूत्रीकरणाच्या पद्धतीत काही फेऱ्या कमी झाल्या. गेल्या दहा वर्षांत विविध भागातील वाढलेली लोकसंख्या, शहराचा विस्तारलेला भाग यांना जोडणारी अंतर्गत बससेवा वाढविण्याची आवश्‍यकता आहे.\nमहापालिकेकडून पीएमपी महामंडळाला संचलनातील तूट, बस खरेदी, विद्यार्थी-अंध- अपंग मोफत पास, कामगारांच्या वेतनातील फरक अशा विविध बाबींसाठी दरवर्षी काही कोटी रुपये दिले जातात. गेल्या आर्थिक वर्षांत ५५ कोटी रुपये दिले. राहिलेले साडेपाच कोटी रुपये देण्यासाठी स्थायी समितीपुढे प्रस्ताव आल्यावर, त्यांनी तो थांबविला. ‘येथील प्रवाशांचे, लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घ्या’, ही त्यांची मागणी. पिंपरी-चिंचवडमध्ये किती गाड्या वाढविल्या, प्रवासी आणि उत्पन्न किती वाढले, याची आकडेवारी देत प्रशासनाने त्यांची बाजू मांडली. या गोष्टी वादाच्या दिशेने न जाता संवादाच्या दिशेने गेल्या पाहिजेत, ही सर्वसामान्यांची अपेक्षा.\nमहामंडळ स्थापन होण्यापूर्वी पीएमटी आणि पीसीएमटीमध्ये वाद होते. एकमेकांच्या हद्दीत विस्तार करण्याला ते परवानगी देत नव्हते. त्यामुळे, पुणे-मुंबई रस्त्याने पुणे महापालिका आणि पुणे रेल्वेस्थानक येथील बसस्थानकापर्यंतच पीसीएमटीला जाता येत होते.\nमहामंडळ झाल्यानंतर दोन्ही शहरांना विविध रस्त्यांनी जोडणारे बसमार्ग सुरू झाले. त्याचा फायदा प्रवाशांना झाला. मात्र, सर्वांना पिंपरी-चिंचवड परिसरातून केवळ पुण्यातच जायचे नसते. पीसीएमटी असताना शहरांतर्गत बसमार्गाचा विस्तार होत असे. नगरसेवक, पीसीएमटीचे सभासद आग्रहाने बससेवा आपापल्या भागात सुरू करीत. आता ते सर्व संपले आहे. गेल्या दहा वर्षांत लोकसंख्या दीडपटीपेक्षा जास्त वाढली. नव्या इमारती झाल्या. दुसऱ्या बाजूला पीएमपीएमएलची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. तिकिटांचे दर वाढले. नवीन बसखरेदी थांबली. त्यामुळे शहरांतर्गत प्रवासासाठी सार्वजनिक बससेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.\nशहरांतर्गत काही प्रभागांत बससेवाच नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. शहरातील या भागातून त्या भागात जाण्यासाठी स्वस्त आणि जास्त फेऱ्या असलेली बससेवा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. दोन्ही महापालिकांचा आर्थिक निधी घेऊन महामंडळाची स्थापना झाल्याने, शहरांतर्गत बससेवा वाढविण्याची जबाबदारी पीएमपीएमएलचीच आहे. त्यामुळे प्रवाशांचे म्हणणे, मागण्या समजून त्यानुसार आखणी करण्याकडे महामंडळाने लक्ष दिले पाहिजे.\nकहाणी कैकाडी समाजातील फौजदाराच्या खडतर प्रवासाची\nभवानीनगर - आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित...\nपिंपरी - ‘पोटाचे विकार, लैंगिक समस्या अशा अनेक आजारांवर आमच्याकडे शंभर टक्के जालीम उपाय आहे, महिन्याभरात आम्ही संपूर्ण आजाराचा नायनाट करतो,’ अशा...\nरोझव्हॅली सोसायटीत खतनिर्मिती प्रकल्प\nनवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील रोझव्हॅली सोसायटीच्या वतीने ओल्या व सुक्‍या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाची सुरवात करण्यात आली. २७६...\nआयटी पार्क, ऑटो हबवर ‘वॉच’\nपिंपरी - हिंजवडी आयटी पार्क आणि ऑटोमोबाइल हब म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तळेगाव, चाकण परिसरातील मुख्य चौकांमधे आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’ राहणार आहे. पिंपरी...\nपालिकेतर्फे दोन उद्यानांचा विकास\nपिंपरी - पिंपळे सौदागर येथील शिवार चौक आणि पिंपळे निलखमधील बाणेर पुलाजवळ महापालिकेच्या वतीने दोन नवीन उद्याने विकसित केली जात आहेत. तर पिंपळे गुरव...\nडिजिटल युगातही ‘स्टेनो’ला वाढती मागणी\nपिंपरी - टाइपरायटरची जागा संगणकाने घेतली. त्याच्या जोडीला स्मार्ट फोन आले आणि डिजिटल युग अवतरले. बालकांपासून निरक्षर आजोबांपर्यंत अनेक जण स्मार्ट फोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/8919-majhe-jagane-hote-gaane-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2019-01-16T17:35:54Z", "digest": "sha1:3XXCY3DVMZCUNR46YDJV73HEHRNN7IL6", "length": 2984, "nlines": 70, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Majhe Jagane Hote Gaane / माझे जगणे होते गाणे - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nजाता जाता गाईन मी\nगाता गाता जाईन मी\nमाझे जगणे होते गाणे\nकधी मनाचे, कधी जनाचे\nकधी घनास्तव, कधी मनाचे\nकधी घनाशय, कधी निराशय\nवा रागांचा संकर गोंधळ\nजमले अथवा जमले नाही\nखेद खंत ना उरली काही\nKavitecha Gana Hotana | Ep 5 | Majhe Jagane Hote Gaane | HDकागदावरची कविता आणि आपण ऐकतो ते गाणं यामधला प्रवास .. ऐकुया सलील कडून .. कवित...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://sindhudurg.nic.in/past-notices/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-01-16T17:30:27Z", "digest": "sha1:QWGU6DZKT6M7F2L6DZ6NYMQNZNWMX7T2", "length": 7118, "nlines": 123, "source_domain": "sindhudurg.nic.in", "title": "भरती | पर्यटन , विविधतेचा सुखद अनुभव", "raw_content": "\nआर्द्रभूमी (संवर्धन व व्यवस्थापन ) नियम २०१०\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक (केंद्र शासन )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन धारक ( महाराष्ट्र राज्य )\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय जमीन\nदेवगड तहसील शासकीय जमीन माहिती\nदोडामार्ग तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तहसील शासकीय जमीन माहिती\nकुडाळ तहसील शासकीय जमीन माहिती\nमालवण तहसील शासकीय जमीन माहिती\nसावंतवाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवैभववाडी तहसील शासकीय जमीन माहिती\nवेंगुर्ले तहसील शासकीय जमीन माहिती\nकणकवली तालुका शासकीय जमीन आदेश\nवेंगुर्ला तालुका शासकीय जमीन आदेश\nवैभववाडी तालुका शासकीय जमीन आदेश\nदोडामार्ग तालुका शासकीय जमीन आदेश\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nदेवगड तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nकुडाळ तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nमालवण तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग १\nसावंतवाडी तालुका शासकीय जमीन आदेश भाग २\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसरकारी सेवेसाठी अनुकूल उमेदवार प्रतीक्षा यादी अनुकंपा (वर्ग -३ ) [महसूल विभाग ]\nसरकारी सेवेसाठी अनुकूल उमेदवार एकत्रित प्रतीक्षा यादी , अनुकंपा (वर्ग -३)\nएकत्रित प्रतीक्षा यादी सरकारी सेवेसाठी अनुकूल अनुकंपा उमेदवार (वर्ग -४ ) (महसूल – शाखा )\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना , जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग .\nदि .अ. यो. समूह संघटक पदाची जाहिरात 01/04/2017 28/05/2017 डाउनलोड (16 KB)\nसंकेतस्थळ मजकूर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या मालकीचा आहे.\n© सिंधुदुर्ग जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Dec 26, 2018", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://business.global-article.ws/mr/category/marketing-consultant", "date_download": "2019-01-16T15:52:47Z", "digest": "sha1:776CBZ3KMI6IDA3ONSFLQQVK5ZZRNDWT", "length": 46715, "nlines": 636, "source_domain": "business.global-article.ws", "title": "विपणन सल्लागार | व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट", "raw_content": "व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख आपले स्वागत आहे WebSite.WS\nआपण आपल्या 30-दुसरा परिचय लक्ष मिळवा नका\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS > विपणन सल्लागार\n100x फायदा किंवा मार्जिन येथे विकिपीडिया व्यापार कसे\nआपण BITMEX चांगले पैसे कमवू शकता\nहे आपण आपल्या टूलबॉक्स असू शकतात सर्वात महत्वाचे विपणन साधने एक आहे. आपण एक खुसखुशीत तयार आहेत, संक्षिप्त, आणि पुढील नेटवर्किंग समारंभात स्वत: ला परिचय जबरदस्त विधान, किंवा प्रश्नाचे उत्तर, \"तुम्ही काय करता\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआता सुरक्षित गडी बाद होण्याचा क्रम बोलत संधी\nउन्हाळी गडी बाद होण्याचा क्रम बोलत gigs ओळ एक चांगला वेळ आहे. सार्वजनिक भाषण नवीन व्यवसाय निर्माण करण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. मात्र, तो एक विक्री खेळपट्टीवर एक वेळ नाही. आपण आयोजित फॅशन आपले कौशल्य आपल्या आत गुप्त सामायिक करण्यास सक्षम असल्यास, एक विश्वास आणि दोलायमान टोन, आपण अप्रत्यक्ष स्वत: ला आणि आपल्या उत्पादनांची विक्री करू.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nविपणन परिणामकारकता निर्धारित जरी आपण एखादा तर\nआपल्याला विपणन उपक्रम विविध पूर्ण केले तर गेल्या वर्षीच्या तुलनेत काय, पण आपण कोणत्याही प्रकारे प्रतिसाद ट्रॅक स्थापन नाही आता आपण काम आणि नाही काय काय माहित नाही. तुम्ही काय करू शकता\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nलहान व्यवसाय विपणन: आम्ही पण आहेत\nविपणन आहे कुटुंब सुट्टीतील आवडत नाही. आपण मुले असे विचारण्यासारखे असल्यास, \"आम्ही अद्याप तेथे आहे\", तुम्हाला कदाचित आपण आपल्या विपणन शोधत आहात परिणाम मिळणार नाही.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nसंपत्ती धुराचा प्रणाली दोन & रिसॉर्ट विपणन सल्लागार GRN जाहिरात\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nधारदार धार Stratagies आणि टेक्नॉलॉजीज व्यवसाय संधी\nकंटाळवाणा सर्व काढून टाकते आपण एक घर आधारित विक्री आणि विपणन संधी शोधत गेले आहेत तर, वेळखाऊ, आणि विक्री आणि समजावून सारखे अनावश्यक गोष्टी, आपण आढळले आहेत. या नवीन क्रांतिकारक विपणन संधी आपण शोधत गेले आहेत नक्की काय आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\n5 व्यवसाय यशस्वी विपणन चालविण्याच्या\nप्रभावी विपणन पाच यानुरूप 'पाच ठोस क्रिया' आपण ताबडतोब अंमलबजावणी करू शकता मध्ये सरलीकृत जाऊ शकते. आपले आव्हान: आता यापैकी एक किंवा अधिक प्रयत्न.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\n17 आपण एक कायदा विपणन सल्लागार भाड्याने करण्यापूर्वी महत्वाचे मुद्दे विचार\nआम्ही जलद नवीन वर्ष जवळ आले की, अनेक कंपन्या सुरू करण्याची तयारी त्यांच्या 2006 विपणन प्रयत्न. आपण एक विपणन विशेषज्ञ कामावर विचार करत असाल तर, आपण या विचार खात्री करा 17 की गुण. 1. उद्देश सल्ला. शुल्क दिले आहेत सल्लागार आपण खर्च रक्कम आधारित कमिशन कमवा कोण सल्लागार पेक्षा निःपक्षपाती सल्ला देणे अधिक शक्यता असते. जाहिरात एजन्सी कमिशन पासून सल्लागार नफा तर, तो व्याज व्या कारण स्वाभाविक विरोध आहे ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nएक कायदेशीर घर आधारित व्यवसाय करू इच्छिता\nया नवीनतम आणि सर्वात शक्तिशाली सुधारीत आवृत्ती विक्री आणि सदस्यता मध्ये skyrocketing प्रणाली पाठविले फक्त आहे. या उद्योगात थोडे किंवा नाही अनुभव नवीन लोक या नवीन प्रणाली पासून जवळजवळ तत्काळ परिणाम पाहत आहात. नाही यश साध्य करण्यासाठी सक्षम आहेत अशा लोकांना येथे करत आहेत.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nनवीन अर्थव्यवस्था नाविन्यपूर्ण जाहिरात ठिकाणे\nनवीन अर्थव्यवस्था नाविन्यपूर्ण जाहिरात ठिकाणे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nनाटकीय या आपल्या विपणन परिणाम सुधारा 6 साधे पायऱ्या\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यापार दर्शवा Giveaways पर्यटक आकर्षित\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nतुम्ही कसे सल्ला शुल्क सेट नका\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nफायदेशीर औद्योगिक आणि तांत्रिक उत्पादन मीडिया रिलीझ लिहा कसे\nऑनलाइन मीडिया स्रोत प्रभावी तांत्रिक आणि औद्योगिक उत्पादन प्रेस प्रकाशन लेखन लक्षणीय आपल्या वेब साइट प्रदर्शनास वाढवू शकता. एक प्रेस प्रकाशन मथळा थेट जबाबदार आहे 50% त्याच्या यश किंवा अपयश बंद. आपण उपलब्ध असलेल्या अनेक मुक्त जनसंपर्क वितरण साइट्स आपल्या प्रेस प्रकाशन सादर करणे आवश्यक आहे. आपल्या प्रेस प्रकाशन नेहमी एक उप-मथळा समाविष्ट आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआई आणि पॉप आणि त्यांचे आभासी सहाय्यक\nअनेक विविध व्यवसाय आधीच आभासी सहाय्यकांना किंवा दररोज कार्ये इतर ऑनलाइन समर्थन कामावर. आभासी काम करणार्या लोकांपैकी मध्ये जोरदार म्हणून नसलेल्या त्या बद्दल काय जा लहान किरकोळ व्यवसाय, अनेकदा आई आणि पॉप दुकाने म्हणून माहित, आभासी कर्मचाऱ्यांना एक आदर्श उमेदवार आहेत.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nकोण आणि काय एक उद्योजक आहे\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपले विक्री सुधारण्यासाठी विपणन सल्लागार कसे वापरावे\nविपणन एक उत्पादन किंवा सेवा खरेदी जवळ निर्णय लोकांना मिळत प्रक्रिया व्याख्या आहे.\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nसोडून “विशिष्ट” जीवनशैली — एक हायटेक जगात फार्म-कौटुंबिक मूल्ये आल्यावर\nlengthening नियत जगात, यापुढे workweeks, आणि उच्च ताण, gridlocked उपनगरातील पाय खोडणे, आम्ही अनेकदा अघोषित आश्चर्य वाटू शकते \"मूल्ये\" की आपण काय मार्ग जगणे करण्यास प्रवृत्त करणे हे आहेत (आणि कसे योग्य ट्रॅक वर परत मिळविण्यासाठी). आपण स्वत: पुढील लेन मध्ये चमकत नवीन SUV मत्सर शोधण्यासाठी तेव्हा, किंवा मोठ्या घरी एक मित्र फक्त विकत घेतली आहे, किंवा खाजगी विद्यापीठ शिकवणी शेजारी घेऊ शकता, तो परत उभे आणि स्वतःला हे प्रश्न विचारले आम्हाला मदत करू शकता \"उलट ...\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपला इंटरनेट व्यवसाय प्रारंभ टिपा\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nआपण विक्री प्रशिक्षण आवश्यक नाही\nद्वारा पोस्ट केलेले: व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nमुलभूत भाषा सेट करा\n5 की प्रतीक्षासूचीमध्ये लॉक अनलॉक करण्यासाठी\nयशस्वी संस्थात्मक नेतृत्व: कुशल संरेखन परिणामकारक अंमलबजावणी\nमी सुरू होते तर नेटवर्क मार्केटिंग कंपनी…\nमल्टी लेव्हल मार्केटिंग काय आहे\nसक्रिय ऐकू येणारे सराव आणि आपली विक्री बूस्ट\nआपला व्यवसाय बाजारात प्रचारार्थ प्रॉडक्ट कसे वापरावे आणि आपल्या ग्राहकांना खूप आनंद\nकमी प्रीमियम दर सह प्रातिनिधित्व रोखे योग्य अर्जदाराच्या श्रेय\nएव्हिएशन रोजगार बोर्ड आणि शोधन कार्य\nघर व्यवसाय बुम काम तो अर्थ काय आहे ते\nविपणन मध्ये उल्कासंबधीचा Successes तयार\nकमी खर्चात व्यापारी खाते\nआपल्या वेबसाइट विकास व्यवस्थापित करण्यासाठी आठ सोपे पावले\nकसे ऍडसेन्स इंटरनेटशी व्यवसाय सुरू करण्यासाठी\nविक्रीसाठी सुंदर कोस्टा रिका रिअल इस्टेट\nटीम इमारत – काय सल्लागार आपण सांगू नका\nfactoring पावत्या – लहान व्यवसाय मालक आर्थिक\nजीवन वर जात: महिला जादूगारी कर्करोग आणि करिअर. अमेरिकन. समर्थन नियोक्ते क्रमांक अंतिम स्त्रोत कर्करोग काम महिला\n@GVMG_BwebsiteWS अनुसरण करा @GVMG_BwebsiteWS करून ट्विट आहे:GVMG - जागतिक व्हायरस विपणन गट\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ (9)\nबँक ऑफ अमेरिका (2)\nकाम करते व्यवसाय (4)\nव्यवसाय तयार करा (23)\nएक कंपनी तयार करा (3)\nविपणन म्हणजे काय हे स्पष्ट (1)\nअतिरिक्त पैसे कमवा (29)\nकॉम लक्ष केंद्रित (1)\nमोफत छोट्या जाहिराती (12)\nव्यवसाय करण्यास मदत करते (10)\nघर आधारित व्यवसाय (405)\nकल्पना प्रारंभ करण्यासाठी (2)\nअशी यादी तयार करणे (138)\nव्यवसाय करून देणे (17)\nविपणन आणि जाहिरात (58)\nलहान आणि विपणन (1)\nमल्टी लेव्हल मार्केटिंग (15)\nऑनलाइन छोट्या जाहिराती (9)\nस्वत: चा व्यवसाय (346)\nस्वत: च्या ऑनलाइन (49)\nदेय प्रति क्लिक (75)\nPPC शोध इंजिने (1)\nखाजगी लेबल अधिकार (10)\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (105)\nई - मेल पाठवा (9)\nज्या विभागात परकीयांची हॉटेल व दुकाने आहेत असा लंडनच्या मध्यवर्ती असलेला विभाग (5)\nप्रारंभ एक कंपनी (7)\nएक वेबसाइट सुरू (6)\nएक व्यवसाय सुरू (96)\nघर प्रारंभ करत आहे (86)\nआपले स्वत: चे प्रारंभ करत आहे (104)\nप्रारंभ करू इच्छिता (88)\nबाजार करण्यासाठी मार्ग (16)\nमूर्खासारखी बडबड करणे (2)\nदुवा मोफत GVMG वेबसाइट यादी\nGVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nव्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nGVMG - प्रकाशन देश यादी : च्या वर्ल्ड वाईड वेब सुमारे आपण लेख शेअर करू या\nअफगाणिस्तान | आफ्रिका | अल्बेनिया | अल्जीरिया | अँडोर | अंगोला | अँटिगा आणि बार्बुडा | अरब | अर्जेंटिना | अर्मेनिया | ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रिया | अझरबैजान | बहामाज | बहरैन | बांगलादेश | बार्बाडोस | बेलारूस | बेल्जियम | बेलिझ | बेनिन | भूतान | बोलिव्हिया | बॉस्निया आणि हर्झगोव्हिना | बोट्सवाना | ब्राझील | बल्गेरिया | बुर्किना फासो | बुरुंडी | कंबोडिया | कॅमरुन | कॅनडा | केप व्हर्दे | चाड | चिली | चीन | कोलंबिया | कोमोरोस | कांगो | कोस्टा रिका | क्रोएशिया | क्युबा | सायप्रस | चेक | झेक प्रजासत्ताक | दारुसलाम | डेन्मार्क | जिबूती | डोमिनिकन | डोमिनिकन रिपब्लीक | पूर्व तिमोर | इक्वाडोर | इजिप्त | अल साल्वाडोर | इरिट्रिया | एस्टोनिया | इथिओपिया | फिजी | फिनलंड | फ्रान्स | गॅबॉन | गॅम्बिया | जॉर्जिया | जर्मनी | घाना | ग्रेट ब्रिटन | ग्रेट ब्रिटन(यूके) | ग्रीस | ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड | ग्वाटेमाला | गिनी | गिनी-बिसाउ | गयाना | हैती | होंडुरास | हाँगकाँग | हंगेरी | आइसलँड | भारत | इंडोनेशिया | इराण | इराक | आयर्लंड | इस्राएल | इटली | आयव्हरी कोस्ट | जमैका | जपान | जॉर्डन | कझाकस्तान | केनिया | किरिबाटी | कोसोव्हो | कुवैत | किरगिझस्तान | लाओस | लाटविया | लेबनॉन | लेसोथो | लायबेरिया | लिबिया | लिंचेनस्टाइन | लिथुआनिया | लक्झेंबर्ग | मकाओ | मॅसेडोनिया | मादागास्कर | मलावी | मलेशिया | मालदीव | माली | माल्टा | मार्शल | मार्टिनिक | मॉरिटानिया | मॉरिशस | मेक्सिको | मायक्रोनेशिया | मोल्दोव्हा | मोनॅको | मंगोलिया | माँटेनिग्रो | मोरोक्को | मोझांबिक | म्यानमार | नामिबिया | नऊरु | नेपाळ | नेदरलँड्स | Neves Augusto नेविस | न्युझीलँड | निकाराग्वा | नायजर | नायजेरिया | उत्तर कोरिया | उत्तर आयर्लंड | उत्तर आयर्लंड(यूके) | नॉर्वे | ओमान | पाकिस्तान | पलाऊ | पॅलेस्टिनी प्रदेश | पनामा | पापुआ न्यू गिनी | पराग्वे | पेरू | फिलीपिन्स | पोलंड | पोर्तुगाल | पोर्तो रिको | कतार | रियुनियन | रोमानिया | रशिया | रवांडा | सेंट लुसिया | सामोआ | सॅन मरिनो | साओ टोमे व प्रिन्सिप | सौदी अरेबिया | सेनेगल | सर्बिया | सेशेल्स | सिएरा लिऑन | सिंगापूर | स्लोव्हाकिया | स्लोव्हेनिया | शलमोन | सोमालिया | दक्षिण आफ्रिका | दक्षिण कोरिया | स्पेन | श्रीलंका | सुदान | सुरिनाम | स्वाझीलँड | स्वीडन | स्वित्झर्लंड | सिरियन अरब | तैवान | ताजिकिस्तान | टांझानिया | थायलंड | जाण्यासाठी | टोंगा | त्रिनिदाद आणि टोबॅगो | ट्युनिशिया | तुर्की | तुर्कमेनिस्तान | टुवालु | संयुक्त राज्य | युगांडा | यूके | युक्रेन | संयुक्त अरब अमिराती | युनायटेड किंगडम | संयुक्त राष्ट्र | संयुक्त राष्ट्र(संयुक्त राज्य) | उरुग्वे | उझबेकिस्तान | वानौटु | व्हॅटिकन | व्हेनेझुएला | व्हेनेझुएलन बोलिव्हर | व्हिएतनाम | व्हिन्सेंट | येमेन | झांबिया | झिम्बाब्वे | GDI | जागतिक डोमेन आंतरराष्ट्रीय, इन्क. | GDI साइन अप भाषा मॅन्युअल - GDI खाते सेटअप भाषा मार्गदर्शक | Freedom.WS | WEBSITE.WS | .WS डोमेन | .WS डोमेन संलग्न | एकूण-ws बबल | डॉट कॉम बबल | एकूण-ws घुमणारा आवाज | डॉट-कॉम विस्ताराचा | जीवन साठी उत्पन्न | GDI पृथ्वी वेबसाइट | जागतिक पृथ्वी वेबसाइट | जागतिक लेख वेबसाइट |\nद्वारा समर्थित व्यवसाय बातम्या ग्लोबल लेख WebSite.WS | GVMG - जागतिक व्हायरल मार्केटिंग गट\nबी मॅटो डोळा ड्रॉप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Edudisha/dog-trainer/", "date_download": "2019-01-16T16:34:17Z", "digest": "sha1:YUQ6MDKNJ2MQQZV43VBGGYGXBQA7CWSP", "length": 7596, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " डॉग ट्रेनर बनायचंय? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Edudisha › डॉग ट्रेनर बनायचंय\nप्राणी पाळणे ही बाब सोपी नाही. मग कुत्रा असो किंवा मांजर असो. घरात त्यांचा नित्याने वावर असल्याने त्यांची स्वच्छता, लसीकरण, राहण्याची जागा, आहार याबाबत कटाक्ष ठेवावा लागतो. केवळ प्राण्यांबाबत प्रेम असून चालत नाही तर त्याची देखभाल करणेही तितकेच महत्त्वाचे असते. जर्मन शेफर्डसारखा कुत्रा जर पाळायचा झाल्यास पाच ते सात हजार रुपये महिन्याकाठी खर्च येतो. काही मंडळी आपल्या कुत्र्यावर एवढे जीवापाड प्रेम करतात की त्याची खोली वातानुकूलित केली जाते. घराचे संरक्षण, प्राण्यांची आवड, घरात एकटे असल्यास आदी कारणांमुळे कुत्रा पाळण्याचा छंद मंडळी जोपासतात.\nआजकाल बहुतांश शहरात सकाळ-सायंकाळी कुत्र्यांना फिरावयास नेणारी मंडळी आपण पाहत असतो. सर्वांनाच प्राणी सांभाळणे शक्य नसते. कारण अपुरी जागा, देखभालीचा खर्च हा आवाक्याबाहेर असतो. जर वन बीएचके फ्लॅट असेल तर आपण राहणार कोठे आणि प्राण्यांना ठेवायचे कोठे. अशा स्थितीत पेट डॉग हॉस्टेलची संकल्पनाही रूढ झाली आहे. घरात एखादा कार्यक्रम असल्यास किंवा गावाला जायचे असल्यास आपल्या लाडक्या कुत्र्याला काही दिवसांसाठी तेथे ठेवण्यात येते. थोडक्यात काय तर ज्यांना प्राण्यांविषयी लळा आहे, त्यांना हा छंद जोपासण्याबरोबरच कुत्र्याला प्रशिक्षण देण्याचे शिक्षणही घेऊ शकतात.\nडॉग ट्रेनर म्हणून आपण प्रसिद्ध होऊ शकतो आणि हा जॉब आपण आपल्या सोयीनुसार करू शकतो. पार्टटाईम किंवा फुलटाईम असो. यातून बर्‍यापैकी कमाई होतेच, त्याचबरोबर कुत्रा पाळण्याची हौसही भागते. कुत्र्याला प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या अंगी कमालीचा संयम असायला हवा. त्याच्या तब्येतीची, आहाराची, लसीकरणाबाबत आपल्यााला काळजी घ्यावी लागते. यासंदर्भातील माहिती वेळोवेळी मालकाला द्यावी लागते. शाळेत शिकणारा मुलगा असो किंवा कॉलेजमध्ये जाणारा विद्यार्थी असो कोणीही डॉग ट्रेनिंग सर्टिफिकेट पूर्ण करू शकतो. साधारणत: हा कोर्स 100 तासांचा असतो. त्यात कुत्र्याच्या जाती, प्रत्येकाच्या सवयी, सांभाळण्याचे कौशल्य, आहार-विहाराच्या सवयी, स्वच्छता याबाबतचे शिक्षण दिले जाते. नियमित वर्ग आणि चर्चासत्रातून पाळीव प्राण्यांची इत्यंभूत माहिती मिळते. अशा प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास आपण डॉग ट्रेनर किंवा पाळीव प्राणी सांभाळण्याची कला अवगत करू शकतो. जर आपल्याला व्यवसाय करायचा नसेल तर स्वत:च्या कुत्र्याची निगा कशी राखावी, यासाठी देखील हा अभ्यासक्रम पूरक ठरतो. अभ्यासक्रमाविषयी ऑनलाईन माहिती मिळतेच त्याचबरोबर शहरातील अन्य डॉग ट्रेनरकडूनदेखील त्यासंदर्भातील माहिती मिळते.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/National/petrol-diesel-price-hiked-today%C2%A0/", "date_download": "2019-01-16T16:13:00Z", "digest": "sha1:G3OJFSEQ26YW42QMD3YXSXKBQYHDDZY7", "length": 3468, "nlines": 29, "source_domain": "pudhari.news", "title": " 'अच्छे दिन संपले' : तिसऱ्या दिवशी पेट्रोल दरवाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › 'अच्छे दिन संपले' : तिसऱ्या दिवशी पेट्रोल दरवाढ\n'अच्छे दिन संपले' : तिसऱ्या दिवशी पेट्रोल दरवाढ\nनवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन\nगेल्‍या दोन महिन्यांपासून इंधन दरात होणारी कपात थांबली आहे. सलग तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. रविवारी दिल्‍लीत पेट्रोल ४९ पैशांनी तर डिझेल ५९ पैशांनी महाग झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल ४७ पैशांनी आणि डिझेलच्या दरात ६१ पैशांची वाढ झाली आहे.\nदिल्‍लीत एक लिटर पेट्रोलसाठी ६९.७५ रुपये मोजावे लागणार आहेत तर डिझेलसाठी ६३.६९ पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ७५.३९ रुपये तर डिझेल ६६.६६ रुपये झाले आहे.\nआंतरराष्‍ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचे दर कमी झाल्‍याने भारतातही इंधनाच्या दरात कपात होत होती. परंतु, आता क्रुड ऑईलच्या किमतीत वाढ होत आहे, त्‍यामुळे इंधनाचेही दर वाढत आहेत. ७ जानेवारीपासून पेट्रोल कंपन्यांनी इंधनाचे वाढविण्यास सुरुवात केली आहे.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/modern-support-grain-business-55540", "date_download": "2019-01-16T17:17:43Z", "digest": "sha1:IL42PTYQT5XKILO4Q3BAF7WGHLRCKEIV", "length": 16497, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "modern support to grain business धान्य व्यवसायाला दिली अत्याधुनिकतेची ‘झालर’ - प्रवीण पगारिया | eSakal", "raw_content": "\nधान्य व्यवसायाला दिली अत्याधुनिकतेची ‘झालर’ - प्रवीण पगारिया\nमंगळवार, 27 जून 2017\nई-मेल, फेसबुकद्वारे ऑर्डर मिळविण्यावर भर\nआजोबा, वडिलांचा पारंपरिक धान्य विक्रीचा व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत ई-मेल, फेसबुकवर धान्याची ऑर्डर मिळविण्यापर्यंत धान्य विक्रीच्या व्यवसायात अत्याधुनिकपणा आणला आहे. धान्य व्यापाऱ्यांना मॉल संस्कृतीला तोंड देण्यासाठी अपडेट व्हावे लागणार आहे. ‘मॉल’शी स्पर्धा करताना धान्याची चांगली प्रतवारी, लहान पॅकिंगमध्ये उपलब्धता, ग्राहकांशी सुसंवादावर अधिक भर देणार असल्याची माहिती, मे.उत्तमचंद दगडूलाल पगारिया फर्मचे संचालक दाणा बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.\nई-मेल, फेसबुकद्वारे ऑर्डर मिळविण्यावर भर\nआजोबा, वडिलांचा पारंपरिक धान्य विक्रीचा व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत ई-मेल, फेसबुकवर धान्याची ऑर्डर मिळविण्यापर्यंत धान्य विक्रीच्या व्यवसायात अत्याधुनिकपणा आणला आहे. धान्य व्यापाऱ्यांना मॉल संस्कृतीला तोंड देण्यासाठी अपडेट व्हावे लागणार आहे. ‘मॉल’शी स्पर्धा करताना धान्याची चांगली प्रतवारी, लहान पॅकिंगमध्ये उपलब्धता, ग्राहकांशी सुसंवादावर अधिक भर देणार असल्याची माहिती, मे.उत्तमचंद दगडूलाल पगारिया फर्मचे संचालक दाणा बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.\nधरणगाव माझ्या आजोबा (कै.)उत्तमचंद पगारिया यांचे गाव. ते १९५५ ला जळगावला आले. १९५७ मध्ये त्यांनी उत्तमचंद दगडूलाल पगारिया नावाने लहानसे किराणा दुकान दाणाबाजारात सुरू केले. त्याकाळी गहू, ज्वारी, भरडधान्याची विक्री होत असे. वडील सुभाष पगारिया यांनी हा व्यवसाय सांभाळला. त्यावेळी मोठे तराजू काट्यावर धान्य मोजले जात असे. जुन्या पारंपरिक साधनांनी व्यवहार होत असे. मी बी.कॉम. होऊन ‘एमबीए’चे शिक्षण जळगाव येते घेत असताना वडिलांच्या मदतीला दुकानावर १९९० पासून यायला लागलो. वडिलांची ग्राहकांशी बोलण्याची पद्धती, माल विकतानाचा संवाद मी ऐकत असे. अत्याधुनिक पद्धतीने वडिलांचा धान्य विक्रीचा व्यवसाय पुढे नेण्याचा निर्धार केला. घेतलेल्या शिक्षणामुळे या व्यवसायात अनेक बदल केले. लोखंडी मोठे तराजू काटे बदलवून इलेक्‍ट्रॉनिक काट्यावर धान्याची मोजणी सुरू केली.\nव्यवसायात मला आजोबा-वडील नेहमी सांगायचे ‘जो दिया वो पहले लिखो, जो आया है, वो पहले लो, फिर लिखो’ या वाक्‍याने मला टर्निंग पॉइंट दिला. व्यवसाय करताना तुमच्या मालाचा स्टॉक किती आहे तुमची उधारी किती लोकांकडे आहे याचा हिशोब दररोज ठेवला तर लागलीच तुमच्या व्यवसायातील नफा, तोटा कळतो. हे सूत्र मी अवलंबिले. उधार तर द्यायचे मात्र त्याचा चोख हिशोब ठेवून, वसुलीवरही भर दिला. यामुळे व्यवसायात तोटा आलेला नाही.\nपूर्वी धान्याची एकावेळी पाच ते दहा क्विंटल एकच व्यक्ती कुटुंबासाठी खरेदी करीत असे. आता कुटुंबात चार किंवा पाच जण असतात. यामुळे पाच क्विंटलने होणारी खरेदी एका क्विंटल, अर्धा क्विंटलपर्यंत खाली आली. चार पाच जणांच्या कुटुंबात कोणाला धान्य स्वच्छ करायला वेळ नाही. यामुळे ग्राहक स्वच्छ धान्य, गुणवत्तेचे धान्य खरेदीस प्राधान्य देतो. ‘मॉल’मध्ये जाऊन त्याच्या पसंतीचे धान्य तो स्वतःच्या हाताने विकत घेतो.\nग्राहकांनाही त्यांना परवडेल अशा किलोच्या पॅकिंगमध्ये धान्य विकण्याचा प्रयत्न असेल. ‘पगारिया फूड्‌स’चे फेसबूक अकाऊंट आहे. ई- मेल आयडी ही आहे. त्यावर अनेक ग्राहक आमच्याशी जुळले आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला ऑर्डर देतात. त्यानुसार आम्ही त्यांना धान्य पुरवितो.\nगृहरक्षक दलाची स्थिती म्हणजे बिन पगार फुल अधिकारी\nमाढा (सोलापूर) - अंगात खाकी वर्दी हातात काठी तरीही अभिमान वाटत नाही. बंदोबस्त संपला की, जय महाराष्ट्र केला जातो. वर्षभरातुन फक्त दोन ते तीन महिनेच...\nआईच्या चितेच्या बाजूलाच मुलाने घेतले जाळून\nलातूर- आईच्या चिता जळत असताना तिच्या बाजूला स्वतःला जाळून घेत मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर...\nमाळरानावर फुलविला स्ट्रॉबेरीचा मळा\nकुर्डू (सोलापूर)-माळरानाची जमीन, जेमतेमच पाणी, शेतीला जोड धंदा म्हणुन दुध व्यवसाय करण्याची माढा तालुक्यात परंपरा आहे व दुध उत्पादनात अग्रेसर आहे‌ व...\nविद्यार्थ्यांना समजेल असे शिक्षण असावे\nमुंबई - मुंबई आयआयटीच्या वतीने सुरू असलेल्या अभ्युदय वार्षिक महोत्सवात पहिल्याच दिवशी करिअर, व्यवसाय, आरोग्य आदी विषयांवर तज्ज्ञांनी आपले विचार...\nअतिक्रमण काढलेले रस्ते पुन्हा \"जैसे थे'\nजळगाव ः महापालिकेने महिनाभरापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम पोलिस बंदोबस्तात राबविली. परंतु ज्या रस्त्यांवरील अतिक्रमित...\n तुमच्या डेटाला फुटताहेत पाय\nपुणे : \"तुमचे कर्जाचे रेकॉर्ड चांगले आहे, आमची फायनान्स कंपनी तुम्हाला कमी व्याजदरात 8 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देईल,' अशा शब्दांत अनोळखी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Collegekatta&id=2597&news=%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2.html", "date_download": "2019-01-16T17:16:11Z", "digest": "sha1:M7YIJ3HP6KM3G5WQZGXFW5UKKNZMV2WN", "length": 15946, "nlines": 122, "source_domain": "beedlive.com", "title": "भोळ्या प्रियकराची अभ्यासकडून अभ्यासाकडे वाटचाल.html", "raw_content": "\nभोळ्या प्रियकराची अभ्यासकडून अभ्यासाकडे वाटचाल\nतो खुप लहान होता...तसा मनाने खुप मोठा पण शरिराने लहान... गावातच दहावीपर्यंत शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना नेहमी पुढच्या बेंचवरच. तो दहावीत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला. त्याचा गौरव करण्यात आला. हुशार असलेल्या या मित्राला खूप उंच शिखर गाठायचे होते. तो त्यासाठी रात्र-रात्र जागूण काढीत अभ्यास करायचा. त्याच्या या अभ्यासाला नंतर प्रेमाने लगाम घातला. अवघ्या काही दिवसातच त्याचे एका मुली सोबत सुत जुळले, तीच्या प्रेमात तो आंधळा झाला होता. सोळाव वरीस धोक्याचे हे जे गाणे आहे हे खरोखरच खरे आहे. तो प्रेमाच्या धुंंदीत तीन वर्ष अभ्यासापासून दुरावलेला हा मित्र पुन्हा अभ्यासाकडे वळला. आणि आज तो पुन्हा जून्या पद्धतीनेच अभ्यास करीत आहे. मात्र या दरम्यानच्या काळात अनेक अडचणी आल्या. या निखळ प्रेमाला आडवा आला तो समाज आणि कौटुंबीक परिस्थिती...\nदहावी झाली आणि माहविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तो शहराच्या ठिकाणी आला. सुरूवातीचे काही दिवस खुप मन लावून अभ्यास केला. वर्गातील कोणत्याच मुलीकडे कधी वाईट नजरेने पाहिले नाही. मात्र गावातच लग्न समारंभासाठी एक मुलगी पाहूणी होऊ न आली होती. कधी नाही तो त्या गल्लीत गेला. तेथे जाताच दोघांची नजरा नजर झाली. नंतर दोन चार चकरा मारल्यानंतर लाईन फिट झाली. हा तसा बोलण्यात पटाईत होता. त्याने गोड बोलून तीचा चुलतभाऊ जवळ केला. त्यानंतर लाईनचे रूपांतर काही दिवसातच प्रेमात झाले. ती राहणारी घाटावरची. त्याच्या नजरेत ती ऐश्वर्या, दीपीका, काजल, तमन्ना यांच्यापेक्षा सुंदर होती. त्यांचे दोघांचे बोलणे दिवसेंदिवस वाढतच गेले.यातुन दोघांनी एकमेकांचा विश्वास जिंकला. प्रेमात बोलण्यासाठी महत्वाचे माध्यम म्हणजे मोबाईल. त्याने एक मोबाईल घेतला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर तिला पण एक मोबाईल घेऊन दिला. मग दोघांनी उन, वारा, पाऊस यांचा विचार न करता रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र बोलण्यासाठी एक केली. हा तर तीच्या प्रेमात एवढा वेडा झाला होता की, पाऊस आला तर आडोसा म्हणून ट्रॅक्टरच्या ट्रालीखाली जाऊन बोलायचा. दोघांनाही आता हे चोरून लपून बोलायचे आणि भेटायचे थांबवायच होते. कारण अशा गोष्टी लवकरच डोळ्यासमोर येतात. आणि समाजासमोर आलेल्या या गोष्टीचा काहितरी विपरीत परिणाम घडल्याशिवाय राहत नाही.\nदोघांनीही लग्न करायचे ठरवले. तीचाही लग्नाला होकार मिळाला. मात्र कोणास ठाऊक या प्रेमाला कोणाची नजर लागली ते. दोघांनीही ही गोष्ट घाबरत घाबरत का होईना घरच्यांच्या कानावर घातली. ही गोष्ट ऐकताच दोघांच्याही घरी जणू काही अणुबॉम्बच फुटल्यासारखे वातवरण झाले. पुढे वातावरण चिघळत गेले. या प्रकरणामुळे तीच्याही आणि याच्याही घरी वादळापुर्वीची शांतता पसरली होती. दोघांचेही बोलणे बंद करण्यात आले. मात्र खर प्रेम असल्यामुळे शेवटी फोन झालाच. गळ्यापर्यंत आलेला हा प्रकार थांबविण्यासाठी पळूण जावून लग्न करायचे ठरवले. मात्र संस्कारीत मुले कशी असतात या दोघांकडून शिकावे. आपण पळून गेलो तर आपल्या आई-वडीलांच्या इभ्रतीला धोका पोहचेल. समाज काय म्हणेल याचा त्यांनी विचार केला आणि त्यादिवशीचे बोलणे केवळ आश्रुंच्या प्रवाहात वाहून गेले.\nशेवटी तो दिवस आलाच. छोटीसी शासकीय नौकरी असलेल्या एका मुलाशी तीचे लग्न झाले. तीच्या लग्नाची गोष्ट ऐकुण त्याच्यावर जणू आभाळाएवढे दुःखच कोसळले. तो खुप खचला होता. यातून बाहेर निघण्यासाठी त्याला काहीच समजत नव्हते. मात्र तो आज अभिमानाने सांगतो, की मी या प्रेमातून केवळ माझ्या मित्रांमुळेच बाहेर आलो. त्यांनी मला धीर दिला.\nतीचे वर्षभरापुर्वीच लग्न झाले असून ती लवकरच आई बनणार आहे. हा मात्र आजही सिंगल आहे, रात्र-रात्र जागून अभ्यास करीत तो आज अधिकारी बनण्यासाठी मेहनत घेत आहे.विशेष म्हणजे तो वर्गात आता पुन्हा पहिल्यासारखाच प्रथम येत आहे. मात्र घरचे संस्कार चांगले असल्याने आणि आपल्या ख-या प्रियसीला धोका न देता तो आज एकटाच जीवन जगत आहे. त्याच्या आयुष्यात आतापर्यंत अनेक मुली आल्या आणि गेल्या. त्याला अनेक जनींनी प्रपोजही केले मात्र याने खरी परिस्थिती सांगताच समोरची मुलगीही खाली मान घालून गेली आणि तो आज अनेकांना मार्गदर्शन करीत आहे, की प्रेम करावे पण त्यामध्ये प्रामाणिकता असावी, मात्र त्याला निवांत वेळ मिळाला की तो आजही जुन्या आठवणी काढून हमसूम रडत असतो. मित्र आल्यावर तो मात्र स्वतःला ताबडतोब सावरतो आणि आपण कोणाच्या आठवणी काढतच नव्हतो असे दाखवून देतो.\nनिखळ मनाने प्रेम करणा-यांना समाज का आडवा येतो, घरचे लोक या गोष्टींना का समजून घेत नसतील. एकमेकांवर प्रेम करणारे हे दोघे दुस-याशी लग्न झाल्यावर खुश राहतील का, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत. मात्र या संस्कारीत दोघांना खरोखरच सलाम करायला पाहिजे.\nमीत्रांनो यासारख्या अनेक कहाण्या आहेत, त्या आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू... याचा कोणीही गैरअर्थ काढू नये . आपण नेहमी सकारात्मक विचार करावा, तरच आपण यशस्वी होऊ.. या मित्राच्या पे्रमाला माझा सलाम आणि तुमच्या पे्रमाला शुभेच्छा....\nमहिला अत्याचारात पुढे,महाराष्ट्र माझा \nशेतीसंवादाची महाकृषी संचार सेवा\nभोळ्या प्रियकराची अभ्यासकडून अभ्यासाकडे वाटचाल\nबा...तु...मला कारं सोडून गेलास...\nसंघर्षाशील युवा नेतृत्व - रमेश पोकळे\nबाबानो शेतक-यांच्या आत्महत्या थांबवारे नाहीतर काळ कदापिही माफ करणार नाही \nथर्टीफर्स्टचा कल्ला अन् भारतीय संस्कृतीवर घाला\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pudhari.news/news/Aurangabad/Businessmen-decide-The-perpetrators-do-not-have-jobs/", "date_download": "2019-01-16T15:54:49Z", "digest": "sha1:TB4KRQR6TBGTOX2WG32HBFEGVBNUU56G", "length": 5217, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " उद्योजकांचा निर्णय : हल्लेखोरांना नोकर्‍या नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › उद्योजकांचा निर्णय : हल्लेखोरांना नोकर्‍या नाही\nउद्योजकांचा निर्णय : हल्लेखोरांना नोकर्‍या नाही\nवाळूज औद्योगिक वसाहतीत धुडगूस घालणार्‍या हल्लेखोरांना कंपनीत नोकर्‍या दिल्या जाणार नाहीत; तसेच हल्लेखोर जर कर्मचारी असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा निर्णय उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे ‘सीएमआयए’चे अध्यक्ष राम भोगले यांनी शुक्रवारी (दि. 10) सांगितले.\nतोडफोडीच्या निषेधार्थ मराठवाडा ऑटो क्‍लस्टरमध्ये झालेल्या उद्योजकांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भोगले म्हणाले की, औद्योगिक वसाहतीत धुडगूस घालणार्‍यांची ‘सीसीटीव्ही’द्वारे ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nओळख पटलेल्यांना नोकर्‍यांसाठी उद्योगांची दारे कायमची बंद असतील. तोडफोड करणार्‍या जमावात कंपनीचे कर्मचारी असतील, तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. औद्योगिक वसाहतीची शांतता भंग करणार्‍यांवर कारवाई व्हावी, यासाठी राज्य सरकारवर दबाव आणला जाईल. कंपन्यांवर झालेले हल्ले अतिरेकी स्वरूपाचे असल्याने तोडफोडीचे चित्रीकरण पोलिसांकडे सोपविले जाईल.\nमराठा समाजाचा उद्रेक नाही\nउद्योगांवर झालेले हल्ले हा मराठा समाजाचा उद्रेक नव्हे, तर पूर्वनियोजित कट होता. हे हल्ले घडविण्यामागे कोणी तरी निश्‍चितपणे प्रयत्न केले आहेत. असे प्रयत्न यापुढे होऊ नयेत, यासाठी कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे भोगले यांनी स्पष्ट केले.\n'व्हर्जिन' मुली बाटली बंद प्रमाणे म्हणणाऱ्या प्राध्यापकावर कडक कारवाई\nसावकाराच्या जाचाला कंटाळून काँट्रॅक्टरची आत्महत्या\nजगदीश टायटलर काँग्रेस कार्यक्रमात प्रथम रांगेत दिसल्याने वाद\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nनागेवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारात गैरव्यवहार(Video)\n'सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर आणणार'\nव्हिडिओ पाहू न दिल्याने मुलीची आत्महत्या\nभाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत का \nचित्रपट निर्माते सदानंद लाड यांची आत्‍महत्‍या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%A4-2/", "date_download": "2019-01-16T16:04:15Z", "digest": "sha1:LUHE4FB57KP7KBQ5QGBMS7GNWQDEOK3B", "length": 9557, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महागाई वाढण्याची शक्‍यता!! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे येत्या ऑक्‍टोबरमध्ये महागाईचे चटकेही सहन करावे लागण्याची शक्‍यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार केंद्र सरकार नैसर्गिक वायूच्या दरांमध्ये 14 टक्‍क्‍यांहून अधिक वाढ होण्याची शक्‍यता आहे. यामुळे सीएनजीच्या दरांमध्येही वाढ होईल. तसेच वीज आणि युरियाच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होणार आहे. सध्या नैसर्गिक गॅसचा घरगुती उत्पादकांना प्रति युनिट 3.06 डॉलर मिळतात. ऑक्‍टोबरमध्ये यात 14 टक्‍क्‍यांची वाढ झाल्यास 3.5 डॉलरवर जाणार आहे. गॅस उत्पादकांना मिळणाऱ्या नैसर्गिक गॅसच्या दराचा सहा महिन्यांनी आढावा घेतला जातो. तसेच नवे दर अमेरिका, रशिया आणि कॅनडामधील किमतीवर ठरविला जातो. यानुसार वाढलेल्या दरांची घोषणा 28 सप्टेंबरला होणार आहे.\nभारत आपल्या गरजेच्या 50 टक्‍के गॅस आयात करतो जी घरगुती गॅसच्या किमतीच्या दुप्पट किमतीला पडते. घरगुती गॅसचे नवे दर 1 ऑक्‍टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू होणार आहेत. आणि हे दर ऑक्‍टोबर, 2015 ते मार्च, 2016 मधील दरानंतर सर्वात जास्त असणार आहेत. या काळात गॅसच्या प्रति युनिटला 3.82 डॉलरचा दर होता. नैसर्गिक गॅसच्या किमती वाढल्याने त्याचा थेट फायदा सरकारी कंपनी ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला होणार आहे. यामुळे सीएनजीच्या किमतीही वाढणार आहेत. त्याचबरोबर या काळात सर्वसाधारण महागाईतही वाढ होण्याची शक्‍यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऑटोपेक्षा विमान प्रवास किफायतशीर\nखाती उघडण्यात कोल्हापूरची इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक राज्यात प्रथम\nश्रीलंकेला बॅंक ऑफ चायनाने देऊ केले 300 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nचालू महिन्यात सहाव्यांदा पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ\nपाच वर्षात रेल्वे भरती बोर्डाच्या उत्पन्नात 100 पट वाढ \nगोकुळच्या चेअरमनपदी रविंद्र आपटे यांची निवड\nरेणुका माता सहकारी संस्थेच्या माजी व्यवस्थापकास अटक\nकामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम\nउन्मेश जोशींच्या हातून “कोहिनूर’ निसटला\nशास्तीप्रश्‍न न सोडविल्यास मुख्यमंत्र्यांना “शहर प्रवेश बंदी’\n१० टक्के आरक्षणाने शिक्षण आणि नोकऱ्यांच्या संधी सवर्णांपर्यंत पोहोचणार नाहीत- शरद पवार\nखासदार बारणे यांना सलग पाचव्यांदा संसदरत्न पुरस्कार\nसमृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली तर आंदोलन करू – धनंजय मुंडे\nपतंगबाजीमुळे शेकडो युवक जखमी\nओडिशामध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याने परीक्षा रद्द\nराजस्थान विधानसभेचे पहिले अधिवेशन सुरू\nरेल्वेत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात जेरबंद\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nफरशी अंगावर पडून दोघां कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-01-16T16:12:26Z", "digest": "sha1:Z4TC7AUFDHTYWGTJKDRLDOQ6WJWHX36V", "length": 3373, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सॉफ्टवेअर परवाना - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\nसॉफ्टवेअर चा परवाना ही संगणक सॉफ्टवेअर ची माहिती देतो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जुलै २०१२ रोजी २१:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beedlive.com/newsdetail?cat=Collegekatta&id=2845&news=%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%20%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE.html", "date_download": "2019-01-16T16:46:26Z", "digest": "sha1:WPLDPXXTX762GNLNHSVDKMQGQSUK2K67", "length": 20561, "nlines": 123, "source_domain": "beedlive.com", "title": "डेंग्यू रोखण्यासाठी उपाययोजना.html", "raw_content": "\nराज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव पाहता राज्य शासन आणि आरोग्य विभाग कसोशीने उपाययोजना करीत आहे. मात्र नागरिकांनीही आपली नैतिक जबाबदारी म्हणून डेंग्यूचा फैलावच होऊ नये यासाठी परिसर स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे. डेंग्यू म्हणजे काय, तो कसा पसरतो, यावर उपाययोजना कोणत्या याविषयीची ही माहिती. . . . .\nडेंग्यू म्हणजे काय :- डेंग्यू हा एक विषाणूमुळे होणारा आजार आहे. या विषाणूंचे चार उपप्रकार आहेत. एडीस इजिप्ती व एडीस अलबोपिक्टस या डासांच्या चाव्यामुळे हा रोग पसरतो. डेंग्यू हा सामान्यत: एक आपोआप बरा होणारा रोग आहे. बहुतांश रूग्ण बरे होतात. या रोगाची अभिव्यक्ती सामान्य (क्लासिकल) डेंग्यू ताप, डेंग्यू रक्तस्त्रावी ताप व शॉकसह डेंग्यू रक्तस्त्रावी ताप अशा तिन प्रकारे होऊ शकते.\nडेंग्यूचे प्रमाण का वाढते आहे :- वाढते शहरीकरण, जीवनशैलीतील बदल व सदोष जल व्यवस्थापनामुळे डासांच्या पैदाशीला मिळणारे प्रोत्साहन यामुळे भारतात गेल्या काही वर्षामध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढले आहे. दरवर्षी पावसाळा संपला की डेंग्यूच्या प्रमाणात वाढ होते व साथी येतात. तसा हा रोग थोड्या प्रमाणात वर्षभर आढळून येतो. भारताची ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डेंग्यूचे रूग्ण नियमितपणे आढळून येतात. रूग्ण मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण २०११ मध्ये ०.६५% इतके होते. २००८ मध्ये देशात डेंग्यूचे १२५६१ रूग्ण होते व त्यापैकी ८० मरण पावले. हे प्रमाण २०१३ मध्ये ७५८०८ रूग्ण व १९३ मृत्यू इतके वाढले. यावर्षी सप्टेंबर अखेरीस देशात डेंग्यूचे १३९११ रूग्ण आढळले असून त्यापैकी ३७ मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात २००८ मध्ये डेंग्यूचे ७४३ रूग्ण आढळले व त्यापैकी २२ मरण पावले. हे प्रमाण २०१३ मध्ये ५६१० रूग्ण व ४८ मृत्यू इतके वाढले. यावर्षी सप्टेंबरपर्यंत २९९७ व्यक्तींना डेंग्यू झाला व त्यापैकी ७ मृत्यूमुखी पडले.\nडेंग्यूची साथ का येते :- डेंग्यूची साथ येण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. विषाणूचा प्रकार, डासांची संख्या व त्यांची वर्तणुक, रोगबाधित होण्याची व्यक्तींमधील संभाव्यता व पूर्वी डेंग्यू विषाणू संसर्ग न झालेले लोकसमूह आदी घटक यासाठी कारणीभूत असतात.\nडेंग्यूची लक्षणे काय आहेत :- बहुतांश लोकांमध्ये डेंग्यूच्या संसर्गामुळे ताप हे लक्षण दिसून येते. शिशू, मुले व पहिल्यांदाच डेंग्यूची लागण होणाऱ्या प्रौढांमध्ये इतर विषाणूजन्य रोगात येणाऱ्या तापाप्रमाणेच ताप येतो. रूग्ण बरा होतानाच्या काळात किंवा तापासोबत अंगावर पुरळही येऊ शकते. यासोबतच श्वसनसंस्था व पचनसंस्था यांच्याशी संबंधीत रोग लक्षणेही आढळून येतात. क्लासिकल डेंग्यू तापाचा अधिशयन कालावधी ५ ते ६ दिवस असतो. तो कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. सामान्यपणे थंडी वाजून खूप ताप येणे, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखी, सांधेदुखी ही लक्षणे दिसतात. स्नायू व सांधेदुखीमुळे व्यक्ती हालचाली करू शकत नाही. नंतरच्या चोवीस तासात डोळे दुखायला लागतात व व्यक्तीला उजेड सहन होत नाही. खूप थकवा येणे, भूक न लागणे, बध्दकोष्ठ, पोटात कळ येणे, जांघेत ओढल्यासारखे दुखणे, घसा खवखवणे, नैराश्य येणे आदी लक्षणेही दिसून येतात. ताप ५ दिवस राहतो व नंतर रूग्ण पूर्णपणे बरा होतो. रूग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता अतिशय कमी असते. डेंग्यू रक्तस्त्रावी ताप हा डेंग्यूचा गंभीर प्रकार आहे. सुरूवातीच्या काळात याची लक्षणे क्लासिकल डेंग्यूप्रमाणेच असतात. परंतू विशिष्ट प्रकारचे पुरळ मात्र सहसा येत नाही. ताप ४० ते ४१ डिग्री सें.पर्यंत वाढतो व बालकांमध्ये तापामुळे झटके येऊ शकतात. या प्रकारात केशनलिकांमधून रक्तद्रव बाहेर पडून गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. या प्रकारच्या डेग्यूमुळे काही रूग्ण मृत्यूमुखी पडतात. तिसऱ्या प्रकारात ताप, रक्तस्त्राव तसेच शॉक या तिन्ही बाबी आढळून येतात. या तीव्र डेंग्यूमध्ये केशवाहिन्यातून रक्त द्रवाची गळती झाल्याने शॉकची लक्षणे दिसून येतात. श्वसनाला त्रास होतो. गंभीर रक्तस्त्राव होतो किंवा विविध इंद्रिये निकामी होतात. सुमारे २ ते ४ % रूग्णांना या प्रकारचा डेंग्यू होतो.\nकोणत्या व्यक्तींमध्ये डेंग्यूच्या गुंतागुंती होण्याची जास्त शक्यता असते :- डेंग्यू हा साधा आजार आहे पण काही व्यक्तींमध्ये तो गंभीर रूप धारण करण्याची किंवा त्यात गुंतागुंती निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. अशा व्यक्तींमध्ये बालके व वृध्द, लठ्ठ व्यक्ती, गरोदर स्त्रिया, जठर वा आतड्यातील व्रणांचे रूग्ण, मासिक पाळी चालू असणाऱ्या स्त्रिया, थॅलॅसीमीयासारख्या रोगांचे रूग्ण, जन्मजात हृदय विकाराचे रूग्ण, स्टिरॉईड औषधी घेणारे रूग्ण तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा आदी जुनाट आजारांचे रूग्ण यांचा समावेश होतो. साहजिकच अशा व्यक्तींना डेंग्यू झाला तर त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असते.\nडेंग्यूवर उपचार किंवा लस आहे का :- डेंग्यूचे वर्णन वाचल्यावर लक्षात येईल की तो एक सर्वसाधारण आजार असून क्वचितप्रसंगी गंभीररूप धारण करू शकतो. त्यामुळे अनावश्यक घाबरण्याचे कारण नाही. डेंग्यूवरील उपचार हे लक्षणानुरूप आहेत. विषाणू मारण्यासाठी प्रभावी औषधे नाहीत. डेंग्यूचा प्रतिबंध करण्यासाठी लसही उपलब्ध नाही. यामुळे निराश व्हायची गरज नाही कारण जसा डेंग्यू कोणालाही होऊ शकतो तसेच त्याचा प्रतिबंधही कोणतीही व्यक्ती सहज करू शकते.\nडेंग्यूचे नियंत्रण कसे करता येईल :- डेंग्यूचा विषाणू तर पर्यावरणात राहणारच. पण एडीस डासांचा बंदोबस्त करून किंवा ते डास आपल्याला चावणार नाहीत यासाठी उपाययोजना करून आपण डेंग्यूपासून आपला बचाव करू शकतो. काळ्या शरीरावरील पांढऱ्या पट्टयांमुळे एडीस डास इतर डासांपासून पटकन ओळखता येतो. याला ढळसशी र्चेीीिंळीें असेही नाव आहे. पाण्याच्या कृत्रिम अर्थात मानवनिर्मित साठवणीच्या ठिकाणी या डासांची पैदास होते. घर वा घराभोवतीच्या अशा साठलेल्या पाण्यात या डासांची पैदास होते. फुटके डबे, बाटल्या, फेकलेल्या बादल्या, फ्लॉवर पॉट, नारळाची करवंटी, मातीची भांडी, झाडातील पोकळ्या, पडलेले टायर अशा अनेक ठिकाणी पाणी जमा होते व त्यात हा डास अंडी घालतो. या डासाची मादी सहसा दिवसा चावे घेते. हा डास खूप दूरवर उडू शकत नाही. त्याचा पल्ला सुमारे १०० मीटरचा असतो. यामुळे या डासांचे निर्दालन करणे सोईचे जाते. अळ्या मारणारी व प्रौंढ डासांना मारणारी किटकनाशके फवारूनही डासांचा नायनाट करता येतो.\nसर्वसामान्य नागरिकांची काय जबाबदारी आहे :- वरील उपाय हे नगरपालिका वा दुसऱ्या कोणी करायचे असे सर्वसामान्य लोकांना वाटत असते. पण वर वर्णन केलेली पाणी साठण्याची ठिकाणे नष्ट करणे आपल्याच हातात आहे. याखेरीज डासांनी चावे घेऊ नये यासाठी डासविरोधी मलम अंगाला लावणे, मच्छरदाणीचा वापर करणे, अंगभर कपडे घालणे आदी उपाय तर नक्कीच करता येतील. शिवाय वैयक्तिक, घरातील व घरासभोवतालची स्वच्छता ठेवल्यास डेंग्यू व अस्वच्छतेमुळे होणारे इतर अनेक आजार आपण सहज टाळू शकू. माननीय पंतप्रंधानांनी स्वच्छ भारत अभियान सुरू करून त्या दिशेने महत्वाकांक्षी पाऊल टाकले आहे. दरवर्षी येणाऱ्या डेंग्यूचा बिमोड करायचा असेल तर स्वच्छता अंगी बाळगण्याचा उपक्रम सर्वांनाच स्वीकारावा लागेल \n- जिल्हा माहिती कार्यालय, बीड\nमहिला अत्याचारात पुढे,महाराष्ट्र माझा \nशेतीसंवादाची महाकृषी संचार सेवा\nभोळ्या प्रियकराची अभ्यासकडून अभ्यासाकडे वाटचाल\nबा...तु...मला कारं सोडून गेलास...\nसंघर्षाशील युवा नेतृत्व - रमेश पोकळे\nबाबानो शेतक-यांच्या आत्महत्या थांबवारे नाहीतर काळ कदापिही माफ करणार नाही \nथर्टीफर्स्टचा कल्ला अन् भारतीय संस्कृतीवर घाला\nवसंतराव काळे पत्रकारिता आणि संगणकशास्त्र महाविद्यालय, बीड\nबीड लाईव्ह या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही तसेच या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो बीड न्यायालायांतर्गत राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shuttles/shuttles-price-list.html", "date_download": "2019-01-16T16:45:08Z", "digest": "sha1:UP6SZEY6SR7SIB7XJ7NKDU4526OE3PH7", "length": 16516, "nlines": 369, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "शुटल्स India मध्ये किंमत | शुटल्स वर दर सूची 16 Jan 2019 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nशुटल्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशुटल्स दर India मध्ये 16 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 44 एकूण शुटल्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन सिल्वर s सुझुकी फेंथेर शुतीतले व्हाईट आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Shopclues, Homeshop18, Snapdeal, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत शुटल्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन कॉस्को तेरो 777 सुत्तालेकॉक पॅक ऑफ 5 डझन Rs. 4,350 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.229 येथे आपल्याला सिल्वर s सुझुकी फेंथेर शुतीतले व्हाईट उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 44 उत्पादने\nकॉस्को तेरो 727 सुत्तालेकॉक पॅक ऑफ 5 डझन\nहेड एअर परफॉर्मन्स 300 प्लास्टिक शुतीतले येल्लोव\nकॉस्को तेरो 777 सुत्तालेकॉक पॅक ऑफ 5 डझन\nअरटेनगो 700 X 6 प्लास्टिक शुतीतले व्हाईट\n1 कॉस्को कॅब 110 बॅडमिंटन रॅकेट 1 बॉक्स कॉस्को तेरो 727 सुत्तालेकॉक पॅक ऑफ 6 शुटल्स 2 कॉस्को बॅडमिंटन ग्रीप दूर सॉफ्ट फ्री\nयोनेक्स मावीस 10 प्लास्टिक शुतीतले व्हाईट\nकॉस्को तेरो 727 सुत्तालेकॉक पॅक ऑफ 1 डझन\nकॉस्को तेरो 777 सुत्तालेकॉक\nविनेक्स बॅडमिंटन सुत्तालेकॉक पसर पॅक ऑफ 2\nव्हिक्टर स्पेसिअल फेंथेर शुतीतले व्हाईट\nयोनेक्स मावीस 350 प्लास्टिक शुतीतले व्हाईट\nकॉस्को तेरो 777 सुत्तालेकॉक पॅक ऑफ 1 डझन\nविनेक्स दूर फेंथेर शुतीतले व्हाईट\nव्हिक्टर फेंथेर शुतीतले कॉसिक्स मॅक्सिम 1 बॉक्स\nकॉस्को गोल्ड फेंथेर सुत्तालेकॉसिक्स\nकॉस्को तेरो 777 सुत्तालेकॉक पॅक ऑफ 3 डझन\nकामाची ब्रँडेड 9006 1 बॅडमिंटन शुतीतले कॉक २०पवंस तवॊ बॉक्सस\nविकी युनिकॉर्न बॅडमिंटन नायलॉन सुत्तालेकॉक 6 पसिस\nयोनेक्स मावीस 03 नायलॉन शुतीतले\nयोनेक्स मावीस 10 नायलॉन सुत्तालेकॉसिक्स येल्लोव\nव्हिक्टर ऍक्सेस फेंथेर शुतीतले व्हाईट\nकॉस्को तेरो 727 प्लास्टिक शुतीतले येल्लोव\nकॉस्को तेरो 727 प्लास्टिक शुतीतले व्हाईट\nयोनेक्स मावीस 10 प्लास्टिक शुतीतले येल्लोव\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/doctor-join-hospital-37011", "date_download": "2019-01-16T16:38:11Z", "digest": "sha1:5UHR2I5MEOSR7FFXCDT2XYH4GKUTUA36", "length": 12535, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "doctor join hospital राज्यातील निवासी डॉक्‍टर अखेर कामावर रुजू | eSakal", "raw_content": "\nराज्यातील निवासी डॉक्‍टर अखेर कामावर रुजू\nरविवार, 26 मार्च 2017\nमुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर निवासी डॉक्‍टरांनी शुक्रवारी रात्री कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील काही महाविद्यालयांतील डॉक्‍टरांनी शुक्रवारी रात्री मस्टरवर सह्या केल्या. तर काही रुग्णालयांतील डॉक्‍टर शनिवारी सकाळच्या कर्तव्यावर रुजू झाले. डॉक्‍टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात राज्यातील 17 वैद्यकीय रुग्णालयांतील सुमारे 4500 निवासी डॉक्‍टर सामूहिक रजेवर गेले होते.\nनिवासी डॉक्‍टरांच्या संपाने मंगळवारी वेगळे वळण घेतले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, मुंबई उच्च न्यायालयाने सुरक्षेची हमी देऊनही निवासी डॉक्‍टरांनी संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला होता. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खडे बोल सुनावले. न्यायालयाने कारवाईचा आदेश दिला तरीही जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन मागे न घेण्याचे डॉक्‍टरांनी ठरवले होते. अखेर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या संचालकांकडून मान्य झालेल्या मागण्या लेखी मिळाल्यानंतर निवासी डॉक्‍टरांनी कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला.\nत्यानुसार निवासी डॉक्‍टर काल रात्री रुजू झाले. केईएम रुग्णालयातील डॉक्‍टरांनी प्रातिनिधिक स्वरूपात राज्यातील डॉक्‍टर कामावर रुजू झाल्याचे जाहीर केले. तसेच जे डॉक्‍टर रुजू नाही होऊ शकले ते सोमवारी रुजू होणार असल्याचे सांगितले.\n- सरकारी रुग्णालयांत रुग्णांना भेटण्यासाठी औपचारिक वेळ पाळावी लागणार.\n- प्रवेशास उशीर झाल्यास डॉक्‍टरांना उर्वरित कालावधी परीक्षेनंतर पूर्ण करता येणार.\nसिंचन भवनमध्ये जाऊन महापौर विचारणार जाब\nपुणे : मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी सांगून सुद्धा वारंवार पुणे शहराच्या पाणी पुरवठा बंद करणाऱ्या जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरू...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nतेलगू देसमला गोव्यात स्वारस्य\nमडगाव- देशभरात भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतलेल्या नेत्यांपैकी एक असलेले तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन....\nआरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम\nजयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी...\nभाजपला रामराम ठोकणाऱ्या नेत्याची 'ही' आहे ओळख\nनवी दिल्ली- 23 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी आज (ता.16) भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजप आणि शहा-मोदींवर...\nमेहबुबा मुफ्ती स्थानिक दहशतवाद्यांना म्हणतात भूमिपुत्र\nश्रीनगरः काश्मिरच्या खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी बातचित करावी आणि त्यांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-grapes-need-more-rain-strengthen-stem-8935", "date_download": "2019-01-16T17:20:36Z", "digest": "sha1:IC4GAW3THTSR3WKG2GI3HKXUA3KA7Y6F", "length": 16642, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, grapes need more rain to strengthen stem | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nद्राक्षाच्या सक्षम काडीला हवीय वरुणराजाची दमदार साथ\nद्राक्षाच्या सक्षम काडीला हवीय वरुणराजाची दमदार साथ\nसोमवार, 4 जून 2018\nनाशिक : खरड छाटणीला उशीर झाला अन्‌ पाऊस लवकर आला. त्यामुळे मागील हंगामात द्राक्षांच्या काडीत फलधारणा झाली नाही. हा अनुभव जमेस असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी किमान तीन आठवडे अगोदर यंदा खरड छाटणीचे काम पूर्ण केले. सूर्यप्रकाशही चांगला मिळाला. त्यामुळे अपेक्षित फलधारणा होऊन काडी सक्षम झालीय. आता अशा द्राक्ष बागांसाठी वरुणराजाच्या दमदार साथीची आवश्‍यकता आहे.\nनाशिक : खरड छाटणीला उशीर झाला अन्‌ पाऊस लवकर आला. त्यामुळे मागील हंगामात द्राक्षांच्या काडीत फलधारणा झाली नाही. हा अनुभव जमेस असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी किमान तीन आठवडे अगोदर यंदा खरड छाटणीचे काम पूर्ण केले. सूर्यप्रकाशही चांगला मिळाला. त्यामुळे अपेक्षित फलधारणा होऊन काडी सक्षम झालीय. आता अशा द्राक्ष बागांसाठी वरुणराजाच्या दमदार साथीची आवश्‍यकता आहे.\nराज्यात साडेतीन लाख एकरांपर्यंत द्राक्ष बागा पोचल्या आहेत. त्यात द्राक्ष पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दोन लाख एकरांवरील बागांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील हंगामात उशिरापर्यंत छाटणी चालल्याने शेतकऱ्यांना द्राक्षांचे उत्पादन आणि भावही चांगले मिळालेत. मध्यंतरी पुण्यात सोलापूरमधील भेटलेल्या शेतकऱ्यांच्या माहितीनुसार 10 जूनपर्यंत द्राक्ष विकले जातील, असे सांगून महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे कैलास भोसले यांनी आता द्राक्षांना 70 ते 80 रुपये किलो भाव मिळत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की मागील हंगामातील अनुभवाच्या आधारे यंदा खरड छाटणीची कामे लवकर पूर्ण करण्यात आल्याने पुढील हंगामात चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना शाश्‍वती मिळाली आहे.\nमॉन्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह राज्याच्या विविध भागामध्ये हजेरी लावली. येत्या तीन दिवसांनंतर चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. त्यामुळे आता जोरदार पाऊस झाला, तरीही त्याचा विपरित परिणाम द्राक्ष बागांवर होणार नाही. पावसाच्या हजेरीनंतर सूर्यप्रकाश मिळाल्यास बागांना अधिक मदत होईल. मात्र, सतत ढगाळ हवामानाची स्थिती राहिल्यास डावणी, भूरी, करपाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणीवर खर्च करावा लागेल.\nखरड छाटणीनंतर काडी विरळणी करत सहा ते सात पानावर शेंडा छाटण्यात आला. त्यावर निघालेल्या बगल फुटीपैकी टोकाकडील फूट ठेवून बाकी फुटी काढण्यात येत आहेत. दहा ते बारा पानांवर \"टॉपिंग' केले जात आहे. याशिवाय फलधारणेसाठी अन्नद्रव्य, संजीवके आणि जमिनीतून खतांचे डोस देण्यात येत आहेत.\nनाशिक nashik ऊस पाऊस मात mate द्राक्ष पूर सोलापूर महाराष्ट्र हवामान विभाग sections करपा खत fertiliser\nमधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत...\nकॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील\nउत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील बाजारामध्ये भाजीपाला विक्रीचे एक दुकान आहे.\nसिंचन प्रकल्प, तलावांमध्ये साचला गाळ\nजळगाव : आसमानी संकटांनी सध्या शेतकरी राजा होरपळलेला आहे.\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना मान्यतांची...\nजळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी रुपयांच्या नियोजनास मंजुरी मिळाली.\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार :...\nपरभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध क\nगाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...\nजळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...\nसूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...\nपरभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...\n'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...\nशेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...\nअकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...\nसूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...\nभावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...\nसाताऱ्यात एकरकमी एफआरपीसाठी...सातारा : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी...\nजुन्नर तालुक्यातील द्राक्षे चीन आणि...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद...\nहिवाळ्यात करा फळबागांतील तापमान नियोजनहिवाळ्यामध्ये कमी होणारे तापमान ही विविध...\nगादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...\nबायोलेजिक्स औषधांची परिणामकारकता वाढणारयेल विद्यापीठातील संशोधकांनी शोधलेल्या...\nहवामान बदलाचा युरोपियन देशांना फटकायुरोपमध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अन्य सीमावर्ती...\nबार्शीटाकळीत कांदा बियाणे उगवेना अकोला : पेरणी केल्यानंतर महिना उलटूनही ‘महाबीज’चे...\nमुख्यमंत्र्यांच्या ‘लोकसंवाद’...अकोला : शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोचल्यानंतर...\nउन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी उदासीनजळगाव : खानदेशात उन्हाळ, रांगडा कांदा...\nवर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा...वर्धा : या हंगामातील नवीन तूर मळणीला सुरवात...\nकृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब...परभणी ः दुष्काळी स्थितीत फळबागा वाचविण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583657555.87/wet/CC-MAIN-20190116154927-20190116180927-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}